diff --git "a/data_multi/mr/2018-39_mr_all_0165.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-39_mr_all_0165.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-39_mr_all_0165.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,985 @@ +{"url": "https://lokmat.news18.com/sport/pvsindhu-appointed-as-deputy-collector-266110.html", "date_download": "2018-09-26T00:41:37Z", "digest": "sha1:LQBKRFB7RMW3V4NWB6ZHLTKMZO5Z3SL7", "length": 12780, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पी.व्ही सिंधू उपजिल्हाधिकारीपदी नियुक्त", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भ��्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nपी.व्ही सिंधू उपजिल्हाधिकारीपदी नियुक्त\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पी.व्ही.सिंधूला उपजिल्हाधिकारीपदाचं ऑफर लेटरही दिलं आहे.\n28 जुलै : रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या पी.व्ही .सिंधूहीची आंध्र प्रदेश सरकारने ग्रुप 1 अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. गुरूवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पी.व्ही.सिंधूला उपजिल्हाधिकारीपदाचं ऑफर लेटरही दिलं आहे.\nयाआधीही ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्याबद्दल खूप बक्षीसांचा वर्षाव पी.व्ही.सिंधूवर झाला आहे. तिला उपजिल्हाधिकारी पदाचं ऑफर लेटर दिल्यावर नायडू यांनी ट्विट करून पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत. तर सिंधूनेही ट्विट करून त्यांचे आभार मानले आहे.\nऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने सिंधूला 3 कोटी रूपये, अमरावतीत एक प्लॉट आणि उपजिल्हाधिकाऱ्याची नोकरी देण्याचं वचन दिलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://transposh.org/mr/tag/flag-sprites/", "date_download": "2018-09-26T01:19:23Z", "digest": "sha1:O63WNVDARZ5VUYAHTR643JYL4L3UTQQZ", "length": 14531, "nlines": 66, "source_domain": "transposh.org", "title": "ध्वज sprites", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nआवृत्ती 0.6.5 – आता कमी बग समाविष्टीत\nऑक्टोबर 26, 2010 द्वारा ऑफर 8 टिप्पण्या\nबग - gotta त्यांना प्रेम\nआवृत्ती 0.6.5 काही बग squashing वर आधारीत आहे (आणि काही regressions खूप). हे आम्ही आज प्रकाशीत केलेल्या द्वारे आतापर्यंत सर्वात स्थिर आणि सर्वोत्तम सॉफ्टवेअर आहे. तो देखील समर्थन जोडतो शोध इंजिन काही शीर्षलेख मॅजिक.\nफक्त येथे बदल लॉग पुनरावलोकन देते:\nAnphicle द्वारे नोंदवले मुदत स्लोव्हेनियन ध्वज बग (पण त्या आधी सिएरा लेऑन होते, तीक्ष्ण डोळा धन्यवाद\nवर्डप्रेस म्हणून Marco करून अहवाल अधिकृत पुनर्निर्देशने आणि URL rewritings हाताळते मार्ग समस्या स्थिर, वर्डप्रेस आम्ही टॅग आणि श्रेणी प्रिफिक्स केलेल्या URL अनुवादित आणि म्हणून मुलभूत भाषा URL त्यांना पुनर्निर्देशित मार्ग नाही ज्ञान होते. हे दुरुस्त करा देखील काही URL च्या अधिकृत फॉर्म सुधारीत.\nकार्य करण्याची क्षमता hindered जे अनुवाद सर्व सह आणि पोस्ट अनुवाद नंतर बगचे निर्धारण – (धन्यवाद nightsurfer [तिकिट #122]) – आम्ही देखील त्याऐवजी पुनर्निर्देशित एक मेटा वापरण्यासाठी सर्व अनुवाद पुरवणे माहिती हाताळणी सुधारण्यासाठी वेळ घेतला.\nBuddypress प्रवाह प्रकरणासाठी मुदत JSON अनुवाद – (धन्यवाद Inocima [तिकिट #121]).\nआम्ही आता आमच्या trac प्रणालीवर साफ करण्यासाठी कार्य करत आहेत, नवीन टप्पे खुले तिकीट देणे. गतिमान आपल्याला शक्य तितके आमच्यासाठी नवीन तिकीट तयार करून हताश हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा.\nआणि म्हणून नेहमी – ही आवृत्ती आनंद.\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: बग, बग फिक्स, ध्वज sprites, किरकोळ, सोडा, एसइओ\nआवृत्ती 0.3.3 – 9 नवीन भाषा\nसप्टेंबर महिना 6, 2009 द्वारा ऑफर 12 टिप्पण्या\nआम्ही याबद्दल आभार मानू इच्छितो गूगल समर्थन समाविष्ट 9 नवीन भाषा: अफ्रिकान्स, बेलारूसी, आईसलॅंडिक, आयर्लंडचा, मॅसेडोनियन, मलय, स्वाहिली, वेल्श आणि यिद्दी. आम्ही खालील गंभीर समस्येच्या थोड्या वेळात घेतला जे आमच्या WordPress प्लगइन सहाय्य जोडले आहे. आम्ही यिद्दी काय ध्वज वापरावे आम्ही ते सर्वप्रथम झेंडे चंचल आहे, फक्त सामान्य प्रश्न अनुसरण आणि आपण आमच्या निवडी आवडत नसल्यास, कोणीही आपल्या forcing आहे.\nअल्प वादविवाद झाल्यावर आम्ही दोन कारणांसाठी यिद्दी युरोपियन युनियनमधील ध्वज देण्याचे ठरविले आहे, एक – भाषा तेथे मूळ, कोणत्याही विशिष्ट देशात आणि दुसरा – ध्वज कुठल्याही देशात कनेक्ट करणे शक्य नाही जी भाषा त्याच प्रकारे कोणत्याही विशिष्ट देशासाठी उभे नाही. कोणालाही चांगली सूचना असल्यास, आम्ही त्यांना ऐकणे उघडलेले.\nया प्रकाशन देखील शांतता काही आठवडे खालीलप्रमाणे, ज्यात आम्ही शांतपणे विचार आणि नवीन वैशिष्ट्ये चर्चा गेले आहेत, आम्ही लवकरच प्रकाशित करण्यात सक्षम असाल आशा ज्या, काही मदत आणि अभिप्राय केवळ कौतुक जाणार नाही पण आम्हाला एक चांगले उत्पादन वितरीत करण्यात मदत करेल.\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: ध्वज sprites, Google Translate, किरकोळ, अधिक भाषांमध्ये, सोडा, वर्डप्रेस प्लगइन\nजुलै महिना 19, 2009 द्वारा ऑफर टिप्पणी सोडा\nनवीन आवृत्ती CSS sprites प्रायोगिक समर्थन समावेष केले. हे पृष्ठ लोड वेळा कमी (जेव्हा लागू) आणि Google च्या पृष्ठ गती आणि याहू च्या Yslow स्कोअर सुधारते. Sprites एक गरजा फिट करण्यासाठी तयार करण्यास मदत करते, जे परत शेवटी कोड एक संच आहे (आपण फक्त सहा झेंडे आहेत आणि नाही तर 40, का 12k प्रतिमा वापर). हे अद्याप उपलब्ध नाही – परंतु आम्ही त्यांना गरज कोणालाही योग्य फायली देऊ शकता, फक्त आमच्याशी संपर्क साधा किंवा ह्या पोस्टवर टिप्पणी. आम्ही खास आभार इच्छित Marek Fišer आता निरुपयोगी blank.gif लावतात करण्याची परवानगी कोणत्या CSS त्याच्या मदतीसाठी, CSS ओळींत परंतु देखील अनुवाद इंटरफेस मध्ये केवळ.\nकाही बग या आवृत्तीत निश्चित होते, livewriter वापरून विजेट मध्ये मूळ भाषा परत सह समस्या करणे यासारखी, बदल लॉग येथे आपला मित्र आहे.\nया प्रकाशन आनंद घ्याल.\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: CSS sprites, ध्वज sprites, किरकोळ, सोडा, वर्डप्रेस प्लगइन\nजुलै महिना 9, 2009 द्वारा ऑफर 3 टिप्पण्या\nपुढील आवृत्ती, पुढील आठवड्यात ओवरनंतर येत आहे ध्वज विजेट साठी CSS sprites करीता समर्थन समाविष्टीत जाईल. ही गती आणि वेब सर्व्हर केले विनंतीची संख्या दृष्टीने फायदे आहेत. कोड हा साइटवर आधीपासूनच सक्रिय आहे आणि आम्ही आपण आम्हाला क्लायंट बाजूला आपण आढळतात कोणत्याही मुद्यांना कळवा की प्रशंसा होईल (विना मानक ब्राऊजर – IE6 वरुन, इ).\nफेरफटका मारण्यासाठी कोड लागू करू इच्छिता कोणीही, पूर्व प्रकाशन कोड मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधण्यासाठी स्वागत पेक्षा अधिक आहे.\nअंतर्गत दाखल: सामान्य संदेश सह टॅग केले: CSS sprites, ध्वज sprites\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [77b28fe]: आमचे प्रशासन पृष्ठे त्रासदायक 3 पक्षाची सूचना काढा, उपयुक्त ... दबदबा निर्माण करणारा 10, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [6bbf7e2]: सुधारणा अनुवाद फाइल दबदबा निर्माण करणारा 4, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [0688c7e]: भाषा नाव, नाही कोड दबदबा निर्माण करणारा 3, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [7a04ae4]: बॅकएंड संपादक मध्ये फिल्टर काढण्याची परवानगी द्या दबदबा निर्माण करणारा 3, 2018\n@ Transposh अनुसरण करा\nविद्युत वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nऑफर वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\nOlivier वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nबाहेर जा वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/saptarang/book-review-saptarang-35773", "date_download": "2018-09-26T01:18:18Z", "digest": "sha1:R5NER7EMW6JY2BKRKQXIWD7AG7URNC4E", "length": 15707, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "book review in saptarang विनोदी साहित्याची चमचमीत मेजवानी | eSakal", "raw_content": "\nविनोदी साहित्याची चमचमीत मेजवानी\nप्रा. डॉ. संदीप सांगळे\nरविवार, 19 मार्च 2017\nदर्जेदार विनोदी साहित्याची निर्मिती सध्या कमी होत चालली असताना सु. ल. खुटवड यांचा ‘नस्त्या उचापती’ हा कथासंग्रह आलेला आहे. प्रसंगनिष्ठ विनोद, खटकेबाज संवाद, हलकीफुलकी शैली, नाट्यपूर्ण घडामोडी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विनोदाची पातळी कुठंही खालावणार नाही, याची घेतलेली काळजी ही या कथासंग्रहाची वैशिष्ट्यं. सर्वसामान्य माणसाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण या कथासंग्रहात ��ाणवतं. धमाल उडवून देणारी इरसाल पात्रं हे या संग्रहाचं प्रमुख बलस्थान. समृद्ध, दर्जेदार आणि निखळ विनोद नेमका कसा असतो, याचं प्रत्यंतर देणाऱ्या या कथा.\nदर्जेदार विनोदी साहित्याची निर्मिती सध्या कमी होत चालली असताना सु. ल. खुटवड यांचा ‘नस्त्या उचापती’ हा कथासंग्रह आलेला आहे. प्रसंगनिष्ठ विनोद, खटकेबाज संवाद, हलकीफुलकी शैली, नाट्यपूर्ण घडामोडी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विनोदाची पातळी कुठंही खालावणार नाही, याची घेतलेली काळजी ही या कथासंग्रहाची वैशिष्ट्यं. सर्वसामान्य माणसाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण या कथासंग्रहात जाणवतं. धमाल उडवून देणारी इरसाल पात्रं हे या संग्रहाचं प्रमुख बलस्थान. समृद्ध, दर्जेदार आणि निखळ विनोद नेमका कसा असतो, याचं प्रत्यंतर देणाऱ्या या कथा.\nयातली पहिलीच कथा ‘चप्पलचोर’ आहे. पुण्यात राहणारे जनुभाऊ दांडेकर चप्पलचोरीमुळं हैराण झाले आहेत. त्याचा राग ते शेजारीपाजारी, कुटुंबीय, सोसायटीचे अध्यक्ष, पोलिस यांच्यावर काढत असतात. अखेर चप्पलचोराला धडा शिकविण्यासाठी ते सीसीटीव्ही बसवतात. मात्र, सूनबाईंच्या वडिलांचीच चप्पल चोरण्याची त्यांच्यावर वेळ येते. हा घटनाक्रम लेखकानं मोठ्या खुबीनं मांडला आहे. ही कथा प्रसंगनिष्ठ विनोदाचा उत्तम नमुना आहे.\n‘कुत्र्याचं जिणं’ या कथेत तर लेखकानं मोठी धमाल उडवून दिली आहे. श्रीमंत ठिकाणचा घरजावई म्हणून राहण्याचा योग येण्यासाठी कशा तडजोडी कराव्या लागतात, याचं गंमतीशीर चित्रण या कथेत आहे. फॅंटसीच्या वाटेनं जाणारी ही कथा हसता-हसता डोळ्यांतून पाणी आणण्यात यशस्वी ठरते. आपला नवरा आजारी पडावा आणि त्याची आपल्याला मनोभावे सेवा करता यावी, अशी इच्छा एक महिला बाळगते. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या पतीनं केलेले प्रयत्न, मात्र सातत्यानं येत असलेलं अपयश आणि त्यातून होणारी बायकोची चिडचिड वाचकांची छान करमणूक करतात. धक्कातंत्राचा वापर करत साधलेल्या शेवटामुळं कथेनं वेगळी उंची गाठली आहे. ‘जावईबापू काय हे’ ही अशीच एक खुमासदार कथा. सासरेबुवांना असलेली अध्यात्माची आवड, त्यांना आवडणाऱ्या अळुवड्या, विसरलेली शाल घेऊन आलेल्या सातपुते वहिनी आणि त्यामुळं निर्माण झालेला संशयकल्लोळ असे विविध गंमतीशीर प्रसंग विनोदाची उंची वाढवतात.\nवधूसंशोधन करताना मुलीवर इंप्रेशन पाडण्यासाठी काय-काय करावं लागतं, याची उत्तम मांडणी म्हणजे ‘न ठरणाऱ्या लग्नाची गोष्ट’ ही कथा. त्याचबरोबर ‘बाईलवेडा’, ‘छडी लागे छमछम’, ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘चोराच्या उलट्या बोंबा’, ‘टोपीखाली दडलंय काय’ आदी एकूण १७ कथा या संग्रहात आहेत. या कथांचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे कथांना लाभलेली हास्यचित्रांची जोड. देविदास पेशवे, ज्ञानेश बेलेकर आणि खलील खान यांची चित्रं कथांची खुमारी आणखी वाढवतात.\nपुस्तकाचं नाव - नस्त्या उचापती\nलेखक - सु. ल. खुटवड\nप्रकाशक - मेनका प्रकाशन, पुणे (९५९५३३६९६०)\nपृष्ठं - १५८ / मूल्य - १७५ रुपये\n'आधार'सक्तीबाबत आज फैसला ; सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ देणार निर्णय\nनवी दिल्ली : आधार कार्डच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्या (ता. 26) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या वेळी \"आधार'...\nबेलतरोडी देहव्यापाराचे \"हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे....\nवरोरा (जि. चंद्रपूर) : रूळ दुरुस्तीचे काम सुरू असतानाच वेल्डिंग करणारा ट्रक नादुरुस्त झाला. यामुळे सोमवारी (ता. 24) सायंकाळी तब्बल सहा तास या...\nगोंगाटामुळे अभ्यास नाही तर...\nपुणे - मूळचा नाशिकचा सागर कापडणीस स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय; पण गणेशोत्सवातील गोंगाट हा सागरसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी...\nरेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक\nदौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-09-26T01:40:58Z", "digest": "sha1:XRMDZG3LU2EG3Y7WEUQNXZ43TG7UQ7XL", "length": 10545, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विलास बडे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : ��ता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nब्लॉग स्पेसJun 22, 2018\nशरद पवारांनी पगडी नाकारून पागोटं स्वीकारणं हा त्यांच्या भविष्यातील राजकारणाचा स्पष्ट संकेत आहे. प्रतिकांनी बांधल्या गेलेल्या समाजापर्यंत त्यातला सुचक अर्थ पोहोचला नसेल तरच नवल. कारण प्रतिकं वापरून समाजाला भुलवण्याचा राजकीय खेळ आपल्या देशात काही नवा नाही.\nब्लॉग स्पेस May 4, 2018\nदुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांना खुलं पत्र - त्या दूधाचं कर्ज तुम्हाला फेडावंच लागेल\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nब्लॉग स्पेस Oct 28, 2017\nब्लाॅग : तुमच्या माझ्या बापाचं सामूहिक हत्याकांड \nदुष्काळाच्या झळा :'आमचं आयुष्य रोडवरच होतं आजही रोडवर'\nउत्तर भारतीयांची महाराष्ट्रात सशस्त्र घुसखोरी\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/16d3ba578c/designer-wedding-birthday-child-39-s-parents-became-seasonal-mevavala", "date_download": "2018-09-26T01:40:24Z", "digest": "sha1:NP3QHRUVZ52GIHHYTNVDRDEEMLHKC3JE", "length": 13681, "nlines": 86, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "पालकांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बालकलाकार मौसमी मेवावाला बनल्या डिझायनर", "raw_content": "\nपालकांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बालकलाकार मौसमी मेवावाला बनल्या डिझायनर\nआई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचं याचा विचार मौसमी मेवावालाच्या डोक्यात घोळत होता. आईला एक खास तयार केलेली साडी भेट दिली तर असा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि पहिल्यांदाच डिझाईनर होण्याची इच्छा त्यांच्या मनात आली. त्यासाठी त्यांनी महागातल्या कापडाचा शोध सुरू केला. त्यानंतर त्यांनी गुलाबी आणि लाल रंगाचं सॅटिनचं अत्यंत तलम असं कापड घेतलं. त्यावर काळं वेल्वेट आणि मोती रंग���ची बॉर्डर लावून त्यांनी आईसाठी खूप सुंदर आणि दर्जेदार अशी साडी तयार केली.\n२३ वर्षांच्या डिझायनर असलेल्या मौसमी यांना आजही त्या कौतुकाची आठवण आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या मौसमी आता पिंक पीकॉक कोचर या ब्रँडसह डिझायनर म्हणून काम करीत आहेत. ब्रँडच्या वेगळ्या नावाबद्दलही त्या सांगतात. गुलाबी हा त्यांचा आवडता रंग, पिकॉक अर्थात मोर या पक्षाला एक प्रतिष्ठा आहे आणि कृष्णासोबत मोर असतो अशी श्रद्धा असल्यानं त्याला एक धार्मिक महत्त्वही आहे, असं मोसमी सांगतात.\nसुरूवातीला फक्त आईसाठी साड्या बनवण्याचा त्यांचा विचार होता. पण त्यानंतर भरभरुन प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी डिझायनर होण्याचा निर्धार केला. मुंबईमधून कॉमर्सची डिग्री घेतलेल्या मोसमी यांना फॅशनची सुरूवातीपासूनच आवड होती. त्यादृष्टीनेच त्यांचा पोशाखही असायचा. के मालिकांमध्ये मौसमी यांनी जास्तीत जास्तवेळा मुलीची भूमिका केलीये. तसंच मालिकेतील मुख्य कलाकाराच्या बालपणाच्या भूमिकेतही त्या दिसल्या. त्याचबरोबर इंडियन नॅशनल थिएटरच्या जलपरीच्या तीनशे प्रयोगांमध्येही त्यांनी काम केलंय.\nचित्रीकरणादरम्यान अभ्यास करायचे असं मौसमी सांगतात. हिंदी आणि इतिहास या विषयांचा अभ्यास कठीण वाटायचा असं मौसमी सांगतात. पण आपल्या अभिनय क्षेत्राचा अभ्यासावर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतल्याचंही त्या सांगतात.\n'क' नावावरुन सुरू होणाऱ्या प्रत्येक मालिकेत मौसमी यांची भूमिका होती. यात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या क्योकी सास भी कभी बहू थी, कुटुंब, कलश, कभी सौतन कभी सहेली यासारख्या मालिकांच्या मोसमी या अविभाज्य घटक होत्या.\nफॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात न जाण्यापूर्वी त्याचं अधिकृत शिक्षण घेणं आता आवश्यक मानलं जातं. पण असं कोणतही शिक्षण न घेता मौसमी या यशस्वी डिझायनर बनल्या आहेत. प्रत्यक्ष अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही असं मौसमी सांगतात. तसंच आपण कामातूनच खूप काही शिकतो असंही त्यां सांगतात. त्याचबरोबर व्यवस्थापनातील पदवीमुळे खूप स्थिर होण्यास खूप मदत झाल्याचंही मौसमी यांना वाटतं. पण त्याचबरोबर प्रशिक्षणातून तांत्रिक बाबींची माहिती होते हे सुद्धा त्या मान्य करतात.\nमौसमी यांना स्टायलिश राहणाऱ्या करीना कपूरचं खूप कौतुक वाटतं. करीना कोणत्याही प्रकारच्या पोशाखात छान आणि उत्साही दिसते असं त्या म्हणतात. बिकनी ते पारंपरिक घागऱ्यापर्यंत प्रत्येक पोशाखाला करीना न्याय देते असं मौसमी यांना वाटतं.\nसध्याच्या डिझाईन ट्रेन्ड्सबद्दल सांगताना मौसमी यांना सध्याचे भारतीय-पाश्चिमात्य पद्धतीचे ड्रेस महत्त्वाचे वाटतात आणि हा प्रकार कायम राहणार असल्याचंही मौसमी सांगतात. पाश्चिमात्य पद्धतीच्या पोशाखावर भारतीय भरतकामाला कोणताच पर्याय नसल्याचंही त्या सांगतात. त्यामुळे देशाच्या सर्व भागांमधले कारागीर आपल्याकडे असल्याचं मोसमी सांगतात. डिझायनिंगच्या क्षेत्रात ई कॉमर्सच्या प्रवेशाचं मौसमी स्वागत करतात, पण एखाद्या व्यक्तीसाठी पोशाख शिवताना त्याच्या गरजा समजून घेणं आवश्यक असतं असंही त्या स्पष्ट करतात. अनेक तरुणी त्यांना लग्नात कसा पोशाख हवा याबदद्ल मोसमी यांच्याशी दोन दोन तास चर्चा करतात. पण डिझायनर लेबलच्या कपड्यांची ऑनलाईन खरेदी केली तर तुम्ही या सर्व गोष्टींना मुकतात असं मोसमी यांना वाटतं. वेल्वेट आणि सिल्क हे मौसमी यांचे सगळ्यात आवडते कपड्यांचे प्रकार आहेत. या कापडांची राजेशाही शोभा आणि झळाळी आपल्याला आकर्षित करते असं मौसमी सांगतात.\nपिंक पिकॉक कोचरचं वैशिष्ट्य म्हणजे ते सिग्नेचर अर्थात त्या त्या ग्राहकाच्या मागणीनुसारच कपडे तयार करतात. अगदी जरदोशी कामातले विविध प्रकार ते रेशीम कलाकुसर असेल किंवा गोटा वर्क असेल मौसमी यांनी स्वत:ला डिझायनर म्हणून मर्यादित ठेवलेले नाही. याचा फायदा अर्थातच ग्राहकांनाही होतोच. ते त्यांच्या गरजेनुसार आणि हवं ते निवडू शकतात. मौसमी यांना तुम्ही जर विचारलंत की त्यांचा आवडता डिझायनर कोण तर क्षणाचाही विलंब न लावता उत्तर येतं, ‘मी स्वत:’\nमौसमी यांना छोट्या पडद्यावर काम करण्याचा खूप अनुभव नाही...पण त्यांना कॅमेरासमोर यायला खूप आवडतं...पण डिझायनिंगसाठी अभिनय सोडणार का असा प्रश्नही त्यांना विचारला जातो.\nमला अभिनय क्षेत्रात परतायचं आहे. पण मी परतायच्या आधी एक ते दोन वर्ष निर्णय घेईन. सध्या मात्र मला माझं डिझायनिंगमधलं कौशल्य वाढवण्यासाठी, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी भरपूर मेहनत करायची आहे, असं मौसमी यांचं मत आहे.\nलेखक – शाश्वती मुखर्जी\nअनुवाद – सचिन जोशी\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/2012/05/25/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-09-26T00:36:28Z", "digest": "sha1:J6VZW2S55UFPHE3WIPM3FHIGVDZGVVYJ", "length": 20915, "nlines": 131, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "लोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nतुम्हाला कसलीही व्हिडिओ क्लिप पाहायची असेल तर तुम्ही काय करता. इंटरनेटवर जाऊन सरळ youtube.com असं टाईप करता. आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ पाहता. मग त्यामध्ये अख्खा सिनेमा असो की एखादा एमएमएस. किंवा एखाद्या नव्या, येऊ घातलेल्या सिनेमाचं गाणं किंवा प्रोमो पाहायचा असला तर तुमची पहिली पसंती असते यूट्यूब.\n(कृषिवल, मंगळवार 22 मे 2012)\nयूट्यूबचा पसारा अफाट आहे. म्हणजे एका मिनिटाला यूट्यूबवर जगभरात 72 तासांचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होतात. सर्व प्रकारची सचित्र अभिव्यक्ती तुम्हाला व्हिडिओवर पाहायला मिळते. सर्वात महत्वाचं यापैकी एक टक्काही व्हिडिओ यूट्यूबची मालकी असलेल्या गूगल किंवा स्वतः यूट्यूबकडून अपलोड केले जात नाहीत. तर यूट्यूबचे प्रेक्षक, जगभरातले सर्वसामान्य नेटिझन्स सातत्याने व्हिडिओ अपलोड करत असतात, पाहणारे एका क्लिकसरशी पाहत असतात.\nयू ट्यूब सुद्धा एक सोशल नेटवर्किंगच आहे, जरा वेगळ्या प्रकारचं. इथे तुम्हाला जे काही अभिव्यक्त करायचं आहे, ते तुम्ही थेट व्हिडिओच्या माध्यमातून करता, हा व्हिडिओ कॉन्टेन्ट जगभरातल्या अगणित लोकांबरोबर शेअर करता. मग ते पाहणारे लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देतात. त्यांना तो आवडला आणि इतरांनी पाहावसा वाटला तर शेअर करतात. शेअर करण्यासाठी गूगल प्लस किंवा फेसबुक किंवा ट्वीटर आहेतच आपल्या दिमतीला. सध्याच्या फेसबुक, ट्वीटर किंवा गूगल प्लस यापैकी कशाचाही वापर न करताही तुम्हाला यूट्यूब शेअर करण्याची संधी देतं. कारण आधी सांगितल्याप्रमाणे यूट्यूब हे स्वतः एक सोशल नेटवर्किंग आहे. फरक एवढाच बाकी सर्व नेटवर्किंग साईट्सवर जसं तुम्ही टेक्स्ट, लिंक किंवा फोटो अपलोड करता तसं इथे फक्त व्हिडिओ अपलोड करायचे असतात.\nसरलेल्या दशकातला म्हणजे 2001 ते 2010 या दहा वर्षातला, सर्वाधिक क्रांतिकारी असं गॅझेट समजल्या गेलेल्या मोबाईल फोनमुळे प्रत्येकाच्या हातात व्हिडिओ कॅमेरा आलेला आहे, आणि इंटरनेट कनेक्शनही. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येकजण यूट्यूबशी जोडला गेलेला आहे. एकुणातच काय तर यूट्यूब हे आज आपल्याला अजिबातच अपिरचित राहिलेलं नाही.\nहे सर्व असं विस्ताराने सांगायचं कारण म्हणजे यू ट्यूबचा काल (सोमवार) वाढदिवस झाला. आजपासून गूगलच्या यूट्यूबने आठव्या वर्षात पदार्पण केलंय. इनमिन फक्त सात वर्षात यूट्यूबने ही थक्क करून टाकणारी झेप घेतलीय. अर्थातच गूगल किंवा यूट्यूबने यामध्ये काहीच केलेलं नाही. जे काही केलेलं आहे ते सर्व तुमच्या माझ्यासारख्या जगभरातल्या शेकडो-लाखो नेटिझन्सनी… यूट्यूबचं यश थक्क करून टाकणारं आहे, यूट्यूबच्या सात वर्षांच्या वाटचालीवर दृष्टीक्षेप टाकायचा असेल तर You Tube’s 7Th Birthday हा व्हिडिओ नेटवर नक्की पाहा. या सात वर्षात यूट्यूबने नेमकं काय काय केलंय, याची कल्पना येऊ शकेल. बरं या सात वर्षातल्या वाटचालीचा धावता आढावा घ्यायचा तर काही भला मोठा ग्रंथ किंवा फुलफ्जेज सिनेमा पाहायची गरज नाही तर फक्त तुमच्या आयुष्यातली फक्त सव्वा दोन मिनिटे स्पेअर करा,\nयूट्यूब डॉट कॉम हे डोमेन नेम रजिस्टर झालं 14 फेब्रुवारी 2005 या दिवशी. हा दिवस आपल्याकडे व्हॅलेन्टाईन म्हणून साजरा होत असल्यामुळे आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. मात्र यूट्यूब सर्वसामान्य नेटिझन्ससाठी खुलं झालं 21 मे 2005 रोजी म्हणजे आजपासून फक्त सात वर्षांपूर्वी. यूट्यूबवर जसे प्रोफेशनल्सचे व्हिडिओ आहेत, तसे तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी अपलोड केलेले अमॅच्युअर म्हणजे हौशी व्हिडिओही ढिगाने आहेत. काहीही दिसलं की काढायचा मोबाईल आणि करायचं शूट, मोबाईलवरून थेट यूट्यूबवर… अभिव्यक्तीचं एक माध्यम आणि व्यासपीठ यूट्यूबने जगभरातल्या सर्व नेटिझन्सना उपलब्ध करून दिलंय. यूट्यूबचा पसारा एवढा अफाट आहे की भारतात दोनवर्षांपूर्वी जेव्हा टीव्ही चॅनल्स आणि आयपीएल यांच्यात प्रक्षेपणावरून वाद निर्माण झाला तेव्हा आयपीएलने सर्व मॅचेस यूट्यूबवरून थेट प्रक्षेपित करायला सुरूवात केली होती. यूट्यूबवरून थेट प्रक्षेपण ही तशी अलीकडची बाब असली आणि तशी खर्चिकही असली तरी अशक्य कोटीतली नक्कीच नाही. आजही कित्येक लोकरूची वार्तापत्रासारखे कार्यक्रम किंवा बातमीपत्र बनविणारे आणि प्रक्षेपित करणाऱ्या टीव्ही चॅनेल्सचा प्रमुख स्त्रोत हा यूट्यूबच असतो. यूट्यूबचा व्हिडिओ क्लिपचा एक अथांग समुद्र आहे, त्यातून एखाद्या चॅनेल्सने कितीही ओंजळी भरून घेतल्या तरी यूट्यूबचा खजिना रिकामा होणार नाही.\nयूट्यूबची सुरूवात ही अशीच रंजक घटनेतून झालीय. तुम्ही इंटरनेट सॅव्ही असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल. पेपालच्या तीन माजी कर्मचाऱ्यांना यूट्यूबची कल्पना सर्वात आधी सुचली. अतिशय व्यक्तिगत अशा गरजेतून. व्यक्तिगत म्हणजे अभिव्यक्त होण्याची अत्यंत खाजगी गरज, आपल्याला जे माहिती आहे, किंवा आपण जे काही अनुभवलंय ते इतरांना सांगण्याची गरज, इतरांना त्या अनुभवामध्ये सामावून घेण्याची गरज. अभिव्यक्तीच्या गरजेचं मूळही इथेच तर आहे. आपल्याला जे जे ठावे ते ते इतरांना सांगण्याची गरज हीच मानवाची सर्वात आदिम प्रेरणा आहे. त्यामधूनच आपल्याकडे रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये लिहिली गेली, शतकानुशतकाच्या, पिढानपिढ्यांच्या संक्रमणानंतर मौखिक परंपरेतून आपल्यापर्यंत पोहोचली. प्रत्येक पिढी आपलं ज्ञान पुढच्या पिढीला देत राहिली. त्यामध्ये सातत्याने भर टाकत राहिली. हे मानव जातीचं आदिम तत्वज्ञान आजच्या सोशल नेटवर्किंगच्या यशाच्या मुळाशी आहे.\nकॅड हर्ले, स्टीव चेन आणि जावेद करीम हे तिघे मित्र यूट्यूबचे जनक. दोन संगणक शास्त्राचे विद्यार्थी तर एक जण रचना शास्त्राचा म्हणजे डिझाईनचा. तिघेही पे पाल या बड्या ऑनलाईन अर्थव्यवहार करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी. या तिघांपैकी दोघांनी मिळून एक पार्टी केली, जावेद म्हणजे त्यांचा तिसरा मित्र त्या पार्टीला उपस्थित राहू शकला नाही. पण पार्टीचं शूट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी झालेला खटाटोप म्हणजे यूट्यूबचा जन्म. ही कहाणी तशी आता मीडियामध्ये चावून चोथा झालेली आहे. पण यूट्यूबरवर सर्वात पहिला अपलोड झालेला व्हिडिओ हा या तीन मित्रांच्या पार्टीचा नव्हता तर यूट्यूबचा सहसंस्थापक असलेल्या जावेद करीमने अपलोड केलेला होता. 23 एप्रिल 2005 मध्ये रात्री आठ वाजून 27 मिनिटांनी मी अड झू यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं. जावेद या यूजरनेमनं हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. सॅन दिएगो प्राणिसंग्रहालयातल्या एका हत्तीसमोर स्वतः जावेद करीम उभा असा हा व्हिडिओ होता. आणि हा पहिल्या व्हिडिओची लांबी होती फक्त 19 सेकंद. आजच्या तारखेला अंदाजे 81 लाखांपेक्षाही जास्त लोकांनी व्हिडिओ पाहिलाय.\nयूट्यूबने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आजवर वेगवेगळ्या पद्धतीने झालाय. शेकडो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, अनेक मार्केटिंग कंपन्यांना आपल्या जाहिराती टीव्ही व्यक्तिरिक्त हव्या त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा राजकीय पक्षांना आपली भूमिका आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूबचा वापर करून घेतलाय आणि अजूनही करत आहेत. यापुढेही अव्याहतपणे करत राहतील. कारण हा लोकांनी लोकांसाठी चालविलेला लोकांचा ज्ञानयज्ञ आहे.\nPosted by मेघराज पाटील in स्वतंत्र लिखाण\nमहायात्रा : वारी विधानसभेची II →\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/arbeitsleistung", "date_download": "2018-09-26T01:42:33Z", "digest": "sha1:RSEIYS6VNZC7M2IFBCXKJBTS7QUHDDAQ", "length": 6534, "nlines": 130, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Arbeitsleistung का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nArbeitsleistung का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Arbeitsleistungशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Arbeitsleistung कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Arbeitsleistung का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Must' के बारे में अधिक पढ़ें\nspicedrop सितंबर २१, २०१८\nultradian सितंबर २१, २०१८\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/discarded-discussions-water-issue-126416", "date_download": "2018-09-26T01:44:31Z", "digest": "sha1:7B3I622X5EG7I6HS6TO37OPJAHZH3LPT", "length": 12011, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Discarded discussions for water issue पाणी प्रश्नांसाठी चर्चेविणा सभा त्याग | eSakal", "raw_content": "\nपाणी प्रश्नांसाठी चर्चेविणा सभा त्याग\nमंगळवार, 26 जून 2018\nजुन्नर : जुन्नर नगर पालिकेची आज मंगळवारी (ता.26) झालेली सर्वसाधारण सभा अध्यक्षांनी गणपूर्ती (कोरम) नसताना घेतली असल्याने ती रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.\nजुन्नर : जुन्नर नगर पालिकेची आज मंगळवारी (ता.26) झालेली सर्वसाधारण सभा अध्यक्षांनी गणपूर्ती (कोरम) नसताना घेतली असल्याने ती रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.\nविरोधकांनी पाणी प्रश्न गंभीर स्वरूपाचा असल्याने सभा रद्द करण्याची सूचना मांडली त्यास नगराध्यक्ष शाम पांडे यांनी हरकत घेत सभेत हा प्रश्न चर्चा करून सोडवावा सभा रद्द करणे हा पर्याय होत नसल्याचे सांगून सूचना फेटाळून लावली व सभेचे कामकाज सुरू केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे, आघाडीचे जमीर कागदी यांनी आपल्या नगरसेवकांसह सभात्याग केला. यानंतर नगराध्यक्षानी शिवसेनेच्या चार नगरसेवकासह सभेचे कामकाज पूर्ण केले.\nया सभेस 19 पैकी चार नगरसेवक गैरहजर होते तर एक जागा रिक्त आहे सभेच्या उपस्थिती पत्रकावर 14 जणांच्या सह्या आहेत. ही सभा कायदेशीर असून सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी यांनी सभेतील विषय घेतले होते. त्यांच्या पूर्व परवानगीने विषय येणे आवश्यक असताना विरोधकांनी पाणीप्रश्न उपस्थित करून चर्चेची मागणी केली असल्याचे मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी सांगितले.\nदरम्यान कोरम अभावी झालेली सभा बेकायदेशीर असून यात मंजूर झालेल्या विषयांची अंमलबजावणी करू नये अशी विरोधकांनी मागणी केली असून यासाठी ते वरिष्ठांकडे दाद मागणार आहेत. आमचा विकासकामांना विरोध नाही. पण पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तो सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत नाही. नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने चर्चेची मागणी केली असे दुबे व कागदी यांनी सांगितले.\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर...\n'यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची कास धरावी'\nमुंबई - तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येत आहे. जगामध्ये सर्वोत्तम काही नाही. तुम्ही स्वत:ला झोकून दिले, तर...\nशिवाजीनगर आगाराचा भूखंड आरटीओला भाड्याने\nमुंबई - चेंबूरमधील ‘बेस्ट’च्या शिवाजीनगर आगाराचा मोकळा भूखंड आरटीओला टेस्टिंग ट्रॅकसाठी दोन वर्षांसाठी भाडे करारावर देण्याचा निर्णय मंगळवारी...\n‘नायर’मधील एमआरआय पुन्हा सुरू\nमुंबई - जानेवारीत मुंबई सेंट्रलमधील पालिकेच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशीनला चिकटून ३२ वर्षीय तरुण राजेश मारू याचा मृत्यू झाला होता. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2483", "date_download": "2018-09-26T01:29:27Z", "digest": "sha1:JZ3OGZQHM3B4QPPUSL52D62IAC3PBL6W", "length": 10074, "nlines": 118, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news 3 days strike for seventh pay commission maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहत्त्वाची सरकारी कामं होणार ठप्प आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप\nमहत्त्वाची सरकारी कामं होणार ठप्प आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप\nमहत्त्वाची सरकारी कामं होणार ठप्प आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप\nमहत्त्वाची सरकारी कामं होणार ठप्प आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं अस्त्र उगारलंय. आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आहे. या संपामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय.\nसातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर गेलेत. 17 लाख सरकारी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. यामध्ये मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असेल.\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं अस्त्र उगारलंय. आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आहे. या संपामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय.\nसातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर गेलेत. 17 लाख सरकारी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. यामध्ये मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असेल.\nकर्मचाऱ्यांच्या संपामुळं महत्त्वाची सरकारी कामंही ठप्प होण्याची शक्यता आहे. आपल्या मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मंत्रालयाच्या गेटवर निदर्शनं केली. दरम्यान, राजपत्रित अधिकाऱ्यांनी मात्र 3 दिवस चालणाऱ्या संपातून माघार घेतलीय.\nसरकार government संप वेतन मंत्रालय जिल्हा परिषद strike maharashtra\nराज्यात धावणार इलेक्ट्रीक कार; सरकार एक हजार वाहनं भाडेतत्वावर...\nयेणार येणार म्हणत असं म्हणत अखेर बहुचर्चित इलेक्ट्रीक कार राज्य सरकारच्या ताफ्यात...\nराज्यात धावणार ��लेक्ट्रीक कार\nVideo of राज्यात धावणार इलेक्ट्रीक कार\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान;...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश पुरतं हादरलंय. कारण इथं डिप्थीरिया नावाच्या आजारानं...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nVideo of राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nकलंकीत उमेदवारांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची याचिका मान्य...\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी गुन्ह्यात दोषी...\nकलंकीत नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा\nVideo of कलंकीत नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा\nकुपोषणामुळे लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यूच्या प्रश्नावर ठोस...\nकुपोषणामुळे लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यूच्या प्रश्नावर ठोस प्रभावी उपाय का योजले...\nकुपोषणमुक्तीमध्ये आज देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का नाही\nVideo of कुपोषणमुक्तीमध्ये आज देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का नाही\n''मोदींनी अनिल अंबानींना 30 हजार कोटींच गिफ्ट दिलं''- राहुल गांधी\nफ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...\nराहुल गांधींचे मोदींवर गंभीर आरोप.. काय म्हणतायत राहुल गांधी पाहा..\nVideo of राहुल गांधींचे मोदींवर गंभीर आरोप.. काय म्हणतायत राहुल गांधी पाहा..\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/REL-ARO-AYU-UTLT-infog-healthy-food-apply-on-skin-before-going-to-bed-5935107.html", "date_download": "2018-09-26T00:35:46Z", "digest": "sha1:UQSCE45EPBIQSQDQEFD6CLVPZQDZZQWG", "length": 3981, "nlines": 51, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Healthy Food Apply On Skin Before Going To Bed | चेह-यावर नॅचरल ग्लो हवा आहे ना? तर झोपण्यापुर्वी अवश्य करा ही कामे", "raw_content": "\nचेह-यावर नॅचरल ग्लो हवा आहे ना तर झोपण्यापुर्वी अवश्य करा ही कामे\nदिवसा तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नसेल तर रात्री झोपण्यापुर्वी चेह-याची केयर करा.\nदिवसा तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नसेल तर रात्री झोपण्यापुर्वी चेह-याची केयर करा. काही नॅचरल पदार्थांमध्ये असणारे न्यूट्रिएंट्स त���वचेसाठी खुप फायदेशीर असतात. हे रात्री झोपण्यापुर्वी चेह-यावर लावल्याने अनेक फायदे होतात. ब्यूटी एक्सपर्ट रश्मि शितलानी सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी...\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या झोपण्यापुर्वी चेह-यावर कोणते पदार्थ लावल्याने होतो फायदा...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/39204", "date_download": "2018-09-26T01:23:11Z", "digest": "sha1:KBEGIXPHPQEUKBUHHDJPOYZPDZAOS6AN", "length": 10174, "nlines": 222, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायक्रो फोटो | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायक्रो फोटो\nबर्याच दिवसांनी मायबोलीकरांच्या भेटीला....\nमायक्रो फोटो च्या प्रयत्नात..\nपहिल्या फोटोतल्या माशीचा मुका घ्यावासा वाटतोय\nआणि तिसर्‍या फोटोतले पाखरु, तर आता बाहेर येईल असे वाटतेय.\nदुसरा फोटो सर्वाधिक आवडला.\nदुसरा फोटो सर्वाधिक आवडला.\n पहिल्या माशीचे compound eyes स्पष्ट दिसत आहेत.\nतुम्हाला बहुतेक मॅक्रो म्हणायचय.\nहे फोटो कसे काढले, म्हणजे कुठले technique वापरून तेही सांगितलं तर बरं होईल.. म्हणजे, कॅमेरा कुठला मॅक्रो लेन्स वापरली का मॅक्रो लेन्स वापरली का का रिव्हर्स लेन्स\nभन्नाट, जबरदस्त, चाबुक कोणती\nएक से बढकर एक \nएक से बढकर एक \nज ब र द स्त आहेत तिन्ही फोटो\nज ब र द स्त आहेत तिन्ही फोटो\n मॅक्रो लेन्स वापरली का का रिव्हर्स लेन्स\nआणि जरा डोक ...\nmicro lence adaptor हि मोठी जादुई गोष्ट आहे ६ -७ हजारात मनाची तृप्ती ....\nनाहीतर micro lence घायला ३० – ३५ हजार सहज लागले असते ..\nएकही फोटो दिसत नाहिये\nएकही फोटो दिसत नाहिये\nएकही फोटो दिसत नाहिये :( :(\nएकही फोटो दिसत नाहिये :(:(\n आवडले, आता अशाच ���्रकारे काळ्या ताम्बड्या मुन्ग्या, डोन्गळे वगैरेचेही काढा\nकोणत्या क्यामेराने काढलेत हे\nएकही फोटो दिसत नाहिये\nएकही फोटो दिसत नाहिये\nसुंदर फोटो आहेत हे. खरी\nसुंदर फोटो आहेत हे. खरी मायक्रो फोटोग्राफी \nहातोडी फोटो. फारंच जबरी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-to-megha-a-sincere-devotee-and-his-journey-on-the-path-of-bhakti-devotion-10/", "date_download": "2018-09-26T01:40:32Z", "digest": "sha1:VE4V3LMNLM2PWNDWDSKCLED3WTBI3L25", "length": 5994, "nlines": 96, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमेघा एक निष्ठावान साई भक्त आणि त्याचा भक्तिमार्गावरील प्रवास\nप्रिय पुज्यसमीर दादा ,\nखूप छान विचार वाचायला मिळत आहेत. ह्या मेधा च्या\nगोष्टीत दशम अध्यायतील नियत गुरू व अनियत गुरू हा विषय नीट समजतो असे मला वाटते राव बहादूर साठे ह्या अनियत गुरुकडून गायत्री मंत्र वगैरे देऊन मेधा ची प्रगती करून घेतली गेली व मेधा ला नियत गुरू साई बाबा पर्यंत नेऊन सोडले गेले. साई बाबा नी पुढील प्रगती साधून दिली. विनायक ठाकूर ह्यांच्या कथेत सुद्धा ही गोष्ट दिसते.\nबर्‍याच वेळा आम्हाला प्रश्न असतो की आमचा एक गुरू आहे तर आम्ही दुसर्‍या गुरुकडे कसे जावेतितक्या ताकदीचा बाबा सारखा गुरू भेटे पर्यंत आमची तयारी अनियात गुरू करून घेतो त्याने सांगितलेले केल्यामुळेच नियात गुरूचे गुणसांकीर्तन आमच्या कानावर येते व त्याच्या कडे जवायची वाट मोकळी होते\nशिवाय बाबा एवढी लीला दाखवतात तरी मेधला पूर्ण खात्री कुठे पटतेगावी जाऊन आजारी झा ल्यावर अचानक उपरती होऊन बाबा ची आठवण होऊ लागते .बाबा हेही करुन घेतात . सद्गुरू बुद्धी प्रेरक दाता असतो तो असा.\nसीरिया में चल रहें संघर्ष का दायरा बढ़ने की संभावना\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/sampadakiya/thasa/page/5/", "date_download": "2018-09-26T01:23:49Z", "digest": "sha1:GAYEPP7LGL4LC4Y3QSQZMB3KP5RYWFFX", "length": 17967, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठसा | Saamana (सामना) | पृष्ठ 5", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\n‘द क्विटेसेन्शीयल वुमन’ चित्रांचे प्रदर्शन\nत्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n<<प्रशांत गौतम>> एकपात्री रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते सदानंद चांदेकर म्हणजे विनोदाचे खणखणीत नाणे होते. एकपात्रीमधून रसिकांना मनमुराद हसव�� ठेवण्याचे त्यांचे कसब वेगळे होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी...\n<<प्रशांत गौतम>> अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने प्रथमच देण्यात येणारा ‘साहित्यक्रती’ पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना नुकताच घोषित झाला आहे. साहित्याची क्रतस्थपणे सेवा...\nसडेतोड, परखड आणि तितकाच सरळ मनाचा माणूस म्हणजे डॉ. पतंगराव कदम. त्यांचे निधन सर्वांनाच चटका लावून गेले. प्रचंड कष्ट करण्याची तयारी, उत्साह आणि बऱ्यावाईट...\n>> प्रवीण कारखानीस यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाने ज्या व्यासंगी आणि तपस्वी व्यक्तीला डॉ. अशोक केळकर यांच्या नावे असलेला अत्यंत सन्मानाचा...\n>>भगवान परळीकर<< महाराष्ट्राच्या मराठी मातीत गेली ५० वर्षे साहित्याची सेवा करणारे डॉ. कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे सोलापुरात हृदयविकाराने निधन झाले. कवी लक्ष्मीनारायण बोल्ली हे तेलुगू...\n>> प्रशांत गौतम प्रख्यात मराठी साहित्यिक तथा राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे....\n>> विशाल अग्रवाल ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा शाहीर प्रभाकरराव वाईकर यांच्या निधनाने सर्वोदयी कार्याचा प्रवास थांबला आहे. प्रभाकर वाईकर हे मूळ जिंतूर तालुक्यातील चारठाण्याचे. त्यांचे हैदराबाद...\n>> प्रशांत गौतम राजा कारळे बालरंगभूमीचा आधारवड अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांच्या निधनापाठोपाठ ज्येष्ठ नाट्य़ समीक्षक राजा कारळे गेले. कारळे हे बालरंगभूमी आणि...\n>> प्रशांत गौतम अ. र. कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिक तथा मराठी विश्वकोशचे सेवानिवृत्त माजी संपादक अ. र. कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्य आणि समीक्षा क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व ८१...\nज्ञानेश्वर भि. गावडे उपनगरी रेल्वेमार्गावर भविष्यात वातानुकूलित एसी लोकल चालविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबईत ४७ एसी लोकल दाखल...\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मु��्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/30", "date_download": "2018-09-26T01:09:11Z", "digest": "sha1:T5EHZKVXBCPJTNG5MFIPSMHRKYD35IAU", "length": 10107, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 30 of 451 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nआगार प्रमुखांना विद्यार्थ्यांचे निवेदन\nप्रतिनिधी/ गडहिंग्लज गडहिंग्लजसह परिसरात शैक्षणिक संस्था असल्याने मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या विद्यार्थ्यांना बस पास मध्ये सवलत मिळावी अशा मागणीचे निवेदन शनिवारी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले व गडहिंग्लज आगार प्रमुखांना विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आले. सदर निवेदनात परगावाहून येणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पण गरीब विद्यार्थ्यांना मासिक पास परवडत नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे काही मुलांना शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ...Full Article\nआरक्षणासाठी रंकाळयाच्या पाण्यावर तरंगत आंदोलन\nप्रतिनिधी/ कोल्हापूर सिटीझन फोरमचे उदय लाड व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सरनाईक मराठा समाजाला आरंक्षण मिळावे, या मागणीसाठी रंकाळयाच्या पाण्यावर चार तास तरंगले. निमित्त होते स्वातंत्र्यदिना दिवशी सकल मराठा समाजातर्फे ...Full Article\nवसगडेतील तरूणाचा कबनूरमध्ये निर्घुण खून\nप्रतिनिधी/ इचलकरंजी टोळीतील वर्चस्ववाद व पैशाच्या वाटणीवरून कृष्णात श्रीपती लोहार (वय 35, रा. वसगडे, ता. करवीर) या तरूणाचा बुधवारी पहाटे धारदार शस्त���राने बावीस वार करून निर्घूण खून करण्यात ...Full Article\nकागलजवळ कारची घोडय़ाला धडक\nप्रतिनिधी/ कागल येथील राष्ट्रीय महामार्गावर मधोमध असेलेल्या डिव्हायडरवर घोडी गवत खात होती. यातील एक घोडा अचानक राष्ट्रीय महामार्गावर आल्याने कोल्हापूरकडून येणारी कार या घोडय़ाला येवून धडकली. या धडकेत कारचे ...Full Article\nप्रतिनिधी/ कोल्हापूर मराठयांपाठोपाठ लिंगायत समाजानेही ‘एल्गार’ पुकारला आहे. दसरा चौक येथे लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्म’ या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाला गुरूवारी प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी ...Full Article\nवेदगंगा नदीवरील कुरणी बंधारा पाण्याखाली\nवार्ताहर/ सावर्डे बुद्रुक कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील कुरणी बंधारा यंदाच्या पावसाळयात तिसऱयांदा पाण्याखाली गेला आहे. यामुळे भडगांव, कुरणी, सावर्डे बुद्रुक, पिंपळगाव बुद्रुक, केनवडेसहित कागलहून येणाऱया सर्व प्रवासी व ग्रामस्थांना ...Full Article\nजनहिताच्या योजना प्रभावीपणे राबवणार\nप्रतिनिधी/ कोल्हापूर नवीन संकल्पना, योजना राबवण्यासाठी वेळ वाया न घालवता सध्या जिल्हा परिषदेकडे सुरू असलेल्या जनहिताच्या योजना प्रभावीपणे राबवणार आहे. प्राथमिक शिक्षण, आरोग्याकडे विशेष लक्ष देणार आहे. अशी माहिती ...Full Article\nचोपडाई देवीच्या यात्रेसाठी लाखो भाविकांची उपस्थिती\nवार्ताहर/ जोतिबा डोंगर श्रावण शुद्ध ष÷ाrच्या निमित्ताने वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथे झालेल्या ‘श्री चोपडाई देवीच्या’ यात्रेला सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती होती. गुलाल, खोबऱयाच्या उधळणीत व चांगभलंच्या अखंड ...Full Article\nगडहिंग्लजला मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच\nप्रतिनिधी /गडहिंग्लज : मराठा आरक्षण व अन्य मागणीसाठी सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने राज्यभरात सुरू असलेल्या ठोक मोर्चा, बंद, ठिय्या आंदोलन सुरू आहेत. याचपार्श्वभुमीवर गडहिंग्लजला दसरा चौकातील शिवाजी पुतळयासमोर8 ...Full Article\nनोकरीच्या आमिषाने कोटय़वधीची फसवणूक करणारी टोळी जेरबंद\nपुलाची शिरोली / वार्ताहर : आरोग्य विभागात शासकीय नोकरीच्या आमिषाने सुमारे चाळीस तरुणांची फसवणूक करणाऱया टोळीला शिरोली एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी मध्यरात्री जेरबंद केले. कोल्हापूर व सांगली जिह्यातील सात ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्य��पार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2128", "date_download": "2018-09-26T01:13:41Z", "digest": "sha1:KHZIQESC662GY44AOYTG4AVONBUZR6O4", "length": 3965, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाशिक परिसर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाशिक परिसर\nशुभ मंगल सावधान लेखनाचा धागा\nमी नाशिकची... लेखनाचा धागा\nपांडवलेणी... नाशिक लेखनाचा धागा\nगुरूवर्य पं. अण्णा थत्ते यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्त पं. उल्हास कशाळकरांची संगीत मैफल कार्यक्रम\nविद्युल्लता २०१४ प्रकाशचित्र प्रदर्शन ( नाशिक ) कार्यक्रम\nनाशिक रोड वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 26 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v3256", "date_download": "2018-09-26T01:28:34Z", "digest": "sha1:IRBFU32AJIAWSMQPMVHZRMYRQTS5WL6H", "length": 8168, "nlines": 218, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "baddest fight scene ever jackie chan vs jet li व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (2)\n100%रेटिंग मूल्य. या व्हिडिओवर 2 पुनरावलोकने लिहिली आहेत.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia310\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमो��ाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर baddest fight scene ever jackie chan vs jet li व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/f75f973d20/metro-metro-route-b-and-route-2-4-execution-of-approved-projects-emaemaaradiemarphata", "date_download": "2018-09-26T01:37:03Z", "digest": "sha1:HZGIW4EYNJC66KVRBHQBNVGMNC72W6J7", "length": 13164, "nlines": 82, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "मेट्रो मार्ग-2 ब आणि मेट्रो मार्ग-4 प्रकल्पांच्या एमएमआरडीएमार्फत अंमलबजावणीस मान्यता", "raw_content": "\nमेट्रो मार्ग-2 ब आणि मेट्रो मार्ग-4 प्रकल्पांच्या एमएमआरडीएमार्फत अंमलबजावणीस मान्यता\nमुंबईमधील दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम, विस्तारित आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्यादृष्टीने महानगरामध्ये मेट्रोचे जाळे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यास गती देण्यासाठी मेट्रो मार्ग-2 ब (डी.एन.नगर-मंडाळे) आणि मेट्रो मार्ग-4 (वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली) या दोन मेट्रो प्रकल्पांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) अंमलबजावणी करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nमान्यता देण्यात आलेला मेट्रो-2 ब हा मार्ग डी.एन.नगर ते मंडाळे असा 23.643 कि.मी. लांबीचा असून यादरम्यान 22 स्थानके आहेत. तसेच मेट्रो-4 हा मार्ग वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली असा 32.32 कि.मी. लांबीचा असून यादरम्यान 32 स्थानके आहेत. मेट्रो मार्ग-2 (दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द) चा भाग असलेल्या मेट्रो मार्ग टप्पा क्र-2 ब या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची एकूण किंमत 10 हजार 986 कोटी आणि मेट्रो मार्ग-4 या प्���कल्पाच्या पूर्णत्वाची एकूण किंमत 14 हजार 549 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. या दोन्ही मेट्रो मार्गांची अंमलबजावणी मेट्रो कायदा 2009 (सुधारित) नुसार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nदोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी प्राधिकरणाकडील स्वत:चा निधी आणि आंतरराष्ट्रीय, आंतर्देशीय किंवा इतर व्दिपक्षीय, बहुपक्षीय वित्तीय संस्थेकडून कर्ज सहाय्यानुसार करण्यात येईल. मात्र, त्याचे कोणतेही दायित्व किंवा जबाबदारी राज्य शासनावर येणार नाही या अटीवर एमएमआरडीएला मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांपैकी मेट्रो-2 ब साठी 3727 कोटी एमएमआरडीएकडून, 1274 कोटी शासकीय जमीन रुपाने, 1296 कोटी राज्य शासनाकडून व्याजी दुय्यम कर्ज व 4695 कोटी ADB कर्ज सहाय्य अशा प्रकारे अर्थसहाय्य उभारण्यात येणार आहे. तसेच मेट्रो-4 साठी 6940 कोटी एमएमआरडीएकडून, 1274 कोटी, 3693 कोटी राज्य शासनाकडून व्याजी दुय्यम कर्ज व 3916 कोटी कर्ज सहाय्य या सहभागानुसार प्राधिकरणातर्फे भागभांडवल पूर्ण करण्यासाठी मान्यता देण्यात आली.\nदोन्ही मेट्रो मार्गाच्या प्राधिकरणाने प्रस्तावित केलेल्या खालील प्रवासी भाडे दरास मान्यता देण्यात आली.\n०-३ अंतरासाठी भाडे रु १०, ३-१२ साठी रुपये २०, १२-१८ साठी रुपये ३०, १८ ते २४ साठी रुपये ४०, २४ ते ३० साठी रुपये ५०, ३०-३६ अंतरासाठी रुपये ६०, ३६-४२ साठी रुपये ७० ,तर 42 पुढील अंतरासाठी ८० रुपये दर आकारण्यात येणार आहे.\nतसेच उल्लेखित केलेले भाडे मेट्रो सुरु करण्यापूर्वी वित्तीय व्यवहार्यता तपासून गरज भासल्यास त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचे अधिकार वापरण्यास एमएमआरडीए किंवा प्राधिकरणास प्राधिकृत करण्यास आणि त्या प्रमाणे भाडे निश्चिती बाबतची जबाबदारी एमएमआरडीएची राहील यास मान्यता देण्यात आली.\nशासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सदर प्रकल्पासाठी कायमस्वरुपी आवश्यक असलेल्या जमिनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे नाममात्र दराने भाडेतत्वावर हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांतर्गत प्रकल्पबाधितांचे (PAP) पुनर्वसन व पुनर्वसाहत बहुपक्षीय, आंतरराष्ट्रीय बँक किंवा इतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने सहमती दर्शविल्याप्रमाणे \"मुंबई नागरी परिवहन प्रकल्प पुनर्वसन व पुनर्वसाहत धोरण (MUTP -R & R Policy)\" नुसार करण्याकरीता मान्यता देण्यात आली.\nमेट्रो मार्ग 2 ब प्रकल्पाच्या दुरुस्ती व देखभाल डेपोसाठी मंडाळे येथील जमीन व मेट्रो मार्ग 4 प्रकल्पाकरीता दुरुस्ती व देखभाल आगारासाठी ओवाळे येथील 20 हे. व विक्रोळी येथील गोदरेजच्या ताब्यात असलेल्या 15.5 हे. जमीन वापरण्यास मान्यता देण्यात आली. तसेच उपलब्धतेनुसार व आवश्यकतेप्रमाणे इतर जमीन वापरात आवश्यक ते बदल करुन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे नाममात्र दराने भाडेतत्वावर हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच, अतिरिक्त जमीन प्रकल्पासाठी निधी उभारण्याच्या दृष्टीने रहिवासी/वाणिज्यिक विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे नाममात्र दराने हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली.\nहे दोन्ही मेट्रो प्रकल्प \"निकडीचे सार्वजनिक प्रकल्प\" व \"महत्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प\" म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. या दोन्ही मेट्रो मार्ग प्रकल्पाकरीता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास \"विशेष नियोजन प्राधिकरण\" म्हणून नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. मेट्रो प्रकल्प 2 अ, 2-ब, 7 आणि मेट्रो मार्ग-4 करीता मुंबई महानगर प्रदेशात प्रवाशांच्या सोयीसाठी प्राधिकरणामार्फत एकात्मिक तिकिटीकरण पद्धती (ITS) सुरू करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांसाठी इतर मेट्रोप्रमाणे केंद्र शासनाचा निधी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यास मान्यता देण्यात आली.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n25716", "date_download": "2018-09-26T01:07:55Z", "digest": "sha1:FPAHBVUUXY5W63ZYPNFVMY3PZHJRHHYY", "length": 9814, "nlines": 275, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Guide For Subway Surfer Android खेळ APK (com.wubaamir.subwrun) Zudang Studio द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली साहस\n98% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Guide For Subway Surfer गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/jungle-saffari-2/", "date_download": "2018-09-26T01:23:06Z", "digest": "sha1:53XNTUDYVE6YHLKTWFLS6TL7QW46KDG2", "length": 21844, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "फारसं कोणाला माहीत नसलेलं… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसा���ा कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\n‘द क्विटेसेन्शीयल वुमन’ चित्रांचे प्रदर्शन\nत्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nफारसं कोणाला माहीत नसलेलं…\nमहाराष्ट्रातली ताडोबासारखी काही जंगलं पर्यटकांच्या गर्दीनं नको तितकी वेढली जात असतानाच इतर काही जंगलं मात्र पर्यटनाच्या ओझ्याखाली दबलेली नाहीत. काही वेळा भौगोलिक अंतरामुळे, काही वेळा अतिदुर्गमतेमुळे, तर काही वेळा प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून दूर राहिल्यामुळे ही जंगलं फारशी कुणाला माहीत नसतात. स्वाभाविकच त्यामुळे तिथं माणसांचा व्यत्यय फारसा उद्भवत नाही. सच्चा निसर्गप्रेमींसाठी अशी जंगलं म्हणजे आनंदाचा अनमोल ठेवा ठरतात. अशाच ��ंगलांपैकी एक आहे बोरचं जंगल\nवर्धा जिल्हय़ातल्या हिंगणीजवळ हे सुंदर जंगल पसरलंय. इथं बोर नदीवर धरण बांधण्यात आलंय. धरणाचं पाणी जंगलभर पसरलंय. पाण्याकाठी छान गवताळ प्रदेश निर्माण झालाय. तिथल्या गवतावर ताव मारणारे तृणभक्षी प्राणी अगदी सहज दिसतात. या तृणभक्षी प्राण्यांची शिकार करणारे मांसाहारी प्राणीही इथं मोठय़ा प्रमाणावर आढळतात. तसंच इथल्या जंगलाच्या संपन्नतेमुळे इथलं वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर हे जंगल वाघासाठी उत्तम अधिवास असल्याचं ध्यानात घेऊन २०१४ मध्ये इथं व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आला.\nभौगोलिकदृष्टय़ा बोर व्याघ्र प्रकल्प अत्यंत मोक्याच्या जागी वसलेला आहे. याच्या सर्व अंगांना देशातले सर्वात महत्त्वाचे व्याघ्र अधिवास पसरलेले आहेत. पेंच-महाराळ, नवेगाव-नागझिरा, उमरेड कऱहाडला, ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि सातपुडा या वन्यजीव अभयारण्यं आणि व्याघ्र प्रकल्पांच्या मधोमध बोरचं जंगल पसरलंय त्यामुळे या सर्व जंगलांमधल्या वाघांना एका जंगलातून दुसऱया जंगलात जाण्याच्या दृष्टीनं बोर हा महत्त्वाचा कॅरिडॉर आहे. खुद्द बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात कायम निवास करणाऱया वाघांची संख्याही वाढतेय. इथले बाजीराव, कतरिना वगैरे वाघ वन्यजीवप्रेमींच्या आकर्षणाचे विषय ठरले.\nमार्च ते मे या काळात इथं वाघाचं दर्शन होण्याची सर्वाधिक शक्यता असते. वाघाप्रमाणेच इथं बिबळय़ाचंही वास्तव आहे. तसंच इथं रानकुत्रे, रानगवे, रानडुक्कर, अस्वल, चितळ, सांबर, काकर, नीलगाय, चौशिंगा, ताडमांजर, वानर, वटवाघूळ, ट्रिशू इत्यादी वन्यजीवही आढळतात. सरपटणाऱया प्राण्यांमध्ये नाग, धामण, तरस, तांबडय़ा पाठीचा झाडसाप, अजगर, मण्यार, घोणस, फुरसे, डुरक्या, मांजचा, दुतोंडय़ा, घोरपड, सरडा अशा अनेक प्रजाती सापडतात.\nइथे स्वतःचं वाहन आत न्यायला परवानगी असल्याने निवांतपणे जंगल व वन्यजीवन पाहता येतं. अर्थात जंगलाचे आणि वनविभागाचे सर्व नियम पाळूनच जंगलाचा आस्वाद घ्यायचा असतो. बोर जंगलातल्या वन्यजीवांचं निरीक्षण करायचं असेल उन्हाळा हा उत्तम काळ. मात्र पक्षी निरीक्षण करायचं असेल तर ऑक्टोबर ते जानेवारी या काळात इथं जावं. बोर धरणाचं पाणी आणि काठावरचं समृद्ध जंगल यामुळे इथं पक्ष्यांच्या दीडशेपेक्षा जास्त प्रजाती आढळतात. त्यातल्या १0 प्रजाती स्थलांतरित पक्ष्यांच्या तर ९ प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांच्या आहेत. इथं आपल्याला विविध प्रकारचे गरुड आणि घुबडं पाहायला मिळतात. तसंच शिळा, व्याघ, कोतवाल, नीलपंख, स्वर्गजांगण, राखी व मलबर धनेश, चातळ, पावशा, पोपट, टकाचोर, भारद्वाज, रंगीत करकोचा, काळा करकोचा, लालसरी, मराल बदक, चिलखा, स्नाईन, तुतारी इत्यादी पक्षीही इथं पाहता येतात.\nजंगल पर्यटनासाठी नेहमीच्या जंगलांऐवजी बोर व्याघ्र प्रकल्पाला एकदा तरी सर्व वन्य जीवनप्रेमींनी अवश्य भेट द्यायला हवी.\nजवळचे रेल्वे स्थानक…वर्धा (३५ कि.मी.)\nजवळचा विमानतळ…नागपूर (८० कि.मी.)\nसर्वाधिक योग्य हंगाम…मार्च ते मे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nफोटोच्या गोष्टी…सोळा हजारांत देखणी\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/3026", "date_download": "2018-09-26T00:37:47Z", "digest": "sha1:UUHDJJ2M3RWV3ZUN3C5LRYYMMYQ4OQXS", "length": 6886, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news railway accident | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्��ाईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएका वर्षात तब्बल 3 हजारांहून अधिक जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू\nएका वर्षात तब्बल 3 हजारांहून अधिक जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू\nएका वर्षात तब्बल 3 हजारांहून अधिक जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू\nरविवार, 9 सप्टेंबर 2018\nमध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशनवर दररोज 17 लोकांना रेल्वे अपघातात मृत्यू\nVideo of मध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशनवर दररोज 17 लोकांना रेल्वे अपघातात मृत्यू\n2017 मध्ये रेल्वे अपघातात तब्बल 3 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nरेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशनवर दररोज 17 लोकं रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडतात.\nदरम्यान कल्याण आणि वसई स्टेशन परिसरात पोलिस अधिकाऱ्यांनी तीन वेगवेगळ्या अपघाती मृत्यूंची नोंद केलीये.\n2017 मध्ये रेल्वे अपघातात तब्बल 3 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nरेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशनवर दररोज 17 लोकं रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडतात.\nदरम्यान कल्याण आणि वसई स्टेशन परिसरात पोलिस अधिकाऱ्यांनी तीन वेगवेगळ्या अपघाती मृत्यूंची नोंद केलीये.\nरेल्वे अपघात कल्याण वसई पोलिस\nसावंतवाडी सामूहिक बलात्काराने हादरली\nएका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचाराच्या घटनेने सावंतवाडी हादरून गेलीय. या...\nसावंतवाडी सामूहिक बलात्काराने हादरली\nVideo of सावंतवाडी सामूहिक बलात्काराने हादरली\nकोकण रेल्वेची रो-रो सेवा गुजरातपर्यंत धावली\nकोकण रेल्वेचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असलेली माल वाहतुकीची रो-रो सेवा, प्रथमच कोकण...\nलालबाग राजाच्या विसर्जनावेळी अनर्थ टळला...\nराजाच्या विसर्जनावेळी एक बोट समुद्रात बुडाली. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही...\nDJ बंदी कायम ठेवल्यानं पुण्यात विसर्जन न करण्याचा काही मंडळांचा...\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवल्याने पुण्यातील काही गणेश...\nनागपूर : लाडक्या गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत महिलांच्या सुरक्षेवर...\nनागपूर : तब्बल दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणेशाचे विसर्जन 23 आणि 24 सप्टेंबरला होत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-250119.html", "date_download": "2018-09-26T01:23:22Z", "digest": "sha1:YXW2X4TBCUD62P6JOAI4BMHUAAZXC2YC", "length": 12599, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेडमध्ये 5 गावांतल्या गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदया��ा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nनांदेडमध्ये 5 गावांतल्या गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार\n16 फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या पाच गावातील गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मतदानावर बहिष्कार घातलाय. मुख्य रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी पाच गावातील गावकऱ्यांनी हा पवित्रा घेतलाय.\nउमरीमधील सोमठाणा फाटा ते तुराटीपर्यंतच्या 17 किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर बितनाळ, बोथी, सावरगाव, मोखंडी आणि तुराटी या पाच गावांचा या बहिष्कारात समावेश आहे.\nया पाच गावांच्या मुख्य रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालीय. हा रस्ता नीट व्हावा यावा यासाठी अनेक वर्षांपासून या गावातील गावकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. पण गावकऱ्यांना फक्त आश्वासनंच मिळाली. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालून राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींना आपली दखल घेण्यास भाग पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं ��ामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/hitguj/messages/119403/118739.html?1163593415", "date_download": "2018-09-26T01:54:23Z", "digest": "sha1:B564BQZOT43BQDITKQHP6ABJ3E6HHR3A", "length": 64229, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गोष्ट अनवाणी गेनची", "raw_content": "\n>शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) <-/*1-> » गोष्ट अनवाणी गेनची « Previous Next »\nगेन नाकाओका- आपल्या गोष्टीचा नायक, हिरोशिमात जन्मला आणि वाढला. तो प्राथमिक शाळेत जाऊ लागला त्या सुमारास, जपानची ब्रिटन आणि अमेरिकेविरुद्ध लढाई चालू होती.\nजपानच्या युद्धातील पराभवाच्या जरा आधीच्या काळात ह्या कहाणीची सुरवात होते.\nगेन हा ७ वर्षाचा खट्याळ,आनंदी मुलगा. नवनवीन खोड्या शोधून काढण्यात वाकबगार. त्यासाठी,धाकट्या भावाला-शिन्जीला त्याच्याबद्दल खूप आदर होता. रोज शाळेतून गेन घरी आल्यावर, दोघजणं एकमेकांशी अंधार पडेस्तोवर खेळायचे. त्यांचे वडील लाखेच्या कामातील कुशल कारागीर होते. स्वत:च्या घरातील छोट्याशा workshop मध्ये लाकडावर लाखेची चित्र काढून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत. आई घरकामात, कुटुंबाची काळजी घेण्यात आणि वडिलांना मदत करण्यात व्यग्र असे. मोठा भाऊ -कोजी माध्यमिक शाळेत शिकत असे. शाळेत जाण्याऐवजी तो आणि त्याचे मित्र आताशा, घरापसून लांबच्या, हिरोशिमाच्या जवळच्या दुस-या गावात, एका दारुगोळा बनवायच्या फॅक्ट्रीत काम करत असत. सरकारी धोरणानुसार, जपानला युद्ध जिंकायला मदत म्हणुन, विद्यार्थ्यांना अशा कारखान्यात काम करावं लागत असे- त्यांची ईच्छा असो वा नसो शाळेच्या ईतर विद्यार्थ्यांसोबत अकिराला (२ नंबरच्या भावाला), जिथे बॉम्बहल्ल्याची कमी शक्यता होती अशा दूरच्या गावात जाऊन रहावं लागलं. निघताना, भरलेल्या डोळ्यांनी, अकिरा आईला \"मला जायचे नाही\" म्हणत होता.तिस-या ईयत्तेतल्या मुलांपासून evacuation ची सुरवात झाली होती आणि अकिरा तिस-या ईयत्तेत होता. एकुलती एक बहिण 'ऐको', ५व्या ईयत्तेत असली, तरी तब्येतीने अशक्त असल्यामुळे घरी आईवडिलांकडे थांबू शकली होती. गेनचं कुटुंब ह्या सात जणांच होतं. युद्धाच्या सगळ्या समस्यांना, होता होईल तो एकमेकांना सांभाळुन हे कुंटुंब तोंड देत होतं- पण युद्ध संपेपर्यंत कुटुंबातले सगळेच काही जिवंत राहिले नाहीत...\nएक दिवस, आईने गेनला तिच्या पोटाला कान लावून ऐकायला सांगितलं. आईच्या पोटात काहीतरी जोरदार हालचाल होत होती. \"आपल्या घरी लवकरच नवीन बाळ येणार आहे आता \"- आई हसत हसत म्हणाली.\n“माझं छोटा भाऊ किंवा छोटी बहीण- “ गेन किंचाळत म्हणाला.\n\"आणि बाळ लाथ मारतय..\"\nदोन मोठ्या मुलांच्या वियोगामुळे तसं सगळं घर उदास असायच. पण आता गेनच्या आनंदातिशयानी आख्ख्या घरात धीर आणला, आशा आणली.\nगेन आणि शिन साठी अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे- कुटुंबाच्या गव्हाच्या शेतात जाऊन बाबांना मदत करणे.गव्हाच्या कापणीची ते दोघं अगदी आतुरतेने वाट बघायचे कारण त्यांना खात्री होती की आपण ह्यापासून नुडल्स किंवा ब्रेड बनवू शकू. त्यांची एकच ईच्छा होती , एका दिवसासाठी का होईना, पण पोट तुडुंब भरलेलं असावं रोजच्या जेवणात, अक्षरश: भाताची शित मोजता येतील एवढी पाणीदार कांजी असायची. त्या काळ्या दिवसात जपानातील ईतर लोकांप्रमाणेच, ते नेहमीच भुकेले असायचे.\n>वा, सुरुवात छान झालीय. पूर्ण कर लवकर. <-/*1-\nथांबु नकोस रैना, चालु ठेव, छान लिहीत आहेस\n>बाबा कधी कधी निराश व्हायचे, कारण त्यांना कळत होतं की जपान एक दुस्तर युद्ध लढत आहे. सुदूर दक्षिणेकडिल बेटांवर तैनात केले गेलेले शिपाई तण, उंदीर, साप आणि जे मिळेल ते खात होते. तरिही उपासमारीने मरत होते. काही आजारी पडले, तर काहींच्या बॉम्बहल्ल्यात ठिक-या ऊडाल्या. आपल्या कुटुंबाला सुखसमाधानात रहायला मिळावं म्हणुन बाबा आतुरतेने युद्ध संपायची वाट बघत होते. त्यांच्या तीव्र ईच्छेला न जुमानता, युद्धाची धुमश्चक्रि दिवसेंदिवस वाढतच होती.\n१९४५ मधील एप्रिलच्या पहिल्या दिवशी, अमेरिकेची फौज ओकिनावात(जपानच्या सर्वात दूरच्या तटबंदीवर) डेरेदखल झाली. घनघोर लढाईने ओकिनावाच्या रहिवास्यांना घेरलं आणि जवजवळ विध्वंसाच्या टोकांपर्यंत नेउन ठेवलं.ओकिनावाची हिरवीगार धरती आणि निळ्याशार समुद्र ,रक्ताच्या लाल रंगाने माखले. दुष्मनांचे हवाई दलं जवळजवळ रोज mainland जपानकडे जाऊ लागले. शहरांवर बॉम्ब टाकून, आगीचे डोंब उसळ्वू लागले आणि रातोरात शहरं बेचिराख करु लागले. आगीच्या लोळात अगणित लोकं जळुन मेले. रेडिओ आणि वर्तमानपत्र मात्र, जपान सगळ्या लढाया जिंकत असल्याचे खोटे वृत्तांत देत हो्ते. ज्या नेत्यांनी युद्धात लढ्ण्याचा निर्णय घेतला होता ते ठासून सांगत होते \" जपान हा पवित्र देश आहे. आपण युद्ध जिंकणारच \". नेतेमंडळी धादांत खोटं बोलत होती आणि युद्ध थांबवायला नकार देत होती. वृत्तांत ऐकणा-यांचा मात्र, शेवटी जपान युद्ध जिंकणारच, असा समज होत होता. लोकं रोज तकलादू बांबूच्या काठ्याकामट्यांनी शत्रूला कसं मारायच- हे शिकायसाठी कवायती करत होते. शेवट्च्या माणसापर्यंत लढण्याचे संकल्प सोडत होते.\nएक दिवस, बाबा जरा जास्तच साके पिऊन या भाला कवायतीत गेले. त्याचा, त्या कवायतीच्या प्रमुखाला खूप राग आला. तो स्थानिक समितीचा अध्यक्ष होता. \" तुम्हाला आपल्या अतिमहत्वाच्या युद्धाबाबत गांभिर्य नाही. दारु पिऊन कवायतीला यायची तुमची हिम्मतच कशी झाली अशा पवित्राने तुम्ही अमेरीकेच्या शिपायांचा पराभव कसा करणार अशा पवित्राने तुम्ही अमेरीकेच्या शिपायांचा पराभव कसा करणार तुमच्यात योग्य ती भावना नाही. \"\n\"अध्यक्षसाहेब, अशा माणसाला काढूनच टाकलं पाहिजे.. असा माणुस म्हणजे गद्दारासारखाच- \"असे भाला हाताळायला शिकवणारा एक निवृत्त म्हातारा शिपाईगडि म्हणाला. \"अगदी बरोबर\"- अध्यक्षाने मान डोलवली..\nआता बाबांनाही राग आला.. ते म्हणाले \"गप्प बसा. मी निव्व्ळ दारु पिऊन आलो म्हणुन मी गद्दार ठरत नाही. शिवाय ह्या बांबूच्या भाल्यांनी अमेरिकनांचा पराभव करायची आशा बाळगणे हे मुर्खपणाचे आहे. सुरवातीपासून अंतापर्यंत हे युद्ध ही एक चुक आहे.\"\nमग बाबांनी भाला फेकून दिला आणि ते घरी गेले. अध्यक्ष आणि त्याचे गडि, सगळे त्यांच्यामागून \"गद्दार, गद्दार \"च्या आरोळ्या देत होते. युद्धाला विरोध करणा-यांना सरसकट गद्दार म्हणलं जायच. त्यांची अट्टल गुन्हेगारांहून जरा कमी अवहेलना केली जायची.\n>गेन्- ऐक मी काय सांगतोय ते\"- बाबा म्हणाले. \"यूद्धानी माणसं, प्राणी, झाडं आणि घरं सगळच उद्ध्वस्त होतं. दु:ख आणि यातना या शिवाय युद्ध आपल्यासाठी काहीही मागे ठेवत नाही.जपाननी युद्ध थांबवून शांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे.\"\nते काय म्हणत होते ते गेनला समजणे अवघड होतं. तरीपण बाबांच बरोबर आहे याची गेनला खात्री होती.\nपण शेजारपाजारचे मात्र रस्त्यावरुन जाता येता गेन आणि त्याच्या भावाकडे तुछ्चतेने बघत आपल्या मुलांना कुजबुजत सांगत:\" त्यांचे वडिल गद्दार आहेत. मुलं ही बापाच्याच वळणावर जाणार. त्यांच्यापासून दूर रहा.\"\nएक दिवस गेन, ऐको आणि शिनजी वडिलांनी लाखेच्या गिलावा दिलेल्या लाकडी वस्तू ठेल्यावर टाकून, ठेला खेचत घाऊकविक्रेत्याकडे नेत होते. मिळालेल्या पैशातून, काळ्याबाजारातून तांदूळ विकत घ्यायचा होता. नदीकाठच्या रस्त्याला लागले, तसे त्यांच्यावर दगडफेक होऊ लागली. दगडफेक करणारी मुलं म्हणजे अध्यक्षांचे चिरंजीव ( ryukichI ) रयुकिची आणि त्याचे टारगट मित्र. त्यांनी ह्या तिन मुलांचा रस्ता अडवला आणि म्हणाले \"गद्दार कुठले तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही आता\". मग त्यांनी ठेला हिसकावून घेतला आणि नदीत ढकलून दिला. तो माल नदीत भिजला आणि वाया गेला.\nगेनच्या तळपायाची आग मस्तकात गेली . \"बाबा गद्दार नाही. तू खोटारडा आहेस\" <-/*2->क्षणार्धात, तो रयुकिचीच्या अंगावर धाऊन गेला आणि त्याच्या बोटाला कडकडुन चावला- डोक्यात धोंडा बसूनही तो बोट सोडेचना.\nरयुकिचीने भोकाड पसरलं आणि रक्त ठिबकणारे आपले बोट घेऊन तो पळून गेला. गेन ती मारामारी जिंकला खरा, पण त्याला त्या यशाचा आनंद घेता आला नाही. ऐको आणि शिन्जी अपमानाचे अश्रू ढाळत होते.\nअचानक, गेनला बाबांचा नेहमीचा उपदेश आठवला- \"ग़ेन- धिर धर बाळा. तू गव्हाच्या ओंब्यांसारखं सशक्त असलं पाहीजेस. गहू किती वेळा पायदळी तुडवला जातो म्हणून पुन्हा पुन्हा ऊठुन उभा राहू शकतो.\"\nमुलांनी, भिजून तरंगत असलेला सगळा माल नदीतून गोळा केला आणि घरी घेऊन आले. पण आईबाबांना त्यांनी घडलेली घटना पूर्ण सांगीतली नाही. फक्त माल नदीत पडल्याचं सांगीतलं.\n>एक दिवस एक पोलिस बाबांकडे आला आणि म्हणाला \" तुमची चौकशी करायची आहे. ताबडतोब पोलीसचौकीवर हजर व्हा\". बाबांना हातकड्या अडकवून, त्यांना तो पोलिसचौकीवर घेऊन गेला. बाबांना गार फरशीवर ओणवं केल्या गेलं आणि सोट्यानी मारहाण केली गेली. ते बेशुद्ध पडले तसे, त्यांच्या तोंडावर बादलीभर पाणि मारून, कातड्याच्या मजबूत बुटांनी पेकाटात लाथ घालून, पुन्हा बेशुद्ध पडेस्तोवर मारल्या गेलं. पण कितीही छळ झाला तरी त्यांचे युद्धविषयक विचार बदलू शकले नाहीत.\nगेन आणि उर्वरित कुटूंब घरी हताश होऊन बसले. कोणाची कमाई नाही म्हणून त्यांच्याकडे अन्न विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. शिन्जी रडू लागला-\"मला भूक लागली. मी आता उपाशीपोटी मरणार\".\n\"बाबा घरी परत येईपर्यंत धीर धर बाळा\" आई म्हणाली.\nत्या काळात तांदूळ विकत घेता येणे हे खूप अवघड होते. हि-यांईतकाच महाग आणि दुर्मिळ असायचा तांदूळ तेव्हालोकांना भाता ऐवजी धान्याचा कोंडा किंवा भोपळ्याच्या वेली किंवा जे काही खाण्यासारख असेल ते खावं लागायचं. तांदूळ विकणा-यांना नाकाओका कुटुंबासारख्या \"गद्दारां\"बरोबर व्यवहार करायला मनाई होती. म्हणून आता घरात कुठलंही अन्न शिल्लक नव्हतं\nमग गेनच्या सुपीक डोक्यात एक नवी कल्पना आली.\" आई आपण नाकतोडे पकडून रात्रीच्या जेवणात ते खाऊ.\"\nगेन आणि शिन्जी शस्त्रात्रांच्या टप्प्याकडे धावले, आणि आई आणि ऐको पिशवी घेऊन त्यांच्या मागे धावल्या. काही नाकतोडे पकडुन ते भाजण्यासाठी घरी घेऊन जाताना वाटेतच त्यांना बाबा भेटले. अटकेनंतर २ आठवड्यांनी त्यांची अखेर सुटका केली गेली होती. आनंदानी गेन आणि शिन्जी त्यांना बिलगले.बाबांनी त्यांना घट्ट मिठी मारली आणि ते म्हणाले\" सगळं ठीक होईल आता. मी आता तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही\"..... जखमांनी आणि व्रणांनी त्यांचे सगळं शरीर भरलं होतं आणि होते त्यापेक्षा खूप बारिक होऊन ते परत आले होते.\nभाजलेल्या नाकतोड्यांच्या जेवणानी त्यांनी बाबांचे सुखरुप पुनरागमन साजरं केलं.\n पुढचं टाक ना लवकर <\n>रैना, छान जमला आहे अनुवाद. <-/*1-\n>राजाधिराज हा जपानचा ईश्वर आहे आणि सर्व मुलं त्या राजाची मुलं आहेत असे त्या काळी शाळेत शिकवले जायचे. गेनचे शिक्षक म्हणाले\" मुलांनो, चांगले मोठे व्हा, राजाधिराजांच्या आज्ञेनुसार कुठेही जाणारी आणि प्रसंगी त्याच्यासाठी स्वप्राणाची आहूती द्यायला तयार असणारी जपानची शक्तिशाली मुलं व्हा\"\nएक दिवस गेनच्या वर्गातील मुलांना, दुरदुरच्या समरभुमीत लढत असलेल्या सैनिकांना उद्देशून पत्र लिहायला सांगीतलं गेलं. सैनिकांना पाठवण्याआधी मुलांना आपले पत्र सगळ्या वर्गासमोर जोरात वाचून दाखवायला सांगितले.\nएका मुलानी लिहीलं \" Dear Soldiers , आशा आहे की तुम्ही बरे आहात. मोठा झाल्यावर मी सुद्धा तुमच्यासारखा सैनिक होईन आणि खूप अमेरिकन सैनिकांना मारेन. Please keep up the good work.\nदुस-या एका मुलीनी लिहीलं \" आम्हीही जपान युद्ध जिंकेपर्यंत कसलेही हाल सहन करु. राजासाठी आणि देशासाठी आम्ही कधीही प्राण द्यायला तयार आहोत.\"\nमास्तरांनी या मुलांच कौतूक केलं आणि त्यांची पाठ थोपटली.\nआता गेनला त्याचे पत्र वाचून दाखवण्यास सांगितले गेले. गेन वाचू लागला\" Dear Soldiers . माझे बाबा म्हणतात की जपानने ह्या युद्धात भाग घेऊ नये. युद्धात अगणित जीव जातात आणि युद्ध विनाश करते. मलाही तसेच वाटते. Please don't die, soldiers . तुमच्या आईवडिलांना दु:ख होईल.\"\n\"���ुर्खा हे लिहून तु स्वत:ला खरा जपानी मुलगा म्हणवतोस पुन्हा लिही ते नीट\" मास्तर ओरडले.\nगेननी पुन्हा पत्र लिहायला नकार दिला, तेव्हा मास्तरांनी त्याच्या कानफटात मारुन, त्याला दोन्ही हातात बादलीभर पाणी घेऊन बाहेर उभं रहायला सांगीतलं. तास संपल्यानंतर त्याला शिक्षकांच्या खोलीत नेण्यात आलं. आत शिरताच ऐको ला (बहिणीला) अर्ध्या कपड्यात पाहून गेनला धक्काच बसला. गेनला पाहताच ती मुसमुसत सांगू लागली \" वर्गातले काही पैसे चोरिला गेले आहेत आणि माझे मास्तर म्हणतात की ते मी घेतले आहेत. मी खरच पैसे घेतले नाहीत, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही.\" मास्तरांनी तिचे कपडे काढून, तिची झडती घेतली, पण त्यांना पैसे कुठेच सापडले नाही. त्यांना वाटलं तिने पैसे दुसरीकडे कुठेतरी लपवले, आणि त्यांनी तिला कबूल करेपर्यंत तसच उभं राहण्याची शिक्षा केली.\n\"माझी बहीण खोटं बोलत नाही तिच्यावर अरेरावी करु नका\" गेन म्हणाला. आपली बहिण निष्पाप असल्याचे गेन वारंवार मास्तरांना पटवायचा प्रयत्न करत होता, पण मास्तर विश्वास ठेवायला तयार नव्हते.\nजपानच्या दुर्दैवाने, युद्धाच्या काळात शिक्षकांना युध्दकार्याला मदत करणे अनिवार्य होते- त्यांना आवडो किंवा न आवडो.शाळेच्या अधिका-यांची आणि इतर महत्वाच्या व्यक्तिंची त्यांच्यावर सतत देखरेख असायची. विरोध करणा-या विद्यार्थ्यांना शाळेत ठेवायची मनाई होती. खरं बोलतं असले तरी गद्दार आणि त्याच्या मुलांवर विश्वास ठेवला जात नसे.\n\"खी खी खी\"''रयुकीची (अध्यक्षांचा मुलगा) खिडकीतून बाहेर पाहून दात विचकू लागला.\n\"त्या नाकाओका मुलीला चांगली अद्दल घडली. मीच तिची कागाळी केली होती.\"\nदुस-या दिवशी सकाळी शाळेची वेळ होऊनसुद्धा ऐको ऊठली नाही. आई तिच्या गादीपाशी जाऊन म्हणाली- \"ऐको, काय झालय तुला\" ऐको काही उत्तर देईना, नुसतं हमसून हमसून रडत होती. मग गेन म्हणाला\" तिला शाळेत जायचे नाही कारण मास्तरांनी तिच्यावर चोरीचा आळ घेतला आणि तिचे कपडे काढून झडती घेतली.\"\nहे ऐकून बाबांनी कंबर कसली. ते शाळेत गेले आणि शिक्षकांच्या खोलीत शिरले. गेन सांगतोय ते खरं आहे का याची त्यांनी मास्तरांकडे शहानिशा केली आणि त्यांना ऐकोला पैसे चोरताना पाहणा-या मुलाला आणायला सांगीतलं. रयुकिचीला बोलवण्यात आलं आणि लवकरच त्यानी आपण खरतर तिला पाहिलं नसल्याचं कबूल केलं. \"मी खोटं बोललो, कारण मला तिला त्रास द्यायचा होता\" तो म्हणाला.\nहे ऐकून बाबांनी रयुकिची आणि मास्तरांना चांगलच फैलावर घेतलं.\n>बाब घरी आले तोच त्यांनी कोज़ी समोर(गेनचा सर्वात मोठाभावासमोर) आईला रडताना पाहिलं. तो खरंतर दूर दारुगोळ्याच्या कारखान्यात असायचा, पण आता तो आपण नौदलात जातोय हे आईवडिलांना सांगायला आला होता. आईनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो काहीच ऐकत नव्हता. बाबांनी कोजीला त्याच्या नौदलातून हात-पाय गमावून आलेल्या चुलतभावाचा विचार करायला सांगीतलं.\n\" बाबा म्हणाले \" युद्धात सहभागी व्हायला शौर्य लागतं हे फक्त मुर्खाला वाटत, पण खरं शौर्य लागतं ते स्वत:च्या आणि दुस-याच्या आयुष्याची पर्वा करायला. ह्या निरर्थक युद्धात मी तुझा बळी जाऊ देणार नाही\".\n\"नाही. मी नौदलात भरती होणारच. मला आता \"पळपुटा\", \"गद्दार\" हे ऐकून घेणं सहन होत नाहीये.\" मग त्यानी आईवडिलांना सांगीतलं की त्याने नौदलात जायचं का ठरवलं. त्याच्या कारखान्यात एक स्फोट झाला होता आणि त्याच्यावर संशयित असल्याचा आरोप करण्यात आला. एका पोलिसाने त्याला अटक केली आणि त्याच्याकडून कबूलीजवाब मिळवायला त्याला बेदम मारहाण केली.\n\"तुझा बाप देशद्रोही आहे आणि तुझ्यात तेच गद्दाराचं रक्त आहे. तूच हा दारुगोळ्याचा कारखाना बंद पाडायचा प्रयत्न केलास.\"- पोलीस कोजीला म्हणाला.\nनंतर त्यांना कळलं की short circuit मुळे तो स्फोट झाला होता.पण आपल्या निर्दोष असण्याचा हा पुरावाही, कोजीचा नौदलात जाण्याचा निर्णय बदलू शकला नाही. त्यानी लोकांना आपण देशद्रोही नसल्याचे शाबीत करुन दाखवायचे ठरवलं होतं. युद्धाच्या खाईतून मेडलांनी विभुषित होऊन परत येण्याचा त्याचा मानस होता. मग त्याच्या भावांना गावात ताठ मानेनं चालता आलं असतं.\nकोजीचा नौदलात जायचा दिवस आला. आई, ऐको आणि दोन्ही भाऊ त्याला निरोप द्यायला स्टेशनवर गेले, पण शेजारपाजारुन कोणीही गेले नाही. बाबा घरी थांबले होते तरी आपलं काळीज फाटतयसं दु:ख त्यांना झालं होतं.\n Three cheers for Koji \"\" त्याचे भाऊ ओरडले. आई आणि ऐको हुंदके देत होत्या.\nहळुहळु त्यांचे आवाज मागे ठेऊन गाडी पुढे निघून गेली. आगगाडी स्टेशनपासून जरा दूर गेली, तसे कोजीने बाहेर पाहिले. Track च्या बाजूला बाबांना उभे पाहून कोजीला आश्चर्य वाटलं. आगगाडी पुढे जाऊ लागली तसं बाबांनी हात वर करुन आरोळी ठोकली. \" Three Cheers. Hurrah for Koji Nakaoka . जिवंत परत ये बाळा\".\n\"धन्यवाद बाबा\"- कोजी म्हणाला.\nगाडी दिसेनाशी होईपर्यंत बाबा पहात राहिले. त्यांचे डोळे पाण्यानी भरले होते.\n>रैना छान चाललय. लवकर येउ देत पुढचा भाग. <-/*1-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/university-of-mumbai-will-not-get-the-result-on-31-st-266136.html", "date_download": "2018-09-26T01:16:48Z", "digest": "sha1:NJA5PLCEOLZT2SEFQ5JY34XOE2CXSGTR", "length": 15594, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई विद्यापीठाची 31 तारखेची डेडलाईन हुकणार, कुलगुरूंचाच 'निकाल' लागणार ?", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमुंबई विद्यापीठाची 31 तारखेची डेडलाईन हुकणार, कुलगुरूंचाच 'निकाल' लागणार \nमुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैला लागणारच अशी गर्जना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली खरी पण 31 जुलैला निकाल लागणार नाही असं चित्र आहे\n28 जुलै : मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैला लागणारच अशी गर्जना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली खरी पण 31 जुलैला निकाल लागणार नाही असं चित्र आहे. तसंच निकालाचा घोळ घालण्यास जबाबदार असलेल्या कुलगुरू संजय देशमुखांवर कारवाई अटळ असल्याचं विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितलंय.\nअजूनही खूप पेपर तपासणं शिल्लक असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं पेपर तपासल्यानंतर मार्क एकत्र करुन मार्कशीट तयार करणं शक्य नसल्याचं सांगण्यात येतंय.\nत्यामुळे राज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळण्यात सरकार आणि विद्यापीठ अपयशी ठरलंय. विशेष म्हणजे आजही शिक्षणमंत्री विनोद तावडे मात्र 31 जुलैला निकाल लागतीलच असं ठामपणं सांगतात.\nमुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीचा बोजवारा उडालेला असताना सरकार मात्र कुलगुरूंना पाठिशी घालत असल्याचं चित्र आहे. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या आग्रहानं मेरी ट्रॅक या कंपनीला ऑनलाईन पेपर तपासणीचं कंत्राट देण्यात आलं. तीन महिन्यांत निकाल लागणार नाहीत असं सांगण्यात आलं होतं. पण देशमुखांनी कंत्राट रेटून नेण्याचा प्रयत्न केल्याचं उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकरांनी म्हटलं.\nविरोधक आणि स्वतः राज्यमंत्री विद्यापीठातल्या निकालांच्या गोंधळाला देशमुख हेच जबाबदार असल्याचं वारंवार सांगतायेत. विद्यापीठाच्या 477 पैकी फक्त 51 परीक्षांचे निकाल लागलेत. या गोंधळाची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी होतेय. शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं मात्र वेगळंच आहे. कुलगुरूंवर कारवाई राज्यपाल करतील असं सांगत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय.\nशिक्षणमंत्री निकालाला प्राधान्य असं म्हणतायेत ना मग 31 जुलैपर्यंत निकाल लावा... पण निकाल लावण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करण्यापर्यंतची वेळ का आली याची चौकशी करणार की नाही असा सवाल विचारला जातोय. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असं सरकार सांगत असलं तरी परदेशात आणि इतर विद्यापीठात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट होणार हे मात्र निश्चित झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/altenhilfe", "date_download": "2018-09-26T01:21:13Z", "digest": "sha1:PM6JSWYEL6VSKX5KC7DG67SWDZG2LJ6Z", "length": 6744, "nlines": 131, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Altenhilfe का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nAltenhilfe का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Altenhilfeशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला Altenhilfe कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nAltenhilfe के आस-पास के शब्द\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Altenhilfe का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Used to' के बारे में अधिक पढ़ें\nspicedrop सितंबर २१, २०१८\nultradian सितंबर २१, २०१८\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?st=5&q=kids&v2=1", "date_download": "2018-09-26T01:05:29Z", "digest": "sha1:YEM3DKIQPEZZXPMIO4VAQ6D5VFBXWCFE", "length": 8787, "nlines": 158, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - या महिन्याचे सर्वोत्कृष्ट kids वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nयासाठी शोध परिणाम: \"kids\"\nGIF अॅनिमेशनमध्ये शोधा >\nगोंगाट असलेले लहान मुले\nलहान मुले एनिमेटेड चित्रपट\nछाता रंगीत मुलांस रेनबो हवामान मनाची िस्थती\nपॅलेस्टीनी लहान मुले पाहिली जातात\nपॅलेस्टीनी लहान मुले पाहिली जातात\nगोड मुलांसाठी 326 मुले\nलहान मुले ऍपल 02\nलहान मुले चुंबन घेतात\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nफ्लाइंग किड्स, मुले, खूप शुभेच्छा, गोंगाट असलेले ���हान मुले, लहान मुलींचे डोळे, लहान मुले एनिमेटेड चित्रपट, मांजरीचे पिल्लू, छाता रंगीत मुलांस रेनबो हवामान मनाची िस्थती, गोषवारा, पॅलेस्टीनी लहान मुले पाहिली जातात, पॅलेस्टीनी लहान मुले पाहिली जातात, गोड मुलांसाठी 326 मुले, रिफ्लेक्शन 313, रिफ्लेक्शन 313, रिफ्लेक्शन 313, Spykids 4d, अंडरवॉटर 225, लहानसे खोली 214, लक्ष द्या मुलं, क्यूट लहान मुले, आकर्षक कार्टून मुले, लहान मुले ऍपल 02, लहान मुले ऍपल, लहान मुले चुंबन घेतात, लहान मुले मारता, शांती सर्व धर्म, लहान मुले प्रेम, लहान मुले प्रेम, फॉक्स किड्स, आश्चर्यकारक लहान मुले Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर आश्चर्यकारक लहान मुले वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-about-drinking-water-34994", "date_download": "2018-09-26T01:17:26Z", "digest": "sha1:7PRMBFXSXBTRGAZH3DMK5V6FQWHB62DP", "length": 11913, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai about drinking water पिण्याच्या पाण्याबाबत मुंबईकर बेफिकीर | eSakal", "raw_content": "\nपिण्याच्या पाण्याबाबत मुंबईकर बेफिकीर\nमंगळवार, 14 मार्च 2017\nमुंबई - मुंबईकर पिण्याच्या पाण्याच्या वापराबाबत बेफिकीर असल्याचा निष्कर्ष हाउसिंग सोसायटी मॅनेजमेंटने केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.\nमुंबई - मुंबईकर पिण्याच्या पाण्याच्या वापराबाबत बेफिकीर असल्याचा निष्कर्ष हाउसिंग सोसायटी मॅनेजमेंटने केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.\nमुंबईतील 93 टक्के सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्‍या चांगल्या पद्धतीने स्वच्छ करण्यात येत नसल्याचेही या सर्वेक्षणातील निष्कर्ष आहेत. हाउसिंग सोसायटी मॅनेजमेंटच्या माहितीनुसार, मुंबईत 48 हजार नोंदणीकृत हाउसिंग सोसायट्या आहेत. त्यात 1,600 कोटींची उलाढाल होते. पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची केवळ औपचारिकता करण्यात येते. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने टाकी स्वच्छ करण्यात येते, असेही हे सर्वेक्षण म्हणते. पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी प्रेशर वॉटर जेट पद्धत वापरली जाते, याची माहिती 93 टक्के सोसायट्यांना नाही. पैसे वाचवण्यासाठी सोसायट्या रहिवाशांच्या जिवाशी खेळ करतात, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.\nसोसायट्यांशी 73 प्रकारच्या सेवा संबंधित आहेत. विद्युत सुरक्षा, प्लम्बिंग यांसारख्या कामासाठीही सोसायट्या कामचलावू पद्धत वापरतात. घरगुती आणि उपयुक्त सेवांसाठीही व्यावसायिक पुरवठादार वापरण्यात येत नाही. नवीन सोसायट्या मात्र अशा सेवा विकसकांकडून इमारत बांधतानाच घेतात, असेही हाउसिंग सोसायटी मॅनेजमेंटच्या वाय. मुकुंद राव यांनी सांगितले. ऑटोमॅटिक पार्किंग सोल्युशन, हाउस किपिंग, हायजिन, पेस्ट कंट्रोल, कचरा व्यवस्थापन ते सोलार- इलेक्‍ट्रिकल जेनसेट दुरुस्ती- देखभालीच्या सेवाही पुरवठा करणारे प्रोफेशनल पुरवठादार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\nचंद्रात साई दिसल्याच्या अफवेने दर्शनासाठी झुंबड\nठाणे - भाद्रपद पौर्णिमेच्या चंद्रावर शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा सोमवारी रात्री समाजमाध्यमांवर पसरली. त्यामुळे कल्याण आणि...\n'यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची कास धरावी'\nमुंबई - तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येत आहे. जगामध्ये सर्वोत्तम काही नाही. तुम्ही स्वत:ला झोकून दिले, तर...\n'भारिप, एमआयएम युतीचा भाजपला फायदा'\nपुणे - दलित आणि मुस्लिम मतदारांना सोबत घेण्यासाठी माजी खासदार प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघासोबत ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुसलमीन’ (...\nनर्सिंग कॉल���जला मान्यता देऊ नये\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये नागपूर, ता. 25 : राज्यात खासगी नर्सिंग कॉलेजचे पीक आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नसलेले अनेक नर्सिंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/forest-officer-engineer-arrested-bribe-case-35329", "date_download": "2018-09-26T01:25:31Z", "digest": "sha1:DC4DFAZXNGBDSXWIJRWL56NUIKHH7Q5F", "length": 13332, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "forest officer engineer arrested in bribe case तीन लाख 20 हजारांची लाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह अभियंत्याला अटक | eSakal", "raw_content": "\nतीन लाख 20 हजारांची लाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह अभियंत्याला अटक\nगुरुवार, 16 मार्च 2017\nनागपूर - वनविभागातील रपटा बांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराला 3 लाख 20 हजारांची लाच मागणारे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अशोक काशीराम माकडे (वय 54) आणि अनिल पडोळे अशी आरोपींची नावे आहेत.\nनागपूर - वनविभागातील रपटा बांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराला 3 लाख 20 हजारांची लाच मागणारे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अशोक काशीराम माकडे (वय 54) आणि अनिल पडोळे अशी आरोपींची नावे आहेत.\nतक्रारदार हे वनविभागातील बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी 2016 मध्ये वनविभागातील काटोल परिक्षेत्रातील रपटा बांधकामाचे सब कॉंट्रॅक्‍ट घेतले होते. त्यासाठी शासकीय प्रक्रिया पूर्णपणे आणि पारदर्शकपणे पार पाडली होती. बांधकाम ठेक्‍यातील चार रपटे तयार करण्यात आले. त्या चारही बांधकामाचे बिल 11 लाख 46 हजार रुपये काढायचे होते. त्यासाठी तक्रारदार यांनी रितसर अर्ज आणि बिल संबंधित कागदपत्रे तयार केली आणि वनविभाग काटोल कार्यालयात दिली. गेल्या महिन्याभरापासून बिल सादर केल्यानंतही फाइल टेबलवरच अडकविल्यामुळे तक्रारदारांनी वनक्षेत्र अधिकारी अशोक माकडे यांची भेट घेतली. त्याने बिल काढून देण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय बिल शासनाकडे पाठविणार नसल्याची धमकी माकडेने दिली. त्यानंतर तक्रारदाराने नागपूर वनविभाग कार्यालयातील शाखा अभियंता अनिल पडोळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून पूर्ण केलेल्या बांधकामांची मोजमाप पुस्तिका बिल काढण्यासाठी मागितली. अनिल पडोळे यानेही पुस्तिका देण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. यासोबतच वनविभागातील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पैसे दिल्याशिवाय बिल मंजूर करणार नसल्याचा इशारा दिला होता. संपूर्ण कार्यालयातील अधिकाऱ्यांची मानसिकता पाहता तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. आज बुधवारी सकाळी अकराला वनविभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. अशोक माकडे याने लाचेची तीन लाख रुपयांची रक्‍कम आणि अनिल पडोळे याने 20 हजारांची लाच स्वीकारली. दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\nबेलतरोडी देहव्यापाराचे \"हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे....\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर...\nजिल्हा बॅंकांचे प्रतिनिधित्व घटवले\nमुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची संख्या घटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ��ेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/namdev-sadavarte-article-on-sant-namdev-maharaj/", "date_download": "2018-09-26T00:28:06Z", "digest": "sha1:BW57NDTJUAUOVCR2D6KHVEELA3UBX6BR", "length": 28603, "nlines": 280, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : संत नामदेवांची गुरुबाणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : संत नामदेवांची गुरुबाणी\nसंत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सहवासात उत्तर हिंदुस्थानातील तीर्थयात्रा केली होती. याप्रसंगी त्या दोघांचा जो सुसंवाद झाला, त्याचे वर्णन संत नामदेवांनी आपल्या ‘तीर्थावळी’ या प्रकरणात अभंगबद्ध केले आहे. संत नामदेव उत्तरेकडे भागवत धर्माच्या प्रचारासाठी गेले. पंजाब प्रांतात त्यांचे वीस वर्षे वास्तव्य होते. शीख धर्मीयांच्या ‘ग्रंथसाहिब’ या पवित्र धर्मग्रंथात संत नामदेवांची एकसष्ट हिंदी पदे समाविष्ट आहेत. ही सर्व पदे ‘संत नामदेऊ जिंकी गुरुबाणी’ प्रसिद्ध आहेत.\nनिवृत्ती, ज्ञानदेवादी भावंडांच्या संजीवन समाधीनंतर संतश्रेष्ठ नामदेव पुन्हा उत्तरेकडे भागवत धर्माच्या प्रचारासाठी गेले. पंचनदींचा परिसर अशा पंजाब प्रांतात नामदेवांचे सुमारे वीस वर्षे वास्तव्य होते. यासंबंधीची तपशीलवार सविस्तर माहिती गुरुमुखी वाणीत प्रसिद्ध झालेल्या भक्त पुरणदासकृत ‘जनमसाखी’त आहे. शीख धर्मीयांच्या ‘ग्रंथसाहिब’ या पवित्र धर्मग्रंथात संत नामदेवांच्या नावावरील एकसष्ट हिंदी पदे समाविष्ट करण्यात आली आहेत. ‘ग्रंथसाहिबा’त ही सर्व पदे ‘संत नामदेऊ जिंकी गुरुबाणी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ती सर्व हिंदी पदे शीख बंधूंच्या नित्यपठणातही आहेत.\nया सर्व हिंदी पदांची नामदेवरायांच्या अभंगांशी तुलना केली असता या दोन्ही रचनांमध्ये वैशिष्टय़पूर्ण वैचारिक साम्य आढळते. तसेच या हिंदी पदांमधून येणारे चरित्रविषयक उल्लेखही संतश्रेष्ठ नामदेवांच्या चरित्राशी जुळणारे आहेत. त्यांच्या हातचे नैवेद्याचे दूध श्रीविठ्ठलाने प्रत्यक्ष प्रकट होऊन प्यायल्याचा उल्लेख आहे. मंदिरात कीर्तन करण्यास विरोध झाला म्हणून त्यांनी देवळामागे कीर्तन केले तेव्हा मंदिर त्यांच्याकडे फिरले. ही घटनाही हिंदी पदांतून आढळते. नंतरच्या काळातील संत कबीरांच्या अनेक अभंगांतही नामदेवांच्या भक्तीचा उल्लेख आढळतो.\nसंत नामदेवांनी उत्तरआयुष्यात महाराष्ट्राबाहेर जाऊन पंजाबातील हिंदू धर्मीयांना मानवता धर्मपालनासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. रामनामस्मरणाच्या प्रचारासह सामान्य जनतेस जगण्याचे सामर्थ्य दिले. शीख धर्मीयांचा ग्रंथ ‘ग्रंथसाहिब’ हा पवित्र ग्रंथ सद्गुरू मानतात. संत नामदेवांचे ‘ग्रंथसाहिबा’तील हिंदी पदे आत्मज्ञान आणि नामभक्ती प्रकट करणारे आहेत. काही पदांमध्ये पुराणातील उल्लेख असून आत्मज्ञान सांगितले आहे. ही सर्व एकसष्ट पदे गुरुमुखी पंजाबी भाषेत असली तरी काही मराठी, हिंदी, गुजराथी, उर्दू, पारशी शब्द आढळतात. त्यातील विषय भगवत स्मरण, आत्मज्ञान हा आहे, पण बहुतेक पदांमध्ये पौराणिक कथा संदर्भ, व्यक्तीचा नामोल्लेखही आढळतात. रामायण, महाभारताप्रमाणे पुराणातील कथांचा उल्लेख आहे.\nएकसष्ट गुरुमुखी पदांपैकी पहिले हिंदी पद असे आहे –\nराम कहत जन कस न तरे \nतारिअले गनिका बिनुरूप कुबिजा –\nचरण बधिक जन तेऊ सुकति भए \nहऊ बलिबलि जिन राम कहै \nदासीसुतजनु – बिदरू – सुदामा – उग्रसेन\nजपहीन, तपहीन, कुलहीन – क्रमहीन \nनामेके सुआमी तेऊ तरे \nया संपूर्ण गुरुमुखी पदात नामदेवांनी रामायण, महाभारत, पुराण यातील व्यक्तिरेखांचा उल्लेख केला आहे. या पदाचा अर्थ असा आहे – या देवरायांनी दगडांनाही पाण्यावर तरंगत ठेवले. मग रामनामाचा उच्चार करणारा मनुष्य या भवसागरातून तरून का जाणार नाही गणिका, कुरूप अशी कुब्जा, व्याध, आजामीळ हेही प्रभूच्या कृपेने मुक्त झाले. सतत रामनामोच्चार करणाऱ्या भक्तावरून मी माझ्या शरीराची कुरवंडी करीन. दासीपुत्र विदूर, सुदामा यांना देवाने मुक्तिपद दिले आणि उग्रसेनाला राज्य दिले. रामनामोच्चार करणारा, मग तो जपतपहीन किंवा कुलशील, आचार, विचार हीन असो, त्याचाही उद्धार होतो.\n‘गुरुबाणी’तील काही पदांतून आत्मज्ञान सांगितले असून काही ‘गुरुबाणी’ पदातून नामदेवराय तत्त्वज्ञान समजावून सांगतात. पुढील पदांत ते सांगतात, भगवान सर्वत्र एकच आहे, पण तो अनेक रूपांनी व्यापक आहे. मायाकृत अशा विविध दृश्य पदार्थांनी मोहित झालेल्या जिवांपैकी अगदी थोडय़ा लोकांना हा बोध प्राप्त होतो. मायारूप दृष्याच्या आकारातसुद्धा तोच गोविंद आहे. माळेत शेकडो मणी असले तरी त्यात दोरा एकच ���सतो. पाण्यात अनेक तरंग, लाटा, बुडबुडे उत्पन्न होतात, पण त्यातील पाणी एकच असते. तशी ही बहुविध सृष्टी ही भगवंताची लीला होय. भ्रमाने जे मायारूप मिथ्या पदार्थ दिसतात, त्यामध्ये एकच सत्य लपलेले असते. सर्व घटाघटांत तोच एक गोविंद आहे हा विचार मनात नित्य असू द्या.\nपुढील एका ‘गुरुबाणी’ पदात नामदेवराय उपासनेविषयी अप्रतिम मार्गदर्शन करतात. देवाला पाण्याने स्नान घालावे तर पाण्यात अनेक सूक्ष्म जीव असतात. पाण्यातही श्रीविठ्ठल व्यापून राहिला आहे. देवाच्या गळ्यात ताज्या फुलांची माळ घालावी, तर भ्रमरांनी त्या फुलातील सुगंधी मकरंद प्रथमच सेवन केला आहे आणि भ्रमराच्या ठायीसुद्धा देव आहे. धारोष्ण दूध आणून त्याची खीर करावी आणि विठूरायाला नैवेद्य दाखवावा तर वासराने ते दूध उष्टे केलेले असते व वासराच्या रूपाने श्रीविठ्ठलच नटलेला आहे. तेव्हा नैवेद्य कसा, केव्हा व कोणता दाखवावा या लोकी किंवा परलोकी काय, या संसारात विठ्ठलाशिवाय काहीच प्रतीत होत नाही. किंबहुना, विश्वात सर्वत्र जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी परमात्माच व्यापक आहे. संत नामदेव ‘गुरुबाणी’त म्हणतात –\nआणिले दुध रिधाईले खीर \nठाकुर कऊ नैवेद्य करऊ \nपहिले दूध बिटारिऊ बछरै ईभै बिठलु उभै बिठलु, बिठले बिनु संसारू नहीं \nस्थान थनंतरि नामा प्रणवै पुरी रहिऊ तू सरब मही \nएका पदात ते आपण शिंपी जातीचे असल्याचा उल्लेख करतात. ते म्हणतात- माझे मन हे गज (कापड मोजण्याचे साधन) आहे व माझी जीभ ही कातर आहे. या साधनाच्या साह्याने मी यमाचे फास हळूहळू कापीत आहे. मी जिभेने रामनामाचा सतत जप करीत आहे. मला जातीपातीशी कर्तव्य नाही. मी जरी कपडय़ाला रंग देणे व कापड शिवणे हा धंदा करीत असलो तरी मी नामराम उच्चाराशिवाय एक क्षणही जिवंत राहणार नाही. मी भक्ती करीन व भगवंताचे अष्टौप्रहर गुणगान करीन.\nसर्प आपल्या अंगावरील कात सहज दूर करील, पण आपल्या दातांतील विषाचा त्याग करीत नाही. बगळा हा पाण्यामध्ये एका पायावर उभा राहून ध्यानस्थ आहे असे भासवतो, पण त्याचे लक्ष पाण्यातील माशाकडे असते. जोपर्यंत आपले चित्त पवित्र झाले नाही तोपर्यंत असे बकध्यान करण्यात काय फायदा आहे हिंसक अशा सिंहाप्रमाणे जो भोजन करीत आहे त्यांनी भक्ती व ब्रह्मज्ञानाच्या शब्दांची चर्चा का करावी हिंसक अशा सिंहाप्रमाणे जो भोजन करीत आहे त्यांनी भक्ती व ब्रह्मज्ञानाच्���ा शब्दांची चर्चा का करावी हे बहिर्मुख दगडांनो, मुखाने रामनामामृताच्या रसायनाचे प्राशन करा असे नामदेव म्हणतात.\nगुरुमुखी लिपीतील व ‘ग्रंथसाहिबा’तील ही सारी संत नामदेवांची पदे आत्मज्ञान, हिंदू संस्कृतीची थोरवी व नामस्मरण प्रकट करते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेख : तीन वेळा अंतराळात\nपुढीलनिसर्गाची आराधना व पंचमहाभूतांवर विश्वास – अजित परब\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/the-police-encroached-at-shivaji-chowk-in-latur/", "date_download": "2018-09-26T00:35:20Z", "digest": "sha1:F73VYU665ZKB6ANTWFNB62JQM4JZ237K", "length": 17482, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "लातूरात शिवाजी चौकातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंब��� येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलातूरात शिवाजी चौकातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवले\nमागील अनेक वर्षांपासून असणारी अतिक्रमणे आज जमिनदोस्त करण्यात आली. सकाळ पासूनच मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली. या मोहिमेमुळे शिवाजी चौकात वाहतूकीची कोंडी होत होती. अतिमक्रमण हटाव मोहिमेमुळे मात्र सर्वसामान्य नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते.\nमहानगर पालिकेच्या वतीने अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात सुचना देण्यात आलेल्या होत्या. आज शनिवारची सुट्टी होती, सकाळी सहा वाजल्यापासूनच अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आलेली होती. महानगर पालिका आयुक्तांसह अन्य अधिकारी, कर्मचारी, मोठा पोलीस फौजफाटा यासाठी परिश्रम घेत असल्याचे दिसून येत होते. शिवाजी चौक, जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रेल्वे लाईनच्या रस्त्यावरील दुकाने, तहसील कार्यालयाजवळील अतिक्रमणे हटवण्यात आली. दुकानाच्या समोर आलेले पत्र्यांचे शेड उध्दवस्त करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली.\nअतिक्रमण हटाव मोहिम राबवत असताना कुणीच विरोध केला नाही. शहरात सर्वच रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावीत अशी मागणी सतत लातूरकरांकडून करण्यात येत होती. परंतू प्रशासन केवळ अतिक्रमण काढण्याचा देखावा करतात पुन्हा अतिक्रमणे जशीच्या तशी निर्माण होतात ही लातूरकरांची भावना आजही कायम आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफोटो गॅलरी: चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन\nपुढील१० तासांच्या प्रयत्नांनंतर विहीरीत पडलेल्या बिबट्याची सुटका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबे��साठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/", "date_download": "2018-09-26T00:59:21Z", "digest": "sha1:FHGX3B6JMLLI5PHFNHFPAWICCOG43XQY", "length": 12805, "nlines": 68, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "Home", "raw_content": "\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\nबुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन संपन्न होत आहे. पत्रकार या व्याख्येत मोडणारे छोट्या दैनिकांचे, सायं.दैनिक, साप्ताहिकांचे संपादक, वार्ताहर, छोट्या शहरात व ग्रामीण भागात काम करणारे दैनिकांचे प्रतिनिधी, टीव्ही चॅनल्सचे स्ट्रिंगर्स, वार्ताहरांचे काम करणारे वृत्तपत्र विक्रेते यांचा या अधिवेशनात\n*सरकारी ऑफिस आणि सकाळी ८ वाजता कामकाज हो खामगाव येथील देशमुख प्लॉट मधील पोस्ट ऑफिस चे सुविधा सेवा केंद्र…. अभिनव उपक्रम … नागरिकांनी केले कोतुक …. वीज बिल भरणे झाले सुलभ …\nसरकारी ऑफिस आणि सकाळी ८ वाजता कामकाज हो खामगाव येथील देशमुख प्लॉट मधील पोस्ट ऑफिस चे सुविधा सेवा केंद्र…. अभिनव उपक्रम … नागरिकांनी केले कोतुक …. वीज बिल भरणे झाले सुलभ … बुलढाणा टुडे उपडेट – सरकारी ऑफिस आणि सकाळी ८ वाजता\n*गंण गंण गणांत बोते चा गजर … श्री गजानन जय गजानन …. विदर्भाच्या सिमेवर श्री गजानन महाराजांच्या दिंडीचे आगमण. भक्तांची दर्शनासाठी गर्दी….\nबुलढाणा टुडे उपडेट - सिंदखेडराजा तालुक्यात लगत असलेली विदर्भ व मराठवाडा सिमा. व याच समेवर म्हणजे च विदर्भात श्री गजानन महाराज यांच्या दिंडी व पालखीचे आगमन झाले आहे. पालखीचे आगमण होताच सिंदखेडराजा चे नगराध्यक्ष नाझेर काझी यांनी दिंडी चे स्वागत करुन. गजानन\n*””पोरी जरा जपून” , प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम संपन्न*\nखामगाव : टीव्ही जर्नालिस्ट असोसियशएन , गो से महाविद्यालय आणि खामगाव पोलीस उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.विजयाताई मारोतकर यांचा “पोरी जरा जपून” हा प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम दि.1आँगस्ट 2018 रोजी गो से महाविद्यालयाच्या स्व. शंकरराव बोबडे सभागृहा मध्ये पार पडला .स्मार्ट\n*गुरूपौर्णिमी निमित्त शेगावात भाविकांची गर्दी *\n*बुलढाना पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण*\nख़ामगाव:-शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत दि.११ जुलै रोज़ी बुलढाना शहर पोलीस स्टेशन परिसरात ६० झाड़े लावन्यात आली.या वेळी शहर पोलीस स्टेशन चे ठानेदार यु.के.जाधव याच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.या वेळी बुलढाना ज़िल्हा टीव्ही जर्नालिस्ट संघटनेचे ज़िल्हा सल्लागार\n*महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी डॉ. मुरहरी केळे रुजू.*\nअकोला उपडेट टुडे न्यूज :— महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर डॉ. मुरहरी केळे रुजू झाले असून, ३ जुलै -१८ ;मंगळवार रोजी त्यांनी पदभार स्विकारला. रुजू होण्यापूर्वी ते मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी येथे संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी\n*सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उदघाटन *\nमहाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उदघाटन सोमवारी 2 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले…श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून देशातील पहिलाच फ्यूनिक्युलर ट्रॉली हा प्रकल्प कार्यान्वत झाल्याने त्याचा लाभ\n*बुलडाणा येथे 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ** वन महोत्सव 2018*\nबुलडाणा, दि. 1 - राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आज 1 जुलै 2018 रोजी अजिंठा रोड, बिरसिंगपूर फाटा येथे वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षनमुखराजन, उप वनसंरक्षक एस. डी\n*विद्यार्थ्यांनी नियमित बचत करावी..डॉ उपर्वट*वर्ग 6 च्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी बचत बँक सुरु*\nविद्यार्थ्यांनी नियमित बचत करावी- - मुख्याध्यापक डॉ उपर्वट….. खामगाव दि 30 ये���ील ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात आयोजित शालेय विद्यार्थी बचत योजना या एका विशेष कार्यक्रमात\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*सरकारी ऑफिस आणि सकाळी ८ वाजता कामकाज हो खामगाव येथील देशमुख प्लॉट मधील पोस्ट ऑफिस चे सुविधा सेवा केंद्र…. अभिनव उपक्रम … नागरिकांनी केले कोतुक …. वीज बिल भरणे झाले सुलभ …\n*गंण गंण गणांत बोते चा गजर … श्री गजानन जय गजानन …. विदर्भाच्या सिमेवर श्री गजानन महाराजांच्या दिंडीचे आगमण. भक्तांची दर्शनासाठी गर्दी….\n*विद्यार्थ्यांनी नियमित बचत करावी..डॉ उपर्वट*वर्ग 6 च्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी बचत बँक सुरु*\n*श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी चे विहंगम दृश्य … बुलढाणा टुडे सोबत …*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*सरकारी ऑफिस आणि सकाळी ८ वाजता कामकाज हो खामगाव येथील देशमुख प्लॉट मधील पोस्ट ऑफिस चे सुविधा सेवा केंद्र…. अभिनव उपक्रम … नागरिकांनी केले कोतुक …. वीज बिल भरणे झाले सुलभ …\n*गंण गंण गणांत बोते चा गजर … श्री गजानन जय गजानन …. विदर्भाच्या सिमेवर श्री गजानन महाराजांच्या दिंडीचे आगमण. भक्तांची दर्शनासाठी गर्दी….\n*””पोरी जरा जपून” , प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम संपन्न*\n*गुरूपौर्णिमी निमित्त शेगावात भाविकांची गर्दी *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/virat-kohli-and-cheteshwar-pujara-tons-puts-india-top-after-day-1-16833", "date_download": "2018-09-26T01:50:33Z", "digest": "sha1:K67APHN5IHYYBANS6JQK7DX5EGLLMGWC", "length": 15948, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Virat Kohli and Cheteshwar Pujara tons puts India on Top after Day 1 पहिल्या दिवस भारतीय फलंदाजांचा! | eSakal", "raw_content": "\nपहिल्या दिवस भारतीय फलंदाजांचा\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nभारतीय संघात दोऩ बदल करण्यात आले असून, गंभीरच्या जागी के. एल. राहुलची आणि अमित मिश्राऐवजी जयंत यादवला संघात स्थान देण्यात आले आहे.\nविशाखापट्टणम : सलग दुसरे शतक झळकावणारा चेतेश्‍वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकीसाथीने बहरलेल्या त्यांच्या भागीदारीने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध पहिल��या दिवशी भारताची स्थिती भक्कम केली.\nकोरड्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर गुरुवारी पहिल्या दिवसाच्या खेळावर भारतीय फलंदाजांनी मोहोर उमटवली. भारताने पहिल्या दिवसअखेरीस 4 बाद 317 धावा केल्या होत्या. त्या वेळी विराट कोहली 151 आणि अश्‍विन 1 धाव काढून नाबाद होता.\nतातडीने संघात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलला दुसऱ्याच षटकांत स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. त्यानंतर सरळ बॅटने खेळणाऱ्या मुरली विजयला अँडरसनच्या उसळत्या चेंडूचा अंदाज आला नाही. तासाभरात सलामीची जोडी तंबूत परतल्यावर एकत्र आलेल्या चेतेश्‍वर पुजारा आणि विराट कोहली यांनी झकास फलंदाजी केली. त्यांची वैयक्तिक शतकी खेळी आणि द्विशतकी भागीदारी यामुळे भारतीय फलंदाजांनी या वेळी इंग्लंडच्या गोलंदाजांवर हुकमत राखली. भारताने आज खेळपट्टीच्या लक्षणाचा अंदाज घेत अमित मिश्राला वगळून जयंत यादवला पदार्पणाची संधी दिली. इंग्लंडने ख्रिस वोक्‍सला वगळून जेम्स अँडरसनची अपेक्षित निवड केली.\nसलामीच्या फलंदाजांना बाद केल्यावर इंग्लंडचे गोलंदाज लय पकडतील असे वाटत होते; पण, पुजारा आणि कोहली यांनी सामंजस्याने फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना तेथेच थोपवून धरले. चेंडू नवा असे पर्यंत ब्रॉड, अँडरसन, स्टोक्‍स यांच्या गोलंदाजीत काही तरी दम दिसत होता. चेंडू जुना झाला, तसा खेळपट्टीमधील ताजेपणाही संपला. स्वच्छ सूर्यप्रकाशात खेळपट्टी अधिक कोरडी होऊ लागली. तसे पुजारा आणि कोहली यांनी वर्चस्व राखण्यास सुरवात केली. आदिल रशीद, जाफर अन्सारी आणि मोईन अली या फिरकी गोलंदाजांनी नेटाने गोलंदाजी केली. पण, पहिल्या दिवशी खेळपट्टी कोहली-पुजारावर भाळली होती. उपाहारापर्यंत पुजारा-कोहली यांनी सावध फलंदाजी केली.\nदुसऱ्या सत्रात खेळ सुरू झाल्यावर पुजारा-कोहली दोघांनी फटकेबाजीस सुरवात केली. या दरम्यान पुजारा दोनदा धावबाद होता होता वाचला, तर कोहलीचा एक कठीण झेल सुटला. या तीन घटना वगळता इंग्लंड गोलंदाजांना काहीच करता आले नाही. या दुसऱ्या सत्रात शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कोहली, पुजारा यांनी अखेरच्या सत्रात शतकी मजल मारली. इंग्लंडकडून अँडरसनच उठून दिसला. त्याने पुजाराला (119) बाद करून इंग्लंडला तिसरे यश मिळवून दिले. खेळपट्टीचे स्वरूप बघता कुकने उशिराने नवा चेंडू घेतला. त्याचा त्याला फायदा झाला. दोन षटकांचा खेळ बाकी असताना अँडरसनने राहणेची विकेट मिळविली. आता दुसऱ्या दिवशी कोहलीला सहकाऱ्यांची किती साथ लाभते, यावर भारताची धावसंख्या अवलंबून असेल.\nभारत : पहिला डाव\nमुरली विजय झे. स्टोक्‍स गो. अँडरसन 20, लोकेश राहुल झे. स्टोक्‍स गो. ब्रॉड 0, चेतेश्‍वर पुजारा झे. बेअरस्टॉ गो. अँडरसन 119 (204 चेंडू, 12 चौकार, 2 षटकार), विराट कोहली खेळत आहे 151 (241 चेंडू, 15 चौकार), अजिंक्‍य रहाणे झे. बेअरस्टॉ गो. अँडरसन 23, आर. अश्‍विन खेळत आहे 1, अवांतर 3, एकूण 90 षटकांत 4 बाद 317\nगोलंदाजी : जेम्स अँडरसन 16-3-44-3, स्टुअर्ट ब्रॉड 12-2-39-1, बेन स्टोक्‍स 13-3-52-0, झफर अन्सारी 12-145-0, आदिल रशिद 26-1-85-0, मोईन अली 11-0-50-0\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nबेलतरोडी देहव्यापाराचे \"हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे....\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nAsia Cup : धोनी भारताचा पुन्हा 'कर्णधार'\nदुबई : आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे....\nसैफ अली खानच्या 'बाजार'चा ट्रेलर प्रदर्शित\nअभिनेता सैफ अली खानचे करिअर सध्या सिनेसृष्टीत फारसे यशस्वी राहिले नाही. सैफचे शेवटचे दोन सिनेमे 'रंगून' आणि 'शेफ' हे बॉक्स ऑफिसवर आपटले. पण आपल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-UTLT-simple-tips-to-youngsters-for-happy-and-bright-future-5916502-PHO.html", "date_download": "2018-09-26T01:42:18Z", "digest": "sha1:QRPVUJI5GPM4QUMYYLBOH3IM5EXZYRJJ", "length": 9608, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "simple tips to youngsters for happy and bright future | तरुणपणात या 3 गोष्टींपासून नेहमी दूर राहा, अन्यथा जीवन जगणे कठीण होईल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतरुणपणात या 3 गोष्टींपासून नेहमी दूर राहा, अन्यथा जीवन जगणे कठीण होईल\nसध्याच्या काळामध्ये अनेक लोक सर्व प्रकारच्या सुख-सुविधा प्राप्त करण्यासाठी मानवी मूल्यांकडे दुर्लक्ष करून आपला स्वार्थ स\nसध्याच्या काळामध्ये अनेक लोक सर्व प्रकारच्या सुख-सुविधा प्राप्त करण्यासाठी मानवी मूल्यांकडे दुर्लक्ष करून आपला स्वार्थ साध्य करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. परंतु अशा व्यवहाराचा आणि स्वभावाचा वाईट प्रभाव चुकीच्या पद्धतीने कोणत्या न कोणत्या रुपात पुढील पिढीपर्यंत पोहचत आहे. विशेषतः तरुण मुलांच्या विचारांना संस्कार, कष्ट किंवा योग्य ज्ञानाकडे वळवले नाही तर सुख-सुविधांच्या या जाळ्यात सर्वकाही लवकर आणि सोप्या पद्धतीने मिळवण्याच्या प्रयत्नात कोणताही तरुण वाईट सवयी आणि विचारांचा शिकार होऊ शकतो. यामुळे त्याच्या पदरी अपयश पडते आणि त्याला जीवन जगणे कठीण दिसू लागते.\nक्रोध - आजच्या तरुणाईत सर्वाधिक कमतरता सहनशीलतेची असल्याचे दिसते. क्रोध आपल्याला नव्हे आपल्या व्यक्तिमत्त्वाला जाळतो. क्षणिक आवेगात येऊन माणूस अशा चुका करतो की त्यासाठी त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. क्रोध एका क्षणात उफाळून येतो आणि दुस-याच क्षणाला नष्टही होतो. परंतु कधी कधी हा क्षणभरासाठी आलेला क्रोध आयुष्याचे नुकसान करून जातो. धैर्यवान मनुष्य क्रोधाला डोके वर काढू देत नाही. आपल्या क्रोधी स्वभावावर विजय मिळवण्यासाठी धैर्य एक समर्थ आणि सबळ शस्त्र आहे.\nमहाभारतामध्ये सांगण्यात आले आहे की...\nअक्रोधने जयेत् क्रोध म्हणजे क्रोध न करण्याचा संकल्पच क्रोधावर नियंत्रणाचा उपाय आहे.\nयशस्वी जीवनासाठी तरुणांनी कोणत्या इतर कोणत्या 2 गोष्टीना स्वतःपासून दूरू ठेवावे हे जाणून घ्या...\nहव्यास म्हणजे हाव, लोभ यामुळे कोणत्याही व्यक्तीमधील विवेक कमकुवत होतो. यामुळे व्यक्ती सुख-सुविधा प्राप्त करण्यासाठी जे काम करतो, ते योग्य आहे की आयोग्य याचा विचार करत नाही. शास्त्रानुसार काम, क्रोध, मोह, मध, मत्सर यासोबतच लोभ हा षडरिपूमधील ए��� दोष आहे.\nचारित्र्यहीनता सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास वाईट वर्तणूक किंवा द्वेषाने, रागाने एखादी इच्छा पूर्ण करण्याच्या लालसेपोटी निर्माण होणारा दोष. जो कोणत्याही ताकदवान तरुणासाठी घातक ठरू शकतो. एवढेच नाही तर खोटे बोलणे किंवा कपटी व्यवहार करणे ही सुद्धा चारित्र्यहीनता मानली जाते. या दोषापासून दूर राहण्यासाठी शुद्ध, चांगल्या विचारांच्या लोकांच्या सानिध्यात राहून संयम, मर्यादा, शिस्तीचे पालन करीत जीवन जगावे.\nरोज सकाळी उठताच आणि झोपण्यापूर्वी करा या 2 खास मंत्रांचा उच्चार, होऊ शकतो धनलाभ\nश्राद्ध पक्षात खाऊ नये पान, 9 ऑक्टोबरपर्यंत लक्षात ठेवा या 7 गोष्टी\nश्राद्ध पक्ष सुरु : पाप मुक्तीसाठी प्रत्येकाने अवश्य करावे हे 3 दान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-geographical-indication-tejpur-litchi-2594", "date_download": "2018-09-26T01:42:50Z", "digest": "sha1:MYX374ORIM724DT2VHREWOP6DKXWC6ZM", "length": 22418, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, Geographical indication of tejpur litchi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वादिष्ट, पौष्टिक, आकर्षक तेजपूर लिची\nस्वादिष्ट, पौष्टिक, आकर्षक तेजपूर लिची\nशुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017\nलिची हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारे सदाहरित फळ असून, जगातील सर्वोत्कृष्ट फळांपैकी एक आहे. या फळाचा उगम चीनमधील आहे, असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो. प्रामुख्याने या फळाचे उत्पादन भारत, बांगलादेश, दक्षिण तैवान, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका आणि उत्तर व्हिएतनाम या देशांत घेतले जाते. भारतामध्ये आसाम, बिहार, ओडिशा, पंजाब, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच इतर राज्यात काही प्रमाणात लिची या फळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी आसाममधील तेजपूर लिची आणि बिहारमधील शाही लिचीला भारत सरकारच्या जीआय रजिस्ट्रीने जीआय प्रमाणपत्र दिले आहे.\nलिची हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारे सदाहरित फळ असून, जगातील सर्वोत्कृष्ट फळांपैकी एक आहे. या फळाचा उगम चीनमधील आहे, असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो. प्रामुख्याने या फळाचे उत्पादन भारत, बांगलादेश, दक्षिण तैवान, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका आणि उत्तर व्हिएतनाम या देशांत घेतले जाते. भारतामध्ये आसाम, बिहार, ओडिशा, पंजाब, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच इतर राज्यात काही प्रमाणात लिची या फळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी आसाममधील तेजपूर लिची आणि बिहारमधील शाही लिचीला भारत सरकारच्या जीआय रजिस्ट्रीने जीआय प्रमाणपत्र दिले आहे. आजच्या भागामध्ये जीआय मानांकन मिळालेल्या तेजपूर लिची या नावाने प्रचलित असलेल्या लिची फळाविषयी माहिती करून घेऊयात.\nतेजपूर हे शहर आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तेजपूर हे आसाममधील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्रह्मपुत्र नदीच्या उत्तरेला वसलेले आहे. हे शहर फक्त ऐतिहासिक नसून या शहराला निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथे लिची या फळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथे उत्पादित होणारी लिची वैशिष्टपूर्ण आहे.\nउत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन निगम लिमिटेड (NERAMAC) या संस्थेने या लिचीचे वेगळेपण ओळखून जीआय मानांकन मिळण्यासाठी २९ ऑगस्ट २०१३ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला होता.\nसाधारणपणे दीड वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर २७ मार्च २०१५ मध्ये त्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे या लिचीला मागणी वाढली आहे. तसेच नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. उत्पादनात वाढ झाली आहे.\nया लिचीला अमेरिका तसेच स्वित्झर्लंडमध्ये जीआय मानांकन मिळाल्यामुळे चांगली मागणी आहे.\nलिचीचे पीक तेजपूर शहर आणि पोरवा या दोघांमध्ये असणाऱ्या \"लिचू पुखुरी\" या भागात घेतले जाते. लिचू पुखुरी हे तेजपूरपासून ३ किमी अंतरावर आहे. येथे सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते.\nजीआय नोंदणीनंतर या लिचीचे लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोरवामधील जवळजवळ ५५ हेक्टर क्षेत्रामध्ये या लिचीच्या बागा आहेत.\nउत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन निगम लिमिटेड (NERAMAC) यांच्या माहितीनुसार १९५४ मध्ये पोरवा या गावात लिचीचे उत्पादन घेण्यास सुरवात झाली होती. या ठिकाणी जीआय नोंदणीनंतर लिचीची गुणवत्ता टिकवण्यासाठी किंवा चांगली रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे, त्याचबरोबर येथील शेतकरी शेतीबरोबरच र���पवाटिका व्यवसाय करत आहेत.\nतेजपूर लिचीच्या झाडांना साधारणपणे फेब्रुवारीमध्ये फुले येण्यास सुरवात होते. मे महिन्यात फळे तयार होतात. जूनमध्ये या फळांची काढणी सुरू होते.\nफळे साधारणपणे तीन दिवस टिकतात. साधारणत: वार्षिक उत्पन्न सरासरी ७००० ते ८००० फळे जुन्या झाडांना, तर ३००० ते ४००० फळे नवीन झाडांकडून मिळतात. वरिष्ठ कृषी विकास अधिकारी, तेजपूर, यांच्या अहवालानुसार तेजपूर लिचीचे सरासरी उत्पन्न १६०० किलो प्रतिहेक्टर एवढे आहे.\nतेजपूर लिची खाण्याचे फायदे\nकाही सरकारी नोंदीनुसार तेजपूर लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण मुबलक असल्याने लिची खाण्याने शरीरातील पाणी संतुलित ठेवण्यास मदत मिळते.\nपचनक्रिया सुधारते, वजन कमी करण्यासाठी मदत करते आणि जीवनसत्व क असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशाचे आजार पसरण्यापासून प्रतिबंधित करते.\nलिचीचा वापर ताजे असताना जास्त केला जातो. या लिचीला विशिष्ट आकार, आकर्षक चमकदार लाल रंग, स्वादिष्ट चव आणि नैसर्गिकरीत्या पौष्टिक आहे.\nजीवनसत्व ‘क’ चे प्रमाण जास्त असल्यामुळे जीवनसत्व क चा मुख्य स्राेत मानला जातो आणि पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम हे पौष्टिक घटकसुद्धा मुबलक प्रमाणात आहेत. जीवनसत्व ब काही प्रमाणात आढळते.\nया लिचीच्या गराचा रंग किंचित करडा पांढरा आहे. एका फळाचे वजन २५ ते ३० ग्रॅम असून, भारतात येणाऱ्या सर्व लिचीच्या वजनापेक्षा जास्त आहे. साखरेचे प्रमाणही इतर लिची जातींपेक्षा जास्त आहे.\nया फळांमध्ये उत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन निगम लिमिटेड यांच्या माहितीनुसार फायबरचे प्रमाण ६ ते ६.५ टक्के एवढे आहे.\nसाखर १५.५ ते १६.२ टक्के, कर्बोदके १८.२ ते १८.५ टक्के, प्रथिनांचे प्रमाण ०.७१ ते ०.७३ टक्के आहे. एस्कॉर्बिक ऍसिड प्रति १०० ग्रॅम मध्ये साधारणत: ५४ मि.ली. ग्रॅम इतके आहे.\nसंपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१\n(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)\nभारत आसाम हवामान निसर्ग अमेरिका शेती उत्पन्न साखर\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...\nशेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...\nप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...\nपाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...\nभोंगळेंचा शुद्ध नीरेचा ‘कल्पतरू' ब्रँडमाळीनगर (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथील नीलकंठ...\nमका उत्पादनवाढ अन् प्रक्रिय��लाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AA_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2018-09-26T00:30:26Z", "digest": "sha1:VCJ2XAB3KYN4S432ZZUJZPSLRIAEFDR4", "length": 6026, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस - विकिपीडिया", "raw_content": "२००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस\nग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये खेळवण्यात आलेल्या २००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस खेळामध्ये चिलीने २ तर चीन व बेल्जियम देशांनी प्रत्येकी १ सुवर्णपदके जिंकली.\n2 बेल्जियम 1 0 0 1\n4 फ्रान्स 0 1 0 1\nजर्मनी 0 1 0 1\nअमेरिका 0 1 0 1\n8 आर्जेन्टिना 0 0 1 1\nऑस्ट्रेलिया 0 0 1 1\nक्रोएशिया 0 0 1 1\nस्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य\nपुरुष एकेरी निकोलस मासू\nचिली (CHI) मार्डी फिश\nअमेरिका (USA) फर्नान्डो गाँझालेझ\nपुरुष दुहेरी फर्नान्डो गाँझालेझ\nचिली (CHI) निकोलस कीफर\nजर्मनी (GER) मारियो अँचिच\nमहिला एकेरी जस्टिन हेनिन\nबेल्जियम (BEL) आमेली मॉरेस्मो\nफ्रान्स (FRA) ॲलिशिया मोलिक\nमहिला दुहेरी ली टिंग\nचीन (CHN) कोंचिता मार्टिनेझ\nव व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल\nस्पेन (ESP) पाओला सुआरेझ\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८–१९६४ • १९६८ (प्रदर्शनीय) • १९७२–१९८० • १९८४ (प्रदर्शनीय) • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १८:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59801?page=1", "date_download": "2018-09-26T01:04:55Z", "digest": "sha1:IC4V6UTEBHLOC3I3BLMJTHBWDPLQKK62", "length": 36775, "nlines": 294, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नवीन रेस्टॉरंट साठी कल्पना सुचवा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन रेस्टॉरंट साठी कल्पना सुचवा\nनवीन रेस्टॉरंट साठी क��्पना सुचवा\nअहमदनगर - औरंगाबाद राज्य महामार्ग क्र ६० वर अहमदनगर पासुन अंदाजे ६० किमी वर श्री क्षेत्र देवगड हे गांव आहे. तेथील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे.\nतेथे मला ३७,००० स्क्वेअर फुट रोड्लगत जागेवर एक रेस्टॉरंट सुरु करायचे आहे. सदर जागा नेवासा, श्री क्षेत्र शिंगणापुर, औरंगाबाद आणि आदर्श गांव गोगलगांव यांपासुन १० ते ५० किमी अंतरावर आहे.\nमाझ्या कल्पनेनुसार - एक डायनिंग हॉल, एक कॉन्फरंस रुम (१०० क्षमता), एक १५-२०,००० स्क्वे. फुट. लॉन, ५ रुम्स/व्हिलाज (लॉज), अशी योजना करतो आहे.\nत्याबाबत आपली मदत अपेक्षित आहे.\n१) त्यासाठी सुंदर नाव सुचवावे. सदर नावाने पुढे किमान १० रेस्टॉरंट सुरु करता येतील असे \"युनिव्हर्सल\" नाव असावे.\n२) रेस्टॉरंट डिजाईन संबंधी सुचना कराव्यात. उपलब्ध डिजाईन असल्यास पाठवावे.\n३) मेन्यु कार्ड सुचवावे.\n४) पर्यटक्-प्रवासी म्हणुन आपल्या सोयी--सुविधांसंबंधी अपेक्षा आवर्जुन सांगाव्यात.\nउद्योजक हॉटेल रेस्टॉरंट व्यवसाय कल्पना\n\"वनश्री\" नावाबद्दल विचार करतो आहे \"योगी-क्लासिक' असे ही नाव विचाराधीन आहे.\nबजेटः बांधकामावर ५० लाखांपेक्षा जास्त नाही. हो, अगोदर रेस्टॉरंट सुरु करुन मग इतर जागा विकसीत करण्याचाच विचार आहे.\nवाळुज्/पंढरपुर एम्.आय्.डी.सी. ३०-३५ किमी वर आहे. तसेच आस्-पास सधन गावे आहेत. रात्रीच्या लग्ना/पार्टीसाठी लॉन ची योजना आहे.\nहायसेनबर्ग, अकु व इतर सर्वांच्याच सुचनांचे पालन करुत.\nमेन्यु: शेवगा भाजी, सोलापुरी पिठले- भाकरी- चटणी, आक्खा मसुर, मास्-वडी-आमटी, खानदेशी भरीत, आणि असेच खास पदार्थ\nस्वच्चताग्रुहा बहेर मानुस बसवा. प्रेत्येक वापरगणिक ५ रुपये घ्या पण स्वच्च ठेवा.\nशेवगा भाजी, सोलापुरी पिठले-\nशेवगा भाजी, सोलापुरी पिठले- भाकरी- चटणी, आक्खा मसुर, मास्-वडी-आमटी, खानदेशी भरीत, आणि असेच खास पदार्थ नो जंक फुड \n\"या, बसा आणि जेवा\" - हे नाव\n\"या, बसा आणि जेवा\" - हे नाव कसे राहील\nतिन्ही ऋत्तुंचा विचार करुन सोयी असायल्या हव्यात. हिवाळा असेल तर गरम पाणी, गरम चहा मिळावा.\nपावसाळा असेल तर थोडी उब, त्यानुसार अन्नाचा बेत असावा\nउन्हाळा असेल तर गार गार ताक, पन्हे असावे.\nडबा द्यायची सोय असावी.\nसभोवर सुगंधित फुलेझाडी लावावी.\nसंडास नाहणी कमालीचे स्वच्छ असावे आणि त्याची संख्या जास्त असावी. रांग लागू नये.\nम्हातार्‍या लोकांसाठी चढाउतरायची सोय असावी.\nअंपग ल��कांसाठी वेगळा संडास असावा.\nलहान मुलांसाठी कमी तिखट जेवण असावे.\nसोयी करायला गेलो तर अनेक आहेत.\nमाबोचे एक गटग तुमच्याकडे करण्याचा विचार आवडला.\nअशा ठिकाणी नसलेली अजून एक\nअशा ठिकाणी नसलेली अजून एक गोष्ट म्हणजे लहान मुलांना खेळायला जागा.\nप्रवासात एका जागी बसून मुले कंटाळली असतात. सहज लक्ष ठेवता येईल अशा खेळायच्या जागा असल्या तर चांगले.\nस्वच्छता मस्टच. स्वच्छ असेल तर आम्ही किमती जास्त असल्या तरी जाऊ.\nचव, अदबशीर सेवा आणि स्वच्छता\nचव, अदबशीर सेवा आणि स्वच्छता या तीन गोष्टींची काळजी घेतली तर बाकी काही जास्तीचे करण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते\nम्हंटल्या तर गोष्टी एकदम बेसिक आहेत पण निम्मी अधिक रेस्टॉरंटस तिथेच कमी पडतात\n बाहेर पडेल असे खायला घाला... कस्टमरचा इगो सुखावेल अशी सर्विस द्या.... त्यासाठी स्टाफला स्पेशली ट्रेन करा\nझगमगाटापेक्षा स्वच्छतेच्या चकचकाटाकडे लक्ष द्या\nबाकी नाव वगैरे सुचेलच तुम्हाला एखादे चांगलेसे\nमेन्यु छान, चमचमीत चवीचा व\nमेन्यु छान, चमचमीत चवीचा व पोटभरीचा आहे. गावरान थाळी ठेवणार असाल तर कांदा, मिरची, मुळा - काकडी चकत्या, तळलेली भजी / पापड / कुरडया हेही त्यात असू देत. सुमधुर दह्याची वाटी, लिंबाची कोर, घरगुती चवीचं लोणचं. मऊसूत गरम वाफेची मूगडाळ खिचडी, कढी मेनूत असेल तर वृध्द, लहान मुले व पथ्य असणाऱ्या व्यक्तींना किंवा ज्यांना खूप पोटभर जेवण नकोय त्यांना सोयीचे जाईल.\nतळलेली भजी / पापड / कुरडया\nतळलेली भजी / पापड / कुरडया हेही त्यात असू देत. सुमधुर दह्याची वाटी, लिंबाची कोर, घरगुती चवीचं लोणचं. मऊसूत गरम वाफेची मूगडाळ खिचडी, कढी >>>>>\nहॉटेल आहे की दसरा दिवाळीची पंगत\nसॉरी अकु पण अगदीच राहवलं नाही\nचंपक, औदुंबर नांव ठेवले का\nचंपक, औदुंबर नांव ठेवले का आज पुणे औबाद प्रवासात दिसले.\nमाझी व्यावसायिक कन्सल्टन्सी आहे. कल्पना हव्या असतील तर संपर्क साधावा.\nमायबोलीचा चांगला उपयोग करून\nमायबोलीचा चांगला उपयोग करून घेतला आहे.\nसूचनाही काही चांगल्या आहेत. साध्या साध्या गरजा लक्षात आणून देणा-या आहेत ( करता येण्यासारख्या).\nआपण स्वतः भोजनालय चालवणार आहोत अशी कल्पना करून केलेल्या सूचना व्यवहार्य राहतील.\nजंक फूड नाही हे खूप आवडले. त्या बाजूला जाणे झाले तर इथेच थांबणार हे नक्की.\nमी फर्स्ट टाइम मायबोली वर\nमी फर्स्ट टाइम मायबोली वर लिह���त आहे . तुम्ही सूचना केली होती कि स्वतः रेस्टॉरंट काढणार आहोत अशी कल्पना करा म्हणून माझी कल्पना मांडत आहे .\nमाझ्या कल्पनेतील सुचवावेसे ;वाटलेले नाव आहे \" पंगत \"..हो . पंगत च \nआजकाल तशी लग्नातून पंगत तर हद्दपार झाली आहे पण त्यातील मजा बुफे ला नाही. ..खरंच नाही \nथोडं विषयांतर होतंय पण बुफेमध्ये पण अनेकवेळा अन्न वाया जातेच ना ..आणि वेळ म्हणाल तर तसाही रांगेत उभे राहायला आणि आपला टर्न यायला निदान १० मिनिटे लागतातच ना ..\nतर जर माझं रेस्टॉरंट असेन तर मी पुढील कल्पना लढवेल .कोणी हसतील तर कुणाला वेडेपणा , स्वप्नरंजन वाटेन .. पण निदान ऐकून घ्यायला काई हरकत आहे कदाचित एखादी कल्पना आवडेल तुम्हाला जी खरंच राबवाल you never knows\n१. जसं नाव तसंच अन्न द्यायचे स्वरूप असेन ..ते म्हणजे 'पंगत'..छान पूर्वीप्रमाणेच पंगतीला व्यवस्था असेन .. आडवे( rectangle) टेबल आणि खुर्च्या ..नेहमी प्रमाणे चौकोनी टेबल नाही . येणाऱ्यांचे स्वागत हे गूळ पाणी ने व्हावे . ( पूर्वीची पद्धत )\n२. रेस्टॉरंट चे बांधकाम हे कौलारू आणि दगडी विटांचे असावे . गावाकडील फील देणारे असावे .छान बाग असेन.\n३. जेवणासाठी वाढणारे बाप्ये , त्यांच्या डोक्यावर \"गांधीटोपी नक्की असेन. बायकांनी पण \"नऊवारी \" नेसली तर हरकत नसावी ( आजकाल रेडिमेड मिळते ).. हा हा हे जरा जास्तच आहे ..सॉरी ...\n४. पंगत म्हंटल्यावर जेवण हे अस्सल महाराष्ट्रीयन चवीचेच असेन तिथे सौथ इंडियन , पंजाबी , चायनीज असं काही काही नसेन \nमेनू हा अस्सल \"गावरान \" असेन .. पिठलं , भाकरी , वांग्याची भाजी , मटकीची उसळ हे तर असेनच पण तरी अजून वेगळे गावरान पदार्थ असतील जसा की अंबाडीची भाजी , अळूवडी , म्हाद्या आणि बरेच काही वेगळे पदार्थ ( संशोधन करावं लागेन ).\n५. वापरणारी ती भांडी हि पूर्वी सारखी पितळेची असतील स्टईलची नाही . पितळेचं तांब्या भांडं आणि ताट वाह असा वाटेन जणू काही ५०-६० वर्ष मागे गेलो कि काय. खरंच खूप सुंदर दिसतात ती तांब्या पितळेची भांडी \n६. जर भांडी वापरायची नसेन तर चक्कं केळीची पाने वापरावीत ( इको फ्रेंडली )आणि जागा मोठी असेन तर बागेतच केळीची आणि काही नारळाची झाडे लावावीत . तसंही रेस्टॉरंट कौलारू असल्यामुळे केळीची झाडे शोभून दिसतीलाही \n७. येणारे अतिथी हे अनेकदा देवभक्त असतातच त्यामुळे एक तरी गणपतीची मूर्ती (किंवा फोटो) आणि त्यापेक्षा पांडुरंग आणि रुक्मिणीची किंवा दत्ताची छोटी��ीच मूर्ती असावी . कारण हे दोन देव सगळीकडे असतात.\n८. प्रवेशद्वाराजवळच अन्नपूर्णेची मोठी मूर्ती किंवा फोटो असावा .\n९. आतल्या भिंतीवर \" पुंडलिक वरदे हरी विठ्ठल \" असे लिहावे जर ग्रामीण लोक असतील तर त्यांना नक्की आवडेन आणि तेही नको असें तर\nआपण लहानपणी म्हणत असलेले \" वदनी कवळ घेता \" पण खूप छान वाटेन.\n१०. भिंतीवर जुन्या पद्धतीचा एखादा फोटो किंवा कोपऱ्यात 'जातं', तांब्या पितळेची भांडी किंवा त्याची मांडणी जरूर असावी .\n११. रेस्टॉरंट मध्ये शिरताना ते सिंथेसायझर चे म्युझिक पेक्षा मांगल्यमयी असे \"सनई ' चे सूर असावेत ..\n१२. मी पंगत हे का सुचवले कारण जेव्हा 'पंगत' असायची पूर्वी तेव्हा यजमान आवर्जून सगळ्यांना \"सावकाश होऊ दे \" असं म्हणायचे आणि स्वतः एखादा पदार्थ वाटायचे ( बुफे मध्ये कुणी कुणाला विचारात नाही ..आपलं झालं कि उठायचं ) तसंच रेस्टॉरंट च्या मालकाने आवर्जून सगळ्यांची चौकशी करावीं (पर्सनल टच ) .जे आजकाल कोणीच करत नाही . असे आतिथ्य मिळाले तर सगळेच परत परत येत राहतील\nवाह .. ..... अशी कोणी \"पंगत \" केली तर खरंच \"रंगत ' येईन जेवायला \nअजून बराच काही लिहिता येईन ..कल्पनांना अंत नसतो आणि मग मी वेड्यासारखी लिहीत राहीन सो एवढेच बस्स .. (हो पदार्थाबद्दल पण काही कल्पना आहेत )\nतसंही अजून वेगळी नावे रेस्टॉरंट साठी ती म्हणजे ....\nदेवश्री ,यद्यकर्म , आसरा , निवारा किंवा निवांत ,पूर्णब्रम्ह , झुळूक , तृप्त , रानगंध , निसर्गमित्र, रानवा, आतिथ्य, साद .. हाहाहा यादी काही संपणार नाही आणि माझे स्वप्नरंजन पण \nअर्थात खरंच कोणी असे अस्सल मातीतले ..एकदम अस्सल रेस्टॉरंट काढले तर खरंच मजा येईन .. मी अशा रेस्टॉरंट साठी तरसत आहे .... वाट पाहत आहे ..\nकुणाला माझा हा वेडेपणा आवडला नाही तर ह्या यजमाना कडून क्षमस्व \n@ वृन्दा, छान कल्पना दिलीय.\n@ वृन्दा, छान कल्पना दिलीय. अशा रेस्टॉरंटचे नुसतं चित्र डोळ्यापुढे आणूनच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेत. अक्षरशः गावच्या लग्नाला आल्यासारखं वाटलं. प्रत्यक्षात मी तिथे जाईल तेव्हा माझ्यासारखा नशीबवान मीच असेन.\nआणि ते \" पुंडलिक वरदे हरी विठ्ठल \" आणि \" वदनी कवळ घेता \" लई भारी\n आपले विचार हटके (चांगल्या अर्थाने) आहेत.\nअजून बराच काही लिहिता येईन ..कल्पनांना अंत नसतो आणि मग मी वेड्यासारखी लिहीत राहीन\n>>> अजून लिहा कि मी वाचायला आतुर झालोय.\nछान कल्पना आहेत वृंदा. नावं\nछान कल्पना आहेत वृंदा.\nनावं आणि वदनी कवळ घेता तसेच पितळी भांडी नी कौलारु.... सरंजाम आवडला\nमला पण कल्पना आणि नावं दोन्ही\nमला पण कल्पना आणि नावं दोन्ही आवडलं.\nवृंदा पंगत हे नाव अभिनव आहे.\nवृंदा पंगत हे नाव अभिनव आहे. आवडलं\nबाकिची कल्पना अनेकांना आवडतेय पण मला नाही आवडली . याबद्दल प्लीज माफ कराल ना \nगोखले मळा, अभिरुची अशा ठिकाणी राबवली गेलेली आहे. अनेक ठिकाणी हा फॉर्मॅट आहेच की एखादे वेळी ते छान वाटतं. पण नेहमी मला तरी नाही आवडणार. हायवेला रेस्तराँ असेल तर ग्राहक रेंगाळून नाही चालत. अभिरुची किंवा गोखले मला अशा ठिकाणी येणारं पब्लीक वेगळं असतं.\nमुंबई अहमदाबाद हायवे, बेंगलोर हायवे अशा ठिकाणी जर बजेट हर्डल नसेल तर वेगवेगळ्या कल्पना राबवता येतात. मोटेल पासून ते प्रत्येक राज्याची खासियत देऊ करणारं बहुमजली रेस्तराँ \nज्या ठिकाणी लेखकाला रेस्तराँ सुरू करायचेय त्या रस्त्याला नेहमीच्या पद्धतीचे \"हॉटेल \" खूप चालेल. पण अलिकडे गावठी बंगल्याप्रमाणे बांधकाम करून त्याचे रेस्तराँ मधे रुपांतर करण्याची फॅशन आली आहे, ते टाळले तर छानच होईल. छोट्या छोट्या झोपड्या पण खूप कॉमन झालं. प्रत्यक्षात अशा ठिकाणी प्रवासातून आल्यावर नीट बसता देखील येत नाही. त्यातून कपडे असे असतात की मांडी घालता येत नाही. बरेच ठिकाणी गेरूचा विटकरी रंग लावलेला असतो तो कपड्यांना लागतो.\nबाग वगैरे करायची असल्यास आधीच कागदावर प्लॅनिंग करा. लॅण्डस्केपिंग करणारे व्ञावसायिक असतात. बगिचा डिझाईन करणारे असतात. अशांचा सल्ला घेतलेला बरा. वाटेल तशी बनवलेली बाग वाईट दिसते.\nतुम्ही दिल्ली चंदीगढ या रस्त्याला भेट दिलीये का दिलेली नसल्यास अवश्य द्या. एक से एक कल्पना आहेत. फूड मॉल पासून ते वैशिष्ट्यपूर्ण धाबे आणि अगदी अल्ट्रा मॉडर्न एसी रेस्तराँज दिलेली नसल्यास अवश्य द्या. एक से एक कल्पना आहेत. फूड मॉल पासून ते वैशिष्ट्यपूर्ण धाबे आणि अगदी अल्ट्रा मॉडर्न एसी रेस्तराँज पंजाबी खाद्य संस्कृती प्रसिद्ध असल्याने त्यांना तो अ‍ॅडव्हान्टेज मिळतो. बेंगलोरला एक सात मजली रेस्तराँ आहे (नाव विसरले). जोधपूरलाआ रतनाडा पॅलेस जवळ एक शाही जेवणाचा अनुभव देणारं भोजनालय आहे.\nया सर्व ठिकाणी आधी थीम नक्की केलेली दिसते. खूप बारीक विचार करून त्याप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी जमवलेल्या आढळतात.\nकर्नाल येथील हवेली ढा��ा नक्की बघून या.\nकल्पना चांगली आहे प्रत्यक्ष अमलात आणायला नक्कीच थोड कठीण आहे ..गोखले मळा आणि पूर्वी अभिरुची होतेही असे थोडेफार पण आता मजा नाही तेवढी .. हेही खरे कि हायवे ला येणाऱ्या पब्लिकला हे आस्वाद घेण्यापेक्षा लवकर पोट भरून निघण्याची घाई असते किंवा थोडा ब्रेक मिळावा म्हणून आलेले असते तिथे commecial च रेस्टोरंट हवे ... मी फक्त थिम सांगितली कदाचित असं रेस्टोरंट अस्तित्वात असेनही \nपण मला तरी सध्या पुण्यात नाही दिसत असं रेस्टोरंट .. अस्सल महाराष्ट्रीयन ..except थोडंफार \"फडके हॉल \" आणि \" शबरी \".. जेवण तर छानच आहे पण इंटेरिअर पण छान आहे .\nहेही खरे कि हायवे ला येणाऱ्या\nहेही खरे कि हायवे ला येणाऱ्या पब्लिकला हे आस्वाद घेण्यापेक्षा लवकर पोट भरून निघण्याची घाई असते किंवा थोडा ब्रेक मिळावा म्हणून आलेले असते तिथे commecial च रेस्टोरंट हवे >> हो.\nसर्व कल्पना आर्किटेक्ट व इंजिनीअर महोदयांना वाचायला दिलेल्या आहेत. त्यातुन काय सार (आणि आमटी) बाहेर निघतेय ते लवकरच कळेल \nनक्की कळवा तुमचे रेस्टॉरंट\nनक्की कळवा तुमचे रेस्टॉरंट चे फायनल झाले की . उत्सुकता बरीच आहे\nहायवे म्हणजे फास्ट फूड शिवाय पर्याय नाही\nएकच विनंती आहे फर्स्ट एड बॉक्स , बेसिक मेडिसिन ,बी. पी apparatus, ऑन कॉल डॉक्टर आणि जवळच्या हॉस्पिटल चा नंबर जरूर जरुर ठेवा.\nसपना, पुन्हा एकदा पोस्ट पटली\nसपना, पुन्हा एकदा पोस्ट पटली आणि आवडली\nअभिरुची चालूये का अजुन मला वाटलं बंद झालं\nगोखले मळा कशाला आठवण काढली मला आत्ताच्या आत्ता जावंस वाटतंय तिकडे\nरीया अशी पण थीम असते\nअशी पण थीम असते बघ\n( ही पोस्ट पटेल की नेहरू हे माहीत नाही )\nमला माहीतेये हे.... मायबोलीवर\nमायबोलीवर वर्षुतै माहीतेय का तुला सध्याचा आयडी माहीत नाही, पुर्वीचा आयडी वर्षुनिल होता तिचा, तीने टाकलेत बघ एका धाग्यात या हॉटेलचे फोटोज..\nमोबाईल वरुन टाईपतेय म्हणुन नाही तर मीच लिंक शोधुन दिली असती\nओह... तैपेई ला जाणार आहे\nतैपेई ला जाणार आहे म्हणून सर्च करताना सापडले हे रत्न...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/ashok-chavhan-criticised-maharashtra-government-no-cash-atm-110957", "date_download": "2018-09-26T01:04:59Z", "digest": "sha1:S7L352W7XZRJISMPUB5CJIQVILSVPFBD", "length": 11161, "nlines": 70, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Ashok Chavhan Criticised Maharashtra Government For No Cash In ATM महाराष्ट्रात एटीएममध्ये खडखडाट आणि कर्नाटकात काय? अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रात एटीएममध्ये खडखडाट आणि कर्नाटकात काय अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका\nसकाळ वृत्तसेवा | गुरुवार, 19 एप्रिल 2018\nखासदार चव्हाण म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने अस्थिर परिस्थिती केली असून कामगारापासून ते व्यापारी, बेरोजगार, शेतकऱ्यांपर्यंत सर्वजण अडचणीत आले आहेत.\nनांदेड - महाराष्ट्रात सर्वच एटीएममध्ये सध्या खडखडाट असून नोटाच शिल्लक राहिल्या नाहीत. नोटाबंदीतून भाजपने काय साध्य केले त्याचबरोबर सध्या कर्नाटकात निवडणुका सुरू असून तिथे मात्र दोन हजाराच्या नोटांचाही सुकाळ झाला आहे. त्यामुळे भाजपवर शंका व्यक्त होत असून आता जनतेने त्यातून बोध घ्यावा, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरूवारी (ता. १९) व्यक्त केले.\nकाँग्रेस पक्षाच्या वतीने मराठवाडा स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिबिर तसेच जाहीर सभा नांदेडला आयोजित केली आहे. त्यानिमित्त दुपारच्या सत्रात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे प्रभारी मोहनप्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार कुमार केतकर, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांनी प्रास्ताविक केले तर माजी मंत्री आमदार डी. पी. सावंत, आमदार अमिता चव्हाण, महापौर शीला भवरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर आदींनी स्वागत केले.\nखासदार चव्हाण म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने अस्थिर परिस्थिती केली असून कामगारापासून ते व्यापारी, बेरोजगार, शेतकऱ्यांपर्यंत सर्वजण अडचणीत आले आहेत. खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. अल्पसंख्याक आणि दलितांवर हल्ले व अत्याचार होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिले नाही. मुख्यमंत्री व पंतप्रधान त्यावर काहीच भाष्य करत नाहीत तर भाजपचे पदाधिकारी समर्थन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.\nमाजी मुख्यमंत्री पृ���्वीराज चव्हाण, खासदार कुमार केतकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांनीही शिबिरात मार्गदर्शन केले. आमच्या सरकारमधील योजना बंद करण्याचा तसेच आमच्या चांगल्या योजनांची नावे बदलून त्याच योजना सुरु करण्याचा घाट भाजप सरकारने घातला असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. खासदार केतकर म्हणाले की, जगाच्या पातळीवर भारत - पाकिस्तान असा वाद करून तर देशात हिंदू - मुस्लिम असा वाद करून भाजप सर्वांचीच फसवणुक करत आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्याला एक वर्षभर सावध रहावे लागणार आहे. दहशतवाद निर्माण करून मोदी आणि भाजप सरकार परत सत्ता मिळवू पाहत आहे. त्यामुळे आत्तापासूनच त्यांचा डाव ओळखून काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nपवारांचा सल्ला \"समजनेवालों'को इशारा\nसातारा - राष्ट्रवादीचे आमदार व खासदारांमधील संघर्ष टिपेला पोचल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बालेकिल्ला उद्‌ध्वस्त...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर...\nवर्धा : शालिनी मेघे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ऋषभ पारिसे.\nअकोल्याचा ऋषभ पारिसे \"स्वरवैदर्भी' विजेता\nवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित सोळाव्या \"स्वरवैदर्भी' विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धेचे...\nजिल्हा बॅंकांचे प्रतिनिधित्व घटवले\nमुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची संख्या घटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/595162", "date_download": "2018-09-26T01:07:50Z", "digest": "sha1:3KZEUVNPES6THGEM7BEUUXUT5ERKFD3U", "length": 4726, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नंदुरबारमध्ये शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नंदुरबारमध्ये शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली\nनंदुरबारमध्ये शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली\nऑनलाईन टीम / नंदुरबार :\nनवापूर तालुक्यातील शाळेच्या इमारतीवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डी.जे. अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल असे या शाळेचे नाव आहे.\nवीज कोसळली त्यावेळी शाळेत जवळपास 500 विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती मिळते आहे. हे सर्व विद्यार्थी सुखरुप आहेतविद्यार्थी उपस्थित असताना वीज कोसळल्याने सगळय़ांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. मात्र सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत. मात्र या घटनेनंतर शाळेत सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नवापूर शहरासह तालुक्मयातील चिंचपाडा, विसरवाडी परिसरात विजेचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.\n5 राज्यांच्या विजयाने मोदींच्या कामांवर शिक्कामोर्तब : शाह\nवादग्रस्त सागरी क्षेत्रात चीनकडून शस्त्रास्त्रs तैनात\nPNB घोटाळा : नीरव मादी, मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट\nओपेक देशांना भारताचा इशारा\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z71021121206/view", "date_download": "2018-09-26T01:12:49Z", "digest": "sha1:YLYSM7NQMN5M7VIU6HYVRJQLUDS6YHOZ", "length": 7476, "nlines": 118, "source_domain": "www.transliteral.org", "title": "नागनाथ माहात्म्य - नागोजीबुवा", "raw_content": "\nवास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|नागनाथ माहात्म्य|\nअज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग पहिला\nअज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग दुसरा\nअज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग तिसरा\nअज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग चवथा\nअज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग पाचवा\nअज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग सहावा\nअज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग सातवा\nनागनाथ माहात्म्य - नागोजीबुवा\nनागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.\nहे सिद्धलिंगाचे चिरंजीव होत. हे वामन पंडिताच्या समकालीन होते. हे नागनाथांचे पूर्ण भक्त होते. हे मोठे योगी असून मोठ्या योग्यतेचे सत्‌पुरुष होते. यांचे वडील सिद्धलिंगबाबा हे एकदा आरती करीत असता त्यांची नागोजीबुवांनी चूक काढली. तेव्हा वडिलांना तू वेडा आहेस असे म्हणले, तेव्हा पासून आपल्या नावामागे त्यांनी वेडा हे पद जोडण्यास सुरुवात केली, त्यांचे नागनाथांवरील प्रेम दुणावले. गुरुबद्दलचे प्रेम कोणास भूषवणार नाही यांनी काही पदे केली आहेत. त्यातील भाषा फारच कळकळीची दिसते. अदभूत कथा ज्या प्रचलित आहेत त्यावरून हे फारच मोठ्या योग्यतेचे होते असे दिसते. यांची काही अध्यात्मपर व काही उपदेशपर पदे आहेत.\nआता तरी सावध होई मूढा ॥\nसंसार गेला पाण्याचा बुडबुडा हो ॥ध्रु॥\nबालपणी अज्ञानपण गेले ॥\nतेथे स्वहित काहीच नाही झाले \nएवढे देवा तुम्हीच माफ केले हो ॥१॥\nतरुणपणी बहु धरियेला थाट \nविषय छंदे फिरसी दाहीवाट \nपुढे पहा मोडतील सर्पकाट ॥२॥\nवृद्धपणी बहु सूटसेला चळ ॥\nबोबडी वाचा न धरियेता ताल ॥\nनाही जपला अंतरी राम नाम हो ॥३॥\nगेले गेले आयुष्य हातो हाती \nतुझे सखे दडपितील तोंडे माती \nउत्तम नरदेह दीधला काळा हाती हो ॥४॥\nअधो मुख टांगतील वरती पाय \nयम दूत मारतील दंड घाय \nसांडसाने तोडतील लिंग देह हो ॥५॥\nवेडा नागा विनविती लहान थोरा \nसद्‌गुरुचरण बळकट तुम्ही धरा \nतेणे चुकेल चौर्‍यायंशी लक्ष फेरा हो ॥६॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-09-26T00:31:04Z", "digest": "sha1:NDVSB7M2FZ7GRBSWBZPUPOZLIHB7N7YE", "length": 5351, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्यूट्रॉन तारा - विकिपीडिया", "raw_content": "\nन्यूट्रॉन तारा (इंग्लिश: Neutron star, न्यूट्रॉन स्टार ;) हा मृत तार्‍याच्या अवशेषांपासून बनलेला खगोल आहे. तो प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्याचा अतिनवतारा प्रकार २, प्रकार १ब व १क याप्रकारच्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय अवपातामुळे निर्माण होऊ शकतो. सहसा हे तारे न्यूट्रॉन या विद्युतभार नसलेल्या परमाणुकणांचे बनले असतात.\nदुसरा सूर्य: सत्य की मिथ्या - न्यूट्रॉन तारे, अतिनवतारे इत्यादींबद्दल माहिती[मृत दुवा] (मराठी मजकूर)\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१४ रोजी २२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/482050", "date_download": "2018-09-26T01:24:48Z", "digest": "sha1:VEBQY2WD6N3I7RBKNIUWRID5OKHFO3QF", "length": 5740, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दुसऱया मजल्यावरून पडून जखमी मुलीचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दुसऱया मजल्यावरून पडून जखमी मुलीचा मृत्यू\nदुसऱया मजल्यावरून पडून जखमी मुलीचा मृत्यू\nदेवगड : पर्यटनानिमित्त देवगड शहरातील हॉटेलमध्ये राहण्यास गेलेल्या पुणे येथील एका पर्यटक कुटुंबातील पाच वर्षीय कु. सई हेमंत निकम ही दुसऱया मजल्यावरून पडल्याने गंभीररित्या जखमी झाली होती. तिच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. ही दुर्घटना 4 मे रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास घडली होती.\nयाबाबत अधिक माहिती अशी, पुणे येथील हाँगकाँग बँकेत कामास असलेले हेमंत निकम हे कुटुंबियांसमवेत पर्यटनासाठी देवगडमध्ये आले होते. 4 मे रोजी ते देवगड शहरातील एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेले. हॉटेलच्या दुसऱया मजल्यावर निकम कुटुंबीय असताना त्यांची पाच वर्षीय मुलगी कु. सई ही खेळत-खेळत जिन्याकडे गेली व तेथे तिचा पाय घसरून ती सुमारे 20 फुटावरून जमिनीवर कोसळली. यात तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने जामसंडे येथील सरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने तिला प्राथमिक उपचारानंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. सई ही गेले पाच दिवस म��त्यूशी झुंज देत होती. मंगळवारी उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले.\nवेतोरे येथे बागेला आग लागून दोन लाखाचे नुकसान\nकेवळ पैसा मिळवणे म्हणजे करिअर नव्हे\nबांदिवडे हद्दीतील वाळू उपशास प्रतिबंध करावा\nउपचार राहूदे, मृतांची तरी परवड थांबवा\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://transposh.org/mr/version-024-welcome-wordpress-28/", "date_download": "2018-09-26T01:21:40Z", "digest": "sha1:O2KZ2CJGVXL3NKJZHIP7OHU45QHICD3U", "length": 7921, "nlines": 80, "source_domain": "transposh.org", "title": "आवृत्ती 0.2.4 – वर्डप्रेस स्वागत 2.8!", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nआवृत्ती 0.2.4 – वर्डप्रेस स्वागत 2.8\nजून महिना 9, 2009 द्वारा ऑफर 5 टिप्पण्या\nया नविन प्रकाशन नवीन वर्डप्रेस च्या येणारा प्रकाशन स्वागत 2.8. या प्रकाशन तळाशी वैशिष्ट्य येथे स्क्रिप्टस् करीता समर्थन समाविष्टीत 2.8 आपल्या पृष्ठे जलद लोड आणि Yahoo च्या Yslow सह उच्च स्कोअर प्राप्त करण्यासाठी सक्षम करेल. तसेच बग निर्धारण टन देखील समाविष्टीत, सर्वात लक्षणीय काम नाही थीम यासाठी आहे आणि आम्ही आभार इच्छित कार्ल मला योग्य दिशा करण्यासाठी दिशेला त्याच्या मदतीसाठी. आम्ही याबद्दल आभार मानू इच्छितो ध्वनीग्राहक यंत्र योग्यपणे कार्य पासून इतिहास आणि आकडेवारी प्रतिबंधित जे प्रिफिक्सकरीता समस्या डीबग त्याच्या मदतीसाठी. हेही लक्षात घ्या करण्यासाठी परदेशी भाषा RSS फीड आता काम पाहिजे आहे.\nया प्रकाशन आनंद घ्याल – आणि म्हणून नेहमी – आम्ही आपली मते सुनावणी आनंद\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: किरकोळ, सोडा, RSS, वर्डप्रेस 2.8, वर्डप्रेस प्लगइन\nजून महिना 11, 2009 वेग 4:41 वर\nजून महिना 17, 2009 वेग 9:08 वर\nजून महिना 17, 2009 वेग 9:09 वर\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [77b28fe]: आमचे प्रशासन पृष्ठे त्रासदायक 3 पक्षाची सूचना काढा, उपयुक्त ... दबदबा निर्माण करणारा 10, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [6bbf7e2]: सुधारणा अनुवाद फाइल दबदबा निर्माण करणारा 4, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [0688c7e]: भाषा नाव, नाही कोड दबदबा निर्माण करणारा 3, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [7a04ae4]: बॅकएंड संपादक मध्ये फिल्टर काढण्याची परवानगी द्या दबदबा निर्माण करणारा 3, 2018\n@ Transposh अनुसरण करा\nविद्युत वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nऑफर वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\nOlivier वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nबाहेर जा वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/et-markets/nomination-is-important-for-mutual-funds/articleshow/64314987.cms", "date_download": "2018-09-26T02:06:16Z", "digest": "sha1:W7N4N2PW2JSI63LII3ZIWGBPYZOLUHSU", "length": 14244, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nomination: nomination is important for mutual funds - म्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nम्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे\nम्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे\nगुंतवणुकीच्या अन्य पर्यायांप्रमाणे म्युच्युअल फंडांमध्येही नामांकन (नॉमिनी) करण्याची सुविधा उपलब्ध आहे. गुंतवणूकदाराचे आकस्मिक निधन झाल्यास नामांकन केलेल्या व���यक्तीच्या नावे म्युच्युअल फंड हस्तांतरित करणे सोपे जाते.\n१) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना नामांकन करण्याचे स्वरूप नेमके काय आहे\nम्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या पश्चात या गुंतवणुकीचा दावेदार कोण हे निश्चित करण्यासाठी नामांकन केले जाते. नॉमिनी म्हणून नेमली जाणारी ही व्यक्ती गुंतवणूकदाराची पत्नी, मुले, कुटुंबातील अन्य व्यक्ती, मित्र अथवा कोणीही विश्वासपात्र व्यक्ती असू शकते. म्युच्युअल फंडाच्या फोलिओत नव्यानेच प्रवेश केला असेल तर किंवा प्रथमच खाते उघडले असेल तर नामांकन अनिवार्य असते. संयुक्त खाते असेल तर मात्र नामांकन अनिवार्य नसते.\n२) एखाद्या गुंतवणूकदाराला नॉमिनी नेमायची नसेल तर तशी मुभा आहे का\nनामांकन न देण्याची इच्छा असल्यास तसे करता येते. मात्र त्यासाठी अर्जात स्वाक्षरीसह तसे ठळक नमूद करावे लागते.\n३) नामांकन करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे\nम्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना संबंधित अर्जामध्ये नामांकनासंबंधी एक रकाना असतो. त्यामध्ये नामांकनासाठी नेमण्यात येणाऱ्या व्यक्तीचा/व्यक्तींचा तपशील द्यावा लागतो. मात्र रहिवासी संस्था, ट्रस्ट, कंपनीचे संचालक मंडळ, हिंदू अविभक्त कंपनीचा कर्ता यांना नॉमिनी नेमता येत नाही. गुंतवणूकदारांचे खाते संयुक्त असेल व त्यातील एकाचे निधन झाले तर उर्वरित खातेदाराच्या नावे ही गुंतवणूक हस्तांतरित होते. हे खाते एकट्याचे असेल तर ही गुंतवणूक नॉमिनीच्या नावे हस्तांतरित होते.\n४) गुंतवणूकदार किती नॉमिनी नेमू शकतो\nगुंतवणूकदार जास्तीत जास्त तीन नॉमिनी नेमू शकतात. तसेच, प्रत्येक नॉमिनीला किती टक्के लाभ द्यायचा हेदेखील ठरविण्याचा अधिकार गुंतवणूकदाराला असतो. एकापेक्षा अधिक नॉमिनी असतील व त्यांच्या हिश्श्यांचे प्रमाण नमूद केले नसेल तर गुंतवणूकदारांच्या पश्चात प्रत्येक नॉमिनीला सम प्रमाणात हस्तांतरण केले जाते.\n५) नामांकन नेमण्याचे फायदे काय आहेत\nगुंतवणूकदारांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास नामांकन म्हणून नेमलेल्या व्यक्तीकडे संबंधित गुंतवणुकीचे हस्तांतरण विनासायास होते. मात्र नॉमिनी नेमला नसल्यास या गुंतवणुकीवर दावा करणाऱ्यांना मृत्यूपत्र, कायदेशीर वारस असल्याची कागदपत्रे, अन्य वारसांची ना हरकत प्रमाणपत्र आदी दस्तावेज द्यावे ल��गतात.\n६) नामांकन म्हणून नेमलेली व्यक्ती कालांतराने बदलता येते का\nहोय. गुंतवणूक केल्यानंतर नॉमिनी कधीही बदलता येतात. तसेच, कमी-जास्तही करता येता.\nमिळवा इटी मार्केट्स बातम्या(et markets News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\net markets News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपूर्वी नेमकं घडलं काय\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमध्यप्रदेशात कावळ्यांसाठी विशेष बाग\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी\nइटी मार्केट्स याा सुपरहिट\nगुजरातचा व्यापारी ५ हजार कोटी घेऊन पळाला\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1म्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे...\n2‘वॉलमार्ट’ घेणार फ्लिपकार्टचा हिस्सा\n3‘शिओमी’चे नवे तीन प्रकल्प कार्यरत...\n5तेलाच्या आयातीत पंचवीस टक्के वाढ...\n6फंडांच्या साह्याने इक्विटीमध्ये गुंतवणूक...\n8म्युच्युअल फंडातून कधी बाहेर पडाल\n9म्युच्युअल फंडांची वाटचाल मोजणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/10-dead-accident-near-nashik-chandwad-122029", "date_download": "2018-09-26T01:32:08Z", "digest": "sha1:2N7MA6IAZLZFTSSQZYBG3PRLBJJ4ZANW", "length": 10572, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "10 dead in accident near Nashik Chandwad नाशिक: चांदवडजवळ अपघातात कल्याणचे 10 जण ठार | eSakal", "raw_content": "\nनाशिक: चांदवडजवळ अपघातात कल्याणचे 10 जण ठार\nगुरुवार, 7 जून 2018\nआडगांव (ता. चांदवड) येथील हॉटेल महाराणासमोर आज सकाळी 6 च्या सुमारास मिनी बसचा (क्र.mh 05 RO 357) टायर फुटल्याने ती वाळूने भरलेल्या ट्रकवर (क्र mh 15 क 8422) जाऊन आदळली. या भीषण अपघातात 10 जण ठार तर 11 गंभीर जखमी झाले आहेत.\nनाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ आज (गुरुवार) सकाळी मिनी बसचे टायर फुटून ट्रकवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात 10 जण ठार, तर 11 जण जखमी झाले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, आडगांव (ता. चांदवड) येथील हॉटेल महाराणासमोर आज सकाळी 6 च्या सुमारास मिनी बसचा (क्र.mh 05 RO 357) टायर फुटल्याने ती वाळूने भरलेल्या ट्रकवर (क्र mh 15 क 8422) जाऊन आदळली. या भीषण अपघातात 10 जण ठार तर 11 गंभीर जखमी झाले आहेत. गाडीतील सर्व प्रवाशी कल्याण येथील असून ते मध्यप्रदेशात् उज्जैन येथून देवदर्शन अटोपुन घरी जात होते. जखमींमधील 4 जण गंभीर असून त्यांच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nपोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मृतांची ओळख पटविण्यात येत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.\n'आधार'सक्तीबाबत आज फैसला ; सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ देणार निर्णय\nनवी दिल्ली : आधार कार्डच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्या (ता. 26) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या वेळी \"आधार'...\nबेलतरोडी देहव्यापाराचे \"हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे....\nरेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक\nदौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा....\nमित्रावर वार करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यातून फरार\nपुणे - समलैंगिक मित्रांमध्ये झालेल्या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी अटकेत असलेला तरुण शौचास जाण्याचा बहाणा करून पोलिसांच्या...\nशस्त्र साठा प्रकरणी चौघांना कोठडी\nमुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी चार आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विजय लोधी भारत कुरणे, वासुदेव सुर्यवंशीसह सुजीतकुमारला 9...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्��ांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/shiv-sena-corporator-announces-street-vendors-red-card-in-dombivli-262712.html", "date_download": "2018-09-26T00:45:23Z", "digest": "sha1:XJ522Y5YYOQ44F6ZVEGTRUVTI5ACSZYI", "length": 15020, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोंबिवलीत तुमच्या पगाराएवढा हफ्ता देतो फेरीवाला, सेना नगरसेवकाने जाहीर केलं रेटकार्ड", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nडोंबिवलीत तुमच्या पगाराएवढा हफ्ता देतो फेरीवाला, सेना नगरसेवकाने जाहीर केलं रेटकार्ड\nआता उपोषण करण्याची नामुश्की शिवसेनेवर आलीये. शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे हे साखळी उपोषणाला बसलेत. यावेळी आम्ही सत्ताधारी असलो, तरी प्रशासन कारवाई करत नाही, असा आरोप त्यांनी केलाय.\n12 जून : डोंबिवलीतील फेरिवाल्यांविरोधात सत्ताधारी शिवसेनेनं आंदोलनं करूनही फेरीवाले जैसे थेच आहेत. त्यामुळे आता चक्क उपोषण करण्याची वेळ शिवसेनेवर आलीये. एवढंच नाहीतर त्यांनी फेरीवाल्यांचं रेटकार्डही जाहीर केलंय.\nकल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही त्यांच्यावर मागील काही दिवसांत फेरिवाल्यांविरोधात आंदोलनं करण्याची वेळ आलीये. काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनात तर खुद्द महापौर राजेंद्र देवळेकर हेसुद्धा सहभागी झाले होते. मात्र तरीही फेरीवाले काही हटलेले नाहीत. त्यामुळे आता उपोषण करण्याची नामुश्की शिवसेनेवर आलीये.\nशिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे हे साखळी उपोषणाला बसलेत. यावेळी आम्ही सत्ताधारी असलो, तरी प्रशासन कारवाई करत नाही, असा आरोप त्यांनी केला. तसंच याठिकाणी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी किती हप्ते घेतात, याचं भलंमोठं रेटकार्डही लावण्यात आलंय. त्यामुळे आता सत्ताधा-यांच्या उपोषणाची दखल घेऊन तरी फेरिवाल्यांवर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.\nअसं आहे फेरीवाल्यांकडून मिळणाऱ्या हप्त्याचं रेटकार्ड\n1) महापालिका मुख्यालयासमोर - 30 हजार रुपये प्रत�� महिना\n2) मधूबन टॉकीज फुटपाथ - 15 हजार रुपये आठवड्याला\n3) रामनगरपर्यंत रातरोड - 17 हजार रुपये आठवड्याला\n4) रामनगर आरटीओसमोर - 20 हजार रुपये प्रति महिना\n5) केळकर रोड आणि शिवमंदिर - 10 हजार रुपये आठवड्याला\n6) फुलवाले - 1 हजार 500 रुपये,\n7) कपडेवाले - 2 हजार रुपये,\n8) दाबेलीवाला - 3 हजार रुपये,\n९) फरसाण - 3 हजार रुपये,\n10) चायनीज - 3 हजार रुपये,\n11) पाणीपुरीवाला - 2 हजार रुपये,\n12) सरबतवाला - 4 हजार,\n13) चहा आणि ताकवाला - 4 हजार रुपये,\n14) चप्पलवाला - 5 हजार रुपये ( महिन्याला)\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lovemaharashtra.org/language/mr/page/4/", "date_download": "2018-09-26T00:59:15Z", "digest": "sha1:RON7VVT6GXCM5J26ZERCVBBCTDAVRPMV", "length": 5881, "nlines": 107, "source_domain": "lovemaharashtra.org", "title": "लव्ह महाराष्ट्र | महाराष्ट्रातील स्थानिक मंडळ्यांना दृष्टांत व प्रशिक्षण देऊन सुसज्ज करणारी संस्था", "raw_content": "\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\nजर मरणे हे मला लाभ आहे तर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी का लेखक : ट्रेवीस मायर्स\nगेल्या वर्षी मला एक हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. यामध्ये रसग्रंथीचा...\nधडा १४. १ योहान ३:२-३ स्टीफन विल्यम्स\nत्याच्याबरोबर, त्याच्यासारखे तुमच्या हे लक्षात आले आहे का, की एकमेकांसोबत वेळ घालवणाऱ्या व्यक्ती...\nतुमची दाने तुम्ही पुरून ठेवली आहेत काय लेखक : जॉन ब्लूम\nतुम्हाला कृपादाने देण्यात आली आहेत. ती कोणती आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का ती किती अमोल आहेत ह्याची कल्पना...\nधडा १३. १ योहान ३:१ स्टीफन विल्यम्स\nदेवाची आपल्यासाठी अद्भुत प्रीती परदेशी मालाविषयी कोणती गोष्ट आपल्याला भुरळ पाडते\n विसरून जा लेखक : स्कॉटी स्मिथ\nदेवाने आपल्यासाठी येशूमध्ये भरभरून केलेल्या, अढळ, न संपणाऱ्या प्रीतीची आठवण जितकी मी अधिक करतो तितके मी...\nधडा १२. १ योहान २:२८,२९ स्टीफन विल्यम्स\nधडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स\nदेवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस\nधडा २३. १ योहान ४:७-११ स्टीफन विल्यम्स\nचांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल\nधडा २२. १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स\nयोहानाचे १ ले पत्र : प्रस्तावना\nदेवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी\nधडा १८. १ योहान ३:१६- १८ स्टीफन विल्यम्स\nतो आपले अश्रू पुसून टाकील\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vasant-thorat/articleshow/65629671.cms", "date_download": "2018-09-26T02:02:28Z", "digest": "sha1:B4LFU3KNHO6ZALP6VAXWU22TS54B2CZG", "length": 12407, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Manasa News: vasant thorat - वसंत थोरात | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nएखाद्या व्यक्तीची केवळ उपस्थितीही एखाद्या समारंभाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. पुण्यातील अखिल मंडई मंडळाचे सर्वेसर्वा वसंत उर्फ तात्या थोरात हे अशांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे तात्या गोडसे आणि मंडई मंडळाचे तात्या थोरात या दोघांनी गेल्या पन्नास वर्षांत पुण्याच्या गणेशोत्सवाला वेगळे स्थान मिळवून दिले. तात्या थोरातांना मंडई विद्यापीठाचे कुलगुरूही म्हटले जायचे. त्यांचा पुण्याच्या सार्वजनिक जीवनातील वावर तसाच होता. अगदी तरुण वयात महापालिकेच्या निवडणुकीतून ते सार्वजनिक पुणेकर झाले. सर्वांत तरुण महापौर होण्याचा मानही त्यांनी मिळविला. काँग्रेस पक्षाची गरज म्हणून आणीबाणीनंतर लोकसभेची निवडणूकही त्यांनी लढविली. ती आणि पाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. पराभवानंतर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पक्ष कार्यालयात जाऊन त्यांना हार घालून त्याचे अभिनंदन करण्याचा उमदेपणा त्यांच्यात होता. मंडई परिसरातील त्यांची नुसती उपस्थिती गुंडापुंडांना जरब बसवायला पुरेशी अस��. कोणतेही पद नसतानाही तात्यांनी पुढाकार घेऊन मंडईत आठ आण्यामध्ये झुणका भाकर देण्याची व्यवस्था उभी केली. सरकारी अनुदान किंवा मदत घेऊन काही करण्यापेक्षा योग्य माणसांना हेरून त्यांच्याकडून काम करून घेण्यावर त्यांचा विश्वास होता. एसएसपीएमएस, शिवाजी मराठा शाळा, शाहू महाविद्यालय आदी शिक्षणसंस्थांत काम करताना त्यांचे हेच धोरण होते. १९९१मध्ये कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून त्यांनी आमदारकी मिळविली. मात्र, नंतर मते मिळविण्यासाठी पैसे वाटणार नाही, असे म्हणत सक्रिय राजकारणातून निवृत्तीही पत्करली. मंडई कट्ट्यावर रात्री उशिरापर्यंत आठवणींची मैफल जागविणाऱ्या तात्यांची तुलना कदाचित पुलंच्या ‘रावसाहेबांशी’च होऊ शकेल. राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या क्षेत्रांतील मंडळी तेथे यायची ती तात्यांकडून खरडपट्टी काढून घेण्यासाठीच त्या ‘रावसाहेबां’ना नाटकातील रुक्मिणीचा पदर ढळला तर त्रास व्हायचा; तर या तात्यांना समाजजीवनात कोणाचा पदर ढळला की त्रास व्हायचा. चारचौघात भल्या भल्यांना खडे बोल सुनावताना त्यांनी कोणाची भीड बाळगली नाही. तात्यांचे राजकारण, समाजकारण या सगळ्यालाच एक वेगळे अधिष्ठान होते. शेवटपर्यंत त्यांनी ते सांभाळले.\nमिळवा माणसं बातम्या(Manasa News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nManasa News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपूर्वी नेमकं घडलं काय\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमध्यप्रदेशात कावळ्यांसाठी विशेष बाग\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n3खरा वारसदार: एमके स्टॅलिन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/bsnl-announced-4-new-plans-for-its-broadband-service-to-compete-jio-gigafiber/articleshow/65752309.cms", "date_download": "2018-09-26T02:02:53Z", "digest": "sha1:WRRH7YX57QIVFLQUNDRXPIM2332HR2BN", "length": 11828, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mobile phones News: bsnl announced 4 new plans for its broadband service to compete jio gigafiber - बीएसएनएलची जिओला टक्कर; चार प्लॅन लॉन्च | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nबीएसएनएलची जिओला टक्कर; चार प्लॅन लॉन्च\nबीएसएनएलची जिओला टक्कर; चार प्लॅन लॉन्च\nरिलायन्स जिओची ब्रॉडबॅन्ड सेवा जिओ गिगा फायबर साठी गेल्या महिन्यापासून रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. जिओ आपल्या फायबर-टु-द-होम सेवेपेक्षा ब्रॉडबॅन्ड मार्केटमध्ये धुमाकूळ घालू शकतो, असं सांगितलं जातंय. त्यामुळे जिओशी स्पर्धा करण्यासाठी बीएसएनएलनेही कंबर कसली आहे. बीएसएनएलने आपल्या ब्रॉडबॅन्ड सेवेसाठी ४ नवे प्लॅन लॉन्च केले आहेत. या कंपनीने आता ९९, १९९, २९९ आणि ३९९ रुपयांच्या नव्या पॅक्सची घोषणा केली आहे.\nबीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना २० एमबीपीएसच्या स्पीडने डेटा मिळेल आणि लिमिट संपल्यावर हा स्पीड कमी करून १ एमबीपीएस होईल. या प्लानमध्ये फ्रि कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपण या प्लॅनचा लाभ घेऊ शकतो. पण हे प्लॅन अंदमान आणि निकोबारसाठी असणार नाहीत, ही या प्लॅनची खासियत आहे.\nबीएसएनएलच्या १९९च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज ५ जीबी हायस्पीड डेटा मिळेल. याची वैधता ३० दिवसांची असेल. म्हणजे ३० दिवसांत आपण एकूण १५० जीबी डेटा वापरू शकतो. तर २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण ३०० जीबी डेटा (प्रतिदिन १० जीबी) आणि ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ६०० जीबी (प्रतिदिन २०जीबी) डेटा मिळेल.\nलक्षात ठेवा, या ऑफरचा लाभ ग्राहक फक्त ऑफरची घोषणा झाल्यानंतर ९० दिवसांच्या आतच घेऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ आपली ब्रॉडबॅन्ड सेवा गिगा फायबर अगोदर ९०० मोठ्या शहरांत देणार असून त्यांचे प्लॅन ५०० रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे.\nमिळवा मोबाइल बातम्या(mobile phones News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmobile phones News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फे���बुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपूर्वी नेमकं घडलं काय\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमध्यप्रदेशात कावळ्यांसाठी विशेष बाग\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी\nMotorola One Power 'मोटोरोला वन पावर'भारतात दाखल\nSamsung Galaxy A7 सॅमसंग गॅलेक्सी ए ७भारतात दाखल\n'Paytm' होणार अधिक सुरक्षित; येतंय 'फेस लॉगइन' फीचर\n७९० रुपयांच्या 'या' फोनमधून घ्या आता 'सेल्फी'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1बीएसएनएलची जिओला टक्कर; चार प्लॅन लॉन्च...\n2पोस्टपेड ग्राहकांसाठी एअरटेलची नवी ऑफर...\n 'वीवो वी ११ प्रो' स्मार्टफोन आला; बुधवारपासून विक्री...\n4जिओची ऑफर; ५ ₹ कॅडबरीवर १ GB डेटा फ्री...\n5आयफोन युजर्ससाठी व्हॉट्सअॅपचे नवे फिचर...\n6ब्रेनबाजीनंतर पोलबाजी आणि बिंगोबाजी गेमची हवा...\n7मुंटा गाइड: ‘मोमो गेम’ची दहशत...\n8तीन कॅमेरे आणि दोन बॅटरीवाला फोन येतोय\n9Nokia Smartphone: नोकियाचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच...\n10google: मोबाइलचं लोकेशन बंद असलं तरीही ते कळणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/astro/mumbai-all-set-to-welcome-ganpati-bappa/photoshow/65733783.cms", "date_download": "2018-09-26T02:00:34Z", "digest": "sha1:LDHR7LHPRRZGAJQXEOIZHPWXVQUS45DX", "length": 37300, "nlines": 310, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mumbai Ganeshotsav:mumbai all set to welcome ganpati bappa- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्कारान..\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपू..\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलि..\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्या..\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस कर..\nतेल वाहून नेणाऱ्या ट्रेनचे डबे घस..\nबाप्पांच्या स्वागताला लोटली अलोट गर्दी\n1/7बाप्पांच्या स्वागताला लोटली अलोट गर्दी\nगणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून शनिवारी मुंबईत अनेक सार्वजनिक मंडळांनी दणक्यात स्वागत मिरवणुका काढून बाप्पांना मंडपात आणले. स्वागत मिरवणुकांना उसळलेल्या गर्दीने लालबागमधील रस्ते तुडुंब भरले होते. (सर्व फोटो: शैलेश जाधव, ऋषिकेश व्हावळ)\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणां��ैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nमूर्तिकार रेश्मा विजय खातू यांनी साकारलेला चिंचपोकळीचा चिंतामणी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन ���रताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nस्वागत मिरवणुकीत इतकी गर्दी उसळली की, रस्त्याचा कोपरान् कोपरा व्यापून गेला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटव��� लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nमिरवणुकीला उसळलेल्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन ���रताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nकमळाच्या पानावर विराजमान झालेला कोलभाट लेनचा राजा\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्��र लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-09-26T00:30:33Z", "digest": "sha1:X5OU5DSQDLFEYZ7HRYXQOBPTU5IUX4SR", "length": 3821, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महाराष्ट्राची भौगोलिक रचना - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► महाराष्ट्रातील धरणे‎ (१५ क, १६२ प)\n► महाराष्ट्रातील नद्या‎ (३३ क, ९५ प)\n► महाराष्ट्रातील पर्वतरांगा‎ (१ क, ४ प)\n► महाराष्ट्राचे विभाग‎ (६ क, ८ प)\n► महाराष्ट्रामधील सरोवरे‎ (रिकामे)\n\"महाराष्ट्राची भौगोलिक रचना\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nभारतीय राज्यांप्रमाणे भौगोलिक रचना\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०१२ रोजी १९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-soymilk-project-construction-parbhani-4667", "date_download": "2018-09-26T02:00:37Z", "digest": "sha1:B5PSBL6WB5PD3WPJULFVAETGYMFFLDQU", "length": 18668, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Soymilk Project Construction in Parbhani | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयामिल्कनिर्मिती प्रकल्प सुरू करणार : पी. शिवाशंकर\nसोयामिल्कनिर्मिती प्रकल्प सुरू करणार : पी. शिवाशंकर\nशनिवार, 6 जानेवारी 2018\nपरभणी : परभणी जिल्हा कृषिप्रधान आहे. त्यामुळे येत्या वर्षात अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येणार आहे. सोयाबीनच्या मूल्यवर्धनासाठी पालम तालुक्यात सोयामिल्कनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक आदी कर्मचाऱ्यांच्या गावातील उपस्थितीची नोंद घेण्यासाठी आधारसलंग्न बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली.\nपरभणी : परभणी जिल्हा कृषिप्रधान आहे. त्यामुळे येत्या वर्षात अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येणार आहे. सोयाबीनच्या मूल्यवर्धनासाठी पालम तालुक्यात सोयामिल्कनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक आदी कर्मचाऱ्यांच्या गावातील उपस्थितीची नोंद घेण्यासाठी आधारसलंग्न बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली.\nगुरुवारी (ता.४) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सिद्धी २०१७ ते संकल्प २०१८ मोहिमेअंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. शिवाशंकर पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील १२८ गावांची तर २०१८-१९ मध्ये १०० गावांची न��वड करण्यात आली. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये १ हजार ३५४ शेततळी पूर्ण झाली असून २०१८-१९ मध्ये १ हजार ५०० शेतत क्षेत्र सिंचनाखाली आले असून, त्यावर १४ कोटी ४० लाख रुपये खर्च झाला आहे.\nयेत्या वर्षात ५ हजार ७०० हेक्टरवर सू्क्ष्म सिंचन (ठिबक आणि तुषार) प्रस्तावित आहे. त्यासाठी १७ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४४८ गावांमध्ये १ लाख ८४ हजार ३८६ मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या असून येत्या वर्षात ४०० गावांमध्ये १ लाख ३५ हजार ५२२ मृदा आरोग्य पत्रिका वितरित केल्या जाणार आहेत.\nचालू वर्षात ५८ शेडनेटची उभारणीवर १ कोटी ८४ लाख रुपये खर्च झाला आहे. तर येत्या वर्षांत ७० शेडनेटची उभारणीचे उद्दिष्ट असून त्यासाठी २ कोटी २२ लाख रुपये निधीची तरतूद आहे. अनुसूचित जाती वर्गवारीतील स्वयंसहाय्यता बचत गटांना ५० मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात आले आहेत. डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत स्टेपुल अंतर्गत प्राप्त ५६ हजार ३६४ शेतकऱ्यांना ३ कोटी ८३ लाख ५० हजार रुपये तर जिल्हा नियोजन समितीअंतर्गत २ हजार ३८८ शेतकऱ्यांना ६० लाख रुपये व्याज सवलत मिळाली आहे.\nअवैध सावकारी प्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मानव विकास मिशनअंतर्गत पालम तालुक्यात सोयाबीनपासून सोयामिल्कनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे सोयाबीनचे मूल्यवर्धन होईल शिवाय कुपोषण दूर करण्यास मदत होईल. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह शिक्षक, अंगणवाडीताई, आरोग्य कर्मचारी यांनी गावात उपस्थित राहून नागरिकांची कामे करावीत या उद्देशाने गावात आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.\nपहिल्या टप्प्यात २६३ गावात ही प्रणाली कार्यान्वित केली जाईल. त्यानंतर सर्व शासकीय कार्यालयात ही प्रणाली सुरू केली जाणार आहे. सात बारा संगणकीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. ई आॅफिस प्रणाली अंतर्गत सर्व कार्यालये पेपरलेस केली जाणार आहेतक, असे श्री. शिवाशंकर यांनी सांगितले.\nया वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे उपस्थित होते.\nपरभणी जिल्हाधिकारी कार्यालय २०१८ 2018 जलयुक्त शिवार शे���तळे farm pond सिंचन आरोग्य health व्याज विकास\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार...जळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही...\nनाशिक बाजार समितीचा ‘ई-नाम’ योजनेत...नाशिक : केंद्र शासनातर्फे शेतमालाच्या खरेदी-...\nजीएसटीमुळे सूत उद्योग अडचणीत ः...इस्लामपूर, जि. सांगली ः अठरा टक्के जीएसटी...\nफळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार अर्जऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...\nसोलापूर जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीवर ३...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे...\nसांगलीत अठरा गावांतून टॅंकरची मागणीसांगली ः जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद होत...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nरब्बीत ज्वारीचे १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍...औरंगाबाद : पावसाअभावी खरीप जवळपास हातचा गेल्यात...\nकाही ठिकाणी सोयाबीन, कपाशीच्या नासाडीची...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nकिवी फळातील अधिक ‘क’ जीवनसत्त्वाचे...किवी फळझाडाच्या पूर्वजांनी उत्क्रांतीच्या...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/117765/", "date_download": "2018-09-26T01:12:26Z", "digest": "sha1:NBT5P2YK3RRBHN4HI6OKGUICSGCYRXKW", "length": 11413, "nlines": 108, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Ziggurat had hidden places within it", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nयुद्ध म्हणजे नक्की काय , युध्दाची भिषणता काय असते हे अग्रलेख १०७४ मधुन आपल्या समोर येते.\nह्या अग्रलेखातुन समोर आलेल्या काही गोष्टी मांडाव्याशा वाटतात –\n१. मौशमीवीरांनी म्हटल्याप्रमाणे, “१०७३ अग्रलेखामध्ये बापूंनी दिलेली शेवटची ओळ खुप काही सांगुन जाते – ” सम्राट झियस जराही न डगमगता अतिशय शांतपणे परंतु अतिजलद वेगाने सर्व व्यवस्था करू लागला. ” – ज्याप्रमाणे क्रॉनोस च्या गृहामध्ये लपण्यासाठी जागा होत्या त्याचप्रमाणे झियस च्या महालामध्ये तसेच डेमेटर च्या महालामध्ये अशा जागा असु शकतात.\nआणखीन एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे – झियस ने बांधुन घेतलेली मंदिरे म्हणजेच – “झिगुरात” (Ziggurat) – ह्या मंदिरांच्या वर्णनात पण एक गोष्ट येते – ती म्हणजे – प्रत्येक झिगुरात मध्ये ” गुप्त गृहे ” बांधलेली होती – (अग्रलेख १०६५) – म्हणजेच ह्या “झिगुरात” मध्ये देखील लपायला जागा असणार हे नक्की.\nआणि अजुन एक गोष्ट म्हणजे – हर्मीस व अपोलो ला मार्गदर्शक ठरणारे एक लहानसे यान – १०७४ मध्ये म्हटले गेले आहे कि ह्या यानातुन एक हात बाहेर येतो जो हर्मीस ला त्यावर असणार्या गरुड चिन्हामुळे भामीर किंवा थामीर चा असावा असे वाटते. –\nम्हणजेच भामीर आणी थामीर हे दोघे देखील तेथे झियस ग्रुप च्या मदतीला आहेत व हे एक remote control operated यान पाठवुन हर्मीस च्या ६ जणांच्या ग्रुप ला देखील अत्यंत चतुरतेने कोणीही trace करु शकणार नाही अशा पध्दतीने कुठ्ल्याही communication शिवाय देखील वाचवत आहेत.\nतसेच डेमेटर देखील वेश बदलुन त्या सेटु आणी वेटु लोकांमध्येच फ़िरते आहे.\nहे वाचुन नक्किच असे वाटते, कि व्रती व सावर्णी पंथीयांनी लपण्याचे मार्ग नक्किच शोधले असावेत, मात्र ते मार्ग नक्कि काय आहेत ते मात्र येणार्या अग्रलेखांमधुनच कळेल.\n२. हर्मीस स्वत: खचुन जातो मात्र नंतर तो सॉरेथस व अपोलो ला चेतवतो , कि आपल्याला ह्या ’ सर्व दुष्टांची वाट लावल्यानंतरच आपल्याला शोक करण्याचा अधिकार असेल ’,\nतसेच अजुन एक उल्लेख येतो तो म्हणजे – जेव्हा थाडा च्या रुपातील डेमेटर त्यांना भेटते तेव्हा – डेमेटर च्या चेहेर्यावरील “करारी तेज” हर्मीस व त्याच्याबरोबरील ६ जणांना“पुर्ण” बळ देते झाले. – त्यामुळे आत्तापर्यंत वरकरणी शांत असलेल्या व्रती पंथीयांचा प्रतीहल्ला कशा प्रकारचा असेल ह्यबद्दल मनात प्रचंड कुतुहल आहे.\n३. माता र्हिया पकडली गेल्याचा उल्लेख येतो, कदाचीत बाकी सर्वांना वाचवताना माता र्हिया पकडली गेली देखील असेल, मात्र इथे तिचे वेड लागल्याचे वर्तन – हे जेव्हा बिजोयमलाना सर्की व क्रोनोस कडुन पकडली जाते तेव्हाच्या वर्णनाशी मिळते जुळते वाटते – त्यावेळेच्या बिजोयमलाना प्रमाणेच माता र्हिया वेड लागल्याचे नाटक तर करत नसेल ना, असे वाटते. किंवा कदाचीत अजुन कुठ्ल्यातरी उद्देशाकरता माता ह्रिया ने स्वत:ला पकडुन घेतले असेल कि काय असे देखील वाटते. (उदा: बिजोयमलाना स्वत:ला पकडुन घेते व direct कद्रु ला च आंधळी करुन येते त्याप्रमाणे).\nजे काही असो, आता मात्र युध्द संपुर्णपणे पेटलेले आहे, ह्या दुष्ट लोकांनी कितीही विनाश केला, तरीही व्रती पंथीय काही कमी नाहित , व्रती लोकांचे plans आणि कारवाया ह्या दुष्ट लोकांना पुरुन उरतील असे वाटते त्यातच अजुन ऍफ़्रोडाईट, हरक्युलीस, अल्केमीनी, इनाका, एरीस असे एक सो एक योध्दे आहेतच. व सर्वात महत्वाचे म्हणजे तो ’त्रिविक्रम’ तसेच मोनोडॉरेगी चे म्हणजेच “मोठ्या आईचे” पाठबळ ह्या सर्व व्रतींना आहेच.\nआता पुढे काय होणार ह्याची प्रचंड उत्सुकता लागुन राहीली आहे, कधी एकदा रविवार येतो व कधी पुढचा लेख वाचतो असे झाले आहे \nसीरिया में चल रहें संघर्ष का दायरा बढ़ने की संभावना\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/595167", "date_download": "2018-09-26T01:38:06Z", "digest": "sha1:RZDQGCNXG2AGWIGSMOYMJQ3NPVE2BLHD", "length": 5066, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘ऑपरेशन ऑल आऊट 2’ :हे टॉप 9 दहशतवादी हिटलिस्टवर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » ‘ऑपरेशन ऑल आऊट 2’ :हे टॉप 9 दहशतवादी हिटलिस्टवर\n‘ऑपरेशन ऑल आऊट 2’ :हे टॉप 9 दहशतवादी हिटलिस्टवर\nऑनलाईन टीम/ श्रीनगर :\nजम्मू- काश्मीरमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांनी आयसिसच्या जम्मू- काश्मीरमधील म्होरक्मयासह चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जम्मू- काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यावरची ही पहिलीच मोठी चकमक होती. केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरमधील दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली असून आगामी काळात लष्करी कारवाया वाढण्याची चिन्हे आहेत.\nसुरक्षा दलांनी जम्मू- काश्मीरमधील टॉप 21 दहशतवाद्यांची यादीच तयार केली असून आगामी काळात या दहशतवाद्यांना टार्गेट केले जाणार आहे. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचे 11, लष्कर – ए- तोयबाचे सात, जैश- ए- मोहम्मदचे दोन आणि अल-कायदाची जम्मूतील संघटना अन्सार गजवत उल हिंद या संघटनेच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे. या 21 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना खsणीत ठेवण्यात आले आहे. या दहशतवाद्यांवर 12 लाखांचे इनाम आहे.\n…तर त्यांना सोडणार नाही : मुख्यमंत्री\nसलमान खानविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nकोल्हापूरमध्ये काँग्रेसचा महापौर; भाजपा-ताराराणी युतीचा पराभव\nकाँग्रेसची आता देशाबाहेर ‘आघाडी’\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i100510203919/view", "date_download": "2018-09-26T01:18:46Z", "digest": "sha1:AN43ZCO36E5UTVYW5S3IK5V7IAIDI7JY", "length": 8688, "nlines": 93, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीमद्भागवतमहापुराणम् - प्रथम खण्डः : माहात्म्य", "raw_content": "\nनिर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुराण|श्रीमद्‍भागवतमहापुराणम्|प्रथम खण्डः : माहात्म्य|\nप्रथम खण्डः : माहात्म्य\nप्रथम खण्डः : माहात्म्य\nश्रीमद्भागवतमहापुराणम् - प्रथम खण्डः : माहात्म्य\n’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप्त होतो.\n’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप...\n’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप...\n’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप...\n’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप...\n’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप...\n’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप...\nस्त्री. १ घासणी ; लोखंड घासून साफ करण्याचें कीस काढण्याचे घार लावण्���ाचें एक पोलादी हत्यार ; सोनाराच्या धंद्यांत सुमारें पन्नास प्रकारच्या कानसी लागतात . ( गोल . अर्धगोल , चौकोनी , तिधारी , चपटी , सुरीसारखी , फमा इ० ). २ करवत ०घालणें - इशारा देणें ; जोरानें सांगणें ; बजावणें ; बजावून सांगणें ; त्या गोष्टीची कानस घातली .'\nगणेश गीता कोणी वाचावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/again-something-/articleshow/65766880.cms", "date_download": "2018-09-26T01:56:56Z", "digest": "sha1:CF3PJJ5W47CALGQZMEXMZ5VZIGVSOILP", "length": 8441, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment gossips News: again 'something ...'? - पुन्हा ‘कुछ कुछ...’? | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nशाहरुख, राणी मुखर्जी आणि काजोल यांची अफलातून केमिस्ट्री जुळून आलेला 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. हा चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक खबर आहे. या सिनेमाचा रिमेक करण्याचा विचार सुरू झाला आहे. निर्माता करण जोहर याविषयी म्हणाला, की 'मला या सिनेमाचा रिमेक करायला नक्की आवडेल. रिमेकमध्ये रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूरला हे कलाकार असतील.'\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपूर्वी नेमकं घडलं काय\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी\nचाहत्यांनी गर्लफ्रेंडला घेरल्याने सलमान गोंधळला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n6ऐश्वर्या राय-बच्चन 'मेरिल स्ट्रीप'ने सन्मानित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/business/paytm/videoshow/65215770.cms", "date_download": "2018-09-26T02:01:42Z", "digest": "sha1:MKPX7FRNPYFHHLU3VCZBQXEXMCBQG245", "length": 6139, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "माझ्या स्वातंत्र्यासाठी | paytm - Maharashtra Times", "raw_content": "\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्कारान..\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपू..\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलि..\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्या..\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस कर..\nतेल वाहून नेणाऱ्या ट्रेनचे डबे घस..\nमाझ्या स्वातंत्र्यासाठीJul 31, 2018, 11:37 PM IST\nएका बटणाच्या क्लिकवर स्वातंत्र्य मिळवा\nराधिका-गुरुच्या संसारातून शनाया बाहेर\nभर वर्गात शिक्षिकेचा विद्यार्थिनीकडून मसाज\nठाणे: भाईंदरमध्ये महिलेची बाळासह रेल्वेसमोर उडी\nगाडी चालवताना मोबाइलवर बोलणं पडलं महागात\nजगातली सर्वात लांब बाइक आली... पाहाच\nभोपाळ: 'त्याने' वाचवले दुर्मिळ सापाचे प्राण\nकोची: ५ वर्षाच्या मुलीने चालवली बाइक, वडिलांचा परवाना रद्द\nकल्याणः प्रेयसीवर आरोप करत तरुणाची लोकलसमोर उडी\nदिल्लीः पोलीस अधिकाऱ्याचा मसाज करणारा व्हिडिओ व्हायरल\nअतिक्रमविरोधी कारवाई थांबवण्यासाठी बाई जेसीबीवर बसल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://tushar-kute.blogspot.com/2010/04/blog-post_4389.html", "date_download": "2018-09-26T01:51:51Z", "digest": "sha1:NKIFU3CYFXILE6QQSDEFQ3XYJMEAR7YL", "length": 20001, "nlines": 187, "source_domain": "tushar-kute.blogspot.com", "title": "स्यमंतक: सुट्ट्यांच्या देशा...", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कधी सर्वात जास्त सुट्ट्या घेणाऱ्या देशाचे नाव टाकायचे झाले तर सर्वात प्रथम भारताचेच नाव येईल. कारण, आम्ही भारतीय सर्वात जास्त सुट्ट्या घेऊन आराम करण्यात माहीर आहोत.\nआमच्या इथे दर आठवड्याला सुट्टी ही असतेच. अशा रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या धरून वर्षाला ५२ सुट्ट्या होतात. ह्या सर्वांच्या हक्काच्या सुट्ट्या आहेत. आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये शनिवार-रविवार अशा दोन दिवस साप्ताहिक सुट्ट्या असतात. म्हणजे वार्षिक हक्काच्या सुट्ट्यांची संख्या ही १०४ इतकी होते. आयटी कंपनीत यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. पण, आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांशी तुलना निदान आयटी कंपनीत काम तरी असते... धर्मनिरपेक्ष देश असल्याने सर्वच धर्मातील सणांच्या सुट्ट्या ह्या आम्हाला द्याव्या लागतात. त्याचा ���ायदा अन्य धर्मातील लोकांनाही होतो. आधीच भारतीय सणांची संख्या फार मोठी आहे. त्यामध्ये राष्ट्रीय दिवसांची मोठी भर पडते. या कारणांस्तव सुट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.\nतसे पाहिले तर अनेक सणांना सुट्टी द्यायची गरजच नसते. खऱ्या अर्थाने केवळ १-२ टक्के लोकच पूर्ण दिवस सण साजरा करतात. बाकिचे सुट्टीचा आनंद उपभोगत पडलेले असतात. काहींना तर आज कशाची सुट्टी आहे, याचीही माहिती नसते. बहुतांश भारतीय सण हे संध्याकाळी साजरे केले जातात. मकरसंक्रांतीला कोणी दिवसभर तीळगूळ वाटत फिरत नाही किंवा दसऱ्याला कोणी दिवसभर सोने वाटत फिरत नाही. भारतीय सण हे दिवसभर साजरे होतच नसतील तर पूर्ण दिवस सुट्टी बहाल करून उपयोग काय हा प्रश्न मला नेहमी पडतो. अशा सणांच्या दिवशी कार्यालये एक तास उशिरा चालू करता येऊ शकतील किंवा एक तास लवकर बंद करता येऊ शकतील. त्याकरीता पूर्ण दिवस वाया घालवायची काय गरज\nमहापुरूषांच्या जयंती वा पुण्यतिथीला सुट्टी जाहिर करून आपले सरकार त्यांचा मोठा अपमान करत असते. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी अशा महापुरूषांच्या जयंतीला आपण सुट्टी घेतो. त्यापेक्षा पूर्णवेळ काम करून त्यांना आदरांजली वाहायला हवी. कार्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम घेऊन आदरांजली वाहता येऊ शकते. ज्या महात्म्यांसाठी आपण सुट्टी घेतो त्यांनी कधी आपल्या कामातून सुट्टी घेतली नव्हती. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला देखील सुट्टी द्यावी की नको यावर पुन्हा विचारमंथन होणे गरजेचे आहे.\nमोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सुट्ट्यांमुळे भारतीय माणूस हा जगात सर्वात आळशी प्राणी म्हणून ओळखला जातो. याउलट जपानमध्ये सर्वात कमी सुट्ट्या घेतल्या जातात. या कारणामुळेच मनुष्यबळ कमी असूनही जपान जगाच्या पुढे धावतो आहे. इकडे भारतात कोट्यावधींचे आळशी मनुष्यबळ मात्र तयार होत आहे. यावर आपण कधी विचार करणार आहोत का\nव्हॉट ऍन आयडिया सर जी.......\nआजि म्या सौरव पाहिला...\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nनिसर्ग अभियांत्रिकीचा अविष्कार - चिल्हेवाडी धरण - *साप्ताहिक लोकप्रभा, २७ जुलै २०१८*\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान : किल्ले देवगिरी - महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान औरंगाबादच्या देवगिरी किल्ल्याच्या इतिहासाने लिहिलं गेलंय. आज आपल्या राज्यात बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा एक दुर्ग....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/arthavishwa-desh/gst-biggest-tax-reform-says-jaitley-36320", "date_download": "2018-09-26T01:21:47Z", "digest": "sha1:SHQKKW7CLIAPU5RNCPJER6OSJJUKMJJZ", "length": 11855, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "GST is the biggest tax reform, says Jaitley जीएसटी आत्तापर्यंतची सर्वांत मोठी करसुधारणा: जेटली | eSakal", "raw_content": "\nजीएसटी आत्तापर्यंतची सर्वांत मोठी करसुधारणा: जेटली\nबुधवार, 22 मार्च 2017\n\"येत्या 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रयत्न ही देशातील करव्यवस्थेतील सर्वांत मोठी सुधारणा आहे. या व्यवस्थेच्या माध्यमामधून करावर कर आकारला जाणार नाही; याचबरोबर करआकारणीची व्याप्तीही वाढेल\nनवी दिल्ली - वस्तु व सेवा करामुळे (जीएसटी) करचुकवेगिरी कठीण होण्याबरोबरच वस्तु व सेवा स्वस्त होतील, असे स्पष्ट करत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) येत्या 1 जुलै पासून जीएसटीची अंमलबजावणी करण्यात सरकारला यश येईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. याचबरोबर, देशाचा विकासदर 7 ते 8 टक्‍क्‍यांपर्यंत नेता येणेही शक्‍य असल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी जागतिक स्तरावर पोषक आर्थिक वातावरण मिळाल्यास हा दर आणखीही वाढेल, असे प्रतिपा��न केले.\n\"येत्या 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रयत्न ही देशातील करव्यवस्थेतील सर्वांत मोठी सुधारणा आहे. या व्यवस्थेच्या माध्यमामधून करावर कर आकारला जाणार नाही; याचबरोबर करआकारणीची व्याप्तीही वाढेल. यामुळे वस्तु व सेवा स्वस्त होतील,'' असे जेटली म्हणाले.\nजीएसटीमुळे भारतामधील जटिल करव्यवस्था सोपी व सुटसुटीत होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जीएसटीसंदर्भातील सर्व विधेयकांस संसदेच्या याच अधिवेशनामध्ये मंजुरी मिळेल, अशी आशा सरकारला आहे. जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर व्हॅट, सेवा कर, सीमा सुरक्षा कर आणि राज्यांचे इतर कर त्यामध्येच विसर्जित करण्यात येणार असून महसूलाची विभागणी केंद्र व राज्ये यांच्यामध्ये जवळजवळ समप्रमाणात केली जाणार आहे.\nइंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/chhatrapati-shivrayanchi-balsthane-strengths/", "date_download": "2018-09-26T01:12:27Z", "digest": "sha1:Z2SKYRCZL3JQGOCNBNJB3PCMBIJ2HCDI", "length": 31603, "nlines": 211, "source_domain": "shivray.com", "title": "छत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nप्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत.\nमंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती.\nमंत्रशक्ती म्हणजे राजा आणि त्याचे प्रधानमंडळ यांचे राजनैतिक नैपुण्य आणि परिस्थिति – काळानुरूप निर्णय घेण्याची शक्ती. उत्साहशक्ती म्हणजे राजा, प्रधानमंडळ आणि त्यांचे सैन्य हे किती पराक्रमी आहेत, त्यांच्या अंगीभूत शौर्य किती आहे, ह्यावर अवलंबून असलेली शक्ती. तर प्रभुशक्ती म्हणजे राजाची आणि राज्याची कोश (खजिना) आणि सैन्य (लश्कर) यांची ताकद. ‘सैन्य पोटावर चालतात’ हे जसे खरे तसेच सैन्य असल्याशिवाय कोशाची वाढ कशी होणार तेंव्हा कोश आणि सैन्य एकमेकास पूरक असतील तरच राजाचे सामर्थ्य शाबूत राहते.\nमहाभारतात म्हटले आहे की,\nकोशबल अनुकूल असेल तरच राजाला सैन्य बाळगता येते. सैन्य पदरी असेल तरच राजा धर्माचे रक्षण करू शकतो. आणि धर्मरक्षण झाले तरच प्रजेचे संरक्षण होते.\nछत्रपति शिवरायांकडे यापैकी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती उपलब्ध होती हे सांगणे न लागे. तिसरे बलस्थान जे प्रभुशक्ती (कोश आणि सैन्य) ते राजांनी क्रमाक्रमाने मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून वाढवले. S.W.A.T. अनालिसीस (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) वर आपण जो अभ्यास आत्ता करतोय ना; तो ह्या जाणत्या राजाने ३५० वर्षांपूर्वीच आपल्या समोर मांडलाय की कधी विचार केलाय आपण ह्या दृष्टीने शिवचरित्राचा\nStrengths म्हणजे त्यांची बलस्थाने अगदीच मोजके होती. सोबत होती ती मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती, मोठ्या प्रमाणावर जवळ होते ते म्हणजे Weaknesses. थोडक्यात कमी सैन्य, रीता असलेला खजिना. आसपास Opportunities खुप होत्या मात्र. त्यावर तर त्यांनी स्वतःचे Strengths वापरले आणि स्वराज्य उभे केले. त्यांच्या भोवती सर्वत्र Threats होतेच की.\nउजवीकडे किंवा वर सरकले की मुघल. ��ाली सरकले की आदिलशाही. पश्चिमेला सिद्दी अणि थोडं खाली पोर्तुगीझ. शिवरायांच्या वेळच्या मर्यादा लक्षात घेता कोश-संचय ही एक प्रचंड कठीण बाब होती. उत्पन्नाची साधने सर्व बाजूंनी मर्यादित असताना स्वराष्ट्र रक्षण आणि प्रजारक्षण करणे हे किती कर्मकठीण काम आहे हे लगेच समजुन येतेच. पण येथे त्यांने मंत्रशक्ती वापरून ‘आर्थिक व्यवस्थापन’ केले आहे. एक महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे प्रजेला अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून कुठलेही नुकसान होऊ नये म्हणुन राजांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी मोठ्याप्रमाणावर आवश्यक असलेले कोशबल सुद्धा न्यायमार्गाने उभे केले. राजांनी संपूर्ण कोश-संचय हा न्यायमार्गाने केलेला आहे. आता आपण बघुया त्यावेळी त्यांच्याकडे उत्पन्नाची कुठली-कुठली साधने उपलब्ध होती.\nहिंदवी स्वराज्याच्या कोश-संचयाचे प्रमुख साधन होते ते शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारा जमीन महसूल उर्फ़ शेतसारा. शिवरायांचे ‘शेती विषयक धोरण‘ हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार त्यांनी एका पत्रातून व्यक्त केले आहेत. जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे.पत्रामध्ये राजे म्हणतात,”येक भाजीच्या देठासहि मन नको.” संपूर्ण न्याय मार्गाने शेतसारा वसूलीची चोख पद्धत राबवून जहागीरदार, मिरासदार आणि वतनदारांवर पूर्ण लगाम ठेवत संपूर्ण उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा केले जायचे. शेतकरी प्रजा आणि शासन यांमध्ये कोणीही मध्यस्त असणार नाहीत याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. बरीच वतन त्यांनी अनामत केली आणि जी उरली त्यांना ‘देशाधिकाऱ्याच्या आज्ञेत वागावें’ असे स्पष्ट बंद होते. देशाधिकाऱ्याला ‘कानून जाबता‘ लागू होताच.\nशिवरायांच्या वेळी सुद्धा सारा काही कमी नव्हता. उत्पन्नाच्या २/५ तक्षिमा इतका होता. तक्षिमा म्हणजे विभाग, २/५ म्हणजे ४० टक्के इतका सारा भरावा लागायचा. तरी सुद्धा ही मांडणी लोकांनी खुशीने मान्य केली होती. ह्याचे कारण होते पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी. ह्या साऱ्याने स्वराज्याचा खजिना मोठ्या प्रमाणावर समृद्ध होत ��ोता. त्यांनी प्रजेवर जादाकर कधीच लादले नाहीत. राजाभिषेकप्रसंगी झालेला खर्च सुद्धा त्यांनी वतनदारांवर ‘सिंहासन पट्टी‘ बसवून वसूल केला. त्यासाठी त्यांनी जनतेला वेठीस धरले नाही.\nशेतसाऱ्या बरोबरच व्यापार-उदीम हे उत्पन्नाचे अजून एक महत्वाचे माध्यम होते. शिवरायांनी आपला राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. व्यापार वाढीसाठी राज्यात शांतता – सुव्यवस्था महत्वाची असते. तसेच सुरवातीला कमी कर घेउन व्यापाराला प्रोत्साहन देणे सुद्धा गरजेचे असते.\nछत्रपति शिवरायांचे ‘व्यापार विषयक धोरण‘ हा सुद्धा अभ्यासाचा मोठा विषय आहे. कोकण भागावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यावर राजांनी मिठाचा मोठा व्यापार सुरू केला होता. या संदर्भात छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये कूड़ाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यात राजे म्हणतात,\n“बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे.”\nपोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्याकारणाने स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. येथील मीठ व्यापाराला उत्तेजन मिळावे म्हणुन राजांनी नरहरी आनंदराव यांना सदर पत्र लिहिले. या वरुन लक्षात येते की राजांचे व्यापारावर किती बारीक लक्ष असे. मिठाने भरलेली मराठा जहाजे व्यापारासाठी मस्कतपर्यंत जात असत.\nछत्रपति शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये प्रभावळीच्या सुभेदारास लिहिलेले अजून एक पत्र उपलब्ध आहे. पत्रात राजे म्हणतात,\nदाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे..\nआम्ही ठरवून दिलेल्या दरातच नारळाची विक्री व्हावी.\nदाभोळ येथे नारळ अतिशय स्वस्त विकत असल्या कारणाने, त्याचा परिणाम आजूबाजुच्या कोकण परिसरात नारळाच्या व्यापारावर होऊ लागला, तेंव्हा राजांनी प्रभावळीच्या सुभेदारास सदर पत्र लिहिले होते. स्वराज्यामधल्या बारीक़ व्यापारावर सुद्धा राजांचे किती बारकाईने लक्ष्य होते हे या पत्रावरुन लक्ष्यात येते. ज्याप्रमाणे स्वतःच्या राज्याच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आवश्यक असते तसेच इतर राज्यातील व्यापाराला देखील उत्तेजन देऊन आपल्या राज्यात आणावे लागते. शत्रुपक्षाकडील व्यापारयाच्या नावेस व मालास ‘तसनस’ न करता ते बंदरात न्यावे आणि वरिष्ट अधिकारी यांनी त्यासंबंधी न्याय-निवाडा करा��ा असे स्पष्ट आदेश तेथील अधिकाऱ्याला होते. कोश-संचयाच्या दृष्टीने त्यांनी कोकण किनाऱ्यावरील व्यापार आणि बाहेरील मालावरील आयात कर यावर विशेष भर दिला होता.\nयाशिवाय काही अनियमित उत्पन्न सुद्धा होते. जसे इतर राजांकडून, त्यांच्या वकीलांकडून येणारे भेटवस्तू, नजराणे आणि पेशकश. शेती आणि व्यापार ही कोश-संचयाची प्रमुख साधने होतीच पण त्या शिवाय अजून एक महत्वाचे साधन होते ते म्हणजे ‘विक्रमार्जीत धन‘. शत्रुकडून वसूल केलेली खंडणी आणि युद्धखर्चाची रक्कम म्हणजे विक्रमार्जीत धन. स्वराज्याच्या चहुबाजुस पसरलेल्या शत्रुंवर राजांनी वेळोवेळी मोहिमा काढून अश्याप्रकारे धन प्राप्त केले होते. या मोहिमेचे उद्दिष्ट हे शत्रुचा प्रदेश जिंकणे नसून फ़क्त रिता झालेला खजिना भरून काढणे इतकेच होते. खजिना लुटून शत्रुस दुर्बल करणे आणि स्वतः बलवान होणे यासाठी अश्या मोहिमा शिवरायांनी वेळोवेळी यशस्वी केल्या. यांमध्ये १६५६ ला उघडलेली कल्याण-भिवंडीची मोहीम, १६६० मधील आदिलशाही वरील स्वाऱ्या, १६६४, १६७० मधील सूरत येथील स्वारी, मुघलांच्या बुर्ह़ाणपुर – खानदेश या भागात उघडलेल्या १६७५, १६७७ आणि १६७९ मधील स्वाऱ्या, करंज्यामधली (१६७२), अथणी (१६७५), श्रीरंगपट्टण (१६७७), हुबळी (१६७७) आणि जालना (१६७९) या व अश्या अनेक यशस्वी स्वाऱ्या शामील आहेत. या सर्व मोहिमा कोशवृद्धिचे एक महत्वाचे साधन होते. मात्र या सर्व मोहिमेत शत्रुपक्षाच्या राज्यातील सामान्य जनतेसही तोशीस लावू नये असे स्पष्ट आदेश मराठा सैन्यास होते. प्रभुशक्तिची म्हणजेच कोश (खजिना) आणि सैन्य (लष्कर) यांची ताकद शिवरायांनी क्रमाक्रमाने नियोजन रित्या वाढवली. शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले ‘संपूर्ण राज्याचे सार‘. त्याबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ.\n१. सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे – रामचंद्रपंत अमात्य\n२. छत्रपती शिवराय – पत्ररूप व्यक्तीदर्शन – डॉ. रामदास\n३. शिवकालीन राजनिती आणि रणनिती – श्री. रं. कुलकर्णी\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nप्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत. मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती. मंत्रशक्ती म्हणजे राजा आणि त्याचे प्रधानमंडळ यांचे राजनैतिक नैपुण��य आणि परिस्थिति - काळानुरूप निर्णय घेण्याची शक्ती. उत्साहशक्ती म्हणजे राजा, प्रधानमंडळ आणि त्यांचे सैन्य हे किती पराक्रमी आहेत, त्यांच्या अंगीभूत शौर्य किती आहे, ह्यावर अवलंबून असलेली शक्ती. तर प्रभुशक्ती म्हणजे राजाची आणि राज्याची कोश (खजिना) आणि सैन्य (लश्कर) यांची ताकद. 'सैन्य पोटावर चालतात' हे जसे खरे तसेच सैन्य असल्याशिवाय कोशाची वाढ कशी होणार तेंव्हा कोश आणि सैन्य एकमेकास पूरक असतील तरच राजाचे सामर्थ्य शाबूत राहते. महाभारतात म्हटले…\nSummary : शिवरायांचे 'शेती विषयक धोरण' हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार त्यांनी एका पत्रातून व्यक्त केले आहेत.\nबलस्थाने शेती विषयक धोरण\t2014-07-28\nPrevious: छत्रपती राजर्षी शाहू महाराज\nNext: मोडी लिपी काय आहे\nमहाराजांची माहिती सहज मिळणे शक्य झालं या वेबसाईट मुळे\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे\nकालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/thousands-farmers-are-far-debt-waiver-115740", "date_download": "2018-09-26T01:25:57Z", "digest": "sha1:B3OVNVJWSS5OVGK3VUOTJ4PSNSJSYLWA", "length": 15117, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thousands of farmers are far from debt waiver हजारो शेतकरी कर्जमाफीपासून दूर | eSakal", "raw_content": "\nहजारो शेतकरी कर्जमाफीपासून दूर\nशनिवार, 12 मे 2018\nपुणे - कर्जमाफी योजना जाहीर झाल्यापासून आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या सहा याद्या जाहीर झाल्या. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 54 हजार शेतकरी या योजनेत अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये ऑनलाइन अर्जातील तांत्रिक चुकांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या 15 हजारांच्या आसपास आहे. यामुळे शेतकऱ्यांवर सहकार विभाग आणि बॅंकांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.\nपुणे - कर्जमाफी योजना जाहीर झाल्यापासून आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या सहा याद्या जाहीर झाल्या. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 54 हजार शेतकरी या योजनेत अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये ऑनलाइन अर्जातील तांत्रिक चुकांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या 15 हजारांच्या आसपास आहे. यामुळे शेतकऱ्यांवर सहकार विभाग आणि बॅंकांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.\nराज्यात 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 या कालावधीमधील शेतीकर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने \"छत्रपती शिवाजी महाराज सन्मान-2017' योजना जाहीर केली. त्यानुसार दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण क��्जमाफी; तर त्यापेक्षा जास्त कर्ज असल्यास उर्वरित रक्‍कम एकरकमी (ओटीएस) भरून दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून 25 टक्‍के कर्जमाफी देण्यात आली.\nया योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातून सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यानंतर लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार सुमारे एक लाख 66 हजार शेतकरी कर्जमाफीच्या निकषास पात्र ठरले; परंतु 15 हजार शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिक चुकांमुळे अपात्र ठरले आहेत. काही राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून योजनेची अंमलबजावणी संथ होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nपुणे जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेची सद्यस्थिती :\nएकूण प्राप्त अर्ज : दोन लाख 20 हजार 226\nपात्र लाभार्थी : एक लाख 66 हजार 830\nअपात्र शेतकरी : 53 हजार 396\nदीड लाखापर्यंत लाभार्थी : 50 हजार 611\n\"ओटीएस' योजनेचे लाभार्थी : 11 हजार 567\nप्रोत्साहनपर योजनेतील लाभार्थी : एक लाख चार हजार 652\nपुणे जिल्हा बॅंकेकडून 60 हजार रुपये कर्ज घेतले होते. ते कर्ज माफ झाले. मात्र राष्ट्रीयीकृत बॅंकेतून 90 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी 30 हजार रुपयांची परतफेड केली. दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निकषात बसूनही कर्जमाफी मिळत नाही. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारूनही कर्जमाफी मिळत नाही.\n- आबा जेऊघाले, शेतकरी\nतांत्रिक चुकांमुळे कोणी वंचित राहणार नाही\nअपात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी जाहीर केलेली नाही. लाभार्थी शेतकऱ्यांची नवीन यादी चार-पाच दिवसांत जाहीर होईल. तांत्रिक चुकांमुळे निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांची \"रेड लिस्ट' तयार करण्यात येणार आहे. ती तालुका पातळीवर कार्यालयात लावण्यात येईल. तेथे कागदपत्रे आणि बॅंक खाते तपासून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) आनंद कटके यांनी दिली.\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nबॅंकांच्या कर्ज थकबाकीत घट : जेटली\nनवी दिल्ली : थकीत कर्जाच्या ओझ्याखाली दाबलेल्या सरकारी बॅंकांच्या कर्जवसुलीचे प्रमाण वाढले असून, कर्ज थकबाकी (एनपीए) कमी होऊ लागला असल्याचे...\nगोंगाटामुळे अभ्यास नाही तर...\nपुणे - मूळचा नाशिकचा सागर कापडणीस स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय; पण गणेशोत्सवातील गोंगाट हा सागरसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी...\nरेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक\nदौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा....\nकल्याणकारी मंडळासाठी आर्थिक तरतूद करा - वृत्तपत्र विक्रेता संघटना\nकोल्हापूर - असंघटीत कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद करावी. यासह अन्य अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nageer-schools-anganwadis-responsibility-village-panchayats/", "date_download": "2018-09-26T00:46:24Z", "digest": "sha1:OSCCUJKQCFVBMDEVEUNOFC4KC4ZKBBFX", "length": 7029, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाळा, अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › शाळा, अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे\nशाळा, अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे\nग्रामविकास आराखडा तयार करतांना त्यात ग्रामपंचायत इमारती, गावातील शाळा, अंगणवाड्यांच्या इमारतींच्या दुरुस्तीची जबाबदारी आता शासन निर्णयाद्वारे ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे. तसेच ग्रामविकास आराखड्यात शाळा, अंगणवाड्यांच्या इमारती बांधकामासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश शासनाने दिल्याने जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्यांच्या इमारतींच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.\nजिल्ह्यात निंबोडी शाळा दुर्घटना झाल्यानंतर मोडकळीस आलेल्या व दुरुस्ती करावयाच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांच्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. जिल्हा परिषदेकडे या इमारतींच्या बांधकामासाठी निधी नसल्याने शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येत होती. संपूर्ण राज्यभरात मोठ्या संख्येने शाळा, अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी निधीची मागणी होत असल्याने राज्य शासनापुढील अडचणी वाढत होत्या.\nइतक्या मोठ्या संख्येने इमारती बांधण्यासाठी राज्य सरकारपुढे आर्थिक संकट उभे असल्याने त्यातून मार्ग काढतांना आता ह्या इमारतींच्या दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतींवर ढकलण्यात आली आहे.\nशासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींचा विकास आराखडा अंतिम करतांना कोणत्या बाबींचा समावेश करावा याबाबत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे दिल्या आहेत. ‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींनी चार वर्षांचे आराखडे तयार केले आहेत. त्यात वेगवेगळ्या निधीच्या स्रोतातून उपलब्ध होणार्‍या निधीचा वस्तुनिष्ठ अंदाज नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.\n2018-19 सालच्या ग्रामपंचायत विकास आराखड्यात मागील आर्थिक वर्षातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधी तरतूद करावी लागणार आहे. शाळा, अंगणवाड्यांसाठी निधी तरतूद केल्यावर इतर योजनांसाठी प्राधान्यक्रमानुसार तरतूद करावी लागेल. वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी 10 टक्के पेक्षा जास्त निधी खर्च करता येणार नाही. आरोग्य, शिक्षण व उपजिवीकेसाठीच्या 25 टक्के निधीत सामूहिक उपक्रम घ्यावे लागतील.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Term-of-the-Farmer-Honor-scheme-till-June-5/", "date_download": "2018-09-26T00:48:01Z", "digest": "sha1:H6THNG34MR47LPAUHXUTUTJPAGMYMEEP", "length": 7534, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकरी सन्मान योजना लाभासाठी ५ जूनपर्यंत मुदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › शेतकरी सन्मान योजना लाभासाठी ५ जूनपर्यंत मुदत\nशेतकरी सन्मान योजना लाभासाठी ५ जूनपर्यंत मुदत\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत तांत्रिक कारणाने ऑनलाईन अर्ज केले नाही. अशा शेतकर्‍यांना 5 जून पर्यंत अर्ज करावेत.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आली असून संदर्भिय शासन निर्णय व शुद्धीपत्रानुसार योजनेची अंमलबजावणी चालू आहे. या योजनेंतर्गत 24 जुलै 2017 ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाईन स्विकारण्यात आले होते. तथापी या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या विहित कालावधीत काही शेतकर्‍यांना काही वैयक्‍तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहित दिनांकापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, ही परिस्थिती विचारात घेवून ऑनलाईन अर्ज भरणेसाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली असून तसा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.\nशेतकर्‍यांनी अर्जाच्या उपलब्ध नमुन्यामध्ये त्यांच्या संदर्भात लागू असलेली आपली माहिती भरून आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत सेवाकेंद्रावर संपर्क साधावा. सोबत आधार कार्ड, आधार नोंदणी क्रमांक(ईआयडी) केल्याबाबतची पोहोच, कर्जखाते पुस्तिका, उतारा व बचत पुस्तिका, पॅनकार्ड(असल्यास), पेन्शनची पीपीओ बुक, बँकेचे पासबुक यांची छायांकित प्रत, फोटो कॉपी, कर्जखात्याची माहिती असलेला तपशील असलेली कागदपत्रे इत्यादी सोबत घेवून जावीत.\nशेतकर्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने नव्याने अर्ज सादर केल्यानंतर, आपल्या पूर्वीच्या अर्जात नवीन कर्जखात्यांच्या माहितीचा समावेश केल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत सेवा केंद्राद्वारे अर्जाची प्रत, पावती उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदार शेतकर्‍यांनी सदरची प्रत योजनेसंबंधी संदर्भ व माहितीसाठी जतन करून ठेवावी.शेतकर्‍यांनी नव्याने अर्ज केल्यानंतर अथवा वरीलप्रमाणे यापुर्वीच्या अर्जात कर्जखात्याची माहिती सामाविष्ट केल्यानंतर संबंधित अर्जदाराने दिलेल्या दुरध्वनी क्रमांकावर एस.एम.एस.द्वारे कळविणेत येईल.\nशेतकर्‍यांनी नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे, पुर्वी दाखल केलेल्या अर्जामध्ये नवीन कर्ज खात्याची माहिती सामाविष्ट करणेबाबतची सुविधा पुर्वीप्रमाणेच निःशुल्क आहे. यासाठी शेतकर्‍यांना अर्ज सादर करताना आपले सरकार सेवाकेंद्राद्वारे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Five-hundred-notes-Thrown-out-from-the-running-train-on-Shirasoli-Jalgaon-railway-line/", "date_download": "2018-09-26T00:43:45Z", "digest": "sha1:TP4D5H53EXP5RSQWIHZEDPVXHMDBQBIJ", "length": 7895, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धावत्या रेल्वेतून भिरकावल्या पाचशेच्या नोटा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › धावत्या रेल्वेतून भिरकावल्या पाचशेच्या नोटा\nधावत्या रेल्वेतून भिरकावल्या पाचशेच्या नोटा\nशिरसोली- जळगाव रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेतून एक हजार तसेच पाचशे रूपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा फेकल्याची घटना काल (शुक्रवारी) घडली होती. हा प्रकार शिरसोली - जळगाव मार्गावर धानोरा परिसरात घडला होता. आज (शनिवारी) या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू होती. याबाबत जीआरपी तसेच आरपीएफ पोलिसांना विचारणा केली असता अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र धानोरा परिसरात या घटनेची जोरदार चर्चा रंगली होती.\nप्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भुसावळकडून मनमाडकडे जात असलेल्या धावत्या रेल्वेतून एक हजार तसेच पाचशे रूपयांच्या न���टा एका व्यक्तीने थैलीतून फेकल्याने त्या रेल्वे रूळावर उडताना दिसल्या. हा प्रकार सकाळी आठ वाजेच्या दरम्यान धानोरा परिसरात रेल्वेमार्गावर घडला. या नोटांना मधोमध कापून तिचे दोन तुकडे केले होते. नोटांचे तुकडे उडताना दिसल्यानंतर काहींनी ह्या नोटा घेण्यासाठी धावाधाव केली. तर, अशाप्रकारे आजही एकाने नोटा फेकल्याची जोरदार अफवा होती. परंतु याबाबत माहिती देण्यास जीआरपी व आरपीएफ पोलिसांनी नकार दिला.\nटक्केवारी घेऊन जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा देणारी टोळी सक्रिय झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून त्याचे कनेक्शन रावेर, भुसावळ, बोदवडसह औरंगाबादपर्यंत असल्याचा तर्क लावला जात आहे. मध्य प्रदेशातील इंदूर भंवरकुआ पोलिस स्टेशनच्या हददीत गुरूवारी रात्री एक कोटी पाच लाखांच्या जुन्या नोटांसह तीन संशयीतांना अटक करण्यात आली होती. यात रावेर, भुसावळ आणि सुरत येथील एकाचा समावेश आहे.\nदरम्यान जुन्या नोटा मोठया प्रमाणात बाहेर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट झाल्याने या जुन्या नोटांची देवाणघेवाण करणाऱ्या टोळीचे धाबे दणादणले असून प्रकरण अंगलट येऊ नये, म्हणून धावत्या रेल्वेतून जुन्या नोटा रूळावर भिरकविल्या जात असाव्यात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे़.\nरेल्वेतून नोटा भिरकविल्याच्या अफवेची चौकशी करण्याच्या अनुषंगाने आज रेल्वे पोलिसांनी शिरसोली ते जळगाव रेल्वेमार्गावर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नोटा फेकणारे संशयीत इंदूर भंवरकुआ प्रकरणातील आहेत किंवा कसे या अनुषंगाने देखील तपासावर भर दिला जात असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान जुन्या नोटा भिरकविल्याच्या प्रकाराची अफवा पसरल्यानंतर दिवसभर या विषयावर वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात आले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Congress-should-raise-voice-against-the-demands-of-Maratha-community/", "date_download": "2018-09-26T01:31:47Z", "digest": "sha1:LCE5AN7ODDS6KOZ7LQR7DNSOYENMDMOL", "length": 6691, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा समाजासाठी आवाज उठवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › मराठा समाजासाठी आवाज उठवा\nमराठा समाजासाठी आवाज उठवा\nमराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासनाने विचार केल्याचा देखावा केला जात आहे. शैक्षणिक फी सवलत, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता याद्वारे केवळ दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसने याविरोधात आवाज उठवण्यासाठी कराड तालुका सकल मराठा समाज बांधवांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांकडे मागणी केली.\nकाँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोमवारी सकाळी कराडमधून खटावकडे रवाना झाली. तत्पूर्वी काँग्रेस नेत्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर मराठा समाज बांधवांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. विश्‍वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस नेत्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांना 50 टक्के शैक्षणिक फी सवलत जाहीर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात केवळ 11 टक्केच सवलत मिळत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ताही कमी करण्यात आला असून या पैशात काहीच होऊ शकत नाही. याशिवाय मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही प्रलंबित असून त्याबाबत शासन कोणतीच भूमिका घेत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काँग्रेसने आवाज उठवत मराठा समाज बांधवांना साथ द्यावी, असे आवाहनही यावेळी काँग्रेस नेत्यांना केेले. दरम्यान, मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली.\nनराधमाचे वकीलपत्र घेऊ नका....\nकराड तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचा निषेध नोंदवत याप्रकरणी पोलिसांनी नराधमांना अटक केली आहे. या नराधमांचे आरोपपत्र कराडमधील कोणीही घेऊ नये. त��ेच राज्यातील, देशातील वकिलांनीही असेच करावे, असे आवाहन करणारे निवेदन मराठा बांधवांनी सोमवारी सकाळी कराड तालुक्यातील वकिलांच्या संघटनेला दिले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/10", "date_download": "2018-09-26T01:33:18Z", "digest": "sha1:YNBBYMK33JMNZNBCSMWXGM3V3OIIAUGX", "length": 9623, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 10 of 599 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nहाँगकाँगचा 116 धावांत धुव्वा\nआशिया चषक : उस्मान खानचे 3 बळी, हसन-शदाबचे 2-2 बळी वृत्तसंस्था/ दुबई आशिया चषक स्पर्धेतील दुसऱया सामन्यात रविवारी पाकने हाँगकाँगचा 37.1 षटकांत 116 धावांत धुव्वा उडविला. उस्मान खान, हसन अली, शदाब खान यांनी भेदक मारा करीत एकूण 7 बळी मिळविले. त्यानंतर डिनर ब्रेकपर्यंत पाकने 7 षटकांत बिनबाद 35 धावा जमविल्या होत्या. हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण पाचव्याच ...Full Article\nजपान ओपन बॅडमिंटनमध्ये मोमोटा, कॅरोलिन मारिन अजिंक्य\nवृत्तसंस्था / टोकिओ येथे झालेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांत केंटा मोमोटा व महिलांत स्पेनच्या कॅरोलिन मारीनने अजिंक्यपद पटकावले. विशेष म्हणजे, या प्रतिष्ठित स्पर्धेचे प्रथमच जपानच्या खेळाडूने जेतेपद पटकावले ...Full Article\nतुर्कीतील स्पर्धेत भारतीय बॉक्सरचे सुवर्णयश\nसिमरनजीत कौर, मोनिका व भाग्यवतीला गोल्ड वृत्तसंस्था / इस्तंबूल (तुर्की) भारतीय महिला बॉक्सरनी तुर्कीतील इस्तंबूल येथे झालेल्या अहमत कोमर्ट स्पर्धेत तिन सुवर्णपदकांची लयलूट केली. सिमरनजीत कौर (64 किलो), मोनिका ...Full Article\nमितालीचे शतक तरीही भारत पराभूत\nतिसऱया वनडेत श्रीलंकन महिलांची बाजी, मालिका मात्र 2-1 ने भारताकडे वृत्तसंस्था/ कोलंबो कर्णधार मिताली राजने झळकावलेल्या नाबाद शतकानंतरही तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात भारतीय संघाला श्रीलंकेकडून 3 गडय़ांनी पराभव ...Full Article\nहिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन\nप्रतिनिधी / पुणे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्मयाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. आंदळकर यांना सायंकाळी सातच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात ...Full Article\nडेव्हिस चषक स्पर्धेत फ्रान्स अंतिम फेरीत\nवृत्तसंस्था/ बार्सिलोना डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या येथे फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात उपांत्य फेरीची लढत खेळविण्यात येत आहे. या लढतीमध्ये पाच विविध सामने आयोजित केले होते. डेव्हिस चषक विजेत्या फ्रान्सने ...Full Article\nपंच रॅमोसकडून सिलीकला ताकीद\nवृत्तसंस्था/ झेदार येथे सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या क्रोएशिया आणि अमेरिका यांच्यातील लढतीवेळी क्रोएशियाच्या सिलीकने आपली रॅकेट रागाने कोर्टवर फेकली तथापि त्याच्याकडून टेनिस कोर्टवर बेशिस्त वर्तन घडल्याने कोर्टवरील ...Full Article\nदिल्लीच्या वनडे संघात पंतचा समावेश\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी दिल्लीच्या संघामध्ये यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. गौतम गंभीरकडे दिल्लीचे नेतृत्व सोपविण्यात ...Full Article\nकेनियाच्या किपचोगीचा मॅरेथॉनमध्ये नवा विश्वविक्रम\nवृत्तसंस्था/ बर्लिन केनियाचा ऑलिंपिक मॅरेथॉन विजेता इलियुड किपचोगीने मॅरेथॉनमध्ये नवा विश्वविक्रम नोंदविला. रविवारी बर्लिनमध्ये झालेल्या मॅरेथॉनमध्ये किपचोगीने यापूर्वी किमीटोने नोंदविलेला मॅरेथॉनमधील विश्वविक्रम एक मिनिटाने मागे टाकला. 33 वर्षीय किपचोगीने ...Full Article\nमेरी कोमची सुवर्णपदकाला गवसणी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताची सर्वात अनुभवी महिला बॉक्सींगपटू मेरी कोमने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. पोलंड येथे सुरु असलेल्या सिलेसियन खुल्या बॉक्सींग स्पर्धेत मेरीने 48 किलो वजनी ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्���ुत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x5272", "date_download": "2018-09-26T01:09:55Z", "digest": "sha1:BSGS7HTVDST26BZWCH2TOK6XYPUKA5LT", "length": 8355, "nlines": 221, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Garden Sprites अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली विविध\nGarden Sprites अँड्रॉइड थीम\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Garden Sprites थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट ��ीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-msp-blackgram-moong-1025", "date_download": "2018-09-26T01:41:07Z", "digest": "sha1:NNIUVMQBGO4DRGCJKBQYXUH6U634QU7A", "length": 15594, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, agrowon, MSP, blackgram, moong | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउडीद, मुगाची होणार हमीभावाने खरेदी\nउडीद, मुगाची होणार हमीभावाने खरेदी\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nपुणे : राज्यात उडदाचा दर हमीभावापेक्षा एक हजार रुपयांनी कमी झाल्यामुळे राज्य सरकारने हमीभावाने मूग आणि उडीद खरेदी करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या सात ते आठ दिवसांत मूग आणि उडीद खरेदीला सुरवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.\nदरम्यान, राज्यात मूग आणि उडीद खरेदीसाठीच्या केंद्रांची संख्या निश्‍चित करण्यात आली नाही. मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले तिथे आणि महत्त्वाच्या खरेदी केंद्रांवर मूग आणि उडदाची हमीभावाने खरेदी करण्याचे राज्य सरकारने निश्‍चित केल्याचे सांगण्यात आले.\nपुणे : राज्यात उडदाचा दर हमीभावापेक्षा एक हजार रुपयांनी कमी झाल्यामुळे राज्य सरकारने हमीभावाने मूग आणि उडीद खरेदी करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या सात ते आठ दिवसांत मूग आणि उडीद खरेदीला सुरवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.\nदरम्यान, राज्यात मूग आणि उडीद खरेदीसाठीच्या केंद्रांची संख्या निश्‍चित करण्यात आली नाही. मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले तिथे आणि महत्त्वाच्या खरेदी केंद्रांवर मूग आणि उडदाची हमीभावाने खरेदी करण्याचे राज्य सरकारने निश्‍चित केल्याचे सांगण्यात आले.\nशेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतमाल विक्री करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार लातूर बाजार समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.\nनवीन उडीद बाजार समितीत येण्यास सुरवात झाली असून, लातूरमध्ये उडदाला ४२०० रुपये प्रतिक��विंटल दर मिळाला. या दरात आणि हमीभावामध्ये तब्बल १२०० रुपयांचा फरक असून उडदाचा हमीभाव ५४०० रुपये निश्‍चित करण्यात आलेला आहे.\nराज्य सरकार हमीभाव केंद्रासाठी प्राधान्याने विचार करत आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही त्याबाबतचा निर्णय झाला आहे. शेतकऱ्यांनी सध्या उडीद, मुगाची बाजारात विक्री करण्याची घाई करू नये. तरीही ज्या शेतकऱ्यांना तातडीने पैशांची गरज आहे, त्या शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने उडीद, मुगाची विक्री करण्यापेक्षा शेतमाल तारण योजनेचा लाभ घेऊन आपली गरज भागवावी.\n- सुभाष देशमुख, सहकारमंत्री.\nसरकार government मूग उडीद मंत्रिमंडळ सुभाष देशमुख\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्��ादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/510191", "date_download": "2018-09-26T01:06:58Z", "digest": "sha1:YYK4YGVTJITUODPHGJL4EPDRGPFYC7TM", "length": 9152, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राधिका देशपांडे तीन दिवस दर्ग्यात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » राधिका देशपांडे तीन दिवस दर्ग्यात\nराधिका देशपांडे तीन दिवस दर्ग्यात\nमिळालेल्या भूमिकेचे सोने करणे ही चांगल्या कलाकाराची मोठी खूण. भूमिकेसाठी त्या पात्राचा सखोल अभ्यास केलेल्यांच्या अनेक गोष्टी आपण यापूर्वी पाहिल्या असणार. परंतु, पुण्याच्या राधिका देशपांडेने भूमिकेसाठी केलेला अभ्यास आज सगळीकडे चर्चेचा विषय ठरतो आहे. ‘आरती-द अननोन लव्ह स्टोरी’ या सिनेमातीत नाजनीन या मुस्लीम मुलीच्या भूमिकेसाठी तिने सलग तीन दिवस मुंबईच्या एका दर्ग्यामध्ये घालवले. उद्देश हाच होता की, दर्ग्यात येणाऱया मुस्लीम मुली आणि बायकांना जवळून पाहता यावे, त्यांचे वागणे, बोलणे, राहणीमान कळावे म्हणून तिने हा केलेला खटाटोप.\nयाबद्दल राधिका सांगते की, ‘होणार सून मी या घरची�� मालिकेतल्या बबली आणि बिंदासपेक्षा खूपच निराळी अशी ही नाजनीन मुस्लीम मुलीची भूमिका होती. एका सहदिग्दर्शकाने माझं नाव सुचवल्याने मला ही भूमिका मिळाली. नाजनीन नावाच्या मुलगीची भूमिका मी साकारली आहे. जिच्या अब्बुला बरं नाहीये म्हणून त्यांना रुग्णालयामध्ये आरती शेजारी भरती केलं आहे. नाजनीनची देखील एक गोष्ट आहे जी बोलण्यातून ती व्यक्त करते. नाजनीनने आजवर खूप सोसलं आहे, घरची परिस्थिती जेमतेमच आहे, त्यात देखील ती खंबीरपणे येणाऱया प्रत्येक प्रसंगाचा सामना करते. तिच्या बुरख्याआड अनेक दु:खं दडली आहेत. मुस्लीम बायका आणि मुली कशा असतात, कशा वागतात, कशा बोलतात यासाठीच मी मुंबईच्या एका दर्ग्यात सलग तीन दिवस जात होती. बाहेर नमाज पढणाऱया मुलींशी मी मैत्री केली आणि मग मला त्यांच्यात एक नाजनीन सापडली असं बोलताना राधिका भावूक झाली.\nराधिका पुढे सांगते की, आरती सिनेमात आरती हिची गोष्ट जरी मुख्य असली तरी माझ्या वाटय़ाला आलेले नाजनीनचे सीन्स प्रेक्षकांच्या डोळय़ात नक्कीच पाणी आणतील असा माझा विश्वास आहे. दर्ग्यातल्या एका मुलीसोबत मी बाहेर लोकल ट्रेनचा प्रवास देखील केला. तिच्याशी जवळीक झाल्यावर मला ती कुठे आणि कशी राहते, काय खाते, कशी बोलते, कपडे कोणते घालते, कसे घालते एवढंच नाही तर तिच्या शरीराला येणारा अत्तराचा सुगंध देखील मला अनेक गोष्टी शिकवून गेला. त्यामुळेच मी माझ्या आवाजात देखील बदल केला आहे. सिनेमात नाजनीनचा आवाज तुम्हाला राधिकाचा वाटणार नाही एवढंच मी सांगेल. तिच्या कपडय़ांचा रंग हा देखील मला तिथेच मिळाला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आरती या सिनेमाची लेखिका आणि दिग्दर्शिका सारिका मेने या देखील एक स्त्राr असल्याने त्यांना हवं ते मला देता आलं. त्यांनी देखील मला खूप सहकार्य केलं. अशा प्रकारचा अभ्यास करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. कारण मला दर्ग्यात एक मुस्लीम मुलगी म्हणूनच जायचं होतं. आयुष्यभर विसरणार नाही असा तो अनुभव होता. पण, यामुळे मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या प्रत्येक कलाकाराला नेहमीच प्रेरणादायी ठरत असतात.\nसरस्वती मालिकेमध्ये कलाकारांची दुबईची वारी\nपंकज उधास यांच्या मदहोश अल्बमचे प्रकाशन\nगणेश- अंबरची सुपरहिट जोडी ‘अंडय़ा चा फंडा’द्वारे पुन्हा एकत्र\nअंकिता लोखंडेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री \nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/knife-slash-heart-surgery-10254", "date_download": "2018-09-26T01:29:34Z", "digest": "sha1:VNP7EO6VYUZITKCH4CJIPIL724QOINBF", "length": 13554, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "The knife slash Heart surgery चाकूने वार केलेल्या 'हृदया'वर शस्त्रक्रिया | eSakal", "raw_content": "\nचाकूने वार केलेल्या 'हृदया'वर शस्त्रक्रिया\nबुधवार, 22 जून 2016\nनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)चा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या ‘ट्रॉमा केअर युनिट‘चे उद्‌घाटन झाले. परंतु शल्यक्रियागाराअभावी शस्त्रक्रिया सुरू झाल्या नव्हत्या. तब्बल 22 दिवसांनी मंगळवारी (21 जून) ट्रॉमा युनिटमध्ये शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी तीन रुग्णांवर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हृदयावर चाकूने वार केल्याने रक्तबंबाळ अवस्थेतील रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.\nनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)चा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या ‘ट्रॉमा केअर युनिट‘चे उद्‌घाटन झाले. परंतु शल्यक्रियागाराअभावी शस्त्रक्रिया सुरू झाल्या नव्हत्या. तब्बल 22 दिवसांनी मंगळवारी (21 जून) ट्रॉमा युनिटमध्ये शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी तीन रुग्णांवर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हृदयावर चाकूने वार केल्याने रक्तबंबाळ अवस्थेतील रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने पदनिर्मितीला हिरवी झेंडी मिळाली. संबंधित विभागात डॉक्‍टरांच्या नियुक्ती झाल्या. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी केलेली मोर्चेबांधणी मंगळवारी यशस्वी झाली. सर्जरी विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वात तीन शस्त्रक्रिया पार पडल्या. मंगळवारी झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये एका रुग्णाच्या पोटाला गुप्त मार होता. पोटातील आतडे फाटले होत्या. यामुळे पोटात रक्तस्त्राव झाला. पंधरा ते वीस मिनिटं रुग्णाला उपचार मिळाले नसते, तर रुग्ण दगावण्याची शक्‍यता होती, असे डॉ. गजभिये म्हणाले. यानंतर भांडणात चाकूने जखमी झालेले दोन रुग्ण उपचारासाठी आले. यातील एका रुग्णाच्या हृदयात चाकू शिरला होता. दोन्ही जखमी रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. तब्बल सहा ते सात तासांत तीन शस्त्रक्रिया पार पडल्या.\nट्रॉमातील दोन्ही शस्त्रक्रियागृहे सुरू झाली आहेत. मध्यवर्ती कृत्रिम श्वासोच्छवासप्रणाली सुरू केली आहे. शल्यक्रियागृह सुरू करण्यापूर्वी आसपासचा परिसर निर्जंतुकीकरण करावा लागतो. आसपासच्या वातावरणातून रुग्णाला संसर्ग होणार याची काळजी घ्यावी लागते. ट्रॉमा युनिटसाठी स्वॅब टेस्टिंगचा अहवाल आल्यानंतर आज तीन गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या.\n- डॉ. राज गजभिये, सर्जरी विभागप्रमुख, मेडिकल, नागपूर\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर...\nजिल्हा बॅंकांचे प्रतिनिधित्व घटवले\nमुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची संख्या घटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय...\nधाकट्याने दिली थोरल्या भावाला \"किडनी'\nअमरावती : मोर्शी तालुक्‍यातील धानोरा येथील रहिवासी संदीप आहाके (वय 30) यांनी आपल्या मोठ्या भावाला मूत्रपिंड (किडनी) देऊन जीवनदान दिले. सुपर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/kenwood+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-09-26T01:27:13Z", "digest": "sha1:HRDJGPRQBFRIO7PFDPNEXUDICZJKSO2C", "length": 19214, "nlines": 520, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "केनऊद हॅन्ड ब्लेंडर किंमत India मध्ये 26 Sep 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकेनऊद हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nIndia 2018 केनऊद हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकेनऊद हॅन्ड ब्लेंडर दर India मध्ये 26 September 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 15 एकूण केनऊद हॅन्ड ब्लेंडर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन केनऊद हब्७१३ 700 W हॅन्ड ब्लेंडर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी केनऊद हॅन्ड ब्लेंडर\nकिंमत केनऊद हॅन्ड ब्लेंडर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन केनऊद स्ब३२७ 750 W हॅन्ड ब्लेंडर Rs. 8,699 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.2,399 येथे आपल्याला केनऊद च १८०या 300 W हॅन्ड ब्लेंडर उपलब्ध आहे. दर या फरक ��र्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 15 उत्पादने\nशीर्ष 10केनऊद हॅन्ड ब्लेंडर\nकेनऊद हब्६०५ 400 W हॅन्ड ब्लेंडर\nकेनऊद हब्६८१ 450 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 450 W\nकेनऊद स्ब३२७ 750 W हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 750 W\nकेनऊद हब्६८१ 450 W हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 450 W\nकेनऊद चँ५८० 450 W हॅन्ड ब्लेंडर\nकेनऊद हब 681 हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 450 W\nकेनऊद च 185 300 व हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 300 W\nकेनऊद हब 681 450 व हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 450 W\nकेनऊद के हँ३२० 250 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 W\nकेनऊद हब्७१३ 700 W हॅन्ड ब्लेंडर\nकेनऊद च १८०या 300 W हॅन्ड ब्लेंडर\nकेनऊद हब 713 700 व हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 700 W\nकेनऊद हब 713 हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 700W\nकेनऊद हब्७२३ 700 W हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 700 W\n- पॉवर कॉन्सुम्पशन 500 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-vidharbha-department-agriculture-depends-additional-charge-1499", "date_download": "2018-09-26T01:56:27Z", "digest": "sha1:T4GUSD77GVV6GDVMXMV3LTNGDL7CQ5C6", "length": 15782, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, In Vidharbha, Department of Agriculture is depends on additional in charge | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविदर्भात कृषी खात्याचा डोलारा प्रभारींच्या खांद्यावर\nविदर्भात कृषी खात्याचा डोलारा प्रभारींच्या खांद्यावर\nबुधवार, 27 सप्टेंबर 2017\nनागपूर : कृषिमंत्री असलेल्या विदर्भातच कृषी खात्यात रिक्‍तपदांचा डोलारा वाढीस लागला आहे. परिणामी शेतकऱ्यांची कामे प्रभावित होत असून, काही ठिकाणी चक्‍क कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर वरिष्ठ पदांचा भार असल्याचे चित्र आहे.\nजलसंधारण खात्याकडे कृषी विभागाचे कर्मचारी वळते होणार आहेत. कृषी खात्यातील दहा हजारांंवर कर्मचारी जलसंधारण खात्यात जातील, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. कर्मचाऱ्यांनी तसे ऑनलाइन प्रस्तावदेखील सादर केले. परंतु सातत्याने चर्चेशिवाय या संदर्भाने काहीच हालचाली झाल्या नाहीत.\nनागपूर : कृषिमंत्री असलेल्या विदर्भातच कृषी खात्यात रिक्‍तपदांचा डोलारा वाढीस लागला आहे. परिणामी शेतकऱ्यांची कामे प्रभावित होत असून, काही ठिकाणी चक्‍क कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर वरिष्ठ पदांचा भार असल्याचे चित्र आहे.\nजलसंधारण खात्याकडे कृषी विभागाचे कर्मचारी वळते होणार आहेत. कृषी खात्यातील दहा हजारांंवर कर्मचारी जलसंधारण खात्यात जातील, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. कर्मचाऱ्यांनी तसे ऑनलाइन प्रस्तावदेखील सादर केले. परंतु सातत्याने चर्चेशिवाय या संदर्भाने काहीच हालचाली झाल्या नाहीत.\nपरिणामी कृषी खात्याच्या कामावर ही मरगळ आली असून, रिक्‍तपदे भरण्याची बाबदेखील गंभीरतेने घेतली जात नसल्याची स्थिती आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर राहत असलेल्या खामगाव (जि. बुलडाणा) येथे गेल्या वर्षभरापासून उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी अशी दोन्ही पदे रिक्‍त आहेत.\nकृषी अधिकाऱ्यांची ४३ पदे रिक्‍त\nअमरावती विभागात रिक्‍तपदांचा अनुशेष सर्वाधिक आहे. ५६ पैकी ४३ तालुक्‍यांत कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. या ४३ तालुक्‍यांत कनिष्ठ कर्मचारीच तालुका कृषी अधिकाऱ्यांचा प्रभार पाहत आहेत. त्यामध्ये मेळघाटमधील तालुक्‍यांचादेखील समावेश आहे. अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदही रिक्‍त आहे. मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपूर जिल्ह्यात तर स्थिती आणखी भयावह असून, एकूण पदाच्या ५० टक्‍के पदे रिक्‍त आहेत. विविध ३४५ पदे नागपूर विभागात रिक्‍त असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nनागपूर विदर्भ जलसंधारण कृषी विभाग agriculture department पांडुरंग फुंडकर देवेंद्र फडणवीस\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-naxal-target-police-inspector-2160674.html", "date_download": "2018-09-26T00:28:14Z", "digest": "sha1:NHE7YENSPLM2MUOX6HFUWIY7PXS3HFR7", "length": 7145, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "naxal target police inspector | नोकरी सोडा किंवा परिणाम भोगा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनोकरी सोडा किंवा परिणाम भोगा\nधमतरी जिल्ह्यातील धूर या नक्षलवादी भागात बेलरबाहरा येथे नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षकांना अशी धमकी दिली आहे की, काम सोडा, राजीनामा द्या आणि निघून जा.\nधमतरी जिल्ह्यातील धूर या नक्षलवादी भागात बेलरबाहरा येथे नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षकांना अशी धमकी दिली आहे की, काम सोडा, राजीनामा द्या आणि निघून जा.\nगावातील लोकांमध्ये अशी पत्रके वाटून नक्षलवाद्यांनी सांगितले की, सात दिवसांच्या आत एस.पी. राजीनामा देऊन गेले नाहीत तर तीरन मांझीप्रमाणे त्यांनाही जीव गमावण्याची तयारी ठेवावी लागेल. या इशा:यामुळे सिहावा अंचल येथे दहशतीचे वातावरण पसरले आहे. एस.पीं.च्या हत्येचे प्रकरण या जिल्ह्यात पहिलेच आहे. अंचल गावाला नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पोलिसांची मदत करणा:या विशेष पोलिस अधिका:यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.\nआठवड्याच्या आत या अधिका:यांनी आपला राजीनामा दिला नाही तर त्यांनाही आपला जीव गमवावा लागेल. एस.पीं.वर नक्षलवाद्यांचा दबाव पडत आहे. त्यांच्या गावात, घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देऊन भीती दाखवण्यात येत आहे. तीरन मांझी या अधिका:याची नक्षलवाद्यांनी गळा घोटून हत्या केली होती. त्यांच्या दबावाला हा अधिकारी बळी पडला नव्हता. एस.पी. अविनाश मोहंती यांनी सांगितले की, तीरन मांझी यांच्या मारेक:यांचा तपास पोलिस करत आहेत. नक्षलवाद्यांच्या धमकीला भीक घालू नका. पोलिस प्रत्येक अधिका:याच्या पाठीशी आहे.\nहिंदीदिनी शुभ वार्ता : संभाषणासह वेबवर हिंदी भाषेच्या वापरात वेगाने वाढ\nबाप्पांच्या स्वागतासाठी बनवा स्पेशल पनीर मोदक, वाचा रेसिपी...\nकायदा आणि प्रशासनाच्या समन्वयातून चाैकशी करून समाजात सलोख्याचा उद्देश: अॅड. शिशिर हिरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/international/diesel-price-in-pakistan-to-be-cut-down-by-17-rupees-1098688.html", "date_download": "2018-09-26T01:01:05Z", "digest": "sha1:643XS2ZAUHDA5IA3PDFTO7ZMYIVAFWQT", "length": 6583, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "पाकिस्तानमध्ये डिझेल १७ रुपयांनी स्वस्त होणार | 60SecondsNow", "raw_content": "\nपाकिस्तानमध्ये डिझेल १७ रुपयांनी स्वस्त होणार\nइम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आता कामाला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी डिझेलची किंमत १७ रुपयांपर्यंत कमी होणार आहे. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री गुलाम सरवर यांनी याचे संकेत दिले आहेत. डिझेलचे भाव कमी केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात येतील, असा पाकिस्तान सरकारचा अंदाज आहे.\nमोहम्मद शहजादचे शानदार शतक, अफगाणिस्तानचे भारतासमोर 253 धावांचे लक्ष्य\nआशिया कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने शानदार शतकीय पारी खेळत अफगाणिस्तानचा डाव सांभाळला आहे. एकीकडे सर्व विकेट पडत असताना शहजाद भारतीय गोलंदाजांची धुलाई करत होता. त्यांने 116 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकाराच्या जोरावर 124 धावा केल्या. त्याला मोहम्मद नबीने अर्धशतकीय पारी खेळत चांगली साथ दिली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर अफगाण टीमने 50 षटकांत 252 धावा केल्या.\nआधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nदीर्घ काळापासून चर्चेचा विषय असलेल्या आधार कार्डच्या वैधानिकतेवरून सर्वोच्च न्यायालय बुधवारी आपला निर्णय देणार आहे. आधारच्या वैधानिकतेला आव्हान देणाऱ्या २७ याचिकांवर सुमारे चार महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. मॅरेथॉन चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाने मे मध्ये निर्णय सुरक्षित ठेवला होता. या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्ये सुरु झाली होती. त्यानंतर सुमारे ३८ दिवस याप्रकरणी सुनावणी चालली\nनारायण राणेंच्या कट्टर समर्थक आमदाराचे भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत\nस्वतःच्या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावणारे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी आता भाजपा प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिलेत. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवत असतील, तर त्यांचे आभार मानण्यात गुन्हा तो काय असा उलटप्रश्न त्यांनी विचारलाय. बीडीडी चाळ पुनर्विकास भूमीपूजनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसोबत असल्यामुळं काँग्रेसच्या होर्डिंगवरून आपले फोटो काढून टाकले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://jejuri.in.managewebsiteportal.com/video", "date_download": "2018-09-26T01:49:56Z", "digest": "sha1:GFPDUSUYKKTUMLU545VE62PZHNLQSEO4", "length": 6370, "nlines": 76, "source_domain": "jejuri.in.managewebsiteportal.com", "title": "मल्हार चित्रफित | Jejuri Khandoba जेजुरी", "raw_content": "\nदेवा तुझी सोन्याची जेजुरी\nमोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.\nआपले अभिप्राय या ठिकाणी नोंदवा\nखुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....\nविष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ऋषीगणांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद सुरामध्ये आळवणी केली, अर्थात गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदू धर्मीयांमध्ये गोंधळाची परंपरा सुरु झाली, महाराष्ट्रा मध्ये याची खूप मोठी परंपरा आहे. विशेषत: तुळजाभवनी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.\nपौष पौर्णिमा - जातपंचायत\nपौर्णिमेच्या दुस-या व तिस-या दिवशी येथे विविध भटक्या विमुक्त समाजातील जातपंचायती भरतात. यामध्ये समजातील नाते संबंधातील वाद तसेच समाजबाधक कृत्य आदी तक्रारी पंच मंडळींसमोर येत असतात. त्यावर पंच मंडळी न्याय निवडा करून सलोखा घडवून आणतात.\nपौष पौर्णिमा - कुस्तीचा फड\nनाथ पंथामधील कानिफनाथ यांचे मंदिर जेजुरी पासून तीस किलो मीटर अंतरावर सासवडच्या पश्चिमेकडे बापदेव घाट मार्गावर आहे.मुळचे मंदिर लहान आहे,मंदिरामध्ये जाण्या साठी दरवाजा नसून खिडकी वजा १ फुट बाय १ फुटाची चौकट आहे, या चौ कटीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते.\nll जयमल्हार ll ll सदानंदाचा येळकोट ll ll येळकोट येळकोट जयमल्हार ll ll खंडेराव महाराज की जय ll ll जयमल्हार ll\n© www.jejuri.in वरील माहिती व छायाचित्रे तसेच व्हीडीओचे हक्क सुरक्षित आहेत.\nया संकेतस्थळावरील माहिती आपण इतर ठिकाणी पूर्व परवानगीने, आमचा उल्लेख करून वापरल्यास अम्हाला आनंद होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-crushing-karnataka-starts-1026", "date_download": "2018-09-26T01:44:26Z", "digest": "sha1:7CPSBXWUOMYRYEJR66QSEF62NRUMSRLE", "length": 13589, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, sugarcane crushing in Karnataka starts | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्नाटकात गाळप हंगाम सुरू\nकर्नाटकात गाळप हंगाम सुरू\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nनवी दिल्ली ः कर्नाटकातील सुमारे सहा कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले अाहे. उर्वरित कारखाने १ अाॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करणार अाहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.\nदेशात दरवर्षी १ अाॅक्टोबरपासून राज्यातील गाळप हंगाम सुरू होतो; मात्र कर्नाटकातील काही कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम लवकर सुरू केला अाहे.\nनवी दिल्ली ः कर्नाटकातील सुमारे सहा कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले अाहे. उर्वरित कारखाने १ अाॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करणार अाहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.\nदेशात दरवर्षी १ अाॅक्टोबरपासून राज्यातील गाळप हंगाम सुरू होतो; मात्र कर्नाटकातील काही कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम लवकर सुरू केला अाहे.\nउत्तर प्रदेश, महाराष्ट्रपाठोपाठ कर्नाटकात साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील कारखान्यांनी दहा ते पंधरा दिवसांपूर्वीच गाळप सुरू केले अाहे, अशी माहिती मिळाली अाहे. शेतकऱ्यांना उसाचे बिल दोन हप्त्यांत दिले जाते. पहिला हप्ता प्रतिक्विंटल २५५ रुपये रास्त अाणि किफायतशीर दराप्रमाणे (एफअारपी) दिला जाणार अाहे.\nकमी पावसाचा ऊस पिकाला फटका\nयंंदाच्या (२०१७-१८) हंगामात राज्यातील साखर उत्पादन २.०-२.३ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज अाहे. कमी पावसाचा फटका ऊस पिकाला बसला अाहे.\nकर्नाटक ऊस गाळप हंगाम उत्तर प्रदेश साखर\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म���हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/maratha-reservation-cm-fadanvis-live-give-time-to-maratha-reservation-till-november-298967.html", "date_download": "2018-09-26T00:44:08Z", "digest": "sha1:MSKTPU2FLQCKT67HFGDGDVMM33OYN6R5", "length": 19801, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'��ॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री\nमुंबई, 05 आॅगस्ट : मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणार, सर्वांचे हित जपूनच मेगाभरती करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच लोकशाहीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष बदनाम होतो. कोवळी तरूणाई आत्महत्या करते, यामुळे मनाला अतिशय वेदना होतात त्यामुळे आत्महत्या करू नका चर्चेला या मी तुमच्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.\nगेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्र ढवळून निघालाय. आरक्षणासाठी एकापाठोपाठ तरुणांनी आत्महत्या केल्या त्यामुळे मराठा आंदोलन चिघळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सह्याद्री वाहिनीवरुन थेट जनतेशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी सरकारने किती प्रयत्न केले याचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचला.\nमराठा आरक्षणासाठी सरकार देण्यासाठी तयार आहे मात्र सुप्रीम कोर्टात न्यायिक बाजू टिकवून ठेवण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहे. राज्य मागास आयोगाला मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे. हा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलावले जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.\nतसंच मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार आहे. ज्यामुळे कोर्टात सरकाराला बाजू लावून धरता येईल अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.\nतसंच संवेदनशील नेत्यांनी नेतृत्त्व करणे सोडले तर संपूर्ण समाज दिशाहिन होईल. मार्ग संवादातून निघणे शक्य. सरकार संवादासाठी सदैव तयार, कटिबद्ध आहे. हा प्रश्न राजकारणात अडकविण्याचा नाही, प्रतिस्पर्धेसाठी वापरण्याचा नाही. असे झाले तर महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही. आता राजकीय कुरघोडी करण्याऐवजी या व्यवस्थेचे एक घटक म्हणून एकत्रित येऊन या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. हे आवाहन गांभीर्याने घेऊन, संवादाची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केलं.\nतसंच रयतेच्या स्वाभिमानाची, मालमत्तेच्या रक्षणाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. छत्रपतींच्याच विचारांवर राज्य चालविण्याची आपली परंपरा आहे आता संघर्ष पुरे झाला. आपण सारे एकत्र येऊन शिवछत्रपतींचा महाराष्ट्र एकसंध ठेऊ या. या पुरोगामी महाराष्ट्राला सर्व मिळून पुढे नेऊ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.\nमराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा\nदरम्यान,मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, मराठा आरक्षणाकडे मागील सरकारने आणि या सरकारनेही दुर्लक्ष केलंय. पण आता काहीतरी मार्ग काढा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत राहिली नाहीत, अजूनही जर तुम्हाला अंत बघायचा असेल तर बघा काही घडलं तर मग याला न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार असतील अशा इशारा साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. तसंच राज्य सरकारने मराठा तरुण हा माओवादी होण्याची वाटू पाहु नये असाही इशारा दिला.\nमराठा आंदोलनात परप्रांतीयांकडून हिंसाचार,राज ठाकरेंचा आरोप\nसरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन पेटले. मराठा आंदोलनात ७५०० मराठी मुलांवर ३०७ चे गुन्हे दाखल झाले आहे. एका बाजूनं पेटवायचं दुसऱ्या बाजूनं गुन्हे टाकून त्यांचे आयुष्य बरबाद करायचं आता अशा मुलांना नोकऱ्या मिळू शकत नाही. मराठा आंदोलनात बाहेरची मुलं येऊन इथं हिंसा करतायत. ज्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही ते हिंसा करतायत असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठा��रे यांनी केला.\nमराठा आरक्षणाबाबत नोव्हेंबरपर्यंत कायदेशीर बाबी पूर्ण करणार-मुख्यमंत्री\nमराठा आरक्षण : युवकाच्या आत्महत्येनंतर परभणीत पुन्हा तणाव\nVIDEO: मराठा आं दोलकांनी खासदार हिना गावित यांची गाडी फोडली\nही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश\nVIDEO: भरसभेत राज्यमंत्रीने महिलेचा पदर डोक्यावरून सरकवला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/pakistan-news/3", "date_download": "2018-09-26T01:04:07Z", "digest": "sha1:RRTHYMV4MH7MCBXLSBTIIA6MZEO27KJ5", "length": 34090, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from Pakistan in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nशपथविधीसाठी मोदींना आमंत्रित करू शकतात इम्रान, सार्क देशाच्या नेत्यांना बोलावण्याची शक्यता\n- 2014 मध्ये मोदींनी शपथविधी सोहळ्यासाटी नवाज शरीफ यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांची उपस्थिती होती. - सीमेवर फायरिंग आणि दहशतवादी हल्ल्यांच्या कारणामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा बंद आहे. लाहोर - पाकिस्तानचे नेते इम्रान खान हे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित करू शकतात. इम्रान यांचा पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्ष या सोहळ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्याच्या विचारात आहे. इम्रान सोमवारी म्हणाले...\nइम्रान खानच ११ ऑगस्टला घेणार पाकच्या पंतप्रधानपदाची शपथ; बहुमतासाठी धावाधाव सुरू\nपेशावर- आपण ११ ऑगस्टला पंतप���रधानपदाची शपथ घेणार आहोत, असे पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान यांनी म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतीय सभेच्या सदस्यांना संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे. सदस्यांना संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, मी खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित केले असून त्याबाबतची घोषणा पुढील ४८ तासांत होईल. याबाबत मी जे काही ठरवले असेल ते लोकांच्याच हिताचे असेल. सिंधच्या...\nइम्रान खान १४ ऑगस्टपूर्वी पीएम पदाची घेतील सूत्रे; पीटीआयने केले स्पष्ट, छोट्या पक्षांशी चर्चा सुरूच\nइस्लामाबाद- पाकिस्तानचे बलाढ्य नेते म्हणून उदयाला आलेले इम्रान खान यांना १४ ऑगस्टपूर्वी सत्ता स्थापन करून पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतील. सध्या सत्ता स्थापनेसाठी छोट्या पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे रविवारी पीटीआयने स्पष्ट केले. तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. ६५ वर्षीय इम्रान खान यांच्या पक्षाने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला सर्व गृहपाठ पूर्ण केला आहे. त्यामुळेच १४ ऑगस्टपूर्वी इम्रान यांच्याकडे सूत्रे असतील, असे पक्षाचे नेते नाइनूल...\nपाकिस्तानातील निवडणुकीत पक्षपातीपणा : ईयूचा आरोप\nइस्लामाबाद- पाकिस्तानात २५ जुलै रोजी झालेल्या संसदेच्या निवडणुकीत पक्षपातीपणा झाल्याचे युरोपियन युनियन(ईयू )च्या निगराणी दलाने शुक्रवारी म्हटले. ईयूच्या निगराणी दलाने म्हटले, निवडणूक मोहिमेत सर्वांना योग्य संधी देण्यात आलेली नाही. ईयूचे पाकिस्तानातील निवडणूक पर्यवेक्षण मोहिमेचे मुख्य पर्यवेक्षक मायकेल गहलर यांनी मतदानाच्या प्रारंभिक मूल्यांकनाच्या आधारावर म्हटले, निवडणुकीत सर्वांना समान संधी देण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या होत्या. परंतु यात सर्वांना समान आणि...\nइम्रान यांच्या New Pakistan पुढे भ्रष्टाचार-बेरोजगारीचे सर्वात मोठे आव्हान, भारताशी संबंधांवर लष्कर सांगेल तसे\n- नवाझ शरीफ यांच्या पक्षाला कमी समजणे इम्रान यांची घोडचूक ठरेल. - देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था सुधारणे डोकेदुखी ठरण्याची शक्यता. इस्लामाबादहून सय्यद मसरूर शहा - सर्वसाधारण निवडणुकीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये इम्रान ��ान यांचा तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता फक्त बाहेरून थोडीशी मदत मिळाली की, पीटीआय प्रमुख इम्रान यांचे पंतप्रधान बनणे निश्चित आहे. परंतु, येथून इम्रान यांचा प्रवास खडतरच असेल. ज्या न्यू पाकिस्तानचे वचन इम्रान यांनी जनतेला दिले...\nइम्रान खानने पदार्पणानंतर २१ वर्षांनी जिंकला होता वर्ल्डकप, आता २२ वर्षांनी पंतप्रधानपदी\nइस्लामाबाद- क्रिकेटपटू ते राजकीय नेता असा प्रवास केलेले इम्रान खान पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान असतील. त्यांचा पीटीआय हा पक्ष पाक निवडणुकीत १२० जागांवर पुढे आहे. अंतिम निकाल यायचा आहे. दुसरीकडे पीएमएल-एन, पीपीपी या पक्षांनी निवडणूक आयोग आणि लष्करावर हेराफेरीचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, लष्कराने इम्रानला जिंकवण्यासाठी निवडणुकीत घोटाळा केला आहे. पीएमएल-एनचे प्रमुख शाहबाज शरीफ यांनी पत्रपरिषद बोलावून निकाल मानण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आम्ही निकाल पूर्णपणे फेटाळत आहोत. लष्कराने...\nभारताची तयारी असल्यास काश्मीर मुद्दा चर्चेतून सोडवू-इम्रान यांची पहिली प्रतिक्रिया, भारतीय मीडियावर नाराज\nइस्लामाबाद- पाकिस्तानी किकेटपटू ते राजकीय नेता झालेल्या इम्रान खानने गुरुवारी आपल्या पक्षाच्या विजयाची घोषणा केली. मतमोजणी सुरू असतानाच टीव्हीवर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्याने आपले सरकार गरिबांचे असेल, असे सांगत चीनशी सलोखा कायम ठेवण्याचे संकेत दिले. भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले जातील, असेही तो म्हणाले. सध्या पाकमध्ये ११९ जागा घेत इम्रानचा पक्ष पीटीआय आघाडीवर आहे. नवाज शरीफ यांचा पीएमएल-एन ६२ जागांवर तर बिलावल भुत्तोंचा पीपीपी ४४ जागांवर आघाडी घेऊन आहे....\nमरताना सांगितले पाकिस्तानी बापाचे कृत्य, DNA चाचणीत झाला धक्कादायक खुलासा\nलंडन - इंग्लंडच्या एका न्यायालयाने आपल्या मुलीवर बलात्कार करून 3 मुले जन्माला घालायला लावणाऱ्या 81 वर्षीय बापाला 4 वर्षे 6 महिन्यांची कैद सुनावली आहे. अशरफ खान असे त्या नराधमाचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानी आहे. निकाल देताना कोर्टाने आरोपीला अतिशय दुष्ट आणि नीच म्हटले आहे. या प्रकरणाचा खुलासा पीडित तरुणी मरताना झाला. तिने आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये आपल्या पतीला यासंदर्भात सांगितले होते. मरताना सांगितली आपबिती... इंग्लंडच्या वेस��ट यॉर्कशायर येथील ब्रॅडफोर्ड शहरात राहणारा अशरफ खान...\nइम्रान खान यांच्यासोबत Affair च्या होत्या चर्चा; वाचा बेनझीर भुत्तोंची सीक्रेट सेक्स लाइफ\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या निवडणुकीत पाकिस्तान तहरीक ए-इंसाफ सर्वात मोठा पक्ष आणि त्याचे प्रमुख इम्रान खान सर्वात मोठे नेते ठरले आहेत. एकेकाळी इम्रान यांचे नाव जगातील सर्वात प्रसिद्ध महिला राजकीय नेत्यांपैकी एक आणि पाकिस्तानच्या दिवंगत नेत्या बेनझीर भुत्तो यांच्याशी देखील जोडण्यात आले होते. पाकच्या राजकीय घराण्यात जन्मलेल्या भुत्तो माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांच्या कन्या होत्या. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्या देखील पाकच्या पंतप्रधान बनल्या. त्या पाकिस्तानच्या...\nपाकचा नवा 'कॅप्टन' इम्रान खान, म्हणाले- अल्लाहने 22 वर्षांनी दिली संधी; दहशतवादी हाफिझला जनतेने नाकारले\nही निवडणूक नवा पाकिस्तान मुद्द्यावर लढण्यात आली. सर्व सर्व्हेंमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफला यश मिळणार असल्याचे दाखवण्यात आले होते. पीएमएल-एन, पीपीपी आणि हाफिझ सईदने निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला. इस्लामाबादहून सय्यद मसरूर शहा आणि मोना आलम -पाकिस्तानात बुधवारी 272 जागांसाठी झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालांवरून इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) हा सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ गेलेला दिसत आहे. पक्ष 115 जागा मिळवून सर्वात...\nइम्रानची पहिली म्हणाली-माझ्या मुलांचा पिता पंतप्रधान बनणार, दुसरीने असा मारला टोमणा\nलंडन/कराची - माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानतहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान (65) पंतप्रधान बनणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही सुरू झाला आहे. त्यांची पहिली घटस्फोटीत पत्नी आणि ब्रिटिश जर्नलिस्ट जेमिमा गोल्डस्मिथनेही ट्वीटरवर इम्रानला शुभेच्छा दिल्या. त्यात तिने इम्रानला तिच्या मुलांचा पिता असे संबोधले. तर दुसरी पत्नी रेहम खानने टोमणा मारला आहे. जेमिमाने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले, अपमान, अडथळे आणि बलिदानाच्या 22 वर्षांनंतर माझ्या मुलांचे पिता...\nइम्रान खानचा विजय म्हणजे भारतासाठी धोक्याची घंटा; म्हणाला होता- मोदींना कसे उत्तर देतात ते दाखवून देईन\nइम्रानने निवडणूक प्रचारात मोदी आणि काश्मीरव��रोधी वक्तव्ये केली. एका सभेत इम्रान म्हणाला होता- मोदीला कसे उत्तर द्यायचे, ते मी नवाझला दाखवून देईन. इस्लामाबाद - पाकिस्तानात तहरीक-ए-इंसाफचा प्रमुख इम्रान खान (65) हा देशाचा नवा वजीर-ए-आझम (पंतप्रधान) बनणे निश्चित असल्याचे मानले जात आहे. शेजारी देशातील सत्तेतील हा बदल भारतासाठी कसा राहील यावर पी टीव्हीच्या राजकीय पत्रकार मोना आलम सांगतात की, हा विजय मिळवूनही इम्रानवर लष्कराचा दबाव राहील. यामुळे भारताविषयी त्याची नकारात्मक भावना राहण्याचा...\nया 5 गोष्टींमुळे पाकिस्तानी जनतेवर गारूड करण्यात यशस्वी ठरला इम्रान, वाचा यशामागचे समीकरण\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षाला आणि एकूणच त्यांना मिळालेल्या यशाची अनेक कारणे आहेत. इम्रान खान यांनी अगदी व्यवस्थित व्यूहरचना करून पाकिस्तानच्या राजकारणात हे यश संपादन केले आहे. पाकिस्तानी जनतेकडून इम्रान खान यांना मिळालेला हा पाठिंबा म्हणजे, भ्रष्टाचाराच्या विरोधात विकासाला निवडले असल्याचे म्हटले जात आहे. जगात प्रथमच एखादा क्रिकेटपटून एका देशाचा प्रमुख बनणार आहे. पण त्यासाठी इम्रान खान यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. नेमकी त्यांनी पाकिस्तानी जनतेवर काय...\nCar नसल्याचा दावा करतात इम्रान खान, कलेक्शनमध्ये अशी गाडी अपघातानंतर लागणार नाही धक्का\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या मार्गावर असलेले इम्रान खान आपल्या मालकीची एकही कार नाही असे दावा करतात. त्यांनी निवडणुकीच्या कागदपत्रांमध्ये कारचा उल्लेख केला नाही. तो रकाना रिकामाच ठेवला आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्याकडे कारचे अख्खे कलेक्शन आहे. कार चालवण्याचे शौकीन असलेले इम्रान खान यांच्या ताफ्यात अशीही एक कार आहे जिच्या सध्या चर्चा आहेत. ही कार टोयोटा लॅन्ड क्रूझर प्राडो अशी आहे. पीटीआय प्रमुख खान यांची आवडती कार असलेली प्राडो जितकी शक्तीशाली आहे, तितकीच...\nPlayboy ते PM व्हाया Cricket, असा आहे इम्रान खानचा आजवरचा वादग्रस्त प्रवास\nइस्लामाबाद - क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास केलेला पाकिस्तानच्या तहरीके इन्साफ पाकिस्तान पक्षाचा प्रमुख इम्रान खान पाकची सत्ता ताब्यात घेणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीत त्याचा पक्ष आघाडीवर असून इम्रान पंतप्रधान बनणार हे निश्चित समजले जात आहे. पण इम्रान खानचे खासगी आयुष्य अत्यंत वादग्रस्त ठरलेले आहे. जाणून घेऊयात त्याच्या बाबतीत काही खास गोष्टी. राजकारणात उतरण्यापूर्वी क्रिकेटर असलेल्या इम्रानने पाकिस्तानला 1992 मध्ये वर्ल्ड कप विजेता बनवले होते. ऑस्ट्रेलिया आणि...\nपाकिस्तानचे PM होत आहेत इम्रान खान, तरी एकही कार नाही जाणून घ्या त्यांची संपत्ती\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी क्रिकेटर आणि पीटीआयचे इम्रान खान सर्वात मोठे नेते म्हणून समोर आले आहेत. त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए-इन्साफ सद्यस्थितीला सर्वातम मोठा पक्ष आहे. क्रिकेटर ते पाकिस्तानचे पंतप्रधान पदाच्या मार्गावर असलेले इम्रान यांनी नुकतेच आपल्या संपत्तीचा दाखला निवडणूक आयोगाकडे जमा केला होता. त्यानुसार, पाकिस्तानच्या भावी पंतप्रधानांकडे 3.8 कोटी पाकिस्तानी रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांनी ही माहिती निवडणुकीत उमेदवारी अर्जासह दाखल केली...\nपाकिस्तान निवडणूक: 103 जागी इम्रान खानचा 'तहरीक' आघाडीवर; मतदानावेळी हल्ला, 31 ठार\nइस्लामाबाद- पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत प्राथमिक फेरीत माजी क्रिकेटपटू इम्रान खानचा तहरीक-ए-इन्साफ पक्ष १०३ जागी आघाडीवर आहे, तर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाला ५९ जागांवर आघाडी मिळाली आहे. २७२ पैकी २०९ जागांचे कल रात्री उशिरा हाती आले. माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पक्ष ३४ जागांवर आघाडी घेऊन किंगमेकर ठरू शकतो. अपक्ष उमेदवारही १८ जागांवर आघाडीवर आहेत. पाक नॅशनल असेंब्लीत एकूण ३४२ सदस्य असून यातील २७२ सदस्य जनतेतून निवडले जातात. ६० जागा महिलांसाठी...\nपाकिस्तानच्या क्वेटामध्ये आत्मघातकी स्फोटात 31 ठार, 30 गंभीर, ISIS ने घेतली जबाबदारी\nक्वेटा - पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे झालेल्या आत्मघातकी स्फोटात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 30 हून अधिक लोक जखमी असून त्यापैकी अनेक गंभीर असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ISIS या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. क्वेटा येथील एका मतदान केंद्राच्या बाहेर हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मघातकी हल्लेखोराला मतदान केंद्रामध्ये प्रवेश करायचा होता....\nपाकिस्तानात आज मतदान, हिंसाचाराच्या भीतीमुळे देशाचे रूपांतर लष्करी छावणीत, हजारो कफनचीही ऑर्डर \nलाहाेर - पाकिस्तानात बुधवारी नवीन सरकारसाठी मतदान होणार आहे. पाकिस्तानच्या सात दशकांच्या इतिहासात लोकशाही पद्धतीने सत्तेची हस्तांतरण प्रक्रिया राबवली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ले, हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लाहोर, कराची, इस्लामाबाद, फैसलाबाद यासारख्या शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढली आहे. चारही राज्यांच्या राजधानीत २५ पोलिस अधीक्षक, ५० पोलिस उपअधीक्षक,...\nपाकिस्तानचा फिल्मी निवडणूक प्रचार; बॉलीवूडच्या रिमिक्सवर, पक्षांच्या थीम साँगवर समर्थकांचे बेधुंद नृत्य\nलाहोर- पाकिस्तानमध्ये सोमवारी रात्री १२ वाजताच निवडणूक प्रचार थांबला. आता बुधवारी नव्या सरकारसाठी मतदान होईल. या वेळी राजकीय पक्षांच्या सभांत डीजेचा नवा ट्रेंड दिसला. पक्षांनी यंदा देशातील प्रख्यात डीजेंना सभांत गाण्यांसाठी बोलावले होते. पक्षांनी थीम साँगही बनवले. डीजेद्वारे गर्दी जमवली जावी आणि समर्थकांत उत्साह यावा हा हेतू. विशेष म्हणजे या सभांत भारतीय गाणीही वाजली. त्यात मेरे रश्क-ए-कमर, साड्डी गली भूल के भी आया करो..वरील रिमिक्स पाकिस्तानी गाणीही होती. पाकिस्तानात १९८० च्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-IFTM-sindhu-third-place-pranays-progress-5884905-NOR.html", "date_download": "2018-09-26T00:34:26Z", "digest": "sha1:6HXTI2X6ZKBEYHGEJ5YTZ7A47ZOQBTEJ", "length": 7630, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sindhu third place; Pranay's progress | सिंधू तिसऱ्या स्थानी; प्रणयची प्रगती;जागतिक बॅडमिंटन क्रमवारी जाहीर; सायनानेही राखून ठेवले स्थान", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसिंधू तिसऱ्या स्थानी; प्रणयची प्रगती;जागतिक बॅडमिंटन क्रमवारी जाहीर; सायनानेही राखून ठेवले स्थान\nथाॅमस चषक बॅडमिंटन स्पर्धेतील उल्लेखनीय खेळीच्या अाधारे भारताच्या युवा खेळाडू एच. एस. प्रणयने जागतिक क्रमवारीत प्रगती स\nनवी दिल्ली - थाॅमस चषक बॅडमिंटन स्पर्धेतील उल्लेखनीय खेळीच्या अाधारे भारताच्या युवा खेळाडू एच. एस. प्रणयने जागतिक क्रमवारीत प्रगती साधली. त्याने अापल्या करिअरमधील सर्वाेत्तम स्थान गाठले. त्याने पुरुष एकेरीमध्ये अाठव्या स्थानावर धडक मारली.\nत्याचे अाता ५८,७६० गुण झाले अाहेत तसेच श्रीकांत हा चाैथ्या स्थानावर कायम अाहे. त्याने नुकत्याच झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यामुळे त्याला क्रमवारीमधील अापले स्थान कायम ठेवता अाले.\nदुसरीकडे रिअाे अाॅलिम्पिक राैप्यपदक विजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या क्रमवारीतील अापले तिसरे स्थान कायम ठेवले. तसेच माजी नंबर वन सायना नेहवालने अापले दहावे स्थान कायम ठेवले. महिला एकेरीच्या टाॅप-१० मध्ये काेणताही बदल झाला नाही.\nतसेच पुरुष एकेरीमध्ये बी. साईप्रणीतने अापले १८ वे स्थान कायम ठेवले. याशिवाय समीर वर्माने प्रगती साधली. त्याने २० व्या स्थानावर धडक मारली. त्याला एका स्थानाचा फायदा झाला. यातूनच त्याने क्रमवारीमध्ये अाघाडी घेतली अाहे.\nदुसरीकडे सात्त्विक राज अाणि चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीच्या क्रमवारीतील अापले १८ वे स्थान कायम ठेवले. मनु अत्री अाणि बी. सुमीत रेड्डीने २२ व्या स्थानावरचे अापले वर्चस्व कायम ठेवले.\nचॅम्प अाेसाकाने रचला इतिहास; सेरेनाने खेळला वादाचा सामना\nUS Open: ओसाका यूएस ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली जपानी महिला; सेरेनाने रॅकेट आपटला, अंपायरवर लावले आरोप\nAsian Games: आंतरराष्ट्रीय मेडल जिंकून देशात परतला, तिसऱ्याच दिवशी टपरीवर चहा विकतोय हा खेळाडू; म्हणाला, दोन्ही बहिणी दृष्टीहीन, वडिलांची मदत करणे आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2136?page=15", "date_download": "2018-09-26T02:17:33Z", "digest": "sha1:I4IRCIGBJAG3DY5RTXNYBEMVPVYWYUD6", "length": 19149, "nlines": 263, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पत्रक : शब्दखूण | Page 16 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पत्रक\nडॉ आयडा स्कडर या पुस्तकाविषयी..\nडॉ आयडा स्कडर -(लेखिका - वीणा गवाणकर) एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय\nसाधारणपणे ६ महिन्यापूर्वी आपले डॉ. आयडा स्कडर हे पुस्तक माझ्या हातात आले, आणि वाचल्यानंतर कार्व्हरनी जसं मनात घर केलं तसंच यांनी पण केलं. तुम्ही जर डॉ आयडा स्कडर यांच्याबद्दल लिहिलं नसतं तर या आभाळा एवढ्या व्यक्तिमत्वाची ओळखच झाली नसती.\nडॉ आयडा स्कडर - जवळ जवळ ९० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या एक सेवाव्रती डॉक्टर ज्यांच्यामुळे सेवाव्रती या शब्दाला अर्थ लाभला.\nRead more about डॉ आयडा स्कडर य��� पुस्तकाविषयी..\nएक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन )\nतो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं\nती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं\nतो- या आकांताचा तुला इशारा कळला गं\nती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं\nतो- नको बाई नको रडू, खड्ड्यामध्ये नको पडू\nती- इथनं नको, तिथनं जाऊ, रस्ता गावतोय का ते पाहू\nतो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं\nती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं\nती- ब्रेक सारखा, गाडीस सजना नका हो कचकन् मारू\nहाडं खिळखिळी झाली समदी, पाठ लागलीया धरू\nतो- कशी सांग मी हाकलू गाडी, ट्र्याफीक कसला गं\nती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||\nRead more about एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन )\nमिल्या यांचे रंगीबेरंगी पान\nटि-शर्ट आणि कॅप (ववि २०११) \nकालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.\nज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.\nआत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..\nपुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०\n(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)\nRead more about टि-शर्ट आणि कॅप (ववि २०११) \nवर्षाविहार २०११ - फार्म लाईफ \nनावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ केली आहे.\nमायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.\nअर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या \"फार्म लाईफ होलिडेज\" इथे.\nRead more about वर्षाविहार २०११ - फार्म लाईफ \nबखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे\nजागतिकीकरणाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रारंभ झाला, असा एक सर्वसाधारण समज आहे. भारतात यामुळे फार मोठे बदल झाले. आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले गेले. अर्थव्यवस्थेबरोबर मूल्यव्यवस्थाही काहीशी बदलली. हिंसाचार वाढला आणि असहिष्णुताही वाढली. नेमकं असंच काही शतकांपूर्वीही घडलं होतं. व्यापाराच्या निमित्तानं फिरंगी भारतात आले, आणि इथे राज्य केलं. एतद्देशीय राजांनी कधी त्यांच्यासमोर नमतं घेतलं, तर कधी त्यांना विरोध केला. या विलक्षण संघर्षाच्या काळात कोणी एक अंताजी खरे महाराष्ट्रात होऊन गेला. या अंताजीनं पेशवेकालीन महाराष्ट्राची बखर लिहून ठेवली. अंताजीची शैली मोठी मस्त.\nRead more about बखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे\nसिनेमा आणि समाजाच्या संदर्भात 'आरसा-प्रतिबिंब' वाद सनातन आहे. अगदी जेव्हांपासून सिनेमा बनायला लागले तेव्हापासूनच. मात्र यापैकी कोण आरसा आणि कोण प्रतिबिंब या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत ना कोणी समाजशास्त्रज्ञ अचूकपणे देऊ शकला आहे ना कोणी सिनेअभ्यासक. कारण ते तसे कोणा एकाच्या बाजूने देता येण्यासरखे नाहीच मुळात.\nRead more about सिनेमा आणि संस्कृती\nज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय\nसत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.\nRead more about ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय\nउन्हाळा सरत चालला नि आम्हा भटक्या मंडळींना ट्रेक्सचे वेध नाही लागले तर नवलच.. त्यात भटक्या मायबोलीकरांची बोलणी सुरु होतीच.. कुठे जायचे म्हणून.. यंदाच्या सिजनमधला पहिलाच ट्रेक साधा छोटा असावा म्हणून \"सांधण दरी\" ठरले.. साम्रद (तालुका:अकोले, जिल्हा: अहमदनगर)या छोट्या गावाजवळ असलेली ही सांधण दरी.. सुमारे दोनशे फूट खोल नि अंदाजे दिडकिलोमीटर पर्यंत विस्तार असलेली ही दरी म्हणजे नैसर्गिक चमत्कारच म्हणावा.. या दरीतून चालणे म्हणजे भूगर्भातून मार्ग काढतोय असे भासते.. थोडक्यात जमिनीला पडलेली भेगच म्हणायची..\nमागे काही मायबोलीकरांनी माझ्या चित्रावर प्रतिक्रिया देताना एखादे प्रात्यक्षिक टाकता येईल का असे विचारले होते. त्या साठी हे सोप्पे ( यात चित्र विषय आणि बॅकग्राऊंड, फोरग्राऊंड हे ठळकपणे वेगळे दिसतेय) चित्र करता करता फोटो काढले.\n१) हलकया हाताने आकार कळतील ईतपत चित्र काढुन घेतले\n२) त्या आकरात रंग ब्लॉक करुन घेतले\nRead more about जलरंग प्रात्यक्षिक\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nअन्नं वै प्राणा: (८) - (१)\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/301?page=8", "date_download": "2018-09-26T02:12:55Z", "digest": "sha1:DLTBYPCVNUBNUAY7MF3H7TAZYW2NWU6Y", "length": 16466, "nlines": 225, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपग्रह वाहिनी : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन /उपग्रह वाहिनी\nटीव्ही चॅनेल, TV Channel\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 5\nचिरंतरने सुयुध्दला जवळ बोलावल. काया ला घडलेले सगळं पाहुन तोंडी शब्द काही फुटत नव्हते. तिला सुचतच नव्हते काय बोलावे. सुयुध्द जसा चिरंतर जवळ गेला चिरंतरने त्याला पडलेल्या एका प्रश्नाच उत्तर दिलं.\n' हे बघ सुयुध्द….मला माहीत आहे तुला खुप प्रश्न पडलेत पण एक नक्की सांगेन मला खरंच दिसत नाही. तरीही मी कसा लढू शकलो हे मी तुला आश्रमात गेल्यावरच सांगेन'\nहे ऐकुन सुयुध्दने डोळे विस्फारले तो आश्चर्यात पडला. त्याच्या वडिलांना कस काय कळालं तो काय विचार करत आहे. आपल्या बापाकडे तसेच पाहात तो विचार करु लागला. काही मनाशी ठरवून तो पुन्हा चिरंतरला बोलला.\nRead more about सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 5\nएकदा दोन मुलं शेजारच्या बागेतुन एक गोणीभर संत्री चोरतात.\nत्याचे वाटप करायला एखाद्या निर्जन स्थानाच्या शोधात दोघे एका कब्रस्ताना जवळ येतात.\nगेट वर चढून ओलांडून जाण्याच्या गडबडित गोणितून दोन संत्री खाली पडतात, पण त्या कड़े दुर्लक्ष करून दोघे आत जातात.\nदरम्यान तिथून एक बेवड़ा टुन होऊन जात असतो, त्याच्या कानावर शब्द पडतात ... \"एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझ�� ...\"\nतो धावत चर्च मध्ये जातो व धापा टाकत टाकत फादऱला सांगतो, \"फादर, लवकर चला कब्रिस्तानात, ईश्वर आणि शैतान शवांचे वाटप करीत आहेत ...\"\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ४\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा.\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग- 2\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग- 3\nह्या मागील तिन्ही भागात आपल्याला सुयुध्द त्रिनेत्री व त्याच्या भुतकाळाची माहिती कळाली. हे तिन्ही भाग मिळुन कथेचा पहिला चॅप्टर 'शोध' पुर्ण झाला आहे. मागील भाग- 3 मध्ये आजोबांनी सुयुध्दला त्यांच्या घराण्याचा खरा इतिहास सांगितला पण सर्वकाही सांगायच्या आत. त्यांच्या घरात दैत्य घुसले. काया ती पहिली व्यक्ती होती जी त्यांना दाराच्या फटीतून पाहते व प्रचंड घाबरते. तिला घाबरलेले पाहुन चिरंतर तिला विचारतो.\nRead more about सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ४\nपरशा - आकाश ठोसर फँन क्लब\nपरशा मला तु लै आवडतो.........\nबस नाम ही काफी है\nRead more about परशा - आकाश ठोसर फँन क्लब\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 3\nगुरु विश्वेश्वरां बरोबर बोलल्या नंतर त्रिनेत्री आजोबा आता घरची वाट धरतो. पण अजुनहि त्याच्या मनात विचार हे घोळतच असतात. मुख्य म्हणजे 12-13 वर्षाचा सुयुध्द अजुन लहान आहे. पण त्याला आपल्या घराण्याचा इतिहास माहीतच नाही. त्याचावर आलेली अशी पुर्ण जगाची जबाबदारी त्याला पेलता येईल का का तो ही आपल्या सारखा ती पेलण्यात अपयशी ठरणार होता. गुरु विश्वेश्वर बोलतात त्या प्रमाणे सुयुध्द तो आहे जो कालाशिष्ट ला संपवू शकतो. त्याच्या कडेच ती योग्यता आहे. आज तो दिवस आला आहे जेव्हा त्याला ह्या सर्व गोष्टी सांगाव्या लागणार आहेत.\nRead more about सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 3\nरात्रीस खेळ चाले- २\nआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.\nRead more about रात्रीस खेळ चाले- २\nएकदा आठवडी बाजारात एक मनुष्य घोडा विकत घ्या, घोडा असे ओरडत होता. त्याच्या समोर काही ग्राहकही दिसत होते आणि घासाघीस करत होते. लोक त्या दृश्याकडे पाहून हसत होते. काही तसेच पुढे जात तर काही तिथे रेंगाळत.यातल्या काहींना शांत बसून गंमत पहायची होती तर काही मात्र न राहवून विचारत होते कि\n\"अहो घोडा कुठेय इथे \nत्यावर त्या विक्रेत्याने अतिशय तुच्छ कटाक्ष टाकत सोबतच्या चतुष���पाद प्राण्याकडे अंगुलीनिर्देश केला. त्याबरोबर प्रश्नकर्ता खो खो हसू लागला. विक्रेत्याबरोबरच आधीपासून असलेले ग्राहक आणि इतर लोक चिडून त्याच्याकडे पाहू लागले .\nRead more about उत्सव दोन वर्षांचा\n\" द ओरिजिनल्स \"\n\" द ओरिजिनल्स \" वर कुठे चर्चा झालेय का\nपहिले दोन सिझन्स अगदी पारायणे करुन सोडलेत...तिसरा सिझन भारतात कधी दिसणार याचीच प्रतिक्षा आहे...अगदी वाटेकडे डोळे लावून...\nतुम्ही कोणाचे \"जबरा फॅन\" आहात का :-)\nफॉल्लो करू ट्विटरपे, टॅग् करू फेसबूक पे, तेरे क्विझ मे गूग्गल को बीट कर दिया..\nमिर्रर मे तू दिखता है, नींद मे तू टिकता है, तेरे मॅडनेस ने मुझे धीट कर दिया..\nतू है सोडे की बॉटल, मे हू बंटा तेरा..\nमै तो हॅन्डल करू,\nमेरे दिल के मोबाईल का तू\nमै तेरा हाय रे जबरा, होये रे जबरा, फॅन हो गया..\nमै तेरा हाय रे जबरा, होये रे जबरा, फॅन हो गया..\nतुझे देखते ही दिल मे ढॅनग टडॅनग हो गया..\nRead more about तुम्ही कोणाचे \"जबरा फॅन\" आहात का :-)\nरात्रीस खेळ चाले १\nआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.\nरात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन\nपाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे\n(वहिनी ठुबे ही जाड...)े\nभयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे\nसावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया\nडोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया\nनिशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले\nआकार गूढ धुक्याला आले विरून गेले\nRead more about रात्रीस खेळ चाले १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/subsidy-ends-on-haj-pilgrims-by-government/", "date_download": "2018-09-26T01:17:32Z", "digest": "sha1:4DH2XPYAMA4CKIJIJTADH2I2YLOLCAUS", "length": 11581, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "हज यात्रेवरील अनुदान बंद – केंद्र सरकारचा मोठा निर्णय | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra-Tourism/Tourist Spot/हज यात्रेवरील अनुदान बंद – केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nहज यात्रेवरील अनुदान बंद – केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nयावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.\n0 203 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही. हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण न करता अल्पसंख्यांकाना सक्षम करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे असे सरकारकडून सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेचे अनुदान बंद करण्यात आल्याची माहिती दिली.\nसर्वोच्च न्यायालयाने 2012 साली 2022 पर्यंत टप्याटप्याने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचे आदेश दिले होते. हज यात्रेच्या अनुदानाची रक्कम यापुढे शैक्षणिक सक्षमीकरण आणि अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येईल असे नक्वी यांनी सांगितले.\nकेंद्र सरकारकडून दरवर्षी हज यात्रेवर अनुदानापोटी 700 कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. दरवर्षी लाखो लोक हजची यात्रा करतात. यावर्षी सुद्धा भारतातून 1.75 लाख लोक हज यात्रेला जाणार आहेत. पण त्यांना सरकारकडून कुठलेही अनुदान मिळणार नाही.\nह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय\nपाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर म्हणाली 'हमारी ये औकात है...'\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n��ुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1920", "date_download": "2018-09-26T00:46:28Z", "digest": "sha1:3NSJG4RZYIVLMI4ZE6KJUIAK5MLYRJNA", "length": 9255, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news rain mumbai monsoon | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदक्षिण मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाची दमदार हजेरी\nदक्षिण मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाची दमदार हजेरी\nदक्षिण मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाची दमदार हजेरी\nगुरुवार, 7 जून 2018\nदक्षिण मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसरमध्ये पाऊस पडतोय. यासोबतच कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आणि मुलुंडमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. चर्चगेट आणि सीएसटीला पहाटे विजांच्या कडकडाटात जोरात पाऊस सुरु झाला होता. सोमवारी मुंबईत जोरदार पाऊस पडल्यानंतर पाऊस गायब झाला होता. दोन दिवस मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते.\nदक्षिण मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसरमध्ये पाऊस पडतोय. यासोबतच कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आणि मुलुंडमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. चर्चगेट आणि सीएसटीला पहाटे विजांच्या कडकडाटात जोरात पाऊस सुरु झाला होता. सोमवारी मुंबईत जोरदार पाऊस पडल्यानंतर पाऊस गायब झाला होता. दोन दिवस मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. आज पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यातून थोडा दिलासा मिळालाय. तसंच 8 ते 10 जून दरम्यान मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nसापाच्या विषावर चांदीचा उतारा\nसर्पदंशाने मृत्यू होणं ही एक मोठी समस्या बनलीय. विशेषत: ग्रामीण भागामध्ये सर्पदंशाचे...\nसापाच्या विषावर चांदीचा उतारा\nVideo of सापाच्या विषावर चांदीचा उतारा\nकुपोषणामुळे लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यूच्या प्रश्नावर ठोस...\nकुपोषणामुळे लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यूच्या प्रश्नावर ठोस प्रभावी उपाय का योजले...\nकुपोषणमुक्तीमध्ये आज देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का नाही\nVideo of कुपोषणमुक्तीमध्ये आज देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का नाही\nधुतलेले कपडे नसल्यानं मुंबईच्या सायन रुग्णालयात 40 शस्त्रक्रिया...\nमुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात तब्बल ४० शस्त्रक्रिया रखडल्याचा धक्कादायक...\nधुतलेले कपडे नसल्यानं सायन रुग्णालयात 40 शस्त्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की\nVideo of धुतलेले कपडे नसल्यानं सायन रुग्णालयात 40 शस्त्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की\nबहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3च्या पहिल्या टप्प्याचं भुयार खोदण्य़ाचं...\nमुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3च्या पहिल्या टप्प्याचं...\nमेट्रो-3च्या पहिल्या टप्प्याच्या बोगद्याचं यशस्वी खोदकाम\nVideo of मेट्रो-3च्या पहिल्या टप्प्याच्या बोगद्याचं यशस्वी खोदकाम\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद...\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम आहे. आज पेट्रोल 11 पैसे तर डिझेल 5 पैशांनी...\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर\nVideo of देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lovemaharashtra.org/language/mr/2018/06/", "date_download": "2018-09-26T00:31:08Z", "digest": "sha1:6OKE3O2CPS35V66R6RVG4XQZVHHGUWHJ", "length": 5886, "nlines": 109, "source_domain": "lovemaharashtra.org", "title": "Archives | लव्ह महाराष्ट्र", "raw_content": "\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\nधडा ११. १ योहान २:२०,२१, २४-२७ स्टीफन विल्यम्स\nख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग २ आपण पुष्कळदा “अभिषेक” किंवा “अभिषिक्त”...\nदेवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी – भाग २ लेखक: जेरी ब्रिजेस\nजेरी ब्रिजेस ( १९२९ -२०१६) हे गेल्या काही दशकातील नामवंत ख्रिस्ती लेखकांपैकी एक आहेत. त्यांची अनेक पुस्तके जगप्रसिद्ध झाली असून अनेकांना त्यांच्या ख्रिस्ती वाटचालीत...\nधडा १०. १ योहान २:१८-१९; २२-२३ स्टीफन विल्यम्स\nख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग १ जेव्हा लोक मंडळीची सहभागिता सोडून जातात किंवा जात नाहीत तेव्हा बहुधा कोणती कारणे देतात • हे मुद्दे संदर्भासाठी...\nतुम्ही सुखी असल्याचे ढोंग करीत आहात का लेखक : मार्शल सैगल\nकोणत्याही पुस्तकाच्या स्टोअरमधून चक्कर टाका आणि तुम्हाला वाटेल की येथे आपल्यासाठी सुखाचा एक कोपरा आहे. प्रत्येक पुस्तकाचे मुखपृष्ठ काहीतरी नव्या आणि खोल समाधानाचे...\nधडा ९. १ योहान २:१२-१७ स्टीफन विल्यम्स\nफरक तिसरा – देव आणि जग • या जगात आपण उपयोगी पडावे अशी ज्या व्यक्तीची इच्छा असते ती व्यक्ती आपण प्रौढता धारण करावी अशी इच्छा करते. मग प्रौढता म्हणजे...\nधडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स\nदेवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस\nधडा २३. १ योहान ४:७-११ स्टीफन विल्यम्स\nचांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल\nधडा २२. १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स\nPosted by रोबिन गोखले in जीवन प्रकाश\nतंदुरुस्तीसाठी नव वर्षाचे ध्येय\nधडा २२. १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-2/", "date_download": "2018-09-26T00:24:24Z", "digest": "sha1:74KYDWQ54WFX624MYMZMRHPIPBCYNOC2", "length": 9561, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्या तत्काळ काढा -पालकमंत्री गिरीश बापट यांचे बाजार समिती प्रशासनाला आदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्या तत्काळ काढा -पालकमंत्री गिरीश बापट यांचे बाजार समिती प्रशासनाला आदेश\nपणनमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा\nकारवाईचा आढावा तीन दिवसांत द्या : अन्यथा म��� नाराज होईन\nपुणे – मार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्या तत्काळ काढून टाका. तीन दिवसांत केलेल्या कारवाईचा मला अहवाल द्या. असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी बाजार समिती प्रशासकीय मंडळ आणि सचिवांना दिले आहेत. हा अहवाल तीन दिवसांत द्या; अन्यथा मी नाराज होईन, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्या (शनिवार दि. 26) सकाळीच अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी त्यांना सांगितले.\nपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजार घटकांची आढावा बैठक बापट यांनी शुक्रवारी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे घेतली. सुमारे पाच तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी बाजार आवारातील 25 संघटनांची चर्चा केली. बैठकीस बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भूषण तुपे, संचालक मंडळ आणि सचिव बी. जे. देशमुख, मनपा, पणन, एफडीएचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्ये, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, वाहतूक कोंडी याविषयी असलेल्या समस्यांचा पाढाच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यासमोर वाचला. त्यावेळी प्रयत्न, चर्चा करून सर्व प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन बापट यांनी दिले आहे.\nदरम्यान, मार्केट यार्डात अनधिकृत टपऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: भाजपप्रणित प्रशासकीय मंडळाच्या काळात ही संख्या वाढली आहे. बाजार आवारातील संघटनांनी तक्रार केल्यानंतर दस्तुरखुद्द सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समिती प्रशासनाला मार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्या काढण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला बाजार समिती प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. अद्याप अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली नसल्याचे बापट यांच्या यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी सार्वजनिक जीवनात ठोस निर्णय घ्यावेच लागतात. पणन मंत्र्याच्या आदेशांचे पालन करा, मार्केट यार्डातील तत्काळ टपऱ्या काढून टाका, अशा सूचना पालकमंत्र्यानी बाजर समिती प्रशासनाला दिल्या. एवढे बोलून ते गप्प बसले नाहीत. त्यांनी तीन दिवसांत याबाबतचा आढावा द्या, असे सांगितले. त्यावेळी शनिवारी सकाळपासूनच मार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. त्यामुळे उद्या मार्केट यार्डातील टपऱ्यावर कारवाई केली जाणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभा��चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण संबंधित न्यायालयाकडे वर्ग\nNext articleआरोप करण्यापेक्षा एकदा समोरासमोर या – उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ramdas-athawale-on-petrol-diesel-price-hike-and-bharat-bandh/", "date_download": "2018-09-26T01:01:40Z", "digest": "sha1:5EA7PI7VM7SBJZSED4FT4MXBPEPAF2TV", "length": 18393, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "…तर पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीतून सुटका होऊ शकते, आठवलेंनी सुचवला मार्ग | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nत्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाच��� अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n…तर पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीतून सुटका होऊ शकते, आठवलेंनी सुचवला मार्ग\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षाला 61 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नगर येथे रिपब्लिकन पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आठवले यांनी पत्रकारांशा संवाद साधला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि विरोधकांच्या आंदोलनावर त्यांनी भाष्य केले.\nभन्नाट ऑफर… पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर बाईक, लॅपटॉप ‘फ्री’\nपेट्रोल व डिझेलचे भाव कमी झाले पाहिजे याबद्दल आमचे दुमत नाही. विरोधकांनी जे बंदचे आवाहन केले तो बंद, म्हणावा तसा यशस्वी झालेला नाही. बंद यशस्वी होऊ शकला नाही, अशी टीकाही आठवले यांनी केली. पेट्रोल व डिझेलच्या संदर्भामध्ये जर राज्य सरकारने लावलेले कर कमी केले तरच त्यातून मार्ग निघू शकतो. त्या संदर्भातली बोलणीसुद्धा सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार अपयशी\nआरक्षणाच्या बाबतीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना त्यांनी कोणताच निर्णय घेतला नाही. आज ते आरक्षणाच्या विषयांमध्ये बोलू लागले आहेत. वास्तविक पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका आपण या अगोदरच मांडली होती. जर सर्वच घटकांना आरक्षण द्यायच असेल तर यामध्ये कायद्यात बदल करावे लागणार असून 50 टक्‍क्‍यांवरून ते 75 टक्‍क्‍यांवर गेले तरच सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळू शकेल, असे आठवले यांनी सांगितले.\nएकत्र निवडणूका व्हाव्या अशी सरकारची भूमिका…\nयाअगोदर सुद्धा लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्रित झालेल्या आहेत. त्यामुळे आता यावेळीही निवडणुका एकत्र व्हाव्यात, अशी सरकारची भूमिका आहे. खर्च टाळण्यासाठी एकत्रित निवडणुका व्हाव्यात असे वाटते आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभा व विधानसभा एकत्र येत नाहीत. एकत्रित निवडणूक करायची असेल तर सर्वांनी याबद्दल विचार केला पाहिजे, असेही आठवले म्हणाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबीडच्या घोटाळेबाज जिल्हाबँकेची शेतकऱ्यांकडून ‘जिझिया कर’ वसुली\nपुढीलपत्नी व मुलीला जाळणाऱ्या नराधमास जन्मठेप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-state-government-employee-reservation-104069", "date_download": "2018-09-26T01:23:03Z", "digest": "sha1:CEETNO6TGL43MHTIZ2VSNVH7CPQZXRDL", "length": 14428, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news state government employee reservation सेवा ज्येष्ठतेनुसार 100 टक्के पदोन्नती | eSakal", "raw_content": "\nसेवा ज्येष्ठतेनुसार 100 टक्के पदोन्नती\nमंगळवार, 20 मार्च 2018\nमुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला पदोन्नतीतील आरक्षणाचा 33 टक्‍क्‍यांचा वाटा सर्व वर्गासाठी खुला करून पदोन्नतीत आरक्षण न देता 100 टक्‍के सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे. पदोन्नतीत मागासवर्गीयांसाठी असलेले 33 टक���‍के आरक्षण रद्‌द करून या जागा सेवा ज्येष्ठता या एकाच निकषावर भरण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.\nपदोन्नतीत आरक्षण दिले जाऊ नये, या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्याच दिशेने राज्य सरकारने टाकलेले हे एक पाऊल समजले जात आहे. मागासवर्गीयांसाठी पदोन्नतीत आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे; तर उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीही दिलेली नाही.\nराज्य सरकारच्या सेवेतील पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्‍त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यास विधी व न्याय विभागाने यापूर्वीच परवानगी दिली होती. खुल्या प्रवर्गातील 67 टक्‍के जागा सेवा ज्येष्ठतेनुसार भरली जात असली तरी, 33 टक्‍के मागासवर्गीयांसाठी राखीव जागांच्या पदोन्नतीबाबत सरकार निर्णय घेण्यास कचरत होते. आता मात्र राज्य सरकारने याबाबत विधी व न्याय विभागाकडे याबाबतचा कायदेशीर सल्ला विचारला असून, मागासवर्गीयांसाठी राखीव असलेले 33 टक्‍के आरक्षण हे खुले करण्याचा सरकारचा विचार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास 100 टक्‍के पदोन्नतीही सेवा ज्येष्ठतेनुसार होणार असून, त्यासाठी कोणतेही आरक्षण असणार नाही.\nवरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले, या निर्णयामुळे एका बाजूने राज्य सरकार उच्च न्यायालयाने पदोन्नतीत आरक्षण देऊ नये, या दिलेल्या निर्णयाचीच अंमलबजावणी करते आहे. पदोन्नतीत आरक्षण देण्यावर न्यायालयाने घेतलेले आक्षेप रास्त असून, सर्वोच्च न्यायालयदेखील हा निर्णय बदलण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे निदान यापुढे तरी पदोन्नतीत आरक्षण दिले जाऊ नये, असे सरकारचे मत आहे. मागासवर्गीयांना 2004 नंतर पदोन्नतीत दिलेल्या आरक्षणाचा प्रश्‍न तर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेच; पण हा प्रश्‍न अधिक जटिल होऊ नये, यासाठी पदोन्नतीतील आरक्षण रद्‌द करण्याकडे सरकारचा कल असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर होण्याची दाट शक्‍यता आहे.\nया निर्णयामुळे 26494 अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार असून, पदोन्नतीत मागासवर्गीयांसाठी असलेले 33 टक्‍के आरक्षण रद्द करून या जागा सेवा ज्येष्ठता या एकाच निकषावर भ��ण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.\nइंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर...\n'आधार'सक्तीबाबत आज फैसला ; सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ देणार निर्णय\nनवी दिल्ली : आधार कार्डच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्या (ता. 26) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या वेळी \"आधार'...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nराज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू\nसातारा - प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63746", "date_download": "2018-09-26T01:17:24Z", "digest": "sha1:JNJXIAVSDOFC7TQDW6YVZWCZYDVDZ3QH", "length": 11842, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाचलो बुवा..! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाचलो बुवा..\nआज हाॅस्पिटलमध्ये म्हणावी तशी गर्दी नव्हती..\nबंडु आपला ऊगाच टगळमगळ करत केसपेपर काढायला रांगेत उभा होता..\nखरंतरं बंडुला जास्त काही लागलं नव्हत आणि कुठला रोगही त्याला नव्हता फक्त गेले काही दोन दिवस त्याच्या बेंबीतून पु आणि रक्त निघत होतं.. नक्की काय भानगड आहे आणि एकदा चेकअप करून घ्याव म्हणून तो ठाण्याच्या सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये आला होता..\nयशावकाश केस पेपर काढला आणि बंडुने तिथून जात असलेल्या वाॅर्डबाॅयला \" आता कुठे जायचं चेकअपला\nअसा प्रश्न विचारला तसा त्या वाॅर्डबाॅयने तोंडात असलेल्या तंबाखूचा बार लावत \" हिकड्न सरळ जावा \" असं बंडुला सांगितले..\nबंडू आपल्या त्या कक्षात गेला..\nतिथल्या बाकावर अगदी जीवनाला कंटाळलेले लोक हातात केस पेपर घेऊन एरंडेल तेल पिल्यासारखे चेहरा करून बसले होते..\nबंडु आत आला तसा सगळेच आश्चर्यने त्याला पाहु लागले..\nगोरा रंग, वेडेवाकडे दात, निळया जीन्समध्ये खोचलेला काळा शर्ट ..बंडु हाॅस्पिटलमध्ये आला नसून एखाद्या पार्टीला आल्यासारखा आला होता..\nबाकावर जागा थोडी रिकामी झाली तशी बंडू बसला आणि उगाच आपला इकडे तिकडे पाहू लागला..\nअसंच पाहत असताना त्याची नजर\n\" एच आय व्ही कक्ष \" असं ठळक अक्षरात लिहलेल्या पाटीवर गेली..\nआणि तो ही त्याच कक्षामध्ये बसलाय याची जाणीव झाल्यावर\nबंडुला दरदरून घाम फुटला..\nत्याच्या चेहर्‍याचा रंगच उडाला..\nकधीही देवाला नमस्कार न करणारा बंडु आज तेहतीस कोटी देव आठवून धावा करत होता..\nतो आपल्या मागील आयुष्यातील क्षण न क्षण आठवू लागला..\nत्याने कधी असं कुठलं पाप केलं नव्हत फक्त गावाला असताना एकदा शेतात चोरून शेवंताचा चुम्मा घेतला होता आणि त्याने असं काही होईल असं बंडुला अजिबात वाटत नव्हतं. .\nमग तो आपल्या हनुवटीवरून हात फिरवू लागला .\nदाढीचे खुंट थोडे वाढले होते.. परवाचा त्याने सलिम न्हाव्याकडे दाढी केली होती.. सलिम न्हावी म्हणजे महाचतुर माणूस अफरातर करायला एक नंबर .. साला त्यानेच जुना ब्लेड लावला असणार..\n\" त्याची माय वरात\" एक हासडून शिवी त्याने सलिम न्हाव्याला घातली..\nआता आपलं पुढे कसं होणार ह्याची चिंता त्याला सतवू लागली..\nसगळंच संपलं आता.. आता आपण सडून सडून मरणार ह्या कल्पनेनेच त्याला रडू कोसळले. .\nइतक्यात एक नाजूक हात त्याच्या खांद्यावर पडला ..\nबंडुने चमकून वर पाहीलं तर त्याची दिलरूबा 'सपना' होती.\n\"बंडू काय झालंय आणि इथे काय करतोयस\nतिला इथे बघून बंडुला धक्काच बसला..\n\"ते ..ते..आपलं काय नाय..\"\nबंडु सारवासारव करत उत्तर देत होता..\nसपनाने वरती लावलेल्या पाटीकडे पाहील आणि\nतिलाही तो बोर्ड वाचून धक्का बसला..\n\" तशी साॅरी बंडूबु ( मुली लाडाने प्रियकराला काहीही म्हणतात, शोना, पिल्लू, बाबू वैगेरे तसचं सपना बंडूला बंडू-भु म्हणायची पण ऐकायला बंडूबु असं वाटायचं असो ) हे रिलेशन नाही ठेवू शकत...\"\nअसं म्हणून ती गेलीसुद्धा..\nइकडे बंडुला अजूनच रडू कोसळले. .\nतेवढ्यात बंडु काळेऽऽऽऽ आतून आवाज आला तसा बंडु त्या डॉक्टरच्या रूममध्ये शिरला..\n\"डागदर मले बचाव.. डागदर मले बचाव..\"\nअसं आपल्या भाषेत म्हणत तो जवळजवळ त्यांच्या पायातच पडला\n\"अहो मिस्टर काय करताय हे बघा मी समजू शकतो..मी माझ्या परीने पुर्ण प्रयत्न करीन उठा अगोदर मला तपासू तरी द्या. \"\nतसा बंडू आज्ञाधारक बालकाप्रमाणे उभा राहीला..\nपडत्या फळाची आज्ञा समजून बंडु त्या छोट्याश्या पलंगावर जाऊन झोपला..\n\"हं.. काय त्रास होतोय\nडाॅक्टर स्टेथोस्कोपने बंडूला तपासत विचारलं..\n\"डागदर ये बगा\" असं म्हणत बंडुने शर्ट वर केला..\nतसा डाॅक्टरने कपाळावर हात मारला..\nअहो स्कीन इंफेक्शन आहे हे... इथे कुणी पाठवलं तुम्हाला. .\nत्वचारोग तज्ञाचा कक्ष वरती पहिल्या माळ्यावर आहे...\nडाॅक्टर म्हणाले तसा बंडुचा जीव भांड्यात पडला..\nगुलमोहर - विनोदी लेखन\nडागदर मले बचाव >>> खतरनाक\nडागदर मले बचाव >>> खतरनाक\nभारि पण अजयशैली कमी दिसली आज\nभारि पण अजयशैली कमी दिसली आज असो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/shree-saisatcharit-panchshil-exam/", "date_download": "2018-09-26T01:38:48Z", "digest": "sha1:WPAOY2C2KAIN2Y5IUOCQ36ABS6YIQLTE", "length": 27405, "nlines": 171, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Shri Sai Satcharita Panchsheel exam", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ( Shree Saisatcharit Panchshil Exam)\nश्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ( Shree Saisatcharit Panchshil Exam)\nआज दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीतर्फे घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परिक्षेचा (Shri Sai Satcharita exam)पेपर प्रकाशीत झाला. वर्षातून दोनदा होणार्‍या ह्या परिक्षांना हजारो श्रद्धावान वारंवार बसतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये १२५९ श्रद्धावान जगभरातून परिक्षेला बसले. पंचशील परिक्षेचा प्रवास न संपणारा आहे. प्रथमा ते पंचमी आणि पुन्हा प्रथमा अशी पुन्हा – पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी ���ापूंनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नित्यनूतन असणार्‍या साईसच्चरिताप्रमाणेच परिक्षेला बसणार्‍या श्रद्धावानांची उत्तरे देखील नित्यनूतन असतात. दर वेळेस नवीन काहीतरी सापडत असते. श्री साईसच्चरित म्हणजे खजिना आहे आणि तो साईनाथांनी लुटण्यासाठी उघडा ठेवलेला आहे. आता त्यातून आपण किती लुटतो हे आपण ठरवले पाहिजे.\nऊतून चालिला आहे खजिना एकही कोणी गाड्या आणीना एकही कोणी गाड्या आणीना खणा म्हणतां कोणीही खणीना खणा म्हणतां कोणीही खणीना प्रयत्न कोणा करवेना ॥१६२॥ …अध्याय ३२\nहा खजिना लुटण्यासाठी बापूंनी (अनिरुध्दसिंह) गाडी सुरु केली आहे पंचशील पारिक्षांच्या मार्गाने. आता प्रयत्न आम्हा सगळ्यांनाच करायचे आहेत, कारण साद्‌गुरूंना प्रत्येकाने “जोर काढावे” अशी इच्छा असते, आणि म्हणूनच साईनाथ पुढे म्हणतात\nमी म्हणें तो पैका खणावा गाड्यांवारी लुटून न्यावा खरा माईचा पूत असावा तेणेंच भरावा भांडार \nबापूंनी त्यांच्या २ ऑगस्ट २०१२ च्या प्रवचनातून साईसच्चरित परिक्षेला का बसावे ते सांगितले होते. बापू (अनिरुद्धसिंह) म्हणाले होते, “साईसच्चरित पंचशील परिक्षा आम्ही का द्यायची कारण जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा ह्या कथा आम्हांला अधिक चांगल्या प्रकारे समजतात. आज प्रत्येक भाषेत साईसच्चरित उपलब्ध आहे. ही परिक्षा आमची भक्ती अधिक चांगली होण्यासाठी असते. पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी मंदिरात कीर्तन व भजन करणे दैनंदिन दिनक्रमाचाच भाग असायचा. आज हे सर्व नाहीसे झाले आहे. पूर्वी दरवर्षी प्रत्येक तिथीप्रमाणे मग ती रामनवमी असो की आषाढी एकादशी असो त्या दिवसाच्या महात्म्यानुसार कीर्तने व्हायची. ज्यांनी हीच दरवर्षी होणारी कीर्तने नव्याने ऐकली त्यांचे आयुष्य बदलली. पंचशील परिक्षा म्हणजे श्री साईनाथांचे गुणसंकिर्तनच. तसेच साई – द गायडिंग स्पिरीट हा फोरम म्हणजे देखील गुणसंकिर्तनाची संधी आहे. वरील प्रवचनात बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे की, किर्तन व भजन हा दैनंदिन जीवनाचा भाग असायचा. हा फोरममधील गुणसंकिर्तन आपल्या नित्यक्रमातील एक भाग झाला तर आपली देखील आयुष्ये नक्की बदलतील.\nह्या फोरमसाठी मला आलेल्या प्रतिसादावरुन एक गोष्ट कळली ती म्हणेज, आपण साईसच्चरित आणखीन आनंद घेऊ शकू.\n असलिया भक्त भाग्याचा जाण परमानंदाची नाही वाण \nबापू श्रीसाई सच्चरितच्या पंचशील परिक्षांसाठी शिकवताना\nआज मला जुन्या दिवसांची आठवण झाली जेव्हा बापूंनी (अनिरुद्धसिंह) पंचशील परिक्षा सुरु केल्या. तेव्हा बापू (अनिरुद्धसिंह) स्वतः शिकवित असत आणि परिक्षेच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना भेटही देत असत. तेव्हाची बापूंची (अनिरुद्धसिंह) साईसचरितावरील श्रद्धा आणि त्यांच्या लेकरांनी परिक्षेला बसावे यासाठीची कळकळ अगदी तशीच नित्यनूतन आहे… हे तुम्हाला देखील जाणवेल. त्यासाठी २ ऑगस्टला २०१२ ला झालेल्या प्रवचनाची छोटीशी क्लिप पोस्टच्यावर दिली आहे. तसेच पंचशील परिक्षा ऑगस्ट २०१२ च्या प्रश्नपत्रिका देखील देत आहेत.ज्या तुम्ही खाली दिलेल्या लिंक्स्‌वर वाचू शकता.\nपंचशील परिक्षेच्या बाबतीत बाबांचे बोल ध्यानात ठेवल्या पाहिजेत\nकरितां माझिया कथांचे श्रवण तयांचे कीर्तन आणि चिंतन तयांचे कीर्तन आणि चिंतन होईल मद्भक्तीचें जनन \nये अर्थीं न व्हावे शंकित इतरत्र अप्राप्त मी सदा ॥८३॥\n निष्ठा उपजेल श्रोतयां चित्ता सहज स्वानुभव स्वानंदता सुखावस्था लाधेल ॥८४॥ …अध्याय २\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत...\nत्रिविक्रम मठ स्थापना – पुणे व वडोदरा...\nत्रिविक्रम मठ के लिए दी गई वस्तुओंकी तस्वीरें...\nसाई सतचरीताकडे एक पोथी म्हणूनच पाहिले जाई किंवा आजही बापूंकडे न येणारे त्याच्याकडे पारायण करण्याची पोथी म्हणूनच बघतात. परंतु प. पु. बापुंमुळे लोकांची दृष्टी बदलली आणि श्रद्धावान त्याचा अभ्यास करू लागले, त्यातील गर्भितार्थ शोधू लागले. ज्याला त्याला त्याच्या भावानुसार त्याचा अर्थ उमगला. हे शक्य झाले फक्त पंचशील परीक्षांमुळे बापूंच्या नजरेतून ह्या अपौरुषेय ग्रंथाकडे आपण बघू लागलो, आणि त्याचा भावार्थ आपले जीवन बदलून गेला. साई सतचरीताचा अभ्यास तुकोबांच्या ओवी सार्थ ठरवितात.\nII असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे II\nहरी ओम दादा, अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा परम पूज्य बापूंनी साई सत्चरितावर परीक्षा घेण्याची घोषणा केली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अनोखे कुतूहल. तोपर्यंत आमच्या घरी साई सत्चारित्र नव्हते. मी आणि आमचे पपा त्यावेळी दोघे नियमित प्रवचनांना यायचो. बापूंनी या परीक्षेबद्दल इतकी काही सुंदर संकल्पना आमच्यासमोर उभी केली की आम्ही दोघांनीही लगेच परीक्षेसाठी नावे देऊन टा���ली. त्यानंतर सुंदर प्रवास सुरु झाला. दोन साई सत्चारित्र आणली, त्यावर बापूंची सही घेतली. मला बापूंनी नवविधा भक्तीच्या पानावर ( सौदागराच्या घोड्याच्या नऊ लेंड्या ) सही दिली. आमच्याबरोबरीने कितीतरी लहान, तरुण, वयस्कर, वृद्ध अशी अनेक मंडळी होती. किती भन्नाट उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ती आय ई एस ची राजा शिवाजी शाळा, ते वर्ग. आम्ही पुन्हा पुन्हा साई सत्चारित्र ( पहिले दहा अध्याय) चाळत होतो. मला तर अर्धे डोक्यावरूनच गेले होते पण पपा समजावून सांगायचे आणि बापू स्वतः अनेक दाखले प्रवचनांतून द्यायचे. त्या नोटस त्यावेळी नव्याने कळल्या.\nपहिला पेपर हाती आला आणि गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा, एका शब्दात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा असा सोप्पा सोप्पा पेपर पाहून आम्ही खरोखरच लहान मुलांसारखे (एकदम पहिलीत असल्यासारखेच वाटत होते) खुश झालो होतो. पहिलाच पेपर असल्याने बापूंनी तो एकदमच सोप्पा काढला होता. पेपर लिहितानाही खूप आनंद, उत्साह होता. वातावरणात चैतन्य होते. आणि वर्गात आई बापू दादा आले आणि काय तो आनंद वर्णावा. बापूंनी आत शिरताच विचारले काय मग कसं वाटतंय आणि बघता बघता जी काही चार पाच वाक्य बोलले त्यातून पेपर कसा लिहायचा आणि बापूंना काय अपेक्षित आहे हे प्रत्येकाला उमजले. बापूंनीच चक्क उत्तरे सांगितली म्हणा ना. जगातला एकमेव परीक्षक जो स्वतः पेपर देतो आणि स्वतः उत्तरेही फोडतो आमच्यावरील प्रेमासाठी हो ना. आम्हाला गोळ्या दिल्या. चहा पाणी होतेच. एकदम तैनात. रविवारी परीक्षा झाली आणि सोमवारी हाती रिझल्ट तोही स्वतः बापूंनी पहिले दहा ( top ten ) जाहीर केले. बापूंच्या हस्ते पेपर घ्यायचे. आम्ही तर ढगातच तरंगत होतो. माझ्या अगोदर एक बाई होत्या त्यांचा पेपर देताना बापू बोलले अगं तुला हे लिहायचा होतं न मग का नाही लिहिलंस आणि बघता बघता जी काही चार पाच वाक्य बोलले त्यातून पेपर कसा लिहायचा आणि बापूंना काय अपेक्षित आहे हे प्रत्येकाला उमजले. बापूंनीच चक्क उत्तरे सांगितली म्हणा ना. जगातला एकमेव परीक्षक जो स्वतः पेपर देतो आणि स्वतः उत्तरेही फोडतो आमच्यावरील प्रेमासाठी हो ना. आम्हाला गोळ्या दिल्या. चहा पाणी होतेच. एकदम तैनात. रविवारी परीक्षा झाली आणि सोमवारी हाती रिझल्ट तोही स्वतः बापूंनी पहिले दहा ( top ten ) जाहीर केले. बापूंच्या हस्ते पेपर घ्यायचे. आम्ही तर ढगातच तरंगत होतो. माझ्या अगोदर एक बाई होत्या त्यांचा पेपर देताना बापू बोलले अगं तुला हे लिहायचा होतं न मग का नाही लिहिलंस काही काळजी करू नकोस, त्याचेही मार्क दिलेत मी तुला. अगं ही भक्तीची, प्रेमाची परीक्षा आहे बुद्धीची नाही. पुन्हा असं करू नकोस, लिहायचं छान प्रेमाने. ते ऐकून इतकं मन भरून आलं, अजूनही तो प्रसंग डोळ्यांसमोर आहे. असे आमचे बापू भरभरून प्रेम लुटत आलेत सातत्याने, काय वर्णू त्याचा महिमा. काय गोड गुरूची शाळा, सकळ जनक जननींचा लळा.\nहरि ओम. आज दादा आपल्य़ा सर्वांच्या लाडक्या बापूरायाचा आवाज ऐकायला , तेही प्रत्यक्ष घरी बसुन मिळाला, खूप खूप आनंद झाला. तुम्ही CD येण्या पूर्वीच बापूंचा आवाज ऐकविलात. खरेच आजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु , हरि पाहिला रे हरि पाहिला ….ह्या गाण्यातील आनंद , नाही नाही आनंदाचा खजिनाच लुटविलात. खूप खूप श्रीराम पंचशील परिक्षेला परत परत बसण्याने खरोखरी अवर्णनीय आनंद लुटता येतो, प्रत्येक खेपेस नव्यानेच साईसच्चरितातील कथा उमगतात, माझ्या साई-अनिरुद्धाचे नवनवीन रुप अनुभवता येते, नित्यनूतन लीला न्याहाळायला मिळतात. बापूंचा आवाज ऐकुन परिक्षेला बसण्याची मनाला नव्याने उमेद मिळाली, उभारी आली. साक्षात, बापू सांगतात हे ऐकुन कोठे तरी परिक्षेला घाबरणार्या जीवांना हुरुप आला आहे. सतत त्याच त्याच परिक्षा परत परत देण्यामागचा माझा भाव मी शब्दांतुन सांगु शकत नव्हते, पण आज माझ्या बापूंमुळे ते अशक्य सहजप्राय शक्य झाले.गुणसंकीर्तनाचा हा महिमा, वारंवार श्रवण केल्याने होणारे आपल्यातील बदल , दर वर्षी मिळणारा नित्यनूतन जन्म हे बापूंच्या मुखातुन ऐकुन खूप धन्य धन्य वाटले.\nपंचशील परिक्षा प्रत्येक वेळी नव्याने आपल्याला भक्ती कशी करायची हे शिकवते.\nश्री साई सच्चरित ह्या ग्रंथाची खरी ओळख बापूंकडे आल्यावरच झाली. प्रायमरी शाळेत असताना पहिल्यांदा शिर्डिला जाण्याचा मला योग आला होता ..तेव्हा बाबांबद्द्ल विशेष काही कळले नाही.पण तिथे श्री साईनाथांच्या वाचलेल्या गोष्टी आणि तिथले वातावरण ह्या सर्वांमध्ये एक वेगळंच प्रेम जाणवले. त्यानंतर अनेक वेळा शिर्डिला जाउन आले.तरी प्रत्येक वेळी एक नवा आनंद मिळाल्यासारखेच वाटायचे.\nश्री साई सच्चरित ग्रंथ वाचताना्सुद्धा नेहमी त्या कथा आपल्यासमोर घडत आहेत असेच कायम वाटत राहते.\nमला आठवतेय एकदा पंचशील परिक्षा बक्षिस समारंभानंतर प.पू.बापुंनी सर्व विद्यार्थ्यांना भेटल्यावर सांगितले होते की,”हे जे पेपर येतात ते तुमच्या मागच्या सहा महिन्यातील आयुष्याशी निगडीत असतात.आणि सर्व विद्यार्थ्यांचे पेपर मी (प.पू.बापू) स्वत: वाचतो.”\nपंचशील परिक्षा म्हणजे माझा व माझ्या कुटुंबियांचा अत्यंत आवडीचा विषय. हा पेपर लिहिताना मिळणारा आनंद खरच खुप वेगळा असतो.\nसर्वांना पेपर लिहिता यावा म्हणुन बापूंनी ह्या परिक्षेचे स्वरुप पण बदलले आहे ..आता कोणीही श्रद्धावान घरी बसुन हे परिक्षा देऊ शकतो …खरंच सद्रुरुमाऊलीच्या ह्या अकारण कारुण्यासाठी खुप खुप श्री राम.\nसीरिया में चल रहें संघर्ष का दायरा बढ़ने की संभावना\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/ajmer-blast-case-gupta-patel-awarded-life-imprisonment-36326", "date_download": "2018-09-26T01:20:42Z", "digest": "sha1:AO3ZVUHVBJVYONAMWHM4JCKGNEDZB5X5", "length": 11270, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ajmer blast case: Gupta, Patel awarded life imprisonment अजमेर स्फोटप्रकरणी दोघांना जन्मठेप | eSakal", "raw_content": "\nअजमेर स्फोटप्रकरणी दोघांना जन्मठेप\nबुधवार, 22 मार्च 2017\nगुन्हेगारी स्वरुपाचे कारस्थान, बॉंबस्फोट घडविणे आणि धार्मिक भावना चिथावणे या तीन मुख्य आरोपांतर्गत तीनही आरोपी दोषी असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते\nअजमेर - राजस्थान राज्यातील अजमेर येथील दर्ग्यात 2007 मध्ये घडविण्यात आलेल्या बॉंबस्फोटांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने आज (बुधवार) दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\nन्यायालयाने या खटल्यासंदर्भात भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांसह सुनील जोशी हा आरोपीदेखील दोषी असल्याचा निर्णय 8 मार्च रोजी सुनाविला होता. गुन्हेगारी स्वरुपाचे कारस्थान, बॉंबस्फोट घडविणे आणि धार्मिक भावना चिथावणे या तीन मुख्य आरोपांतर्गत तीनही आरोपी दोषी असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. या पार्श्‍वभूमीवर, पटेल व गुप्ता यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.\nबॉंबस्फोट झाल्यानंतर जोशी याचा रहस्यमयरित्या मृत्यु झाला होता. पटेल व जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आहेत. या खटल्यामधील इतर आरोपी असलेल्या स्वामी असीमानंद व इतरांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.\nअजमेरमधील ख्वाजा चिश्‍ती दर्ग्यामध्ये रमझानच्या महिन्यात (11 ऑक्‍टोबर,11) घडविण्यात आलेल्या स्फोटामध्ये तीन नागरिक मृत्युमुखी पडले होते; तसेच 17 जखमी झाले होते.\nतुळजाभवानीचा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ\nजुन्नर - दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचा पलंग आज मंगळवारी (ता.२५)...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nसैफ अली खानच्या 'बाजार'चा ट्रेलर प्रदर्शित\nअभिनेता सैफ अली खानचे करिअर सध्या सिनेसृष्टीत फारसे यशस्वी राहिले नाही. सैफचे शेवटचे दोन सिनेमे 'रंगून' आणि 'शेफ' हे बॉक्स ऑफिसवर आपटले. पण आपल्या...\nतुळजाभवानीचा पलंग जुन्नरहून तुळजापूरकडे मार्गस्थ\nजुन्नर - दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपारिक वाद्याच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचे पलंग आज मंगळवारी ता.25 रोजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Indian-Army-War-skills-topper/", "date_download": "2018-09-26T01:40:25Z", "digest": "sha1:KCDZFR4B6IN7EIKJJ7TGENXYA4OGIAQ5", "length": 4889, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अव्वल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › भारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अव्��ल\nभारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अव्वल\nभारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अव्वल दर्जाचे असून, त्याचा लाभ आपल्या सेनेला झाला आहे. त्यांची हत्यारे वापरण्याची संधी आमच्या देशाच्या सैनिकांना मिळाली. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. समुद्र चाचे आणि दहशतवाद्यांशी लढताना या प्रशिक्षणाचा नक्‍कीच उपयोग होईल. भारतीय लष्करातील गोरखा बटालियन बरोबर प्रशिक्षण करण्याची संधी मिळाली. त्यांची युद्ध कौशल्य आमच्या सैन्याला अनुभवता आली, असे अनुभव मालदिव राष्ट्रीय सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक ब्रिगेडियर जनरल अली जुहेर यांनी सांगितले.\nमराठा रेजिमेंटच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या भारत-मालदिव संयुक्‍त सैन्य प्रशिक्षण अभ्यासाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.\nभारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अव्वल\nसर्जिकल स्ट्राईकचे ‘घातक’ घडतात बेळगावात\nप्रदूषणकारी कार्बन कारखाना अन्यत्र हलवा\nदंगलखोरांवरील कारवाईत हस्तक्षेप नाही\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/word", "date_download": "2018-09-26T01:36:13Z", "digest": "sha1:LLFQCLBYLYKQKB6U6755Q3JVQ7UVVJYE", "length": 9922, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - नाट्यगीत", "raw_content": "\nभावाला राखी बांधण्यामागील धार्मिक अथवा भावनिक महत्व काय\nमराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.\nसंगीत सौभद्र - प्रथम प्रयोग\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - नमुनि ईशचरणा \n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - झाली ज्याची उपवर दुहिता \n’संगीत सौभद���र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - कन्येपूर्वी तिच्या पतीते ...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - तुझी चिंता ती दूर करायाते...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - जन्म घेति ते कोणच्या कुली...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - कालिदासमुखकविकृतिपक्वान्न...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - वैशाखमासि वासंतिक समय शोभ...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - झाली उपवर श्रीकृष्णाची भग...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - नाही झाले षण्मास मला राज्...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - गंगानदि ती सागर सोडुनी \n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - होतो द्वारकाभुवनी \n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - प्रतिकूल होइल कैचा कृष्णद...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - सारखे शौर्य माजे लोकि गाज...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - कोणता वद रे तूझा अपराध के...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - राधाधरमधुमिलिंद \n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्या���ेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - निजरूपी जगदाकृतिभासा कारण...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - होईल कलह म्हणोनी \n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/bjp-mp-sharad-bansode-controversial-speech-in-program-at-solapur-302977.html", "date_download": "2018-09-26T00:43:59Z", "digest": "sha1:K7T76GHWGDJF22RQB4CJMGGPZETMEGCT", "length": 14945, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...त्यामुळे माझे गुप्तांग सरकले,भाजप खासदाराची जीभ घसरली", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हण���न तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n...त्यामुळे माझे गुप्तांग सरकले,भाजप खासदाराची जीभ घसरली\nविशेष म्हणजे खासदार बनसोडे यांच्या जन्मगावातच हा प्रकार पहायला मिळालाय.\nसागर सुरवसे, सोलापूर, 29 आॅगस्ट : ऊठसूठ संस्कृती आणि सभ्यतेच्या गोष्टी करणाऱ्या भाजपच्या खासदारांनी एका सार्वजनिक व्यासपीठावर स्वतः सहित पक्षाची अब्रू अक्षरशः वेशीवर टांगल्याचा प्रकार पहायला मिळाला.. यावेळी भाजप खासदार शरद बनसोडे यांनी सभा संकेत सोडून स्वानुभवाचे प्रसंग सांगताना समोर बसलेल्या महिला आणि ज्येष्ठांचा विचार न करता गुप्तांगाबाबतचा किस्सा सांगून स्वतःचे हसू करुन घेतले.\nविशेष म्हणजे खासदार बनसोडे यांच्या जन्मगावातच हा प्रकार पहायला मिळालाय. या किस्स्यानंतर गावातील नागरिक आणि महिलांनी खासदारांचे भाषण थांबवले. निमित्त होते पानमंगरुळ गावातील डॉ. अशोक हिप्परगी यांच्या एकसष्टीचे.\nनेमकं काय म्हणाले शरद बनसोडे \n..... माझा स्वानुभव सांगतो..मी आठवी नववीला असेल. त्यावेळी झाडावरुन पडलो..त्यामुळे माझे गुप्तांग सरकले..मी बोंबलत होतो....माझे वडील मला दवाखान्यात घेऊन गेले... डॉक्टर म्हणाले चड्डी काढ..आता झाली ना पंचाईत.. आठवे नववीला होतो ना...जरा मोठा झालो होतो.. मी माझ्या वडिलाकडे बघितलो...वडील डॉक्टरांकडे बघत, बघून घ्या म्हणत निघून गेले... मी आणि डॉक्टर दोघेच उरलो...मी वर लाईटकडे बघत होतो...डॉक्टरांनी लाईट पण बंद केली...टॉर्च पकडला...व्यवस्थित बघितले...एका बाजूच्या भागाला पकडले, जोरात हिसका मारला...मी बेजार होऊन अर्धा तास पडलो... त्यानंतर तो त्रास कमी झाला...त्यानंतर औषध नाही की काही नाही...\nविशेष म्हणजे व्यासपीठावर माजी खासदार सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. त्यांच्या देखत खासदार बनसोडेंनी अकलेचे तारे तोडले. खासदार शरद बनसोडे यांच्या या किस्स्यानंतर कार्यक्रमात एकच स्मशानशांतता पसरली. समोर महिला पदाधिकाऱ्या बसलेल्या होत्या.अखेर विद्यमान कॉंग्रेस आमदारांनी माईकचा ताबा घेतला आणि शरद बनसोडे यांची बोलती बंद केली. गावकऱ्यांना खासदार साहेबांच्या प्रतापाचा तीव्र संताप व्यक्त करत कार्यक्रम बंद पाडला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai", "date_download": "2018-09-26T01:08:59Z", "digest": "sha1:7AQN5RMAX5BWKZMFGLNJVINM6ROSW2IJ", "length": 9417, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपुणे / प्रतिनिधी : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलिल यांनी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मंगळवारी भेट घेतली. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपसोबत एमआयएम पक्ष आघाडी करू इच्छित आहे. याचसंदर्भात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी आंबेडकर यांची भेट घेतली. मात्र, जलील यांच्या आमंत्रणावर आंबेडकर यांनी माझे काँग्रेससोबत बोलणे सुरू आहे. त���यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर ...Full Article\nव्यापारी संघटनांचा 28 सप्टेंबरला भारत बंद\nपुणे / प्रतिनिधी : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स-नवी दिल्लीतर्फे 28 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. किरकोळ व्यापार उध्वस्त करू शकणाऱया वॉलमार्ट-फ्लिपकार्ड करार, तसेच किरकोळ व्यापारात ...Full Article\nअन्नातून विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्यांचा दुदैवी मृत्यू\nऑनलाईन टीम / मुंबई : घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर विभागात पहाटे एकाच कुटुंबातील दोन चिमुरडय़ांचा मृत्यू झाला आहे. नंदन इंदर यादव ही साडे तीन वर्षाची मुलगी तर किशोर ...Full Article\nतिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱयास अटक\nऑनलाईन टीम / नाशिक : शुल्लक कारणावरुन तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱया आरोपीला इगतपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल हरकारे असे आरोपीचे नाव आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्मयात काल ...Full Article\nगणरायाला डीजे – डॉल्बीची गरज नाही : मुख्यमंत्री\nऑनलाईन टीम / मुंबई : डीजे-डॉल्बीवरुन एकीकडे वाद सुरु असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीजे-डॉल्बीला विरोध केला आहे. ‘श्रीगणरायाला डीजे-डॉल्बीची गरज नाही’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ...Full Article\nमाजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन\nऑनलाईन टीम / नागपूर : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्ये÷ नेते शांतारामजी पोटदुखे यांचे आज रविवारी दुपारी नागपूर येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ...Full Article\nसुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन\nऑनलाईन टीम / मुंबई : सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या कल्पनाजींनी मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात सकाळी साडेचार वाजता ...Full Article\nबोलेरो पिकअपचा अपघात ; आठ जखमी\nऑनलाईन टीम / बुलडाणा : एकीकडे गणपती विसर्जनाचा उत्साह असताना दुसरीकडे बुलडाणा जिह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. बोलेरो आणि लक्झरी बसच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बँड पथकाला ...Full Article\nप्रशिक्षक बदलाचा कोणताही विचार नाही : राही सरनोबत\nपुणे / प्रतिनिधी : 2020 साली टोकिओ येथे होणाऱया ऑलिंपिक स्पर्धेची तयारी सुरू असून प्रशिक्षक बदलण्याबाब�� कोणताही विचार नाही. त्यामुळे ऑलिंपिकपर्यंत जर्मन प्रशिक्षक मुंखाबायर दोर्जसुरेन हेच माझे प्रशिक्षक राहतील, ...Full Article\nलोणावळ्यातील घरफोडय़ाकडून 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत\nलोणावळा / प्रतिनिधी : लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहळणी करून घरफोडय़ा करणाऱया अट्टल चोरटय़ाला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/games/?p=browse", "date_download": "2018-09-26T01:06:10Z", "digest": "sha1:GJSHZVTGPSVNUWMPKSE5LICQOPZCHG7Y", "length": 6942, "nlines": 218, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - मोफत जावा गेम आणि ऐप्स", "raw_content": "\nजावा गेम जावा ऐप्स अँड्रॉइड गेम सिम्बियन खेळ\nसमान Java गेम श्रेणीद्वारे एकत्र केले गेले जेणेकरून आपण आपल्या मोबाईलवर खेळण्यासाठी पुढील गेम शोधू शकता\nक्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण गेमची संख्या\nनाताळाचा सण / सुटी\nआपला आवडता Java गेम PHONEKY वर विनामूल्य डाऊनलोड करा\nजावा गेम्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि इतर जाव ओएस मोबाईलद्वारे डाऊनलोड करता येतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खेळ डाउनलोड करा - सर्वोत्तम जाव गेमपैकी एक PHONEKY फ्री जावा गेम्स मार्केटवर, तुम्ही कुठल्याही फोनसाठी मोफत मोफत मोबाइल गेम्स डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृ���ीपासून तर्कशास्त्र आणि जार्ह जार खेळांपर्यंत आपल्याला विविध प्रकारचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्कृष्ट जावा गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://punepolice.co.in/online-parwana/", "date_download": "2018-09-26T01:38:37Z", "digest": "sha1:WOLQB4CCQE26WNB6JF66XPGR3VSIJQNH", "length": 5454, "nlines": 42, "source_domain": "punepolice.co.in", "title": "पुणे पोलीस गणेशोत्सव परवाना", "raw_content": "\n>> ऑनलाईन परवाना मिळवण्याची पद्धत\nअध्यक्ष / पदाधिकारी SMS OTP पडताळणी\nमोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने अकाउंट बनवणे\nअर्ज भरताना शक्यतो डेस्कटॉप कॉम्पुटरचा व अद्ययावत Browser चा वापर करावा.\nयुजर नेम हा अर्जदाराचा मोबाईल क्रमांक असेल व पासवर्ड आपण निवडल्याप्रमाणे ठेवता येईल.\nअर्ज ऑनलाईन भरताना फक्त इंग्रजी (English) मधेच भरावा.\nअर्ज टप्प्या टप्प्याने भरता येईल कुठेही काही तांत्रिक अडचण आल्यास याची मदत होईल\nऑनलाईन अर्जाची पूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे.\nमंडळाच्या पदाधिकारांचे फोटो फक्त JPG फॉरमॅट मध्ये १०० KB पेक्षा कमी साईजचे असले पाहिजेत\nआवश्यक कागदपत्रे फक्त pdf फॉरमॅट मध्ये २०० kb पेक्षा कमी साईजची असावीत.\nअर्ज भरल्यावर अर्ज क्रमांक नोंद करा व अर्जाची प्रत डाउनलोड करा.\nपुढील कार्यवाहीसाठी व आवश्यकतेनुसार गरज लागल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन अथवा मनपा कडून संपर्क केला जाईल.\nअर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे\nमंडळाचे अध्यक्ष, उपाधयक्ष, कार्याध्यक्ष, सचिव/ सरचिटणीस, खजिनदार यांचे नाव, ई-मेल, मोबाईल व फोटो\nधर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र\nमागील वर्षीचे मनपा परवाने, पोलीस परवाने, नाहारकतपत्र\nऑनलाईन अर्जाची मुदत सपंली आहे. प्रक्रियेत भाग घेतलेल्या सर्व मंडळाचे आभार.\nपूर्वी नोंदणी करून अर्ज सादर केलेल्या मंडळासाठी लॉगिन उपलब्द आहे.\nवैभवशाली परंपरा असलेल्या पुणे शहराचा गणेशोत्सव सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. गणेश मंडळाची परवाना प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आम्ही ही ऑनलाईन सुविधा उपलब्द करून दिली आहे. चला आपण सर्व मिळून येणारा गणेशोत्सव आनंदाने, सुरक्षितपणे साजरा करून पुणे शहराच्या वैभवात भर घालुयात.\nडॉ़. के़. वेंकटेशम (IPS)\nऑनलाईन गणेशोत्सव परवाना हा पोलीस प्रशासन व पुणे मनपा यांचा संयुक्त उपक्रम असून या माध्यमातून पुणे शहरातील मंडळाची परवाना प्रकिया सुलभ, सोपी करण्याचा आमचा मानस आहे. सर्व गणेश मंडळींनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा हि विनंती.\n© 2018. पुणे पोलीस | सर्वाधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/598367", "date_download": "2018-09-26T01:08:11Z", "digest": "sha1:6UODW5B47KIANLJKIEQPAVS63YCCAFPY", "length": 10520, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिक्षणाच्या ज्योतीने प्रज्वलित झाले २५० विद्यार्थ्यांचे आयुष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » शिक्षणाच्या ज्योतीने प्रज्वलित झाले २५० विद्यार्थ्यांचे आयुष्य\nशिक्षणाच्या ज्योतीने प्रज्वलित झाले २५० विद्यार्थ्यांचे आयुष्य\nऑनलाईन टीम / पुणे :\nकधी अतिवृष्टी तर कधी गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यातच शेतक-यांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते. निसर्गाच्या कोपामुळे कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो. विदर्भ मराठवाडयातील शेकडो गावांमध्ये आजही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील किमान मुलांनी तरी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, यासाठी पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. मागील सहा वर्षांपासून संस्थेतर्फे बीडमधील दुष्काळग्रस्त शिरुर कासारमधील अशा मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घेण्यात येते. यंदा तब्बल २५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व स्वीकारुन त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या ज्योतीने प्रकाशमान केले आहे.\nनिरंजन सेवाभावी संस्थेतर्फे बीड शिरुर कासार येथे झालेल्या कार्यक्रमात शेतक-यांच्या २५० मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पडला. उपक्रमाला कासट सिक्युरिटी प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कासट, ब्रिंटॉन फार्माचे संचालक राहुल दर्डा, अहमदनगर येथील उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी मोठया प्रमाणात सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांना दप्तर, वही, पेन, पेन्सिल यांसह शाळेचा गणवेश, बूट आदी वर्षभर लागणारे सर्व साहित्य संस्थेतर्फे देण्यात आले.\nराजेश कासट म्हणाले, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील मुलांना अनेकदा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेणे शक्य होत नाही. या मुलांनी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्यांच्यासाठी श��क्षणाची दारे खुली करण्यासाठी संस्थेने सुरु केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.\nराहुल दर्डा म्हणाले, ग्रामीण भागात अनेकदा शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना आपण पाहतो. अशा मुलांना शिक्षणासाठी आवश्यक गोष्टी दिल्यास नक्कीच त्यांचे भविष्य उज्वल होईल. तसेच इतरांनी देखील आपल्या समाजात कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करायला हवे.\nपालकत्त्व योजनेतील शिवकन्या मिसाळ ही विद्यार्थीनी म्हणाली, माझ्या वडिलांचा मृत्यु झाल्यामुळे माझी आईवर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यामुळे खूप ताण पडत होता. परंतु संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाचा माझ्यासारख्या मुला-मुलींना नक्कीच फायदा होणार आहे. शिक्षणासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी संस्थेने उपलब्ध करून दिल्याने आम्हाला आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बळ मिळाले आहे. यातून आम्ही खूप शिकून मोठे होऊ, उच्च पदावर जाऊ असा विश्वास आहे.\nबीडसह मुळशीतील नांदगाव, रायगड आणि अहमदनगरमध्ये देखील पालकत्त्व योजना\nकेवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणाºया या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी सर्व मदत संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सुरुवातीला २५ विद्यार्थ्यांच्या पालकत्वापासून प्रारंभ करण्यात आलेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी १५४ शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व संस्थेने घेतले होते. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २०० गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. तर, मागील वर्षी २२२ मुलांचे पालकत्त्व संस्थेने स्वीकारले होते. यावर्षी २५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. बीडसह मुळशी नांदगाव, रायगड आणि अहमदनगरमध्ये देखील हे कार्य अव्याहतपणे सुरु आहे.\n11वर्षाच्या मुलाने दिली 12वीची परिक्षा\nया लेखकाने खाल्ले स्वतःचे पुस्तक\nएशियन गेम्स ; अवघ्या १६ वर्षांच्या सौरभ चौधरीची सुवर्ण कमाई\nPosted in: विशेष वृत्त\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत सम��्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/leptospirosis-claims-another-life-in-kalyan/articleshow/65520846.cms", "date_download": "2018-09-26T01:59:20Z", "digest": "sha1:HXAG52HYKI42UINVYF6TG7EEQWM7SUDR", "length": 12226, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kalyan: leptospirosis claims another life in kalyan - लेप्टोरुग्णाच्या मृत्यूमुळे मोहनेत खळबळ | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nलेप्टोरुग्णाच्या मृत्यूमुळे मोहनेत खळबळ\nलेप्टोरुग्णाच्या मृत्यूमुळे मोहनेत खळबळ\nम. टा. वृत्तसेवा, कल्याण\nकल्याणजवळील मोहनेमधील विकास कॉलनीमध्ये लेप्टोस्पायरोसिस या आजाराने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे जागे झालेल्या आरोग्य विभागाने याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला पाठविला होता. यानंतर गुरुवारी या भागाचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या रक्ताचे आणि पाण्याचे नमुने गोळा करत त्यांना औषधाचे वाटप करण्यात आले. यावेळी पाण्याचे काही नमुने दूषित आढळल्याने संबधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना हे दूषित पाणी न पिण्याचे आवाहन केले.\nमोहने परिसरात मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळी असून मागील दोन महिन्यांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे या परिसरात आजारांनी डोके वर काढले आहे. आठ दिवसांपूर्वी या परिसरातील एका व्यक्तीचा लेप्टोस्पायरोसिसने मृत्यू झाला असून ठाणे जिल्ह्यातील लेप्टोचा हा पहिला मृत्यू ठरला आहे. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडे धाडला असून गुरुवारी जिल्हा आरोग्य विभागासह कोकण विभागीय आरोग्य अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा केला. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करत त्यांना प्रतिबंधात्मक औषधाचे वाटप करण्यात आले. तर, पाण्याचे आणि रक्ताचे नमुनेही घेण्यात आले. विशेष म्हणजे या नागरिकांकडून ��िण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यातही अळ्या आढळून आल्या असून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे या डॉक्टरांनी सांगितले आहे.\nयाबाबत पलिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजू लवंगारे यांना विचारले असता, मोहने परिसरात लेप्टोचा एक रुग्ण दगावल्याने जिल्हा आरोग्य विभागाने या परिसराची पाहणी केली असल्याचे सांगितले.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपूर्वी नेमकं घडलं काय\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी\nडॉक्टर महिलेचा हुंड्यासाठी छळ\nमालगाडीतील महिला गार्डचा विनयभंग\nमिरवणूक पाहणाऱ्या मुलीचे अपहरण\nओसाड रेल्वे वसाहत ठरतेय मद्यपींचा अड्डा\nरिक्षाची वीजखांबाला धडक; एक प्रवासी ठार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1लेप्टोरुग्णाच्या मृत्यूमुळे मोहनेत खळबळ...\n5ठाणे-डोंबिवलीतील खाडीपुलाचा अडथळा दूर...\n6नेरुळमध्ये प्रार्थनास्थळ, टपऱ्यांवर कारवाई...\n7जोशी शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश...\n9श्री शंकर मंदिराचा वर्धापन दिन...\n10भिवंडीच्या वीजत्रासाविरोधात ऊर्जामंत्र्यांना साकडे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/news/birth-anniversary-of-acharya-vinoba-bhave/photoshow/65763258.cms", "date_download": "2018-09-26T01:59:42Z", "digest": "sha1:RKS2XVZ3XIKUHYDX4ESZ3FW6EMGLUPUP", "length": 40146, "nlines": 310, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "birth anniversary of acharya vinoba bhave- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्कारान..\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपू..\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलि..\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाह���्या..\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस कर..\nतेल वाहून नेणाऱ्या ट्रेनचे डबे घस..\nकृतिशील भाष्यकार 'आचार्य विनोबा भावे'\n1/6कृतिशील भाष्यकार 'आचार्य विनोबा भावे'\nआज आचार्य विनोबा भावे यांची (११ सप्टेंबर) १२३ वी जयंती.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्��\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nरायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी ११ सप्टेंबर १८९५ रोजी विनायक भावे यांचा जन्म झाला. त्यांची आई त्यांना ‘विन्या’ म्हणत असे. त्यांनी आईसाठी ‘गीता’ मराठी भाषेत लिहिली. ‘गीताई’ म्हणून ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृती व जीवनशैलीबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. राष्ट्रभाषा हिंदी असावी व लिपी देवनागरी असावी, असा त्यांचा आग्रह होता. त्यांना १४ भारतीय भाषा येत होत्या. वेद आणि आश्रम अवस्थेवर त्यांचा विश्वास होता. अभ्यास होता. त्यांचा दृष्टिकोन वैश्विक होता.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nविनोबांची स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाची कामगिरी म्हणजे भूदान चळवळ. देशातील जमीनदारांनी त्यांच्या जमिनीचा सहावा हिस्सा भूमिहीनांसाठी दान करावा, असे त्यांचे आवाहन होते. १९५१ साली काही लोकांनी तेलंगण भागात जमीनदाराविरुद्ध संघर्ष केला. तेव्हा जमिनीची योग्य वाटणी केली तरच खरी सामाजिक क्रांती होऊ शकेल, अशी भूमिका विनोबांनी घेतली. केवळ समाज प्रबोधनातून ७० दिवसांत त्यांना सुमारे १२ हजार एकर जमीन मिळाली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nमहात्मा गांधींचे ते एकनिष्ठ अनुयायी होते.१९४८ साली महात्मा गांधींच्या निधनानंतर निर्माण झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर विनोबांनी सत्य-अहिंसा व सर्वधर्मसमभावावर आधारलेला सर्वोदयाचा मार्ग सांगितला. म्हणूनच गांधीजींच्या तत्त्वावरील ‘श्रद्धा’ परत मज���ूत करण्याचे काम त्यांनी केले, असे मानले जाते. आचार्य दादा धर्माधिकारी यांचे याकामी त्यांना बंधुतुल्य सहकार्य लाभले.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रिय��वर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nकुराणाच्या मराठी भाषांतरापासून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. ‘साम्ययोग’ नावाचे मासिक ते पवनार आश्रमातून काढत होते. विनोबाच्या इतर ग्रंथात ऋग्वेदसार, ईशावास्य वृत्ती, वेदान्ससुधा, गुरुबोधसार, भागवतधर्म प्रसार यांचा समावेश आहे. त्यांचे ‘मधुकर’ नावाचे पुस्तक आबालवृद्धात परिचित आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम���ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-tal-baglan-hailstorm-102083", "date_download": "2018-09-26T01:06:54Z", "digest": "sha1:Z23JLNXDYVRWXV6UE3EBAZOSHKVH3QMA", "length": 9200, "nlines": 50, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi news nashik news tal baglan hailstorm नाशिक - बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस | eSakal", "raw_content": "\nनाशिक - बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस\nरोशन भामरे | शुक्रवार, 9 मार्च 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यात आज शुक्रवार (ता. ९) रोजी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा निसर्गाची अवकृपा झाली असून तळवाडे दिगर, मोरकुरे, पठावे, चिंचपाडा या परिसरातील पाऊसामुळे कांदा, भाजीपाल्यासह रब्बीतील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे.\nतळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यात आज शुक्रवार (ता. ९) रोजी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा निसर्गाची अवकृपा झाली असून तळवाडे दिगर, मोरकुरे, पठावे, चिंचपाडा या परिसरातील पाऊसामुळे कांदा, भाजीपाल्यासह रब्बीतील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे.\nगेल्या तीन दिवसांपासून परिसरा��� ढगाळ वातवरणासह बुधवारी व गुरुवारी एक ते पाच मिनिट रिमझिम पाऊस झाल्याने बळीराजा आधीच धास्तावला असताना आज शुक्रवारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज शुक्रवारी (ता.९) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे परीसरातील शेतांमध्ये काढून ठेवलेला कांदा, गहू, हरभरा आदी पिके आवरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.\nया अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याचे मोहोर गळून पडले असून याचा थेट परिणाम कैरी व आंब्याच्या उत्पादनावर होणार आहे. तर या अवकाळी पावसामुळे कांदा, टोमटो, गहू, हरभरा यांच्यासह भाजीपाला पिकाच्या उत्पादनावर परिमाण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातील काही गावात कांद्याची तसेच रब्बी पिकांची काढणी सुरु होती तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. कांदा पिक मोसमांत आलेले असल्यामुळे गेल्या तीन दिवसापासूनचे ढगाळ वातावरण व आजच्या पावसामुळे कांद्यासह भाजीपाला पिकावर रोगांचा प्रादुर्भाव तसेच त्यांचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nगेल्या तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण होते. तसेच बुधवार,गुरुवारी एक ते पाच मिटीत रिमझिम पाऊस पडला त्यामुळे कांद्यासह भाजीपाला पिकावर करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्याना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. चालू वर्षी खराब झालेल्या कांदा रोपामुळे उशिरा लागवड केलेल्या कांदा पिकावर करपा व भूरीने थैमान घातले आहे.\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\nशेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली : समाधान आवताडे\nमंगळव��ढा : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने...\nमराठवाड्यात रब्बी पेरणीची चिंता\nऔरंगाबाद : दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा कमी होत चालला असून परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने रब्बी पेरणी करावी कशी अशी धास्ती शेतकऱ्यांना पडली आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rayat-kranti-sanghatana-agitation-solapur-district-3045", "date_download": "2018-09-26T01:59:02Z", "digest": "sha1:23SII666DIZIHKHGMQ6E5VB6FZBJBKHZ", "length": 17022, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, rayat kranti sanghatana Agitation, Solapur district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसहकारमंत्र्यांच्या घराकडे निघणाऱ्या ‘रयत’च्या कार्यकर्त्यांना रोखले\nसहकारमंत्र्यांच्या घराकडे निघणाऱ्या ‘रयत’च्या कार्यकर्त्यांना रोखले\nगुरुवार, 16 नोव्हेंबर 2017\nसोलापूर ः उसाला पहिली उचल २७०० रुपये देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी संघटनांकडून आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी (ता. १५) सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर रयत क्रांती संघटनेने उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी जिल्ह्यातून कार्यकर्ते सोलापूरकडे निघाले होते. पण शहराबाहेर सावळेश्‍वर टोल नाक्‍यावरच पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या.\nसोलापूर ः उसाला पहिली उचल २७०० रुपये देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी संघटनांकडून आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी (ता. १५) सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर रयत क्रांती संघटनेने उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी जिल्ह्यातून कार्यकर्ते सोलापूरकडे निघाले होते. पण शहराबाहेर सावळेश्‍वर टोल नाक्‍यावरच पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या.\nतरीही या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री देशमुख यांच्या होटगी रस्त्यावरील निवासस्थानाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, बुधवारीही जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, उपोषण, सरक���रच्या निषेधार्थ मुंडण यांसारखी आंदोलने सुरूच आहेत. त्यामुळे ऊसदराचे हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.\nअक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माढा या तालुक्‍यांत आंदोलनाची धग वाढते आहे, पण ना प्रशासन, ना कारखानदार ना मंत्री कोणीच याची दाखल घेत नसल्याने त्याची धार वाढतच राहणार आहे, अशीच परिस्थिती राहिली, तर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. बुधवारी ठरल्याप्रमाणे रयतचे कार्यकर्ते दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघाले होते. पण सोलापूर-पुणे महामार्गावर त्यांच्या गाड्या अडवल्या, त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा निर्णय घेतला.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास माचणूर येथे सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. उसाला पहिला हप्ता ३००० रुपये द्यावा, अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.\nमाढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व उंदरगाव येथे बळिराजा शेतकरी संघटना, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनेने ‘रास्ता रोको' केला. यंदाच्या हंगामात उसाला ३४०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रस्त्यावरील घरासमोर शुक्रवारी (ता. १७) रक्तदान शिबिराचे आयोजन केले अाहे.\nसोलापूर शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना आंदोलन agitation\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील क���षी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-09-26T01:30:11Z", "digest": "sha1:W7SLE7MYVINDNNGCEQ2DNMLF3ZC37WJ3", "length": 7145, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानचे माजी पंतप्रधान अब्बासींविरुद्ध पकडवॉरंट जारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान अब्बासींविरुद्ध पकडवॉरंट जारी\nइस्लामाबाद (पाकिस्तान्‌): पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांच्याविरुद्ध पकडवॉरंट जारी करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना एका उच्चस्तरीय बैठकीची माहिती देण्यावरून लाहोर उच्च न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केले आहे,\nसन 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असे नवाज शरीफ यांनी मे महिन्यात डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. नवाज शरीफ यांच्या वक्तव्यानंतर सरकार आणि लष्कर यांच्यातील तणाव वाढला होता. अब्बासी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीची महिती अब्बासी यांनी शरीफ यांना दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अब्बासी यांनी गोपनीयतेच्या शपथेचे उल्लंघन केल्याचा, सुरक्षा दलांचा अवमान केल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे. अब्बासी यांच्या विरोधात राजद्रोहाचा आरोपाखाली कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोकसभेची निवडणूक मुंबईतून लढविणार\nNext articleसरपंचपदासाठी शंभर अर्ज दाखल\nनिवडणूक हारूनही पद न सोडण्याचा मालदीवचे राष्ट्रपती गयूम यांचा निर्णय\nराफेल व्यवहार : केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे राहुल गांधी यांच्यावर ‘हे’ आरोप\nनेपाळमध्ये पोर्नोग्राफिक साईटवर बंदी\nअमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता\n“एच 4′ व्हिसाबाबत निर्णय तीन महिन्यांत\nइराणमध्ये लष्कराच्या परेडवर हल्ला : 24 जणांचा मृत्यू तर 53 जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/lifestyle/page/7", "date_download": "2018-09-26T01:09:13Z", "digest": "sha1:FWUYRMCAIAOGFRUNULHAW4BULCXLEYD6", "length": 9394, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनोरंजन Archives - Page 7 of 72 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसंजय जाधव यांचे नवे संकेतस्थळ सुरू\nसुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांच्या वाढदिवशी त्यांचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. संजय जाधव यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांना एक आगळं गिफ्ट मिळालंय. संजय जाधव यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारी imsanjayjadhav.com ही वेबसाइट लाँच झाली आहे. संजय जाधव यांच्या टिमने ही वेबसाइट त्यांना वाढदिवसाची भेट दिली आहे. याविषयी संजय जाधव यांच्या दुनियादारी, तूहिरे, प्यारवाली लव्हस्टोरी आणि गुरू या चित्रपटाचे निर्माते आणि ...Full Article\nनवख्या कलाकारांसोबत स्वानंद किरकिरेंचा अभिनय\nप्रख्यात अभिनेता अक्षयकुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसफष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा स्वत: अक्षयकुमारने प्रकाशित केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजूनच ...Full Article\nयेत्या शुक्रवारी ‘पिप्सी’ आणि ‘चुंबक’ हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर संजय दत्तचा ‘साहेब बिवी’ और ‘गँगस्टर 3’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर ‘मिशन इम्पॉसिबल ...Full Article\nएका कलाकाराचा 31 दिवसांचा प्रवास\nहोम स्वीट होमच्या फर्स्ट लूकमध्ये शहरातील प्रशस्त इमारतीमधील आणि गावातील एका जुन्या धाटणीचे घर दिसत आहे. त्याच्या सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची घराचे वर्णन करणारी सुंदर ...Full Article\nमनाला भिडणाऱया कवितेतून होम स्वीट होमच्या पहिल्या लूकची झलक\nफ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोएक्टीव्ह आणि स्वरूप रिक्रीएशन्स अँड मीडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचा फर्स्ट लुक सोशल ...Full Article\nमोबाईल ऍपवर प्रदर्शित होणार लव्ह लफडे\nदादासाहेब फाळकेंच्या कलाकृतींचा वारसा जपत काही तरुणांनी एकत्र येऊन ‘लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट तयार केला आहे. मात्र, हा चित्रपट चित्रपटगफहात प्रदर्शित न होता एचसीसी नेटवर्क मोबाईल ऍपवर प्रदर्शित होणार ...Full Article\nपुण्याची मराठमोळी अपूर्वा झळकणार बॉलिवूडमध्ये\nऑनलाईन टीम / पुणे : गेल्या काही दिवसात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्येही आपली झलक दाखवताना दिसत आहेत. त्यापैकी एक नवोदित अभिनेत्री अपूर्वा कडवे हीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून ...Full Article\n‘प्रेमा तुझा रंग कसा’मधून उलगडणार गुलाबी प्रेमाची काळी बाजू\nआजवर अनेक चित्रपट, साहित्यातून प्रेमाचं चित्रण करण्यात आलं आहे. त्यातून प्रेम हे अत्यंत भावनिक असतं, प्रेमाची भावना गुलाबी असते, असं दाखवण्यात आलं. वास्तवात मात्र प्रेमाची काळी बाजूही असते आणि ...Full Article\nऍथलेटिक्सवर आधारित रे राया… कर धावा\nकाहीतरी मिळवायचं असलं की अपरिमित कष्ट करावे लागतात.. या प्रवासात अनेक अडथळे समोर येतात… हे अडथळे जो पार करतो तोच स्वत:ला सिद्ध करतो… ‘रे राया कर धावा’ या चित्रपटाचा ...Full Article\nडॉ. राधिका वाघ आंतरराष्ट्रीय ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग\nऑनलाईन टीम / पुणे : ‘ब्लॉसम्स विमेन्स केअर हॉस्पिटल’ च्या संचालिका डॉ. राधिका वाघ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करणार असून ‘मिसेस इलाईट इंडिया युनाईटेड नेशन्स् 2018’ या शीर्षकाखाली ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-HDLN-how-to-use-whatsapp-new-feature-of-group-video-and-calling-5928073-NOR.html", "date_download": "2018-09-26T01:43:08Z", "digest": "sha1:NZ36GX775K7TEBHF5NJSONV5XC2MUSFF", "length": 6736, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "how to use whatsapp new feature of group video and calling | Whatsapp द्वारेही करता येणार ग्रुप व्हिडिओ आणि व्हाइस कॉलिंग, एकावेळी बोलू शकतील चार जण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nWhatsapp द्वारेही करता येणार ग्रुप व्हिडिओ आणि व्हाइस कॉलिंग, एकावेळी बोलू शकतील चार जण\nनुकतेच इन्स्टाग्राममध्येही हे फिचर सुरू करण्यात आले होते. त्यातही एकाचवेळी चार जणांना बोलता येते.\nगॅझेट डेस्क - इन्सटंट मॅसेजिंग अॅप व्हाट्सअपने अँड्रॉइड आणि आयओएस यूझर्ससाठी ग्रुप व्हिडिओ आणि व्हाइस कॉलिंगचे फिचर जारी केले आहे. व्हाट्सअॅपच्या ब���लॉग पोस्टनुसार यूझर्सना यामुळे एकाचवेळी चार जणांना एकत्र व्हिडिओ किंवा व्हाइस कॉल करता येईल.\nयासाठी यूझरला सर्वात आधी व्हाट्सअॅप अपडेट करावे लागेल. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ किंवा व्हाइस कॉल करा. कॉल कनेक्ट झाल्यानंतर मोबाईलच्या ुजव्या बाजुला असलेल्या अॅड पार्टिसिपेंटवर टॅप करून आणखी तीन जणांना यात कनेक्ट करता येते. ग्रुप व्हिडिओ आणि व्हाइस कॉल पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. म्हणजे यात पाचव्या व्यक्तीला हस्तक्षेप करता येणार नाही.\n2014 मध्ये सुरू झाले होते व्हाइस कॉलिंग\nव्हाट्स अॅपने 2014 मध्ये व्हाइस कॉलिंग फिचर सुरू केले होते. त्यानंतर 2016 मध्ये व्हिडिओ कॉलिंग सुरू करण्यात आले होते. कंपनीचटा दावा आहे की, त्यांचे यूझर एका दिवसांत दोन अब्ज मिनिटांचे कॉलिंग करतात.\nफोनची चार्जिंग करताना या गोष्टींकडे ठेवा लक्ष, दिर्घकाळ टिकेल फोनची बॅटरी\n​डिलीट केल्यानंतरसुध्दा स्मार्टफोनमध्ये सेव्ह राहतो डाटा, असा करा परमानंट Delete\nचुकूनही पेपर आणि कपड्याने स्वच्छ करु नका कारचा ग्लास, जाणुन घ्या या Tips\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-flag-hosting-event-two-men-suicide-attempt-137832", "date_download": "2018-09-26T01:45:22Z", "digest": "sha1:ZSLXTCQRRLMCUM6ODNMKHLAJBEEI4BL6", "length": 12091, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad flag Hosting event two men suicide attempt औरंगाबादेत ध्वजारोहनप्रसंगी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेत ध्वजारोहनप्रसंगी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन सुरु असतानाच एकाने आयुक्त परिसरात तर दुसऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता. १५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी वेळीच सावधानता दाखविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.\nऔरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन सुरु असतानाच एकाने आयुक्त परिसरात तर दुसऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता. १५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी वेळीच सावधानता दाखविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.\nसध्या सर्वत्र सरकार विरोधी वातावरण निर्माण झाल्याने विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. बुधवारी ध्वजवंदनसाठी विभागीय आयुक्तालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालकमंत्री सावंत यांचे आगमन होताच बदनापुर तालुक्यातील कंडारी येथील सरपंच सुरेखा दाभाड़े, पती मुकुंद दाभाडे यांनी कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवले. त्याच वेळी त्यांनी अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.\nतसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्नड़ तालुक्यातील भगवान वारे या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत पोलिसांनी खबरदारी घेत दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी नेमक्या कुठल्या कारणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला, याची माहिती प्रशासन घेत आहे.\nइंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळवि���्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/supreme-court-issued-notice-to-whatsapp-302696.html", "date_download": "2018-09-26T00:44:28Z", "digest": "sha1:6WZVRGAJESOVSLOXV2QBXGZO5ORAUGIE", "length": 1763, "nlines": 23, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - भारतात अधिकारी का नेमला नाही?, सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅपला फटकारलं–News18 Lokmat", "raw_content": "\nभारतात अधिकारी का नेमला नाही, सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅपला फटकारलं\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/kapil-sibbal-criticises-pm-277608.html", "date_download": "2018-09-26T00:42:42Z", "digest": "sha1:VICB5VBSF35HNNLFGL7CJI52AREKUOTZ", "length": 13524, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2जी घोटाळ्याच्या खोट्या आरोपांवर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं - कपिल सिब्बल", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n2जी घोटाळ्याच्या खोट्या आरोपांवर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं - कपिल सिब्बल\nत्यामुळे कुठल्या आधारावर 2जी प्रकरणी ते सरकारवर आरोप करत होते याचं स्पष्टीकरण पंतप्रधानांनी द्यावं अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे.\n21 डिसेंबर: 2जी घोटाळ्याप्रकरणी कपिल सिब्बल यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी कपिल सिब्बल यांनी भाजप सरकारवर टीका करत त्यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे.\n2जी स्पेक्ट्रम प्रकरणानंतर कपिल सिब्बल हे टेलिकॉम मंत्री झाले होते. तेव्हाच कॅगचा अहवाल समोर आला होता. त्यानंतर आपण सगळी कागदपत्र तपासली होती. त्यात काहीच गैर नव्हतं असं मत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलं आहे. तसंच तेव्हाही आपण हे सांगितलं होतं पण मीडियाने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असं सिब्बल यांनी सांगितलं. खोट्या घोटाळ्यांचा अपप्रचार करून भाजपनेच एक स्कॅम केला आहे. त्यामुळे कुठल्या आधारावर 2जी प्रकरणी ते सरकारवर आरोप करत होते याचं स्पष्टीकरण पंतप्रधानांनी द्यावं अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे.\nदरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. तर अण्णा हजारे यांनी याप्रकरणी सीबीआयने हाय कोर्टात जावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय राजकारण होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3/all/page-5/", "date_download": "2018-09-26T01:28:21Z", "digest": "sha1:UKLQKIB26PQ5QFWIFQG4APEKZMTE5CCX", "length": 10982, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रक्षेपण- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nज��डप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'बालचित्रवाणी' मोजतेय अखेरीच घटका \n' GSLV Mk-III'चं यशस्वी प्रक्षेपण\n'इस्रो'कडून 'जीएसएलव्ही मार्क-3'चे यशस्वी प्रक्षेपण\nइस्त्रोकडून 7 उपग्रहांच्या सीरिज पैकी तिसर्‍या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण\n21व्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल - मोदी\nमीडियाच्या स्वातंत्र्यावर कोणतीही गदा येणार नाही - प्रकाश जावडेकर\nतेलंगणाचा अपमान कराल तर गाडून टाकू - के. चंद्रशेखर राव\n'मोदींचं भाषण दाखवा नाहीतर कारवाईला सामोरं जा'\nशरीफ यांना पायउतार होण्याचा लष्करप्रमुखांचा फर्मान \nमोदींचा असाही आदेश, आपलं भाषण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा \nइस्त्रोने 'सार्क' उपग्रह प्रक्षेपित करावा - मोदी\nभारताच्या PSLV C-23चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/women-treatment-ghati-hospital-aurangabad-128853", "date_download": "2018-09-26T01:46:55Z", "digest": "sha1:JG3YZ2LAJI7NRCGKOHSPTOE7ZQJTYPVE", "length": 12920, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "women treatment in ghati hospital aurangabad तुटलेल्या खिडक्‍यांमुळे मातांना पावसासह गारव्याचा त्रास | eSakal", "raw_content": "\nतुटलेल्या खिडक्‍यांमुळे मातांना पावसासह गारव्याचा त्रास\nशनिवार, 7 जुलै 2018\nकांगारू मदर केअरसाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या पंधरा दिवसांत सकारात्मक पावले उचलले जाण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत वॉर्डासमोरील जागेतील खिडक्‍यांच्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिल्या आहेत. लवकरच दुरुस्ती होईल.\n- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, एनआयसीयू विभागप्रमुख, घाटी.\nऔरंगाबाद : घाटीतील नवजात शिशू अति दक्षता विभागाच्या (एनआयसीयू) व्हरांड्यात मातांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी असलेल्या खिडक्‍या तुटलेल्या आहेत. त्यामुळे त्यातून पावसाच्या थेंबांसह गार वारा येत असल्याने बाळंतिणींना त्रास सहन करावा लागत आहे.\nराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी घाटीमध्ये पहिल्यांदा एनआयसीयू विभाग सुरू झाला; पण या विभागाला शासनाकडून उपेक्षा सहन करावी लागत आहे. राज्यातील पदव्युत्तर पदवीसाठी मान्यता मिळाल्यानंतरही येथे प्राथमिक सुविधा देण्यासाठी शासन सीएसआरची वाट पाहत आहे. त्यामुळे नातेवाइकांसह मातांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पावस��ळ्याचे दिवस असून, या ठिकाणी मातांना बसण्यासाठी ज्या व्हरांड्यात व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणच्या खिडक्‍या तुटलेल्या आहेत. त्यातून गार हवा आणि पावसाचे शिंतोडे अंगावर येत आहेत. त्याचा परिणाम बाळंतिणींच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे खिडक्‍यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. शनिवारी (ता. सात) या खिडक्‍या दुरुस्त्या केल्या जातील, अशी माहिती डॉ. भारत सोनवणे यांनी दिली. दरम्यान, सीएसआर फंडातून कांगारू मदर केअर वॉर्ड उभारण्यासाठी डॉ. लक्ष्मीकांत देशमुख प्रयत्नशील आहेत. शिवाय त्यांनी शासनाकडेही पाठपुरावा सुरू केले आहे; मात्र अद्याप यश मिळाले नाही.\nकांगारू मदर केअरसाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या पंधरा दिवसांत सकारात्मक पावले उचलले जाण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत वॉर्डासमोरील जागेतील खिडक्‍यांच्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिल्या आहेत. लवकरच दुरुस्ती होईल.\n- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, एनआयसीयू विभागप्रमुख, घाटी.\nमुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nधाकट्याने दिली थोरल्या भावाला \"किडनी'\nअमरावती : मोर्शी तालुक्‍यातील धानोरा येथील रहिवासी संदीप आहाके (वय 30) यांनी आपल्या मोठ्या भावाला मूत्रपिंड (किडनी) देऊन जीवनदान दिले. सुपर...\n\"आयुष्यमान भारत'चे पोर्टलच नाही तयार\n\"आयुष्यमान भारत'चे पोर्टलच नाही तयार नागपूर : केंद्र सरकारच्या \"आयुष्यमान भारत' योजनेचे लोकार्पण उपराजधानीसह देशभरात 23 सप्टेंबरला झाले. मात्र,...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Remove-Ibrahim-from-a-fish-trading-organization/", "date_download": "2018-09-26T00:48:03Z", "digest": "sha1:LH24GYECTAMOOQPCQFDMSKXLV7TJ52L4", "length": 8071, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मासळी व्यापारी संघटनेतून इब्राहिम यांना हटवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Goa › मासळी व्यापारी संघटनेतून इब्राहिम यांना हटवा\nमासळी व्यापारी संघटनेतून इब्राहिम यांना हटवा\nघाऊक मासळी व्यापारी संघटनेतून विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मौलाना यांची हकालपट्टी करून या संघटनेत गोमंतकीयांना स्थान द्यावे, अशी मागणी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. माडेलच्या घाऊक मासळी बाजारात बाहेरून मासळी घेऊन येणार्‍या प्रत्येक वाहनाची अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.आलेमाव म्हणाले, भाजी, चिकन, मटण या सर्वांमध्ये घातक रसायनांचा वापर होत असून आता गोमंतकीयांनी खायचे काय, असा प्रश्‍न पडला आहे. पूर्वी मृतदेह ठेवण्यासाठी आतासारख्या शववाहिका नसायच्या.त्यामुळे लोक मृतदेहांना फार्मोलिन लावून मृतदेह दोन-तीन दिवस जतन करून ठेवायचे. तेच फार्मोलिन आता मासळीसाठी वापरले जात असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nघाऊक मासळी संघटनेचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम याला संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी करून आलेमाव म्हणाले, इब्राहिम यांची मार्केटमध्ये एकाधिकारशाही सुरू आहे. हे संपूर्ण मार्केट त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे गोमंतकीयांना तिथे व्यवसाय करता येत नाही. घाऊक मासळी व्यापारी संघटनेवर सर्व सदस्य बिगरगोमंतकीय आहेत. या संघटनेवर गोमंतकीयांना स्थान मिळायला हवे.तसेच सरकारने इब्राहिम यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवावे, अशी मागणीही चर्चिल यांनी केली.\nगोमंतकीयांना घाऊक मासळी संघटनेच्या सदस्यपदी स्थान मिळावे यासाठी आपण दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले होते. पण मौलाना इब्राहिम यांनी गोमंतकीयांना समितीत घेतले नाही. घाऊक मासळी बाजार इब्राहिम याच्या हाती दिगंबर कामत यांनी दिला होता, असेही चर्चिल आलेमाव म्हणाले.घाऊक मासळी बाजाराच्या संघटनेवर 95 टक्के गोमंतकीय असावेत तरच गोव्यातील मासळीला घाऊक मासळी बाजारात स्थान मिळेल. गोव्यातील मासळी घाऊक मासळी बाजारात आल्यास गोमंतकीयांवर बाहेरची फार्मोलीनयुक्त मासळी खायची वेळ येणार नाही, असे चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.यावेळी कोलवाचे पंचायत सदस्य मिनींनो फेर्नांडिस व इतर उपस्थित होते.\nआपल्याविरूध्द इब्राहिमचा वापर : चर्चिल\nमौलाना इब्राहिम हे पूर्वी दिगंबर कामत यांच्यासोबत होते, आता ते नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याबरोबर आहेत. वारा येईल तसे सूप फिरवण्याची इब्राहिम यांची पद्धत आहे. विधानसभा निवडणुकीत नावेलीतून अपल्याला पाडण्यासाठी आमदार कामत यांनी इब्राहिम यांचा वापर केला होता, असा गौप्यस्फोट चर्चिल आलेमाव यांनी केला आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/ajit-pawar-criticize-on-bjp-government-in-ncp-halabol-yatra-kolhapur-district-kagal-taluka/", "date_download": "2018-09-26T00:48:09Z", "digest": "sha1:TMP5H2W4DZ2KXJBLHRDX5JCKXDWKVSL6", "length": 10732, "nlines": 59, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सत्ताधार्‍यांमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर : अजित पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › सत्ताधार्‍यांमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर : अजित पवार\nसत्ताधार्‍यांमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर : अजित पवार\nदेशातील व राज्यातील भाजप आघाडीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. ‘अच्छे दिन’ची घोषणा करून सत्ता मिळवणार्‍या भाजपने चार वर्षांत जनतेसाठी काय केले याचे स्पष्टीकरण द्यावे. सरकारच्या कारभाराविरोधात जनतेचे मोर्चे निघत आहेत. राज्य सरकारचा कार्यकाल संपेपर्यंत राज्यावर 5 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहणार असून, येथून पूढे जन्माला येणारे मूल राज्याचे कर्जदार म्हणूनच जन्माला येईल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.\nमुरगूड (ता. कागल) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन अंतिम निर्णायक टप्प्यावर आले आहे. कोल्हापूरही शाहूंची जन्मभूमी, कर्मभूमी आहे. तर मुरगूड ही क्रांतिकारकांची भूमी आहे. अशा या पुण्यभूमीत राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या पर्वाची सुरुवात केली आहे. राज्यात सरकारबरोबर असणारी शिवसेना सत्तेत आहे की विरोधात, हे कळत नसल्याचा टोला पवार यांनी लगावला.\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और आपके खातेमे 15 लाख रुपये जमा करूंगा, असे सांगणार्‍यांनी सामान्यांच्या खात्यांवर 15 पैसेसुद्धा जमा केलेले नाहीत. विजय मल्ल्या, नीरव मोदी यांनी कोट्यवधी रुपये पळवले असल्याने 15 लाख जमा होण्याऐवजी 15 लाखांचे कर्ज प्रत्येकाच्या खात्यावर जमा होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.\nप्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे म्हणाले, जनसामान्यांत खोटारड्या सरकारविरोधात चीड निर्माण झाली आहे. देशात सत्तापरिवर्तन होणार असे सांगत त्यांनी, देशाचे राजकारण शरद पवार यांच्याशिवाय होणार नाही, दिल्लीला शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.\nतटकरे भाषण करत असताना व्यासपीठाजवळील रिकाम्या जागेतून सरडा धावत गेला. याचा धागा पकडत तटकरे म्हणाले, मंत्रालयातील उंदीर मुरगूडला कसा आला असा प्रश्‍न उपस्थित करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.\nधनंजय मुंडे म्हणाले की, तावडे यांनी फोटोत, भगिणी मुंडे यांनी चिक्कीत, देसाई यांनी भुखंडात आरोग्य मंत्र्या यांनी औषधात तर अदिवासी मंत्र्यांनी शालेय आहारात खाऊन जनतेची लुटच केली.\nस्वागत माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांनी केले. प्रास्��ाविक माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. यावेळी आमदार जयदेव गायकवाड, शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, अ. संध्यादेवी कुपेकर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम पाटील आदी उपस्थित होते. आभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी मानले. सभेच्या प्रारंभी निढोरी (ता. कागल) येथून 2 हजार मोटर सायकलची रॅली काढण्यात आली.\n...तर मग कर्नाटकात जा\nजन्मावे तर कर्नाटकात, असे म्हणणार्‍या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, मग महाराष्ट्रात आलाच कशाला, महाराष्ट्रातील जनतेच्या जीवावर पदे भोगावयाची अन् गोडवे मात्र सत्ता मिळविण्यासाठी कर्नाटकचे गायचे, अशा लोकांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे.\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-Nylon-manza-ban-on-paper/", "date_download": "2018-09-26T00:59:38Z", "digest": "sha1:WE4AHO25Z2UNV34AFW46TA4WLF5HT6R2", "length": 5775, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नायलॉन मांजावर कागदोपत्रीच बंदी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › नायलॉन मांजावर कागदोपत्रीच बंदी\nनायलॉन मांजावर कागदोपत्रीच बंदी\nनाशिक : विशेष प्रतिनिधी\nअनेक वर्षांपासून संक्रांतीमध्ये पतंग उडवताना नायलॉन मांजामुळे होणार्‍या अपघातांची संख्��ा वाढली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन आदेश काढतात. काही ठिकाणी धाडी टाकून कारवाईदेखील केली जाते. एका बाजूला विक्री करायची नाही, असा निर्धार करणारे विक्रेते मागील दाराने विक्री करीत असल्याने बंदीचा आदेश फक्त कागदोपत्री असल्याचे वास्तव आहे. मांजामुळे पक्ष्यांबरोबरच रस्त्याने जा-ये करणार्‍या दुचाकीस्वारांवरही संक्रांत कोसळत आहे.\nपंचवटीत पतंग उडवताना एका दहावर्षीय बालकाचा मृत्यू झाला. संक्रांतीपूर्वी किंवा संक्रांतीच्या काळात शहरातील विविध भागांत अशा घटना घडतात. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर गतवर्षी शहरातील काही व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने नायलॉन मांजा विक्री करणार नाही असा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरही अनेक व्यावसायिकांनी आर्थिक हित लक्षात घेता मांजाची विक्री केली.प्रामुख्याने सिडको, सातपूर परिसरात आजही चोरीछुप्या पद्धतीने मांजाची विक्री सुरू असल्याने कागदोपत्री बंदीचा फायदा काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.\nविहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या\nनाशिक विमानसेवेला २२ डिसेंबरचा मुहूर्त\nकालव्यावरील अनधिकृत बांधकामे काढणार\nसीटबेल्ट, हेल्मेट न वापरणार्‍या ४१ हजार चालकांवर कारवाई\nपोलीस-पदाधिकारी वादात वाहतूक ठप्प\nनाशिकचे ‘स्वच्छ अ‍ॅप’ क्रमवारीत ७२ वे\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lovemaharashtra.org/2016/06/13/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-4/", "date_download": "2018-09-26T00:32:34Z", "digest": "sha1:CKEMOHTCUJ3YFIEWA56IAKKWNWSW2ONR", "length": 6110, "nlines": 96, "source_domain": "lovemaharashtra.org", "title": "संपादकीय | लव्ह महाराष्ट्र", "raw_content": "\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\nHome » जीवन प्रकाश » संपादकीय\nख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना \"lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या ��ौजन्याने\" हे वाक्य टाकावे.\nदेवाने आपल्याला नेमूनदिलेल्या ठिकाणी आपण त्याची सेवा करत असताना आपण खूप प्रार्थनेत राहण्याची जरुरी आहे. देव कार्य करत आहे आणि त्याचे सहकारी या नात्याने आपण काळजी घ्यायला हवी की आपले देवाबरोबरचे सामूहिक आणि वैयक्तिक चालणे आपल्याकामामुळेझाकोळून टाकले जात नाही.त्यासोबतप्रार्थना ही आपल्या कार्याला जोडलेली पुरवणी किंवा परिशिष्ट बनता कामा नये. कित्येकदा आपण सर्व योजना करतो आणि नंतर शेवटची प्रार्थना करताना म्हणतो: आमच्या सर्व योजना आशीर्वादित कर..\n आपण देवाला आपल्या योजनांवर आशीर्वाद दे म्हणून विचारतो आपण त्याची इच्छा काय आहे हे प्रथम शोधले होते का आपण त्याची इच्छा काय आहे हे प्रथम शोधले होते का आपण योजना करत असताना आणि त्या योजना राबवत असताना खरंच देवावर अवलंबून आहोत का आपण योजना करत असताना आणि त्या योजना राबवत असताना खरंच देवावर अवलंबून आहोत का कीआपण फक्त शब्द उच्चारत आहोत कारण सवयीनुसार सभेच्या शेवटी तशी प्रार्थना केली जात असते\nआम्ही करत असलेल्या कार्यात तुम्ही देत असलेल्या सहभागाबद्दल आम्हालाआनंद वाटतो.तुमच्या प्रार्थनांची आम्हाला गरज आहे आणि जे आमच्या सेवेला आर्थिक सहभाग देतात त्यांचे आम्ही आभारी आहोत. हा अंक तुमच्या जीवाला एक आशीर्वाद असा ठरू देत.\nधडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स\nदेवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस\nधडा २३. १ योहान ४:७-११ स्टीफन विल्यम्स\nचांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल\nधडा २२. १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स\nसेवक असलेल्या नेत्याची पाच चिन्हे लेखक: जॉन ब्लूम\nयेशूवर आणि त्याने वधस्तंभावर यावर विचार\nआमच्या अशक्तपणात आमच्यामध्ये कार्य करण्यास देवाला आवडते\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/dsk-meets-ajit-pawar-at-mumbai-281575.html", "date_download": "2018-09-26T00:41:40Z", "digest": "sha1:BQZV4LV6PGL6MI2U3GEF37GNCQ5FLZH7", "length": 14411, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डीएसकेंनी घेतली अजित पवारांची भेट !, आर्थिक मदतीचं आवाहन", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घ���ात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nडीएसकेंनी घेतली अजित पवारांची भेट , आर्थिक मदतीचं आवाहन\nआर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या डीएसकेंनी आज मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झालीय. या भेटीत डीएसकेंनी अजित पवारांकडे या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मदतीचे आवाहन केल्याचं कळतंय.\n06 फेब्रुवारी, मुंबई : आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या डीएसकेंनी आज मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झालीय. या भेटीत डीएसकेंनी अजित पवारांकडे या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मदतीचे आवाहन केल्याचं कळतंय. काल मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर डीएसकेंनी क्राऊड फंडिंगचा पर्याय पुढे केलाय. याच रणनितीचा भाग म्हणून डीएसके विविध क्षेत्रातील मान्यवरांकडे आर्थिक मदतीचे आवाहन करताहेत.\nगुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसके त्यांच्या मालमत्ता विकायला तयार आहेत. पण व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांकडून डीएसकेंची चोहोबाजूनी कोंडी करून त्यांच्या मालमत्ता या स्वस्तात घशात घालण्याचा डाव आखला जातोय, असा गंभीर आरोप डीएसकेंकडून होतोय. या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवारांची डीएसकेंना नक्कीच अप्रत्यक्षपणे मोठी मदत होऊ शकते. कदाचित त्यामुळे डीएसकेंनी मदतीसाठी अजित पवारांकडे मदतीची याचना केल्याचं बोललं जातंय. अर्थात अधिकृत सूत्रांनी मात्र, या माहितीला अजून दुजोरा दिलेला नाही पण या भेटीत डीएसकेंनी अजित पवारांकडे या आर्थिक कोडींतून बाहेर पडण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचं आवाहन केल्याचं बोललं जात असून अजित पवारांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सांगितलं जातंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'डीएसके'अजित पवारडीएसके अजित पवारांना भेटले\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS: पुण्यात 'आवाज वाढीव DJ तुला आईची शपथ हाय'\nतीन राज्य, दोन महिने, अखेर पोलिसांनी शोधले 101 मोबाईल्स\n पुण्यात समोस्याच्या गोड चटणीत आढळला मेलेला उंदीर\nडोळ्याचं पारणं फेडणारा दगडूशेठ गणपतीचा अथर्वशीर्ष सोहळा पाहा ड्रोनमधून\nVIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-50-rupees-bonus-groundnut-gujarat-1506", "date_download": "2018-09-26T01:43:50Z", "digest": "sha1:3FNQJRG5KYEX6Z4MOBI6LVLSC4LKYJ2E", "length": 15026, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 50 rupees bonus for groundnut in Gujarat | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुजरातमध्ये भुईमुगास 50 रुपये बोनस\nगुजरातमध्ये भुईमुगास 50 रुपये बोनस\nबुधवार, 27 सप्टेंबर 2017\nसध्या भुईमूगाची खरेदी किमान आधारभूत दरापेक्षा कमी किमतीने होत आहे. सरकारच्या बोनस देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.\nनवी दिल्ली ः गुजरातमध्ये यंदा भुईमूगाच्या उत्पादनात वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आवक वाढून किमती घसरू नये व शेतकऱ्यांना रास्त दर मिळावेत यासाठी राज्य सरकारने सोमवारी (ता. 25) भुईमूगाला क्विंटलमागे 50 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.\nकेंद्राने खरीप हंगामासाठी भुईमूगाला क्विंटलमागे 4250 रुपये किमान आधारभूत दर (एमएसपी) आणि 200 रुपये बोनस जाहीर केलेला आहे. मात्र येथील अनेक प्रमुख बाजारपेठांमध्ये भुईमूगाची 3175 ते 3300 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याविरोधात शेतकऱ्यांसह अनेक वेळा शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांनीही आंदोलन करून विरोध दर्सविला आहे.\nयंदा अनुकूल हवामान परिस्थितीमुळे येथील भुईमूगाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा 19 टक्‍क्‍यांनी वाढून 32 लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. या परिस्थितीत भुईमुगाची आवक वाढून दर कमी होण्याची शक्‍यता आहे. तसेच सरकारविरोधात जनमत तयार होऊ नये यासाठी राज्य सरकारने क्वि���टलमागे 50 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nराज्य सरकारमार्फत भुईुमूगाची 106 केंद्रांवर शासकीय खरेदी करण्यात येणार आहे. बाजार समित्यांमध्ये जेव्हा भुईमूगाची आवक वाढते अशा वेळी म्हणजे 25 आक्‍टोबरपासून ही केंद्रे खरेदीला प्रारंभ करणार आहेत. शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन सरकारने केले असून खरेदीचा दिवस आणि वेळ याचा संबंधित शेतकऱ्यांना एसएमएस पाठविला जाणार आहे.\nगुजरातची भुईमूग उत्पादन स्थिती (लाख क्विंटलमध्ये)\n(स्रोतः कृषी संचालनालय गुजरात, एसईए)\nगुजरात खरीप कृषी विभाग तेलबिया पिके भुईमूग\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्या���...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1500", "date_download": "2018-09-26T01:24:25Z", "digest": "sha1:NHYAXQXGILX4HA43F442XGQNIKURYEYS", "length": 5019, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news sachin tendulkar BMW assembly line | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसचिन तेंडुलकर कारच्या असेंब्ली लाईनवर..\nसचिन तेंडुलकर कारच्या असेंब्ली लाईनवर..\nसचिन तेंडुलकर कारच्या असेंब्ली लाईनवर..\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nक्रिकेटचं मैदान गाजवलेल्या मास्टर ब्लास्टर सचिनच्या हातात तुम्ही बॅटशिवाय दुसरं काहीच पाहिलं नसेल. पण सचिन चक्क कारच्या असेंब्ली लाईनवर पाहायला मिळाला. निमित्त होतं बीएमडब्लूच्या बंगळूरू प्रकल्पाच्या अकराव्या वर्धापनदिनाचं. सचिननं बीएमडब्लू प्रकल्पाच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात भाग घेतला. यावेळी सचिननं इंजिनिअर्ससोबत इंजिन अस��ंबल केलं. शिवाय कारचीही पाहणी केली. यावेळी त्यानं असेंब्ली विभागातल्या कर्मचाऱ्यांशी संवादही साधला.\nक्रिकेटचं मैदान गाजवलेल्या मास्टर ब्लास्टर सचिनच्या हातात तुम्ही बॅटशिवाय दुसरं काहीच पाहिलं नसेल. पण सचिन चक्क कारच्या असेंब्ली लाईनवर पाहायला मिळाला. निमित्त होतं बीएमडब्लूच्या बंगळूरू प्रकल्पाच्या अकराव्या वर्धापनदिनाचं. सचिननं बीएमडब्लू प्रकल्पाच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात भाग घेतला. यावेळी सचिननं इंजिनिअर्ससोबत इंजिन असेंबल केलं. शिवाय कारचीही पाहणी केली. यावेळी त्यानं असेंब्ली विभागातल्या कर्मचाऱ्यांशी संवादही साधला.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/595170", "date_download": "2018-09-26T01:09:45Z", "digest": "sha1:HIX33WOV5L6PYPL5AXJQBY5JIJDRMG4X", "length": 5166, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नाशिकमध्ये बस आणि क्रुझर अपघात : 5ठार, 6जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नाशिकमध्ये बस आणि क्रुझर अपघात : 5ठार, 6जखमी\nनाशिकमध्ये बस आणि क्रुझर अपघात : 5ठार, 6जखमी\nऑनलाईन टीम / मुंबई :\nनाशिकमध्ये महामार्गावर असलेल्या शिरवडे फाटा या ठिकाणी बस आणि क्रुझरचा अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार तर 6 जण जखमी झाले आहेत अशी माहिती समोर येते आहे. जखमींवर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपळगाव चांदवडजवळ हा अपघात झाला.\nया अपघातामुळे दोन्ही दिशेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रूझर गाडी बागलाण तालुक्मयातील किकवारी येथील होती यामधले बसलेले सगळे जण एका लग्नासाठी जात होते त्याचवेळी हा अपघात झाला.चांदवडच्या खडकजांब गावाच्या शिवारातील प्रुझर मुंबई आग्रा महामार्गाने नाशिकच्या दिशेने जात होती. तेव्हा प्रुझरचे टायर फुटले. टायर फुटल्यावर ही गाडी दुभाजक ओलांडून नाशिकहून येणाऱया सटाणा आगाराच्या बस क्रमांक एम एच 14 बीटी 4716 ला धडकली. या धडकेत प्रुझरमध्ये बसलेल्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर अपघातामुळे 6 जण जखमी झाले आहेत.\nदेशातील 9 राज्यातील पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात\nजवानांसाठी लवकरच एसी जॅकेट : पर्रीकर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nहँकॉक पूल रखडल्याने कुचंबणा\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2018-09-26T01:15:51Z", "digest": "sha1:R5VDO3HEMDHPFGKRBGTGQYVVBOMJOKHO", "length": 12742, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सदस्यचौकट साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nसदस्यांना स्वत:बद्दल अधिक माहिती/वर्णन सहज देता यावी असा सदस्य साचांचा उद्देश्य असतो.यात मूळ किंवा सध्याचे राहण्याचे शहर प्रदेश किंवा देश , आपल्याला अवगत असलेल्या भाषा (प्रभूत्वानूसार), स्वत:चे महाविद्यालय इत्यादी बद्दलचे साचे कल्पक पणे बनवून स्वत:च्या सदस्य पानावर लावता येतील.\n१ भाषेप्रमाणे विकि संपादक साचे\n२ संकेतस्थळ सदस्यत्व साचे\n३ विविध समर्थन साचे\n४ विविध शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी/महाविद्यालय साचे\nभाषेप्रमाणे विकि संपादक साचे[संपादन]\nप्रकल्प भाषा प्रवीण(बॅबल) अंतर्गत भाषेप्रमाणे विकि संपादक वर्गात वर्गीकृत साचे\nभाषा महिरपी कंसासहीत साचा तुमच्या सदस्यपानावर जतन करा असा दिसेल\nहे सदस्य मराठी बोलू शकतात.\nसंकेतस्थळ महिरपी कंसासहीत साचा तुमच्या सदस्यपानावर जतन करा असा दिसेल\nम मी मनोगत संकेतस्थळाचा सदस्य आहे.\nमिसळपाव सदस्य {{साचा:सदस्य चौकट मिसळपाव सदस्य}}\nमिपा मी मिसळपाव संकेतस्थळाचा/ची सदस्य आहे.\nउपक्रमी {{साचा:सदस्य चौकट उपक्रम सदस्य}}\nउपक्रम मी उपक्रम संकेतस्थळाचा/ची सदस्य आहे.\nसमर्थन महिरपी कंसासहीत साचा तुमच्या सदस्यपानावर जतन करा असा दिसेल\n49px|मोझिला फायरफॉक्सचे चिन्ह ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते.\nमराठी फायरफॉक्स {{साचा:सदस्यचौकट मराठी फायरफॉक्स}}\n49px|मोझिला फायरफॉक्सचे चिन्ह ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मराठी फायरफॉक्स वापरते.\nमहाराष्ट्र राजकारण शिवसेना {{साचा:सदस्यचौकट महाराष्ट्र राजकारण}}\nही व्यक्ती महाराष्ट्रातल्या पुढील राजकीय पक्षांची समर्थक आहे.\n-शिवसेना - महाराष्ट्र एकीकरण समिती - -महाराष्ट्र नवनिर्माण सेना- -महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष -\nविविध शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी/महाविद्यालय साचे[संपादन]\nसमर्थन महिरपी कंसासहीत साचा तुमच्या सदस्यपानावर जतन करा असा दिसेल\nवालचंद अभियांत्रिकी सांगली महाविद्यालयाची आजी/माजी विद्यार्थी/विद्यार्थिनी {{साचा:सदस्यचौकट वालचंद सांगली}}\nही व्यक्ती वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची आजी/माजी विद्यार्थी/विद्यार्थिनी आहे.\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► महाविद्यालयांचे विद्यार्थी‎ (१ क)\n► विकिपिडिया प्रकल्प सदस्य चौकट साचे‎ (२ प)\n► स्थानानुसार सदस्य साचे‎ (२ क, ३३ प)\n\"सदस्यचौकट साचे\" वर्गातील लेख\nएकूण ५५ पैकी खालील ५५ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:सदस्य चौकट उपक्रम सदस्य\nसाचा:सदस्य चौकट मिसळपाव सदस्य\nसाचा:सदस्य विकिपिडिया/साचे चमू २\nसाचा:सदस्य विकिपिडिया/स्वागत आणि साहाय्य चमू २\nसाचा:सदस्य विकिपिडिया/स्वागत आणि साहाय्य चमू ३\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०१७ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/latest-orpat+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-09-26T01:39:01Z", "digest": "sha1:CC6KWVR45JIICFCTUHF7IHVUEJ3U4C6Z", "length": 20025, "nlines": 578, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या ओरपत हॅन्ड ब्लेंडर 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\n���ोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest ओरपत हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nताज्या ओरपत हॅन्ड ब्लेंडरIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये ओरपत हॅन्ड ब्लेंडर म्हणून 26 Sep 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 45 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक ओरपत १००ए हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट 781 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त ओरपत हॅन्ड ब्लेंडर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश हॅन्ड ब्लेंडर संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 45 उत्पादने\nशीर्ष 10ओरपत हॅन्ड ब्लेंडर\nओरपत हहब 107 E सब हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230 V , 50 Hz ,\nओरपत एक्सप्रेस मिनी चॅप्पेर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 watt\nओरपत ओहम 217 बरं बेरी चॅप्पेर & ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230 V\nओरपत ओहम 217 ओंलक्स ब्लॅक चॅप्पेर & ब्लेंडर ब्लॅक\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230 V\nओरपत ओहम 217 मॅजेस्टिक येल्लोव चॅप्पेर & ब्लेंडर ब्लॅक\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230 V\nचौधरी स्टेनलेस स्टील ओरपत हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 watt\nओरपत हहब 117 E हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230 V , 50 Hz\nओरपत १००ए हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nओरपत ओहम 207 हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\nओरपत ओहम 217 वोइलेत 200 W हॅन्ड ब्लेंडर\nओरपत हहब १३७ए 250 W हॅन्ड ब्लेंडर\nओरपत 217 200 W हॅन्ड ब्लेंडर\nओरपत ओहम 207 150 W हॅन्ड ब्लेंडर\nओरपत ओहम 217 हॅन्ड मिक्सर 200 W हॅन्ड ब्लेंडर\nओरपत हहब 157 E ओबी हॅन्ड ब्लेंडर्स विवलेत\n- मोटर स्पीड 18000 RPM\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 Watt\nओरपत हहब 157 E ओबी हॅन्ड ब्लेंडर्स येल्लोव\n- मोटर स्पीड 18000 RPM\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 Watt\nओरपत हहब 157 E ओबी हॅन्ड ब्लेंडर्स रेड\n- मोटर स्पीड 18000 RPM\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 Watt\nओरपत हहब 157 E ओबी हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- मोटर स्पीड 18000 RPM\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 Watt\nओरपत हहब १०७ए 250 वॅट हॅन्ड ब्लेंडर विठोवूत बाउल ब्लू\nओरपत हहब १००ए ओबी 250 वॅट हॅन्ड ब्ले��डर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250W\nओरपत हहब १००ए 250 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- मोटर स्पीड 18000rpm\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250W\nओरपत हहब 107 ओबी हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- मोटर स्पीड 18000rpm\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250w\nओरपत हॅन्ड ब्लेंडर हहब १५७ए ओबी कॉलवर व्हाईट\nओरपत व हा मी 207 हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 150 watts\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x10787", "date_download": "2018-09-26T01:42:43Z", "digest": "sha1:GCUYYHRMBMIDW3VSYERQJDINLVHHXWHU", "length": 9808, "nlines": 243, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "GO Launcher Theme Teddy Bears-1", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली मजेदार\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: LG-E430\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर GO Launcher Theme Teddy Bears-1 थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-26T00:25:05Z", "digest": "sha1:UWW7AMD4IIBM6X4IPRYH5Q3QZ5SJVPX2", "length": 7042, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फळबाजार वगळता मार्केट यार्डातील व्यवहारावर भारत बंदचा फारसा परिणाम नाही – फळबाजारात मात्र आवक घटली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफळबाजार वगळता मार्केट यार्डातील व्यवहारावर भारत बंदचा फारसा परिणाम नाही – फळबाजारात मात्र आवक घटली\nपुणे – इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवर्निमाण सेनेने आणि इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदचा मार्केट यार्डवर फारसा परिणाम झाला नाही. फळ विभाग वगळता भाजीपाला, भुसार आदी विभागात नेहमीच्या तुलनेत आवक-जावक कायम होती. तर फळे विभागात नेहमीच्या तुलनेत केवळ 25 टक्केच आवक झाली.\nसोमवारी (दि. 10 सप्टेंबर) मार्केट यार्डातील तरकारी विभागात 50 ते 60 गाड्यांची आवक झाली. ही आवक नेहमीच्या तुलनेत स्थिर असल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, सोमवारी मार्केट यार्डात नेहमीच कमी आवक होत असते. आज झालेली आवक नेहमीच्या तुलनेत आहे. बाजारात आलेला भाजीपाला विकला गेला आहे. भावही रविवारच्या (दि.9 सप्टेंबर) तुलनेत स्थिर आहेत. तर फळे विभागाचे उपाध्यक्ष युवराज काची म्हणाले, बंदच्या भीतीमुळे फळबाजारात मात्र शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात माल आणला. नेहमीच्या तुलनेत केवळ 25 टक्केच मालाची आवक झाली. तरीही रविवारच्या तुलनेत फळांचे भाव स्थिर आहेत. आणलेल्या मालाची विक्री झाली. तर भुसार बाजारावरही भारत बंदचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दी पुना मर्चंट्‌स चेंबरचे सहसचिव विजय मुथा यांनी सांगितले. नेहमीच्या तुलनेत आवक-जावक सुरू होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहिंजवडीतील चक्राकार वाहतूक पुढील 15 दिवस कायम\nNext article#भारतबंद : पिंपरी चिंचवड शहरात मनसेचे तीव्र आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/paishancha-paus-part-25-by-mahesh-chavan/", "date_download": "2018-09-26T00:55:40Z", "digest": "sha1:2Y52NBCZUBW34SHASQ6OB3M2FIPBTOBV", "length": 23522, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "पैशांचा पाऊस भाग २५ – म्युच्युअल फंड : गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय भाग २ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nपैशांचा पाऊस भाग २५ – म्युच्युअल फंड : गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय भाग २\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)\nआज आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील वेगवेगळ्या योजना पाहणार आहोत, कारण जोपर्यंत आपल्याला त्यातील फरक समजणार नाही तोपर्यंत आपल्या आथिर्क ध्येयांसाठी कुठे गुंतवणूक करायची आपल्याला कळणार नाही. म्युच्युअल फंड कंपनीद्वारा गुंतवणूकदारांच्या गरजांनुसार वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जातात. या योजना गुंतवणूकदाराच्या\n>> सध्याची आर्थिक बाजू,\n>> जोखीम घ्यायची तयारी आणि\n>> या गुंतवणुकीवर किती परतावा आणि कधी\nया सर्व गोष्टींचा अभ्यास करून जाहीर केल्या जातात. हिंदुस्थानामध्ये सध्या ४३ म्युच्युअल फंड कंपन्या आणि त्यांच्याकडे प्रामुख्याने ४००० पेक्षा जास्त योजना आहेत. सेबीचे माजी चेअरमन सी.बी. भावे यांनी म्युच्युअल फंड कंपन्यांना म्युच्युअल फंडच्या योजना कमी करण्यासाठी आवाहन केले होते आणि भविष्यातही योजनांची संख्या कमी ठेवण्यासाठी सांगितले होते.\n१. Equity Funds / Growth Funds :- ह्या म्युच्युअल फंडच्या योजना मुख्यत्वेकरून विविध कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूक केलेल्या रक्कमेला जास्तीत जास्त परतावा पुढील ५ तर १० वर्षात मिळावा यासाठी हे पर्याय योग्य असतात. Equity Fund हे जोखीमवाले असतात आणि यातील परतावा हा शेअर बाजाराच्या परतव्यानुसार असतो. या मध्येही विविध पर्याय असतात जसे की\n✔ Diversified Funds, :- ह्या योजना वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे जोखीम कमी होण्यास मदत होते.\n✔ Sector specific funds :- ह्या योजना फक्त एका क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. जसे की रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्टर\n✔ Index based funds. :- ह्या योजना शेअर मार्केट मधील इंडेक्स (निर्देशांक) मधील शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. जसे की CNX Nifty Index and S&P BSE Sensex. शेअर बाजारातील ज्या इंडेक्सशी संबंधित म्युच्युअल फंड असेल त्या नुसार त्यामध्ये उतार-चढ पाहायला मिळतो.\n२. Debt Fund / Fixed Income Funds :- ह्या योजना प्रामुख्याने debt / फिक्स इनकम सिक्युरिटीज मध्ये म्हणजेच कॉर्पोरेट बॉण्ड्स, डिबेंचर्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि अशा प्रकारच्या वेगेवेगळ्या गुंतवणुकीत पैसे गुंतवले जातात. ह्या योजना दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी, कमी जोखीम घेऊन जास्तीत जास्त परता��ा मिळावा यासाठी गुंतवणूकदार पसंत करतात.\n३. Tax Saving Funds :- टॅक्स सेविंग फंड नावाप्रमाणेच टॅक्स सेविंगसाठी गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करतात. पण यातील खरी गोष्ट म्हणजे टॅक्स सेविंग बरोबरच जर गुंतवणूकदार दीर्घकालीन ध्येय डोक्यात ठेऊन यात गुंतवणूक करत असेल तर यातून परतावा हे चांगला मिळतो. इनकम टॅक्स ऍक्ट १९६१, ८० C नुसार १५०००० पर्यंत गुंतवणूक या टॅक्स सेविंग ज्यांना ELSS MF ही बोलले जाते.\n४. Liquid Funds / Money Market Funds :- Liquid फंड किंवा मनी मार्केट फंड liquid म्हणजेच तरलता देणाऱ्या गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे ३० दिवस-६० दिवस काही वेळेस तर ७ दिवसासाठी सुद्धा. स्विंग किंवा करंट अकाउंटला पैसे असलेले बहुतेक जण या Liquid Fund मध्ये गुंतवणूक करून स्मार्ट पैसे खिशात घालत असतात.\n५. Balanced Funds :- Balanced Funds ह्या योजनांमध्ये शेअर्स बरोबरच फिक्स डिपॉजिट सारख्या सुरक्षित पर्यायामध्ये ही गुंतवणूक करतात. दोन्ही गुंतवणूक पर्याय एकमेकाला भिन्न आहेत आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून एक गुंतवणूकदारांची जोखीम कमी केली जाते. या गुंतवणूक योजना मध्यम किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत.\n६. Exchange Traded Funds (ETFs) :- ETFs हे एक वैशिष्ट्यपूर्ण म्युच्युअल फंड आहेत ज्यामध्ये एखाद्या इंडेस्क्सचा किंवा कमोडिटी (गोल्ड/ सिल्वर) च्या मार्केटनुसार चढ-उतार होत असतात. समजा तुम्ही गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक केली असेल तर गोल्ड च्या भावानुसार त्यामध्ये चढ-उतार होत राहणार. यामध्ये वैशिष्ट्य एकाच आहे की गोल्ड तुम्हाला स्वतःकडे ठेवायची गरज नाही.\nयाव्यतिरिक्त म्युच्युअल फंड गुंतवणुकीचच्या खूप योजना आहेत पण वरील मुख्य प्रकार आहेत. आपल्या आर्थिक ध्येयानुसार म्युच्युअल फंड निवडणे ही खरी कला आहे आणि याबद्दल तुम्ही जितका अभ्यास कराल तितके तुमचे आर्थिक ध्येय तुम्हणूनला तुमच्या दृष्टिक्षेपात दिसेल. पुढील लेखात म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूक पर्याय याबद्दल सविस्तर पाहूया\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदिल्ली डायरी- उत्तर प्रदेशमधील अविश्वासाचा ‘कचरा’\nपुढीलमुंबईकरांचा रविवार पाण्यात, पाच दिवस धोक्याचे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/kolhapur-ambabai-temple-aggitation-266698.html", "date_download": "2018-09-26T00:41:54Z", "digest": "sha1:YGWV7AV3JWHSBYO72W4RULHHCMRPC32N", "length": 14442, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातला वाद चिघळला,आंदोलकांची तीव्र निदर्शनं", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातला वाद चिघळला,आंदोलकांची तीव्र निदर्शनं\nज्या पुजाऱ्यांनी देवीला घागरा चोळी नेसवली तेच पुजारी मंदिरात येत असल्यामुळं कोल्हापूरमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी आता प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिलाय.\nसंदीप राजगोळकर, कोल्हापूर, 06 आॅगस्ट : करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरातला वाद आता पुन्हा एकदा उफाळलाय. ज्या पुजाऱ्यांनी देवीला घागरा चोळी नेसवली तेच पुजारी मंदिरात येत असल्यामुळं कोल्हापूरमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी आता प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिलाय.\nसाडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या आई अंबाबाईला अजित ठाणेकर आणि बाबूराव ठाणेकर या दोघा पुजाऱ्यांनी घागरा चोळी नेसवली होती. त्यानंतर कोल्हापूरमध्ये पुजारी हटाव आंदोलन सुरु झालं. आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीतल्या एका बैठकीतच अजित ठाणेकर यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर निर्णय होईपर्यंत या दोघांनाही मंदिरात बंदी घालण्यात आली होती. तरीही बाबूराव ठाणेकर हे मंदिरात आल्यानं आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.\nआज त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर तीव्र निदर्शन केली. आणि पुजाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर पोलिसांना निवेदनही देण्यात आलं. पण हे शेवटचं निवेदन असून यापुढं ठाणेकर पुजारी मंदिरात आले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिलाय. सध्या हे प्रकरण न्यायालयात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असून पुजारी हटाव आंदोलन कधी मिटणार, त्याबाबत प्रशासन निर्णय कधी घेणार याकडे देवीच्या भक्तांचं आणि कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nमुख्यमंत्री आणि गडकरींच्या नागपुरात चार दिवसांपासून बससेवा ठप्प\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/fake-email-id-cheats/articleshow/65521138.cms", "date_download": "2018-09-26T01:58:41Z", "digest": "sha1:ZYLE74SR2YCIJ6ZMY6Q3YEQPUPWSKPKO", "length": 10137, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Colaba police station: fake email id cheats - बनावट ईमेल आयडीने फसवणूक | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nबनावट ईमेल आयडीने फसवणूक\nबनावट ईमेल आयडीने फसवणूक\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nकुलाबा येथील विल्को कंपनीत आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या कर्मचाऱ्याचा बनावट ईमेल आयडी बनवून एका भामट्याने एक कोटी ७० लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी कंपनीचे मालक अजय शाह यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nनेपियन्सी रोड येथील सागरकुंज येथे राहणारे अजय शाह यांची कुलाब्यात विल्को नावाची कंपनी आहे. कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहण्याची जबाबदारी येथील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याला देण्यात आली आहे. याच कर्मचाऱ्याच्या ई-मेल आयडीवरून कंपनीच्या एका ग्राहक कंपनीला मेल पाठवण्यात आला. या मेलवरून एक कोटी ७० लाख बँक खात्यावर पाठवण्यास सांगितले. हे पैसे कंपनीच्या खात्यामध्ये न जाता परदेशातील एका खात्यावर वळते करण्यात आले. प्राथमिक चौकशीत या कर्मचाऱ्याचा हुबेहूब ई-मेल आयडी बनवून हे कृत्य केल्याचे उघड झाल्याने मालक शाह यांनी तक्रार केली.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपूर्वी नेमकं घडलं काय\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी\nचंद्रात दिसले साईबाबा; मुंबईत अफवांचा बाजार\nlalbaugcha raja 2018: लालबागच्या राजाचे जल्लोशात विसर्जन\nलालबागच्या राजाच्या विसर्जनसमयी भक्तांची बोट उलटली; पाच जखमी...\n...तरच मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारेन: देवरा\nganesh immersion: राज्यात २४ जणांचा बुडून मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क���राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1बनावट ईमेल आयडीने फसवणूक...\n2Kerala Floods: एसटी कर्मचाऱ्यांकडून १० कोटी...\n3'डॅशिंग' राम कदम यांच्यावर मनसेचा 'बॅनरहल्ला'...\n4भीक मागणाऱ्या महिलेकडे चोरीचे मूल...\n5गुरुदास कामत यांचे निधन...\n7सहकारी संस्थांमधील गैरकारभार येणार चव्हाट्यावर...\n8देशात भीतीचे वातावरण तयार केले जातेय...\n9मुंबईत वाजपेयींचे स्मारक उभारणार...\n10तो फोन शेवटचा ठरला......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/girl-suicide-pishor-aurangabad/", "date_download": "2018-09-26T00:44:01Z", "digest": "sha1:7PXAMPYCMDLZJO2T3X5OP46YAQLPSXSC", "length": 5883, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिशोर येथे तरुणीची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › पिशोर येथे तरुणीची आत्महत्या\nपिशोर येथे तरुणीची आत्महत्या\nयेथील एका अविवाहित तरुणीने स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.9) सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान उघडकीस आली. चैताली रमेश वाघ (28) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिशोर येथील दिगर भागात ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागच्या गल्‍लीत चैताली ही आपली लहान बहीण व आजी सोबत राहात होती. मंगळवारी लहान बहीण ही टंकलेखनाच्या क्‍लासला आणि आजी आठवडी बाजारात गेलेली असताना चैतलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पोलिस पाटील तुषार काकुळते यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे, पो.कॉ. के.टी. वाघ आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्यात राजेश अनंतराव कांबळे (मुळगाव पाथर्डी ह.मु. सावंगी, औरंगाबाद) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तसेच राजेशने लग्‍नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. राजेशची पत्नी जयश्री हीने त्यास मदत केल्याचाही यात उल्लेख आहे.\nमृत तरुणीचे वडील रमेश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश आणि जयश्री कांबळे यांनी चैतालीस आत्महत्येस प्���वृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी सकाळी पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदानंतर पोलिसांनी तरुणीचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. वनगाव (ता.सोयगाव) येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मोरे करीत आहेत.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/latur-auto-police-threat-due-to-rickshaw-driver-make-sucide/", "date_download": "2018-09-26T00:44:25Z", "digest": "sha1:7JMNYP4ZRBZ5V5YSUADMEYFZZIJSARGQ", "length": 6934, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसाच्या जाचाला कंटाळून अॅटोचालकाची आत्महत्त्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › पोलिसाच्या जाचाला कंटाळून अॅटोचालकाची आत्महत्त्या\nपोलिसाच्या जाचाला कंटाळून अॅटोचालकाची आत्महत्त्या\nपोलिसाच्या मारहाणीत ज्येष्ठाच्या मृत्यूची घटना ताजी असताना निलंगा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तुपडी या गावी मंगळवारी त्याचीच पुनरावृत्ती झाली. पोलिस व एका सावकाराच्या जाचाला कंटाळून एका अॅटोचालकाने गळफास घेतल्‍याची घटना समोर आली आहे. शिवराज संभाजी अभंगे असे आत्‍महत्‍या केलेल्‍या व्यक्‍तीचे नाव असून मृत्यूपूर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार उघ़ड झाला आहे. संबधीतांवर गुन्हा नोंद केल्याशिवाय प्रेत ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.\nकाही दिवसांपूर्वी शिवणी कोतल परिसरात एका ट्रकला धडकल्याने तिघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. तेथून शिवराज हे त्यांचा अॅटो (टमटम) घेऊन जात होते. या घटनेबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती. असे असताना पानचिंचोली बिटच्या पोलिसांनी शिवराज यांच्याच अॅटोने दुचाकीस्वाराला उडवल्याचे सांगत त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. पानचिंचालीचे बिट अमलदार जीवन जाधव हे शिवराज यांच्या घरी गेले व त्यांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणातून नाव वगळायचे असेल तर पाच लाख रूपये दे असा दम भरला. त्यानंतर त्यांना मोटारसायकलवरुन नेऊन त्यांच्याजवळील पाच हजार रुपये घेतले. उर्वरीत पैसे न दिल्यास घरातील सर्वांना काळ्या पाण्याला पाठवतो अशी धमकी दिली. या साऱ्याने आपले पती तणावात गेले. आपले व आपल्या कुटूंबाचे कसे होईल हा ताण असह्य झाल्याने त्यांनी मंगळवारी भानुदास जाधव यांच्या शेतातील झाडास गळफास घेतल्याचे शिवराज यांच्या पत्नी सुनिता यांनी निलंगा पोलिस निरीक्षकांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आपल्या पतीच्या मृत्यूस जीवन जाधव हेच जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करावी असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान शिवराज यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतही पोलिस जमादार जाधव व प्रकाश कलशेट्टी यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Surgery-by-the-telescope-at-the-district-hospital/", "date_download": "2018-09-26T00:48:07Z", "digest": "sha1:KCZXTOICIDVKTSREB7DT5D7R5ZLI2VCX", "length": 8488, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा रुग्णालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › जिल्हा रुग्णालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया\nजिल्हा रुग्णालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया\nपिंपरी : प्रदीप लोखंडे\nनवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागात दुर्बिणीद्वारेे कानाची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. दारिद्—यरेषेखालील किंवा केशरी शिधापत्रिकाधारक असल्यास या ठिकाणी मोफत उपचार केले जातात; अन्यथा तीनशे रुपये शुल्क आकारले जाते. महिन्याला विविध प्रकारच्या 35 शस्त्रक्रिया या विभागात होत आहेत. कान-नाक-घशाशी संबंधित कॅन्सरची प्राथमिक तपासणीही केली जाते.\nजिल्हा रुग्णालयात कान-नाक व घशाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी 2005 -2006 पासून हा विभाग कार्यरत आहे. सध्या या विभागात दहा खाटांची सुविधा आहे. पूर्वी या विभागाला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता; मात्र अत्याधुनिक सोयी-सुविधा व विविध आजारांवर उपचार होत असल्याने या ठिकाणी रुग्णांची गर्दी वाढत आहे. या विभागात दुर्बिणीद्वारेे कानाची शस्त्रक्रिया, श्रवणक्षमता चाचणी, वाचादोष उपचार, टॉन्सील, दुभंगलेले ओठ, टाळू, नाकातील विविध शस्त्रक्रिया, थॉयरॉईडसह विविध ग्रंथींवरील शस्त्रक्रिया केली जाते. कान-नाक-घशाशी संबंधित कॅन्सरवरची प्राथमिक तपासणी केली जाते, त्याबाबत मार्गदर्शन व उपचाराचीही सोय आहे.\nया विभागात आंतररुग्ण व बाह्यरुग्ण असे दोन विभाग आहेत. दिवसाला सुमारे 80 ते 100 रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. थॉयरॉईड व इतर ग्रंथींशी संबंधित महिन्याकाठी दोन शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. अनेकांना जबड्याचा, कानाचा व घशाचा कॅन्सर होत आहे. या विभागात याबाबत प्राथमिक तपासणी केली जाते. कॅन्सर झाला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या रुग्णावर उपलब्ध सामग्रीद्वारे उपचार व मार्गदर्शन केले जाते.\nकॅन्सरचे प्रमाण अधिक असल्यास पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविले जाते. महिन्याला दोन रुग्ण कॅन्सरचे आढळत आहेत. खासगी रुग्णालयात दुर्बिणीद्वारे कानाची शस्त्रक्रिया करण्याचा खर्च अधिक आहे; मात्र जिल्हा रुग्णालयात दारिद्—यरेषेखाली किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास मोफत उपचार केले जातात. इतर रुग्णांना नाममात्र तीनशे रुपये फी आकारली जाते. त्यामुळे येथे येणार्‍या रुग्णांना ते सोयीचे होत आहे. या विभागात पुरेसे कर्मचारी आहेत. यामध्ये दोन कान-नाक-घसातज्ज्ञ, एक श्रवणक्षमता चाचणीतज्ज्ञ, एक वाचादोषतज्ज्ञ आहेत.\nया विभागात दुर्बिणीद्वारे कानाची शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये कानाचा खराब पडदा बदलणे, हाड कुजले असल्यास ते स्वच्छ करून बदलणे, हाडाची साखळी खराब झाली असल्यास बदलणे आदी शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णांना दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याची विश्‍वासार्हता नव्हती, त्यामुळे काही रुग्ण अशा शस्त्रक्रियेच्या भीतीमुळे पाठ फिरवत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Agitation-of-farmers-in-Kavathe-Mahankal/", "date_download": "2018-09-26T00:48:21Z", "digest": "sha1:HNUA7D7QRPE7AHLWMB6PLZICPHPLZDRK", "length": 5182, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दूध, शेतमाल रस्त्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › दूध, शेतमाल रस्त्यावर\nअखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शिरढोण येथे रस्त्यावर शेतीमाल आणि दूध ओतून राग व्यक्त करण्यात आला. शेतकर्‍यांच्या आंदोलनाने शासनाला जाग येत नसेल, तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला.\nकिसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉ. दिगंबर कांबळे म्हणाले, बंदच्या सातव्या दिवशीही हमीभाव मिळण्यासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. रानात काबडकष्ट करून शेतीमाल पिकवायचा. मात्र तो बाजारात नेण्यासाठी गाड़ी खर्चही शेतकार्‍यांना परवडत नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय नाही.\nतालुका सरचिटणीस कॉ. डॉ. सुदर्शन घेरड़े म्हणाले, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट भाव, दुधाला रास्त भावाचा तसेच रत्नागीरी-नागपूर, विजापूर-गुहागर रस्त्याचे जबरदस्तीने होणारे जमीन अधिग्रहण थांबवावे. कॉ. गवस शिरोळकर म्हणाले, देशात तूर, साखर पडून असल्याने भाव कोसळले आहेत. अशा परिस्थितीतही भाजप सरकार देशात मोझॅम्बीकची तूर व पाकिस्तानची साखर आयात करीत आहे. आंदोलनात सचिन पाटिल, सागर पाटील, नितिन पाटील, आप्पालाल मुलाणी, उदय पाटील, नामदेव पाटील, दत्ताजीराव शिंदे, नारायण चौगुले, मच्छिंन्द्र पाटील, रजनीकांत पाटील, एम. एस. पाटील, प्रमिला मोरे, वैभव सरवदे, राहुल मदने, संपत पाटील उपस्थित होते.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Indian-Buddhist-Mahasabha-before-Buddha-Vandala-in-front-of-Kali-Vitthal/", "date_download": "2018-09-26T01:37:52Z", "digest": "sha1:N7RNUGCEEAWXHQ2LBY4I7O7Z3QOYCXNS", "length": 4568, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भारतीय बौद्ध महासभेने केली विठ्ठलासमोर बुद्धवंदना | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › भारतीय बौद्ध महासभेने केली विठ्ठलासमोर बुद्धवंदना\nभारतीय बौद्ध महासभेने केली विठ्ठलासमोर बुद्धवंदना\nपंढरपूर येथील दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पंढरीत श्रीविठ्ठल मंदिरात विठ्ठलासमोर बुद्धवंदना केली. ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, अबालवृद्धांना सुख-शांती व समृद्धी तसेच उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रार्थना यावेळी केली.\nअशी माहिती बुुद्धिष्ट सोसायटीचे पंढरपूर शहराध्यक्ष सूरज हरिबा पोळके यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन, आषाढ पौर्णिमा धम्मदिनी वर्षावास निमित्ताने श्रीविठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलासमोर देशातील उपासक, उपासिका तसेच अबालवृद्ध नागरिकांना सुख-शांती-समृद्धी, उत्तम आरोग्य लाभावे म्हणून मंगलमैत्री भावनेने जिल्हाध्यक्ष दी��क आठवले यांच्यासह सर्वांनी बुुद्धवंदना समर्पित केली. ही बुुद्धवंदना तब्बल 22 मिनिटे चालली. यावेळी त्रिसरण पंचशीलही घेतले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/akkalkot-tahsildar-take-action-on-iiegal-sand-excavation/", "date_download": "2018-09-26T00:43:11Z", "digest": "sha1:BZ33VY7LQOE2G7QMILDFRPMOAPVTNOQN", "length": 6888, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवैध वाळू उपशावर तहसिलदारांची कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › अवैध वाळू उपशावर तहसिलदारांची कारवाई\nअवैध वाळू उपशावर तहसिलदारांची कारवाई\nअक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाळ येथे तहसिलदार दीपक वजाळे यांनी अवैध वाळु माफिया विरोधात रविवारी धडक कारवाई केली. तहसिलदार वजाळे यांनी कल कर्जाळ येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जप्त करून दोन व्यक्तीनां ताब्यात घेण्यात घेतले. तर तीन अज्ञात व्यक्ती विरोधात दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तहसिलदार दिपक वजाळे यांच्या धडक कारवाईने अक्कलकोट तालुक्यातील वाळु माफियांचे धाबे दणाणले आहेत.\nतहसिलदार दिपक वजाळे यांनी अक्कलकोट तालुक्यातील अवैध वाळु रोखण्यासाठी नऊ मंडलात नऊ पथके तयार केली होती. ३१ सप्टेबर २०१७ रोजी सर्वच ठिकाणच्या वाळु उपसा परवान्याची मुदत संपली होती. यानंतर तालुक्यात वाळु उपसा हा सुरूच होता. याला रोखण्यासाठी शेगाव,देवी कवठा, धारसंग, खानापुर, कुडल, म्हैसलगी, आळ्गे, गुडेवाडी, सुलेरजवळगे,पान मंगरूळ या ठिकाणी फिरते पथक तहसिलदार वजाळे यांनी नेमले होते. याचाच भाग म्हणून तहसिलदार वजाळे यांनी कल कर्जाळ येथे रविवारी पहाटे पासुनच कारवाई केली. तहसिलदार वजाळे यांनी सापळा ���चुन १२ तास कारवाई केली. यावेळी २ वाळु उपसा करणाऱ्या बोटी जप्त करण्यात आल्या. नदीतुन एक बोट बाहेर कादून ती पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. तसेच २ व्यक्तीना ताब्यात घेण्यात आले आहे. तर तीन अज्ञात व्यक्ती विरोधात अक्कलकोट दाक्षिण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येणार असुन, मोक्का कायदया अंर्तगत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार दिपक वजाळे यांनी दिली. तहसिलदार वजाळे यांच्या अवैध वाळु उपसा विरोधातील धडक कारवाईमुळे अवैध वाळु उपसा करणाऱ्याचें धाबे दणाणले आहेत.\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nअपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/sugar-cane-rate-farmers-association-give-ultimatum-said-will-stop-factory/", "date_download": "2018-09-26T01:14:19Z", "digest": "sha1:J33F4P775MCJ6AYELDY7DUQ6GK2MKHDD", "length": 7795, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : गव्हाणीत उड्या मारून गाळप रोखणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › सोलापूर : गव्हाणीत उड्या मारून गाळप रोखणार\nसोलापूर : गव्हाणीत उड्या मारून गाळप रोखणार\nमाझी आंदोलनाची लढाई केवळ शेतकर्‍यांच्या उसाला योग्य भाव मिळावा, यासाठी आहे. लोकनेते कारखान्याने एफआरपी अधिक चारशेचा भाव येत्या आठवड्यात जाहीर न केल्यास कारखान्यावर गनिमी काव्याने जाऊन गव्हाणीत उड्या मारून कारखाना बंद पाडण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभैया देशमुख यांनी दिला.\nलोकनेते कारखान्याचा दिशेने पाटकूलहून अनगरकडे निघालेला जनहित शेतकरी संघटनेचा मोर्चा मोहोळ पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पंढरपूर रोडवर पाटकूल फाटा येथे रोखला. यावेळी मोर्चासाठी अनगरच्या दिशेने जाणार्‍या आंदोलकांनी प्रभाकरभैया देशमुख यांच्यासमवेत रस्त्यावरच ठिय्या मांडून रास्ता रोकोस प्रारंभ केला. जनहित शेतकरी संघटनेने तब्बल तासभर रास्ता रोको करत लोकनेते कारखान्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.\nदेशमुख म्हणाले की, आम्ही ऊसदरासाठी लोकनेते व भीमाविरोधात आंदोलनाचा रितसर इशारा दिला होता. त्यानुसार कारखान्याला आठवड्याची मुदतही आम्ही आंदोलन करून दिली. मग लोकनेते कारखान्याने दर घोषित करणे अपेक्षित असताना तो केला नाही. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चासाठी जात होतो. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला पाटकूल फाट्यावरच रोखले. दुर्दैवाची बाब म्हणजे आमच्या लोकशाही मार्गाच्या आंदोलनाविरोधात महिलांचा प्रतिमोर्चा काढण्याची केलेली तयारी निश्‍चितपणे खेदजनक आहे. यावेळी देशासाठी लढणार्‍या शहिदाचे पार्थिव घेऊन जाणार्‍या लष्करी सेवेतील वाहनाला रस्ता खुला करून देण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुंगत येथील नेते विजय रणदिवे यांनीही भाषणातून लोकनेते व भीमा कारखान्याच्या दराबाबत विलंब धोरणाचा खरपूस समाचार घेतला. नायब तहसीलदार किशोरसिंह बडवे यांनी निवेदन स्वीकारले. मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nसोलापूर : गव्हाणीत उड्या मारून गाळप रोखणार\nपंढरपुरातील पाणीपुरवठा जॅकवेलची इमारत खचली, पाणीपुरवठा धोक्यात\nभंगार वाहनांच्या लिलावातून जिल्हा परिषदेला 48 लाखांचा महसूल\nक्रीडाधिकारी नजीर शेख यांच्या बडतर्फीचा स्थायीचा ठराव\nमाळशिरस तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे सुरू\nवाखरीत आमदार निधीतील सभामंडपाचे भूमिपूजन\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/fire-at-uruli-devachi-depot-258575.html", "date_download": "2018-09-26T00:42:57Z", "digest": "sha1:MEWT4ST4XQHM46VZJHQ746UMVDAVEIM7", "length": 13846, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे : उरुळी देवाची कचरा डेपो 5 दिवसांपासून धुमसतोय !", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nपुणे : उरुळी देवाची कचरा डेपो 5 दिवसांपासून धुमसतोय \nगेल्या पाच दिवसांपासून कचरा डेपोला आग लागली असून ती धुमसत आहे\n19 एप्रिल : पुणे महानगरपालिकेचा कचरा हा उरुळी देवाची कचरा डेपोत डम्प केला जातो. गेल्या पाच दिवसांपासून कचरा डेपोला आग लागली असून ती धुमसत आहे. पालिकेकडून अग्निशामक दल पाणी आणि माती वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.\nउरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी यानंतर कचऱ्याचे ट्रक येऊ देणार नाही अशी भूमिका घेतलीय. जानेवारी २०१५ मध्ये अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक झाली त्यांनी ९ महिने वेळ मागितली होती. मात्र, अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. राष्ट्रीय हरित लवादात ही केस असून यावर अजून निर्णय येणे बाकी आहे.\nपुण्यात दररोज १७०० टन घनकचरा निघतो. मात्र त्यातील केवळ ५०० टन कचरा प्रक्रिया केला जातो. उरुळी देवाचाही -फुरसुंगी या गावात २५ वर्षांपासून हा कचरा टाकण्यात येतोय. सायंटिफिक लँडफिल म्हणजेच शास्त्रीय पद्धतीन भूभरण होणं गरजेचं असताना ओपन डम्पिंग केली जाते. पिंपरी सांडस गावात नवीन कचरा डेपो करणार असं सांगितलं गेलं. मात्र यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेली नाही. पुणे महानगर पालिकेचे कचराप्रक्रिया प्रकल्प देखील अत्यावस्थेत आहेत.\nहंजर प्रकल्प - १००० टन - दोन वर्षांपासून बंद\nरोकेम प्रकल्प - ७५० टन प्रत्यक्षात ३०० टन कचरा प्रक्रिया होते\nदिशा - २०० टन\nदरम्यान, जागेवरच कचरा वर्गीकरण करून तो प्रभागात जिरवणे गरजेचं आहे. नवनियुक्त महापौरांनी लवकरच यावर तोडगा ��ाढण्याचं आश्वासन दिलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS: पुण्यात 'आवाज वाढीव DJ तुला आईची शपथ हाय'\nतीन राज्य, दोन महिने, अखेर पोलिसांनी शोधले 101 मोबाईल्स\n पुण्यात समोस्याच्या गोड चटणीत आढळला मेलेला उंदीर\nडोळ्याचं पारणं फेडणारा दगडूशेठ गणपतीचा अथर्वशीर्ष सोहळा पाहा ड्रोनमधून\nVIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/nagpur-raigad-authority-chairman-sambhaji-raje/", "date_download": "2018-09-26T00:46:02Z", "digest": "sha1:WWINBKU3ZYNAYPRFPVY7LBDF72ZPP67T", "length": 16126, "nlines": 56, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. संभाजीराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. संभाजीराजे\nरायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. संभाजीराजे\nनागपुर येथे किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा आज करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\nछत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाचे संवर्धन करण्यासाठी आता शासनाच्यावतीने रायगड विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. रायगड संवर्धन जगातील दुर्ग अभ्यासकांसाठी एक आदर्श ठरावा आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खा. संभाजीराजे छत्रपती यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खा. संभाजीराजे यांनीच 6 जून रोजी दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा भव्य प्रमाणात साजर�� करण्यास सुरूवात केली. या सोहळयाची मुहुर्तमेढ रोवल्यानंतरच काही वर्षात हा सोहळा लोकोत्सव बनला आणि पुढे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शिवभक्तांच्या उपस्थितीमुळे ‘राष्ट्रीय सणा’कडे मजल मारू लागला. 2005 पासून हा सोहळा भव्य प्रमाणात साजरा होत असून, या माध्यमातूनच खा. संभाजीराजे यांनी रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याची मागणी सरकारकडे केली होती. याच पाश्र्वभूमीवर रायगडावर 2016 च्या शिवराज्याभिषेक सोहळयास मा.मुख्यमंत्री उपस्थित असताना त्यांनी रायगड व परिसर संवर्धनासाठी 600 कोटी रूपयांच्या निधीची घोषणा केली होती.\nशिवछत्रपतींच्या विचारांचे वारसदार असलेल्या खा.संभाजीराजे छत्रपती यांचा दुर्गराज रायगड व शिवराज्याभिषेक सोहळा हा अत्यंत जवळचा विषय आहे. त्यांनी आजवर गडकिल्ल्यांच्या जतन, संवर्धनासाठी सर्वसमावेषक गोष्टींचा विचार करून रायगडाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा व भुदरगड किल्ल्यांसाठी 10 कोटीचा विशेष निधी मंजूर करून आणला त्‍यामुळे या किल्‍ल्‍यांच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. गड किल्ले जतन, संवर्धन व संरक्षण ही आता आपली सर्वांची जबाबदारी आहे या विचाराने पुढाकार घेऊन गड किल्ले संवर्धनाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर झाल्यानंतर संभाजीराजे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शिवरायांच्या 103 गडकोटांवर एकाच दिवशी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.\nआजवर रायगडावर 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा, रिकाम्या मेघडंबरीत शिवछत्रपतींची शिवभक्तांच्या पाठिंब्यावर बसवलेली शिवमूर्ती तसेच युनेस्को या जागतिक वारसा जतन व संवर्धन संस्थेच्या पदाधिका- यांना कोल्हापूरात आमंत्रित करून महाराष्ट्रातील शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश युनेस्कोच्या यादीत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभेतही त्यांनी शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश जागतिक वारसा यादीत व्हावा यासाठी आवाज उठविला आहे.\nपहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी खासदार संभाजीराजे आग्रही आहेत. यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पाच किल्ल्यांचे संवर्धन करून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. रायगडाचे जतन व संवर्धन योग्य प्रकारे कसे व्हावे यासाठी 6 जून 2017 च्या शिवर���ज्याभिषेक सोहळयाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 जून रोजी त्यांनी संवर्धनाबाबत देशातील तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत तसेच शिवभक्तांचे विचार व सुचनांच्या आधारे ‘संवर्धन रायगडाचे,मत शिवभक्तांचे’ हा परिसंवाद आयोजित केला होता. महाराष्ट्रात 350 हून अधिक गड, सागरी किल्ले आहेत त्यात विशेष महत्व सिंधूदुर्ग किल्ल्याला आहे. हा किल्ला स्वत: शिवरायांनी बांधला असून, त्यानंतर त्या किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले शिवरायांचे मंदिर, त्या मंदिरा समोरील राजर्षि शाहु महाराज यांनी बांधलेला सभा मंडप, किल्ल्यावर असणारे छत्रपती शिवरायांच्या पायाचा व हाताचा ठसा अशा अनेक गोष्टींमुळे या किल्ल्याला विशेष महत्व आहे. या किल्ल्याचे व शिवराजेश्वर मंदिराचे जतन, संवर्धन होण्यासठी हा सिंधूदुर्ग किल्ला ही संभाजीराजेंनी विशेष प्रयत्न करून रायगड प्राधिकरणात सामाविष्ट करून घेतला आहे.\nया सोहळयासाठी देशभरातून येणा-या शिवभक्तांसह इतिहास अभ्यासक,संशोधकांची संख्या पाहून गतवर्षी रायगडाच्या संवर्धनासाठी हा निधी जाहीर झाला. रायगडाच्या संवर्धनाचे काम व्हावे ही सर्व शिवभक्तांची तीव्र इच्छा होती. शिवभक्तांच्या इच्छेनुसार केंद्राच्या पुरातत्व विभागाने नियम शिथिल करून या निधीस परवानगी दिली. रायगडाचे संवर्धन योग्य प्रकारे होण्यासाठी तसेच पर्यटनाच्या दॄष्टीने जगाच्या नकाशावर रायगड येण्यासाठी शासनाच्या वतीने रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.\nभारताचा मानबिंदू व आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या रायगडाचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे रायगड विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली असून सर्व शिवभक्तांच्या वतीने मी ही जबाबदारी स्विकारत आहे. रायगड हा आपल्या सर्वांचा असून रायगडाच्या संवर्धन कार्यात प्रत्येक शिवभक्तांचे योगदान मह्त्वाचे आहे अशी प्रतिक्रीया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याप्रसंगी व्यक्त केली.\nया समितीमध्ये रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, कोकण आयुक्त श्री. जगदीश पाटील, प्रिंसिपल सेक्रेटरी टुरिझम आणि कल्चर श्री. नितीन गद्रे, माजी कोकण आयुक्त श्री. प्रभाकर देशमुख, ए. एस.आय. रिजनल जनरल डॉ. एम. नंबीराज��, ए. एस. आय. डिरेक्टर जनरल डॉ. उषा शर्मा, मॅनेजिंग डिरेक्टर एम. टी. डी. सी. विजय वाघमारे, कार्यकारी अधिकारी जि. प. रायगड श्री. अभय यावलकर,ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक श्री.पांडुरंग बलकवडे, दुर्ग अभ्यासक श्री. भगवान चिले, श्री. रघूजी आंग्रे,इतिहास अभ्यासक श्री. राम यादव, श्री. सुधीर थोरात आदींचा सामावेश करण्यात आला आहे.\nरायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. संभाजीराजे\nस्वाती यवलुजे होणार नूतन महापौर\nअनेक कर्जदारांना बेकायदेशीरपणे कर्जवाटप\nजाणून घ्या काय आहे ई-वे बिल प्रणाली\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-gitajayanti-procgramm/", "date_download": "2018-09-26T01:40:55Z", "digest": "sha1:YGFRM6WC5ADONYX6GK6WXDJWUYMQQPXL", "length": 8360, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गीतेला मातृरूपात पाहिल्यास सहज आकलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › गीतेला मातृरूपात पाहिल्यास सहज आकलन\nगीतेला मातृरूपात पाहिल्यास सहज आकलन\nगीता समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा अभ्यासक असण्याची आवश्यकता नाही. गीतेला मातृरूपात पाहू शकणार्‍या कोणालाही गीतेचे सहज आकलन होऊ शकते. गीतेवर आधारित वक्तृत्व स्पर्धेला युवकांचा लाभलेला प्रतिसाद व त्यांना गीतेत निर्माण झालेला रस आशादायी आहे, असे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यू धनश्रीदीदी तळवलकर यांनी केले.\nपांडुरंगशास्त्री आठवले प्रवर्तीत स्वाध्याय परिवाराच्या वतीने गीताजयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीप्रसंगी त्या विराट जनसमुदायाला उद्देशून बोलत होत्या. त्र्यंबक रोड येथील ठक्कर मैदानात गुरुवारी सायंकाळी हा भव्य कार्यक्रम झाला. यावेळी धनश्रीदीदी म्हणाल्या, नुसत्या वाचन-लेखनाच्या माध्यमापेक्षा माणसाने थेट माणसापर्यंत पोहोचण्यासाठी स्वाध्याय परिवाराने सुरू केलेल्या प्रयत्नांना युवावर्गाची मिळणारी साथ महत्त्वाची आहे. अन्य सारे युवकांबाबत नैराश्यपूर्ण उद्गार काढत असताना, पांडुरंगशास्त्री आठवले मात्र युवकांविषयी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन बाळगून होते. युवकही त्यांच्या अपेक्षांना खरे उतरले. त्याचा प्रत्यय या स्पर्धेच्या निमित्तानेही आला. युवावर्गाला गीतेविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी या स्पर्धा सुरू केल्या. गीता हा जुनाट ग्रंथ असल्याचा अनेकांचा समज असतो; मात्र तो बदलण्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या ठरत आहेत. गीतेला समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची नव्हे, तर तिच्याकडे अर्जुनाच्या दृष्टिकोनातून व प्रेमपूर्वक पाहण्याची गरज आहे.\nस्वाध्याय परिवारातर्फे सुमारे 41 वर्षांपासून आयोजित केल्या जाणार्‍या या स्पर्धेला विश्‍वव्यापक स्वरूप देण्यात आले असून, यंदा देशातील 18 राज्ये व इंग्लंड, अमेरिकेसह अनेक देशांत 18 भाषांत झालेल्या या स्पर्धेत तब्बल साडेचार लाख युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी ‘गीता : तेजाचे दर्शन, मानवमूल्य संवर्धन’ असा विषय देण्यात आला होता. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतून 3% हजार 110 युवक-युवती स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धा युवा केंद्रापासून ते गट, तालुका, जिल्हा या टप्प्यांत घेण्यात आल्या. नाशिक विभागाची अंतिम फेरी गुरुवारी झाली. यावेळी 12 विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमानंतर हजारो युवकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.\nत्र्यंबकचा बाळू बोडके ‘महाराष्ट्र केसरी’\nशस्त्रसाठ्याचा तपास योग्य दिशेने : चौबे\nधुळ्यात दंगल; अकरा ताब्यात\nइंदिरा गांधी रुग्णालयास क्लीन चिट\nगीतेला मातृरूपात पाहिल्यास सहज आकलन\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हे���ार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Kolhapur-Bidar-Weekly-Express-will-start-from-June-13/", "date_download": "2018-09-26T00:58:55Z", "digest": "sha1:LUBOU3Q7AW65E5MTE4ICID72IMLAW4IM", "length": 3916, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर-बिदर साप्ताहिक एक्स्प्रेस १३ जूनपासून सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › कोल्हापूर-बिदर साप्ताहिक एक्स्प्रेस १३ जूनपासून सुरू\nकोल्हापूर-बिदर साप्ताहिक एक्स्प्रेस १३ जूनपासून सुरू\nकोल्हापूर-बिदर साप्ताहिक एक्स्प्रेस (11415/11416) दि. 13 जूनपासून सुरू होणार आहे. प्रत्येक बुधवारी रात्री 11.35 वाजता कोल्हापूर येथून सुटून दुसर्‍या दिवशी गुरुवारी बिदर येथे सकाळी 10.15 वाजता पोहोचेल. बिदर येथून कोल्हापूरसाठी ही गाडी गुरुवारी दुपारी 11.45 वाजता निघून शुक्रवारी मध्यरात्री 12.35 वाजता कोल्हापूर येथे येईल.\nया गाडीस भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, पंढरपूर आणि मिरज येथे थांबा देण्यात आला आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस कोल्हापूर-नागपूर धावणारी एक्स्प्रेस बिदरसाठी आठवड्यातून एकदा सोडण्यात येणार आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/knife-attack-in-kupwad/", "date_download": "2018-09-26T00:57:17Z", "digest": "sha1:7K76II73VSMQAMRICHMB6ELCVWPXEUBY", "length": 4330, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरुणावरील चाकूहल्ला प्रकरणी कुपवाडमधील एकास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › तरुणावरील चाकूहल्ला प्रकरणी कुपवाडमधील एकास अटक\nतरुणावरील चाकूहल्ला प्रकरणी कुपवाडमधील एकास अटक\nशहरातील ईश्वर तातोबा बंडगर (वय 35, रा. कापसे प्लॉट) या तरुणावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी संशयित आरोपी ओंकार किशोर सगरे (वय 30, रा. शालिनीनगर, कुपवाड) याला कुपवाड पोलिसांनी अटक केली आहे.\nरविवारी (दि. 14) या दोघांत बराचवेळ झटापटही झाली. ओंकार सगरेने ईश्वरच्या उजव्या खांद्यावर व पाठीवर दोन खोलवर चाकूचे वार केले होते. यामुळे प्रचंड रक्तस्राव होऊन ईश्वर गंभीर जखमी झाला. जखमी ईश्वरला उपचारासाठी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. संशयित ओंकार सगरेच्या विरोधात जखमी बंडगरने फिर्याद दिली होती. गुन्हा घडल्यानंतर तीन दिवस फरारी असलेल्या संशयित ओंकार सगरेला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी शालिनीनगर परिसरात सापळा रचून मंगळवारी मध्यरात्री त्याला अटक केली.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/595173", "date_download": "2018-09-26T01:10:42Z", "digest": "sha1:G3YEOX7USUSG4ZRPFMNC7JLBIKVA7HOE", "length": 5894, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दहशतवाद्यांचे मृतदेह थेट अज्ञातस्थळी पुरणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » दहशतवाद्यांचे मृतदेह थेट अज्ञातस्थळी पुरणार\nदहशतवाद्यांचे मृतदेह थेट अज्ञातस्थळी पुरणार\nऑनलाईन टीम / श्रीनगर :\nदहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांचे मृतेह कुटंबीयांकडे सोपवण्याऐवजी अज्ञात स्थळी पुरण्याचा निर्णय भारतीय सैन्याने घेतला आहे. अतिरेक्यांच्या अंतयात्रेला ज्या पद्धतीने गर्दी होते, भडकाऊ भाषणे होतात, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक तरुण मोठ�� प्रमाणावर दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात. युवकांना अशा अंत्ययात्रेत जाण्यापासून रोखणे शक्मय नसल्याने गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर लष्कराने असा निर्णय घेतला आहे. याशिवाय अंत्ययात्रेत सहभागी झालेले इतर दहशतवादी या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात.\nसोशल मीडियावर अशा व्हिडीओंच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी आकर्षित केलं जातं. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बूल मुजाहिदीन आणि अल बद्र यासारख्या दहशतवादी संघटना दहशतवाद्यांच्या अत्ययांत्रेचा फायदा तरुणांना आकर्षित करण्यासाठी करतात. सोशल मीडियावर अंत्ययात्रांचे व्हिडीओ आणि तरुणांची माथी भडकवणारे मेसेज व्हायरल केले जातात आणि यातून नवीन दहशतवादी तयार होतात.\nघुसखोरीला सर्जिकल स्ट्राईकने प्रत्युत्तर\nजपानच्या संरक्षण मंत्र्यानी दिला राजीनामा\nआजपासून मुंब्रा बायपास दोन महिने बंद राहणार\nआयएसआयला गोपनीय माहिती पुरवणाऱया माधुरी गुप्ता यांना तीन वर्षाचा तुरूंगवास\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lovemaharashtra.org/2018/06/12/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2018-09-26T01:21:59Z", "digest": "sha1:KWPWHVLBBN6MFQYKDAM6S5QJOKU3GMF2", "length": 21741, "nlines": 115, "source_domain": "lovemaharashtra.org", "title": "सेवक असलेल्या नेत्याची पाच चिन्हे लेखक: जॉन ब्लूम | लव्ह महाराष्ट्र", "raw_content": "\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\nHome » जीवन प्रकाश » सेवक असलेल्या ने��्याची पाच चिन्हे लेखक: जॉन ब्लूम\nख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना \"lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने\" हे वाक्य टाकावे.\nसेवक असलेल्या नेत्याची पाच चिन्हे लेखक: जॉन ब्लूम\nख्रिस्ती नेता हा सेवक – नेता असावा हे मत ख्रिस्ती म्हणवणारे सर्व लोक मान्य करतील. येशूने तर स्पष्टपणे म्हटले: “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात; परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुमच्यामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणार्‍यासारखा असावा” (लूक २२:२५-२६). आता एखाद्या परिस्थितीत सेवक-नेतृत्व कसे असावे याबद्दल नेहमीच सहमत नसते. सांगायचे झाले तर हा सेवक नेता कधी दुसऱ्यांचे पाय धुतो (योहान १३:१-७), तर कधी निषेध करतो (मत्तय १६:२३) आणि शिस्तही लावतो (मत्तय १८:१५-२०). कधीकधी ते स्वखर्चाने सेवा करतात (१ करिंथ ९:७) पण इतर वेळी ते कडक आज्ञा देतात (१ करिंथ ५:२; ११:१६).\nआपल्यासाठी सुद्धा काही बाबी पाणी गढूळ करतात. सुरुवातच करायची तर, सर्व ख्रिस्ती नेत्यांच्या आत पाप वस्ती करून आहे. याचा अर्थ त्यांनी प्रौढतेची कितीही उंची गाठली तरी ते सदोष सेवक असतील. आणि त्यात या सत्याची भर घाला की येशूला अनुसरणाऱ्या बहुतेक लोकांनी अजून प्रौढतेची उंची गाठलेली नाही. त्यात आणखी या सत्याची भर घाला की निरनिराळे स्वभाव, कला, दाने आणि पाचारण यांचा नेत्याने कशी सेवा करावी आणि अनुयायी ते या नेत्याला कसे पाहतात यावर प्रभाव पडतो. एका सच्च्या नेत्याने प्रामाणिकपणे सेवा करण्याचा केलेला प्रयत्न एखादा सच्चा अनुयायी “वर्चस्व गाजवण्याचा” प्रयत्न म्हणून पाहतो (२ करिंथ १:२४). आणि मग काही लांडगे, स्वत:चा फायदा पाहणारे नेते त्यांच्या अनुयायांना फसवत असतानासुद्धा काही काळ सेवक नेत्याला साजेसे वर्तन करताना दिसतात.\nयामुळे एखादा नेता ख्रिस्तासारख्या ह्रदयाने सेवा करत आहे का नाही हे ठरवण्यासाठी उदार, धीराचे व नम्र सामंजस्य लागते. हे साधे काम नाही. सर्व नेत्यांना शोभेल असे एका आकाराचे सेवक नेत्याचे वर्णन नाही. सर्वत्र पसरलेल्या मंडळीमध्ये गरजा आणि संदर्भ विस्तृत आणि निरनिराळे असतात आणि त्यांना निरनिराळ्या प्रकारचे नेतृत्व व कृपादानांची गरज असते. आपल्��ा नेत्याच्या ह्रदयाची योग्यता पारखताना आपण आपली स्वत:ची प्रवृत्ती कल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपली पसंती किंवा अनुदार प्रमाण यावर आपण विसंबून राहू शकत नाही.\nतरीही नव्या करारात ख्रिस्ती नेत्याची योग्यता आपण काळजीपूर्वक समजून घ्यावी म्हणून आपल्याला सूचना दिल्या आहेत (उदा. १ तीम. ३:१-१३). नेत्यामध्ये कोणते गुण आपण पाहावे की जे सुचवतील की ह्याचा मूलभूत कल ख्रिस्तासारखा सेवक असणे हाच आहे ही यादी इथेच संपत नाही पण मी इथे पाच दर्शिका देतो.\n१. सेवक नेता आपल्या धन्याला गौरव मिळेल हे पाहतो.\nत्याचा धनी ही त्याची सेवा, प्रतिष्ठा किंवा त्याचे अनुयायी नसून देव हा त्याचा धनी आहे. येशूने म्हटले, “जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव पाहतो; परंतु ज्याने त्याला पाठवले त्याचा गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही” (योहान ७:१८). ख्रिस्तासारखा नेता हा ख्रिस्ताचा बंदीवान दास असतो (इफिस ६:६) आणि तो दाखवत राहतो की – समाजाची मान्यता, पद, किंवा आर्थिक सुरक्षा याच्याशी त्याची प्रथम निष्ठा नाही तर ख्रिस्ताशी आहे. यासाठी त्याने शपथ वाहिली आहे व ती तो मोडत नाही (स्तोत्र १५:४).\n२. सेवक नेता ज्यांची आपण सेवा करतो त्यांना अत्यंत आनंद देण्यासाठी त्यागपूर्वक प्रयत्न करतो.\nहे करण्याद्वारे आपल्या धन्याचा गौरव शोधण्याच्या त्याच्या मार्गात मुळीच संघर्ष होत नाही. येशूने म्हटले, “ जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल…ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे” (मत्तय २०:२६,२८). त्याचा स्वभाव, दानांची विविधता, पात्रता, प्रभावाचे क्षेत्र काहीही असो तो आवश्यक ते त्याग करून लोकांची विश्वासात प्रगती होऊन आनंद वाढवा यासाठी प्रयत्न करीत राहील. यामुळे देवाचा गौरव अधिक मोठ्या प्रमाणात होईल (फिली. १:२५; २:९-११).\n३. जर सुवार्ता स्पष्ट करण्यास बाध येत असेल तर तो आपले हक्कही सोडून देण्यास तयार असतो.\nपौलाने हे या प्रकारे मांडले: “कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे” (१ करिंथ ९:१९). ह्याचा त्याच्यासाठी काय अर्थ होता ह्याचा अर्थ काही वेळा त्याने ठराविक प्रकारचे अन्न व पेय वर्ज केले, किंवा ज्यांची सेवा तो करत होता त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली नाही, किंवा स्वत:ला पुरवठा करण्यासाठी स्वत:च्या हातांनी कष्ट केले. किंवा भुकेला राहिला, किंवा चांगले कपडे नव्हते, किंवा त्याला मारहाण करण्यात आली व राहण्यास घर नव्हते किंवा मंडळीत आणि बाहेर त्याची छी: थू करण्यात आली (१ करिंथ ४:११-१३; ९:४-७). आणि त्याने अविवाहित राहण्याचा निश्चय केला (१ करिंथ ९:५). हे सर्व तो हुतात्मा होण्यापूर्वी घडले. पौलाच्या सेवक असण्याच्या प्रमाणाने कमालीची उंची गाठली. पण जर ख्रिस्तासाठी अधिक लोक जिंकायचे असतील तर सर्व सेवक नेत्यांना आपले हक्क सोडून द्यावे लागतील.\n४. सेवक नेता स्वत: दिसले जावे किंवा मान्यता मिळावी अशा विचारात गुंतलेला नसतो.\nबाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे तो स्वत:ला “वराचा मित्र” समजतो (योहान ३:२९). आणि स्वत:ची भूमिका उठून दिसावी अशा विचारांनी तो पछाडलेला नाही. ज्यांची भूमिका कमी दर्जाची आहे ते कमी महत्त्वाचे आहेत असे तो मानत नाही. तसेच अधिक महत्त्वाची भूमिका उठून दिसते म्हणून तो तिचा हव्यास करीत नाही (१ करिंथ १२:१२-२६). आपल्याला मिळालेली भूमिका किती चांगल्या रीतीने करता येईल यासाठी तो मनापासून प्रयत्न करतो. आणि भूमिका देण्याचे काम तो आनंदाने देवावर सोपवतो (योहान ३:२७).\n५. सेवक नेता स्वत:चा ऱ्हास व्हावा याची वाट पाहतो व नम्रपणे ती वेळ मान्य करतो.\nसर्वच सेवक हे काही मोसमांसाठीच असतात. काहींचे मोसम मोठे तर काहींचे छोटे असतात. काहींचे मुबलक तर काहींचे तुटपुंजे. काहींची नोंद ठेवली जाते व आठवण केली जाते बहुतेकांची नाही. पण सर्व मोसम संपुष्टात येतात. जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला आपला मोसम संपला आहे याची जाणीव झाली तेव्हा त्याने म्हटले,\n“माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा र्‍हास व्हावा हे अवश्य आहे” (योहान ३: २९,३०).\nकाही वेळा आपला मोसम संपला आहे हे त्या नेत्यालाच प्रथम समजते. काही वेळा इतरांना ते प्रथम समजते. आणि काही वेळा देव त्या नेत्याला त्या वेळी समजणार नाही व अन्यायाचे वाटेल अशा रीतीने त्याचा मोसम संपवतो. पण सेवक नेता नम्रपणे आपली भूमिका ख्रिस्तासाठी सोडून देतो. कारण त्याचा भरवसा व ओळख ही त्याच्या पाचारणामध्ये नाही तर त्याच्या ख्रिस्तामध्ये आहे.\nतुमच्या नेत्याशी कनवाळू असा.\nजगातील कोणताही ख्रिस्ती नेता ह्या सेवकाच्या पा��� मूलभूत चिन्हांचे परिपूर्ण उदाहरण नाही. फक्त येशू हा एकच ते निराळेपण दाखवतो. आपले बहुसंख्य नेते हे अपूर्ण सेवक असून विश्वासू राहण्याचा ते प्रयत्न करतात.\nम्हणून आपल्या नेत्यांना आपण काही महान देणग्या देऊ शकतो. १) यापैकी कोणतेही चिन्ह तुम्हाला त्यांच्यात दिसले तर स्पष्टपणे (तोंड उघडून) त्यांना उत्तेजन द्या. २) ते अडखळल्यास आपला शांत धीर दाखवा (तोड आवरणे). ३) प्रश्न उभे करणाऱ्या त्यांच्या निर्णयासाठी उदारपणे न्याय करा आणि नम्रपणे आपले मत सांगा ( जिभेला आवर घालून). आणि त्यांच्याशी बोलण्याचे हेच तीन नियम त्यांच्यासबंधी बोलताना पण लागू पडतात.\nजर एखाद्या नेत्याला त्याचा मोसम संपल्याची जाणीव होताना मदत हवी असेल तर त्याच्या विश्वासू मित्रांनी त्याला प्रेमळ, कृपावंत, सौम्य व धीराने उत्तेजन द्यावे आणि गरज असेल तर निषेध करावा.\nपण कधी दियत्रफेस (३ योहान ९) प्रमाणे नेत्याचे पापी दुर्गुण हे विनाश करणारे ठरतात. किंवा यहूदाप्रमाणे (लूक ६:१६) ते लांडगे ठरले जातात. अशा वेळी देवभीरू, प्रौढ शिष्यांनी सेवकाप्रमाणे पुढाकार घेऊन कृपावंतपणे निषेध करणे योग्य ठरते (मत्तय १६:२३). आणि कधी त्यांना शिस्तीमध्ये आणण्याची गरज असते (मत्तय १८:१५-२०). बराच काळ निरीक्षण केल्यानंतर ही पाचही चिन्हे जर त्या नेत्यामध्ये दिसत नसतील तर आपण त्या बिंदूला आलो आहे हे समजून घ्यावे.\nहे लेख तुम्ही इतरांना पाठवू शकता . पाठवताना lovemaharashtra.org द्वारे प्रसारित असा उल्लेख करावा.\nधडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स\nदेवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस\nधडा २३. १ योहान ४:७-११ स्टीफन विल्यम्स\nचांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल\nधडा २२. १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स\nआम्ही प्रार्थना कशी करावी\nएका कडक थंडीच्या तुरुंगातील नाताळ\nधडा १८. १ योहान ३:१६- १८ स्टीफन विल्यम्स\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/12710?page=2", "date_download": "2018-09-26T02:08:38Z", "digest": "sha1:S5JHHLQG6A2ISVDLLBVQ22LNBBXB5O47", "length": 15088, "nlines": 246, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पिंपरी-चिंचवडमधली खादाडी | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पिंपरी-चिंचवडमधली खादाडी\nरोजवुड भारी आहे. >>>> +१\nरोजवुड भारी आहे. >>>> +१\nडांगे चौका आहे रोजवुड\nडांगे चौका आहे रोजवुड\nडांगे चौकात. ��र चाफेकर\nजर चाफेकर चौकातुन जात असाल तर डांगे चौकाच्या जस्ट अलिकडे डावीकडे आहे.\nफक्त व्हेज आहे. तिथला पनीर कस्तुरी मसाला अफलातुन आहे.\nहे प्रदिप समोसा कुठे आहे.\nहे प्रदिप समोसा कुठे आहे. जायला हवं.\nकेदार प्रदीप स्वीट्स हे निगडी\nकेदार प्रदीप स्वीट्स हे निगडी चौकातच कोहिनुर आर्केड ह्या बिल्डिन्गमध्ये तळमजल्यावर आहे.\nतिथे समोसा छान मिळतो. तिथले लांबट ड्राय गुलाबजामुन देखील छान आहेत.\nतिथे समोसा छान मिळतो.<< तिथला\nतिथे समोसा छान मिळतो.<< तिथला सामोसा एकदम छानच\nत्या शिवाय तिथली दुध मलई ची मिठाई खुप चांगली असते\nभेळ चौकात दिल्ली स्वाद म्हणून दुकान आहे तिथे छोले भटूरे मस्तच\nसशा दिल्ली स्वादमध्ये पराठा\nसशा दिल्ली स्वादमध्ये पराठा देखील जबरी आहे.\nएकचा पराठ्यात पोट पॅक.\nसशा दिल्ली स्वादमध्ये पराठा\nसशा दिल्ली स्वादमध्ये पराठा देखील जबरी आहे.<< हो का \nपुढच्या वेळेस ट्राय करेन\nसगळ्यात भारी ईडली,चटणी आणि\nसगळ्यात भारी ईडली,चटणी आणि वडापाव खायचा असेल तर मल्लिकडे \nखायचा असेल तर मल्लिकडे \nखायचा असेल तर मल्लिकडे >> ह्याचा पत्ता मिळेल का\nमी तर माझा आवडता पदार्थ वड़ा\nमी तर माझा आवडता पदार्थ वड़ा पाव, भेळ फारच miss करत आहे..........\nमला निगडीमधले काही चांगले\nमला निगडीमधले काही चांगले सी-फूड, नॉन-व्हेज आणि चाट चे ठिकाणे सुचवा. पिंपरी-चिंचवड मधले पण सुचवा\nप्रदीपचा माल उत्तम असतो, पण\nप्रदीपचा माल उत्तम असतो, पण जिलेबी सोडुन काहीही खा. जिलबी एकदम बकवास. बाकी नमकीन एकदम मस्त असते. एकदाच नाव ऐकुन गेलो होतो. आवडले.:स्मित:\nप्रदीप स्वीटस चिंचवडस्टेशनसमोरच्या रस्त्यावर पण आहे. अजून हिंजवडी की औंध अश्या ठिकाणी पण नवीन शाखा उघडलीय म्हणे.\nकाही चांगले सी-फूड, नॉन-व्हेज>>> पुना गेट हॉटेल मध्ये नॉनव्हेज चांगलं आहे अस मित्र म्हणतात.\nमी नेहमीच व्हेज खाल्लय.. पण पार्टीत वै मित्र तिथल्या फिश वर खुश असतात.\nनेवाळे सोडुन चांगली मिसळची\nनेवाळे सोडुन चांगली मिसळची ठिकाणं सांगा बर....\nरिया, चिन्चवड गावातील बस\nरिया, चिन्चवड गावातील बस स्टोप जवळ अरिहन्त मिसळ एकदम मस्त एकदा खाल्ली कि प्रेमात पडतो आपण, मिसळिच्या \nमिसळची ठिकाणं सांगा बर....>>>\nमिसळची ठिकाणं सांगा बर....>>>\nसगळीकडे सकाळी ११ च्या आत नंबर लावावा.\nपैल्या धारेची मिसळ उत्तम असते.\nनंतर कट / सॅम्पल तितके चवदार रहात नाही.\nनिशा बागुल , \"माल���णी समुद्र\"\nनिशा बागुल , \"मालवणी समुद्र\" - चिन्चवड टाटा मोटर गेट समोर - मोरे सभाग्रुहा च्या अलिकडे .. दर वाजवी आणि मस्त चव \nजयश्री झाली ट्राय करुन दे\nजयश्री झाली ट्राय करुन\nदे धक्का कुठे आहे\nकाळेवाडीमध्ये ज्योतिबा मन्दीरा जवळ (पूजा ज्वेलर्स समोर) कच्ची दाबेली छान मिळते.\nहोटेल कामक्षी ...... प्युअर\nहोटेल कामक्षी ...... प्युअर वेज.\nKSB चॉक ते Thermax चॉक मधे.\nLive Orchestra बरोबर गाणे ऐकत ऐकत छान शाकाहारी जेवण.\nपण लॉन मधे जास्त जागा नाहि म्हणुन थोडी वाट पाहवी लागते.......\nयेस, कामाक्षी इज बेस्ट पण\nयेस, कामाक्षी इज बेस्ट पण महाग आहे थोडंस\nमला लॉनपेक्षा आत हॉटेलात बसायला आवडलं\n वेटर्स पण जास्त डिस्टर्ब करत नाहीत पण हाकेच्या अंतरावर उभे असतात, बोलावलं की येतात.\nप्रदीपचा माल उत्तम असतो, पण\nप्रदीपचा माल उत्तम असतो, पण जिलेबी सोडुन काहीही खा. जिलबी एकदम बकवास. बाकी नमकीन एकदम मस्त असते. एकदाच नाव ऐकुन गेलो होतो. आवडले. >>>> +१११\nनिगडी चॉकात प्रदीप मधे उत्तम रसमलाई आणि अन्गुर मलाई आणि सोलकडी मिळते.....\nरिया. >>> बरोबर आहे पण\nरिया. >>> बरोबर आहे पण हॉटेलात बसल्यावर मोकळी हवा आणि गाणी याचा आनंद नाही घेता येत......\nहो, योग्य वेळी योग्य जागा\nहो, योग्य वेळी योग्य जागा निवडता यायला हवी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/how-to-become-debt-free-on-a-low-income-284088.html", "date_download": "2018-09-26T01:11:37Z", "digest": "sha1:25HWJLLKMFDBKHBLKVUU3HZ27DY327RH", "length": 1882, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - कर्ज फेडायचंय! या आहेत 10 टिप्स–News18 Lokmat", "raw_content": "\n या आहेत 10 टिप्स\nबराच वेळा कर्ज इतकं वाढतं की कर्जाचा डोंगर उभा राहतो. पण सहजरित्या कर्ज फेडण्यासाठी आम्ही तुम्हाला 10 टिप्स सांगणार आहोत.\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/aamir-khan/", "date_download": "2018-09-26T00:52:05Z", "digest": "sha1:3RICXTJ6CBXEQGJ2S4SBZY7SWBSUE2FL", "length": 11519, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aamir Khan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व का���ी\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n'ठग्ज आॅफ हिंदोस्तान' सिनेमातली एक एक लूक्स समोर येतायत. आमिर खानचं सिनेमातलं लूक समोर आणलंय. त्यात काॅमेडी छटाही आहेत. एक नजर टाकूया या वेगवेगळ्या 'ठग्ज'वर\n'या' बाॅलिवूड कलाकारांसोबत सलमानला राहायचेय बिग बाॅसच्या घरात\nPHOTOS : आमिरच्या पहिल्या बायकोचं किरण रावशी गुफ्तगू\n75 वर्षांचे अमिताभ बच्चन आमिरला देणार टशन\nहिना खाननं दिल्या ईदच्या पारंपरिक शुभेच्छा\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nVIDEO : नवज्योत सिंग सिद्धूंची पाकिस्तानात एंट्री\nइम्रान खान यांच्या शपथविधीला आमिर खान जाणार नाही\nचित्रपट नफा कमवेपर्यंत मी एकही रुपया घेत नाही- आमिर खान\nइम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण ; आमिर,कपील देव,गावस्कर जाणार \nअखेर गुलशन कुमार यांच्यावरच्या सिनेमात काम करायला मिळाला अभिनेता\nआमिर खानच्या 'पाणी फाऊंडेशन'च्या कामातून घडला चमत्कार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/indian-army/", "date_download": "2018-09-26T01:21:45Z", "digest": "sha1:ZIZJSVQ5JZEWGA4623CIWZKEC6WTS5E6", "length": 11660, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Indian Army- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच���याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'मेरा देश म���री जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\n''मेरा देश मेरी जान है, मेरा गर्व है अभिमान है. ये अभिमान है जिंदा क्योंकि सीमा पर है वीर जवान असं पराक्रम पर्वाचं गीत आहे.\nदहशतवादाविरोधात सहा देशांच्या लष्करी सरावाचा चित्तथरारक VIDEO\nकाश्मीरच्या कुलगाममध्ये एन्काऊंटर, 5 दहशतवाद्यांना केलं जागीच ठार\n'सर्जिकल स्ट्राईकदरम्यान सैनिकांकडे होती बिबट्याची विष्ठा आणि मूत्र'\nपुरातील लोकांना वाचवण्यासाठी पाठीची केली पायरी, आता हे बक्षिस जाहीर\nऑपरेशन 'ऑल आऊट'ने मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं, बदल्यासाठी तयार होतोय 'मेगा प्लान'\nसोशलकल्लोळ : म्हणे,अंधेरी पुल दुर्घटनेत 'धोनी' जखमी \nबेधडक : भागवतांच्या विधानाचा खरा अर्थ काय \nगेल्या 20 वर्षांपासून मिरजचा जवान सैन्यदलातून बेपत्ता \nम्यानमार सीमेवर नागा दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय लष्कराची धडक कारवाई\nब्लॉग स्पेस May 29, 2017\nपाकिस्तानला भारताकडून सडेतोड उत्तर\nसीमारेषेजवळील पाकच्या चौक्या उद्धवस्त करुन भारताने घेतला बदला\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lovemaharashtra.org/language/mr/page/5/", "date_download": "2018-09-26T00:32:57Z", "digest": "sha1:FAF4R4ZRAEZOAMR3HR57CSKQTICAFPIT", "length": 5900, "nlines": 107, "source_domain": "lovemaharashtra.org", "title": "लव्ह महाराष्ट्र | महाराष्ट्रातील स्थानिक मंडळ्यांना दृष्टांत व प्रशिक्षण देऊन सुसज्ज करणारी संस्था", "raw_content": "\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\nमी असले कृत्य करणार नाही लेखक: मार्शल सेगल\nलैंगिक वासनांशी युद्ध हे इंटरनेटवरची विधाने वाचून किंवा एखाद्या मित्राशी जबाबदार राहून जिंकले जात नाही. तर...\nधडा ११. १ योहान २:२०,२१, २४-२७ स्टीफन विल्यम्स\nख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग २...\nदेवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी – भाग २ लेखक: जेरी ब्रिजेस\nजेरी ब्रिजेस ( १९२९ -२०१६) हे गेल्या काही दशकातील नामवंत ख्रिस्ती लेखकांपैकी एक आहेत. त्यांची अनेक पुस्तके...\nधडा १०. १ योहान २:१८-१९; २२-२३ स्टीफन विल्यम्स\nख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग १ जेव्हा लोक मंडळीची सहभागिता सोडून जातात किंवा जात नाहीत तेव्हा...\nतुम्ही सुखी असल्याचे ढोंग करीत आहात का लेखक : मार्शल सैगल\nकोणत्याही पुस्तकाच्या स्टोअरमधून चक्कर टाका आणि तुम्हाला वाटेल की येथे आपल्यासाठी सुखाचा एक कोपरा आहे....\nधडा ९. १ योहान २:१२-१७ स्टीफन विल्यम्स\nफरक तिसरा – देव आणि जग • या जगात आपण उपयोगी पडावे अशी ज्या व्यक्तीची इच्छा असते ती व्यक्ती...\nधडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स\nदेवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस\nधडा २३. १ योहान ४:७-११ स्टीफन विल्यम्स\nचांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल\nधडा २२. १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स\nसर्व पुनरुत्थानाचे ईश्वरविज्ञान एकाच अध्यायात\nधडा २०. १ योहान २०-२४ स्टीफन विल्यम्स\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/maratha-reservation-result-stop-42522", "date_download": "2018-09-26T01:45:09Z", "digest": "sha1:57R265GNWQPS5VKA2BS5OXLWDKEE7P5W", "length": 11337, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha reservation result stop मराठा आरक्षणाची सुनावणी तहकूब | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणाची सुनावणी तहकूब\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nमुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग समितीकडे पाठवावा की नाही, यावर प्रतिवादींना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी अवधी मंजूर केला.\nमुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग समितीकडे पाठवावा की नाही, यावर प्रतिवादींना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी अवधी मंजूर केला.\nराज्य सरकारने यापूर्वीच्या सुनावणीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग समितीकडे पाठवण्यास हरकत नसल्याचे उच्च न्यायालयात सांगितले होते. सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी विविध याचिकाकर्त्यांसह इतर प्रतिवादींना वेळ हवा असल्याची विनंती मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.\nदरम्यान, राज्य सरकारने माजी न्या. एस. बी. म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली मागास प्रवर्ग समिती स्थापन करण्यात आली असून, न्या. म्हसे यांच्या नियुक्तीवरही काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. मागास प्रवर्ग आयोगाकडे हे प्रकरण वर्ग झाले, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्या���र निर्णय येण्यास बराच कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. आयोग याबाबतचा अहवाल सरकारला सादर करील. त्यानंतर विधिमंडळासमोर हा अहवाल सादर केला जाईल आणि हा अहवाल स्वीकारायचा की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nइंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर...\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\n'आधार'सक्तीबाबत आज फैसला ; सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ देणार निर्णय\nनवी दिल्ली : आधार कार्डच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्या (ता. 26) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या वेळी \"आधार'...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/best-dismisses-actress-madhavi-juvekar-and-other-six-employees/", "date_download": "2018-09-26T01:19:04Z", "digest": "sha1:JPLUP4XCYDSNKZVCOJWO4NDFMSX6LFGE", "length": 19556, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "अभिनेत्री माधवी जुवेकरसह सात कर्मचारी बेस्टमधून बडतर्फ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\n‘द क्विटेसेन्शीयल वुमन’ चित्रांचे प्रदर्शन\nत्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nअभिनेत्री माधवी जुवेकरसह सात कर्मचारी बेस्टमधून बडतर्फ\nमराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी जुवेकर हिच्यावर बेस्ट प्रशासनाने बडतर्फीची कारवाई केली आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात नोटा उधळून केलेल्या नृत्याबाबत प्रशासनाने विभागीय चौकशीअंती तिच्यावर ही कारवाई केली. तिच्यासह आणखी सहा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने बडतर्फीची कारवाई केली. दरम्यान, ही शिक्षा खूप जास्त आणि जालीम असून ती कमी करण्याचे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी प्रशासनाला ताबडतोब दिले आहेत.\nअभिनेत्री माधवी जुवेकर ही बेस्टच्या विद्युत विभागात कर्मचारी आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यादरम्यान बेस्टच्या वडाळा आगारात आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या वेळी तिने व तिच्या काही सहकाऱ्यांनी नृत्य केले होते. यावेळी अंगावर नोटा उधळून केलेल्या नृत्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. माधवीने केलेल्या नृत्यावर सर्व स्तरांतून टीका होऊ झाली होती. या टीकेनंतर बेस्ट समितीचे तत्कालीन अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी चौकशीचे आदेश दिले होते. गेले सात-आठ महिने तब्बल 14 कर्मचाऱ्यांची या प्रकरणी चौकशी सुरू होती. या प्रकरणी बेस्टची प्रतिमा मलिन केल्यामुळे माधवी जुवेकरसह सात जणांना बडतर्फ करण्याची शिक्षा बेस्ट प्रशासनाने दिली आहे. या नृत्याच्या वेळी वापरण्यात आलेल्या नोटा खोटय़ा होत्या, असेही जुवेकर यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.\nदरम्यान, तत्कालीन अध्यक्ष अनिल कोकीळ यांनीही या शिक्षेला विरोध केला आहे. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या तुलनेत ही शिक्षा खूप मोठी असून शिक्षा कमी करण्यासाठी आपण विद्यमान अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांना तसेच महाव्यवस्थापकांना विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया कोकीळ यांनी दिली.\nचुकीचे समर्थन नाही पण शिक्षा कमी झालीच पाहिजे\nया चौकशीचा अहवाल गेल्या आठवडय़ात महाव्यवस्थापक\nडॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी माझ्याकडे सादर केला होता. या घटनेचे मी समर्थन करीत नाही, मात्र हे सातही जण मध्यमवर्गीय कुटुंबांतील असून ही शिक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे बेस्टच्या ठरलेल्या प्रक्रियेनुसार ही शिक्षा कमी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या सातही जणांना पुन्हा अपील करता येऊ शकते. ती प्रक्रिया तातडीने राबवून एक महिन्याच्या आत माधवी जुवेकरसह सातही कर्मचारी पुन्हा कामावर कसे परत येतील याची दक्षता घ्या, असेही आदेश मी दिले आहेत- आशीष चेंबूरकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष\nसामनाचे यूट्युब चॅ���ल सबस्क्राइब करा\nमागीलअग्रलेख : पाकिस्तानचे प्रधान सेवक\nपुढीलकमाल झाली… एरंडाच्या इंधनावर उडाले विमान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-osmanabad-will-be-first-district-get-loanwaive-maharashtra-1515", "date_download": "2018-09-26T01:55:27Z", "digest": "sha1:NPB5JJC47BMMBO7P27XQLOX2PZJUPVX2", "length": 15157, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Osmanabad will be the first district to get loanwaive, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘उस्मानाबाद ठरणार कर्जमाफी मिळणारा पहिला जिल्हा‘\n‘उस्मानाबाद ठरणार कर्जमाफी मिळणारा पहिला जिल्हा‘\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर : कर्जमाफीची प्रक्रिया दिवाळीपूर्वी नक्की पूर्ण होईल; पण त्या ���गोदर बॅंकांनी आपली माहिती देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी बॅंकाचे काम पूर्ण होइल तिथे पहिल्यांदा कर्जमाफी होइल. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सर्वात अगोदर पूर्ण करण्याबाबत आमचे प्रयत्न सुुरू असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. २७) येथे पत्रकार परिषदेत दिली.\nकोल्हापूर : कर्जमाफीची प्रक्रिया दिवाळीपूर्वी नक्की पूर्ण होईल; पण त्या अगोदर बॅंकांनी आपली माहिती देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी बॅंकाचे काम पूर्ण होइल तिथे पहिल्यांदा कर्जमाफी होइल. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सर्वात अगोदर पूर्ण करण्याबाबत आमचे प्रयत्न सुुरू असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. २७) येथे पत्रकार परिषदेत दिली.\nश्री. पाटील म्हणाले, की मुदत वाढविल्यास संपूर्ण प्रक्रिया वाढते. यामुळे कर्जमाफी मिळण्यासही विलंब होतो. यामुळे मुदत वाढवायला नको, शिल्लक राहिलेल्यांनाही नंतर याचा लाभ देता येइल या दृष्टीने मी प्रयत्न करीत होतो. परंतु शेतकरी संघटना, व विरोधी पक्षाच्या दबावामुळे आठ दिवस प्रक्रिया लांबली. कर्जमाफीचे सॉफ्टवेअर हे पूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय माहिती देऊ शकत नाही. २२ ला प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली.\nयामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यास शेतकऱ्यांना विलंब होत आहे. तरीही आम्ही दिवाळीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उस्मानाबाद येथे मंत्री दिवाकर रावते यांनी याकामी पुढाकार घेतला असून बॅंकानी तातडीने माहिती देण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे तो कर्जमाफी मिळणारा पहिला जिल्हा असेल. बॅंकानी तातडीने माहिती द्यावी, यासाठी आम्ही बॅंकाकडे माहिती देण्याचा आग्रह करीत असल्याचे त्यांनी सांगितले.\nकर्जमाफी उस्मानाबाद चंद्रकांत पाटील\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मज��व.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2018-09-26T01:06:34Z", "digest": "sha1:OKPXRH475HZBKWIDR7HMLX5RQ33OUQXM", "length": 6930, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपने कर्नाटकात पाळला काळा दिन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभाजपने कर्नाटकात पाळला काळा दिन\nबंगळूर – कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार अस्तित्वात आल्याच्या दिवशी आज भाजपने कर्नाटकात काळा दिवस पाळला. आघाडी सरकारच्या विरोधात भाजपने येथे निदर्शने केली. कॉंग्रेस आणि जेडीएसची हातमिळवणी म्हणजे संधिसाधू आघाडी असल्याचे टीकास्त्र यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनी सोडले.\nनव्या आघाडीत दुर्लक्षित केले गेल्याची भावना बनलेल्या कॉंग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे खुले निमंत्रणही त्यांनी दिले. दरम्यान, काळा दिवस पाळल्याबद्दल मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपवर पलटवार केला. जनतेबद्दल कुठलीही चिंता नसणे हीच भाजपची कार्यपद्धती आहे. काळा दिवस पाळणे, यात्रा काढणे अशा माध्यमातून जनतेची दिशाभूर करण्याभोवती फक्त भाजपचे राजकारण फिरते. त्या पक्षाकडून कुठल्या चांगल्या कृतीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असे कुमारस्वामी यांनी म्हटले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article….दावेदार असणारे परमेश्‍वर अखेर उपमुख्यमंत्रिपदी\nNext articleपरिवहन सेवांचा २६ जूनला राज्यव्यापी संप\nसर्जिकल स्ट्राईकचे कमांडो नाईक संदीप सिंह दहशतवाद्यांबरोबर चकमकीत शहीद\nजपानी रोव्हर यानांनी पाठवले धूमकेतूवरील फोटो\nआमदार-खासदार वकिली करू शकतात – सर्वोच्च न्यायालय\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवा – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश\nदेशातील 30 पेक्षा अधिक विमानतळांवर अपुरी सुरक्षा व्यवस्था\nछत्तिसगढ कॉंग्रेसचे अध्यक्ष बाघेल यांची तुरूंगात रवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-26T01:35:40Z", "digest": "sha1:3HCUOGELTTIHEGXQYYYD7YX2RKQAE6CW", "length": 15132, "nlines": 180, "source_domain": "shivray.com", "title": "सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nशंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते.\nपैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड, राजगड ह्यासारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले.\nमोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. शंकराजी नारायण यांच्या हाताखालच्या रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव व पंताजी शिवदेव या शूर मराठ्यांनी रात्री माळा लावून सिंहगडात प्रवेश केला. अचानक हल्ला करुन तेथील मोगली शिबंदी कापून काढली. सिंहगडाचा राजपूत किल्लेदार देवीसिंह कैद झाला आणि अश्याप्रकारे सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला. पण दुर्दैवाने आज आपण या विरांच्या शौर्याला विसरतो.\nसंदर्भ: महाराणी ताराबाई कालीन कागदपत्र आणि शिवचरित्र प्रदीप यात मिळतो.\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nशंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड, राजगड ह्यासारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले. मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. शंकराजी नारायण यांच्या हाताखालच्या रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव व पंताजी शिवदेव या शूर मराठ्यांनी रात्री माळा लावून सिंहगडात प्रवेश केला. अचानक हल्ला करुन तेथील मोगली शिबंदी कापून काढली. सिंहगडाचा राजपूत किल्लेदार देवीसिंह कैद झाला आणि अश्याप्रकारे सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला. पण दुर्दैवाने…\nSummary : आजही कैक अनामिक वीर आहेत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या व डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत, ते सर्वानासमोर येणे आज जरुरी आहे.\nPrevious: मराठा साम्राज्य विस्तार\nNext: छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग ९\nबेसि�� फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nमोडी वाचन – भाग १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2078", "date_download": "2018-09-26T01:03:16Z", "digest": "sha1:MFYN4JE2RMM3JFRSJGDRHMFGKEFVFN2I", "length": 7522, "nlines": 107, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news DSK case Ravindra Marathe Bank Of Maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविंद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी\nरविंद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी\nरविंद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी\nरविंद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी\nबुधवार, 27 जून 2018\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या रविंद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणारे. डीएसके कर्जप्रकऱणी रविंद्र मराठे यांनी अटक कऱण्यात आली होती. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीमध्ये मराठेंना जामीन मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या रविंद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणारे. डीएसके कर्जप्रकऱणी रविंद्र मराठे यांनी अटक कऱण्यात आली होती. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीमध्ये मराठेंना जामीन मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nदरम्यान, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएस कुलकर्णींचा मुलगा शिरीष कुलकर्णी यालाही अटक करण्यात आलीय. त्याला 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर तो स्वतःहून हजर झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तर दुसरीकडे डीएस कुलकर्णी यांच्या कर्जप्रकरणात अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणारंय.\nगुंतवणूकदार डीएस कुलकर्णी ds kulkarni पोलिस पुणे\n(Video) - पुण्यातील चोरट्यांचा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद\nपुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये एका मेडिकलमध्ये चोरी झालीय. लिंगाळी गावातल्या पल्लवी...\nचोरट्यांनी असा मारला मेडिकल स्टोरमधील 4 लाख 34 हजार रुपयांच्या रोकडवर डल्ला\nVideo of चोरट्यांनी असा मारला मेडिकल स्टोरमधील 4 लाख 34 हजार रुपयांच्या रोकडवर डल्ला\nलालबाग राजाच्या विसर्जनावेळी अनर्थ टळला...\nराजाच्या विसर्जनावेळी एक बोट समुद्रात बुडाली. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही...\nDJ बंदी कायम ठेवल्यानं पुण्यात विसर्जन न करण्याचा काही मंडळांचा...\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवल्याने पुण्यातील काही गणेश...\nनागपूर : लाडक्या गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत महिलांच्या सुरक्षेवर...\nनागपूर : तब्बल दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणेशाचे विसर्जन 23 आणि 24 सप्टेंबरला होत...\nगणेशोत्सव विसर्जनादरम्यान पुण्यातील हे रस्ते आहेत बंद..\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/petrol-and-diesel-prices-will-come-down-if-tax-reduction-union-minister-ramdas-athavale-5956065.html", "date_download": "2018-09-26T00:36:26Z", "digest": "sha1:Y5JUQKVF3SAB54LEO4XE2HMH32ELDZQO", "length": 6096, "nlines": 54, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Petrol and diesel prices will come down if tax reduction: Union Minister Ramdas Athavale | कर घटवल्यास पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील : केंद्रीय मंत्री रामदास आठवले", "raw_content": "\nकर घटवल्यास पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील : केंद्रीय मंत्री रामदास आठवले\nमराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा अाहे. आरक्षण देण्यासाठी मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कायदा करावा लागणार आहे.\nनगर- मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा अाहे. आरक्षण देण्यासाठी मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कायदा करावा लागणार आहे. पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत. राज्य व केंद्र सरकारने कर कमी केले, तर दरही कमी होतील, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nआठवले म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा पूर्वीपासूनच पाठिंबा आहे. आरक्षण मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी कायदा करावा लागेल. मराठा व दलित वितुष्ट हे समाजाच्या हिताचे नाही.\nलोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युती झाली, तर आरपीआय २ जागांची मागणी करणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असेल, तर आरपीआय १२ ते १३ जागांची मागणी करेल. ही निवडणूक स��वबळावर झालीच, तर आरपीआय २५ ते ३० जागांची मागणी करणार आहे. आरपीआयच्या वतीने सर्वसाधारण प्रवर्गालाही उमेदवारी दिली जाणार आहे.\nकोणी माओवादी किंवा मार्क्सवादी आहे, म्हणून विचारवंतांची धरपकड करू नये. ज्यांचा हिंसक घटनेशी संबंध असेल त्यांनाच पकडावे. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादी असल्याचा बुरखा पांघरू नये. दलित पँथरच्या काळात आम्हाला कधी नक्षलवादी म्हणून पकडले नाही. एल्गार परिषदेचा व भिमा कोरेगाव प्रकरणाचा काहीच संबंध नाही. मनोहर भिडेच्या अटकेसाठी पुरावे तपासून कारवाई करावी, असेही आठवले यांनी सांगितले.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/kevin-60-cm-24-price-prl2in.html", "date_download": "2018-09-26T01:39:12Z", "digest": "sha1:KVQVFWPLAXSMWLW5Y2MBTAFCOBXNZRHO", "length": 13168, "nlines": 363, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "केविन 60 कमी 24 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकेविन 60 कमी 24\nकेविन 60 कमी 24\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nम���ळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकेविन 60 कमी 24\nकेविन 60 कमी 24 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये केविन 60 कमी 24 किंमत ## आहे.\nकेविन 60 कमी 24 नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nकेविन 60 कमी 24पयतम उपलब्ध आहे.\nकेविन 60 कमी 24 सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 7,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकेविन 60 कमी 24 दर नियमितपणे बदलते. कृपया केविन 60 कमी 24 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकेविन 60 कमी 24 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकेविन 60 कमी 24 - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकेविन 60 कमी 24 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 24 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 1366 x 768 Pixels\nवेइगत विठोवूत स्टॅन्ड 4000 gm\nपॉवर कॉन्सुम्पशन 240 V\nकेविन 60 कमी 24\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-should-themselves-become-scientist-growing-pomegranate-4668", "date_download": "2018-09-26T01:56:39Z", "digest": "sha1:M7NUBNEDG5UYPUY3YBKQGGSLTTITLCUF", "length": 16561, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers should themselves become scientist for growing pomegranate | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडाळिंब उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी स्वतः शास्त्रज्ञ बनले पाहिजे\nडाळिंब उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी स्वतः शास्त्रज्ञ बनले पाहिजे\nशनिवार, 6 जानेवारी 2018\nसांगली : डाळिंब पिकाने क्रांती केली आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आली आहे. डाळिंब पिकासाठी शेतकऱ्यांनी स्वतः शास्त्रज्ञ बनले पाहिजे, असे मत डाळिंबतज्ज्ञ राजाराम यलपले-पाटील यांनी व्यक्त केले.\nसांगली येथे दैनिक ॲग्रोवन प्रदर्शनास शुक्रवारी (ता. ५) प्रारंभ झाला. या वेळी फळ लागवड व निर्यातक्षम डाळिंब लागवडीचे तंत्रज्ञान या विषयाच्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी शेतकरी उपस्थित होते.\nसांगली : डाळिंब पिकाने क्रांती केली आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आली आहे. डाळिंब पिकासाठी शेतकऱ्यांनी स्वतः शास्त्रज्ञ बनले पाहिजे, असे मत डाळिंबतज्ज्ञ राजाराम यलपले-पाटील यांनी व्यक्त केले.\nसांगली येथे दैनिक ॲग्रोवन प्रदर्शनास शुक्रवारी (ता. ५) प्रारंभ झाला. या वेळी फळ लागवड व निर्यातक्षम डाळिंब लागवडीचे तंत्रज्ञान या विषयाच्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी शेतकरी उपस्थित होते.\nराजाराम यलपले-पाटील म्हणाले, ‘‘आज महिलादेखील डाळिंबाची शेती उत्तमरीत्या करू लागल्या असून, ही बाब चांगली आहे. डाळिंब पीक हे श्रीमंतीचे लक्षण आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. डाळिंबाची लागवड करताना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार केली पाहिजे. विद्यापीठाच्या शिफारसीनुसार १० बाय १५ फूट अशी लागवड केली पाहिजे. यामुळे डाळिंबाची वाढ चांगली होते.\nडाळिंब पीक हे उत्पन्न देणारे पीक असून, त्याची काळजी घेण्यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे. विद्यापीठाने उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. याउलट विद्यापीठापेक्षा डाळिंबाच्या भगवा या नवीन वाणाचे संशोधन २५ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी केले आहे, त्यामुळे त्याचा विस्तार लगेच झाला.’’\nते पुढे म्हणाले, ‘‘पश्‍चिम महाराष्ट्रात डाळिंबाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होतेय. आज डाळिंब शेतकरी स्वतः संशोधक आहेत. त्यांनी डाळिंबाचे पीक चांगले घेतले आहे. शेतीची लाइफस्टाइल बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे. शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकाचा अभ्यास न करता विविध पिकांचा अभ्यास केला पाहिजे. तसेच, शेतकऱ्यांनी प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन, शेतीचा अभ्यास केल्यास आपल्या शेतीतील पिकांचे उत्पादन वाढू शकते.\n- तरुणांनी शेतीच्या पिकाचे संशोधन करण्याची गरज\n- विद्यापीठ आणि सरकारने प्रतिहेक्‍टरी उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत\n- नवीन तंत्रज्ञान भारतात आले पाहिजे\n- डाळिंब निर्यात करण्यासाठी पुढे यावे\n- डाळिंब पिकासाठी खडकाळ व मुरमाड जमीन चांगली\nसांगली डाळिंब प्रदर्शन महिला women शेती उत्पन्न महाराष्ट्र भारत\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ��ंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताच�� मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/443107", "date_download": "2018-09-26T01:07:20Z", "digest": "sha1:IQK46YX6HP6U5VMPPMEJYJ3YM5ELDUKH", "length": 12282, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोवंश रक्षणाचा मंत्र जपणारे नाणूस गोसंवर्धन केंद्र - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवंश रक्षणाचा मंत्र जपणारे नाणूस गोसंवर्धन केंद्र\nगोवंश रक्षणाचा मंत्र जपणारे नाणूस गोसंवर्धन केंद्र\nगोमंतकात गोवंश धोक्यात येणाऱया अनेक गोष्टी घडत आहेत. गोवंश अबाधित न राहिल्यास येणाऱया काळात समाजात त्याचे घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. वाळपई नाणूस येथे गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत असलेले गोरक्षा-गोसंवर्धन या मंत्राचा जप करणारे अखिल विश्व श्रीराम गोसंवर्धन केंद्र म्हणजे वाळपईचे व उभ्या गोमंतकाचे भूषण आहे कारण याच केंद्राच्या वैचारिक क्रांतीने समाजात गोवंश रक्षणाचा विचार रुजला जात आहे. एका वेगळय़ाच संकल्पनेद्वारे अवघड स्तरावर ही संकल्पना यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना या केंद्राची स्थापना व उभारणी म्हणजे एक योगायोगच होता.\nजवळपास आठ वर्षांपूर्वी या भागात राहणाऱया एका साकी शेळके नामक महिलेची गाय बेपत्ता झाली होती. तिची शोधाशोध करण्यात आल्यानंतर सदर गायीची चोरी करून हत्या करण्याचा डाव आहे, अशा स्वरुपाची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब, रामचंद्र जोशी आदी मंडळींनी पुढाकार घेऊन सदर गायीची सुटका करण्यात आली होती. याचवेळी गोवंश धोक्यात आहे, त्यासाठी आपण प्रामाणिक स्तरावर कार्य करण्याची गरज आहे, असा विचार पुढे आल्याने 25 मे 2008 साली गोसंवर्धन केंद्राची स्थापना झाली. गेल्या आठ वर्षांपासून केंद्राचे व्यवस्थापन फक्त गोवंश रक्षण व गोसंवर्धन याच मुद्दय़ावर व विचारधारेवर काम करीत आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा अंमलात यावा यासाठी विविध स्तरावर आंदोलन करण्यात येत आहे. सरकार दरबारी प्रयत्न करूनही याची पूर्तता झालेली नाही मात्र व्यवस्थापनाच्या माध्यमातून गोप्रेमींनी आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. सरकारदरबारी याच स्वरुपात विविध प्रकारे प्रयत्न करीत असताना राज्यात बेकायदा कत्तल पूर्णपणे बंद व्हावी, यासाठी मोठय़ा प्रमाणात कार्य सुरू आहे. यासाठी डिचोली येथे बैलांची बेकायदा कत्तल रोखण्यात आल्यानंतर यासंबंधीच्या कार्याला अधिक गती मिळालेली आहे. त्याचप्रमाणे उसगाव मांस प्रकल्प भागात यासंबंधी विशेष लक्ष देण्यात येत आहे.\nशासनाची कोणतीही मदत नसताना सामाजिक तत्त्वांवर ही प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यावर अपघातात सापडणाऱया गायींचे पालन या केंद्रातर्फे करण्यात येत आहे. आज जवळपास 350 च्या आसपास गायींचे व्यवस्थापन या केंद्राद्वारे करण्यात येत आहे. यामुळे अनेकवेळा खर्चाचा ताळमेळ साधताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे मात्र अनेक गोप्रेमींकडून होणारी आर्थिक मदतीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा कारभार यशस्वीपणे सुरू आहे.\nया केंद्राच्या उभारणीसाठी रामचंद्र जोशी कुटुंबियांकडून जवळपास पाच एकर जमीन दान करून यासंबंधी विशेष असे योगदान दिले गेले आहे. वाळपई शहरापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या केंद्रात गोप्रेमींच्या सहकार्याने सहा गोठा घरांची उभारणी करण्यात आली आहे. या गोठाघरात सेवाभावी वृत्तीने गो-सेवक काम करीत आहेत. गोवंश रक्षण व गोसंवर्धन याच एका भावनेने ते काम करीत आहेत. या केंद्रात नित्यनियमाने धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक विकासाला महत्त्वपूर्ण स्तरावर चालना देण्याचे महत्त्वाचे योगदान देण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांपासून कुडाळ येथील चिकित्सक वैद्य सुविनय दामले यांचा मासिक अमावस्या दिनी येथे व्याख्यानाचा कार्यक्रमही होत असतो. त्याचबरोबर रुग्णांवर उपचार करण्याचे कार्यही होताना दिसत आहे. गोसंवर्धन केंद्रात होणाऱया दुग्धोत्पादनातून विविध स्वरुपाचे पदार्थ बनविताना गोमूत्र अर्क देखील तयार करण्यात येत आहे.\nसध्या केंद्रात सप्त गोमाता मंदिराची उभारणी व्हावी यासाठी संकल्प करण्यात आला आहे. गोमंतकात उभे राहणारे अशा प्रकारचे हे पहिलेच मंदिर ठरणार आहे. त्याचबरोबर मासिक सत्संग आयोजित करण्यात येत आहे. यातून बौद्धिक स्वरुपाचा कार्यक्रमही होत असतो.\nगोसंवर्धन केंद्राचे कार्य यशस्वीपणे पार पाडावे यासाठी हनुमंत परब यांच्या ��ध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. यात सचिव विवेक जोशी, खजिनदार लक्ष्मण जोशी, व्यवस्थापक रामचंद्र जोशी, सभासद महेश मणेरीकर, गुरुदास वझे, अमरजी बोराना, सुहास जोशी यांचा समावेश आहे.\nगोव्याच्या पर्यटन मंत्र्यांविरोधात पुणे न्यायालयात फौजदारी खटला\nमाजोर्डा येथे 1 रोजीपासून सुहासिनी किर्लोस्करांचे चित्रप्रदर्शन\nविदेशी सैन्य दलाच्या पथकांचे गोव्यात आगमन\nमहागाई विरोधात आयटकची निशर्दने\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/12", "date_download": "2018-09-26T01:10:20Z", "digest": "sha1:OYPVH6UL62BERE5RDHY6YJT3TBD42BDG", "length": 10020, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 12 of 272 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमाण – खटावमध्ये आज जयकुमार गोरेंचे शक्तीप्रदर्शन\nजनसंघर्ष यात्रेद्वारे कॉंग्रेसचे भाजपा सरकारविरोधात रणशिंग वार्ताहर/ खटाव राष्ट्रीय कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज माण आणि खटाव तालुक्यात येत आहे. दोन्ही तालुक्यात यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सर्वत्र कॉंग्रेसमय वातावरण तयार झाल्याने कार्यकर्ते भलतेच चार्ज झाले आहेत. वडूज आणि दहीवडी येथे होणाया यात्रेच्या स्वागताची तसेच म्हसवड येथील जाहीर सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. आ. जयकुमार गोरे जनसंघर्ष यात्रेच्या ...Full Article\nइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक देशाच्या अर्थ व्यवस्थेत नवी क्रांती घडवेल\nप्रतिनिधी/ सातारा पोस्ट खात्यावर आजही लोकांचा मोठा विश्वास असून त्यांचे कार्यक्षेत्रही मोठे आहे. पोस्ट विभागामार्फत नव्याने सुरु ��रण्यात आलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही योजना देशाच्या अर्थ व्यवस्थेत नवी ...Full Article\nपुन्हा सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात डंका\nप्रतिनिधी/ सातारा स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्हा परिषदेचे नाव देश पातळीवर घुमले आहे. सातारा जिल्हा परिषदेने पंधानमंत्री आवास योजनेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल शासनाच्यावतीने सचिवांच्या सातारा जिल्हा परिषदेचा सन्मान ...Full Article\nसंघटीत कामाचे आगळे समाधान : प्रभाकर घार्गे\nप्रतिनिधी/ वडूज कोणत्याही कारणाच्या निमित्त एकत्र येवून समाजबांधवांच्या समवेत केलेल्या संघटीत कामाचे आगळे समाधान असते. असे मत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केले. पळशी (ता. खटाव) येथे गुरव ...Full Article\nवाईतील ’ त्या ’ बोगस संस्थेने लाटले शासनाचे लाखो रूपये\nप्रतिनिधी/ वाई एका मंत्र्याच्या नातलगाच्या नावे असलेल्या परजिह्यातील व्हीटीपी ( व्हेकशनल ट्रेनिंग प्रोग्रँम ) परवाना धारक संस्थेच्या नावाखाली गेली दोन वर्षापासुन वाईच्या ’ कृष्णाई ’ तिरी बनावट कागदपत्राच्या अधारे ...Full Article\nसाशा कंपनीकडून घंटागाडींना ‘घंटा’\nप्रतिनिधी/ सातारा सातारा शहरातील 40 वॉर्डातील घरोघरी जावून कचरा गोळा करण्याकरता घंटागाडय़ा सुरु केल्या आहेत. यावर्षी साशा कंपनीला घंटागाडीचा ठेका दिला आहे. एका घंटागाडीला सुमारे 20 हजार रुपये असे ...Full Article\nसातारकर तर म्हणतातः नविआच ड्रामेबाज..\nप्रतिनिधी/ सातारा तुमच्या नेत्यांच्या किंवा तुमच्या कोणाच्याही संस्थेत एक रुपया सुध्दा भ्रष्टाचार तुम्ही केलेला नाही हे तुमचे म्हणणे ग्राहय धरल्याने, जनतेने तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना नगरपरिषदेचे सत्तेपासून दूर ठेवलेले ...Full Article\nखासदार उदयनराजे, मंत्री बापट यांच्यात गुफ्तगू\nप्रतिनिधी/ सातारा शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार उदयनराजेंना जिल्हय़ातून बिनविरोध करा या मंत्री रावते यांच्या मागणीनंतर भाजप नेते पुरुषोत्तम जाधव यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे दिलेल्या आवातण्याच्या ...Full Article\nदुचाकी चोरटय़ास बसस्थानक पोलिसांनी केले जेरबंद\nप्रतिनिधी/ सातारा सातारा शहर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्याने तरुणास हटकल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या���डून चोरीची एक दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची ...Full Article\n‘रयत’ ने 50 लाख देऊन केला जन्मभूमीचा सन्मान\nप्रतिनिधी/ सातारा रयत शिक्षण संस्थेची जन्मभूमी असणाऱया काले (ता. कराड) येथील वसतिगृहाला व महात्मा गांधी विद्यालयाला जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभीच 50 लाख रुपये देण्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2014/06/", "date_download": "2018-09-26T01:34:58Z", "digest": "sha1:AHXHK2WBJGN63K256LWM4VM67AZLBPQ7", "length": 6705, "nlines": 89, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): June 2014", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nजे कधीच नव्हते, त्याची..\nसत्ता एकहाती एकवटण्याच्या धोक्याची चर्चा करताना गोडबोले यांनी नेहरूंपासून नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने मंत्रिमंडळाला तसेच संकेतांना बाजूला ठेवून परस्पर निर्णय घेतल्याची अनेक उदाहरणे दिली आहेत. १९५५ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळाचे कायम सदस्यत्व भारताला मिळत असतानाही नेहरूंनी परस्पर निर्णय घेऊन ते चीनला देऊ केले, त्यानंतर आजतागायत भारताला ते मिळू शकलेले नाही हे उदाहरण नेहरूंच्या एककल्ली कारभारावर प्रकाश टाकते. इंदिरा गांधी (आणीबाणी), राजीव गांधी (मुस्लीम महिला विधेयक), पी. व्ही. नरसिंह राव (बाबरी मशीद) अशी अनेक उदाहरणे देताना आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी आणलेले एक विधेयक नंतरच्या निवडणुकीत त्यांचा ���राभव झाल्याने बारगळल्याबाबत सुस्कारा सोडतात. पंतप्रधानांचे अधिकार वाढविणारे व त्याला न्यायालयीन कारवाईच्या कक्षेबाहेर ठेवणारी ती घटनादुरुस्ती मान्य झाली असती, तर भारतात लोकशाही शिल्लकच राहिली नसती, असे ते नमूद करतात.\nगेल्या सरकारमधील सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार मंडळाला विनाकारण अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले, बिनबुडाच्या स्वयंसेवी संस्थांची त्यातील लुडबुड पाहता हे मंडळ 'सुपर कॅबिनेट'च झाले होते. कोणतीही जबाबदारी न घेता सर्वाधिकार असे एकवटण्याने लोकशाहीला मारक ठरते हे खरेच.\nLinks to this post Labels: राजकारण , लोकसत्ता , समाजकारण\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nजे कधीच नव्हते, त्याची..\nनिसर्ग मित्र - एक दिवसाची सहल, निसर्ग पर्यटन, उत्तम जेवण-खाणं आणि निसर्गाबद्दलचं कुतूहल क्षमवणारं ज्ञान हे सगळं एकत्र अनुभवायचं असेल तर ‘निसर्ग मित्र’, व्दारा राजेंद्र भट...\nन्यायालयांतील भरतीपरीक्षेसाठी प्रमाणेतर टंकाचा वापर : प्रकट निवेदन - प्रति, प्रबंधक, मा. उच्च न्यायालय, मुंबई जिल्हा आणि सत्र न्यायालयांतील काही पदांसाठी भरती करण्यासाठी आपल्याद्वारे टंकलेखनाच्या परीक्षा जुलै २०१८ आणि ऑग...\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/two-arrested-cheats-farmer-cheating-18-lakhs-loan-138168", "date_download": "2018-09-26T01:21:08Z", "digest": "sha1:TVKDYZTV2ELRVTIL4TFOXGEEKD2WSXKW", "length": 14123, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two arrested cheats to the farmer for cheating 18 lakhs of loan लोहोणेरच्या शेतकऱ्यास कर्जासाठी 18 लाखांना फसविणारे दोघे गजाआड | eSakal", "raw_content": "\nलोहोणेरच्या शेतकऱ्यास कर्जासाठी 18 लाखांना फसविणारे दोघे गजाआड\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nनाशिक - लोहोणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास पाच कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडेअठरा लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. राकेश बापू पानपाटील (33, रा. अस्मिता बंगला, प्रियंका पार्क, गाढवे पेट्रोल पंपासमोर, जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (23, रा. कंगण सोसायटी, जयभवानी रोड, नाशिक रोड) अशी दोघा संशयितांची नावे असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.\nनाशिक - लोहोणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास पाच कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दा��वून साडेअठरा लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. राकेश बापू पानपाटील (33, रा. अस्मिता बंगला, प्रियंका पार्क, गाढवे पेट्रोल पंपासमोर, जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (23, रा. कंगण सोसायटी, जयभवानी रोड, नाशिक रोड) अशी दोघा संशयितांची नावे असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.\nधनंजय एकनाथ महाजन (रा. लोहोणेर, ता. देवळा) यांच्या फिर्यादीनुसार ते शेतकरी असून, त्यांना कर्जाची आवश्‍यकता होती. त्यांना त्यांच्या परिचयातील मित्राने संशयित राकेश पानपाटील, आकाश सोनवणे या दोघांशी ओळख करून दिली होती. संशयित पानपाटील, सोनवणे यांनी धनंजय महाजन यांना पाच कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी संशयितांनी मुंबई येथील बालाजी फायनान्स कंपनीकडून पाच कोटी 23 लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत संशयितांनी महाजनांचा विश्‍वास संपादन करत त्यांना त्या रकमेचा धनादेशही दिला. प्रोसेसिंग फीपोटी महाजन यांच्याकडून 18 लाख 60 हजार रुपये घेतले. महाजन यांनी बॅंकेत पाच कोटींचा धनादेश वटविण्यासाठी टाकला असता तो बनावट असल्याचे आढळले. शिवाय धनादेशावरील बॅंक खातेच अस्तित्वात नसल्याचे बॅंकेने सांगितले. याप्रकरणी 9 ऑगस्टला गंगापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.\nवरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, उपनिरीक्षक समीर वाघ यांच्या पथकाने तांत्रिक माहितीआधारे सातपूर औद्योगिक वसाहतीत संशयित पानपाटील व सोनवणे या दोघांना अटक केली. संशयितांकडून गुन्ह्यातील 18 लाख 60 हजारांची रोकड, विधानसभा आमदार असे चिन्ह असलेली सात लाखांची टाटा सफारी कार (एमएच 15 इबी 144), 30 हजारांचा आयफोन, दहा कोटी व एक कोटी 25 लाख रुपये लिहिलेले बनावट धनादेश, विविध बॅंकांचे बनावट स्वाक्षरी असलेले बनावट धनादेश असा सुमारे 25 लाख 90 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कारवाईत हवालदार माणिक गायकर, कैलास भडिंगे, दत्ता गायकवाड, नितीन नेटारे, तुषार देसले, केशव ढगे, सचिन सुपले यांचा सहभाग होता.\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजा��� समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\nपवारांचा सल्ला \"समजनेवालों'को इशारा\nसातारा - राष्ट्रवादीचे आमदार व खासदारांमधील संघर्ष टिपेला पोचल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बालेकिल्ला उद्‌ध्वस्त...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nचंद्रात साई दिसल्याच्या अफवेने दर्शनासाठी झुंबड\nठाणे - भाद्रपद पौर्णिमेच्या चंद्रावर शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा सोमवारी रात्री समाजमाध्यमांवर पसरली. त्यामुळे कल्याण आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/vividha", "date_download": "2018-09-26T01:10:55Z", "digest": "sha1:SAKOSH3V5V7ACVWOIW2LUY5WQ3XSCQL5", "length": 9838, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विविधा Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपुणे विसर्जन मिरवणुकीची 26 तासांत सांगता\nपुणे / प्रतिनिधी नयनरम्य रथ..नितांतसुंदर देखावे…ढोल ताशांचा निनाद…अशा जल्लोषी व भक्तिमय वातावरणात पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीची 26 तास 36 मिनिटांनी सोमवारी सांगता झाली. मागील वर्षीपेक्षा एक तास 36 मिनिटे आधीच यंदा मिरवणुकीचा समारोप झाला. किरकोळ अपवाद वगळता मिरवणूक शांततेत पार पडली. सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळय़ाला हार घालून व महापौर मुक्ता टिळक व आयुक्त सौरभ ...Full Article\nनोएडात पहिला कॅमेरा मोडय़ुल कारखाना\nपुणे / प्रतिनिधी सिस्का ग्रुपकडून (इंडिया) बायोमेट्रॉनिक प्रा. लि. (सिंगापूर) व सुयिन ऑप्ट्रोनिक्स, कॉर्प. (तैवान) यांच्या भागीदारीने भारतातील पहिला कॅमेरा मोडय़ुल कारखाना सुरू करण्यात येणार आहे. 30 दशल��्ष डॉलर ...Full Article\nहिंदू-मुस्लिम गणेशभक्तांच्या सद्भावना रॅलीतून अपंग सैनिकांच्या कार्याला सलाम\nऑनलाईन टीम / पुणे : देशांतर्गत देशाची सेवा करणाऱ्या पोलिसांनी व्हिलचेअरवरील अपंग सैनिकांना मैत्रीचा हात देत रॅलीमध्ये सहभाग घेतला. आणि चिमुकल्यांनी गुलाबपुष्प देत देशाच्या भविष्यासाठी प्राणाची बाजी लावणाºया सैनिकांच्या ...Full Article\n‘दगडूशेठ’ ला ३५ हजार सूर्यनमस्कारांतून विद्यार्थ्यांनी केले वंदन\nऑनलाईन टीम / पुणे : दगडूशेठ गणपती विराजमान असलेले श्री राजराजेश्वर मंदिरात मंत्रोच्चारांसोबत ७२० शालेय विद्यार्थ्यांनी तब्बल ३५ हजार सूर्यनमस्कार घालून गणरायाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने वंदन केले. स्वच्छ मनासोबतच सुदृढ ...Full Article\nदगडूशेठ गणपतीसमोर महिलांचे अथर्वशीर्ष पठण\nऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांना शुक्रवारी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठणाने संपूर्ण वातावरण ...Full Article\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया गणेशभक्तांना टोल फ्री\nऑनलाईन टीम / मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱया नागरिकांकडून टोल न आकारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त ...Full Article\nनेटीझन्सच्याही निशाण्यावर राम कदम\nऑनलाईन टीम / मुंबई : दहिहंडी उत्सवादरम्यान आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले असून आता त्यांच्या या वक्तव्यावरून नेटीझन्सनेही राम कदमांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. तुम्हाला ...Full Article\nदुबईच्या विश्व साहित्य संमेलनात पुण्यातील बालकलाकारांचे गीतरामायण\nऑनलाईन टीम / पुणे : ‘आकार’ संस्थेच्या 10 बालकलाकारांचा सहभाग मराठी साहित्य परिषदेच्या दुबई येथे होणाऱया 8 व्या विश्व साहित्य संमेलनात पुण्यातील ‘आकार’ संगीत वर्गाच्या बालकलाकारांचा गीतरामायणचा कार्यक्रम होणार ...Full Article\nट्रोलिंगद्वारे महिलांचा अवमान निंदनीय : अमृता फडणवीस\nऑनलाईन टीम / मुंबई : लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठीच आपण समाजमाध्यमांवर व्यक्त होत असतो आणि या माध्यमांवर ट्रोलिंगपासून कोणीही सुटत नाही. हे ट्रोलिंग आपण कसे घेतो ते मह���्त्वाचे आहे. ...Full Article\nआदर्श मित्र मंडळाला गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक\nऑनलाईन टीम / पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे विभागात धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/triple-talaq-a-matter-of-faith-for-1400-years_kapil-sibal-tells-supreme-court-260743.html", "date_download": "2018-09-26T00:54:57Z", "digest": "sha1:D5IVZHW3DQ7JXGTK773DY34FFVYXSPRC", "length": 14693, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जसा रामाचा जन्म अयोध्येत झाला, तसाच तिहेरी तलाक ; कपिल सिब्बलांचा युक्तिवाद", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्ध��पन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nजसा रामाचा जन्म अयोध्येत झाला, तसाच तिहेरी तलाक ; कपिल सिब्बलांचा युक्तिवाद\nमाझा विश्वास आहे की, राम अयोध्येतच जन्मला, प्रश्न विश्वास ठेवण्यात आहे. जर प्रभू रामचंद्र अयोध्येत जन्मले अशी धारणा असेल तर ट्रिपल तलाकही तशीच धारणा असल्याचं सिब्बल कोर्टात म्हणालेत.\n16 मे : तिहेरी तलाक 1400 वर्षांपासून अस्तित्वात आहे. 637 साली याची सुरुवात झाली, तिहेरी तलाक इस्लामविरोधी आहे हे म्हणणारे आपण कोण आहोत, असा युक्तिवाद आज (मंगळवारी) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने केला. तसंच काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी तिहेरी तलाकची तुलना अयोध्येत राम जन्माशी केलीये.\nट्रिपल तलाकच्या मुद्यावरून देशभरात सध्या जोरदार चर्चा झडतेय. त्यात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं ट्रिपल तलाकची पद्धत ही 1400 वर्ष जुनी असल्याचा दावा सुप्रीम कोर्टात केलाय. त्यामुळेच जी परंपरा एवढी जुनी असेल तर गैरइस्लामिक कशी असेल असा सवालही लॉ बोर्डानं केलाय. त्यावर सरकारच्यावतीनं सवालही उपस्थित केले जात आहे.\nसिबल यांनी तिहेरी तलाकची तुलना रामाचा जन्म अयोध्येत झाला याच्याशी केला. माझा विश्वास आहे की, राम अयोध्येतच जन्मला, प्रश्न विश्वास ठेवण्यात आहे. जर प्रभू रामचंद्र अयोध्येत जन्मले अशी धारणा असेल तर ट्रिपल तलाकही तशीच धारणा असल्याचं सिब्बल कोर्टात म्हणालेत.\nमुस्लिम लॉ बोर्डाच्या वतीने प्रसिद्ध वकिल आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल बाजू मांडतायत. त्यावरूनही काँग्रेसवर मोठी टीका होतेय. सिब्बलांनी ट्रिपल तलाकचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारे काँग्रेसनेच समर्थन केल्यासारखं असल्याची टीका होतेय.\nट्रिपल तलाकची सुनावणी पाच जजेसच्या बेंचसमोर होतेय. विशेष म्हणजे हे पाचही जजेस हे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. दोन दिवसात ही सुनावणी पूर्ण होईल. ट्रिपल तलाक संपवला तर नवीन कायदा कसा असेल याचीही चर्चा आता सुरू झालीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/news/no-horn-day-in-pune-traffic-police/videoshow/65782541.cms", "date_download": "2018-09-26T01:57:35Z", "digest": "sha1:H6OA24Z6LD273IZMUMI4DU45B3VLRC5Z", "length": 6338, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पुण्यात 'नो हॉर्न डे' | no horn day in pune traffic police - Maharashtra Times", "raw_content": "\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्कारान..\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपू..\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलि..\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्या..\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस कर..\nतेल वाहून नेणाऱ्या ट्रेनचे डबे घस..\nपुण्यात 'नो हॉर्न डे'चं आयोजन करण्यात आलं होतं.\nKeywords : पुणे वाहतूक पोलीस | पुणे वाहतूक कोंडी | पुणे पोलीस | नो हॉर्न डे | Pune RTO\nराधिका-गुरुच्या संसारातून शनाया बाहेर\nभर वर्गात शिक्षिकेचा विद्यार्थिनीकडून मसाज\nठाणे: भाईंदरमध्ये महिलेची बाळासह रेल्वेसमोर उडी\nगाडी चालवताना मोबाइलवर बोलणं पडलं महागात\nजगातली सर्वात लांब बाइक आली... पाहाच\nभोपाळ: 'त्याने' वाचवले दुर्मिळ सापाचे प्राण\nकोची: ५ वर्षाच्या मुलीने चालवली बाइक, वडिलांचा परवाना रद्द\nकल्याणः प्रेयसीवर आरोप करत तरुणाची लोकलसमोर उडी\nदिल्लीः पोलीस अधिकाऱ्याचा मसाज करणारा व्हिडिओ व्हायरल\nअतिक्रमविरोधी कारवाई थांबवण्यासाठी बाई जेसीबीवर बसल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66675", "date_download": "2018-09-26T02:15:29Z", "digest": "sha1:NYQW5YKTFH3NQO7DE7TTIBPOOZJOEHQ4", "length": 25203, "nlines": 209, "source_domain": "www.maayboli.com", "title": "छंद पाककलेचा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /छंद पाककलेचा\nभातूकली खेळता खेळता अलगद कधी मला पाककलेची आवड निर्माण झाली ते कळलेच नाही. भातूकलीत अंगणातल्या झाडपाल्यांची भाजी करता करता हळू हळू आजी आणि आईकडे खर्‍या भाज्या मागून छोटीशी चुल लावून भातुकलीतले खरे जेवण बनवू लागले. दोघींनीही कधी भाज्या फुकट जातात किंवा इतर गोष्टींमुळे मनाई केली नाही व घरातील सगळेच माझ्या भातुकलीतल्या जेवणाची (माझ्या समोर) नाके न मुरडता, खोटी का होईना वाहवा करत आले त्यामुळे माझी आवड कले कलेने वाढत गेली. शालेय जीवनातील आठवी-नववी पासून विविध पुस्तकांमध्ये लिहीलेल्या रेसिपी वाचून नविन नविन पदार्थ बनविणे हा माझा रोजच्या दिनक्रमातील रिकाम्या वेळातील आवडता छंद झाला. पदार्थ बनवताना वाचून ते मन लावून, प्रमाणशीर घटक घेऊन केल्याने पदार्थ तंतोतंत जमू लागले व त्यामुळे पाकशास्त्राची आवड द्विगुणित होऊ लागली. सुरूवातीला जाणवणारे चटके, दाह, उडणारे तेल, भाजणे ह्या गोष्टींतून पाककला जोपासताना कशी सावधगिरी बाळगायला पाहिजे ह्याचे धडे मिळत गेले.\nलग्न झाल्यावर तर स्वयंपाकाला जबाबदारीची जोड लागली आणि सासरीही होणार्या माझ्या पककलेच्या कौतुकामुळे आमविश्वास बळावू लागला. होणार्या प्रत्येक सणांचे पारंपारीक पक्वान्न, नैवेद्य यांच्या पाकक्रिया करताना पारंपारीक पदार्थांबद्दल आदर आणि अभिमान वाटू लागला. शिवाय प्रत्येकाची आवड, पथ्य जोपासताना, अधिकाधिक पदार्थ, त्यातील पोषणमुल्यां बद्दलच्या ज्ञानात भर पडू लागली. श्रावणी आणि राधा ह्या दोघी मुली झाल्यनंतर त्यांच्यासाठी पोषक पदार्थांच्या शोधात असताना अजुन चविष्ट व पौष्टीक खाऊ तसेच चटपटीत पदार्थांच्या रेसिपीत भर पडत गेली.ह्या रेसिपीज लक्षात रहाव्यात व वारंवार करता याव्यात म्हणून लिहून ठेऊ लागले.\nहळू हळू माझ्या पाककलेला इंटरनेटचा मोठा आधार मिळू लागला. त्यामध्ये मायबोली डॉट कॉम, मिसळपाव डॉट कॉम ह्यावर मराठीत सुलभ रितीने लिहीलेल्या रेसिपीज मिळू लागल्या व त्या पाककृती करुन माझ्या कलेत नाविन्याची भर पडत गेली. तिथे फोटो सकट मिळणार्या वैविध्यपुर्ण रेसिपीज पाहून प्रतिसाद लिहीता लिहीता \"हम भी किसिसे कम नहीं\" बडेजाव मारत आपणही आपल्या जवळच्या रेसिपीज सगळ्यांबरोबर शेयर करू शकतो ह्या विचारांबरोबरच माझ्या पाककलेला जोडकला लाभली ती रेसिपीज लिहीण्याची.\nपावसाळ्यात ऑफिस सुटले की मार्केट गाठायचे ठाकरीणींना शोधून त्यांच्याकडे कुठल्या नविन नविन रानभाज्या आल्यात त्या बघायच्या. त्यांनाच त्यांची रेसिपी विचारली की त्या काय खुष व्हायच्या. मग भाजीचा फोटो, इतर घटकांचा फोटो, स्टेप बाय स्टेप फोटो व शेवटी तयार रेसिपीचा फोटो काढताना खुपच कसरत व्हायची. आता मी फोटोची क्वालीटी अजुन चांगली यावी म्हणून चांगला कॅमेराही घेतला.\nमाशांनी मला भरपूर साथ दिली. खर सांगायच तर मलाच माहीत नव्ह्त इतके मासे असतात ते. मलाही ५-६ प्रकार असतील असच वाटलेल. पण रोज मार्केट मध्ये जायचे आणि आता कुठला नविन मासा घ्यायचा असा विचार करत असले की लगेच समोर टोपलीतला नविन मासा मला खुणवायचा. रेसिपी बनवून झाली की ती दुसर्‍यादिवशी आंतरजालावर प्रकाशीत केली आणि कौतुकवृष्टी झाली की सगळे कष्ट फळाला यायचे. मी लिहीलेल्या रेसिपीज इतक्या स��ळ्यांना आवडतील आणि मी रानभाजीचे तीस प्रकार आणि माशाचा पन्नासावा प्रकार गाठेन हे मला स्वप्नातही वाटल नव्हत.\nमी एकत्र कुटुंब पद्धतीत रहाते. माझ्या रेसिपीजच्या उंचीच्या आकड्याला आणि कला विस्तारीत व्हायला खरी साथ दिली ती माझे पती अ‍ॅड. पराग व घरातील सर्व सदस्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाने. त्यांनीही नविन मासे, भाज्या कोणतीही हरकत न घेता स्विकारल्या. काही भाज्या व मासे बेचव असायचे व ते मलाच नाही आवडायचे तरीही तो बेचवीचा दोष मला न देता भाजी/माशालाच जायचा ही माझ्या कलेची मोठी जीत होती. नेहमीच जेवणात परफेक्शन होत अस नाही. कधीतरी इकडे तिकडे होत पण ते मला सांगून समजावून घेतात घरची मंडळी.\nमी प्रत्येक भाजी किंवा मासा पूर्ण चौकशी करुनच घेते. खात्री पटली तरच घेते. मी सगळ्यांना हेच सांगते की कोणतीही रानभाजी घेताना ती ओळखीच्या विक्रेत्याकडून विचारपूरस करून खात्रीपूर्वक घ्या.अजुनही मला वॉट्सअ‍ॅप किंवा आंतरजालावर रानभाजी किंवा माश्यांबद्दल विचारणा करणारे मेसेज आले की मला खुप छान वाटत. आपल्याजवळ असलेली माहीती एखाद्यला शेयर करण्यातला आनंदच काही वेगळा असतो.\n(वरील लेख महाराष्ट्र टाईम्स च्या पुरवणीतील छंद ह्या कॉलममध्ये प्रकाशीत झाला होता)\nमी माझ्या रेसिपीजचा ब्लॉग सुरु केला आहे. तुमच्या सहकार्यामुळे आणि शुभेच्छांमुळे हे शक्य झाले. तुमच्या शुभेच्छा अशाच कायम राहुद्यात व माझ्या ब्लॉगवरही इथल्यासारखेच प्रतिसाद येउद्या ही मनोकामना. http://gavranmejvani.blogspot.com/\nतुमच्या रेसिपीज खरंच खूप छान\nतुमच्या रेसिपीज खरंच खूप छान असतात. कोकणी स्टाईलच्या जास्त असल्याने मी खूप वेळा करून बघितल्यात. मुळात फोटोज मुळे तोंडाला पाणी सुटतं. आणि सोप्या स्टेप्समुळे उत्साह येतो करून बघण्याचा.\nतुमच्या ब्लाॅगसाठी खूपखूप शुभेच्छा.\nमजकूर एडीट होत नाही का \nमजकूर एडीट होत नाही का थोड एडीट करायच होत.\nतुमच्या ब्लॉग साठी खूप खूप\nतुमच्या ब्लॉग साठी खूप खूप शुभेच्छा जागुतै\n तुला तुझ्या छंदासाठी आणी ब्लॉगसाठी मनःपूर्वक अनेक शुभेच्छा तुझी आवड आम्हाला मदत करुन गेलीय. अनेक भाज्यांची ओळख तुझ्यामुळे झाली. नवशिक्यांकरता आणी हौशी अनूभवींकरता सुद्धा तुझ्या पाककृती अनेक वेळा सहाय्य करतात.\nउघडल्याबरोब्बर तालिमखानाची भाजी हे नाव वाचुनच चक्रावले\nनवनवीन माहितीचा खजिना असणार आहे तुझा ब्लॉग.\nफारच सुंदर. बर्‍याच माशांची\nफारच सुंदर. बर्‍याच माशांची आणि भाज्यांची आठवण तुमच्या मुळे झाली. मिपा आणि इथेही लेख वाचतो तुमचे. अशाच पाकृ लिहीत रहा.\nतुमच्या रेसिपी वाचुन तोंडाला पाणी सुटते खरे पण मी शाकाहारी आहे. तुमच्या लेखांमुळे बरेचसे माशांचे प्रकारही माहीत झाले.\nपुढील लिखाणासाठी मनापासुन शुभेच्छा\nजागू, ब्लॉग साठी शुभेच्छा.\nजागू, ब्लॉग साठी शुभेच्छा. तुझ्या सगळ्या पाकॄ आवडतात.\nजागु छान लिहिले आहेस गं..\nजागु छान लिहिले आहेस गं.. तुझ्या रेसीपी साध्या सोप्या असतात, करून बघितल्या जातात. इतके मासे व ररानभाज्यांची माहिती केवळ तुझ्यामुळे मिळाली.\nतुझ्या घरचेही खूप चांगले लोक आहेत. रविवारी घरातील स्त्रियांनी सैपाक न करता पुरुषांनी तो करून स्त्रियांना वाढायचे ही पद्धत खूप आवडली. तुझ्या दिरांच्या हातालाही मस्त चव आहे हा... मला त्यांच्या हातचे मटण परत खायचेय.\nचिन्मयी, एस, रश्मी, शाली,\nचिन्मयी, एस, रश्मी, शाली, सस्मित, धनी, पंडीत, आदिती, साधना धन्यवाद. सगळ्यांचे प्रतिसाद भावले.\nब्लॉगसाठी शुभेच्छा जागू ताई\nब्लॉगसाठी शुभेच्छा जागू ताई\n जागू अभिनंदन व शुभेच्छा \nअभिनंदन ग.tuzaaलेख नेहमीप्रमाणे सुरेख.\nइतके मासे व ररानभाज्यांची माहिती केवळ तुझ्यामुळे मिळाली.\nतुझ्या घरचेही खूप चांगले लोक आहेत. रविवारी घरातील स्त्रियांनी सैपाक न करता पुरुषांनी तो करून स्त्रियांना वाढायचे ही पद्धत खूप आवडली. ..........+१\nजागुली द किचन क्वीन..जियो\nजागुली द किचन क्वीन..जियो\nपवनपरी, मंजूताई, देवकी, भरत,\nपवनपरी, मंजूताई, देवकी, भरत, वर्षुदी धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनानेच हे शक्य झाले.\nकीती छान लिहीतेस ग\nकीती छान लिहीतेस ग ब्लॉग ही छानच\nछान आहे ब्लाग,रानभाजीची माहिती छान\nजागू, तुझ्या ब्लॉगला शुभेच्छा\nजागू, तुझ्या ब्लॉगला शुभेच्छा तुझ्यामुळे रानभाज्यांचे खूप मोलाचे संकलन झाले आहे .\nखूप छान ब्लॉग. आपल्या\nखूप छान ब्लॉग. आपल्या खाद्यसंस्कृतीच्या डॉक्युमेंटेशनचं फार महत्वपूर्ण काम तुम्ही करत आहात याबद्दल आभार आणि मनःपूर्वक शुभेच्छा\nब्लाॅग मस्त आहे ग .. जागू\nब्लाॅग मस्त आहे ग .. जागू तुझे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा \nतुझ्या रेसिपी मी नेहमी ट्राय करत असते गं आणि घरच्यांना आवडतात पण.\nसायु, विद्या, स्वाती, व्यत्यय\nसायु, विद्या, स्वाती, व्यत्यय, अ��घा, नीधी धन्यवाद.\nजागु तुझी रास नक्की कर्क असली\nजागु तुझी रास नक्की कर्क असली पाहिजे.\nफार सुंदर पाककृती असतात तुझ्या आणि तु त्या ज्या पद्धतीने सादर करतेस त्यात जिव्हाळा आणि आवड जाणवते.\nजागुले ब्लाॅग मस्त आहेच ..\nजागुले ब्लाॅग मस्त आहेच .. तुझे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा\nअनेक मासे व रानभाज्यांची माहिती केवळ तुझ्यामुळे मिळाली आणि स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. आता मी पावसाळ्यात चेंबुर , दादर , बोरिवली, दहिसर सग्ळीक्डे शोधून शोधून रानभाज्या आण्ते. माझ्या आई आणि सासूला खुप कौतूक वाटते . पण याचे क्रेडिट दर वेळी तुलाच देते. छान आवड लावलीस ग.\nबाजारात जावून नविन नविन भाज्या आणायच्या आणि आवडीने करायच्या याच्या मागची प्रेरणा तू आणि दिनेशदा आहात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bollworm-affected-revenue-centers-droped-khandesh-6489?tid=124", "date_download": "2018-09-26T01:45:27Z", "digest": "sha1:QIPXX66HQ7S4PJSWBVKQNPUWNNYORQBV", "length": 19051, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, bollworm affected revenue centers droped in khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळीच्या नुकसानीतून अनेक महसूल मंडळे वगळली\nबोंड अळीच्या नुकसानीतून अनेक महसूल मंडळे वगळली\nमंगळवार, 13 मार्च 2018\nजळगाव : गुलाबी बोंड अळीने कापसाचे ९० टक्के नुकसान झाल्याचे दावे करणाऱ्या खानदेशातील कृषी यंत्रणांची धरसोड वृत्ती आणि पंचनाम्यांचे किचकट निकष यांमुळे अनेक कापूस उत्पादक नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ३३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील एकही गाव किंवा मंडळ मदतीसाठी पात्र नाही. तर जळगाव व धुळे जिल्ह्यातील १२१ महसूल मंडळांपैकी फक्त २६ महसूल मंडळे मदतीसाठी पात्र असल्याची बाब कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार समोर आली आहे.\nजळगाव : गुलाबी बोंड अळीने कापसाचे ९० टक्के नुकसान झाल्याचे दावे करणाऱ्या खानदेशातील कृषी यंत्रणांची धरसोड वृत्ती आणि पंचनाम्यांचे किचकट निकष यांमुळे अनेक कापूस उत्पादक नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ३३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील एकही गाव किंवा मंडळ मदतीसाठी पात्र नाही. तर जळगाव व धुळे जिल्ह्यातील १२१ महसूल मंडळांपैकी फक्त २६ महसूल मंडळे मदतीसाठी पात्र असल्याची बाब कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार समोर आली आहे.\nशासनाचा भरपाईचा निधी वाचावा आणि कृषी विभागाचा कामाचा ताण कमी व्हावा म्हणूनच टेबलावर बसून पंचनामे उरकले आणि मंडळनिहाय पंचनामे भराभर कागदावर रंगवून त्याचे अहवाल सादर झाल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. खानदेशात धुळे व नंदुरबारचे क्षेत्र, शेतकरी व नुकसानीस पात्र शेतकरी यांचे आकडे समोर आले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या किती हे मात्र अजून समोर आले नाही.\nमंडळनिहाय पंचनामे केले. तसेच मागील पाच वर्षांमधील कापसाची लागवड, उत्पादन यासंबंधीची सरासरी काढण्यात आली. पीक कापणी अहवालांची पडताळणी केली. यात अनेक मंडळांमध्ये गुलाबी बोंड अळीमुळे कापसाचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान दिसलेच नाही. अशातूनच नंदुरबार जिल्ह्यात एकही गाव गुलाबी बोंड अळीने बाधित नसल्याचे अहवालात म्हटले आहे.\nनंदुरबार जिल्ह्यात एक लाख २० हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. या जिल्ह्यात २९ महसूल मंडळे आहेत. या पैकी एकाही मंडळात गुलाबी बोंड अळीने ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झालेले नाही. धुळे जिल्ह्यात दोन लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. या जिल्ह्यात ३५ महसूल मंडळे आहे. परंतु दोनच मंडळांमध्ये कापसाचे ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात चार लाख ७५ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. एकूण ८६ महसूल मंडळे जिल्ह्यात आहेत. पैकी फक्त २४ मंडळांमध्ये नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.\nखानदेशचे प्रमुख पीक कापूस आहे. कापसाचे ९० टक्‍क्‍यांवर नुकसान झाले. पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र तर जानेवारीतच रिकामे झाले. कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी एक क्विंटलही आले नाही. असे असतानाही अगदी मोजकेच शेतकरी गुलाबी बोंड अळीच्या नुकसानीसंबंधी पात्र असल्याचे अहवालातून समोर येत असल्याने पंचनामे व त्याचे निकष य���संबंधीचा मोठा घोळ शासकीय यंत्रणांनी केला आहे, हे स्पष्ट झाल्याचे शेतकरी, जाणकारांचे म्हणणे आहे.\nकापसाचे पंचनामे टेबलावर बसून उरकले. शासनाला शेतकऱ्यांना मदतच द्यायची नाही. हे सर्वांना माहीत होते. त्यातूनच किचकट निकष पंचनाम्यासंबंधी तयार केले. मंडळ, पीक कापणी अहवाल याचा काय संबंध आहे. नुकसान झाल्याचे जगाला दिसत आहे. यंत्रणांना कामाचा ताण नको आहे. कापूस उत्पादक कर्जबाजारी झाला आहे. उत्पादन तर बागायतीला एकरी तीन क्विंटलपर्यंतही आले नाही. कापसाचे पीक काढून फेकावे लागले. असे असताना दोन चार टक्के नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांनाच भरपाई कशी मिळेल, अशी व्यवस्था यंत्रणा व शासन यांनी केलेली दिसते.\n- कडूअप्पा पाटील, शेतकरी संघटना\nजळगाव गुलाब rose बोंड अळी bollworm खानदेश कापूस धुळे कृषी विभाग agriculture department विभाग sections कोरडवाहू बागायत\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार...जळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही...\nनाशिक बाजार समितीचा ‘ई-नाम’ योजनेत...नाशिक : केंद्र शासनातर्फे शेतमालाच्या खरेदी-...\nजीएसटीमुळे सूत उद्योग अडचणीत ः...इस्लामपूर, जि. सांगली ः अठरा टक्के जीएसटी...\nफळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार अर्जऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...\nसोलापूर जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीवर ३...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे...\nसांगलीत अठरा गावांतून टॅंकरची मागणीसांगली ः जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद होत...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्��ा हंगामात ऊस उत्पादकांना...\nरब्बीत ज्वारीचे १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍...औरंगाबाद : पावसाअभावी खरीप जवळपास हातचा गेल्यात...\nकाही ठिकाणी सोयाबीन, कपाशीच्या नासाडीची...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nकिवी फळातील अधिक ‘क’ जीवनसत्त्वाचे...किवी फळझाडाच्या पूर्वजांनी उत्क्रांतीच्या...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/games/?id=j4j37575", "date_download": "2018-09-26T01:07:01Z", "digest": "sha1:6VMQEXECAYZGSQYALLC3CBDICTSNXDAV", "length": 9670, "nlines": 266, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "टार्ज़न साहसी जावा गेम - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nजावा गेम जावा ऐप्स अँड्रॉइड गेम सिम्बियन खेळ\nजावा गेम शैली साहस\nटार्ज़न साहसी जावा गेम\nरेटिंग आणि पुनरावलोकने (40)\n92%रेटिंग मूल्य. या गेमवर लिहिलेल्या 40 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia200\nफोन / ब्राउझर: NokiaE72 1\nफोन / ब्राउझर: Nokia501\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसांता सिटी साहस 360x640\n601 | नाताळाचा सण\nटेड 2 रीलोड केलेले साहसी (360x640)\nमिस्टर आणि मिस्टर टर���ज़न - 640x360\nमिस्टर एंड मिस्टर टर्ज़न (240x320)\nग्राफिटी साहसी (चीन) 360x640\nइंडियाना जेन मोबाइल एडवेंचर्स टच\nटीना इम्पॅक्ट मल्टीस्क्रीन टचस्क्रीन नोकिया सी 6 अॅक्शन एडरिना जावा मल्टीस्क्रीन गेम्स टचस्क्रीन 61\nजॉनी ब्रावोचा बिग बेबे साहसी\nमिस्टर एंड मिस्टर टर्ज़न (176x220)\nटेडचा साहस (360x640) टच\nटार्झन: इन पॅरिस 240x400 टच\nजावा गेम जावा ऐप्स सिम्बियन खेळ अँड्रॉइड गेम\nPHONEKY: जावा गेम आणि अनुप्रयोग\nआपला आवडता Java गेम PHONEKY वर विनामूल्य डाऊनलोड करा\nजावा गेम्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि इतर जाव ओएस मोबाईलद्वारे डाऊनलोड करता येतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खेळ टार्ज़न साहसी डाउनलोड करा - सर्वोत्तम जाव गेमपैकी एक PHONEKY फ्री जावा गेम्स मार्केटवर, तुम्ही कुठल्याही फोनसाठी मोफत मोफत मोबाइल गेम्स डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि जार्ह जार खेळांपर्यंत आपल्याला विविध प्रकारचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्कृष्ट जावा गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Dhavalikar-Comment-On-Sikkera-Statu-Issue/", "date_download": "2018-09-26T01:49:17Z", "digest": "sha1:JR3U5FRHWM7OPQDFZHMPX7SNXAB5D6IX", "length": 7370, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोहिया, कुन्हा यांचेही पुतळे उभारावेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › लोहिया, कुन्हा यांचेही पुतळे उभारावेत\nलोहिया, कुन्हा यांचेही पुतळे उभारावेत\nगोवामुक्तीसाठी मोठे योगदान दिलेले डॉ. राममनोहर लोहिया, स्वातंत्र्यसैनिक टी. बी. कुन्हा यांचे पुतळे विधानसभा संकुलात उभारावे, असा खासगी ठराव महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाचे आमदार दीपक पाऊसकर यांच्यातर्फे विधानसभेत आणला जाणार आहे. केवळ राजकीय लाभाच्या हेतूने विधानसभा आवारात पुतळे उभारण्यासाठी अनेक ठराव दाखल होत असल्याने त्याला विरोध करण्यासाठी ‘प्रतिहल्ला’ म्हणून ‘मगो’चे हे उत्तर असल्याचे ‘मगो’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.\nसांतइनेज-पणजी येथील ‘मगो’च्या मध्यवर्ती कार्यालयात केंद्र���य समितीच्या सदस्यांची आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी दिलेल्या उमेदवारांची मंगळवारी संध्याकाळी एकत्र बैठक पार पडली. या बैठकीत ‘मगो’तर्फे निवडून आलेले आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर तसेच गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर हजर होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दीपक ढवळीकर म्हणाले की, ‘मगो’चे आमदार दीपक पाऊसकर हे फेब्रुवारीमध्ये होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चार खासगी ठराव मांडतील. विधानसभा संकुलात डॉ. राममनोहर लोहिया, स्वातंत्र्यसैनिक टी. बी. कुन्हा यांचे पुतळे उभारण्याचे स्वतंत्र ठराव यांचा त्यात समावेश असेल. याशिवाय राज्यातील मुख्य राज्य तथा जिल्हा महामार्गांना गोवामुक्तीसाठी संघर्ष केलेल्या स्वातंत्र्यसेनानींचे नाव द्यावे, आणि राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये योग शिक्षण सुरू करावे, असे खासगी ठराव आणले जाणार आहेत.\nकाही सहकारी आमदार केवळ मताचे राजकारण करण्यासाठी खासगी ठराव आणण्याच्या प्रयत्नात आहेत. डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलाजवळ बसवण्यास ‘मगो’चा विरोध नाही. मात्र, त्याआधी गोवा स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिलेल्या लोहिया आणि कुन्हा यांचे पुतळे उभारणे अधिक महत्वाचे आहे. नावाला नव्हे तर कर्तृत्वाला अधिक महत्व असून केवळ मतांसाठी नको ते विषय घेऊ नये, असे ढवळीकर म्हणाले.\nज्या लोकांनी गोवामुक्तीमध्ये तसेच जनमत कौलावेळी कोणतेही योगदान दिले नव्हते, ते आज नेते म्हणून वावरत असून आपले कार्य आधी त्यांनी उघड करावे. आपण सर्व आधी भारतीय असून त्यानंतर गोमंतकीय आहोत. डॉ. सिक्वेरा आणि ‘गोंयकारपण’ यांच्या नावाने सवंग राजकारण केले जात असून जनतेची दिशाभूल केली जात असल्याची टीका मंत्री सुदिन ढवळीकर यांनी कोणाचेही नाव न घेता केली.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगर���तील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-action-at-the-drug-Stores-issue/", "date_download": "2018-09-26T01:14:43Z", "digest": "sha1:SMBGC4AHWM7GQA5UV76Z3J4WNUKODLSF", "length": 6665, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औषध दुकानांवर धाडसत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › औषध दुकानांवर धाडसत्र\nजिल्ह्यातील पाच रक्‍तपेढ्या व चौदा औषध दुकानांवर अन्‍न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. कारवाईत तीन परवाने रद्द तर चार रक्‍तपेढ्यांना एक महिना रक्‍त संकलनास मज्जाव केला आहे. अकरा औषध दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. काही रक्‍तपेढ्या रक्‍तदात्यांना आमिष दाखवून रक्‍त संकलन करत आहेत. रक्‍तदानानंतर संबंधित व्यक्‍तीला भेट स्वरूपात वस्तू दिली जाते. जिल्ह्यातील अनेक रक्‍तपेढ्या गावोगावी रक्‍तसंकलन शिबिरांचे आयोजन करतात. अन्‍न व औषध विभागाच्या निकषांनुसार सर्व गोष्टींची पूर्तता असणे महत्त्वाचे असते; पण सांगली जिल्ह्यातील एका रक्‍तपेढीने ही पूर्तता केली नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील रक्‍तपेढ्यांची सखोल चौकशी करण्यात आली.\nरक्‍तपेढ्यांची तपासणी, रेकॉर्ड ठेवणे, तपासणीवेळी तंत्रज्ञ हजर नसणे, नियमांप्रमाणे रक्‍तपेढीचे कामकाज न चालणे, रक्‍तसाठ्याच्या ठिकाणी असलेल्या डीएमएलटीला अन्‍न-औषध प्रशासनाची मान्यता नसणे यांसह विविध त्रृटी आढळल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच जिल्ह्यातील औषध दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 14 दुकानांवर कारवाई केली आहे. विक्री बिले व औषधे खरेदी रेकॉर्ड न ठेवणे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देणे, दुकानात नोंदणीकृत फार्मासिस्ट नसणे आदी कारणे तपासणीत आढळली. यात 11 दुकानांचे परवाने निलंबित तर तीन दुकानांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत. नोंदणीकृत फार्मासिस्ट नसल्याने या तिन्ही दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. ही सर्व दुकाने ग्रामीण भागातीलच आहेत.\nजिल्ह्यातील सर्व औषध दुकाने व रक्‍तपेढ्यांची तपासणी सुरू आहे.ही तपासणी अधिक गतिमान करून दोषी आढळणार्‍या दुकानावर कारवाई करणार असल्याची माहिती अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त म. स. जवंजाल -पाटील यांनी दिली.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Autobiography-of-Farmers/", "date_download": "2018-09-26T01:36:47Z", "digest": "sha1:CCLOOIEWF6ZE6LQSXMP3JEU3P27LBKA3", "length": 5525, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा इशारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा इशारा\nकृषी खात्याच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना देण्यात येणारे हरितगृहातील रोपे व लागवड साहित्याकरिता अनुदान गेल्या 3-4 वर्षांपासून मिळाले नाही. हे अनुदान त्वरित न मिळाल्यास आत्मदहन करू, असा इशारा वाळवा तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिला आहे.\nयाबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी, तालुक कृषी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी खात्याच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत आम्ही हरितगृह, शेडनेट हाऊस प्रकल्प उभारणी केली आहे. याचे अनुदान आम्हाला मिळाले आहे. परंतु संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृहातील रोपे व लागवड साहित्याकरिता गेल्या 2-3 वर्षांपासून अनुदान मिळालेले नाही. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही या मागणीकडे कृषी विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.\nआधीच बदलते हवामान, रोगराईचा वाढता प्रादूर्भाव व फळ-भाजीपाला पिकाला नसलेला भाव यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत प्रकल्प उभारणीकरिता बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजही शेतकरी भरू शकत नाही. त्यामुळे शासनाने हे अनुदान वेळेवर द्यावे. इतर जिल्ह्यात ते मिळाले आहे. अनुदान न मिळाल्यास आम्ही सर्व शेतकरी आत्मदहन करू, असा इशाराही देण्यात आला आहे. नंदकुमार चव्हाण, अशोक देसाई, संध्याराणी पाटील, जयमाला पाटील, विलास पाटील, श्रीकांत माने, मालन खोत, विजय जाधव, श्रीकांत पाटील आदींसह 23 शेतकर्‍यांनी हे निवेदन दिले आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/No-one-has-even-informed-the-bogus-doctor-murder-of-feminine-in-the-year-sangli/", "date_download": "2018-09-26T00:46:10Z", "digest": "sha1:KBYAEE52IVXLSMXQ2L5M7C5ELNDAHOT2", "length": 7336, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोगस डॉक्टर, स्त्रीभ्रूण हत्येबाबत वर्षात एकानेही माहिती नाही कळविली | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › बोगस डॉक्टर, स्त्रीभ्रूण हत्येबाबत वर्षात एकानेही माहिती नाही कळविली\nबोगस डॉक्टर, स्त्रीभ्रूण हत्येबाबत वर्षात एकानेही माहिती नाही कळविली\nबोगस डॉक्टर, स्त्रीभ्रूण हत्येबाबत माहिती कळविणार्‍यास जिल्हा परिषदेने बक्षीस योजना सुरू केलेली आहे. स्त्री भू्रण हत्येची माहिती देणार्‍यास 25 हजार रुपये व बोगस डॉक्टरची माहिती कळविणार्‍यास 1 हजार रुपये बक्षीस योजना आहे. वर्षभरात बोगस डॉक्टर, स्त्रीभ्रूण हत्येबाबत एकानेही माहिती कळविली नाही. त्यामुळे बक्षिसाची तरतूद केलेली रक्कम खर्चाविना पडून आहे.\nम्हैसाळ (ता. मिरज) येथे स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार घडल्यानंतर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले होते. स्त्रीभ्रूण हत्येबाबतची माहिती कळविणार्‍यास 25 हजार रुपये आणि बोगस डॉक्टरची माहिती देणार्‍यास 1 हजार रुपये बक्षीस योजना जिल्हा परिषदेने स्वीय निधीच्या बजेटमधून सुरू क���ली. त्यासाठी टोकन तरतूदही करण्यात आली. या योजनेस निधीची कमतरता पडणार नाही. या योजनेस प्रतिसाद द्यावा. बोगस डॉक्टर व स्त्रीभ्रूण हत्याविरोधात जिल्हा परिषदेच्या उपक्रमात लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र वर्षभरात एकानेही माहिती कळविली नाही. जिल्हा परिषदेची ही बक्षीस योजना लाभार्थीविना राहिली आहे.\nजिल्हा परिषदेत नोव्हेंबर 2017 मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत ‘दिशा’ समिती सभा झाली होती. आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी, सीईओ उपस्थित होते. छुप्या प्रकारे गर्भलिंग निदान सुरू असून मोबाईल व्हॅन पुन्हा कार्यरत झाल्या आहेत. गर्भलिंग निदान करून मोबाईल व्हॅन सीमापार होत असल्याकडे एका आमदारांनी लक्ष वेधले होते. त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार होत असल्यांचा संशय बळावला होता. तरिही एकानेही स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार घडत असल्यबाबतची माहिती शासकीय यंत्रणा अथवा जिल्हा परिषदेला कळविलेली नाही.\nबोगस डॉक्टरविरोधी बक्षीस रक्कम वाढविणार : आरोग्य सभापती रवि जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रवि म्हणाले, बोगस डॉक्टरबाबत माहिती कळविणार्‍यास 1 हजार रुपये बक्षीस योजना आहे. बक्षीस रक्कम वाढवून ती 5 हजार रुपये केली जाणार आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/arun-jaitley-gets-additional-charge-of-defence-ministry/", "date_download": "2018-09-26T01:15:23Z", "digest": "sha1:MPFCWIJM4D3GURVU7LHSQVMQX5AMFTXL", "length": 16599, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "अरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बन���ून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\n‘द क्विटेसेन्शीयल वुमन’ चित्रांचे प्रदर्शन\nत्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nअरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मनोहर पर्रीकरांनी राजीनामा दिल्यानंतर संरक्षण खात्याचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. गोवा राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी मनोहर ��र्रीकरांची निवड झाल्यानंतर पर्रीकरानी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला होता. राष्ट्रपतींनी पर्रीकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.\nविधानसभा निवडणुकीच्या निकालांवर चर्चा करण्यासाठी रविवारी झालेल्या बैठकीनंतर पर्रीकर यांना पुन्हा एकदा गोव्यात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्यांच्याकडील संरक्षण खाते काढून अर्थमंत्री अरुण जेटली यांना अतिरिक्त भार देण्यात आला आहे.\nगोव्यात भाजपला मोठा फटका बसला असून खुद्द मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून पर्रीकर यांचीच निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर पर्रीकर यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार बनवण्याचा दावा केला. पर्रीकर यांनी २१ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर उद्या मंगळवारी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदेशातील २० टक्के महिला लठ्ठ\nपुढीलहिंदुस्थानी खेळाडुंनी साजरा केला रंगांचा सण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/marathi-language", "date_download": "2018-09-26T01:07:25Z", "digest": "sha1:JNBUYBXNXLP3FII2K6ZJC4VGML2FHW4V", "length": 3585, "nlines": 31, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "marathi language Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nराज्यात विमानतळ,रेल्वे आणि बँकेतही मराठीची सक्ती\nऑनलाईन टीम / मुंबई : मराठीच्या मुद्यावरून मनसे आक्रम झाल्यानंतर आता राज्य सरकराने राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदी,इंग्रजीसह मराठी भाषाही बंधनकारक केली आहे. बँक,टपाल,विमा,रेल्वे,मेट्रो,विमानतळ अशा विविध ठिकाणांवर मराठी भाषेचा वापर बंधनाकारक असे राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने 5 डिसेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. राज्यातले केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या प्रमुखांना परिपत्रकाची प्रत पाठवण्यात आली ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/ekta-kapoor-make-parth-samthaan-and-erica-fernandes-23-feet-statue-of-love-before-prerna-anurag-show-on-air-5955596.html", "date_download": "2018-09-26T01:15:53Z", "digest": "sha1:7HRYHQU5IP2XZZW5ZCQSHPLJKIPZT4F4", "length": 6596, "nlines": 54, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Kasautii Zindagii Kay 2: Ekta Kapoor Make Parth Samthaan And Erica Fernandes 23 Feet Statue Of Love Before Prerna & Anurag Show On Air | 'कसौटी जिंदगी की' : इतिहासात पहिल्यांदाच होत आहे टीव्ही शोचं असं प्रमोशन, एकता कपूर 10 शहरांत 'प्रेरणा-अनुराग'चे उभारत आहे 23 फूट उंच स्टॅच्यू", "raw_content": "\n'कसौटी जिंदगी की' : इतिहासात पहिल्यांदाच हो��� आहे टीव्ही शोचं असं प्रमोशन, एकता कपूर 10 शहरांत 'प्रेरणा-अनुराग'चे उभारत आहे 23 फूट उंच स्टॅच्यू\nटीव्ही क्वीन एकता कपूर तिच्या गाजलेल्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेचा रिमेक घेऊन येत आहे.\nमुंबईः टीव्ही क्वीन एकता कपूर तिच्या गाजलेल्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेचा रिमेक घेऊन येत आहे. मालिका छोट्या पडद्यावर दाखल होण्यापूर्वी त्याचे प्रमोशन मोठ्या थाटात सुरु आहे. प्रमोशनसाठी तब्बल 10 मोठया शहरांमध्ये KZKStatueOfLove ची मुर्ती लावण्यात येत आहे. ही मुर्ती 23 फूट उंच आहे. मालिकेतील प्रमुख पात्र प्रेरणा आणि अनुराग यांची ही मुर्ती आहे. स्टॅच्युच्या रुपात उभे असलेले कपल प्रेमाची निशाणी असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये प्रेरणा आणि अनुराग रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. मुंबईत वांद्र्यातील कार्टर रोडवर हा उंच स्टॅच्यु उभारण्यात आला आहे. याच्या लाँचिंगला एकता कपूर, ईशा देओल आणि तिचे पती भरत तख्तानी, कोरिओग्राफर धर्मेश, रित्विक धंजानी, आशा नेगी, वत्सल सेठ, इशिता दत्ता (तुनश्री दत्ताची बहन), संजीदा शेख, करणवीर बोहरा, टीजे संधू, करण टेकर, पार्थ समथान, एरिका फर्नांडीज हजर होते.\n25 सप्टेंबरपासून सुरु होत आहे शो...\n- मालिकेत प्रेरणा आणि अनुरागची भूमिका एरिका फर्नांडीज आणि पार्थ समथान साकारत असून कोमोलिकाच्या भूमिकेविषयी अद्याप सस्पेन्स बाळगण्यात आला आहे.\n- पुर्वीच्या मालिकेत ही भूमिका उर्वशी ढोलकियाने साकारली होती. तर नवीन सीरिजमध्ये या भूमिकेसाठी हिना खानचे नाव समोर आले आहे.\n- ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका येत्या 25 सप्टेंबरपासून ऑन एअर होणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजता स्टार प्लस वाहिनीवर ही मालिका दाखवली जाणार आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/maharashtra/good-rain-boosts-farming-maharashtra-10948", "date_download": "2018-09-26T01:27:51Z", "digest": "sha1:BDEIXBUOK2IX2IALAYKPWV7Y3YN2FCMH", "length": 9261, "nlines": 57, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Good rain boosts farming in Maharashtra राज्यात पेरण्यांना वेग | eSakal", "raw_content": "\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 13 जुलै 2016\nपुणे - राज्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी होत असून, खरिपाच्या 64 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेली तीन वर्षे दुष्काळाला तोंड देणाऱ्या मराठवाड्यातही पेरण्यांना वेग आला असून, अन्य विभागांच्या तुलनेत तेथे जास्त पेरणी झाली आहे.\nराज्यात खरीप पिकाचे क्षेत्र 139 लाख 64 हजार हेक्‍टर असून, गेल्या आठवड्यापर्यंत 88 लाख 99 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कडधान्ये आणि तेलबियांच्या पेरण्यांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.\nपुणे - राज्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी होत असून, खरिपाच्या 64 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेली तीन वर्षे दुष्काळाला तोंड देणाऱ्या मराठवाड्यातही पेरण्यांना वेग आला असून, अन्य विभागांच्या तुलनेत तेथे जास्त पेरणी झाली आहे.\nराज्यात खरीप पिकाचे क्षेत्र 139 लाख 64 हजार हेक्‍टर असून, गेल्या आठवड्यापर्यंत 88 लाख 99 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कडधान्ये आणि तेलबियांच्या पेरण्यांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.\nराज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार कापूस, सोयाबीन आणि तूर यांच्या लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते. कापसाची पेरणी 29 लाख 90 हजार हेक्‍टरवर झाली असून, औरंगाबाद आणि अमरावती हे विभाग यात आघाडीवर आहेत. या दोन विभागांतच कापसाची निम्मी पेरणी झाली आहे. सोयाबीनची पेरणी 27 लाख 30 हजार हेक्‍टरवर झाली असून, अमरावती आणि लातूर हे विभाग त्यात आघाडीवर आहेत. अमरावती विभागात सोयाबीनची 12 लाख हेक्‍टरवर, तर लातूर विभागात आठ लाख 69 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तूरडाळीचे भाव सध्या खूप वाढलेले आहेत. त्यामुळे, तुरीच्या लागवडीलाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. दहा लाख हेक्‍टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. त्यातही अमरावती विभाग आघाडीवर असून, तेथे चार लाख हेक्‍टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी तूर लावली आहे. त्यापाठोपाठ लातूर विभागात दोन लाख 66 हजार क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. उडीद, मूग या कडधान्यांची प्रत्येकी सुमारे तीन लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यांची पेरणी सरासरीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते. भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू झाली आहेत.\nराज्यातील 355 तालुक्‍यांपैकी 257 तालुक्‍यांत आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. राज्यात एक जून ते आठ जुलैपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत 89.9 टक्के पाऊस पडला आहे. 28 जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला असून, उर्वरित जिल्ह्यांपैकी कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांत गेल्या दोन-तीन दिवसांत पर्जन्यवृष्टी सुरू असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.\nमहाराष्ट्राकडून केरळला ५० टन तूरडाळ\nमुंबई - केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या वतीने ५० टन तूरडाळ मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नेत्रावती एक्‍...\nगैरव्यवहारात गुजराती व्यापाऱ्यांचे हितसंबंध - पृथ्वीराज चव्हाण\nनाशिक - तूरडाळ गैरव्यवहारात गुजराती व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यात येत असल्याचा आरोप माजी...\n#ToorScam तब्बल 21 हजार टनांचा काळाबाजार\nनवी मुंबई - 'सकाळ'ने \"तूरडाळीच्या गैरव्यवहाराची बरणी' फोडल्यानंतर \"महाराष्ट्र स्टेट ऑपरेटिव्ह...\nवादळी पावसाने धुळ्याला एक कोटींचा तडाखा\nधुळे - शहरासह जिल्ह्याला शनिवारी पावसाने झोडपून काढले. पावसाच्या दमदार आगमनावेळी प्रचंड वादळी वाऱ्यामुळे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे...\nपुणे शहराची प्रवेशद्वारेच अस्वच्छ\nपुणे : स्वारगेट एसटी स्टँड, शिवाजीनगर एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशन तसेच, पुणे रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड ही तिन्ही ठिकाणे पुणे शहराची मुख्य प्रवेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-caranthasum-994", "date_download": "2018-09-26T01:59:37Z", "digest": "sha1:FDZPEDYOVALQUOM7YSFNXMTN7M4NA6WE", "length": 14476, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision caranthasum | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेवंतीच्या ४०० जाती विकसित करणारा अवलिया\nशेवंतीच्या ४०० जाती विकसित करणारा अवलिया\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nगेल्या २९ वर्षांपासून बेल्जियम येथील पैदासकार विम डिक्‍लेर्क यांनी शेवंतीच्या सुमारे ४०० जाती विकसित केल्या आहेत. सध्या ते गेडी फ्लोरा या कंपनीमध्ये मुख्य पैदासकार म्हणून कार्यरत आहेत.\nगेल्या २९ वर्षांपासून बेल्जियम येथील पैदासकार विम डिक्‍लेर्क यांनी शेवंतीच्या सुमारे ४०० जाती विकसित केल्या आहेत. सध्या ते गेडी फ्लोरा या कंपनीमध्ये मुख्य पैदासकार म्हणून कार्यरत आहेत.\nशेवंतीच्या आकर्षक फुलांना बाजारपेठेमध्ये आपली स्वतंत्र मागणी आहे. आकर्षकपणा, वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि अधिक काळ टिकण्याची क्षमता यामुळे गुच्छासह घर सजावटीमध्ये त्यांचा वापर वाढला आहे. नव्या जातीच्या पैदास प्रक्रियेसाठी दोन ते तीन वर्ष लागतात. त्यानंतर अनेक चाचण्यांनंतर ती जात बाजारपेठेत उतरवायची की नाही, याचा निर्णय घेतला जातो. सध्या बाजारपेठेमध्ये असलेल्या शेवंतीच्या जातीपेक्षा विम डिक्‍लेर्क यांनी पैदास केलेल्या जातींची संख्या अधिक आहे.\nअनेक नव्या जाती प्रतीक्षेत...\n२०१९ मध्ये शेवंतीच्या फुलांची नव्या जाती बाजारात आणण्यासाठी संशोधन सुरू आहे.\nवास्तविक पाहता शेवंती हे हंगामी आहे; मात्र अलीकडे हरितगृहामध्ये तापमान आणि प्रकाश यांचा कालावधी कमी जास्त करून वर्षातील बहुतांश काळ उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले जातात.\nनव्या जातींच्या संशोधनासोबत सध्या प्रसारित जातींच्या सातत्यासाठीही विम यांचे प्रयत्न सुरू असतात.\nविम यांनी प्रिमो पिस्ताचे ही पहिली हिरव्या रंगाची शेवंती जातही विकसित केली आहे. त्याचप्रमाणे बेल्जियम मम ही जातही तिच्या पूर्ण गोलाकार आकर्षक फुलांसाठी व रोग प्रतिकारकतेसाठी प्रसिद्ध आहे.\nशेवंतीच्या 400 जाती विकसित करणारा अवलिया\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/infog-pnb-scam-interpol-issues-red-corner-notice-against-nirav-modis-sister-purvi-modi-5955298.html", "date_download": "2018-09-26T01:10:44Z", "digest": "sha1:2ATVLQA6ZRG2QTSZ5IE6QRPXF2NR6SN3", "length": 7762, "nlines": 53, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "PNB Scam Interpol issues Red Corner Notice Against Nirav Modis Sister Purvi modi | PNB Scam: नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी हिच्याविरोधात इंटरपोलने बजावले रेड कॉर्नर नोटीस; राहाते बेल्जियममध्ये", "raw_content": "\nPNB Scam: नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी हिच्याविरोधात इंटरपोलने बजावले रेड कॉर्नर नोटीस; राहाते बेल्जियममध्ये\nनीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी हिच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी केली आहे.\nनवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) २ अब्ज अमेरिकी डॉलरच्या (सुमारे १३ हजार कोटी रुपये) मनी लाँडरिंग प्रकरणात सध्या फरार असलेला अब्जाधीश नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी हिच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी केली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. ही नोटीस आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट म्हणून काम करते. मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोप प्रकरणात पूर्वी मोदी (४४) वाँटेड आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.\nसक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ईडीने आपल्या चौकशी अहवालात केलेल्या आरोपानुसार, पीएनबी घोटाळ्यातील रक्कम मनी लाँडरिंगद्वारे वळती करण्यात पूर्वी मोदीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिला या घोटाळ्यात १३.३ कोटी अमेरिकन डॉलरचा (सुमारे ९५० कोटी रुपये) लाभ झाला आहे. ती अनेक बनावट किंवा गुंतवणूक कंपन्यांची मालक/संचालक आहे. घोटाळ्यातील पैसा वळता करण्यासाठी संयुक्त अरब अमिरात, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि सिंगापूर येथे या कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. आता या प्रकरणाची चौकशी पुढे नेण्यासाठी पूर्वी मोदीने चौकशीला सहकार्य करावे, अशी इच्छा ईडीने व्यक्त केली अाहे. पूर्वीने चौकशीसाठी बजावलेले समन्स स्वीकारले नाही. त्यामुळे तिच्याविरोधात जागतिक वॉरंट काढले जावे, असे ईडीने म्हटले असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.\nचोकसीविरुद्धच्या नोटिसीची करून दिली आठवण\nपंजाब नॅशनल बँक मनी लाँडरिंग प्रकरणातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या विरोधात रेड कॉर्नर नो��ीस काढण्यासाठी ईडीने इंटरपोलकडे अर्ज सादर केला होता. ईडीने इंटरपोलला त्याची पुन्हा आठवण करून दिली आहे. ईडीने या प्रकरणात मुंबई न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर चोकसीला अटक करण्यासाठी त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस काढावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर इंटरपोलने या प्रकरणात आणखी काही माहिती मागितली. तिला उत्तर देण्यात आले आहे. आता आम्ही रिमाइंडर पाठवले आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/hrudayrugapasun-pasun-vachnyasathi-hi-jivanshaili-madt-karel", "date_download": "2018-09-26T01:46:48Z", "digest": "sha1:TBD722QBMN6GA2JA3YPJUN6CRQQQWKP5", "length": 12300, "nlines": 250, "source_domain": "www.tinystep.in", "title": "या प्रकारची जीवनशैली तुम्हांला हृदयरोगापासून वाचावण्यास मदत करेल - Tinystep", "raw_content": "\nया प्रकारची जीवनशैली तुम्हांला हृदयरोगापासून वाचावण्यास मदत करेल\nहल्ली अमुक-तमुक वयाच्या ४०व्या वर्षी हृदयरोगाच्या झटक्याने गेला, याला ३० व्या हृदयरोगाचा झटका आला अश्या बातम्या फार ऐकतो. बातम्या काय त्यातलं एखादा आपल्या रोजच्या उठण्या-बसण्यातला असतो. या अश्या घटनांना सध्याची जीवनशैली आहार आणि ताण-तणाव प्रामुख्याने कारणीभूत आहे. अश्या हृदयाबाबतच्या समस्या टाळण्यासाठी जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची गरज असते. आम्ही असेच काही जीवनशैली संदर्भात टिप्स देणार आहोत ज्या हृदयरोगापासून वाचवण्यास मदत करतील.\nनिरोगी व्यक्तीने दररोज व्यायाम रोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम केल्याने हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते.तसेच ही समस्या असणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. निरोगी व्यक्तीने सकाळी लवकर उठून चालायला किंवा पाळायला जाणे असा व्यायाम करावा. जर वजन जास्त असेल तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एरोबीक्स पोहणे हे प्रकार देखील या बाबतीत फायदेशीर ठरतील.\nअतिरिक्त वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्याचा प्रयन्त करावा. यासाठी तज्ज्ञाचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फास्ट फूड टाळण्याचा प्रयत्न करावा. आहारामध्ये चरबी व मीठ कमी करावे. फायबर व कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात घ्यावेत. प्रकृतीला कोणत्या प्रकारचे डाएट योग्य आहे हे जाणून घेऊन त्याचा अवलंब करावा मनाने डाएट ठरवू नये.\nआहारात पालेभाज्यांचा सूप, सॅलडचा जास्तीत जास्त समावेश करावा. मासे, टणक कवचाची फळे म्हणजे नटस, ऑलिव्ह ऑईल, ओमेगा असे तीन प्रकारचे फॅट असणारे पदार्थ खाणे सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या यांच्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.\nहल्ली कामचा ताण, स्पर्धा अश्या अनेक कारणांमुळे मानसिक ताण येतो. याकरता कोणत्या गोष्टींचा जास्त विचार करू नये,हा काम व्यतिरिक्त लोक काय म्हणतील हा असच का म्हणाला अश्या गोष्टींचा देखील जास्त विचारा करू नये. कुटूंबाला देखील वेळ द्यावा. मानसिक ताण कमी होण्यासाठी घ्यान धारणेचा अभ्यास हा उत्तम उपाय आहे.\nस्वस्थ व निरोगी हृदय ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्ण झोप घेतल्यास ताण कमी होतो. व उच्च रक्तदाबाचे प्रमाणही कमी होते.\nधूम्रपान व मद्यपान हृदयाला हानीकारक असते. या तणावपूर्ण जीवनात धूम्रपान व मद्यपानाचे प्रमाण वाढत चालले आहे.\nहृदयरोग असणाऱ्या आणि मधुमेह तसेच किडनीचा अश्या प्रकारचे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या-वेळी घ्यावी.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळा��े दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://tushar-kute.blogspot.com/2010/04/blog-post_9760.html", "date_download": "2018-09-26T01:51:53Z", "digest": "sha1:SKILBCCIICB7GWU6HLZOMEBEEOVEKJ75", "length": 18771, "nlines": 199, "source_domain": "tushar-kute.blogspot.com", "title": "स्यमंतक: देणाऱ्याचे हात हजारो...", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nपोटापुरता पैसा पाहिजे नको पिकाया पोळी,\nदेणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,\nहवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,\nचोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,\nएक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,\nदेणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,\nमहाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,\nगरजेपुरती देई वसने जतन कराया काया,\nगोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,\nदेणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..\nहोते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,\nसौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा\nअपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि\nदेणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.\nजेव्हा जेव्हा या कवितेला साजेसे प्रसंग घडतात तेव्हा कवि ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेली ही कविता मला नेहमी आठवते. ’देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ या माडगूळकरांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. जगामध्ये बऱ्याच लोकांना असे वाटत असते की देव फक्त माझ्यावरच अन्याय करतो. मीच का असा प्रश्न अनेकजण देवाला विचारत असतात. अर्थात यातूनच मानवाची खरी स्वार्थी प्रवृत्ती दिसून तर येतेच तसेच त्याचा चूकीचा दृष्टीकोनही प्रतित होतो.\nनिसर्गाने कोणावरही अन्याय केलेला नाही. त्याला कोणत्याही विशिष्ट प्राण्याविषयी ममता नाही. तो सर्वांवर सारखाच न्याय करत असतो. अर्थात सर्वांनाच सारखे देत असतो व सारखे घेत असतो. आता कोणाची क्षमता किती आहे यावर त्याला काय मिळेल हे ठरते. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा कोणी श्रीमंत वा गरीब म्हणून जन्माला आले नव्हते. काळानुरूप हे बदल होत गेले आहेत. जगातल्या प्रत्येक गोष्टीत, घटनेत वा प्रत्येक माणसाकडून काहितरी शिकण्यासारखे आहे पण आपल्याला त्याची मनिषाच नसे�� तर देव मला काही देत नाही हीच त्याची भावना राहणार आहे.\nजीवनात खूप काही शिकण्यासारखे आहे, पण आपण ते समजून घेत नाही. यास प्रत्येकाचा दृष्टीकोन कारणीभूत आहे. जी शिकवण आपल्याला आपल्या चहुबाजुंकडून मिळते जी घेण्याची आपली क्षमता वा इच्छाच नसेल तर आपण ज्ञानाने कंगालच राहणार आहोत. जगात तोच माणूस मोठा जो आपल्या दृष्टीकोनाने सतत ज्ञान ग्रहण करत जगत असतो. देणारा आपल्याला भरपूर काही देत आहे, पण स्वत:ची झोळी थोडी मजबूत केली तर खूप काही संचय करता येईल यात संदेह नाही.\nआजि म्या सौरव पाहिला...\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nनिसर्ग अभियांत्रिकीचा अविष्कार - चिल्हेवाडी धरण - *साप्ताहिक लोकप्रभा, २७ जुलै २०१८*\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान : किल्ले देवगिरी - महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान औरंगाबादच्या देवगिरी किल्ल्याच्या इतिहासाने लिहिलं गेलंय. आज आपल्या राज्यात बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा एक दुर्ग....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/reason-behind-crashing-of-ghost-plane-helios-which-killed-121-passengers-5943590.html", "date_download": "2018-09-26T00:45:32Z", "digest": "sha1:AE2K6CRC43Y6RZQWTQGGPAHIJ27ONMDB", "length": 13473, "nlines": 161, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ghost Plane Helios, Which Crashed Killing 121 On Board, Here is The True Story of What Happened With The Silent Flight | Shocking : सर्व प्रवासी बेशुद्ध, कॉकपिटमध्ये पायलटही नव्हता, अपघातात 121 ठार.. कोडे कायम", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nShocking : सर्व प्रवासी बेशुद्ध, कॉकपिटमध्ये पायलटही नव्हता, अपघातात 121 ठार.. कोडे कायम\nअसे म्हटले जात होते की, भूत-आत्मा यांच्या अभिशापामुळे विमानात असे काही घडले की सर्व बेशुद्ध झाले आणि विमान क्रॅश झाले.\nग्रीस - युरोपमधील सायप्रस देशातील हेलियोस विमान अपघाताला अनेक वर्षांपासून गूढ म्हणून संबोधले जाते. ही युरोपीय इतिहासातील सर्वात मोठी विमान दुर्घटना समजली जाते. 2005 मध्ये जेव्हा या विमानाचा अपघात झाला होता तेव्हा असे म्हटले जात होते की, भूत-आत्मा यांच्या अभिशापामुळे विमानात असे काही घडले की सर्व बेशुद्ध झाले आणि 121 प्रवाशांसह हे विमान क्रॅश झाले होते. पण तपासामध्ये काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या होत्या.\n8 हजार फुटावर संपर्क तुटला\n14 ऑगस्ट 2005 ला या विमानाने सायप्रसहून ग्रीसकडे उड्डाण घेतले होते. पण 18 हजार फूट उंचीनंतर विमानाचा कंट्रोल रूमबरोबर संपर्क तुटला होता.\nसंपर्क तुटल्यानंतर पायलट आणि कंट्रोल टॉवरमध्ये बोलणे जाले. पायलट विमानात होणाऱ्या विचित्र गोष्टींचा उल्लेख करत होता. अचानक प्लेनमध्ये एक अलार्म वाजला. हा अलार्म ऐकूण लोकांना धक्का बसला. या अलार्मचा अर्थ विमान अद्याप उड्डाण घेण्यास सज्ज नाही. तेवढ्यात अपघात झाला.\nरिपोर्ट्समध्ये सोमर येते की, विमानाच्या केबीनमध्ये तापमान आणि दबाव खूप कमी झाल्यास ते क्रॅश झाले. त्यात संपूर्ण 121 लोकांचा मृत्यू झाला. तपासात विमानातू पाठवलेले विविवध प्रकारच्या संदेशांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. एका मॅसेजमध्ये पायलटने प्रवासी थंडीमुळे गोठल्याचा उल्लेख केला तर दुसऱ्या मॅसेजमध्ये कंट्रोल टॉवरकडून तांत्रिक मदत मागताना संपर्क तुटतो.\nसंपर्क तुटताच पाठवले लढाऊ विमान\nप्रवासी आणि पायलट बेशुद्ध झाल्याचे ऐकताच ग्रीस एअरफोर्सला माहिती देण्यात आली. एखादी दहशतवादी घटना असण्याच्या भीतीने एअरफोर्स दोन लढाऊ विमाने या विमानाच्या दिशेने पाठवते. त्यावेळी हे विमान अॅटो पायलट मोडवर 34 हजार फुटांवर पोहोचले. फायटर जेट काही मिनिटात फ्लाइटजवळ पोहोचले आणि आर्मीच्या पायलट्ना धक्काद��यक चित्र पाहायला मिळाले. आर्मीच्या पायलट्सने सांगितले की, हेलियोस विमानाच्या कॉकपिटमध्ये एक पायलट बेशुद्ध आहे. त्यामुळे विमान अॅटोमोड मध्ये गेल्याचे स्पष्ट होते. दुसऱ्या सीटवर कोपायलटही दिसत नाही. तसेच संपूर्ण विमानातील पॅसेंजरही बेशुद्ध होते. सर्वांचे ऑक्सिजन मास्क लटकलेले होते. त्यामुळे विमानात दबाव कमी असल्याचे स्पष्ट झाले.\nकॉकपिटमध्ये दिसला एक व्यक्ती\nविमानाच्या डाव्या बाजुला असलेल्या दुसऱ्या फायटर प्लेनच्या पायलटने हेलियोसच्या कॉकपिटमध्ये कोणाला तरी पाहिले. हा प्लाइट अटेंडंट होता असे समजले गेले. त्यानंतर लगेचच कंट्रोल रूमला याची माहिती देण्यात आली. एअर ट्राफिक कंट्रोलने हेलियोसशी संपर्काचा प्रयत्न केला पण काहीही उत्तर मिळाले नाही. तेवढ्यात विमानाच्या डाव्या इंजीनचे इंधन संपले आणि ते बंद झाले. विमान खाली जाऊ लागले. 10 मिनिटांनी दुसरे इंजीनही बंद झाले. एअरफोर्सने संभाव्य दुर्घटना क्षेत्राबाबत माहिती दिली. दुपारी 12 वाजून 4 मिनिटांनी विमान अॅथेन्सहून 40 किलोमीटर अंतरावर एका डोंगरी भागात दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात क्रूसह सर्व 121 जणांचा मृत्यू झाला. अनेक पेपरमध्ये लोक बेशुद्ध झाल्याचे छापण्यात आले. लोकांनी त्याचा संबंध भुताशी लावला. पण ते खरे नव्हते.\nअनेक वर्षांनी तपासाच धक्कादायक बाब समोर आली. एका छोट्याशा चुकीने 121 जणांनी प्राण गमावल्याचे सांगण्यात आले. ही चूक होती विमानाच्या एअरकंडिशनर आणि प्रेशर कंट्रोल सिस्टमची. एका दिवसापूर्वी ते खराब झाले होते. त्यानंतर रुटीन चेकअप करून त्यात दुरुस्ती करण्यात आली. पण चेकअपनंतर प्रेशर सिस्टीम मॅन्युअल मोडहून पुन्हा अॅटो करण्यात आली नव्हती. त्यामुळेच 18 हजार फूट उंचीनंतर विमानातील प्रेशर सिस्टीम फेल झाली आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोक बेशुद्ध झाले. पायलटबरोबरही तेच घडले. बराचवेळ पायलटने रिस्पॉन्स दिला नाही म्हणून विमान अॅटोपायलट मोडवर गेले आणि इंधन संपल्याने ते दुर्घटनाग्रस्त झाले.\nअरब देशांनी केली होती या मुस्लिम राष्ट्राची नाकेबंदी, आर्थिक कोंडीनंतर गायींनी सावरले\nआजी आणि आजारी वडिलांसोबत राहत होती 8 वर्षांची मुलगी, अत्‍यंत आनंदी दिसायचे कुटुंब; अचानक घरात आढळला मुलीचा मृतदेह\nघरात येताच 'घुसखोर' पाहून घाबरली महिला पोलिस; शूट केल्यानंतर कळाले हे घरच आ��ले नाही आता झाली ही कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%B5_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2018-09-26T01:40:43Z", "digest": "sha1:CNNIAZUTOPDDAWJINAU4CJP55LHSZC5N", "length": 5311, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केन्सिंग्टन व चेल्सी - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष १ एप्रिल १९६५\nक्षेत्रफळ १२.१३ चौ. किमी (४.६८ चौ. मैल)\n- घनता १३,२४४ /चौ. किमी (३४,३०० /चौ. मैल)\nयुनायटेड किंग्डममधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nकेन्सिंग्टन व चेल्सीचा शाही बरो (इंग्लिश: Royal Borough of Kensington and Chelsea) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहराचा एक बरो आहे. केन्सिंग्टन व चेल्सी हे युनायटेड किंग्डममधील सर्वात घनदाट लोकसंख्येचे नगर आहे.\nयुनायटेड किंग्डम मधील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-prisoner-suicide-jail-77215", "date_download": "2018-09-26T01:33:29Z", "digest": "sha1:CRBDPGDTTQ75RG7VSOUKPDGJGH5RAV4X", "length": 11656, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news prisoner suicide in jail जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या वृद्ध कैद्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nजन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या वृद्ध कैद्याची आत्महत्या\nशुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017\nनाशिक: नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 71 वर्षीय वृद्ध कैद्याने रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात नोंद करण्यात आली असून, मोहनगिरी गुरुजी दयागिरी उर्फ गौतम काशिनाथ जोशी (71, मूळ रा. आव्हान आखाडा, ता. हलदर, जि. सुरेंद्रनगर, उत्तरप्रदेश) असे मृत कैद्याचे नाव आहे.\nनाशिक: नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 71 वर्षीय वृद्ध कैद्याने रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात नोंद करण्यात आली असून, मोहनगिरी गुरुजी दयागिरी उर्फ गौतम काशिना��� जोशी (71, मूळ रा. आव्हान आखाडा, ता. हलदर, जि. सुरेंद्रनगर, उत्तरप्रदेश) असे मृत कैद्याचे नाव आहे.\nनाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदीवान मोहनगिरी गुरुवारी (ता. 12) मध्यरात्री साडेबारा एकच्या सुमारास रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात गेला आणि पांघरण्यासाठी दिलेली चादर फाडून तिच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदरची बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.\nबंदीवान मोहनगिरी याच्यावर किनवट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कारागृहात महंत म्हणूनच तो परिचित होता.\nयुजेस चार्जेसचा निर्णय नागरिकांसाठी जाचक\nसावंतवाडी - येथील पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या युजेस चार्जेसचा निर्णय नागरिकांसाठी जाचक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत पुर्नविचार...\nआटपाडी - कारवाईदरम्यान पाच ते सात ब्रास वाळू ताब्यात\nआटपाडी - येथे बेकायदेशीर वाळू साठयावर तलाठ्यानी कारवाई केलयानंतर तहसीलदार सचिन लंगोटे यांनी घटनास्थळी जाऊन दुसर्‍यांदा पंचनामा केला....\nशेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना शिक्षा\nऔरंगाबाद : शेतीच्या वादातून शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. चव्हाण यांनी दोषी ठरवून तीन महिण्याची...\nहेरले येथे चोरट्यांनी दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पळवली\nहेरले - हेरले ( ता. हातकणंगले) येथील बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार...\nविनयभंग प्रकरणी 48 तासांत आरोपीला शिक्षा\nरत्नागिरी - येथील न्यायालयाने 48 तासाच्या आत विनयभंग प्रकरणी आरोपीला एक वर्षांचा सश्रम कारावास आणि तीनशे रूपयेे दंडाची शिक्षा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्��ाईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/siddharth-jadhavs-memories-about-dahihandi-days-5950596.html", "date_download": "2018-09-26T00:28:46Z", "digest": "sha1:OOWSWDNQ77AU3KJBYQFO6SZ5T3OWUNSZ", "length": 6371, "nlines": 173, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Siddharth Jadhavs memories about Dahihandi Days | पथकाने फोडलेल्या हंड्यांचे नारळ जमा करायचा सिद्धार्थ जाधव, वाचा दहिहंडीविषयी त्याच्या आठवणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपथकाने फोडलेल्या हंड्यांचे नारळ जमा करायचा सिद्धार्थ जाधव, वाचा दहिहंडीविषयी त्याच्या आठवणी\nसगळ्यांचा लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव याच्या दहिहंडीसी संबंधित अशाच काही आठवणी आपण आज जाणून घेणार आहोत.\nएटरटेनमेंट डेस्क - दहिहंडी म्हटले की आपल्याला सगळीकडेच एक वेगळा उत्साह जल्लोष पाहायला मिळत असतो. मंगळवारी एकिकडे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असेल तर दुसरीकडे दहिहंडीची धूम पाहायला मिळणार आहे. दहिहंडींमध्ये सिनेकलाकारांची उपस्थितीही हाही एक आकर्षणाचा विषय असतो. पण ज्याप्रमाणे लोकांना कलाकारांचे आकर्षण असते, त्याचप्रमाणे कलाकारांनाही दहिहंडीचे आकर्षण असते.\nअनेक मराठी कलाकारांच्या दहिहंडीच्या आठवणी असतात. आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव याच्या दहिहंडीसी संबंधित अशाच काही आठवणी आपण आज जाणून घेणार आहोत.\nपुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सिद्धार्थ जाधवच्या दहिहंडीशी संबंधित रंजक आठवणी...\nया आहेत मराठी इंडस्ट्रीतील स्टार Daughters, स्वप्नील जोशी-सागर कारंडेला आहे एकुलती एक लेक\n'अशी ही बनवाबनवी'ची 30 वर्षे : आता या जगात नाहीत चित्रपटातील हे कलाकार, इतर आहेत इथे बिझी\nHappy Birthday: रवी जाधव आहेत मराठी इंडस्ट्रीतील यशस्वी दिग्दर्शक, सलग 5 चित्रपट हिट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/shirdi-double-murder-convict-sentenced-to-life-imprisonment-289098.html", "date_download": "2018-09-26T00:44:01Z", "digest": "sha1:GOHBBJRTOA22NWZBU6YY4AE63KTG3ROG", "length": 13504, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिर्डी 2011 च्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 12 दोषींना जन्मठेप, 1 कोटींचा दंड", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय सा��लं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nशिर्डी 2011 च्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 12 दोषींना जन्मठेप, 1 कोटींचा दंड\nयातील १० लाख रूपये मृतांच्या वारसांना देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.\n03 मे : शिर्डीत २०११ साली झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी १२ आरोपींना नाशिकच्या विशेष मोक्का कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. यात शिर्डीतील कुख्यात गुंड पाप्या शेखचाही समावेश असून कोर्टाने सर्व आरोपींना तब्बल १ कोटी ३२ लाखांचा दंडही सुनावलाय. यातील १० लाख रूपये मृतांच्या वारसांना देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.\n१४ जून २०११ ला शिर्डीतील प्रवीण गोंदकर आणि रचित पाटणी या दोघा युवकांचं अपहरण करून खंडणीसाठी त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्येआधी या दोघा युवकांसोबत अनैसर्गिक कृत्यही करण्यात आलं होतं. त्यानंतर शिर्डीजवळच्या एका शेतात त्यांचे नग्न अवस्थेतील मृतदेह फेकून देण्यात आले होते. या गुन्ह्यात कुख्यात गुंड पाप्या शेखसह २४ संशयितांचा समावेश होता. त्याच्या दहशतीमुळे संशयिताविरोधात साक्ष देण्यासाठी साक्षीदार पुढे येत नव्हते.\nत्यामुळे काही साक्षीदारांना पोलिस संरक्षण तर काही साक्षीदारांच्या साक्ष या पडदा ठेऊन नोंदवण्यात आल्या होत्या. गुंड पाप्या शेखच्या दहशतीमुळे गेल्या ६ वर्षांपासून हा खटला नाशिकच्या विशेष मोक्का कोर्टात चालवण्यात आला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: गुंड पाप्या शेखरचित पाटणीरवीण गोंदकरशिर्डी\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\n���ोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-26T00:41:45Z", "digest": "sha1:DDTM43HUTNK5O6EEEJK5MXQMLD6SYSCO", "length": 12104, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सनातन संस्था- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बल���त्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nVIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया\nमुंबई,ता.6 सप्टेंबर : ऐतिहासिक निर्णय देत सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढलं. सर्व जगभर या निर्णयाचं स्वागत होत असताना समलैंगिक संबंध हे धर्मशास्त्रानुसार पाप आहे अशी प्रतिगामी प्रतिक्रिया 'सनातन'चे प्रवक्त चेतन राजहंस यांनी व्यक्त केलीय.\nवैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला घाटकोपरमधून अटक\n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nBIG BREAKING : विरेंद्र तावडेनं रचला होता दाभोलकरांच्या हत्येचा कट-सीबीआय\nकट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते\nपुण्यात 'सनबर्न' होणारच,हायकोर्टाचा ग्रीन सिग्नल\nआघाडी सरकारच्या अपुऱ्या अहवालामुळे सनातनवर तुर्तास बंदी नाही -केंद्र\nदाभोलकर हत्येप्रकरणी विरेंद्र तावडेला आज कोर्टात हजर करणार\nसनातनच्या साधकांनीच दाभोलकरांची हत्या केली, खेतान यांचा दावा\nसंजीव पुनाळेकरांवर गुन्हा दाखल करा, पानसरे कुंटुबीयांची मागणी\n...तर सनातन संस्था शिल्लक राहणार नाही -राणेंचा घणाघात\n'त्या' प्रत्यक्षदर्शीची काळजी, 'सनातन'चं पोलिसांना खळबळजनक पत्र\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/saathchal-wari-palkhi-rain-sant-dnyaneshwar-maharaj-sant-tukaram-maharaj-129452", "date_download": "2018-09-26T01:15:37Z", "digest": "sha1:OQ4CJ2YLSRMLXBRI6NOZN3B72E3S3PU2", "length": 18394, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal Wari Palkhi rain Sant Dnyaneshwar Maharaj Sant Tukaram Maharaj #SaathChal पावसाच्या सरी अन्‌ हरिनामाचा गजर | eSakal", "raw_content": "\n#SaathChal पावसाच्या सरी अन्‌ हरिनामाचा गजर\nमंगळवार, 10 जुलै 2018\nमांजरी - शहरातील दोन दिवसांच्या मुक्‍कामानंतर हरिनामाचा जयघोष करत पंढरीची आस ठेवून निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे हडपसरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हलक्‍या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि वारकऱ्यांसाठी विविध उप्रकम राबविण्यात आले.\nमांजरी - शहरातील दोन दिवसांच्या मुक्‍कामानंतर हरिनामाचा जयघोष करत पंढरीची आस ठेवून निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे हडपसरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हलक्‍या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि वारकऱ्यांसाठी विविध उप्रकम राबविण्यात आले.\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सकाळी साडेनऊच्या सुमारास गाडीतळ येथील विसाव्यावर दाखल झाली. सुमारे सव्वा तास विसाव्यावर माउलींच्या पालखीचे दर्शन नागरिकांनी घेतले. त्यानंतर पालखीने पावणे अकराच्या सुमारास सासवड मुक्कामी प्रस्थान ठेवले. त्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी बाराच्या सुमारास गाडीतळ विसाव्यावर दाखल झाली. त्या वेळी वरुणराजाने हजेरी लावत जलाभिषेक घातला.\nदुपारी सव्वा दोनच्या सुमारास पालखीने लोणी काळभोर मुक्कामी प्रस्थान केले. भैरोबानाला येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, कालिंदा पुंडे, धनराज घोगरे, शिवाजीराव केदारी यांनी पालखीचे स्वागत करून भाविकांना फराळाचे वाटप केले.\nगाडीतळ पालखी विसाव्यावर महापौर मुक्ता टिळक, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेविका उज्ज्वला जंगले, हेमलता मगर, मारुती तुपे, योगेश ससाणे, वैशाली बनकर, पूजा कोद्रे आदींनी पालखीचे स्वागत केले.\nअरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने अवयवदान जनजागृती व मुलगी वाचवा अभियान रॅलीचे आयोजन केले होते. संत सोपानकाका सहकारी बॅंक, सन्मित्र सहकारी बॅंक, साधना सहकारी बॅंक यासह विविध संघटनांनी फराळ व पाण्याचे वाटप केले. मांजरी फार्म येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व शेवाळेवाडी येथील शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून फराळाचे वाटप केले. या वेळी सुरेश घुले, राहुल शेवाळे, अजिंक्‍य घुले, शिवाजी खलसे, डॉ. लाला गायकवाड आदी उपस्थित होते. भेकराईनगर येथे हरपळे हॉस्पिटलच्या वतीने वारकरी भाविकांसाठी मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन केले होते.\nफुरसुंगी ः माउली माउलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे लाखो वारकऱ्यांसोबत सासवड रस्त्याने फुरसुंगीत आगमन झाले. रांगोळ्या काढून व भजनांच्या गजरात भेकराईनगर येथे या पालखीचे फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.\nहडपसर गाडीतळावरील विसावा घेऊन संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवड रस्त्याने सव्वाअकरा वाजता भेकराईनगर येथे आली. सकाळी आठ वाजल्यापासूनच रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.\nदिंडीप्रमुखांचे शाल व औषधाचे किट देऊन स्वागत केले गेले. फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्र व विविध खासगी दवाखाने, मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या वतीनेही वारकऱ्यांची मोफत आरोग्यतपासणी करून औषधवाटप करण्यात आले. दर्शनानंतर माउलींची पालखी पुढे विसाव्यासाठी उरूळी देवाचीकडे मार्गस्थ झाली.\nभक्तिरसात न्हाला गाडीतळ परिसर\nभगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि संतांच्या नामघोषाने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. हडपसर, मांजरी, मुंढवा परिसरातून आलेले नागरिकांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. या वेळी महापालिका प्रशासन, पोलिस, स्थानिक मंडळे, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व नागरिकांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. वारकऱ्यांना सामाजिक, पर्यावरणपूरक, आरोग्यविषयक संदेश देण्यासाठी सामाजिक सेवांनी पुढाकार घेतला. पोस्टर, पत्रके, निरनिराळी वेशभूषा यांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करत प्रबोधनाचे काम केले.\nमुंढवा - भवानी पेठेतील विठोबा मंदिरात रविवारी मुक्कामी असलेली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोमवारी नऊ वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा चौकात पोचली. सासवड रस्त्याला वळून गाडीतळ येथे विसावा घेऊन पुढे सासवडकडे मार्गस्थ झाली. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी साडेअकराच्या सुमारास या चौकात पोचली. सोलापूर रोडवर विसावा घेऊन ती पुढे मार्गस्थ झाली. वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन कर��्यात आले होते.\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nशिवाजीनगर आगाराचा भूखंड आरटीओला भाड्याने\nमुंबई - चेंबूरमधील ‘बेस्ट’च्या शिवाजीनगर आगाराचा मोकळा भूखंड आरटीओला टेस्टिंग ट्रॅकसाठी दोन वर्षांसाठी भाडे करारावर देण्याचा निर्णय मंगळवारी...\nधाकट्याने दिली थोरल्या भावाला \"किडनी'\nअमरावती : मोर्शी तालुक्‍यातील धानोरा येथील रहिवासी संदीप आहाके (वय 30) यांनी आपल्या मोठ्या भावाला मूत्रपिंड (किडनी) देऊन जीवनदान दिले. सुपर...\n‘नायर’मधील एमआरआय पुन्हा सुरू\nमुंबई - जानेवारीत मुंबई सेंट्रलमधील पालिकेच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशीनला चिकटून ३२ वर्षीय तरुण राजेश मारू याचा मृत्यू झाला होता. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/b3edf16d16/-quot-sri-sri-ravi-shankar-india-culture-and-education-and-the-ambassador-quot-", "date_download": "2018-09-26T01:40:35Z", "digest": "sha1:L5ZGZTVZNV53SYG5FGAPCPR5VFGEOXF5", "length": 11601, "nlines": 78, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "\"भारतीय संस्कृती व संस्काराचे श्री श्री रविशंकर हे राजदूत\"", "raw_content": "\n\"भारतीय संस्कृती व संस्काराचे श्री श्री रविशंकर हे राजदूत\"\nजगभरात भारताच्या विचाराला, जीवनपध्दतीला, संस्कृतीला, योगाला श्री श्री रविशंकर यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली, ते खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या विचारांचे आणि संस्कारांचे राजदूत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, पालकमंत्री गिरीश बापट, ऑल जर्नालिस्ट असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, ज्येष्ठ संपादक दिनकर रायकर, वसंत मुंढे, विजय बाविस्कर, गोंविंद घोळवे, मंदार फणसे, किरण जोशी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांच्या सामर्थ्यावर जगावर विजय मिळवला. त्यांनी पहिल्यांदा आपल्या देशाच्या महान संस्कृतीचे दर्शन जगातील मान्यवरांना शिकागो येथे झालेल्या धर्मपरिषदेत घडवून आणले. त्यानंतर दिल्ली येथे रविशंकर यांनी जगभरातील धार्मिक गुरुंचा एकत्रित कार्यक्रम घेवून “वसुधैवं कुटुंबकमं”चा अविष्कार जगाला दाखवून दिला. स्वामी विवेकांनदांच्या विचारांचा अविष्कार गुरूजींनी सर्वांसमोर मांडला. चारित्र्य संपन्न, वैचारिक बैठकीचे अधिष्ठान असलेले नेतृत्व सर्व क्षेत्रात असणे आवश्यक आहे. गुरुजींच्या विचारांच्या माध्यमातून हे घडत आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार गुरूजींनी प्रकट रुपाने आपल्या समोर मांडले आहेत. याच विचारांतून देशाचे नवीन भविष्य घडणार आहे.\n‘जलयुक्त शिवार’ला आर्ट ऑफ लिव्हिंगची साथ\nआर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्ययमातून अध्यात्माबरोबरच इतर आठ क्षेत्रात गुरुजींचे मोठे कार्य आहे. देशाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी त्यांचे कार्य सुरु असून, राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातही आर्ट ऑफ लिव्हिंगची मोलाची साथ आहे. वैज्ञानिक पध्दतीने जलयुक्त शिवारची कामे ही संस्था करत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची आवश्यकता समजून घेवून काम करण्याची गरज आहे. कर्जमाफी आणि कर्जमुक्ती हा केवळ एकच उपाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचा नाही, तर शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मंत्र देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. यामुळे राज्याचा कृषीचा‍ विकासदर साडे बारा टक्क्यांवर गेला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.\nश्री श्री रविशंकर म्हणाले, सर्वांनी एकत्र येवून काम केले तरच सर्व समाज पुढे जाईल. प्रत्येकाने आपल्या जीवनाचा सन्मान करणे हेच खरे अध्यात्म आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्याची साथ देणे हे पत्रकारांचे काम आहे. मात्र हे करत असताना विकास पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहे. समाजात सुरू असणाऱ्या चांगल्या गोष्टी पत्रकारांनी समाजासमोर मांडाव्यात. सत्याला समोर ठेवताना समाजाला प्रेरणा देण्याचे काम पत्रकारांनी करणे अभिप्रेत आहे. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानाची कल्पनाही अत्यंत चांगली असून लोकसहभागामुळेच ती यशस्वी झाली आहे. अध्यात्मात सांगितलेल्या नेत्यांच्या अंगातील सर्व गुण देवेंद्र फडणवीस यांच्या अंगी असल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले.\nश्री श्री रविशंकर यांना मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, फेटा देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने लोकमतचे समुह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या पत्रकारांचा “आदर्श पत्रकार” म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. (साभार : महान्युज)\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-star-tortoises-seized-at-kurla-thane-mumbai-crime-5954196.html", "date_download": "2018-09-26T01:27:36Z", "digest": "sha1:MOL6DTTEY3XUX34AQNQZSBI2ZQGX5LI3", "length": 7360, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Star tortoises Seized At kurla thane Mumbai Crime | आंध्र प्रदेशमधील महिलेकडून मुंबईत विक्रीसाठी आणलेले 523 स्टार कासव केले जप्त", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआंध्र प्रदेशमधील महिलेकडून मुंबईत विक्रीसाठी आणल���ले 523 स्टार कासव केले जप्त\nआंध्र प्रदेशमधील महिलेकडून विक्रीसाठी आणलेले 523 स्टार कासव ठाणे पोलिसांनी जप्त केले आहे.\nठाणे- आंध्र प्रदेशमधील महिलेकडून विक्रीसाठी आणलेले 523 स्टार कासव ठाणे पोलिसांनी जप्त केले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर (कुर्ला) पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. वन्यजीव कायद्यांतर्गत स्टार कासव पाळणे गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nमिळालेली माहिती अशी की, आंध्र प्रदेशमधील एक महिला गुरुवारी (ता.6) हे कासव घेऊन मुंबईत विक्रीसाठी घेऊन आली होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा विविध भागात या कासवांची डिलिव्हरी केली जाणार होती. ही महिला लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरली तेव्हा तिला सापळा रचून वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि ठाणे वन्यजीव विभागाच्या डीव्हीजनने अटक केली. तिच्याकडून 523 स्टार कासव जप्त करण्‍यात आले आहे. पोलिसांनी तिला कोर्टात उभे केले असता 11 सप्टेंबरपर्यंत तिला पोलिस कोठडी सुनावली आहे.\nपाठीवर सोनेरी रंगाची चांदणी..\nपाठीवर सोनेरी रंगाची चांदणी असलेल्या कासवांना शुभ मानले जाते. फेंगशुईसाठी तसंच अंधश्रद्धा म्हणून घरात किंवा कामाच्या ठिकाणी स्टार जातीचे कासव पाळले जातात. धक्कादायक म्हणजे जादूटोण्यासाठीही या कासवांचा वापर केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवांना मोठी किंमत मिळते.\nमुकेश अंबानींची दररोज ३०० कोटी रुपयांची कमाई; एका वर्षात कंपनीच्या शेअरचे भाव ४५% वाढले\nगणपती बाप्पाचा जयघोष, अामदार पठाण यांची माफी; मुस्लिम समाजाच्या नाराजीमुळे क्षमायाचना\nMUMBAI : डिस्‍काऊंट न मिळाल्‍याने तरूणींचा मद्यधूंद अवस्‍थेत धिंगाणा, अश्‍लील शिव्‍यांचा केला भडीमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-09-26T00:41:53Z", "digest": "sha1:TPKHSMAFU6UAEZ44I4AW4UAD7SFRCWR6", "length": 6122, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आत्मा - विकिपीडिया", "raw_content": "\nआत्मा हे एक विश्वव्यापी अविनाशी तत्त्व आहे. पंचमहाभूतांच्या शरीरात या तत्त्वामुळेच चैतन्य निर्माण होते.कठोपनिषदात म्हटले आहे-आपले शरीर म्हणजे रथ आहे. त्याचे घोडे म्हणजे आपली इंद्रिये. याचा लगाम म्हणजे आपले संयमी मन.आणि सारथी आहे बुध्दी. या रथाचा स्वामी कोण तर ते आपला आत्मा होय.\nयाबाबत गीतेमध्ये विस्तारा���े माहिती आहे.\nआत्म्याबाबत श्रीमद्भगवद्गीतेत दिलेली माहिती व वर्णन[संपादन]\nशरीर नाश पाविले तरी हा नाश पावत नाही\n↑ अध्याय २ श्लोक १७ ते २६\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१८ रोजी १५:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A", "date_download": "2018-09-26T00:30:28Z", "digest": "sha1:VPWDE4O5DO4EJCC3MEGUO4I5VBQ5IOYM", "length": 6443, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सगनभाऊ - विकिपीडिया", "raw_content": "\nसगनभाऊ जन्म १७७८ मृत्यू १८५० सगनभाऊ मुस्लिम धर्मीय होता. मूळचा जेजुरीचा राहणारा; परंतु पुढे अनेक वर्ष पुण्यात व्यवसायाच्या निमित्ताने राहिला. तो शिकलकरीचा तलवारींना धार लावणे, म्यान बनवणे, असा व्यवसाय करीत. सगनभाऊ लावण्या उत्तम लिहीत. त्या काळी गवळ्याचा फड व रावळचा फड असे दोन फड पुण्यात होते. गवळ्याच्या फडाचा प्रमुख होनाजी तर रावळाच्या फडाचा प्रमुख सगनभाऊ होता\nनागेश - अदिनाथ - गोविंदनाथ - सिद्धनाथ -सगनभाऊ अशी त्यांची नाथपंथीय परंपरा आहे.\nसगनभाऊंच्या लावण्यातील शृंगारात नाजुकपणा व संयम अधिक होता. एकनिष्ठा, पातिव्रत्य, धर्मश्रद्धा, याबाबतचे हिंदुसंस्कार त्यामधे स्पष्ट दिसून येतात. अनंतफंदीपासून शृंगाराला सुरुवात झाली. सगनभाऊंच्या काळी रसिकतेने मर्यादा ओलांडली. बिभत्स, अश्लील, आडपडदा न ठेवता लावणीकार सर्व वर्णन करुत होते. त्याच वेळेस सगनभाऊनेही शृंगारिक लावण्या रचल्या. स्वतंत्र विचार, मनोहर कल्पना, यांची सांगड त्याने आपल्या कवनात घातलेली दिसते. उत्तान शृंगार व डौलदार रचना, बैठकीच्या चाली, यामुळे सगनभाऊच्या लावण्या लोकप्रिय झाल्या. सगनभाऊंनी आपल्या लावण्यांतून मराठी राज्य, मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले.\n'नाकी नथ हालति नागिन डुलती शृंगाराचा काय नखरा' किंवा 'लाल भडक वेणी सडक आति चमेली मधि भिजली' आणि 'गोरे गाल मजा पहाल जपून चाल फाकडे ' असे वर्णने तो करतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७७८ मधील जन्म\nइ.स. १८५० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१४ रोजी ०५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x7911", "date_download": "2018-09-26T01:39:18Z", "digest": "sha1:YRCDMZA4H6JXWXQPKIFQHCS2PY65HYTQ", "length": 9329, "nlines": 225, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Weapon Keyboard अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली मूळ\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: LG-E430\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Weapon Keyboard थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/accident-on-ahmedngar-one-dead/", "date_download": "2018-09-26T00:47:51Z", "digest": "sha1:45QJ4KWPNQP5VU45UWBHJ4PQYGKRT23D", "length": 3643, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जामखेड-नगर रोडवर साई भक्तांच्या गाडीला अपघात, एक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › जामखेड-नगर रोडवर साई भक्तांच्या गाडीला अपघात, एक ठार\nजामखेड-नगर रोडवर साई भक्तांच्या गाडीला अपघात, एक ठार\nजामखेड-नगर रोडवर जामखेड पासून दहा की मी आंतरावरील पोखरी फटा येथे साई भक्तांच्या इनोव्हा गाडीला आज सकाळी आठ वाजता भीषण अपघात झाला. पुलावरून गाडी खाली गेल्याने हा अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले असून एका माहिलेचा मृत्‍यू झाला आहे. निलावेनी श्रीरामडु नानचर्ला (वय, २५) असे अपघातात ठार झालेल्‍या महिलेचे नाव आहे.\nजखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, सर्व जखमींवर जामखेड येथील खाजगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/jogeshwari-plot-fraud-case-4-BMC-officers-Suspended/", "date_download": "2018-09-26T00:46:12Z", "digest": "sha1:CA65LZKGA2OM4PAJUPWDOKDILRJ3AVZD", "length": 4569, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जोगेश्वरी भूखंड घोटाळा; ४ अधिकारी निलंबित, १८ जणांवर ठपका | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › जोगेश्वरी भूखंड घोटाळा; ४ अधिकारी निलंबित, १८ जणांवर ठपका\nजोगेश्वरी भूखंड घोटाळा; ४ अधिकारी निलंबित, १८ जणांवर ठपका\nजोगेश्वरी येथील भूखंड घोटाळाप��रकरणी मुंबई महापालिकेच्या ४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तर १८ जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे.\nयाप्रकरणी कार्यकारी अभियंता अशोक शेंगडे,सहाय्यक अभियंता विजयकुमार वाघ, दुय्यम अभियंता गणेश बापट आणि उप कायदा अधिकारी पी. व्ही. नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जोगेश्वरी येथील बांद्रेकरवाडी परिसरात रुग्णालय, मनोरंजन मैदान आणि रस्त्यासाठी साडेतीन एकर भूकंड आरक्षित टेवण्यात आला होता. मात्र, पालिकेच्या विधी आणि विकास नियोजन खात्यातील लोकांच्या हलगर्जीपणाने तब्बल ५०० कोटी रुपयांचा भूखंड गमावावा लागला होता.\nआयुक्तांच्या सहीमध्ये खाडाखोड करुन भूखंड मालकाला मदत केल्याचा ठपका ठेवत महापालिकेतील चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर १८ जणांवर भूखंड घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/02/", "date_download": "2018-09-26T00:35:54Z", "digest": "sha1:ZA6RN2ELY23FOCVPGGG2GTQ4ZZEJ57HF", "length": 5573, "nlines": 92, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): February 2009", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nसिंगापूर एअर लाईंन्सच्या आलिशान विमानात आम्हाला 'सूट' होत नसलेल्या सुटा-बुटात कलकलाट करत आम्ही बावीस जण शिरलो तेव्हा ब्रिटिश प्रवासी वर्ग-विशेषतः महिलांच्या काळजाचा ठोकाच चुकला. रेल्वेत, एस्टीत किंवा बोटीत घुसावं तशीच आम्ही एन्ट्री केली होती.कित्येक जण पहिल्यांदाच विमानातून प्रवास करीत होते. त्यामुळे 'सामान खय ठेवचा ' हे बहुतेकाना माहीत नव्हतं.\nविमानातल्या हवाई सुंदर्‍या त्वरीत आमच्या मदतीला धावून आल्या. देखण्या हवाई सुंदर्‍या लगबगीने काहीजणांना कमरेला पट्टा बांधायला मदत करू लागल्या. खरं म्हणजे अगदी सोपी कृती होती ती परंतु इतरानी हे जेव्हा पाहिलं तेव्हा आपणाला कमरेला पट्टा बांधताच येत नाही, असा अभिनय करायला सुरवात केली.कारण त्यांना हवाई सुंदरीच्या नाजूक हातांनी कमरपट्टा बांधून घ्यायचा होता.\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nनिसर्ग मित्र - एक दिवसाची सहल, निसर्ग पर्यटन, उत्तम जेवण-खाणं आणि निसर्गाबद्दलचं कुतूहल क्षमवणारं ज्ञान हे सगळं एकत्र अनुभवायचं असेल तर ‘निसर्ग मित्र’, व्दारा राजेंद्र भट...\nन्यायालयांतील भरतीपरीक्षेसाठी प्रमाणेतर टंकाचा वापर : प्रकट निवेदन - प्रति, प्रबंधक, मा. उच्च न्यायालय, मुंबई जिल्हा आणि सत्र न्यायालयांतील काही पदांसाठी भरती करण्यासाठी आपल्याद्वारे टंकलेखनाच्या परीक्षा जुलै २०१८ आणि ऑग...\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-gi-tripura-queen-pineapple-2362", "date_download": "2018-09-26T01:53:52Z", "digest": "sha1:IWZNB5E4JZIK6GIFPXZGZHZ6ZY5UQUTR", "length": 22336, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon GI for Tripura Queen Pineapple | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nत्रिपुराचे वैभव ः राणी अननस\nत्रिपुराचे वैभव ः राणी अननस\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nत्रिपुरा राज्यातील अननसाला ‘त्रिपुरा राणी अननस’ या नावाने ओळखले जाते. खास चव, आकार आणि गुणवत्तेमुळे त्याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले. या अननसाची लागवड पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते.\nत्रिपुरा राज्यातील अननसाला ‘त्रिपुरा राणी अननस’ या नावाने ओळखले जाते. खास चव, आकार आणि गुणवत्तेमुळे त्याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले. या अननसाची लागवड पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते.\nत्रिपुरा हे नैसर्गिक समृद्धीने नटलेले राज्य. या राज्यात आठ जिल्हे आहेत. राज्याचे क्षेत्रफळ दहा लाख एकोणपन्नास हजार आहे. राज्याच्या तीनही बाजूंनी बांगलादेशची सीमा आहे, तर केवळ ईशान्येला काही भाग आसाम व काही भाग मिझोरमला जोडलेला आहे. राज्यात निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली ���हे. त्रिपुरा एक कृषिप्रधान राज्य. येथील निम्म्याहून अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. येथे डोंगराळ भाग जास्त आहे. डोंगराळ भागामुळे येथील केवळ २७ टक्के जमीन लागवडीखाली आहे. अननस, भात आणि फणस ही मुख्य पिके, याशिवाय रबर, चहा ही नगदी पिके आहेत. येथील अननस हे पीक इतर राज्यांत लागवड केल्या जाणाऱ्या अननसापेक्षा काही बाबतीत खास आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.\nअननस हे पोर्तुगीज नाव आहे. अननस हे फळ ख्रिस्तोफर कोलंबस याला १४९३ मध्ये सर्वांत प्रथम ग्वादेलोप (ग्वादेलोप हे बेट कॅरिबियन समुद्रामधील लेसर अँटिल्स द्वीप समूहाचा भाग असून, तो फ्रान्सच्या पाच परकीय प्रदेशांपैकी एक आहे.) या बेटावर सापडले असा उल्लेख आढळतो.\nहे फळ मूळचे दक्षिण अमेरिकेतील आहे असे म्हणतात. असे असले तरी ख्रिस्तोफर कोलंबस त्याला पिना डी इंडस (piña de Indes) असे म्हणतो. या शब्दाचा अर्थ ‘भारतीय वंशाचा’ (‘pine of the Indians’) असा होतो. त्यामुळे अननसाचा संबंध आणि संदर्भ भारताशी जोडला गेला आहे.\nखास चव, रंग आणि आकारात वेगळेपणा\nत्रिपुरा राज्यातील अननसाला ‘त्रिपुरा राणी अननस’ या नावाने ओळखले जाते. खास चव, आकार आणि गुणवत्तेमुळे त्याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले.\nत्रिपुरा राणी अननसाची लागवड पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते. ही जात इतर अननसापेक्षा चवीने, आकाराने तसेच गुणवत्तेच्या बाबतीत वेगळी आहे.\nअननसाची पाने थोडी कडक, त्याचा कडा काटेरी असतात. दोन्ही बाजूंच्या पृष्ठभागावर एक पांढऱ्या रंगाचे आवरण असते. हे फळ इतर प्रकारच्या अननसाच्या तुलनेत खूप लहान असले तरी सुवासिक सुगंध आणि सोनेरी पिवळा रंग याचे वैशिष्ट्य आहे. रस चमकदार पिवळ्या रंगाचा असतो.\nएका फळाचे वजन साधरणतः एक ते दीड किलो इतके असते. यामध्ये एकूण साखरेचे प्रमाण १३ ते १४ टक्के आहे. जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण २८ ते ३० मिलिग्रॅम/१०० ग्रॅम इतके आहे. टीएसएसचे प्रमाण १८ ते १९ टक्के तर पाण्याचे प्रमाण ८० टक्के ते ९० टक्के इतके असते. या फळात धागे कमी प्रमाणात असतात.\nअननस हे भारतातील उत्तर-पूर्व राज्यांत घेतले जाणारे प्रमुख पीक. हे पीक व्यावसायिकदृष्ट्या आसाम, मेघालाय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश नागालँड आणि मणिपूर या राज्यांत घेतले जाते. त्रिपुरा हे अननसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. त्रिपुरामधील अननसाच्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे ६,२०० हेक्टर आहे. साधारणपणे एका हेक्टरमध्ये १९ टन उत्पादन मिळते.\nत्रिपुरातील अननसाला जीआय रूपाने जे यश मिळाले, त्याचे एक कारण म्हणजे त्रिपुरामधील कृषी हवामानाची स्थिती. अननस लागवडीसाठी येथील हवामान उपयुक्त आहे. या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे कमी कॅल्शियम आणि किंचित आम्लीय गुणधर्माची जांभ्या खडकाची जमीन आढळते. सामूचे प्रमाण ५ ते ६ इतके आहे. हे सामूचे प्रमाण अननस वाढीसाठी उपयुक्त ठरते. येथील तापमान साधारणत: १५ अंश सेल्सिअस ते ३२ अंश सेल्सिअस इतके असते. येथे पाऊस चांगल्या प्रमाणात पडतो. अशा प्रकारच्या हवामानामुळे येथील राणी अननस इतर राज्यांतील अननसापेक्षा चव आणि गुणवत्तेच्या बाबतीत वेगळा आहे.\nउत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन महामंडळ (एनईआरएएमएसी) यांनी या अननसाच्या वैशिष्टपूर्ण गुणधर्मामुळे जीआय नोंदणीसाठी २९ ऑगस्ट २०१३ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला होता. नोंदणीसाठी या संस्थेला अथक प्रयत्न करावे लागले. या अननसातील अद्वितीयपणा सिद्ध झाल्यानंतर जीआय रजिस्ट्रीने २५ मार्च २०१५ ला जीआय प्रमाणपत्र दिले. अशा प्रकारे त्रिपुरा राणी अननसाला जीआय मानांकन मिळाले.\nजीआय मानांकन मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्याला अननस हा जागतिक बाजारपेठ नेण्याची संधी मिळाली.वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अलीकडेच संपूर्ण पूर्वोत्तर क्षेत्रात त्रिपुरामध्ये कृषी निर्यात क्षेत्र योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या जातील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून दिला जाईल. याचा फायदा निश्चित शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी होईल. सध्या बांगलादेश तसेच इतर देशांमधून या अननसाला मागणी आहे. जीआय मानंकानामुळे हा अननस जगभर पोचणार आहे. या ठिकाणी फळ प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्या वाढत आहे.\nसंपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१\n(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)\nत्रिपुरा भौगोलिक मानांकन शेती भारत पणन marketing\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ���ंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजनादुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर...\nजनावरांच्या कोठीपोटातील आम्लीय अपचनबऱ्याचदा जनावरांमध्ये अन्नपचनाच्या समस्या आढळून...\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजनाजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण...\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा...दुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन...\nदुधातील घटकांवर परिणाम करणारे घटक दुधातील स्निग्ध पदार्थ व एसएनएफ यांच्या...\nदुग्धोत्पादन, प्रजननासाठी खनिज मिश्रणेजनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात...\nटंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्...भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध...\nयोग्य उपचाराने दूर करा मायांग बाहेर...दुधाळ जनावरांतील गायी व म्हशींमध्ये विण्यापूर्वी...\nपोळ्याला घ्या बैलांची काळजीबैलपोळ्यादिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना...\nशेळ्यांच्या अाहारातील झाडपाल्याचे...शेळ्या झाडपाला खूप आवडीनं खातात. त्यामुळे शेतातील...\nकुक्कुटपालन सल्ला कोंबड्यांना पावसाळ्यातील वातावरणामुळे विविध...\nबाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी गोठ्यात...जनावरांच्या शरीरावर, केसांमध्ये अाढळणाऱ्या बाह्य...\nयोग्य व्यवस्थापनातून कमी होते मिथेन...जनावरे खाल्लेला चारा रवंथ करतात. खाद्य खाताना...\nगुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाची सूत्रेजास्त दूध व फॅट मिळवण्यासाठी तसेच त्यापासून विविध...\nखाद्य व्यवस्थापनात साधली प्रति किलो १८...निरा (जि. पुणे) येथील पंडित चव्हाण यांच्याकडे...\nशेततळ्यातील मत्स्यपालन यशस्वी करण्याची...अगदी जिरायती क्षेत्रातही २ ते १० गुंठ्यांपर्यंत...\nशेळ्यांना आहे वर्षभर मार्केटसांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर, सांगली)...\nरेशीम उद्योगाने आणली कौटुंबिक स्थिरता पूर्वी पूरक म्हणून सुरू केलेला रेशीम उद्योग आता...\nवेळीच करा जनावरांमधील आंत्र परोपजी��ींचे...आंत्रपरोपजीवीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची भूक...\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वंधत्व...जनावरातील वंधत्वामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-mother-safety-day/", "date_download": "2018-09-26T00:31:00Z", "digest": "sha1:IDOQUS7DUO74TFHKJ7KKCRGKAU6ZAITX", "length": 24516, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख: थोडा वेळ फक्त आईसाठी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाड�� ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख: थोडा वेळ फक्त आईसाठी\nआज मातृसुरक्षा दिन. आपण फक्त वर्षातून एकदा मदर्स डे साजरा करतो. फेसबुकवर आईचा आणि आपला सेल्फी टाकून… पण खर्‍या अर्थाने आपल्या आईसाठी आपण किती वेळ देतो… तिची किती काळजी घेतो… तिची किती काळजी घेतो… तिच्या समवेत किती वेळ घालवतो… तिच्या समवेत किती वेळ घालवतो… तिला आवडणारी एखादी गोष्ट तिच्यासाठी करतो का… तिला आवडणारी एखादी गोष्ट तिच्यासाठी करतो का… सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सगळ्यात महाग असणारा आपला अमूल्य वेळ खर्‍या अर्थाने तिच्यासाठी कितीसा देतो…\n‘आई’ या सुंदर शब्दातच मातृत्व दडलेले आहे. ज्यांच्यासोबत त्यांची आई राहते ते खरंतर खूप भाग्यवान असतात. आमची गावी शेती असल्याने माझे आई-वडील गावी असतात आणि मी मुंबईत राहतो. व्यवसायाने ग्राफीक डिझायनर असून माझी जाहिरात एजन्सी आहे. कामाच्या व्यापात नेहमी फोन करणे तिला शक्य होत नाही, शिवाय अनेकदा गावी नेटवर्क प्रॉब्लेम असतो पण दर दोन दिवसांनी तिला माझा एक फोन असतोच. कशी आहेस, तब्येत बरी आहे ना तुला काही हवे आहे का तुला काही हवे आहे का या आपुलकीच्या शब्दानेच ती सुखावून जाते, तिच्या तब्येतीची चौकशी करतो आणि एखाद्या दिवशी वेळ मिळाला नाही तर आईचा हमखास मला फोन असतो. कधी गावी जायचे असेल तर प्रवासादरम्यान तिचे सात ते आठ फोन होऊन जातात. कुठे आहेस, गाडी सावकाश चालव त्यात तिची काळजी असते. गावी गेलो की शक्यतो कुठे बाहेर जात नाही. मग सगळा वेळ तिच्यासोबत घालवतो. ती आवडीचे पदार्थ खाऊ घालते. अगदी अजूनही मी लहानच आहे अशाच प्रकारे माझी ऊठबस करत असते. त्यामुळे तिच्यासोबत नसल्याने फोनवरूनच तिची विचारपूस करत असतो. तिला हवी नको ती औषध, तिच्या तब्येतीची काळजी ��ेत असतो. आईचे खरंच आपल्यावर खूप उपकार असतात. त्या उपकाराची परतफेड होऊच शकत नाही. त्यामुळे तिला काही आपल्याकडून सोनं-चांदी नको असते. हवी असते ती आपुलकी. जी एका फोनमधूनही मिळते. त्यामुळे मी कितीही काम असले तरी आईसाठी थोडा वेळ काढतो, फोनवर तिची विचारपूस करतो. तेवढंच तिच्यासाठी पुरेसे असते. त्यामुळे जीवनात काम, पैसा पुष्कळ मिळेल पण आई नाही. त्यामुळे दोन दिवसांतून एक फोन मी करतोच.\nमाझी आई एकोणऐंशी वर्षांची आहे. माझ्या कामाचे स्वरूप फार धकाधकीचे असल्याने मला आईसाठी वेळ देता येत नाही. पण आठवड्यातून एकदा तिला भेटायला जायचे असा नियमच मी स्वतःला लावून घेतलेला आहे. नेहमी रविवारची संध्याकाळ ही तिच्यासाठी राखून ठेवलेली आहे. कारण आठवडाभराच्या अनेक गप्पागोष्टी तिला माझ्यासोबत शेअर करायच्या असतात. तिला फळं खूप आवडतात. दर रविवारी आठवडाभर पुरतील एवढी फळं मी तिला घेऊन जाते. दोन-तीन तास मी तिच्याबरोबर तरी तिच्यासोबत वेळ घालवते. पण तरीही तो वेळ तिला आणि मला दोघींनाही अपुरा वाटतो. मला अजून तीन बहिणी आहेत. त्याही त्यांच्या परीने आठवड्यातून एकदा येऊन तिला भेटून जातात. एखाद्या आठवड्यात मला तिच्याकडे जाणे शक्य झाले नाही तर फोनवर तिचा सगळा वृत्तांत मिळतो. तिची औषधे, तिला डॉक्टरकडे नेणे, तिला लागणार्‍या रोजच्या गरजेच्या वस्तू आम्ही चौघी आपआपल्या परीने आणून देतो. तिला माझ्या बहिणीकडे ठाण्याला राहायला खूप आवडतं. पण आठ दिवस झाले की तिला पुन्हा तिच्या घराची ओढ स्वस्थ बसू देत नाही.\nआई माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. तिच्याशी बोलताना कसले दडपण येत नाही. त्यामुळे तिच्याशी सर्वकाही शेअर करत असतो. ती माझ्यासाठी एक आदर्शच आहे. अनेकदा बर्‍याच गोष्टींत तिने दिलेले सल्ले मला उपयोगी पडतात आणि मग मला कसलेच दडपण येत नाही. ती प्रेमळ आहेच त्याबरोबर हळवी पण आहे. अनेकदा तासन्‍तास आमचे गप्पा मारण्यात जातात. कधीतरी तीही माझ्या वयाची होऊन माझ्याशी अनेक किस्से शेअर करत असते. तिच्या चेहर्‍यावरचा आनंदच मला समाधान देत असतो. त्यामुळे तिला नेहमी खूश ठेवत असतो.\nआपल्या आयुष्यात आपण एका माणसाला नेहमी गृहीत धरतो ती म्हणजे आपली ‘आई’. राग आला, खूश असलो, चिडचिड झाली, रडू आले सगळ्यांसाठी एकच उपाय ‘आई’. तिच्या असण्यातच कितीतरी सामर्थ्य आहे. आईला कधी जर राग आला, तिला एक दिवस ब्रेक घ्���ावासा वाटला तर आपले काय होईल. आपण जसे मोठे होतो, नोकरीला जातो तेव्हा कळतं की आईने पण हेच केले पण तिने कधी कुरबुर केली नाही. नोकरीला जाताना नास्ता, जेवण तेही आवडीचे बनवून जायची. अगदी कुठलीही अपेक्षा न ठेवता आताही कामावरुन घरी आल्यावर जेवणाचे आयते ताट समोर मिळते. हे सगळे आपली आईच करु शकते. तिच्या कामात मदत करण्यापेक्षा तिला नेमकी कसली गरज आहे हे जाणून घेणे जास्त महत्वाचे असते. आईचे मन जपणे, तिला जास्तीत जास्त रोज आनंदी ठेवणे हा माझा रोजचा प्रयत्न असतो. त्यासाठी तिला कामातून वेळ काढून जेवलीस का असा फोन करते, आजची भाजी छान झाली होती असे तिच्या जेवणाचेही कौतुक करते हे एवढे बोलण्यानेही तिच्या चेहर्‍यावर समाधान येते. बाकी आईला काय हवे असते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरोहितच्या “हिट”ने इंग्लंड गारद : टीम इंडियाने तिसऱ्या टी -२० सह मालिका जिंकली\nपुढीललेख: संत निवृत्तीनाथांचा हरिपाठ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसहजीवनी या… माझी पत्नी… हाच माझा विश्वास\nजिवाभावाची जोडीदार – अनिल गवस\nरक्षाबंधनासाठी महागड्या ओवाळणीऐवजी बहिणीला द्या ही भेट\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/50", "date_download": "2018-09-26T01:29:02Z", "digest": "sha1:CPHY23VPRGV2RFYYX2GONWKV5QMHBBNY", "length": 10010, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 50 of 451 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nम्हासुर्लीत गोकुळचे दूध रस्त्यावर ओतून निषेध\nम्हासुर्ली / वार्ताहर : गेले तीन दिवस राज्यभर सुरु असलेले दूध बंद आंदोलनाचे लोन धामणी-तुळशी खोऱयात तीव्र झाले असून, बुधवारी संध्याकाळी म्हासुर्ली (ता. राधानगरी) परिसरातून गोकुळ संघाकडे जाणारे दूध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी अडवून रस्त्यावर ओतून तीव्र निषेध केला. गेले तीन दिवस परिसरातील सर्व दूध संस्थांनी व दूध उत्पादकांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असला तरी गोकुळ दूध संघास दूध ...Full Article\n..अन्यथा मुख्य रस्त्यावर बाजार भरवणार\nप्रतिनिधी /इचलकरंजी : rयेथील विकली मार्केटची दुरवस्था दूर करा अन्यथा येत्या मंगळवारचा बाजार मुख्य रस्त्यावर भरवण्याचा इशारा कॉ. सदा मलाबादे यांनी पालिकेला दिला. विकली मार्केट येथील भाजी विक्रेत्यांनी पालिकेवर ...Full Article\nचेतना विकास मंदीरातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप\nप्रतिनिधी /कोल्हापूर : महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र शंकरराव जाधव यांच्या वाढदिवशानिमित,चेतना विकास मंदीरातील गतिमंद विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.महाराष्ट्र रिक्षा चालक सेना निवृती चौक रिक्षा मित्रमंडळ ...Full Article\nउंदरवाडीत 14 व्या वित्त आयोगाच्या पैशात भ्रष्टाचार\nप्रतिनिधी /सरवडे : कागल तालुक्यातील उंदरवाडी गावात 14 व्या वित्त आयोगातील कामे निकृष्ट दर्जाची झाली असून बोगस खर्च दाखवून बिले उचलली आहेत. सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमतांनी जवळच्या ...Full Article\nपोषण अभियानात जिल्हय़ातील 4369 अंगणवाडय़ांची निवड\nविजय पाटील /सरवडे : केंद्रशासनाने एकात्मीक बालविकास सेवा योजना बळकटीकरण व पोषण सुधारणा प्रकल्पाचा राष्ट्रीय पोषण मिशन या कार्यक्रमामध्ये अंतर्भाव केला होता. परंतु आता केंद्र शासनाने राष्ट्रीय पोषण मिशन ...Full Article\nवाटंगीच्या सरपंचपदी सौ. सुनिता कुंभार यांची निवड\nवार्ताहर /किणे : वाटंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुनिता कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंडल अधिकारी प्रकाश जोशीलकर यांच्या अध्यक्��तेखाली झालेल्या सदस्यांच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. वाटंगीचे ...Full Article\nडेग्यू अटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाय योजना करा\nप्रतिनिधी/ कोल्हापूर शहरामध्ये डेंग्यूचा विळखा वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये 400 पेक्षा जास्त रुग्णांना डेंग्यू झाला आहे. या रुग्णांना उपचारासाठी हजारो रुपयांचा खर्च होत आहे. महापालिकेने युद्धपातळीवर उपाय योजना ...Full Article\nसुतार वाडय़ातील 13 कुटूंबातील 55 नागरीकांचे मुस्लिम बोर्डींग, चित्रदुर्ग मठ येथे स्थलांतर प्रतिनिधी/ कोल्हापूर धरणक्षेत्रासह शहरात पडत असणाऱया मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी गाटली आहे. नदीलगत असणाऱया परिसरात ...Full Article\nयुवा सेनेच्या पुस्तक वाटप नेंदणी उपक्रमास प्रतिसाद\nप्रतिनिधी/ कोल्हापूर सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत पुस्तक वाटप उपक्रम राबविण्यात आला आहे. उपक्रमातंर्गत शहरातील 21 महाविद्यलायांमधील अकरावी ते पदवीपर्यंतच्या प्रत्येकी दोनशे विद्यार्थ्यांना ...Full Article\nपं. अजित कडकडे यांची रविवारी संगीतमैफील\nप्रतिनिधी/ कोल्हापूर गुणीदास फौंडेशन गेल्या पाच वर्षांपासून आषाडी एकादशी निमित्त ‘तीर्थ विठ्ठल ’ या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. दरवर्षी सुप्रसिध्द कलाकारांना आमंत्रित करून कोल्हापूरच्या रसिकांसाठी भक्तीसंगीताच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/", "date_download": "2018-09-26T01:12:14Z", "digest": "sha1:3RB6CZ36ZOFDXV4D6MNDE3Z6MXNTLQH7", "length": 10495, "nlines": 160, "source_domain": "shivray.com", "title": "ऐतिहासिक लेखसंग्रह | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nTag Archives: ऐतिहासिक लेखसंग्रह\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nमराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ...\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्र��ांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nमोडी वाचन – भाग १०\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-land-propakorna-organization-deposit-issue/", "date_download": "2018-09-26T00:46:46Z", "digest": "sha1:QYFWVHW7GHYKPSLHN3SDLYOYELRGZBSE", "length": 6477, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भूमी कार्यालयात शुकशुकाटच | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › भूमी कार्यालयात शुकशुकाटच\nशहरातील भूमी प्रॉपकॉर्न संस्थेत ठेवलेली दहा लाखांची ठेव परत न दिल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर या संस्थेच्या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण्यासाठी संस्थेच्या पुष्पराज चौकातील कार्यालयात गर्दी केली होती. शुक्रवारी मात्र भूमीच्या कार्यालयात शुकशुकाट असल्याचे दिसून आले. तेथील कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांविषयी विचारले असता अधिकारी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठेवीदार आक्रमक बनल्याचे दिसून आले.\nयाप्रकरणी इनाम धामणीतील मनोज कदम याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोजकडे सुशीला पाटील यांनी त्यांच्या व सुनेच्या नावावर ठेव ठेवण्यासाठी दहा लाख रुपये 2014 मध्ये दिले होते. त्यानंतर सलग सोळा महिने त्या ठेवीवरील व्याजही पाटील यांना मिळाले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी ठेव परत देण्याविषयी तगादा लावला होता. मात्र आजतागायत त्याने ठेवीची रक्कम परत दिली नाही. त्यामुळे त्यांनी मंगळवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\nदरम्यान, भूमी संस्थेतील ठेवींप्रकरणी फसवणूक झाल्याचे वृ��्त समजताच गुरुवारी ठेवीदारांनी संस्थेच्या कार्यालयात ठेवी परत मिळविण्यासाठी गर्दी केली होती. मात्र जबाबदार अधिकारी नसल्याने त्यांना ठोस उत्तरे मिळाली नाहीत. शुक्रवारी मात्र दिवसभर या कार्यालयात शुकशुकाट होता. दोन महिला कर्मचार्‍यांव्यतिरिक्त कार्यालयात कोणीही नसल्याचे दिसून आले.\nआरेवाडी बिरोबा मंदिरासाठी साडेचार कोटी रुपये देणार\nविसापूर पुणदी योजना तत्काळ सुरू करा :आ. सुमन पाटील\nनागठाणे येथे उसाला आग लागून २५ लाखांचे नुकसान\nथंडीचा कडाका आणखी वाढणार\nआष्ट्यात जादा दराने स्टँप विक्रीतून नागरिकांची लूट\nजिल्हा परिषद शाळा ‘अ’ श्रेणीत पुढे\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-madha-maratha-reservation-for-protester-trying-to-suicide/", "date_download": "2018-09-26T01:48:34Z", "digest": "sha1:YWGL2CFH7COVXN2KVB5YQVFBNJKRT2LN", "length": 11369, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुस्तेत जलसमाधीचा, माढ्यात आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सुस्तेत जलसमाधीचा, माढ्यात आत्मदहनाचा प्रयत्न\nसुस्तेत जलसमाधीचा, माढ्यात आत्मदहनाचा प्रयत्न\nपंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान सचिन शिंगण या युवकाने भीमा नदीच्या डोहात हात-पाय बांधून घेत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या शिताफीने त्याला बाहेर काढण्यात आले असून, येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.\nदुसरीकडे, माढा तालुक्यातदेखील आंदोलन चांगलेच पेटले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सतर्कतेने त्यास रोखले. तालुक्याभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झ��ली होती.\nपंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असून सचिन शिंगण याने भीमा नदीत जलसमाधी घेणार असल्याचा लेखी इशारा प्रशासनास दिला होता. त्याने हे आंदोलन करू नये म्हणून त्याच्या हालचालींवर प्रशासन लक्ष ठेवून होते. खबरदारीचा उपाय म्हणून भीमा नदीपात्रात महसूलच्यावतीने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने नजर ठेवण्यात येत होती. अखेर सचिन शिंगणने शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रशासनास गुंगारा देऊन भीमा नदीच्या पात्रातील डोहात हात-पाय बांधून मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणा देत उडी मारली. पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने व स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून नदीपात्रातून त्याला बाहेर काढले. सचिनच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. त्याच अवस्थेत खासगी वाहनातून त्याला पंढरपूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. सचिन शिंगण याच्या जलसमाधी आंदोलनाची खबर वार्‍यासारखी पसरली असता सुस्ते येथील भीमा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा झाला होता. सुस्ते परिसरात मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पसरला असून दोन दिवसांपासून उपोषण सुरू असताना शिंगण याच्या जलसमाधी आदोलनानंतर सुस्ते येथील शेकडो युवकांनी मुंडण करून शासनाचा तीव्र निषेध केला. संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तालुका पोलिसप्रमुख जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nदरम्यान, माढा तालुक्यातही मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलक तानाजी नरसिंह पाटील यांनी रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. तांदूळवाडी येथे पंधरा युवकांनी मुंडण करुन सरकारच्या यासंदर्भातील भूमिकेचा निषेध केला. माढा परिसरात केवड, उंदरगाव, दारफळ, उपळाई बुद्रुक, उपळाई खुर्द, रणदिवेवाडी याठिकाणी सकाळी नऊदरम्यान टायर पेटवून देऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सकाळच्या सुमारास ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पडसाळी येथे कुर्डुवाडी ते पंढरपूर राज्यमार्गावर रास्ता र��को केल्याने वाहतूक खोळंबली होती. अनेक शाळांना चक्काजाम आंदोलनामुळे सुटी दिली. एसटी बसेसची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. माढा शहरात शिवाजी चौक, स्टेशन रोड, पोस्ट ऑफिससमोर माढा ते कुर्डुवाडी रस्त्यावर टायर पेटवून देण्यात आले होते. दारफळ फाटा येथे सकाळी सातच्या आधीच टायर पेटवून देऊन रास्ता रोको करण्यात आला. सकाळच्या सुमारास आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.\nलातूर : जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बार्शी रोड पीव्हीआर थिएटरच्या पाठीमागे असलेल्या राहीचंद्र मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील समन्वयक व मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सुरू असलेले आंदोलन, मराठा आरक्षण, शैक्षणिक सवलती, मराठा मुलांच्या वसतिगृहाबद्दल सरकारने घेतलेली भूमिका तसेच अन्य मागण्यांबाबत या बैठकीत सविस्तर विचारमंथन होणार आहे. आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात येणार आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Free-food-for-workers-of-the-country/", "date_download": "2018-09-26T01:15:07Z", "digest": "sha1:ZA7ASJNUKAMPAPTNHKSXUDBRLSISXW6O", "length": 9429, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशातील मजुरांना मिळणार मोफत भोजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Vidarbha › देशातील मजुरांना मिळणार मोफत भोजन\nदेशातील मजुरांना मिळणार मोफत भोजन\nनागपूर : चंदन शिरवाळे\nदेशातील इमारत आणि विविध प्रकारच्या बांधका�� क्षेत्रातील मजुरांना दुपारचे मोफत जेवण देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.\nदेशात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत याबाबत हरियाणा, पंजाबपाठोपाठ महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यातील अनेक तालुके आता जिल्ह्यांपेक्षाही आकारमानाने मोठे होत असून तेथे नवीन इमारती बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. इमारती उभारण्याचे लोण आता बाजारपेठांच्या गावांपाठोपाठ खेड्यातही पसरले आहे. महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्या वाढीमुळे घरांच्या गरजा निर्माण होऊ लागल्याने नवीन इमारती बांधल्या जात आहेत. या इमारती उभारण्यासाठी शहरात मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे इतर राज्यांमधून मजूर आणले जात आहेत. संपूर्ण देशामध्ये हे चित्र आहे. या मजुरांना पुरेसा निवारा नसल्यामुळे बांधकामाच्या ठिकाणीच त्यांना रहावे लागत आहे. तर नैसर्गिक विधी जवळपास उरकावा लागत असल्यामुळे मजुरांना आजाराचा सामना करावा लागत आहे.\nमजुरांच्या या समस्यांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत देशातील इमारत व बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी दुपारचे जेवण मोफत देण्याचा विचार केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही योजना उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सर्वच राज्यांमध्ये ही योजना सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.\nअसंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाची स्थापना केली होती. याच मंडळाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नोंदणीकृत बांधकाम मजुरांसाठी मोफत भोजन योजना राबविण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी दै.‘पुढारी’ला दिली.\nसध्या या मंडळाकडे सात लाख मजुरांची नोंदणी झाली आहे. बिल्डरांनी दिलेल्या सेसच्या माध्यमातून 5 हजार 800 कोटी रुपये जमा आहेत. मजुरांसाठी मंडळामार्फत सध्या 25 योजना राबविल्या जात आहेत. त्यापोटी आतापर्यंत 375 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता मजुरांना तात्पुरता निवारा (ट्रान्झिस्ट कॅम्प), सुरक्षा साधने, कामाच्या ��िकाणी जाण्यासाठी सायकल देण्याचा विचार सुरू आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान डोळ्यासमोर ठेवून ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये फिरती शौचालये उपलब्ध करण्यात येणार आहेत, असेही निलंगेकर यांनी सांगितले.\nमोफत भोजन, मोबाईल शौचालये, ट्रान्झिस्ट कॅम्प, सायकल वाटप व इतर कल्याणकारी योजनांवर 1100 कोटी खर्च अपेक्षित आहेत. याबाबतची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचे निलंगेकर म्हणाले.\nराज्यात अराजक माजवण्याचा पवारांचा डाव\nविधानसभेत नियमित कामकाजाला सुरुवात\nतुम्हालाही घरी जावे लागेल\nसिंचन गैरव्यवहार : प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश\nमागासवर्गीय शिष्यवृत्ती अपहार; ७० संस्थांवर गुन्हे दाखल होणार\nदेशातील मजुरांना मिळणार मोफत भोजन\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/sangli-corporation-election-2018-11-major-battles-298623.html", "date_download": "2018-09-26T01:27:30Z", "digest": "sha1:CWNDNSSYPSJLHNFDKRPR5HPPJ24OBKJM", "length": 16119, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sangli Corporation Election 2018 : 11 प्रमुख लढती,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर भाजपचं आव्हान", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nSangli Corporation Election 2018 : 11 प्रमुख लढती,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर भाजपचं आव्हान\nसांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील तर जळगावात सुरेशदादा जैन या दोन दादांची प्रतिष्ठापणाला लागलीये.\nसांगली, 03 आॅगस्ट : सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेचा आज निकाल लागणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी दोन्ही पक्षांनी आघाडी करू�� निवडणूक लढवली. तर भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवणे पसंत केले. त्यामुळे सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.\nसांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 62 टक्के मतदान झालंय. सांगलीत 11 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. एकूण 11 ठिकाणी प्रमुख लढती आहे. तर एक परंपरागत लढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपसह शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.\n१) महापौर हारुण शिकलगार ( काँग्रेस )\nविरूद्ध अपक्ष राजेश नाईक, ( अपक्ष ) आसिफ बावा- प्रभाग १६\n२) युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश चव्हाण\nविरुद्ध भाजप रणजित पाटील ( खा. संजयकाकांचे नातेवाईक) - प्रभाग १५\n३) राष्ट्रवादी इद्रीस नायकवडी विरुद्ध\nकरण जामदार काँग्रेस प्रभाग - ५ मिरज\n४) राष्ट्रवादी अतहर नायकवडी विरुद्ध\nअल्लाऊद्दीन काझी अपक्ष. प्रभाग - ६\n५) भाजप संदीप आवटी-शिवाजी दुर्वे विरुद्ध\nकाँग्रेस सचिन जाधव, अजित दोरकर. प्रभाग - ३\n६) भाजप निरंजन आवटी विरुद्ध अपक्ष अनिल कुलकर्णी. प्रभाग - ४\n७) काँग्रेस किशोर जामदार विरुद्ध\nगणेश माळी भाजप प्रभाग - ७\n८) काँग्रेस संतोष पाटील विरुद्ध अपक्ष अतुल माने - प्रभाग ९\n९) भाजप महेद्र सावंत विरुद्ध राष्ट्रवादी राजू गवळी-प्रभाग १८\n१०) भाजप युवराज बावडेकर विरुद्ध स्वाभिमानी विकास आघाडी शिवराज बोळाज\n11) गेल्या पंधरा वर्षांपासून परंपरागत लढत\nपैलवान सुब्राव मद्रासी - भाजप\nविरुद्ध पैलवान बाळासाहेब गोंधळे -स्वाभिमानी विकास आघाडी\n१2) भाजप अंजिक्य पाटील विरुद्ध. काँग्रेस दिलीप पाटील प्रभाग १३\nसांगली महापालिका निवडणूक 2018 साठी एकूण 78 जागासाठी 451 उमेदवार निवडणूक रिंगणात\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचीआघाडी - 78\nअपक्ष विकास महाआघाडी - 43\nस्वाभिमानी विकास आघाडी - 20\nसांगली जिल्हा सुधार समिती - 21\nहम भारतीय पार्टी - 3\nएम आय एम - 8\nस्वाभिमानी आघाडी - ८\nजनता दल - १\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान ह��', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/raju-shetty-talking-138263", "date_download": "2018-09-26T01:40:25Z", "digest": "sha1:DPE47MUIF2IA22W4EHSIYGVIAEK33RUW", "length": 13001, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "raju shetty talking शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा - राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा - राजू शेट्टी\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nआळेफाटा - ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक वेळी अन्याय करण्याची सरकारची मानसिकता असेल तर शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे केले.\nआळेफाटा - ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक वेळी अन्याय करण्याची सरकारची मानसिकता असेल तर शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे केले.\nआळेफाटा येथे तालुक्‍यातील सहकारी दूध संस्था व जुन्नर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे, दूध दरवाढीसंबंधीचे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विभाग अध्यक्ष प्रकाश बालवडकर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, विघ्नहर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे, बाळासाहेब औटी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुटे, रमेश शिंदे, आळे दूध संस्थेचे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, राजुरीच्या गणेश दूध संस्थेचे अध्यक्ष गोविंद औटी, गोमाता दूध संस्थेचे अशोक गडगे, स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष राम कुऱ्हाडे उपस्थित होते. या वेळी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी हे हिशेबात घोटाळा करून फसवणारे मुनीमजी सरकार असल्याची खरमरीत टीकाही केली. आमदार शरद सोनवणे यांनी राज्याच्या विधिमंडळात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी बजेटची मागणी केलेली असल्याचे स्पष्ट केले.\nयावेळी ॲड. संजय काळे, भीमाजी गडगे, प्रकाश बालवडकर, बाळासाहेब औटी, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक रोहिदास कुंटे यांनी, सूत्रसंचालन गणेश वाघमारे यांनी केले. रमेश शिंदे यांनी आभार केले.\nराज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व माझा कायम संघर्ष होता; पण त्यांनी कधीही शेतकरी चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला नाही. कारण, त्यांना शेतकऱ्यांची जाणीव होती.\n- राजू शेट्टी, खासदार\nइंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर...\nपवारांचा सल्ला \"समजनेवालों'को इशारा\nसातारा - राष्ट्रवादीचे आमदार व खासदारांमधील संघर्ष टिपेला पोचल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बालेकिल्ला उद्‌ध्वस्त...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nराज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू\nसातारा - प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/babari-masjid/", "date_download": "2018-09-26T00:52:11Z", "digest": "sha1:VC26JXD7DTOXUNJRA56DDKAYJSIISELT", "length": 13925, "nlines": 230, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/नेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी.\nनेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी.\nउत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं.\n0 135 1 मिनिट वाचा\nअयोध्येत आजपासून 25 वर्षांपूर्वी लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत.\nदेशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी ‘जय श्री राम’चा नारा होता.\nअयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.\nवरीष्ठ पोलीस अधिकारी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कारसेवकांना रोखण्याची हिंमत कुणीही करत नव्हतं. कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी आधीच दिले होते.\nत्यावेळी परिस्थिती प्रतिकूल झाल्याची जाणीव झाली होती. अयोध्येत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. जेणेकरुन देशभरातून येणारे कारसेवक अयोध्येपर्यंत येणार नाहीत, असं तत्कालीन पोलीस अधिक्षक अखिलेश मेहरोत्रा सांगतात.\nवेळ सरत जाईल तशी परिस्थिती भीषण होत होती. कारसेवक आणखी भडकले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते, मात्र जमावाला पांगवण्याची हिंमत कुणामध्येही नव्हती.\nदुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पहिला घुमट तोडण्यात आला आणि 4.55 वाजता संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. कारसेवकांनी त्याच जागी पूजा करुन राम लालाची स्थापना केली.\n10 हजार पोलिसांच्या उपस्थितीत दीड लाख कारसेवकांनी वादग्रस्त वास्तू पाडली आणि हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस असल्याचं मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी सांगितलं. याच घटनेने देशाचं राजकारण बदललं. 6 डिसेंबर रोजी वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली आणि केंद्र सरकारने कल्याण सिंह यांचं सरकार बरखास्त केलं.\nपुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.\n{:mr}11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .{:}{:en}भिवंडीत{:}\nतूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी – मंत्री सुभाष देशमुख\nधर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण\nमोदींची केली नक्कल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nमनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण\nमनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अप��ों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/cantonment-road-transport-118566", "date_download": "2018-09-26T01:21:35Z", "digest": "sha1:WZN6AZAGYLGBI2JRBQ26SDEM3BOIKWWI", "length": 14219, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "cantonment road transport कॅंटोन्मेंटमधील रस्ते वाहतुकीस खुले | eSakal", "raw_content": "\nकॅंटोन्मेंटमधील रस्ते वाहतुकीस खुले\nबुधवार, 23 मे 2018\nपुणे/मुंढवा - पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड परिसरातील दोन रस्ते मंगळवारी कँटोन्मेंटच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी खुले केले. घोरपडीतील इलाइट रस्त्यावरील दोन्ही लोखंडी दरवाजे उघडण्यात आले, तर वानवडीतील राइट फ्लॅंक रस्त्यावर बांधलेली भिंत जेसीबीने पाडण्यात आली. या दरम्यानच कामाचे श्रेय घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू होती.\nपुणे/मुंढवा - पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड परिसरातील दोन रस्ते मंगळवारी कँटोन्मेंटच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी खुले केले. घोरपडीतील इलाइट रस्त्यावरील दोन्ही लोखंडी दरवाजे उघडण्यात आले, तर वानवडीतील राइट फ्लॅंक रस्त्यावर बांधलेली भिंत जेसीबीने पाडण्यात आली. या दरम्यानच कामाचे श्रेय घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू होती.\nलष्कराने बंद केलेले रस्ते सरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आदेशानुसार खुले होणार असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. कॅंटोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास राइट फ्लॅंक रस्त्यावरील भिंत पाडली. परिसरातील नागरिक, कॅंटोन्मेंटचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर घोरपडीहून नॉर्थ मेन रोडला जोडणारा इलाइट रस्ता लोखंडी दरवाजे उघडून खुला करण्यात आला.\nपुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी, सदस्य विनोद मथुरावाला, अभियंता सुखदेव पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक सीमा चुटके, उज्ज्वला छिद्रावार, शशीधर पुरम, नीलेश पाटोळे, मोइन कुरेशी आदी या वेळी उपस्थित होते. दोन्ही रस्ते खुले झाल्याने स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.\nघोरपडीहून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुमारे सात किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. तसेच प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याला जाण्यासाठी लोकांना चार किलोमीटर वळसा घालावा लागत होता. आता दोन्ही रस्ते खुले झाल्याने प्रवासाचे अंतर कमी होऊन वेळही वाचणार असल्या��े नागरिकांनी सांगितले.\nघोरपडी - इलाइट रस्ता खुला करण्यावरून भाजपच्या नगरसेवकांमध्ये श्रेयवाद रंगला. त्यातूनच हा रस्ता तीन वेळा खुला करण्यात आला. तर एका नगरसेवकाने रस्ता खुला करण्यासाठी उपस्थित न राहता सोशल मीडियावर हा रस्ता माझ्या प्रयत्नामुळे खुला झाल्याचा दावा केला. तसेच काही तासांनंतर तोच रस्ता पेढे वाटून तिसऱ्यांदा खुला करण्यात आला. सकाळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी आणि काँग्रेसचे बोर्ड सदस्य विनोद मथुरावाला यांनी घाईघाईने रस्ता खुला केला. त्यानंतर नगरसेविका लता धायरकर या काही वेळानंतर तेथे आल्या. त्यांनादेखील श्रेय मिळावे म्हणून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पुन्हा दगड ठेवले. हे दगड उचलून धायरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्ता पुन्हा खुला केला.\nमुंबई - अवयवदानासंदर्भात ‘सकाळ’च्या मोहिमेपासून प्रेरणा घेऊन वाशीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्‍टर ४ व ५ तर्फे या विषयावर गणेशोत्सवाच्या मंडपातच...\nतुळजाभवानीचा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ\nजुन्नर - दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचा पलंग आज मंगळवारी (ता.२५)...\nगोंगाटामुळे अभ्यास नाही तर...\nपुणे - मूळचा नाशिकचा सागर कापडणीस स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय; पण गणेशोत्सवातील गोंगाट हा सागरसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी...\nरेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक\nदौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा....\n‘अनधिकृत’वर गुन्हे नको, कारवाई हवी\nअनधिकृत बांधकामांचे ग्रहण केव्हा सुटायचे ते सुटो. गेली दहा वर्षे तोच तो प्रश्‍न पुन्हा पुन्हा समोर येतोय. वारंवार त्याचे राजकारण होते. लोकसभा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिं���्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/529341", "date_download": "2018-09-26T01:09:42Z", "digest": "sha1:ZIFYSTZULSYVPS2LV6J6M26DSCZ5GFXX", "length": 21924, "nlines": 63, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\nशनिचा धनू राशित प्रवेश भाग दुसरा\nबुध. दि. 1 ते 7 नोव्हेंबर 2017\nधनू राशीत प्रवेश केलेला शनि अतिशय कडक आहे. त्याची शांती करावी लागेल, अशी भीती काहीजण घालत असल्याचे ऐकीवात आले. ज्या राशीना साडेसाती सुरू आहे त्यांनी तर रडकुंडीला यावे अशी भीती काहीजण घालत असल्याचे लोकांच्या चर्चेतून समजले जे सरळ व न्याय मार्गाने जातात. त्यांना हा शनि राजयोगासारखे फळ देईल. तुमची रास कोणतीही असो साडेसाती असेल तरीही हा शनि चांगलेच फळ देईल शनि बदलल्यावर ताबडतोब त्याचे फळ मिळत नाही. अडीच वषांच्या कालावधीत शेवटच्या सहा महिन्यात तो बरे वाईट फळे देईल. मनुष्यप्राण्याच्या सर्व बऱया वाईट कर्माचा हिशोब शनि ठेवत असतो. जसे कर्म तसे फळ हा त्याचा न्याय आहे. त्यामुळे या शनिच्या कालखंडात आपल्या हातून कुणा अपमान अथवा कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. यम हे शनिचे स्वरुप आहे हे लक्षात ठेवावे शनिच्या कारकत्वाचा नीट अभ्यास केल्यास त्याच्यासारखा दाता कुणी नाही व तो चिडला तर राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे शनिच्या बाबतीत सर्वांनी नमून राहणे योग्य ठरते. पूजा, अर्चा, मंत्रजप हा भाग वेगळा आहे. कर्म स्वच्छ ठेवणे हा शनिला खूष ठेवण्याचा राजमार्ग आहे. शनिच्या या कालखंडात अनेकांचे भाग्य उजळणार आहे. शनिच्या साडेसातीच्या काणत फार त्रास होतो ते चुकीचे नाही. पण त्याला शनि कारणीभूत नाही. कळत नकळत आपल्या हातून घडलेल्या चुका व अक्षम्य अपराधाची ती शिक्षा असते अनेक लोक देव देव करतात सतत पूजा पाठात मग्न असतात. हजारो रुपये खर्चून महागडय़ा शांती करतात. चार धाम यात्रा करतात अनेक पवित्र स्थळांची तीर्थयात्रा करतात हजारो लाखो जपजाप्य करतात.पण मन जर स्वच्छ नसेल तर या सर्वाचा काहीही फायदा नाही. हे लोक खरोखरच सुखी असतात. काय हा संशोधनाचा विषय आहे. असंख्य पुण्यकर्ते करूनही लोक अपघातात मृत्युमुखी पडतात. काही तरी विचित्र प्रकरण घडून पोलीस प्रकरणात अडकतात साधे सुधे निमित्त होऊन गंभीर शस्त्रक्रियेचे प्रसंग ओढवतात. कु���ुंबच्या कुटुंबे उद्ध्वस्त होतात असे का घडते याचा विचार कुणी करीत नाहीत माणूस म्हटल्यावर चुका होणारच राग, द्वेष, मत्सर, इर्षा, पोटदुखी, टीका बदनामी या बाबी आल्याच पण त्यातून जे परिणाम होतात ते मात्र महाभयंकर असतात. शनिकडे दयामाया क्षमा हा प्रकार जरा कमीच. तो जर कोपला तर एकवेळच्या अन्नाला महाग करील व प्रसन्न झाला तर सात जन्माचे कल्याण करील. शनि स्वत:हून कुणाचेही अनिष्ट करीत नाही जे कराल ते भराल हा त्याचा नियम आहे. सर्वाचेच तो भले करील या शनिचे उत्तम लाभ मिळण्यासाठी व्यसनापासून दूर रहावे. आळशीपणा सोडावा आपले नित्य नियमित कर्म व्यवस्थित करावे. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. शनि हा कायदा शास्त्राचा कारक आहे. त्यामुळे कोर्टकचेरीत खोटय़ा साक्षी दिल्यास त्याना शनि सोडणार नाही. भ्रष्टाचार व अन्यायाचे प्रमाण जेथे असेल तेथे शनिचा कोप ठरलेलाच्ला आहे. शनि चांगला असला तरी ज्या ज्या वेळी मंगळ, केतू, रवि, चंद्र तसेच ग्रहणयोगाशी त्याचा अशुभ योग होईल. त्या वेळी हाहाकार माजेल अपघात, दुर्घटना, मारामाऱया दंगली राजकारणी नेते व चित्रपटाक्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा मृत्यू सत्तापालट अशा घटना घडतील. स्वच्छता व पावित्र्य. पाळल्यास या शनिचे शुभ परिणाम दिसून येतील. शास्त्राsक्त मंत्रोच्चाराने शनिवार केलेल्या अभिषेकाचे तेलाने स्पाँडेलायसीस हातपाय दुखणे व सांधेदुखीसारखे रोग कमी होऊ शकतात.शनिच्या अभिषेकाचे तेल नको तेथे विकण्यापेक्षा शारीरिक दुखणे बरे होण्यासाठी त्याचा वापर केल्यास लोकांचे आशीर्वाद मिळतील व शनिचा कोपही कमी होईल.\nभाग्यात आलेल्या शनिमुळे शुभ व कल्याणकारक घटना घडतील. राजकारणात प्रवेश कराल व त्यात नावलौकीक व काळा पैसाही बऱयापैकी मिळेल. मुलामुलीच्या लग्नात कोणतेही अडथळे येणार नाहीत. वारंवार प्रवास घडतील. त्यातील अर्धा प्रवास, देवादिकासाठी असतील तर बांधणार असाल तर पिलरवर बांधा ते लाभदायक ठरेल हे सारे अनुभव दोन वर्षांच्या कालखंडात येतील.\nमृत्यूस्थानी शनि आलेला आहे. मोठय़ा प्रमाणात धनलाभाचे योग. भागीदारी व्यवसायात लाभ. नोकरीत उत्कर्ष होईल. अपघाताची भीती राहील. नशेपासून दूर राहणे चांगले ठरेल. साप विंचू कुणालाही या शनिच्या कालखंडात दानधर्म केल्यास त्याचे विपरित परिणाम होतील. तुमचे वर्तन जितके स्वच्छ प्रामाणिक व न्यायी वृत्ती असेल त्या प्रमाणात शनि तुमचे सर्व संकटातून रक्षण करील.\nसप्तमात आलेल्या शनिमुळे शुभ व कल्याणकारक घटना घडतील. राजकारणात प्रवेश कराल. व त्यात नावलौकीक व इतर मार्गाने पैसाही बऱयापैकी मिळेल. मुलामुलीच्या लग्नात कोणतेही अडथळे येणार नाहीत. वारंवार प्रवास घडतील. त्यातील अर्धे प्रवास धार्मिक कार्यासाठी असतील घर बांधणार असाल तर पिलरवर बांधा ते लाभदायक ठरेल.\nशनिचे ष÷ातील आगमन अनेक बाबतीत शुभ ठरणार आहे. करणीबाधा व शत्रुपीडा यांचा काहीही त्रास होणार नाही. वकिली, इंजिनियरिंग वगैरे क्षेत्रात असाल तर चांगले यश मिळेल. लहान भावंडांशी मतभेद होऊ शकतील. काही महत्त्वाच्या कामात अडचणी येतील या शनिच्या कालखंडात चामडय़ाच्या वस्तू वापरणे अतिशय धोक्मयाचे ठरेल. अपघात व दुर्घटनेपासून तुम्हाला सावध रहावे लागेल. नोकरी व्यवसायानिमित्त दूर जावे लागेल.\nपंचमात शनिचे झालेले आगमन काही बाबतीत एकदम शुभ फलदायक आहे. तरीसुद्धा कोणतेही काम योग्य शहानिशा करून केल्यास अपयश येणार नाही. यावषी घर बांधणार असाल तर स्वत:च्या नावावर बांधू नका… संततीबाबत चिंतेचे प्रसंग. वैवाहिक जीवनात काही कटू प्रसंग निर्माण होतील. कष्टाने कमविलेला पैसाच टिकेल. प्रेमप्रकरणात असाल तर फसगत होण्याचे योग.\nशनि चतुर्थात आल्याने स्वत:ची वास्तू होईल. हे स्थान शनिला मानवत नाही. त्यामुळे घरात काहीवेळा मतभेदाचे प्रसंग येतील. शत्रुत्वात वाढ करणारा हा शनि आहे. त्यामुळे घरासंदभांतील कोणतीही सजावट वगैरे करताना ती लोकांच्या नजरेत येईल, असे करू नका. वडिलापोर्जित संपत्ती मिळण्याचे योग आहेत. जमिनीचे व्यवहार कारखानदारी यात मोठे धनलाभ होऊ शकतात. अति दूरवरचे अथवा परदेश प्रवास केल्यास ते लाभदायक ठरतील. कारखानदारी तसेच डोळय़ांशी संबंधित व्यवसाय असेल तर मोठे यश मिळेल.\nचूल अथवा गॅसवरून उकळलेले पाण्याचे भांडे उतरवले तरी ते थंड होण्यास काही काळ जावा लागते. त्याच न्यायाने साडेसाती संपलेली असली तरी अजून तीन चार महिने त्याची झळ राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे काही काळ जपूनच करावीत.गेल्या सात वर्षात झालेले सर्व त्रास व अडचणी यापुढे कमी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. गेलेली नोकरी अथवा व्यवसाय परत मिळवाल.\nशनिचे धनस्थानी झालेले आगमन आरोग्य सुधारण्यास मदत करील. मंत्री आमदार, खासदार,सीए तसेच वकील यांच्या तोडीस तोड अशी बुद्धी चालवाल. त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. कुटुंबात मंगलकार्ये होतील. आर्थिक बाबतीत होणारे घोटाळे ऐनवेळी लक्षात आल्याने मोठे नुकसान टळेल हे सारे अनुभव दोन वर्षाच्या कालखंडात येतील.\nशनिचे आगमन तुमच्या राशीत झालेले आहे. मूळ नक्षत्र असेल तर विशेष काळजी घ्या. राशीत याच प्रभाव अडीच वर्षापर्यंत राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. माता पित्याचा भाग्योदय होईल. नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसाय केल्यास भरभराट होईल. सरकारी नोकरी डॉक्टरी, कारखानदारी पेट्रोलपंप यांच्याशी संबंधित व्यवसाय केल्यास जीवनाचे सोने करू शकाल. अपघात, आजार, स्फोटक पदार्थामुळे तसेच केमिकल वगैरेपासून धोका होईल.\nशनि महाराज बाराव्या स्थानी आलेले असून साडेसातीची सुरुवात होत आहे. महत्त्वाची कामे खोळंबतील. जुने घर अथवा मंदिर यांचा जीर्णोद्धार करण्याचा विचार कराल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय भाग्योदयकारक. सरकारी कामात यश, घरमालक, भाडेकरू वाद मिटतील. सांसारिक जीवनातील सर्व तऱहेचे गैरसमज निवळतील. घरदार, वाहन तसेच इतर वस्तुसाठी बराच खर्च कराल.\nलाभात आलेल्या शनिमुळे काळय़ा रंगाच्या व्यवसायात उत्तम लाभ होतील. तीन चार घरे व वाहन होण्याचे योग. शेअर बाजार वगैरेत मोठे लाभ होतील. मुलाबाळांचे सौख्य चांगले राहील पण मतभेद मात्र होत राहतील. सासरच्या घराण्याचा उत्कर्ष होईल. कोणतेही व्यसन अथवा अवैध व्यवसाय नसतील तर हा शनि तुम्हाला गडगंज श्रीमंती देईल हे सारे अनुभव दोन वर्षाच्या कालखंडात येतील.\nशनि दशमात आलेला आहे. नोकरी व्यवसायात उन्नती होईल. सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. सरकारी क्षेत्रात असाल तर लाभदायक योग. सर्व कामे होऊ लागतील. व्यवस्थित आश..करून घर बांधल्यास निश्चितच लक्ष्मीची कृपा होईल. तुमचे वय जर 21, 33, 39, 45 असेल तर मान सन्मान, धनदौलत सर्व काही प्राप्त कराल. दुसऱयांचे भले कराल. जमीन मालमत्तेसाठी प्रयत्न करा. हमखास यश मिळेल. चारचाकी वाहन घेण्याची संधी मिळेल.\nआजचे भविष्य सोमवार दि. 9 जानेवारी 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 27 जुलै 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 14 डिसेंबर 2017\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे ���ेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/women-beggar-theft-child-from-pune-mumbai-police-arrested/articleshow/65508846.cms", "date_download": "2018-09-26T02:00:50Z", "digest": "sha1:BB6J3FMB6TAAA5WAXX2NY7NOHCS5AVCG", "length": 11285, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Oshiwara police station: women beggar theft child from pune mumbai police arrested - भीक मागणाऱ्या महिलेकडे चोरीचे मूल | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nभीक मागणाऱ्या महिलेकडे चोरीचे मूल\nभीक मागणाऱ्या महिलेकडे चोरीचे मूल\nमशिदीबाहेर ओशिवरा पोलिसांनी पकडले\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nओशिवरा येथील मशिदीबाहेर भीक मागणाऱ्या मनिषा काळे या महिलेला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून सहा महिन्याच्या चिमुरड्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ही मूल तिने पुण्याहून चोरी करून आणल्याचे समोर आले आहे.\nबकरी ईदनिमित्त मुंबई पोलिसांचा सर्व मशिदींबाहेर कडक बंदोबस्त होता. मिल्लत नगर मशिदीबाहेर ओशिवरा पोलिसांची गस्त सुरू असताना या ठिकाणी भीक मागणाऱ्या एका महिलेची हालचाल संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या महिलेची चौकशी केल्यानंतर तिने स्वत:चे नाव मनिषा काळे असल्याचे सांगितले. पण तिच्याकडे असलेल्या सहा महिन्याच्या चिमुरड्याबाबात ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. ते मूलही तिच्याकडे राहत नव्हते. खोलात जाऊन चौकशी केली त्यावेळी हे मूल पुणे येथून चोरल्याचे तिने सांगितले.\nपुणे मंडई परिसरात असलेली एक महिला आपल्या मुलांसह पुणे रेल्वे स्थानकावर १७ ऑगस्ट रोजी होती. फलाट क्रमांक दोन वरून मूल चोरीला गेल्याची तक्रार तिने पुणे रेल्वे पोलिसांकडे केली आहे. ओशिवरा पोलिसांनी याबाबत पुणे रेल्वे पोलिसांकडून चौकशी करून या माहीती��ी शहानिशा केली. मनिषा हिने आणखी काही मुले चोरली असावीत असा पोलिसांनी संशय आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपूर्वी नेमकं घडलं काय\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमध्यप्रदेशात कावळ्यांसाठी विशेष बाग\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी\nचंद्रात दिसले साईबाबा; मुंबईत अफवांचा बाजार\nlalbaugcha raja 2018: लालबागच्या राजाचे जल्लोशात विसर्जन\nलालबागच्या राजाच्या विसर्जनसमयी भक्तांची बोट उलटली; पाच जखमी...\n...तरच मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारेन: देवरा\nganesh immersion: राज्यात २४ जणांचा बुडून मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1भीक मागणाऱ्या महिलेकडे चोरीचे मूल...\n2गुरुदास कामत यांचे निधन...\n4सहकारी संस्थांमधील गैरकारभार येणार चव्हाट्यावर...\n5देशात भीतीचे वातावरण तयार केले जातेय...\n6मुंबईत वाजपेयींचे स्मारक उभारणार...\n7तो फोन शेवटचा ठरला......\n8विशेष फेरीतील १६ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशास नकार...\n9मराठी उत्तरपत्रिकेची इंग्रजी प्रत...\n10परळमध्ये टॉवरला आग, चौघांचा मृत्यू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/94da5e0ec4/how-safe-are-making-good-city-of-chennai-police-sayakalivaruna", "date_download": "2018-09-26T01:39:00Z", "digest": "sha1:D6ME5K3ON4NIM5I4N4IUCINPBJCI645U", "length": 5987, "nlines": 76, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "सायकलीवरून पोलिस चेन्नईला कसे सुरक्षित चांगले शहर बनवित आहेत", "raw_content": "\nसायकलीवरून पोलिस चेन्नईला कसे सुरक्षित चांगले शहर बनवित आहेत\nचेन्नई पोलिसांनी अलिकडेच एका आगळ्या-वेगळ्या पध्दतीने समाजाच्या सुरक्षेचा प्रयत्न केला आहे, तो देखील सायक���ींगच्या माध्यमातून. गस्त घालण्याच्या जुन्या पध्दतीचा अवलंब करताना चेन्नईच्या पोलिसांनी शहराचे खरेखुरे तारणहार आणि पालक म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची कामगिरी बखुबी निभावली आहे.\nस्थानिक वृत्तानुसार, ८८ सायकल स्वारांच्या टोळ्या रात्रीच्या वेळी चेन्नईत गस्तीवर जातात. त्यात कार आणि बाईकच्या माध्यमातून त्यांना गुन्हेगारांपर्यंत वेगाने पोहोचण्यास मदत केली जाते, ज्यावेळी या गस्ती पथकाचे सायरन वाजतात त्यावेळी अनेकदा असामाजिक तत्व आणि समाजकंटक काही वेळ लपून बसतात किंवा पळून जातात. गल्लीबिळातून पळून जाणा-या अशा गुन्हेगारांचा माग काढणे पोलिसांना त्यामुळे शक्य होत नाही.\nसायकलिंगमुळे पोलिसांना त्यात आता सहजपणे पाठलाग करणे शक्य होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातून लोकांच्या मनात विश्वास आणि कायद्याचा दरारा देखील वाढण्यास मदत झाली आहे. “ ही संकल्पना आम्हाला लोकांच्या आणखी जवळ घेवून जाण्यास यशस्वी झाली आहे.” मायलापोरचे उपायुक्त व्ही बालकृष्णन यांनी सांगितले.\nअलिकडेच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी सर्व पोलिस ठाण्यांना २५० नव्या सायकली आणि शंभर मोटार बाईक देण्यास सुरुवात केली. प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान दोन सायकली देण्यात आल्या आहेत, त्यामुळे चेन्नईचे पोलिस रस्त्यांवर आणि गल्लीबोळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गस्त घालताना दिसू लागले आहेत\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-09-26T00:31:00Z", "digest": "sha1:ENEWPRZJGRM36727RXTQREDHBCAC7GTM", "length": 4150, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टारडस्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nस्टारडस्ट हे भारतामधील एक इंग्लिश नियतकालिक आहे. मॅग्ना पब्लिशिंग कंपनीच्या मालकीच्या ह्या नियतकालिकाचा विषय हिंदी सिनेसृष्टी हा आहे.\nहे मासिक १९७१मध्ये नरी हिराने सुरू केले[१] आणि १९९५मध्ये शोभा डेने याचे संपादकपद घेतल्यावर भरभराटीस आले.[२]\nस्टारडस्ट मासिकातर्फे दरवर्षी हिंदी चित्रपटांसाठी स्टारडस्ट पुरस्कार दिला जातो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agro-visionvegan-proteins-mushroom-1180", "date_download": "2018-09-26T01:51:30Z", "digest": "sha1:MZ5K3T53YJY4R3NY3EDIYBTGGQTMOV2V", "length": 16395, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agro vision,vegan proteins mushroom | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअळिंबी प्रथिनांच्या निर्मितीतून पोषकतेमध्ये होऊ शकेल वाढ\nअळिंबी प्रथिनांच्या निर्मितीतून पोषकतेमध्ये होऊ शकेल वाढ\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nआहारातील पोषकता वाढवण्यासाठी वनस्पतिजन्य (विशेषतः अळिंबीपासून) प्रथिनांच्या निर्मितीसाठी विविध कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले असून, त्यातील ‘प्युअर टेस्ट’ या कंपनीमध्ये बाऊल्डर येथील मायकोटेक्नॉलॉजी ही कंपनी ३५ दशलक्ष डॉलर इतका आर्थिक निधी गुंतवणार आहे. यातून प्रतिवर्ष ४ हजार टन उच्चदर्जाचे प्रथिन उत्पादन घेण्याचे नियोजन केले जात आहे.\nआहारातील पोषकता वाढवण्यासाठी वनस्पतिजन्य (विशेषतः अळिंबीपासून) प्रथिनांच्या निर्मितीसाठी विविध कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले असून, त्यातील ‘प्युअर टेस्ट’ या कंपनीमध्ये बाऊल्डर येथील मायकोटेक्नॉलॉजी ही कंपनी ३५ दशलक्ष डॉलर इतका आर्थिक निधी गुंतवणार आहे. यातून प्रतिवर्ष ४ हजार टन उच्चदर्जाचे प्रथिन उत्पादन घेण्याचे नियोजन केले जात आहे.\nसध्या क्विण्वन प्रक्रियेद्वारे विविध प्रकारची प्रथिने मिळविण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी त्याला किंचित मातकट अशी चव लागते. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीची भावना आहे. यावर मात करण्यासाठी नैसर्गिकरीत्या मिळवलेल्या अळिंबीपासून स्प्रे ड्रायिंग तंत्राने निर्जलीकरण केलेली भुकटी तयार करण्यात येते. त्यामु���े प्रथिनांचे प्रमाण कोरड्या स्थितीमध्ये ७७ ते ८० टक्के असते. ही अळिंबी वाटाणा किंवा भातातील प्रथिनांवर वाढवलेली असते.\nमायकोटेक्नॉलॉजीच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, प्युअर टेस्ट हा अमेरिकेतील क्विण्वन केलेल्या भाजीपाला प्रथिनांचा ब्रॅण्ड आहे. त्यामध्ये वनस्पतीआधारित प्रथिने तयार केली जातात. योग्य प्रमाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण झाल्यानंतर (सुमारे ४८ तासांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते.) अळिंबीचा काढणी केली जाते. त्यानंतर ती वाळवून अत्यंत बारीक अशी भुकटी केली जाते. त्यात कॅलरी, मेद, कर्बोदके यांचे प्रमाण कमी असून, त्यात अन्य कोणत्याही घटकांपेक्षा जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते.\nविविध प्रकारच्या टॉर्टिलामध्ये (मेक्सिकन मक्याच्या चपातीला टॉर्टिला म्हणतात.) मिसळण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तसेच क्रॅकिंग होणे कमी होते.\nमांसाचे पदार्थ, सॅलड, ड्रेसिंग, तृणधान्ये, प्रथिन बार आणि तयार पेये यांमध्ये त्यांचा वापर करता येतो.\nमोठा प्रकल्प उभारला जाणार...\nप्युअर टेस्टच्या व्यावसायिक उत्पादनासाठी ४००० मे. टन प्रतिवर्ष इतके उत्पादन करण्यायोग्य कारखाना औरोरा (कोलोरॅडो) येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तो आर्थिक निधी मायकोटेक्नॉलॉजीद्वारे पुरवला जाणार आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर २०१८ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार...जळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही...\nनाशिक ��ाजार समितीचा ‘ई-नाम’ योजनेत...नाशिक : केंद्र शासनातर्फे शेतमालाच्या खरेदी-...\nजीएसटीमुळे सूत उद्योग अडचणीत ः...इस्लामपूर, जि. सांगली ः अठरा टक्के जीएसटी...\nफळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार अर्जऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...\nसोलापूर जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीवर ३...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे...\nसांगलीत अठरा गावांतून टॅंकरची मागणीसांगली ः जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद होत...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nरब्बीत ज्वारीचे १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍...औरंगाबाद : पावसाअभावी खरीप जवळपास हातचा गेल्यात...\nकाही ठिकाणी सोयाबीन, कपाशीच्या नासाडीची...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nकिवी फळातील अधिक ‘क’ जीवनसत्त्वाचे...किवी फळझाडाच्या पूर्वजांनी उत्क्रांतीच्या...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-zilla-parishad-will-be-out-dbt-scheme-3682", "date_download": "2018-09-26T01:45:51Z", "digest": "sha1:V5PPT4GDO3UVGRRTHR34IILOC76I56YT", "length": 18207, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, zilla parishad will be out of DBT scheme | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘डीबीटी’ धोरणातून जिल्हा परिषदा वगळल्या\n‘डीबीटी’ धोरणातून जिल्हा परिषदा वगळल्या\nशुक्रवार, 8 डिसेंबर 2017\nपुणे ः राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदानवाटपात पारदर्शकता आणण्यासाठी डीबीटी लागू करण्यात आलेली असताना दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदांमधील सेस फंडातील खरेदी ‘डीबीटीमुक्त’ ठेवण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nपुणे ः राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदानवाटपात पारदर्शकता आणण्यासाठी डीबीटी लागू करण्यात आलेली असताना दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदांमधील सेस फंडातील खरेदी ‘डीबीटीमुक्त’ ठेवण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nजिल्हा परिषदांच्या कृषी विभागांकडून यंदा ३० मार्चला शेतकऱ्यांच्या नावाखाली रातोरात कोट्यवधी रुपयांची औजार खरेदी झाली होती. या खरेदीला मंत्रालयातून मान्यता होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे धाडस पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या राज्य शासनाने का दाखविले नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. डीबीटीमुळे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अनुदान जमा होते. तर बिगर डीबीटीमुळे गैरव्यवहाराला चालना मिळते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nराज्याच्या कृषी विभागातील एक कंपू व महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) एक लॉबी शेतकऱ्यांच्या नावाखाली औजार खरेदीमध्ये धुमाकूळ घालत होती. अॅग्रोवनने या गैरव्यवहारावर वृत्तमालिका केली होती. त्यामुळे घोटाळेबहाद्दरांना वठणीवर आणण्यासाठी औजार खरेदीला थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) धोरण लागू करण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतला. मात्र, आता त्यात जिल्हा परिषदांना वगळल्याचे उघड झाले आहे.\n''डीबीटीमुळे राज्याचा कृषी विभाग व जिल्हा परिषदामधील कृषी विभागाच्या अवजार खरेदीतील गैरव्यवहाराला आळा बसण्याची शक्यता तयार झाली होती. मात्र, डीबीटी धोरणातून जिल्हा परिषदांना सूट देण्यात आल्याचे आता एका पत्रातून उघड झाले आहे. सेस फंडातून होणाऱ्या खरेदीला डीबीटी लागू नसल्याचे पत्र (क्र2017-18-डीबीटी-गुनि-5-2017) जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्र��ंनी दिली.\nजिल्हा परिषदांच्या सेस फंडांमधून राज्यभरात होणारी कोट्यवधी रुपयांची अवजार खरेदी वादात आहे. संशयास्पद व्यवहार होत असतानाही सेस फंडाला ''डीबीटी''तून वगळण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. यामुळे कंत्राटदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून मलिदा लाटणारी लॉबी पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.\nग्रामविकास विभागाच्या म्हणण्यानुसार, सेस फंडाला डीबीटी लागू नसल्याचे पत्र ग्रामविकास खात्याने परस्पर कोणत्याही जिल्हा परिषदेला पाठविलेले नाही. कृषी आयुक्तालयानेच यात पुढाकार घेत यवतमाळ जिल्हा परिषदेला एक पत्र पाठवून \"डीबीटी धोरण जिल्हा परिषदांच्या सेस फंडाला लागू नाही\", असा निर्वाळा दिला आहे. याच पत्राचा आधार घेत इतर जिल्हा परिषदांना देखील तुमच्या सेस फंडातील अवजार खरेदी डीबीटीमुक्त असल्याचा पत्रव्यवहार खुद्द कृषी खात्यानेच केला आहे.\n\"मुळात जिल्हा परिषदांचे औजार खरेदीचे कोणतेही स्वतंत्र नियम नाहीत. राज्याच्या कृषी विभागाकडून औजार खरेदीसाठी तयार होणारे दर आणि नियम वापरूनच जिल्हा परिषदांकडून अवजार खरेदी केली जात होती. त्यामुळे राज्याच्या कृषी विभागाला डीबीटीची सक्ती आणि जिल्हा परिषदांच्या कृषी विभागाला डीबीटीतून सूट, असे परस्परविरोधी धोरण ठेवण्यात शासनाचा हेतू काय आहे,\" असा सवाल अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.\nकृषी यांत्रिकीकरण जिल्हा परिषद कृषी विभाग कृषी आयुक्त\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/sawantwadi-panchyat-committee-chair-person-ravi-madgavkar-35142", "date_download": "2018-09-26T01:12:24Z", "digest": "sha1:M4NSUX7LRTJJ3XKOWA7IDFMEKZT5XABQ", "length": 15998, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sawantwadi panchyat committee chair person ravi madgavkar मडगावकर सावंतवाडीचे ��भापती | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 15 मार्च 2017\nसावंतवाडी - येथील पंचायत समितीच्या सभापती रवी मडगावकर यांना संधी देण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या पंकज पेडणेकर यांना पुढच्या वेळी संधी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले, तर उपसभापतिपदाची माळ निकिता सावंत यांच्या गळ्यात घालण्यात आली.\nसावंतवाडी - येथील पंचायत समितीच्या सभापती रवी मडगावकर यांना संधी देण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या पंकज पेडणेकर यांना पुढच्या वेळी संधी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले, तर उपसभापतिपदाची माळ निकिता सावंत यांच्या गळ्यात घालण्यात आली.\nया प्रक्रियेदरम्यान काँग्रेसमध्येच चढ-ओढ बघायला मिळाली; मात्र शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्‍यक असलेले संख्याबळ नसल्यामुळे या प्रकियेकडे पाठ फिरविली. परिणामी ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. येथील पंचायत समितीची सभापती निवड प्रक्रिया आज होणार असल्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह होता. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने श्री. मडगावकर यांच्यासह पेडणेकर आणि संदीप नेमळेकर हे इच्छुक होते; परंतु या सर्वात मडगावकर आणि पेडणेकर यांचे नाव आघाडीवर होते. या सर्व प्रक्रियेदरम्यान इच्छुकांकडून आयत्यावेळी कोणतेही दबावतंत्र येऊ नये, यासाठी तालुकाध्यक्ष श्री. परब यांच्यासह जिल्हा प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. तसेच आम्ही वरिष्ठस्तरावर नावे कळविली आहेत; मात्र याबाबतचा शेवटचा निर्णय काँग्रेस नेते नारायण राणेच घेणार आहेत, असे परब यांनी सांगितले. त्यानुुसार प्रक्रियेच्या एक तास अगोदर आयत्यावेळी बदल झाला, तर अशी शक्‍यता असल्यामुळे इच्छुकांच्या मनात धाकधूक होती. शेवटी बारा वाजण्याच्या सुमारास कणकवलीतून आलेल्या फॅक्‍सवर श्री. मडगावकर आणि सावंत यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार त्यांचे अर्ज भरण्यात आले, तर या प्रक्रियेदरम्यान शिवसेना भाजपचे पदाधिकारी त्या ठिकाणी फिरकले नसल्यामुळे ही प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी जाहीर केले.\nया वेळी नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचे स्वागत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत तालुकाध्यक्ष संजू परब यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. परुळेकर, नगरसेवक सुधीर आडि���रेकर, मावळते सभापती प्रमोद सावंत, प्रकाश कवठणकर, मंदार नार्वेकर, मनीषा गोवेकर, संदीप नेमळेकर, दया परब, सुनंदा राऊळ, राजू परब, बाबू सावंत, गौरी पावसकर, मानसी धुरी, अक्षया खडपे, उत्तम पांढरे, शेखर गावकर, प्रमोद गावडे, गुरू पेडणेकर, नीलेश कुडव, प्रियांका गावडे आदी उपस्थित\nविश्‍वास सार्थकी लावणार - मडगावकर\nसभापतिपदावर विराजमान झाल्यानंतर श्री. मडगावकर म्हणाले, ‘‘काँग्रेस नेते नारायण राणे यांनी टाकलेला विश्‍वास सार्थकी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन तालुक्‍याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. या वेळी तालुकाध्यक्ष संजू परब डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या सहकार्यामुळेच मला ही संधी प्राप्त होऊ शकली.’’\nया वेळी मडगावकर यांच्यासोबत सभापतिपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या पंकज पेडणेकर यांना पुढच्यावेळी संधी देण्याचे आश्‍वासन या वेळी देण्यात आले. पक्षाने आणि वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य आहे, असे श्री. पेडणेकर यांनी सांगितले.\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\n'भारिप, एमआयएम युतीचा भाजपला फायदा'\nपुणे - दलित आणि मुस्लिम मतदारांना सोबत घेण्यासाठी माजी खासदार प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघासोबत ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुसलमीन’ (...\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये नागपूर, ता. 25 : राज्यात खासगी नर्सिंग कॉलेजचे पीक आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नसलेले अनेक नर्सिंग...\nगोंडपिपरीच्या भूमिपुत्राला अमेरिकेकडून दहा कोटींचे अनुदान\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुदर्शन कुरवडकर यांच्या एका प्रकल्पाला अमेरिकन सरकारने तब्बल...\nआज 374 ग्रामपंचायतींची निवडणूक\nआज 374 ग्रामपंचायतींची निवडणूक नागपूर : जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींची निवडणूक व सरपंचपदासाठी उद्या मतदान होत होऊ घातले आहे. लोकसभा निवडणुकीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफं��� आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.hindi-marathi-jokes.com/2010/04/funniest-telephonic-conversation.html", "date_download": "2018-09-26T01:32:43Z", "digest": "sha1:JMXESZPSNRMGP6KFZ6U3JERP536C6D4F", "length": 11429, "nlines": 150, "source_domain": "www.hindi-marathi-jokes.com", "title": "Hindi & Marathi Jokes: Funniest Telephonic Conversation", "raw_content": "\nमुलगी - हॅल्लो.... हॅल्लो...\nमम्मी - हां हॅल्लो...\nमुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.\nमम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या \nमम्मी - कशाने गं \nमम्मी - मग काही घेतलस की नाही \nमुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.\nमम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास \nमुलगी - अग, 'करेन करेन' म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.\nमम्मी - खरच की काय \nमुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.\nमम्मी - बरं, तू कशी आहेस \nमुलगी - कशी काय तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा...\nमम्मी - अग कशी म्हणजे ... मजेत आहेस ना \nमुलगी - अगदी मजेत.\nमम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत \nमुलगी - कुठे काय म्हणतोय तो घरात असला तर म्हणेल ना \nमम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू \nमुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.\nमम्मी - काय ग, काय झालं \nमुलगी - कसं सांगू लाज वाटते बघ सांगायला.\nमम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय \nमुलगी - अग त्याला ना...... अ‍ॅसिडीटी झालीय.\nमुलगी - हो ना.... त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू \nमम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम \nमुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.\nमम्मी - पण अचानक अ‍ॅसिडीटी कशी काय झालीय \nमुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम\nमम्मी - अग, काय बोलतेस काय तू \nमुलगी - खरं तेच सांगतेय.\nमम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस \nमुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली \nमम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्याली���णा चालतो \nमुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला... डबा बनवायला..\nमम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच \nमुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो...\nमम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्‍या बायकांकडे जातो आणि तू...\nमुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.\nमुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अ‍ॅसिडीटी.\nमम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.\nमुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार \nमम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस \nमुलगी - असं काय करतेस तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.\nमम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.\nमुलगी - चल.... काहीतरीच काय दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे \nमम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अ‍ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना \nमुलगी - नाही कसा हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.\nमम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन \nमुलगी - हो ना. परवा कैर्‍या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो मला कुठे येतय ते मला कुठे येतय ते \nमम्मी - माझ्याकडे पाठव.\nमम्मी - गधडे, कैर्‍या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.\nमुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते \n अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली विसरलीस की काय तू मधूराच बोलतेयस ना \nमुलगी - नाही. मी माधूरी.... अय्या, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें... मधुराच्या मम्मी...\nआणखी काही पुणेरी पाट्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/taxonomy/term/3", "date_download": "2018-09-26T00:34:47Z", "digest": "sha1:YQNS7NSGQ4BJ4NHUUUVWV2RZS6AWR37V", "length": 7557, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Breaking News in Marathi: Breaking News in Maharashtra, Live Updates in Pune, Live Updates in Mumbai, Latest News in Maharashtra, Marathi News, Breaking Marathi News, Maharashtra News, मराठी ब्रेकिंग न्यूज, tajya news | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलालबागचा राजा गणपती विसर्जनादरम्यान बोट...\nलालबागचा राजा गणपती विसर्जनादरम्यान बोट दुर्घटनेतून बचावलेला साईश मर्दे हा पाच वर्षाचा मुलगा अजूनही बेपत्ता आहे. समुद्रात बोट उलटल्यानंतर साईशला वाचवलं, पण त्याला कोणी वाचवलं...\n(Video) शिवसेना नगरसेविकेचा पती आणि शिवसेना युवा...\nबुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर शहरातील शिवसेना नगरसेवकपती राजेश फुलोरकर तसेच युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख अमोल टप सह सहा ते सात लोकांनी मलकापूर - नांदुरा रोडवरील एका हॉटेल...\nराज्यात धावणार इलेक्ट्रीक कार; सरकार एक हजार...\nयेणार येणार म्हणत असं म्हणत अखेर बहुचर्चित इलेक्ट्रीक कार राज्य सरकारच्या ताफ्यात दाखल झालीय. एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात ईईएसएलनं सार्वजनिक बांधकाम विभागातील...\nलठ्ठपणामुळं जीवघेण्या कॅन्सरचा धोका\nतुम्ही लठ्ठ असाल, व्यायाम करत नसाल तर तुमचं काही खरं नाही. कारण एका रिपोर्टनुसार लठ्ठपणामुळं कॅन्सरचा धोका वाढलाय. लठ्ठपणामुळं महिलांना एक दोन नाही तर तब्बल13...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश पुरतं हादरलंय. कारण इथं डिप्थीरिया नावाच्या आजारानं थैमान घातलंय. या आजारामुळे आतापर्यंत 20 बालकांचा मृत्यू झालाय. सप्टेंबरमध्ये या आजाराची लागण...\n5 दिवसात 8 लाख कोटींचा चुराडा; का इतका गडगडला...\nशेअर बाजारात त्सुनामी आलीय. 5 दिवसात 8 लाख कोटींचा चुराडा झालाय. 5 दिवसांमध्ये शेअर बाजारात 8.47 लाख कोटी रुपयांची धुळधाण झालीय. पाच दिवसांमध्ये शेअर बाजाराच्या...\nमराठा समाजाच्या पक्षाचं नेतृत्व उदयनराजे भोसले...\nमराठा समाजाच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे पण स्थापनेपूर्वीच मराठा समाजाच्या पक्षात उभी फूट पडलीय. स्वत:च्या स्वार्थासाठी समाजाच्या...\nराहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचे एकमेकांवर...\nराहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचे एकमेकांवर होणारे शाब्दिक प्रहार अधिकाधिक तीव्र होत चालले आहेत. ही तर फक्त सुरुवात, पुढे आणखी मजा येईल; अशा शब्दात राहुल गांधींचा...\nका केली जात नाही पितृपंधरवड्यात खरेदी \nगणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आता पितृपंधरवड्याला सुरूवात झालीय. या पंधरा दिवसात पितरांचं म्हणजेच पुर्वजांचं स्मरण केलं जातं. पण याकाळात कुटुंबात कोणतंही शुभकार्य, उत्सव...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/muktapeeth/mukatpeeth-makrand-kapre-article-105421", "date_download": "2018-09-26T00:38:34Z", "digest": "sha1:FSH63QMU2U5F6TQUGYTL3HOREA5ZYBHW", "length": 12830, "nlines": 45, "source_domain": "amp.esakal.com", "title": "mukatpeeth makrand kapre article घाटातील काळोखी वाट | eSakal", "raw_content": "\nमकरंद कापरे | सोमवार, 26 मार्च 2018\nसाधारण वीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पण आठवली, की अजूनही अंगावर काटा येतो. आपलं नशीब बलवत्तर म्हणून त्या वेळी संकटात सापडलो नाही.\nमी तेव्हा इंजिनिअर म्हणून एका दिल्लीच्या कंपनीमध्ये काम करत होतो. कंपनीची अनेक ठिकाणी कामे चालू होती. हिमाचल प्रदेशमध्ये पोंटासाहिब येथे माझी नेमणूक होती. माझा एक सहकारी मसुरीमध्ये होता. डेहराडून मार्गे पोंटासाहिब ते मसुरी हे अंतर साधारण तीन तास होते. पण दोघेही कामामुळे भेटू शकत नव्हतो. एक दिवस शनिवार-रविवार असे पाहून त्याच्याकडे जायचे ठरवले. शुक्रवारी रात्री पोचायचे आणि शनिवार, रविवारी मसुरी पाहून परत यायचे असे ठरवले. शुक्रवारी दुपारी डेहराडून पाहून मग मसुरीला जायचे ठरवले. दुपारी एक वाजता जेवण करून निघालो. डेहराडूनला लष्करी प्रशिक्षण केंद्र आणि बाकीची प्रेक्षणीय स्थळे पाहून संध्याकाळी सहाच्या सुमारास मसुरीची बस पकडली. मसुरीला साडेसातपर्यंत पोचू अशी अपेक्षा होती. मी मित्राला दूरध्वनीवरून तसे कळविले.\nडेहराडून सोडल्यानंतर अर्ध्या तासातच बस घाट चढत असताना झटके देऊ लागली. एका माणसाने ड्रायव्हरला विचारले, ‘‘क्‍या हुआ भाई’’ ड्रायव्हरने सांगितले, ‘‘घाट है ना थोडा, लोड ले रही है’’ ड्रायव्हरने सांगितले, ‘‘घाट है ना थोडा, लोड ले रही है’’ बस साधारण शंभर मीटर अंतर कापल्यानंतर धाडकन काहीतरी मोठा आवाज येऊन थांबली. ड्रायव्हर खाली उतरून पाहून आला आणि म्हणाला, ‘‘बस साईड में लेना पडेगी, पाटा टूट गया है’’ बस साधारण शंभर मीटर अंतर कापल्यानंतर धाडकन काहीतरी मोठा आवाज येऊन थांबली. ड्रायव्हर खाली उतरून पाहून आला आणि म्हणाला, ‘‘बस साईड में लेना पडेगी, पाटा टूट गया है’’ पाटा म्हणजे इंजिन आणि गियरमधला रॉड तुटला होता. मग आम्ही काही जणांनी मिळून बस ढकलून रस्त्याच्या कडेला नेली. ��ी कंडक्‍टरला विचारले, ‘‘सरदारजी कितना टाईम लगेगा.’’ सरदार दाढीवर हात फिरवत म्हणाला, ‘‘ये काम तो यहा नहीं होगा, बस वापस डेहराडून लेके जानी होगी, ड्रायव्हर आगे जाके फोन करके ब्रेक वॅन बुला लेगा.’’ तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते. ड्रायव्हरने बाईकवरून येणाऱ्या एका माणसाची जवळच्या गावापर्यंत लिफ्ट घेतली. इतर लोक कंडक्‍टरच्या मागे लागली की, दुसरी बस करून दे म्हणून. सात वाजत आले होते. ना ड्रायव्हर आला होता, ना दुसरी बस. जंगल असल्यामुळे थोडी थंडी पण वाजायला लागली होती. साडेसात वाजता दुसरी बस आली. आम्ही सर्व जण देवाचे आभार मानून बसमध्ये चढलो. मग मसुरीजवळ आल्यावर मी कंडक्‍टरला विचारले की, हॉटेल ‘मसुरी पॅलेस’ वर जायचे आहे. तो म्हणाला, ‘‘आप फाउंटन चौक में उतर जाओ, वहा से करीब ही है.’’ साडेआठ वाजता फाउंटन चौकात उतरलो. मित्राने मला उतरल्यावर फोन करायला सांगितले होते. पण आजूबाजूला पीसीओ बूथ दिसत नव्हता. दुकानेही बंद झाली होती. मग थोडे पुढे गेल्यावर एक दुधाचे दुकान उघडे दिसले. तिथल्या माणसाला विचारले. तो म्हणाला, ‘‘वापस फाउंटन चौक में जाओ, वहां से बाये, घाट के रास्ते सीधे जाने के बाद बाए बाजू में ही है.’’ अजून एक घाट, अरे बापरे, मला थंडीतसुद्धा घाम आला होता. मी त्याला विचारले, ‘‘इथून काही रिक्‍शा नाही मिळणार का’’ पाटा म्हणजे इंजिन आणि गियरमधला रॉड तुटला होता. मग आम्ही काही जणांनी मिळून बस ढकलून रस्त्याच्या कडेला नेली. मी कंडक्‍टरला विचारले, ‘‘सरदारजी कितना टाईम लगेगा.’’ सरदार दाढीवर हात फिरवत म्हणाला, ‘‘ये काम तो यहा नहीं होगा, बस वापस डेहराडून लेके जानी होगी, ड्रायव्हर आगे जाके फोन करके ब्रेक वॅन बुला लेगा.’’ तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते. ड्रायव्हरने बाईकवरून येणाऱ्या एका माणसाची जवळच्या गावापर्यंत लिफ्ट घेतली. इतर लोक कंडक्‍टरच्या मागे लागली की, दुसरी बस करून दे म्हणून. सात वाजत आले होते. ना ड्रायव्हर आला होता, ना दुसरी बस. जंगल असल्यामुळे थोडी थंडी पण वाजायला लागली होती. साडेसात वाजता दुसरी बस आली. आम्ही सर्व जण देवाचे आभार मानून बसमध्ये चढलो. मग मसुरीजवळ आल्यावर मी कंडक्‍टरला विचारले की, हॉटेल ‘मसुरी पॅलेस’ वर जायचे आहे. तो म्हणाला, ‘‘आप फाउंटन चौक में उतर जाओ, वहा से करीब ही है.’’ साडेआठ वाजता फाउंटन चौकात उतरलो. मित्राने मला उतरल्यावर फोन करायला सांगितले होते. पण आजूबाजूला पीसीओ बूथ दिसत नव्हता. दुकानेही बंद झाली होती. मग थोडे पुढे गेल्यावर एक दुधाचे दुकान उघडे दिसले. तिथल्या माणसाला विचारले. तो म्हणाला, ‘‘वापस फाउंटन चौक में जाओ, वहां से बाये, घाट के रास्ते सीधे जाने के बाद बाए बाजू में ही है.’’ अजून एक घाट, अरे बापरे, मला थंडीतसुद्धा घाम आला होता. मी त्याला विचारले, ‘‘इथून काही रिक्‍शा नाही मिळणार का’’ ‘‘आता मिळणे कठीण आहे.’’ मी परत फाउंटन चौकात आलो. त्याने सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजूच्या रस्त्याने चालायला लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी होती. चंद्र अधेमधे ढगातून डोकावत होता. थोड्या वेळाने मागून येणाऱ्या गाडीचा प्रकाश जाणवला. मी बाजूला थांबून हात करायला लागलो. पण ती कार न थांबताच निघून गेली. कारच्या प्रकाशात दरीमधून आलेली झाडे खूपच भयानक दिसत होती.\nमी वर पाहिले, चंद्र ढगातून बाहेर येत होता. मी म्हटले, हॉटेल येईपर्यंत चंद्रप्रकाश राहिला तर बरे होईल. बाजूच्या जंगलातून रातकिड्यांचे भयानक आवाज येत होते. चंद्र ढगांच्या पांघरुणातून बाहेर आला होता. त्या प्रकाशात रस्त्याच्या कडेची भिंत आणि झाडी स्पष्ट दिसत होती. मी घड्याळात पाहिले. मी पाऊण तास चालत होतो. माझा रस्ता तर चुकला नाही ना पण मध्ये कोणताही फाटा लागला नव्हता. थोडे चालल्यानंतर पुढच्या वळणावर झाडामागून येणारा दिव्यांचा प्रकाश दिसला. मग चालण्याचा वेग वाढविला. हॉटेल स्पष्ट दिसत होते. मी हॉटेलच्या आत प्रवेश केला आणि तिथे सोफ्यावर माझी वाट पाहात बसलेला माझा मित्र रामा राव धावतच माझ्याजवळ आला. आमची गळाभेट झाल्यावर त्याने विचारले, ‘‘एवढा उशीर कसा झाला पण मध्ये कोणताही फाटा लागला नव्हता. थोडे चालल्यानंतर पुढच्या वळणावर झाडामागून येणारा दिव्यांचा प्रकाश दिसला. मग चालण्याचा वेग वाढविला. हॉटेल स्पष्ट दिसत होते. मी हॉटेलच्या आत प्रवेश केला आणि तिथे सोफ्यावर माझी वाट पाहात बसलेला माझा मित्र रामा राव धावतच माझ्याजवळ आला. आमची गळाभेट झाल्यावर त्याने विचारले, ‘‘एवढा उशीर कसा झाला’’ जेवताना त्याला सगळा प्रवासाचा किस्सा सांगितला. सकाळी आम्ही नाश्‍ता करताना, तिथल्या व्यवस्थापकाने विचारले, ‘‘आप कल रात फाउंटन चौक से चलकर आये, ऐसा सुना.’’ ‘‘हो, मला रिक्षा मिळाली नाही.’’ ‘‘हम लोग रातमें कभी चल के नहीं आते, गाडीसे ���ानेका भी टालते हैं, घाट में दो-तीन मर्डर हुए हैं, कभी कभी लुटते भी हैं.’’ ते ऐकून मी सुन्न झालो.\nआयुष्याच्या प्रवासातही भार कमी करीत जायला हवे. म्हणजे चित्तशुद्धी अनुभवता येते. पर्यटनविषयीच्या जाहिराती वाचत होते. बहुतेक सर्व पर्यटनसंस्था...\nतुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट...\nदवाखाना ही माझ्या व्यवसायाची जागा होतीच, पण समाजातील सुख-दुःखाचे ज्ञान देणारेही ते स्थान होते. माझा डफळापूर (जत)मध्ये दवाखाना होता. गुरुवारी...\nमोठी माणसे मोठ्या मनाची असतात असा अनुभव आपल्याला येत असतो. तो अनुभव आपण आठवत राहतो. माझी बेळगावच्या मध्यवर्ती कारागृहात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी...\nजुन्या आठवणींसारखी बयो पायाशी अंग घासत राहते आणि ती चावेल दुखऱ्या आठवणीसारखी म्हणून मी हाकलते. \"बयो.' आमच्या मांजरीचे नाव. सुनेने ठेवलेले हे जरा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://guwahati.wedding.net/mr/photographers/1134059/", "date_download": "2018-09-26T01:40:27Z", "digest": "sha1:3STAGR7IBRP7RHEYOR5VZTUOJEDOXKDT", "length": 2950, "nlines": 77, "source_domain": "guwahati.wedding.net", "title": "गुवाहाटी मधील Sristee Vision Studio हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज केटरिंग केक्स\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 81\nगुवाहाटी मधील Sristee Vision Studio फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी\nप्रवास करणे शक्य नाही\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 10 Days\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा हिन्दी, आसामी (असामिया)\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 81)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,43,851 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-26T00:54:12Z", "digest": "sha1:CLXNBAM2JJVCNMOOYVYANNNURU74DK6X", "length": 6810, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वे “ब्लॉक’मुळे प्रवासी हैराण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेल्वे “ब्लॉक’मुळे प्रवासी हैराण\nपिंपरी – गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना रेल्वे प्रशासनाने लोकलच्या 20 दिवस काही फेऱ्या रद्द केल्या आहेत. खास गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळ (एस. टी) व पीएमपीएमएल प्रशासन जादा गाड्या सोडत असताना रेल्वेने मात्र फेऱ्या रद्द केल्याने गौरी-गणेशोत्सात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.\nरेल्वे प्रशासनाने 10 ते 30 सप्टेंबर या कालावधीत दररोज तीन तास रेल्वे रुळाचा बिघाड, सिग्नल दुरुस्ती व इतर काही कामे करण्याकरीता लोकलच्या 4 फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यात पुण्यावरुन लोणावळ्याला जाणाऱ्या लोकलच्या दोन फेऱ्या रद्द झाल्या आहेत. सव्वा बारा वाजताची 99816 क्रमांकाची गाडी व परत दुपारी एक वाजताची गाडी रद्द करण्यात आली आहे. तर लोणावळ्यावरुन पुण्याला येणारी दुपारी दोन आणि 3 वाजून 25 मिनिटांची गाडी अशा 4 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.\nगणेशोत्सवामुळे पीएमपीएमएलला मोठ्‌या प्रमाणावर गर्दी असते. अशा परिस्थितीमध्ये लोकल सोईची ठरत असताना ऐन गणेशोत्सवात रेल्वेच्या फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागणार आहे. याचा फटका सर्वात जास्त पिंपरी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. पिंपरी येथे मोठ्या प्रमाणात गणेश-गौरीच्या सजावटीचे साहित्य विकत घेण्याकरिता खडकीपासून ते लोणावळ्यापर्यंत नागरिक येतात.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#Video: मानाचा चौथा गणपती तुळशीबाग विराजमान\nNext articleधावणाऱ्या बसची काच निखळते तेव्हा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/64-posts-in-Goa-And-2-thousand-candidate/", "date_download": "2018-09-26T00:46:18Z", "digest": "sha1:KSCSQ2CXCWAAGHNQWZ32B2OLW4NA3U7F", "length": 6876, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोव्यात पदे ६४ अन् उमेदवार २ हजार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Goa › गोव्यात पदे ६४ अन् उमेदवार २ हजार\nगोव्यात पदे ६४ अन् उमेदवार २ हजार\nकंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार्‍या 40 कनिष्ठ लिपिक तसेच 24 डाटा एंट्री ऑपरेटर अशा एकूण 64 पदांसाठी मुलाखत देण्यासाठ�� उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दोन हजारहून अधिक इच्छुक उमेदवारांनी सोमवारी गर्दी केली. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली.\nमुलाखतीसाठी दोन हजाराहून अधिक इच्छुक उमेदवारांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी 6 वाजल्यापासून रांग लावली होती. जिल्हाधिकार्‍यांना कार्यालयातून बाहेर येऊन प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर मुलाखती घेण्यात येत असून इतरांनी थांबू नये, असे उमेदवारांना समजवावे लागले.\nउत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 2 ते 10 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर 40 कनिष्ठ लिपिकांची पदे तसेच 24 डाटा एंट्री ऑपरेटरची पदे भरण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या दोन्ही पदांसाठी दरमहा प्रत्येकी 16 हजार 756 रुपये इतके वेतन दिले जाणार आहे.\nया जाहिरातीत सोमवार, दि.29 रोजी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 वाजल्यापासून प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार मुलाखती घेतल्या जातील, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.\nमुलाखत देण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी रांगा लावण्यास सुरुवात केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयापासून ही रांग पोलिस मुख्यालय, शासकीय मुद्रणालय ते पणजी वाहतूक पोलिस स्थानकापर्यंत लांबली होती. यात मुले-मुली मिळून दोन हजारांहून अधिक इच्छुक उमेदवारांचा समावेश होता. त्यामुळे या परिसरात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करून स्थिती नियंत्रणात आणावी लागली.\nप्रथम 360 जणांना मुलाखतीची संधी\nकनिष्ठ लिपिक पदासाठी पहिल्या येणार्‍या 235 तर डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी प्रथम येणार्‍या 125 इच्छुक उमेदवारांच्याच मुलाखती घेतल्या जातील, असेही नमूद करण्यात आले होते.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/in-khed-dengu-like-disease-one-women-killed/", "date_download": "2018-09-26T00:58:31Z", "digest": "sha1:X5FWJYYOTJGN5DYYL54MIXYF2LFSCR7L", "length": 5335, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुसाड येथील डेंग्यूसद‍ृश आजाराने महिलेचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › मुसाड येथील डेंग्यूसद‍ृश आजाराने महिलेचा मृत्यू\nमुसाड येथील डेंग्यूसद‍ृश आजाराने महिलेचा मृत्यू\nतालुक्यातील मुसाड निर्मळवाडी येथील 34 वर्षीय महिलेचा डेंग्यूसद‍ृश आजाराने चिपळूण येथील एस.एम.एस. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अनिशा अंकुश निर्मळ (34) असे महिलेचे नाव आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी केलेल्या रक्‍त तपासणी चाचण्यांमध्ये डेंग्यूचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला.\nया घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यासह तालुक्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बुधवार, दि.13 रोजी जिल्हा व तालुकास्तरावरूनदेखील मुसाड निर्मळवाडी येथे वैद्यकीय पथके रवाना करण्यात आली आहेत. यासंदर्भात बोलताना तालुका आरोग्य अधिकारी जाधव यांनी सांगितले की, जोपर्यंत गावातील अन्य लोकांच्या रक्‍त नमुने तपासणीचा अहवाल येत नाही तोपर्यंत निश्‍चित काही सांगता येणार नाही.\nखेड तालुक्यातील मुसाड निर्मळवाडी येथील अनिशा अंकुश निर्मळ (34) ही महिला गेले काही दिवस आजारी होती. स्थानिक उपचारांनीदेखील प्रकृतीत सुधारणा न झाल्याने कुटुंबियांनी तिला चिपळूण येथील एस.एम.एस. रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या करण्यात आलेल्या रक्‍त तपासणीत डेंग्यू या आजाराचा प्राथमिक अंदाज निघाल्याने रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी याबाबत तत्काळ जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणेला कळवले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप���न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shiv-Sena-hint-Ram-Kadam-statement-goes-down/", "date_download": "2018-09-26T00:58:08Z", "digest": "sha1:YQ5FHA5QQFF6QGBJDKIUOMKNT32G5C6M", "length": 7868, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेचा इशारा : राम कदम यांच्या वक्तव्याचे पालिकेत तीव्र पडसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेचा इशारा : राम कदम यांच्या वक्तव्याचे पालिकेत तीव्र पडसाद\nमुलींना हात लावाल तर हात कापून टाकू\nघाटकोपर येथील भाजपा आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी मुंबई महापालिका सभागृहात उमटले. काँग्रेसने उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली. मुलींना हात तर लावून दाखवा, हात कापून टाकण्याची हिंमत आमच्यात आहे, असा इशाराच शिवसेनेने यावेळी दिला.\nभाजपाला टार्गेट करण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस नगरसेवकांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधून पालिका सभागृहात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी एका निवेदनाद्वारे आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला. स्वत:ला राम समजणार्‍यांनी काम रावणाचे केले आहे. त्यामुळे कदम यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा. बेटी बचाव, बेटी पढाव.. म्हणणारे आता बेटी भगाव.. असे बोलू लागले आहेत. त्यामुळे मुंबईतील आपल्या आया-बहिणी सुरक्षित आहेत का, असा सवाल यावेळी राजा यांनी केला. राजा यांचा हा मुद्दा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांनी उचलून धरला. रामावर विश्वास ठेवून महिलांनी राख्या बांधल्या. पण त्याच रामाने रावण रूप घेत, मुली हरण करण्याची भाषा केली. या रावणाने मुलींना हात तरी लावून दाखवावा, हात तोडून टाकू, असा इशाराच लांडे यांनी यावेळी दिला. रावणवृत्तीचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. महिलांचा अपमान करणार्‍या रावणाच्या ढुंगणावर लाथ मारून पक्षाबाहेर काढायला हवे होते, असा टोलाच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपाला लगावला. तर सत्तेचा माज आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला.\nभाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी कदम यांच्या वक्तव्याचे भाजपा कधीच समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले. पण पालिका सभागृहात एका सभागृहाच्या सदस्यांच्या अनुपस्थितीत चर्चा करणे योग्य नाही. महापालिका सभागृह हा राजकीय आखाडा नाही. आजवर अनेक पक्षांतील नेत्यांनी बेताल वक्तव्य केले. अशा नेत्यांची चर्चा आम्ही कधीच पालिका सभागृहात केली नाही. तुम्हाला राजकीय नेत्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल चर्चा करायची असेल तर, भाजपा तयार आहे. बोरिवली येथील नगरसेविकांबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या नेत्यांची आठवण करून देत कोटक यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना बोलू न देता चर्चा आटोपती घेतली.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-bajar-committee-bjp-electiom-issue/", "date_download": "2018-09-26T01:37:21Z", "digest": "sha1:FOPZYMXST4GFJUKQ7B5A36R2Z72S2C56", "length": 8220, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपने बाजार समितीचे रणशिंग फुंकले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › भाजपने बाजार समितीचे रणशिंग फुंकले\nभाजपने बाजार समितीचे रणशिंग फुंकले\nसोलापूर : संतोष आचलारे\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख व पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी भाजपने शेतमाल तारण योजनेचा डंका वाजवून निवडणुकीचा बिगुल वाजविला.\nयावेळी केवळ सरकारी कार्यक्रमातून मार्केटिंग करण्याचा प्रयत्न हलग्या वाजवून करण्यात आला. हमीभावाने शेतमालाची खरेदीच होत नसल्याने भरसभेत एका शेतकर्‍याने सहकारमंत्री ना. देशमुख यांना हमीभावाने खरेदी कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला.\nबाजार समितीच्या मार्केट यार्डातील कै. वि. गु. शिवदारे सभागृहात सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास महापौर शोभा बनशेट्टी, दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील, उत्तर पंचायत समितीच्या सभापती संध्याराणी पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, सचिन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.\nशेतमाल तारण योजनेंतर्गत शेतकर्‍यांना बाजारभावाच्या दरानुसार मालाच्या किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज 6 टक्के दरसाल शेकडा या व्याजदराने देण्यात येत आहे. या योजनेचा 189 शेतकर्‍यांनी लाभ आतापर्यंत घेतला आहे. या उपक्रमातून या शेतकर्‍यांचा 63 लाख 81 हजार रुपयांचा माल तारण स्वरूपात ठेवण्यात आला आहे. या योजनेत सहभागी झालेल्या 20 शेतकर्‍यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जाच्या धनादेशाचे वाटप जाहीर कार्यक्रमात करण्यात आला.\nखरीप हंगामात शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या धान्याची हमीभावाने अत्यंत उशिरा खरेदी करण्यात आली. ज्या शेतकर्‍यांकडे माल होता त्या शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या खरेदी केंद्रात माल घातला. दीड महिन्यानतंरही शेतकर्‍यांना सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम न मिळाल्याने यावेळी शेतकर्‍यांची नाराजी दिसून आली. सध्या तूर शेतकर्‍यांकडे तयार असतानाही त्याची खरेदी होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आधारभावाने खरेदी करण्यात यावी, अशी अपेक्षा यावेळी शेतकर्‍यांकडून व्यक्त होत होती.\nयावेळी सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ई-नामच्या प्रणालीने सर्व प्रकारचा शेतीमाल लिलाव ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. व्यापारी हमीभावाने शेतकर्‍यांचा माल विकत नसल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची भूमिका घेण्यात येणार आहे. बाजार समिती ही आपली बापजाद्यांची इस्टेट आहे असे समजून मागील काळात सत्ताधार्‍यांनी कारभार केल्याने शेतकरी योजनेपासून वंचित राहिला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शेतकर्‍यांना सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्���ांनी यावेळी नमूद केले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/MAH-NMAH-JAL-LCL-erandol-murder-dnynsing-pavra-was-found-during-rape-on-minor-girl-of-friend-5915642-NOR.html", "date_download": "2018-09-26T00:36:24Z", "digest": "sha1:NJZPCXP7JH7S3MTM5VOTBQAT5UI3KXQ7", "length": 11677, "nlines": 56, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Erandol murder : Dnynsing pavra was found during rape on minor girl of friend | एरंडोल हत्येचे गूढ उकलले: मित्राच्या ११ वर्षीय मुलीवर अत्याचार करताना सापडला हाेता ज्ञानसिंग पावरा", "raw_content": "\nएरंडोल हत्येचे गूढ उकलले: मित्राच्या ११ वर्षीय मुलीवर अत्याचार करताना सापडला हाेता ज्ञानसिंग पावरा\nरात्र घालवण्यासाठी मित्राच्या घरात आसरा मिळवल्यानंतर त्याच्याच ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला.\nजळगाव- रात्र घालवण्यासाठी मित्राच्या घरात आसरा मिळवल्यानंतर त्याच्याच ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. विरोध केल्यानंतर या नराधमाने मित्राच्या कुटंुबाला संपवण्यासाठी कुऱ्हाडीने वार केले. यात मित्राचा जीव गेला व तिघे गंभीर जखमी झाले. अंगावर काटा आणणारे हे असे सत्य उत्राण (ता. एरंडोल) येथील घटनेचे आहे. ४ जुलै रोजी रात्री उत्राण येथील एका शेतात हा थरार घडला होता.\nमध्य प्रदेशातील इंदवी येथील एक पावरा कुटुंब दोन वर्षांपूर्वी उत्राण येथील राजेंद्र भागवत पाटील यांच्या निंबूच्या मळ्यात मजुरी करण्यासाठी अाले होते. तर या घटनेतील नराधम ज्ञानिसंग पालसिंग पावरा (वय ३८, रा. चिखली, वलवाडी, मध्य प्रदेश) हा देखील त्यांच्याच समाजाचा होता. तो उत्राण गावाजवळ असलेल्या भातखंडे (ता. भडगाव) येथील ज्ञानदेव महाजन यांच्या शेतात कामास होता. दारूच्या व्यसनापायी ज्ञानसिंग याची नोकरी गेली होती. त्यामुळेच ४ जुलै २०१८ रोजी तो उत्राण येथील मित्राकडे राहण्यासाठी आला होता. दरम्यान, रात्री दोन्ही मित्रांनी दारू प्यायल्यानंतर ज्ञानसिंग याने थेट मित्राच्या ११ वर्षीय मुलीवरच व���ईट नजर टाकली. रात्री त्या मुलीवर अत्याचार केले. त्यामुळे मित्राचे कुटंुबीय जागे झाले. त्यांनी प्रचंड संतापात ज्ञानसिंग याला विरोध केला. याचा राग आल्यामुळे ज्ञानसिंगने घरात असलेली कुऱ्हाड घेत मित्राच्या कुटुंबीयांवर हल्ला केला.\nअर्धांगवायुमुळे मित्राचा डावा हात काम करत नव्हता. ज्ञानसिंगने मित्राच्या डाव्या डोळ्यावर केलेल्या कुऱ्हाडीच्या वारने मित्र जागीच गतप्राण झाला. त्यानंतर ज्ञानसिंगने मित्राची पत्नी, ११ वर्षांची मुलगी व ७ वर्षाच्या मुलीकडे मोर्चा वळवला. त्यांच्यावर ही कुऱ्हाडीने वार करण्याच्या तयारीत तो होता. तत्पूर्वी कुऱ्हाडीचा दांडा तुटल्यामुळे लोखंडी पाते दूर फेकले गेले. त्यामुळेच तिघांचे प्राण वाचले. या घटनेनंतर बिथरलेला ज्ञानसिंगने तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वेरुळावर जावून धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. दारूच्या व्यसनापायी पत्नी, नोकरी गमावलेल्या ज्ञानसिंग याने एका कोवळ्या मुलीवर अत्याचार केले. कुऱ्हाडीने वार करुन मित्राचा खून केला. मित्राच्या पत्नीसह दोन मुलांना बेदम मारहाण केली. यानंतर स्वत: आत्महत्या केली. व्यसनामुळे ज्ञानसिंगने स्वत:सह मित्राचे कुटंुबही उद‌्ध्वस्त करुन टाकले. पतीच्या मृत्यूमुळे अाता संपूर्ण जबाबदारी पत्नीवर आली आहे.\nतिघांची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांनी घेतले जबाब\n४ जुलैच्या मध्यरात्री हा थरार घडला होता. घटनेत ३८ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला. तर शेतमजुराची पत्नी, ११ वर्षीय मुलगी, ७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले होते. ५ जुलै रोजी दिवसभर जिल्हा सामान्य रुग्णालयात तिघांवर उपचार करण्यात आले. ११वर्षीय मुलीवर अत्याचार झाला असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले होते. त्यानंतर त्याच दिवशी रात्री तिघांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. आठ-दहा दिवसांनंतर तिघांची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले. यात ज्ञानसिंग याने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यास विरोध केल्यानंतर त्याने कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा जबाब जखमींनी दिला आहे. याप्रकरणी कासोदा पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीने आत्महत्या केल्यामुळे या गुन्ह्याचा तपास आता संपला आहे. परंतु, या घटनेत मित्रास मदत कर���्याच्या नादात एक कुटंुब पूर्णपणे उद‌्ध्वस्त झाले.\nउत्राण येथील घटनेत जखमी असलेले तिघे शुद्धीवर आल्यानंतर त्यांचे जबाब घेतले आहे. ज्ञानसिंग पावरा याने मुलीवर अत्याचार केला होता. तसेच त्यानेच कुऱ्हाडीने वार करून एकाचा जीव घेतला तर तिघांना जखमी केले. अशी माहिती जखमींनी दिली आहे. - प्रशांत बच्छाव, अपर पोलिस अधीक्षक\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/c43627355c/enterprises-will-save-ten-ways-to-navasanjivani-water-earth-tips-", "date_download": "2018-09-26T01:36:50Z", "digest": "sha1:KVCHOYDDQMADYTQAV5YK5OO5WGM3RVQD", "length": 11219, "nlines": 86, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी दहा प्रकारे पाणी वाचविता येईल, त्याकरिता महत्वाच्या टिप्स!", "raw_content": "\nउद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी दहा प्रकारे पाणी वाचविता येईल, त्याकरिता महत्वाच्या टिप्स\nमहाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून भीषण पाणीटंचाई जाणवत असून मागील एप्रिल-मे महिन्यात मराठवाड्यात उद्योगांना पाणी नसल्याने ते बंद पडल्याचे दिसून आले आहे. इतकेच काय राज्याला वीज पुरवठा करणा-या परळी औष्णिक वीज केंद्राचे वीज उत्पादनही सध्या पाण्याअभावी बंद ठेवण्यात आले आहे. कोणत्याही मोठ्या उद्योगासाठी ज्या महत्वाच्या पायाभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत त्यात पाणी, वीज, जमीन आणि श्रम या चार महत्वाच्या बाबी असतात, त्याचबरोबर कच्चा माल आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाणी मुबलक असेल तर स्वस्तात मिळू शकते अन्य़था उद्योगासमोर अडचणी येऊ शकतात.\nहवामान बदलामुळे पाण्यावर आधारित उद्योगांना आता पुरेसे पाणी मिळणे अशक्य होऊ लागले असून त्यासाठी पाण्याचा पुनर्वापर कर��्याची गरज निर्माण होऊ लागली आहे. येत्या दहा वर्षात जगभराची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढेल, त्याच प्रमाणात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणी टंचाईचे संकट गहिरे होत जाणार आहे त्यामुळे जलतज्ज्ञ या धोक्यापासून कसे वाचता येईल याच्या तळाशी जाऊन विचार करू लागले आहेत. अनेक उद्योग सध्या पाणी विकत घेत आहेत आणि त्यांना त्याकरिता हजार गॅलनसाठी दहा ते वीस डॉलर्स मोजावे लागत आहेत. गेल्या तीस वर्षापासून पाणी वाचविण्याचे अनेक उपाय त्यामुळेच केले जात असून मोनसँटो तांत्रिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत पाणी वाचविण्याच्या अनेक उपायांची चर्चा केली जात आहे. ज्यामुळे भांडवली गुंतवणूक देखील वाचेल असे अनेक उपाय यात समाविष्ट आहेत. त्यातील दहा महत्वाच्या उपायांची माहिती घेऊ या.\n१)\tस्वच्छतेसाठी पाण्याचा कमीत कमी वापर करा, त्यासाठी ड्राय क्लिनींग मेथडचा वापर करा. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापनावरील खर्च देखील कमी होऊ शकतो.\n२)\tपाण्याची गळती होण्याची शक्यता कमी करा, जेथे ती होत असेल तेथे तातडीने ती बंद कशी करता येईल ते पहा. त्यासाठी पाणी पुरवठा केल्या जाणा-या उपकरणांची नियमित देखभाल आणि तपासणी करून ती चांगल्या अवस्थेत असतील याची खात्री करून घ्या.\n३)\tपाण्याचा वापर करून केले जाणारे उत्पादन नव्या पध्दतीने कमी पाण्यात कसे करता येईल याचे संशोधन करून ते अंमलात आणा त्यातून उत्पादन खर्च देखील कमी होण्यास मदत होईल.\n४)\tशक्यतो स्वयंचलित यंत्राचा वापर करा त्यातून पाण्याचा नेमका आणि नियंत्रित वापर करणे शक्य होईल आणि अपव्य़य टाळता येईल.\n५)\tएअर कुलींगसाठी वापरल्या जाणा-या पाण्याचा फेरवापर करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे पाण्याचा अपव्यय आणि जास्तीचा खर्च टाळता येईल.\n६)\tउत्पादनात वाफेचा वापर केला जात असेल तर वाया जाणा-या वाफेचा फेरवापर कसा करता येईल याचा विचार करा त्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करता येईल आणि उत्पादन खर्चातही कपात करता येईल.\n७)\tउत्पादनासाठी जुनी यंत्रणा बदलताना नवी अशी यंत्रणा बसविण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पाणी आणि वीज यांची बचत होऊन उत्पादनाचा खर्च कमी करता येईल.\n८)\tवाया जाणारे पाणी कमीत कमी असेल याची काळजी घ्या. त्याचा फेरच वापर करून अन्य कामासाठी ते कसे वापरता येईल याची काळजी घ्या. उदाहरणार्थ कुलींग नंतर तेच पाणी झाडांना किंवा उपकरणांच���या स्वच्छतेसाठी वापरता येऊ शकते.\n९)\tपाण्याच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरा त्यामुळे त्याचा फेर वापर करणे शक्य होईल आणि पाण्याचा खर्च कमी करता येईल.पाणी वाचले तर तुमचा महत्वाचा खर्च वाचेल ज्यातून तुम्हाला इतर काही महत्वाच्या बाबीवर खर्चा साठी भांडवल निर्माण करता येईल.\nत्यामुळे पाण्याचा परिणामकारक वापर करून तुम्हाला वेळ पैसा आणि वीज यांची देखील बचत करता येणार आहे. वाचलेले पैसे हेसुध्दा उत्पन्ना सारखेच असतात. रोजच्या कामकाजात या गोष्टींचा विचार करा त्याने तुम्ही पृथ्वीवरील मर्यादीत पाण्याची बचत करून निसर्गाचे संवर्धन करण्यास हातभार लावत ासता हे लक्षात असू द्या. पाणी वाचवा, मानवी जीवन वाचवा\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/4-cops-killed-in-terror-attack-in-south-kashmir-shopian-303001.html", "date_download": "2018-09-26T00:45:02Z", "digest": "sha1:DFIXUM2N2FFC243KIZUTMAQ77ERN4ATT", "length": 1872, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जम्मू-काश्मीरचे ४ पोलीस जवान शहीद–News18 Lokmat", "raw_content": "\nदहशतवाद्यांच्या हल्ल्यात जम्मू-काश्मीरचे ४ पोलीस जवान शहीद\nसकाळी भारतीय जवानांकडून २ कुख्यात दहशतवाद्यांना कंठस्नान\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/fugitive-businessman-vijay-mallyas-london-mansion-has-a-golden-toilet-300146.html", "date_download": "2018-09-26T01:44:30Z", "digest": "sha1:L44JZUJQ5WI345PKTKLVUDWNTKV7H5PQ", "length": 15315, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देशाला 9 हजार कोटींचा चुना लावणाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, र��ही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nदेशाला 9 हजार कोटींचा चुना लावणाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट\nप्राध्यापक जेम्स क्रॅबी नावाच्या लेखकानं हा दावा केलाय.\nलंडन, 12 ऑगस्ट : देशाला 9 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला विजय मल्ल्याचं लंडनमधील घरात सोन्याचं टॉयलेट असल्याची माहिती समोर आली आहे. प्राध्यापक जेम्स क्रॅबी नावाच्या लेखकानं हा दावा केलाय. मात्र असं असलं तरी मल्ल्याला भारतात आणल्यावर मात्र आर्थर रोडवरील तुरुंगातच ठेवण्यात येईल अशी माहिती सरकारनं दिली आहे. विशेष म्हणजे आर्थर रोडमधील बराक क्रमांक 12 मध्ये मल्ल्याला ठेवण्यात येणार असून याच बराकमधील 12 ब या कोठडीत 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. आणि या ठिकाणी आल्यावर मल्ल्यालाही आश्चर्याचा धक्का बसेल हे मात्र नक्की.\nभारतातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या भारतवापसीसाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने लंडनमधील न्यायालयात विजय मल्ल्याच्या सुरक्षेसंदर्भात अहवाल दिला असून यानुसार भारतात आणल्यावर विजय मल्ल्याला आर्थर रोडमधील तुरुंगात ठेवण्यात येईल अशी माहिती सरकारने दिली आहे.\nब्रिटनमध्ये पळालेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारने ब्रिटन सरकारकडे पाठपुरावा केला आहे. लंडनमधील न्यायालयातही यासंदर्भात सुनावणी सुरु आहे. लंडनमधील न्यायालयात केंद्र सरकारने अहवाल सादर केल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. या अहवालात सरकारने विजय मल्ल्याच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती दिली.\nविजय मल्ल्याला भारतात आणल्यावर आर्थर रोड तुरुंगात ठेवणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. आर्थर रोडमधील सुरक्षे व्यवस्थेविषयी सविस्तर उल्लेखही यात करण्यात आला आहे. आर्थर रोड कारागृहात विजय मल्ल्याच्या सुरक्षेसाठी व्यवस्था असेल असे सरकारने अहवालात स्पष्ट केले.\nतुरुंग प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील अहवाल तयार करून केंद्र सरकारला पाठवला होता. केंद्र सरकारने सीबीआयमा���्फत लंडनमधील न्यायालयात अहवाल सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले. या अहवालामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला गती येईल अशी आशा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/lover-try-to-suicide-for-her-girlfriend-in-jalgaon-300352.html", "date_download": "2018-09-26T00:42:00Z", "digest": "sha1:3UYV5UFG6E7SYJDK3K7IKCPEOKFT4MX7", "length": 17044, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाढदिवसाला प्रेयसी दुसऱ्याशी बोलली, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nवाढदिवसाला प्रेयसी दुसऱ्याशी बोलली, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nवाढदिवसाला प्रेयसी दुसऱ्याशी बोलली, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nजळगाव, 13 ऑगस्ट : आपल्या वाढदिवसाला आपली प्रेयसी दुसऱ्या सोबत बोलताना आढळून आल्याने एका तरुणाने बिग बाजार च्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा वापर करून या तरुणाला खाली उतरविण्यात यश मिळविण्यांने या तरुणाचा जीव वाचला आहे. या घटनेने पोलीस विभागाला चांगलीच धावपळ करावी लागली. तर बिग बजारचं प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे.\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल\nतेलंगणातलं 'सैराट' : त्या जोडप्याचा पोस्ट वेडिंग व्हिडिओ झाला व्हायरल\nVIDEO : डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी घसरला रूपया, जाणून घ्या काय आहे कारण\nVIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी\nVIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा\nVIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\nVIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू\nVIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया\nVIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत\nVIDEO : Teachers Day - आयुष्याला दिशा देणाऱ्या थोर शिक्षकांचे 6 विचार\nVIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान\nVIDEO : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी उपाध्याय लढवणार लोकसभा निवडणूक\nराम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO\nVIDEO : मुंबई, ठाण्यात 36 गोविंदा जखमी, दहीहंडीचा उत्साह शिगेला\nVIDEO : 'नो गुंडे, ओन्ली मुंडे', नाशिककर उतरले रस्त्यावर\nवाहतूक पोलिसांच्या कारवाईविरोधात वाशीमध्ये रिक्षा चालकांचा संप - VIDEO\nVIDEO : नवीन महाराष्ट्र सदनात आमचाच बळी गेला - भुजबळ\nVIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या\nबैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...\nVIDEO : Asian Games 2018 सुवर्णपदक अटलजींना समर्पित : नीरज चोपडा\nVIDEO : 'आधी खूप भीती वाटली,पण हिंमत केली'\nVIDEO : देवदुतासारखे धावून आले पोलीस, आगीच्या वणव्यातून वर ओढून काढलं महिलेला\nVIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे\nVIDEO : श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि संतप्त तरूण आमने-सामने\nपरळ अग्नितांडव- आग शमली, पण इमारतीत स्मशान शांतता पाहा हा VIDEO\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार��थिनींना मोफत पास\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nमहाराष्ट्र, फोटो गॅलरी, स्पेशल स्टोरी\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Civil-premises-murder/", "date_download": "2018-09-26T01:37:57Z", "digest": "sha1:GNHRBUZQ6SOATYEHODNRPNV4X25SAVOD", "length": 7898, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘सिव्हिल’आवारात खून, अनगोळात शिरविरहित मृतदेह | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › ‘सिव्हिल’आवारात खून, अनगोळात शिरविरहित मृतदेह\n‘सिव्हिल’आवारात खून, अनगोळात शिरविरहित मृतदेह\nकाही वर्षापासून जिल्हा रुग्णालय परिसरात हिंडणार्‍या एका वेडसर महिलेवर बलात्कार करून खून करण्यात आला आहे. सिव्हिल आवारात नव्याने उभारण्यात येत असलेल्या इंदिरा कॅन्टीन जागेत शनिवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळला. दरम्यान, अनगोळ-उद्यमबागनजीक चौथ्या रेल्वे गेटजवळ शनिवारी पहाटे शीरविरहीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. सदर प्रकार आत्महत्या, अपघात की घातपात असे कोडे पोलिसांना पडले आहे.\nकाही वर्षापासून जिल्हा रुग्णालय परिसरात हिंडणार्‍या वेडसर महिलेवर बलात्कार करून खून करण्यात आला आहे. सिव्हिल आवारात नव्याने उभारण्यात येत असलेल्या इंदिरा कॅन्टीन जागेत शनिवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळला.\nसाठ ते पासष्ठ वयोगटातील ती महिला जिल्हा रुग्णालय आवारातील मोकळ्या जागेत रात्री झोपत असे. प्रसुतीगृहासमोरील जागेत प्रशस्त इंदिरा कॅन्टीन उभारण्यात येत आहे.त्या जागेत शनिवारी सकाळी त्या महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या अंगावरील साडी विस्कटलेल्या अवस्थेत दिसुन आली. त्यामुळे अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला, अशी तक्रार मल्लिकार्जुन भंगी याच्याकडून घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.\nघटनेची माहिती एपीएमसी पोलिसांना कळवण्यात आली. पोलिस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले. पण श्‍वान जिल्हा रुग्णालयात जाऊन घुटमळले. त्यानंतर पंचनामा करुन तो मृतदेह शवागाराकडे पाठवण्यात आला.\nअनगोळ-उद्यमबाग दरम्यानच्या चौथ्या रेल्वे गेट जवळ शनिवारी पहाटे शीरविरहीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. सदर प्रकार आत्महत्या, अपघात की घातपात असे कोडे पोलिसांना पडले आहे.\nशनिवारी सकाळी चौथ्या रेल्वे गेटजवळून निघालेल्या नागरिकांना धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.रेल्वे रुळाजवळ शीर नसलेला मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला. धडा बरोबरच मृतदेहाचा एक हातही दिसत नसल्याने घातपाताचा संशय आहे. धक्कादायक घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना कळवण्यात आली.पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचे द्दष्य पाहुन पोलिसही गोंधळले. याचवेळी बघ्यांची गर्दी वाढली.\nपोलिसांनी पंचनामा करुन तो मृतदेह जिल्हा शवागाराकडे पाठवला. त्यानंतर पोलिसांनी 2 कि.मी.अंतर फिरुन रेल्वे मार्गावर मृतदेहाचे शीर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना शनिवारी सायंकाळपर्यंत शिर सापडले नाही. पोलिसांनी तूर्त आत्महत्येची नोंद केली आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Prime-Minister-Narendra-Modi/", "date_download": "2018-09-26T01:28:48Z", "digest": "sha1:ZCOSNMPZ2BAL5R3XX4S6ARSLNE6OECER", "length": 7866, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परवडणार्‍या घरांसाठी शासकीय जमिनी विकासकांसाठी खुल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › परवडणार्‍या घरांसाठी शासकीय जमिनी विकासकांसाठी खुल्या\nपरवडणार्‍या घरांसाठी शासकीय जमिनी विकासकांसाठी खुल्या\nमुंबई : संदेश सावंत\nप्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून परवडणार्‍या दरात घर उपलब्ध करून देण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यानुसार मुंबईसह राज्यात परवडणार्‍या घरांच्या निर्मितीसाठी शासकीय भूखंड नाममात्र दरात खासगी विकासकांना खुले करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हरित आणि ना-विकास क्षेत्रातही सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर घरांची योजना राबविण्यात येणार आहे.\nपरवडणार्‍या घरांच्या निर्मितीसाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेला म्हणावी तशी गती गेल्या चार वर्षांत मिळालेली नाही. त्यामुळे घरबांधणीसाठी राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि निमशासकीय संस्थांचे भूखंड नाममात्र दरात दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने खासगी विकासकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परवडणार्‍या घरांची रचना, बांधकाम व अर्थसहाय्याची जबाबदारी तसेच ठराविक कालावधीत घरकुलांची निर्मिती व हस्तांतरणाची जबाबदारी विकासकाचीच राहील.विकासकास परवडणार्‍या घरांच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची रक्कम देण्यात येणार नाही. त्यांना देण्यात आलेल्या भूखंडावर बांधकाम करून विक्री करण्यास परवानगी देण्यात येईल. शासनाने दिलेल्या भूखंडाशी समरूप खासगी भूखंडांची अदलाबदल करून त्या ठिकाणी परवडणारी घरेे बांधण्यास मुभा देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत भाडेतत्त्वावरील घरे बांधण्यासही परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये घराची मालकी खासगी विकासकाची राहणार असून लाभार्थ्यांना दर महिन्याला नियमित भाडे भरावे लाणार आहे.\nहरित आणि ना-विकास क्षेत्रातही पुनर्विकास\nमुंबई महानगर क्षेत्रातील काही भूखंड हे हरितपट्टे आणि ना-विकास क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी झोपड्या असल्या तरी कोणतीही पुनर्विकासाची योजना आत्तापर्यंत राबविता येत नव्हती. परंतून परवडणार्‍या घर योजनेंतर्गत हरित आणि ना-विकास क्षेत्रातही घरबांधणीसाठी खुले होणार आहे. मात्र त्या ठिकाणी केवळ 1 चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी मात्र 2.5 चटई क्षेत्र परवडणार्‍या घर योजनेसाठी लागू करण्यात आले आहे. त्याचबरोवर मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार असून आर्थ���क दृष्ट्या दुर्बल व अल्प गटातील लाभार्थ्यांसाठी 1000 इतके मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/prisoner-commits-suicide-in-Arthur-Road-Jail/", "date_download": "2018-09-26T00:43:22Z", "digest": "sha1:WX7YTQEQMCJAD44C4NBSEI67V6F7D4LK", "length": 5479, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आर्थर रोड कारागृहामध्ये कैद्याने केली आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आर्थर रोड कारागृहामध्ये कैद्याने केली आत्महत्या\nआर्थर रोड कारागृहामध्ये कैद्याने केली आत्महत्या\nआर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन बंदी असलेला साबिरअली गरीबुल्ला शेख (26) या कैद्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी घडली.\nअंधेरीच्या एमआयडीसी परिसरात राहात असलेल्या वसीउल्ला शेख उर्फ रसगुल्ला (41) या पोलीस खबर्‍याला गेल्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सहा भंगार विक्रेत्या दलालांनी बेदम मारहाण करुन त्याची निर्घृण हत्या केली होती. या हल्ल्यात रसगुल्ला याच्यासोबत त्याचा भाऊ अब्दुल आणि मित्र शमसुद्दीन शहा हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी हत्या, हत्येचा प्रयत्न, कट रचणे, गंभीर दुखापत, मारहाण अशा विविध भादंवी कलमांन्वये गुन्हा दाखल करुन एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी शोहराबअली शहा (25) आणि मोहब्बतअली शहा (28) यांच्यासह साबिरअली याला बेड्या ठोकल्या होत्या.\nन्यायालयीन कोठडी ठोठावल्यानंतर साबिरअली याची रवानगी आर्थर रोड कारागृहामध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून तणावाखाली असलेल्या साबिरअली याने यापूर्वी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. म���त्र रुग्णालयातील अन्य कैद्यांच्या मदतीने त्याला वाचविण्यात जेल कर्मचार्‍यांना यश आले. साबिरअली याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु सोमवारी सकाळी त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pimpri-molestation-on-it-engineer-girl/", "date_download": "2018-09-26T00:47:43Z", "digest": "sha1:7O3VT5EPUMQP44NF6MJASVPLTFI3633O", "length": 4677, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयटी इंजिनिअर तरूणीचा विनयभंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › आयटी इंजिनिअर तरूणीचा विनयभंग\nआयटी इंजिनिअर तरूणीचा विनयभंग\nहिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीस असलेली ‘इंजिनिअर’ तरूणी रात्री ऑफिसला जात होती. यावेळी ती चालत जात असताना, एका व्यक्‍तीने या तरूणीची छेड काढली. तसेच विनयभंग करण्याचा प्रयत्‍न केला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी हिंजवडी येथे राहणार्‍या २५ वर्षीय इंजिनिअर तरूणीने फिर्याद दिलेली आहे. तर अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरूणी बुधवारी रात्री कंपनीत कामासाठी निघाली होती. हिंजवडी येथील एमएसईबीच्या पॉवर हाउस येथील, परसिसंटस् कंपनीच्या समोरील कच्च्या रस्त्याने तरूणी निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एकाने तरूणीची छेडछाड केली. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तो निघून गेला. या अचानक घडलेल्‍या प्रकाराने धक्‍का बसलेल्‍या तरूणीने या घटनेची हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/navratri-special-2/", "date_download": "2018-09-26T00:35:55Z", "digest": "sha1:OZVSNCMKBQYNP4R2JLC2M3IWYIKY2TD7", "length": 20861, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘दुर्गे दुर्घट भारी’चा खरा अधिकार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n‘दुर्गे दुर्घट भारी’चा खरा अधिकार\nसध्या नवरात्रीचे दिवस आहेत. त्यानिमित्ताने नवरात्रात म्हणावयाच्या आरतीची आठवण झाली. संपूर्ण हिंदुस्थानात नवरात्रात देवीची पूजा-आरती मोठय़ा धूमधडाक्यात केली जाते. एवढेच नव्हे तर बऱयाच जणांच्या घरात लहानसं तरी एखादं देवघर असते. त्यात देव असतात, त्या देवांमध्ये एक देवीची मूर्तीही असते. विवाहविधीनंतर कन्या जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्याबरोबरही एक देवीची मूर्ती देण्याची प्रथाही आपल्याकडे काही ठिकाणी आहे. आपण नवरात्रात नऊ दिवस उपवास करतो. देवीची पूजा करतो, परंतु घरात जन्मलेल्या स्त्राr अपत्याला मात्र नाकारले जाते हे पाहून खूप वाईट वाटते.\nआपल्या संस्कृतीमध्ये मुलगा आणि मुलगी हा भेद आपल्या समाजाने कायमच ठेवला आहे. कारण प्रत्येकाला वाटत असतं, मुलगा आपल्या घराण्याचा वंश वाढवेल, आपल्या कुळाची कीर्ती दूरवर पसरवेल. यासाठी प्रत्येक जण ‘मुलगा’च झाला पाहिजे, असा हट्ट धरतात. मुलगा न झाल्यास त्या महिलेलाच जबाबदार धरतात. काही पुरुष प्रसंगी दुसरे लग्नही करतात. जर मुलगी झाली तर तिच्या लग्नात आपल्याला मोठय़ा प्रमाणात खर्च करावा लागेल, त्यामुळे मुलाला उच्च व मुलीला दुय्यम स्थान देतात.\nजन्म द्यायला आई हवी असते, ओवाळायला बहीण हवी असते, लग्नासाठी बायको हवी असते, मग जन्मास येणारी मुलगीच का नको हा समाज मुलींची भूणहत्या का करतो हा समाज मुलींची भूणहत्या का करतो गर्भपात करायला का लावतो गर्भपात करायला का लावतो मुलीला या जगात का येऊ देत नाही मुलील�� या जगात का येऊ देत नाही या छोटय़ा जिवाचा यात काय दोष असतो\nसमाज हा विचार कधीच करीत नाही की, मुलगी झाली तर ती स्वतःबरोबर कुळाचं नाव पुढे नेईल, आई-वडिलांना मदत करील, कुटुंब संस्कारक्षम बनवील, संस्काराचा दिवा दुसऱया कुळातही लावील, पण हा विचार न करताच ‘मुलगा तेवढाच आपला व मुलगी म्हणजे परक्याचे धन, ते कधीच आपलं नसतं, लग्न झालं म्हणजे त्यावरचा आपला अधिकार संपतो’… रूढींनी बनलेला विचार घेऊन समाज पुढे चालला आहे, पण आज विचार केला व आजची वस्तुस्थिती पाहिली तर ज्याप्रमाणे मुलगा कमवतो, त्याप्रमाणेच मुलगीही कमवते. मुलगा आई-वडिलांना सांभाळत नाही, पण मुलगी आई-वडिलांना सांभाळते. हे झाले स्त्राrचे कुटुंबातील स्थान. पण समाजात तिला मुक्तपणे, धीटपणे वावरता येत नाही.\nसांगायला फक्त आम्ही स्त्राr-अत्याचाराच्या विरोधात कठोर कारवाई केली, स्त्राr-जीवनात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी अनेक कायदे केले, पण वास्तवात मात्र तिच्या जीवनात आजही अंधकार आहे. स्त्राr-जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी स्त्रियांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्यावर घराघरांत, समाजात होणारे अत्याचार दूर केले पाहिजेत आणि हे अत्याचार दूर करण्यासाठी माणसाने स्वतःच्या मनात स्त्रियांविषयी असलेल्या मानसिकतेत बदल केला पाहिजे.\nत्यासाठी समाजजागृती होणे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. गणपती-नवरात्रोत्सव यामध्ये उत्सव-संस्थांनी स्त्राrभ्रूणहत्याविरोधी प्रचार करणे गरजेचे आहे. महिलांनी ही गोष्ट मनावर घेतली तर स्त्राrभ्रूणहत्या होणार नाही. समाजात स्त्राr-पुरुषांचे प्रमाण सारखे राहील.\nआई नाहीशी होऊन चालणार नाही. आपण ज्या ग्रहावर राहतो तीदेखील धरणीमाता म्हणून आपण मानतो. समाजातही स्त्राr शिक्षण, स्त्रियांचे आरोग्य याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.\nकवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी एका कवितेत योगीने विचारलेला प्रश्न आणि सासुरवाशिणीने त्याला दिलेले उत्तर फार सुंदर रीतीने दिले आहे.\nसदा गानं तुइया ओठी\nलेक येईल रे पोटी\nदे रे दे रे योग्या ध्यान\nऐक काय मी सांगते\nखरोखर, माय सासरी नांदते ते लेकीला माहेर देण्यासाठी किती हृदयस्पर्शी भावना कवयित्री बहिणाबाईंनी मांडल्या आहेत. म्हणून घरात मुलगी जन्मणे गरजेचे आहे. हीच खरी वंशाचा दिवा म्हणजे ‘वंशिका’ आहे.\nआता केवळ मंदिरात किंवा घरात दे��ीची पूजा करून चालणारा नाही, तर घरातल्या या वावरणाऱया देवीकडे अधिक लक्ष द्यावयास हवे. तिच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे आणि सुखाकडे पाहावयास हवे. तरच आपणांस ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरती म्हणण्याचा खरा अधिकार प्राप्त होईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनवरात्र विशेष: रंगांची दुनिया\n अंगणवाडी सेविकांना न्याय द्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1513", "date_download": "2018-09-26T01:50:57Z", "digest": "sha1:ROAWNQXQ3NYLOM6RD7U3BQ75CCANRD7V", "length": 8945, "nlines": 110, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news petrol diesel price india | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा उच्चांक\nदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा उच्चांक\nदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा उच्चांक\nदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा उच्चांक\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरानं आज देशभरात उच्चांक गाठलाय. मुंबईत लीटरमागे पेट्रोलचे दर 81 रुपयांवर पोहोचले असून, डिझेल प्रती लीटर 68 रुपयांवर पोहोचलंय. नागपूरमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठलाय. पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारनं नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आलीय. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात 9 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी वाढ झालीय.\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरानं आज देशभरात उच्चांक गाठलाय. मुंबईत लीटरमागे पेट्रोलचे दर 81 रुपयांवर पोहोचले असून, डिझेल प्रती लीटर 68 रुपयांवर पोहोचलंय. नागपूरमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठलाय. पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारनं नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे प��ट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आलीय. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात 9 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी वाढ झालीय. यामुळे विविध करांनी सत्त असलेल्या सर्वसामान्यांचा खिसा आणखी हलका होणार आहे.\nऐन दिवाळीत पेट्रोल शंभरी पार करणार \nनव्वद रुपये प्रति लिटर असलेलं पेट्रोल कदाचित ऐन दिवाळीतच शंभरी पार करू शकतं, ...\nऐन दिवाळीत पेट्रोलचे दर शंभरी गाठण्याची शक्यता, आंतरराष्ट्रीय बाजारातून स्पष्ट संकेत\nVideo of ऐन दिवाळीत पेट्रोलचे दर शंभरी गाठण्याची शक्यता, आंतरराष्ट्रीय बाजारातून स्पष्ट संकेत\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; पेट्रोल 14 पैसे तर डिझेल...\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम असून पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 11 पैशांनी...\nपेट्रोलच्या दरात वाढ सुरूच... पेट्रोल 14 पैशांनी तर डिझेल 11 पैशांनी महागलं\nVideo of पेट्रोलच्या दरात वाढ सुरूच... पेट्रोल 14 पैशांनी तर डिझेल 11 पैशांनी महागलं\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद...\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम आहे. आज पेट्रोल 11 पैसे तर डिझेल 5 पैशांनी...\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर\nVideo of देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर\nपेट्रोल डीझेल पाठोपाठ CNG आणि LPG च्या दरात वाढ होण्याची शक्यता\nडॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयांचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागलाय. देशभरात...\nपरभणीत पेट्रोल 91.40 रुपये ; परभणी गाठणार सर्वात आधी 100 चा आकडा \nपरभणी : शेअर बाजारातील निर्देशांकाप्रमाणे परभणी जिल्ह्यात तेलाचे दर उसळी घेत असून...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2080", "date_download": "2018-09-26T01:41:25Z", "digest": "sha1:JGQCIE2YTN7HJPZ4P7KQB77V4BY7SN6C", "length": 8582, "nlines": 113, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news teacher trying to sucied at raj thackeray house | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्य���साठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n... म्हणून राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शिक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n... म्हणून राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शिक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n... म्हणून राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शिक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\nबुधवार, 27 जून 2018\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. रहेजा कॉलेजनं आपल्यावर अन्याय केला, असा आरोप करत या शिक्षकानं 'कृष्णकुंज'बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.\nसंबंधित शिक्षक हा रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. मात्र कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे. कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही, असा आरोप या शिक्षकानं केला आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. रहेजा कॉलेजनं आपल्यावर अन्याय केला, असा आरोप करत या शिक्षकानं 'कृष्णकुंज'बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.\nसंबंधित शिक्षक हा रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. मात्र कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे. कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही, असा आरोप या शिक्षकानं केला आहे.\nमहाराष्ट्र राज ठाकरे शिक्षक विषय topics प्रशासन administrations विभाग sections\nराज्यात धावणार इलेक्ट्रीक कार; सरकार एक हजार वाहनं भाडेतत्वावर...\nयेणार येणार म्हणत असं म्हणत अखेर बहुचर्चित इलेक्ट्रीक कार राज्य सरकारच्या ताफ्यात...\nराज्यात धावणार इलेक्ट्रीक कार\nVideo of राज्यात धावणार इलेक्ट्रीक कार\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान;...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश पुरतं हादरलंय. कारण इथं डिप्थीरिया नावाच्या आजारानं...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nVideo of राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nका केली जात नाही पितृपंधरवड्यात खरेदी \nगणेशोत��सवाची धामधूम संपल्यानंतर आता पितृपंधरवड्याला सुरूवात झालीय. या पंधरा दिवसात...\nपितृपंधरवडा म्हणजे नेमकं काय \nVideo of पितृपंधरवडा म्हणजे नेमकं काय \nसाबण, टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर \nसोशल मीडियावर एक धक्कादायक दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. टूथपेस्ट आणि साबणामुळं...\n#ViralSatya - साबण, टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर \nVideo of #ViralSatya - साबण, टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर \nसापाच्या विषावर चांदीचा उतारा\nसर्पदंशाने मृत्यू होणं ही एक मोठी समस्या बनलीय. विशेषत: ग्रामीण भागामध्ये सर्पदंशाचे...\nसापाच्या विषावर चांदीचा उतारा\nVideo of सापाच्या विषावर चांदीचा उतारा\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z150406055138/view", "date_download": "2018-09-26T01:11:11Z", "digest": "sha1:6DYQV35YG3MTBAWCKEUGDOXO4A4H5X34", "length": 15778, "nlines": 292, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मुक्तेश्वरांची कविता", "raw_content": "\nअशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nसंत जोगा परमानंदाचे अभंग\nसंत जगमित्र नागाचे अभंग\nसंत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग\n' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.\n कवणा काय बोलिजे गोष्टी \nजया न कळे तो या सृष्टीं मनुष्य म्हणतां लाजिजे ॥\nशल्य होऊनी पर अंतरीं \nऐसें बोले तो निर्धारीं \nशूर नृपाळ नदी साधु यांचा न कीजे मूळशोधू \n रौद्र गांगेय बोलिजे ॥\n त्याचें उपजतें कवण स्थान \nतुम्हां कैसें झालें जन तें कां हृदयीं नाठवा तें कां हृदयीं नाठवा \nद्दष्टि न घालूनि पादपमूळीं \n सुवास पद्मी सेविजे ॥\n जन्मले ऐसें बोलती ॥\nतो सिंह जन्मला मृगीचे पोटीं हें कैसेनि घडे पां हें कैसेनि घडे पां \n धरोनि बांधी जो सागर \n हें काय ज्ञाते बोलती \nस्त्री. कर्मणुक . फुकट कालक्रमणा . ' जेथें नाहीं आत्मज्ञान तया नांव कर्मणा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?q=ucm", "date_download": "2018-09-26T01:33:12Z", "digest": "sha1:EGT3LFQMLQ3VWBA6QPRBQRPYRRZKFZBC", "length": 4924, "nlines": 74, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - ucm Android अॅप्स", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"ucm\"\nखेळ शोध किंवा थीम्स\n12K | इंटरनेटचा वापर\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर 5G Speed Up Internet Browser अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://tushar-kute.blogspot.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2018-09-26T01:51:27Z", "digest": "sha1:DTK7AOM6DMJICWJUNCAMFCDZS4L3QSWZ", "length": 21864, "nlines": 194, "source_domain": "tushar-kute.blogspot.com", "title": "स्यमंतक: न्यायालयात सचिनचा दाखला...", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nसचिन तेंडुलकर... बस नाम ही काफ़ी है, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अखिल क्रिकेट जगताचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर. परवा दैनिक सकाळ मधल्या सचिनसंबंधीच्या बातमीने माझे लक्ष वेधले. न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी निकाल देताना सचिनचा दाखला दिला. महिला कुस्तीगीरांनी सराव सामन्यात जाण्यास नकार दिल्याने त्यांची संघातून गच्छंती झाली होती. त्याचा निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, सचिनसारखा महान खेळाडू कधीही सराव चुकवत नाही. त्यामुळे तुम्हीही सराव चुकवायला नको. न्यायालयाच्या या दाखल्याने सचिनच्या महानतेवर पुनश्च शिक्कामोर्तब झाले आहे.\nएक खेळाडू म्हणून सचिनने क्रिकेटविश्वाला दिलेले योगदान हे खूप अधिक मोठे आहे. त्याहीपेक्षा तो एक आदर्श व्यक्ती आहे. गेल्या वीस वर्षांच्या आपल्या काराकिर्दित त्याने आपल्या कृतीतूनच आपल्या मोठेपणाची प्रचिती पूर्ण क्रीडाविश्वाला दिली आहे. आदर्श खेळाडू कसा हवा या प्रश्नाचे उत्तर सचिनकडे पाहिल्यावर मिळते. याच कारणामुळे भारतातील सर्वात लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून सचिन देशवासियांना ज्ञात आहे. अन्य खेळातील खेळाडू स्वत:च्या खेळाकडे दुर्लक्ष होते म्हणून बोंबा मारत असतात. तेव्हा स्वत: त्यांनी आपल्या खेळासाठी किती मोठे योगदान दिले, याचा विचार करत नाही. सर्वच जण क्रिकेटच्या नावाने बोटे मोडत असतात. स्वत:ला काही करता येत नाही, म्हणून दुसऱ्यांच्या नावाने खडी फोडायची, ही अन्य भारतीय खेळाडूंची सवयच बनू लागली आहे. १९९६ च्या विश्वचषकातील दारूण पराभवानंतर भारतीय क्रीडाप्रेमींनी क्रिकेटपासून दूर जाण्याचा मार्ग निवडला होता. पण, सचिननेच या देशात क्रिकेटला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोठा हातभार लावला होता. सौरव गांगुली व राहुल द्रविड सारखे खेळाडू सचिनच्याच कर्णधारपदाच्या कारकिर्दित पुढे आले. त्यावेळी भारतीय क्रिकेटला भरारी मिळवून देताना त्याने कुणाच्या नावाने खडी फोडली नाही. स्थितप्रज्ञासारखा तो आपले कार्य करत होता. संस्कृतमधील एक वचन सचिनला तंतोतंत लागू पडते.\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन\nमा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nसचिनने आपल्या कारकिर्दित कधीही कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवली नाही. तो कधीच विक्रमासाठी खेळला नाही. विक्रमासाठी खेळण्यासाठी खेळण्यासाठी रवी शास्त्री वा संजय मांजरेकर स��रखी वृत्ती त्याच्या अंगात दिसलीच नाही. त्याच्या खेळानेच सर्व विक्रम घडवून आणले. त्याची आजवरची कारकिर्द म्हणजे नवोदितांसाठी एक दिपस्तंभ आहे. तो ’जंटलमेन्स गेम’ मध्ये खऱ्या अर्थाने जंटलमन बनून राहिला.\nखरोखर, खेळाडू असावा तर सचिनसारखाच. ’असतील बहु, होतील बहु, परंतु या सम हाच’ ही पंक्ती सचिनला पूर्णपणे लागू पडते. यापुढीही केवळ न्यायालयातच नव्हे तर सर्वच ठिकाणी सचिनचे दाखले ऐकायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको...\n तेंडल्या खरोखर सर्वच बाबतीत एकमेकाद्वितीय आहे, मग ते नव नवीन विक्रम करणे असो किंवा नियमांचे नीट पालन करणे असो. म्हणून तर तो आज धृवपदाला पोहोचला आहे. खरोखर विक्रमादित्या, आम्हाला तुझा प्रचंड अभिमान वाटतो.\nयोग्य आणी दखल घेण्याजोगा मुद्दा..धन्यवाद\nसचिनसारखा खेळाडू या देशाला लाभने, हे आपले मोठे भाग्यच आहे. प्रत्येक प्रकारच्या खेळाडूसाठी तो एक आदर्शच बनून राहिला आहे. तुमच्या लेखात तुम्ही अगदी नेमके मुद्दे मांडले आहेत. एक माणूस म्हणून सचिन माझ्यासाठीही आदर्शच आहे...\n त्याच्यासारखा पुन्हा होणार नाही. सचिन जेव्हा निवृत्त होईल तेव्हा कदाचित भारतीय क्रिकेटचे बरेच प्रेक्षक कमी होतील....\nतेजात हे जग न्हावू दे...\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nनिसर्ग अभियांत्रिकीचा अविष्कार - चिल्हेवाडी धरण - *साप्ताहिक लोकप्रभा, २७ जुलै २०१८*\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान : किल्ले देवगिरी - महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान औरंगाबादच्या देवगिरी किल्ल्याच्या इतिहासाने लिहिलं गेलंय. आज आपल्या राज्यात बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा एक दुर्ग....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-lable-claim-crops-1192", "date_download": "2018-09-26T01:41:59Z", "digest": "sha1:R5NJI6ZXINQITIYEELIOMIXGHIPQHTJ2", "length": 21570, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, lable claim for crops | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘लेबल क्लेम’ पद्धती आता पीकसमूहासाठी\n‘लेबल क्लेम’ पद्धती आता पीकसमूहासाठी\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nलेबल क्लेम नसलेल्या पिकात कीडनाशकाचा वापर झाला तर त्याचे रासायनिक अवशेष व ‘एमआरएल’ यावरून (कमाल अवशेष मर्यादा) संबंधित देशाकडून विचारणा होऊ शकते.\n- डॉ. पी. के. चक्रवर्ती, सहाय्यक महासंचालक, आयसीएआर\nपुणे : सध्या देशात मर्यादित किंवा मुख्य पिकांमध्येच कीडनाशकांना ‘लेबल क्लेम’ अस्तित्वात आहेत. मात्र देशात लागवडीखालील कोणत्याही पिकात शेतकऱ्यांना कीडनाशकांचा वापर अधिकृत करता यावा, त्यामागे त्यांना कायदेशीर संरक्षणही मिळावे, यासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीने (सीआयबीआरसी) पीकसमूहासाठी (क्रॉप ग्रुपिंग) लेबल क्लेम ही आंतरराष्ट्रीय स्तरावर संमत असलेली पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nया पद्धतीत देशातील विविध पिकांचे त्यांच्या कुळानुसार व वैशिष्ट्यांनुसार समूह तयार करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने त्यास मंजुरी दिली आहे. या पद्धतीमुळे प्रत्येक पिकात कीडनाशकांचे ‘पीएचआय’ (काढणीपूर्व प्रतीक्षा काळ) व एमआरएल (कमाल अवशेष मर्यादा) समजणे सोपे होणार आहे.\nभारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) सहायक महासंचालक (पीक संरक्षण) व केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीचे (सीआयबीआरसी) सदस्य डॉ. पी. के. चक��रवर्ती यांनी याबाबत माहिती दिली. पीकसमूहावर आधारित लेबल क्लेम प्रकल्पाचे ते सध्या अध्यक्ष आहेत.\nचक्रवर्ती म्हणाले, की सध्याच्या काळात ‘लेबल क्लेम’ असल्याशिवाय कोणत्याही कीडनाशकाची शिफारस करू नये असे कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांना सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात देशातील मर्यादित, प्रमुख वा व्यावसायिक पिकांतच कीडनाशकांना ‘लेबल क्लेम’ अाहेत. मात्र देशभराचा विचार केला तर पारंपरिक, दुय्यम तसेच दुर्लक्षित पिकांमध्येही किडी-रोगांचा प्रादुर्भाव होत असतो.\nत्यांच्या नियंत्रणासाठी विविध कीडनाशकांचा वापर करणे शेतकऱ्यांना गरजेचे असते. मात्र कीडनाशकांचा सर्वाधिक खप होईल अशाच पिकांमध्ये आपल्या उत्पादनाचे ‘लेबल क्लेम’ घेण्याकडे कंपन्यांचा कल असतो. त्यामुळे अन्य पिके त्यापासून वंचित राहतात. साहजिकच कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांना त्यांची अधिकृत शिफारस करणे अडचणीचे ठरून शेतकऱ्यांपुढेही कीडनाशकांचे पर्याय कमी होतात. ही समस्या लक्षात घेऊनच सीआयबीआरसीने ‘पीकसमूह लेबल क्लेम’ (क्रॉप ग्रुपिंग) पद्धती देशात कार्यान्वित करण्याचे ठरवले आहे.\nअशी आहे पीकसमूह ‘लेबल क्लेम’ पद्धती\n‘कोडेक्स’ तसेच आंतरराष्ट्रीय प्रमाणकांनुसार (स्टॅंडडर्स) पीकसमूह (क्रॉप ग्रुपिंग) लेबल क्लेम भारतीय पीकपद्धतीनुसार त्यात बदल किंवा सुसंगतता.\nएकाच वर्गातील किंवा कुळातील पिकांचा समूह करणार. उदा. वेलवर्गीय, कंदवर्गीय पिके. त्या त्या समूहातील ज्या पिकात कीडनाशकांचा सर्वाधिक वापर होतो किंवा ज्यात किडी-रोगांच्या अधिक समस्या येतात त्या पिकाची होणार प्रातिनिधिक निवड\nत्या पिकात कीडनाशकाची जैविक क्षमता (बायो इफिकसी), कीडनाशक अंश (काढणीपूर्व पश्चात काळ व कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल)) आदी आवश्यक चाचण्या होणार\nत्याचे शास्त्रीय अहवाल तपासून त्याआधारे त्या वर्गातील अन्य पिकांसाठी ‘लेबल क्लेम’ विस्तारणार, त्यासाठी संबंधित कंपन्यांना त्या समूहातील प्रत्येक पिकासाठी नोंदणीकरणाची वेगळे शुल्क देण्याची गरज नाही.\nसीआयबीआरसीने यासंबंधी उपलब्ध केलेल्या अहवालानुसार पीकप्रकार, समूह व उपसमूह धरून एकूण ५५४ पिकांची यादी तयार केली आहे. समूहातील मुख्य प्रातिनिधिक पीक निवडताना त्याचे देशातील क्षेत्र, वापर, पीकसमूहातील उपसमूह, लागवडीच्या पद्धती व पिक��च्या सवयी, ‘मॉरफॉलॉजी’, कीडनाशकांचा आदर्श शेती पद्धतीनुसार वापर (गॅप), किडींच्या समस्या, कीडनाशक अवशेष राहण्याची पध्दती, शेतमालाचा खाण्याचा भाग या बाबींचाही होणार विचार\nएखाद्या शेतमालाचे सेवन कच्च्या स्वरूपात होते की शिजवून तसेच कीडनाशक अंशांचा धोका तपासताना मालाचा पृष्ठभाग नाजूक आहे की टणक यांचाही होणार अभ्यास\nयेत्या आॅक्टोबरमध्ये भारतात या विषयावर आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन. यात अमेरिका, कॅनडा व अन्य देश सहभागी होणार. त्यात ठरणार या विषयाचा अजेंडा व कार्यपध्दती\nयुरोपीय देशांमध्ये मधमाश्यांना हानी पोचवण्याच्या कारणांवरून ‘निअोनिकोटीनॉइडस’ गटातील काही कीटकनाशकांच्या वापराला मर्यादित बंदी आली आहे. याविषयी डॉ. चक्रवर्ती म्हणाले, की आपल्याकडेही अशा प्रकारचा दोन वर्षांचा अभ्यास प्रकल्प राबवला जात अाहे. सहा कंपन्यांनी त्यासाठी निधी दिला आहे. मधमाश्यांसाठी एखादे कीडनाशक विषारी ठरत असल्याचे आढळल्यास आपणही त्या दृष्टीने निश्चित पाऊले उचलू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nएकूण पीकसमूह - २३\nएकूण पीक उपसमूह - ६८\nएकूण पिकांची संख्या - ५५४\nलेबल क्लेमसाठी असे आहेत पीकसमूह\nफळे ६ २१ १४१\nभाजीपाला १० ३२ २३९\nगवतवर्गीय २ ० ३८\nबियाणे ३ ५ ४३\nमसाले व ‘हर्ब्स’ २ १० ९३\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरं��ाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-these-luxurious-cars-would-be-launch-in-november-5734621-PHO.html", "date_download": "2018-09-26T00:28:36Z", "digest": "sha1:3EPZMFMQQWZV2LL4JOW7RRPBXDAPZ2HO", "length": 13147, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "these luxurious cars would be launch in November | या महिन्यात लॉंच होणार या 5 Stylish Car, भारतात SUV सेगमेंटची भरभराट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nया महिन्यात लॉंच होणार ���ा 5 Stylish Car, भारतात SUV सेगमेंटची भरभराट\nनवी दिल्ली- फेस्टिव्हल सीजनपूर्वी ऑटोमोबाईल कंपन्यांनी काही मोठ्या कार लॉंच केल्या.\nनवी दिल्ली- फेस्टिव्हल सीजनपूर्वी ऑटोमोबाईल कंपन्यांनी काही मोठ्या कार लॉंच केल्या. यात टाटा मोटर्सची पहिली कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) नेक्सॉन, स्कोडाची पहिली ७ सीटर कार Kodiaq या व्यतिरिक्त मारुती सुझुकीची नवीन एस-क्रॉस सारख्या कारचा समावेश आहे. कार कंपन्यांनी खास करुन एसयुव्ही सेगमेंटवर भर दिला आहे. हेच चित्र नोव्हेंबर महिन्यातही दिसून येत आहे. या महिन्यातही काही लग्झरीअस कार लॉंच होणार आहेत. यात रेनो इंडिया, लेक्सस, मर्सडीज-बेंज आणि मारुती सुझुकी कंपन्यांचा समावेश आहे.\nरेनो इंडियाकडून कॅप्चर ही कार ६ नोव्हेंबर रोजी लॉंच केली जाणार आहे. रेनो इंडिया ऑपरेशनचे कंट्री सीईओ आणि एमडी सुमित सहानी यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांमध्ये एसयुव्ही सेगमेंटमध्ये मोठी ग्रोथ दिसून आली आहे. भारतात हे सेगमेंट वेगाने पुढे जात आहे. रेनो कॅप्चर यशस्वी प्रिमियम एसयुव्ही आणि आकर्षक डिझाईन, प्रिमियम आणि क्लास फिचर्ससाठी ओळखला जातो. या कारची बुकिंग सुरु झाली आहे. केवळ २५ हजार रुपये भरुन ही कार बुक केली जाऊ शकते.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, आणखी कोणत्या लग्झरीअस कार नोव्हेंबरमध्ये लॉंच होणार आहेत...\nईकोस्पोर्ट कारच्या लॉंचिंगपूर्वी भारतात तिची माहिती जाहीर करण्यात आली आहे. नवीन ईकोस्पोर्टला ब्रांड न्यू स्टाईल, अनेक प्रकारचे टेक अपडेट, नवीन इंजिन आणि गिअरबॉक्स ऑप्शनसह लॉंच करण्यात येणार आहे. याच्या वेगवेगळ्या व्हेरायंटच्या वेगवेगळ्या किमती ९ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहेत.\nईकोस्पोर्टला आता १.५ लीटर डीझेल आणि पेट्रोल दोन्हीमध्ये उपलब्ध केले जाणार आहे. १.० ईकोबुस्टला बंद करण्यात आले आहे. १.५ डीझेल मोटर जून्या पद्धतीची असली तरी पेट्रोल व्हेरायंटमध्ये नवीन मोटर लावण्यात आली आहे. यात १.५ लीटर Ti-VCT इंजिन लागले आहे. त्याला तीन सिलिंडर असतात. त्यामुळे १२० बीएचपी पॉवर आणि १५० एनएम टॉर्क जेनरेट करतो. २०१३ मध्ये ईकोस्पोर्ट भारतात लॉंच करण्यात आली होती. तेव्हापासून याचे २ लाखांपेक्षा जास्त युनिट्स विकण्यात आले आहेत.\nटोयोटाचा लग्झरी ब्रांड लेक्ससकडून १७ नोव्हेंबर रोजी नवीन कार लॉंच केली जाणार आहे. कंपनीकडून भारतात लॉंच होणारे हे चौथे मॉडेल असेल. या कारचे नाव NX300h असे आहे. शांघाई मोटार शोमध्ये हे मॉडेल सादर करण्यात आले होते. लेक्सस NX कंपनीच्या पोर्टफोलियोत इतर कारच्या तुलनेत सर्वांत माफक दरातील असेल. याची किंंमत सध्याच्या ES सेडानपेक्षा कमी असेल. ही क्रॉसओव्हर एसयुव्ही सेगमेंटमध्ये लॉंच होईल. डीलर्सनी याच्या बुकींगला सुरवात केली आहे. या कारचे डिझाईन फार फ्युचरिस्ट आहे. यात पॉवरफुल 2.5 लीटर पेट्रोल इंजिन लागले आहे. हे हायब्रिडसह कन्फिगर आहे. हे इंजिन १९४ पीएस पॉवरट्रेनची क्षमता ठेवते.\nमर्सडीज बेंज सीएलए ४५ कुपे सेगमेंट आणि जीएलए ४५ एसयुव्ही सेगमेंटच्या कार आहे. ७ नोव्हेंबर रोजी या कार भारतात लॉंच केल्या जाणार आहेत. या दोन्हीला नवीन ब्लॅक फिनिश आणि दुसऱ्या बदलांसह फ्रंड आणि रियर बंपरवर स्पोर्टी येलो स्ट्रिप, साईट्स, आऊटसाईड, रीयरव्हू मिररसह बाजारात आणले जाणार आहे. सीएलए ४५ आणि जीएलए ४५ दोन्हींत १९९१ सीसी, ४ सिलिंडर, टर्बो पेट्रोल इंजिन आहे. ३८१ एचपी पॉवर आणि ४७५ एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. या इंजिनसह ७ स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.\nमारुती सुझुकी सेलेरिओ एक्स\nमारुती सुझुकी सेलेरिओ भारताची पहिली एएमटी कार आहे. तिला अपग्रेड करुन पुन्हा लॉंच करण्यात येणार आहे. हिला जास्त ग्राऊंट क्लिअरन्ससह जास्त स्पोर्टी लुक देण्यात आला आहे. सेलेरिओ एक्सच्या बंपर आणि फ्रंट ग्रिलला रिडिझाईन करण्यात आले आहे. तिला हनीकॉम्ब मेशसह सादर केले जाणार आहे. पण याचे इंजिन जुन्या कारसारखेच आहे. सेलेरिओ एक्समध्ये १.० लीटर, ३ सिलिंडर पेट्रोल इंजिन असेल. ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स हे दोन ऑप्शन आहेत.\nबाईकमध्‍ये रोज पेट्रोल भरण्‍याची गरज पडणार नाही, आजच करा हे काम\nअॅडव्हॉन्स आणि लक्झरी फीचर्ससह लवकरच लॉन्च होईल Maruti ची लिमिटेड एडिशन कार, मिळेल 26 KMPL चे मायलेज\nलवकरच लाँच होणार आहेत या 4 दमदार कार, टाटापासून फोर्डपर्यतचे मॉडेल उपलब्ध, किंमतही असेल कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.wordpress.com/tag/application/", "date_download": "2018-09-26T01:56:13Z", "digest": "sha1:7BKZY6KHYDXKXP4A26T4SA565SAUWZFA", "length": 33832, "nlines": 215, "source_domain": "mazespandan.wordpress.com", "title": "application | स्पंदन", "raw_content": "\n~ मराठी मन, मराठी स्पंदन..\nPosted by माझे स्पंदन in आध्यात्मिक, Whatsapp\nandroid, app, application, अवांतर, आयुष्य, आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं, कथा, मंत्रपुष्पांजली, मंत्रपुष्पांजली अर्थ, मंत्रपुष्पांजली मराठी, मंत्रपुष्पांजली मराठी अर्थ, मंत्रपुष्पांजली श्लोक आणि मराठी अर्थ, मरठी कथा, मराठी अवांतर वाचन, मराठी भाषा, मराठी विचार, माझे स्पंदन, मी मराठी, स्पंदन, marathi blog katta, marathi blog kavita, marathi blogs\nखरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन.\nमंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे-\nया मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ खालीलप्रमाणेः\nयज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्\nतेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव:\nश्लोकाचा अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.\n स मे कामान् कामाकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः\nश्लोकाचा अर्थ – आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची )पूर्ति प्रदान करो.\n साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं\nश्लोकाचा अर्थ – आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.\nसमन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति\nश्लोकाचा अर्थ – आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वी��र आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.\n मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति\nश्लोकाचा अर्थ – या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.\nसंपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nPosted by माझे स्पंदन in कुठेतरी वाचलेले.., प्रेरणादायी, Life, Whatsapp\nहृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..\n★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो….\n★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ….\n★ मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल….\n★ भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो…..\n★ वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते….\n★ गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम….\n★ बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं….\n★ जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा….\n★ हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे….\n★ तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात….\n★ प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन….\n★ जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”….\n★ आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे….\n★ गरूडइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते….\n★ तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका….\n★ केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…\n★ तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा…\n★ वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं…\n★ ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”..\n★ आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं….\n★ जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”….\n★ पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते….\n★ नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल….\n★ जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही….\n★ आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…\nPosted by माझे स्पंदन in कविता, कुठेतरी वाचलेले.., जरा हटके, Google Groups\nशुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं,\nखायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार,\nथ���ड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं\nपण म्हणून मी ते मोडलंच नाही तर \nते आंबट होऊन जाईल.\nअजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.\nमग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा \nमनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं… नाही का \nदह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल \nपण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल.\nसपक होईल….. वायाच जाणार ते.\nत्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.\nआयुष्याची गोडी चाखायला तर हवीच आयुष्य जगायला तर हवंच\nदिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं\nकधी साखर घालून, तर कधी मीठ,\nकधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,\nतर कधी कोणत्या ग्रेव्हीत\nकधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून\nमला ना, ह्या ताकाचा… हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.\nअर्थात, कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं\nहरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.\nमात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी,\nरोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं\nमग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,\nपरत नव्यानं दही विरजायचं.\nमला ठाऊक आहे… रोज ही भट्टी जमेलच असं नाही.\nपण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी,\nतर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.\nमग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली …\nतरी त्यात कमीपणा नसतो.\nपण ‘दही’ मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं\n(शब्दांकन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वपु विचार\nPosted by माझे स्पंदन in कुठेतरी वाचलेले.., जरा हटके, वपु विचार, Technology\nमागील काही दिवसापूर्वी वपु चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली. वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर सादर झाले.\nत्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ठे विषद केली,\n★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी\n★ ५०० हून अधिक, दर्जेदार विचार\n★ वपुंचे विचार आणि पुस्तके/कादंबरी यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण\n★ प्रत्येक दिवशी नवीन विचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी\n★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र\n★ वाचा वपुंच्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश तसेच तुम्हाला हवे त्या पुस्तकामधील विचार वाचणे आता अगदी सोपे..\n★ अँपमधील विचारांमध्ये दुरुस्ती तसेच नवीन विचार सुचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा\n★ तुमच्या आवडत्या विचारांसाठी स्वतंत्र विभाग\n★ शेअर करा वपुंचे विचार WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर…\n★ अजून बरेच काही..\nपुढे बोलताना ते म्हणाले, “अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार हे व.पु. काळेंच्या लेखणीतुन आलेले आहेत. इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तके/कादंबरी समोर ठेवुन त्यातले निवडक आणि दर्जेदार विचार आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.”\nवपु अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या बद्दल थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर,\nआपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे. व.पु. काळे यांना ‘सिद्धहस्त’, ‘प्रतिभासंपन्न’ अशी बिरुदे लावली गेली नाहीत. पण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा फॅन क्लब तुफान होता. गरजा भागल्या तरी माणसाला जो अपुरेपणा जाणवतो, मार्गदर्शकाची जी सतत गरज भासते आणि छोट्या छोट्या माणुसकीच्या प्रत्ययांनी त्याला जो आधार मिळतो, तो वपुंनी मांडला. आपल्या मनातल्या भावना त्यांनी नेमक्या टिपल्या म्हणून वाचक त्यांना धन्यवाद देतात. कॉलेज तरुणांच्या डायऱ्यांची पाने त्यांच्या पुस्तकांतील विचारांनी, विधानांनी भरभरून जातात. मध्यमवर्गीय वाचकाच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारा हा लेखक\nवपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे…” वाचकप्रिय लेखक आणि एका वेगळ्याच संवेदनशील नजरेनं जग पाहणारा मनस्वी माणूस म्हणजे वपु.\n‘वपु विचार‘ या अँ���च्या माध्यमातून वपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला आपल्यासर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या “AmeyApps” टीमचे स्पंदनकडून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या सदिच्छा\nअप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.\n(शब्दांकन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या संदर्भातील आमचा मागील लेख, व.पु.मय होताना..\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वपु विचार\nतू बुद्धी दे, तू तेज दे | \"डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो\"\nWhatsApp च्या पोतडीतून... भाग १\nमाझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App\nGoogle Groups Life MG Technology Whatsapp आध्यात्मिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी वपु विचार विनोदी\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-26T01:39:20Z", "digest": "sha1:G5QDR6AGNPORUCJ2GN6KDKLLHTOKBDJX", "length": 7812, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरोग्य सुविधेच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत खराब | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआरोग्य सुविधेच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत खराब\n195 देशांमध्ये भारताचा 145 वा नंबर\nभारतापेक्षा बांगलादेश, श्रीलंका आणि भूतानची स्थितीही चांगली\nनवी दिल्ली – आरोग्य सुविधेच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत खराब असून 195 देशांमध्ये भारताचा नंबर 145 वा लागला आहे.\nएका जागतिक पहाणीत ही स्थिती दिसून आली आहे. तथापी 1990 सालापासून भारताने आरोग्य क्षेत्रात बरीच चांगली कामगीरी नोंदवली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आरोग्य सेवेचा दर्जा आणि त्याची उपलब्धता इत्यादी निकषांवर ही पहाणी करण्यात आली.\nसन 2016 साली भारताने या बाबतीत बरीच चांगली कामगिरी नोंदवत 41.2 गूण मिळवले होते असेही यात नमूद करण्यात आले आहे. सन 2016 च्या पहाणीनुसार केरळ आणि गोव्यात आरोग्य सेवांची स्थिती चांगली होती तर आसाम आणि उत्तरप्रदेशात या सेवेची स्थिती अत्यंत खराब होती.\nया विषयीची जी जागतिक क्रमवारी जाहींर झाली आहे त्यात चीनचा नंबर 48 वा, श्रीलंकेचा नंबर 71 वा, बांगलादेशचा नंबर 133 वा, आणि भूतानचा नंबर 134 वा आहे. म्हणजेच आरोग्य सुविधांच्या दर्जाच्या बाबतीत हे देश भारताच्याही पुढे आहेत. अ���्यंत खराब आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या जगातील सर्वात खालच्या पाच देशांमध्ये आईसलॅंड, गनिया-बिसाऊ, चड, आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमध्यप्रदेशातील सर्व जागा समाजवादी पक्ष लढणार\nNext articleपाकनेही प्रतिसाद दिला तरच शस्त्रसंधीला अर्थ – फारूख अब्दुल्ला\nबांधकाम व्यावसायिकाकडून अनुराधा पौडवाल यांची फसवणूक\nअंबरनाथमध्ये मनसे कार्यकर्त्यांची परप्रांतीय कर्मचाऱ्यांना मारहाण\nसर्जिकल स्ट्राईकचे कमांडो नाईक संदीप सिंह दहशतवाद्यांबरोबर चकमकीत शहीद\nजपानी रोव्हर यानांनी पाठवले धूमकेतूवरील फोटो\nआमदार-खासदार वकिली करू शकतात – सर्वोच्च न्यायालय\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवा – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-thane-gang-catch-camera-2840", "date_download": "2018-09-26T00:33:41Z", "digest": "sha1:UYRK26EB3CBCEJLNUAIW5E6YW5ZL7Y5X", "length": 7343, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news thane gang catch in camera | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nठाण्यात स्पेशल छब्बीस सिनेमा स्टाईलने लूट; पाच जणांची टोळी जेरबंद\nठाण्यात स्पेशल छब्बीस सिनेमा स्टाईलने लूट; पाच जणांची टोळी जेरबंद\nठाण्यात स्पेशल छब्बीस सिनेमा स्टाईलने लूट; पाच जणांची टोळी जेरबंद\nबुधवार, 29 ऑगस्ट 2018\nठाण्यात स्पेशल छब्बीस सिनेमा स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\nVideo of ठाण्यात स्पेशल छब्बीस सिनेमा स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\nआयकर अधिकारी असल्याचं सांगून स्पेशल छब्बीस सिनेमास्टाईल लूट करणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केलीय. या टोळीतले पाच जण काशिमिरा हद्दीतील एका नागरिकाच्या घरात आयकर अधिकाऱी असल्याचं सांगून घुसले.\nत्यांनी घरातील 3 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोनं घेऊन पोबारा केला. या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पाच जणांच्या टोळीला अटक केलीय. त्यांनी य़ापूर्वी असे काही गुन्हे केलेत का याचा पोलिस शोध घेतायत.\nआयकर अधिकारी असल्याचं सांगून स्पेशल छब्बी�� सिनेमास्टाईल लूट करणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केलीय. या टोळीतले पाच जण काशिमिरा हद्दीतील एका नागरिकाच्या घरात आयकर अधिकाऱी असल्याचं सांगून घुसले.\nत्यांनी घरातील 3 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोनं घेऊन पोबारा केला. या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पाच जणांच्या टोळीला अटक केलीय. त्यांनी य़ापूर्वी असे काही गुन्हे केलेत का याचा पोलिस शोध घेतायत.\nठाणे सीसीटीव्ही टीव्ही पोलिस\nलालबाग राजाच्या विसर्जनावेळी अनर्थ टळला...\nराजाच्या विसर्जनावेळी एक बोट समुद्रात बुडाली. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही...\nDJ बंदी कायम ठेवल्यानं पुण्यात विसर्जन न करण्याचा काही मंडळांचा...\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवल्याने पुण्यातील काही गणेश...\nनागपूर : लाडक्या गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत महिलांच्या सुरक्षेवर...\nनागपूर : तब्बल दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणेशाचे विसर्जन 23 आणि 24 सप्टेंबरला होत...\nगणेशोत्सव विसर्जनादरम्यान पुण्यातील हे रस्ते आहेत बंद..\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच...\n...तर मी 35-40 रुपये प्रति लिटरने पेट्रोल-डिझेल विकेन - रामदेवबाबा\nसध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी सरकारवर टीका होत असतानाच, योगगुरू रामदेवबाबा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lovemaharashtra.org/2016/06/13/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-3/", "date_download": "2018-09-26T00:46:35Z", "digest": "sha1:I72KWDD6JA54SLZ4BQOCZS7WO42MQ2P5", "length": 18592, "nlines": 111, "source_domain": "lovemaharashtra.org", "title": "स्वर्गाची उत्कट इच्छा | लव्ह महाराष्ट्र", "raw_content": "\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\nHome » जीवन प्रकाश » स्वर्गाची उत्कट इच्छा\nख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना \"lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने\" हे वाक्य टाकावे.\n(iii) आम्ही ‘अनंतकाळात’ आहे त्याच अवस्थेत जाऊ.त्यात कोणताही बदल होणे शक्य नाही देवाच्या दृष्टीने’नीतीमान असणारे सर्वजण (ख्रिस्तामधील प्रत्येक विश्वासी) स्वर्गात जातील व सदैव त्याच स्थितीत रहातील त्याठिकाणी ‘वेळ’ नाही ��रंतु फक्त ‘अनंतकाळ’ आहे व त्याचप्रमाणे तेथे पाप करावयाचे कोणतेही निमित्त नसेल देवाच्या दृष्टीने’नीतीमान असणारे सर्वजण (ख्रिस्तामधील प्रत्येक विश्वासी) स्वर्गात जातील व सदैव त्याच स्थितीत रहातील त्याठिकाणी ‘वेळ’ नाही परंतु फक्त ‘अनंतकाळ’ आहे व त्याचप्रमाणे तेथे पाप करावयाचे कोणतेही निमित्त नसेल म्हणून या समयी स्वर्गात ‘नीतिमान’ व ‘परिपूर्ण’ केलेल्यांचे आत्मे आहेत.\n“…… नीतीमान माणूस नैतीक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वत:ला पवित्र करत राहो.” (प्रकटीकरण २२:११ ).\n“तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली: लिही; प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो: खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात”(प्रकटीकरण १४: १३).\n(3) (अ) पहिले पुनरुत्थान, जे आधीच मृत आणि ख्रिस्ताबरोबर आहेत त्यांचेवजे अजूनही पृथ्वीवर जिवंत आहेत त्यांच्याबरोबर, ज्यावेळी प्रभू गुप्तपणे ‘त्याच्या लोकांना’ स्वर्गात घेऊन जाईल त्या वेळी होईल (तथापि जुन्या करारातील संतजणांचे पुनरुत्थान ७ वर्षांच्या क्लेशमय काळाच्या समाप्तीच्या वेळी होईल.) परंतु हे ‘परिवर्तन’ कसे घडेल हे एक ‘गूढ’ आहे जे देवाने आम्हाला येथे पृथ्वीवर प्रगट केलेले नाही\n“गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत …… ” (अनुवाद २९:२९).\n“पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निषिमात शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा; कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपणा परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले असे जेव्हा होईल तेव्हा ‘मरण विजयात गिळले गेले आहे‘असा जो शास्त्रलेख आहे तो पू्र्ण होईल. “(१ करिंथ १५: ५१-५४).\n“भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्वकाळचे जीवन मिळविण्यास …… उठतील.” (दानीएल १२: २).\nब) हे पुनरुत्थान फक्त ‘शरीराच्या’बाबतीतच मर्यादित आहे. पुनरुत्थानाच्या वेळेस विश्वासीव्यक्तीला स्वर्गात वास्तव करण्यास असे ‘नवीन शरीर’ प्राप्त होईल. आत्मा हा सदोदीत ��िवंत असतो (फक्त शरीर म्हणजे ‘संपूर्ण माणूस’ नव्हे–त्या मध्ये आत्मा, जीव आणि शरीर यांचा तिघांचाही समावेश आहे. म्हणून मृत्यूच्या वेळी मनुष्याचे ‘संपूर्ण अस्तित्व’ समाप्त होत नाही. आत्मा आणि जीव देवाकडे परततात व शरीर परत मातीला जाउन मिळते).\n“थडगी उघडली, आणि निजलेल्या अनेक पवित्र जनांची शरीरे उठविली गेली.” (मत्तय २७:५२).\n“……वासना निमेल; कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजाधामास चालला आहे…… तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल” (उपदेशक १२: ५ आणि ७).\n“इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वत: दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असतां आपल्या ठायी कण्हत आहोत..” (रोम ८: २३).\n(क) पहिल्या पुनरुत्थानाच्या समयी, विश्वासणाऱ्याचे शरीर अमरत्व धारण करते.’नवीन शरीर’ हे एक गौरवी शरीर असेल. पुनरुत्थानाच्या वेळी, मृत्यू’पूर्णपणे’ गिळून टाकला जाईल\n“तसेच मेलेल्यांचे पुनरूत्थान आहे. जे विनाशीपणांत पेरले जाते ते अविनाशीपणात उठविले जाते. …… प्राणमय शरीर म्हणून पेरले जाते; आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. …… कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल, तेव्हा ‘मरण विजयात गिळले गेले आहे‘ असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल.” (१ करिंथकर १५: ४२, ४४, ५३ आणि ५४).\n(ड) पहिले पुनरुत्थान हे आमच्या पुनरुत्थित शरीराची ‘गुणवत्ता’ बदलेल (म्हणजे त्याचे दिसणे—उदा. बियाणे व वनस्पती) परंतु त्याची ‘ओळख’ (डीएनए) नव्हे (म्हणजेच आता जे पुरुष आहेत ते पुरुष म्हणूनच आणि ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया म्हणूनच असतील व आमची आमच्या सध्याच्या दिसण्याची सर्व वैशिष्ट्ये इ. तशीच असतील) आणि म्हणून आम्ही एकमेकांना ओळखू शकू (म्हणजेच आता जे पुरुष आहेत ते पुरुष म्हणूनच आणि ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया म्हणूनच असतील व आमची आमच्या सध्याच्या दिसण्याची सर्व वैशिष्ट्ये इ. तशीच असतील) आणि म्हणून आम्ही एकमेकांना ओळखू शकू आमचे शरीर हे आत्म्याव्दारे प्रेरित असेल आणि म्हणून यापुढे भौतिक मर्यांदाच्या बाहेर असेल.\n“प्रियजनहो, आपण आता दे���ाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.” (१ योहान ३: २ )\n“……तेव्हा दारे बंद असतांना येशू आला व त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, ‘तुम्हांला शांती असो‘” (योहान २०:२६ ब).\n(४) (अ) म्हणून मृत्यूसमयी विश्वासणाऱ्याचा आत्मा स्वर्गात आमच्या त्रैक्य देवाकडे जातो आणि पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळेस / ज्यावेळेस आम्हांला या पृथ्वीवरून घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू येईल त्यावेळी जे एक ‘नवीन शरीर’ आम्हाला प्राप्त होईल त्याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत असतो.\n(ब) आमचे तारण आशेमध्ये झाले आहे–जी आशा आम्हाला आमच्या तारणाच्या वेळेस देण्यात आली आहे–अर्थात आमचे स्वर्गामधील अनंतकाळचे जीवन ही बाब अजून पूर्ण झालेली नाही आणि म्हणून आम्ही विश्वासात याच्या पूर्णतेची अजूनही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. ज्या प्रकारे देवाची कृपा आमच्यावर आमच्या तारणाच्या समयी ओतण्यात आली(ज्यामुळे आम्ही ‘नीतिमान’ ठरले गेलो) आणि जी कृपा ‘देवाबरोबर’ आमच्या ‘पावित्र्यात’ चालण्याच्या व्दारे वृधिंगत होते, तीच कृपा आमच्या स्वर्गातील ‘गौरवी आगमनाच्या’ वेळेस आमच्या बरोबर असेल.यावेळी आमची प्रभू येशूबरोबर आमच्या मरणाव्दारे अथवा त्याच्या आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्याव्दारेभेट होईल. त्यावळेसयेशू त्याच्या कृपेव्दारे स्वत:ला आम्हाला पूर्णत: ‘प्रकट’ करील व त्या ठिकाणी ‘संपूर्णपणे परिपूर्णता’ असेल–म्हणून आम्ही आमची दृष्टी या ‘भविष्यातील कृपेकडे संपूर्णत: लावून ठेवली पाहिजे\n“आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविल्याने जिवंत व नवी आशा दिली आणि ज्याचा कधीही नाश होत नाही व ज्याचावर काही दोष नाही व जे कधी झिजत नाही असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे. आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या व्दारे देवाच्या सामर्थाने तुमचे रक्षण केले आहे……म्हणून……जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा तुम्हाला जे आशीर्वाद देण्यात येतील त्याववर तुमची आशा केंद्रित करा.” (१ पेत्र. १: ३ ते ५ व १३ ब).\nधडा १६. १ योहान ३:७-१��� स्टीफन विल्यम्स\nदेवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस\nधडा २३. १ योहान ४:७-११ स्टीफन विल्यम्स\nचांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल\nधडा २२. १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स\nधडा १०. १ योहान २:१८-१९; २२-२३ स्टीफन विल्यम्स\nलेखांक ५ माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरीजाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ\nPosted by रोबिन गोखले in जीवन प्रकाश\nधडा ७. १ योहान २:३ – ६ स्टीफन विल्यम्स\nएका न तारलेल्या ख्रिस्ती व्यक्तीची कबुली लेखिका: हेदर पेस\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/01/book39.html", "date_download": "2018-09-26T01:54:36Z", "digest": "sha1:T7LHM44Y6SSRMU6NATBMGPMMC7FDLGZG", "length": 2540, "nlines": 37, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: खेड्यातील शिक्षण - जे.पी. नाईक", "raw_content": "\nखेड्यातील शिक्षण - जे.पी. नाईक\nया पुस्तकाची pdf आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nभारतीय जनतेचे शिक्षण - जे.पी. नाईक\nभारतातील प्राथमिक शिक्षण - जे.पी. नाईक\nआणखी वाचनीय पुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nआणखी वाचनीय पुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/folktales/word", "date_download": "2018-09-26T01:11:24Z", "digest": "sha1:S55GV5Y632YRHPHSOPICDJHCHSRTSREZ", "length": 9009, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - folktales", "raw_content": "\nवास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो\nलोक कथा - भाग १\nप्रस्तुत लोक कथा ‘ जनलोकांचा सामवेद ‘ या पुस्तकांतून घेतलेल्या आहेत.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असत���त याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-green-chili-and-mutter-rates-increased-kolhapur-maharashtra-3396", "date_download": "2018-09-26T01:47:37Z", "digest": "sha1:WQUAYSOH3XULV3PPGT5VYOOM7MMFUISF", "length": 16036, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, green chili and mutter rates increased in kolhapur, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापुरात हिरवी मिरची, मटार तेजीत\nकोल्हापुरात हिरवी मिरची, मटार तेजीत\nमंगळवार, 28 नोव्हेंबर 2017\nकोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, मटारच्या दरात तेजी राहिली. हिरव्या मिरचीची दररोज दीडशे ते पावणेदोनशे पोती आवक झाली. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. मटारची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. त्यास दहा किलोस ३५० ते ४५० रुपये दर मिळाला.\nकोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, मटारच्या दरात तेजी राहिली. हिरव्या मिरचीची दररोज दीडशे ते पावणेदोनशे पोती आवक झाली. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. मटारची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. त्यास दहा किलोस ३५० ते ४५० रुपये दर मिळाला.\nबाजार समितीत वांग्याची दोनशे तीस करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस १०० ते २८० रुपये दर होता. गेल्या दोन महिन्यांपासून वांग्याचे वाढलेले दर अपवाद वगळता कायम होते. गेल्या आठ दिवसांपासून वातावरण काहीसे निरभ्र झाल्याने भाजीपाला उत्पादकांच्यात काहीसे समाधान पसरले आहे. वातावरणात बदल झाला असला तरी अद्याप उष्णता कायम असल्याने भाजीपाल्यावरील कीड कमी होत नसल्याची माहिती भाजीपाला उत्पादकांनी दिली.\nढोबळी मिरचीच्या आवकेतही अनियमिता आहे. ढोबळी मिरचीची दररोज दोनशे ते अडीचशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. इतर बहुतांशी भाजीपाल्याचे दर दहा किलोस १०० ते २०० रुपये इतका राहिला.\nकोथिंबिरीच्या आवकेत गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत दुपटीने वाढ झाल्याचे चित्र होते. कोथिंबिरीची दररोज वीस ते पंचवीस हजार पेंढ्या आवक झाली. परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी तातडीने कोथिंबिरीची लागवड केली. यामुळे ही कोथिंबीर आता बाजार समितीत येत आहे. यामुळे कोथिंबिरीचे दर तेजीत स्थिर राहू शकत नसल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. या सप्ताहात कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. मेथीच्या आवकेतही मोठी वाढ झाली. मेथीची आवक���ी दहा हजार पेंढ्यांच्या वर सातत्याने राहिली. मेथीस शेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाला.\nसांगली भागातून अर्ली द्राक्षाच्या आवकेत सुरवात झाली आहे. ही आवक नियमित नसली तरी एक दोन दिवसाआड तीस ते पन्नास बॉक्‍स द्राक्षांची आवक होत आहे. द्राक्षास किलोस ३० ते ४० रुपये दर मिळत आहे. येत्या पंधरवड्यात द्राक्षाच्या आवकेत चांगली वाढ होण्याची शक्‍यता फळबाजाराच्या सूत्रांनी व्यक्त केली.\nबाजार समिती मिरची ढोबळी मिरची कोथिंबिर द्राक्ष फळबाजार\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वा���नागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/30", "date_download": "2018-09-26T01:07:29Z", "digest": "sha1:4GJZISUB4DNZVY4OSNEM67Q5OWO7NMOK", "length": 9450, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 30 of 599 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमधुमिता कुमारीला 10 लाख रूपयांचे बक्षीस\nवृत्तसंस्था / रांची जकार्तात सुरू असलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत रौप्यपदक मिळविणारी झारखंडची महिला तिरंदाज मधुमिता कुमारीला झारखंडचे मुख्यमंत्री रघुवीर दास यांनी 10 लाख रूपयांचे बक्षीस घेषित केले आहे. या स्पर्धेत महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताच्या महिला तिरंदाजांनी रौप्यपदक पटकाविले. या संघात मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि ज्योती सुरेखा व्हेनाम यांचा समावेश होता. अंतिम लढतीत कोरियाने ...Full Article\nएशियन गेम्स : पराभूत होऊनही सिंधूने रचला इतिहास\nऑनलाईन टीम / जकार्ता : एशियाडमध्ये बॅडमिंटनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूला, चायनीज तैपेईच्या ताई झऊ यिंगकडून सरळ गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. परंतू तरीही सिंधूने ...Full Article\nएशियन गेम्स : भारतीय महिला तिरंदाजांना रौप्यपदक\nऑनलाईन टीम / ���कार्ता : भारतीय महिला तिरंदाजी संघाची क्रांती. आशियाई स्पर्धेत महिलांच्या कम्पाऊंड सांघिक गटात रौप्यपदकाची कमाई केली. मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि ज्योती सुरेशा वेन्नम यांचा समावेश ...Full Article\nवृत्तसंस्था/ जकार्ता भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. नीरजने तिसऱया प्रयत्नात 88.06 मीटरची सर्वोत्कृष्ट फेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, ...Full Article\n400 मीटर अडथळा शर्यतीत धरुण अय्यास्वामीला रौप्य\nजकार्ता सोमवारी झालेल्या पुरुषांच्या 400 मीटर अडथळय़ाच्या शर्यतीत भारताच्या धरुण अय्यास्वामीने रौप्यपदक जिंकले. त्याने 48.96 सेकंद अशी वेळ नोंदवली. धरुणची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी, त्याची 48.02 सेकंद ...Full Article\nजकार्ता फुलराणी सायना नेहवालने भारताला पुन्हा एकदा अविस्मरणीय क्षण अनुभवायची संधी दिली. दु:ख इतकेच की सायनाला कांस्यपदकाची वेस ओलांडता आली नाही. सोमवारी झालेल्या उपांत्य लढतीत सायनाला तैपेईच्या अग्रमानांकित तेई ...Full Article\nसिंधू ‘सोनेरी इतिहास’ रचण्यासाठी सज्ज\nजकार्ता : सोमवारचा दिवस आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक ठरला. स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय ठरली तर कांस्यपदक मिळवत सायनानेही 36 वर्षांनी पदक ...Full Article\nलांब उडीत नीना वराकिलला रौप्य\nजकार्ता आशियाई स्पर्धेत महिलांच्या लांब उडीत भारताच्या नीना वराकिलने रौप्यपदक जिंकले. तिने 6.51 मीटर इतकी लांब उडी मारली. या प्रकारात चीनच्या बुई थीने 6.55 मीटर उडी मारत सुवर्ण पटकावले. ...Full Article\nस्टीपलचेस प्रकारात सुधाला रौप्य\nजकार्ता भारताची युवा धावपटू सुधा सिंगने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताला रौप्यपदक जिंकून दिले. सुधाने 3000 मीटरचे अंतर 9 मिनिटे 40 सेकंदात पूर्ण केले. या प्रकारात तिचे सुवर्ण अवघ्या ...Full Article\nएशियन गेम्स ; सायना नेहवालला कांस्यपदकावर समाधान\nऑनलाईन टीम /जाकार्ता : भारताला 1982 नंतर बॅडमिंटनचे एकेरीतील पदक निश्चित करणाऱया सायना नेहवालच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. कारण तिला कास्यं पदकाची वेस ओलांडता आली नाही. उपांत्य ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pm/", "date_download": "2018-09-26T00:44:54Z", "digest": "sha1:4ARMRVJWWF7JYMRU5WARC37WX2T7LMKA", "length": 12070, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pm- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, ���ुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत पहिल्यांदाच एक खास पाहुणी सहभागी झाली. ती खास पाहुणी म्हणजे न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न यांची तीन महिन्यांची मुलगी.\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nराफेल घोटाळ्यात राहुल गांधींची जहरी टीका, मोदींनी सेनेवर केलं 'सर्जिकल स्ट्राईक'\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nभारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री न्यूयॉर्कला भेटणार, कोंडी फुटणार का\nपाकिस्तानशी चर्चा सुरू करा, इम्रान खान यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती\nश्रीशांत बिग बाॅसचं घर सोडून जायला का निघाला\nछोट्या पडद्यावर किंग खान घेऊन येतोय 'सर्कस'\nमन:शांतीसाठी कपिल शर्मा करतोय योग\nTerror Alert: पंत���्रधान मोदींवर इंदुरमध्ये हल्ल्याची शक्यता, महिलांच्या वेशात येण्याचा दहशतवादी प्लॅन\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/dangerous-old-castle-municipal-resurvey-114822", "date_download": "2018-09-26T01:41:29Z", "digest": "sha1:B6EFTC2IKR7NZDK46A23N7555LFANH6P", "length": 13388, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "dangerous Old Castle municipal resurvey पुनर्सर्वेक्षणानंतर धोकादायक वाडे पाडणार | eSakal", "raw_content": "\nपुनर्सर्वेक्षणानंतर धोकादायक वाडे पाडणार\nमंगळवार, 8 मे 2018\nनाशिक - पावसाळा लागण्यापूर्वी धोकादायक वाडे, घरांना नोटिसा बजावून कायदेशीर सोपस्कार पार पाडणाऱ्या महापालिकेच्या नगररचना विभागाला धोकादायक घरे, वाडे पाडण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. त्यानंतर नगररचना विभागाने आता यापूर्वी केलेला सर्वेक्षण आराखडा बाजूला ठेवून नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून त्यानंतर अशी घरे पाडण्यास सुरवात\nनाशिक - पावसाळा लागण्यापूर्वी धोकादायक वाडे, घरांना नोटिसा बजावून कायदेशीर सोपस्कार पार पाडणाऱ्या महापालिकेच्या नगररचना विभागाला धोकादायक घरे, वाडे पाडण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. त्यानंतर नगररचना विभागाने आता यापूर्वी केलेला सर्वेक्षण आराखडा बाजूला ठेवून नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून त्यानंतर अशी घरे पाडण्यास सुरवात\nमहापालिका आयुक्त मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमात धोकादायक वाड्यांना तत्काळ पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगररचना विभागाने सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. अनेक वर्षांपासून धोकादायक घरांना नोटिसा देऊन सोपस्कार पार पाडले जातात; परंतु प्रत्यक्षात कारवाई होत नाही. दर वर्षी एकतरी वाडा वादळ किंवा पावसाने पडतो. त्यात आतापर्यंत जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अनेक वाडेधारक जीव मुठीत धरून वास्तव्य करतात. दर पावसा���्यात वाड्याचे काय होईल, असा प्रश्‍न प्रत्येकालाच पडतो. पण वाडेकरीही बाहेर पडण्याची हिंमत दाखवत नसल्याने समस्या ‘जैसे थे’ आहे. शहरात सर्वाधिक वाडे पूर्व व पंचवटी विभागात असून, त्याची संख्या एक हजारांवर आहे. त्यातील धोकादायक घरे व वाड्यांची संख्या ३९७ आहे.\nबहुतांश वाड्यांबाबत न्यायालयीन दावे प्रलंबित आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्वेक्षणात धोकादायक वाडे असले तरी त्यावर कारवाई करता येणार नसल्याने धोकादायक वाड्यांचा प्रश्‍न पुन्हा ‘जैसे थे’ राहणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच महापालिकेला कारवाई करावी लागणार आहे.\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर...\nजिल्हा बॅंकांचे प्रतिनिधित्व घटवले\nमुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची संख्या घटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/20", "date_download": "2018-09-26T01:09:56Z", "digest": "sha1:TT4QHJGRSHZZUS5CWDEMJL4H7AWHJBDI", "length": 9364, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 20 of 272 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n मुलांना किती पॉकेट मनी द्यावा याचा विचार करायला हवा\nलुनेश विरकर/ म्हसवड आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांला पॉकेटमनी हवा असतो. ती गरज देखील आहे. मात्न हे विद्यार्थी या पॉकेटमनीचा वापर कुठे करतात. तो ज्यासाठी दिला जातो तो तिथे खर्च होतो का, हा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. कारण, आज अनेक मोठय़ा घरांतील मुलांना मिळणारा पॉकेटमनी ते बेटींगवर खर्च करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि या निमित्ताने ...Full Article\nउरमोडीचे पाणी लवकरच पिंगळी तलवात पोहचणार…\nवार्ताहर/ औंध गेली कित्येक वर्षे पिंगळी तलाव (ता.माण) उरमोडीच्या पाण्यासाठी असुसलेला होता. मात्र, तथाकथीत माणच्या नेतेमंडळींनी दबाबतंञाचा वापर करीत प्रशासनास वेठीस धरीत उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात येण्यासाठी मार्डीच्या पोळ ...Full Article\nकंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱया कामगारांना अटक\nप्रतिनिधी/ खंडाळा कंपनीत जाणाऱया, बाहेर येणाऱया कामगारांना शिवीगाळ, दमदाटी, आतमध्ये जाण्यास अटकाव करुन कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन पुरुष व नऊ महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर ...Full Article\nकंपनीच्या अकांऊंटमधून 37 लाखाची चोरी\nप्रतिनिधी/ सातारा मोळाचा ओढा येथील अभिजित इक्विपमेंट व अभिजित इंजिनिअर्स कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्क 37 लाख 78 हजार रुपये त्रयस्थाच्या खात्यावर ...Full Article\nकोयनेचे दरवाजे अडीच फुटाने उघडले\nप्रतिनिधी/ नवारस्ता कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने कोयना धरणात येणारी पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी धरणाचे सहा वक्र दरवाजे अडीच फूट उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ...Full Article\nप्रतिनिधी/ सातारा 2014 ला मोदींनी दिलेली आश्वासने खोटी झाल्याचे शहरातील नागरिक सांगू लागले आहेत. भाजपाबाबत प्रचंड नाराजी असून अमित शहा यांना वारंवार सांगावे लागते, आमचे सरकार येईल हे. आता ...Full Article\nकदम टोळीतील दोघे एक वर्षासाठी तडीपार\nशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी, दुखापत करणे, चोरटी दारु वाहतूक करणाऱया खेड (ता. सातारा) येथील कदम टोळातील प्रमुख आकाश भगवान कदम (वय 24) व टोळी सदस्य सचिन कृष्णत कदम ...Full Article\nमाथेफिरूचा चौघांवर चाकू हल्ला\nप्रतिनिधी/ नागठाणे बोरगाव (ता. सातारा) येथे महामार्गाच्या पुलाखाली माथेफिरूने पुलाखाली उभ्या असणाऱया काही नागरिकांवर अचानक चाकूने वार करण्याची घटना सोमवार सायंकाळी घडली. या घटनेने बोरगावात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर ...Full Article\nचाकूचा धाक दाखवत वृद्धेस लुटण्याचा प्रयत्न\nप्रतिनिधी/ सातारा पोवनाक्यावरील बॉम्बे चिफ कपडय़ाचे दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच आता शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंताचा गोट परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी चोरीचा प्रयत्न केल्याची ...Full Article\nकोरेगावात भर बाजारपेठेतील साडी दुकानात धाडसी चोरी\nवार्ताहर/ एकंबे शहरातील मेनरोडवर असलेल्या कल्पराज कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर असलेल्या पद्मावती सारिज या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरटय़ाने 7 लाख 81 हजार रुपयांच्या किंमती साडय़ा व 11 ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/31", "date_download": "2018-09-26T01:08:23Z", "digest": "sha1:TCPSLQHHDZMRF7P6HRG6AOQDXTFT647H", "length": 9496, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 31 of 599 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसिंधूची एतिहासिक कामगिरी ; भारत प्रथमच अंतिम फेरित\nऑनलाईन टीम / जकार्ता : एशियाड स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱया क्रमांकावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा पराभाव केला. 1962 नंतर भारतीय महिला बॅडमिंटनपटूने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. सिंधूने जपानच्या अकाने यामगुचीचा 21-17-,15-221-10 असा पराभाव केला. सिंधूला या विजयासाठी शेवटच्या सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. या विजयामुळे सिंधूने ...Full Article\nहिमा दास, अनास, दुती चंदला रौप्य\n18 वी आशियाई स्पर्धा : 400 मीटरमध्ये धावपटूंची सुवर्णसंधी हुकली, लांब उडीत निराशा, ब्रिजमध्ये दोन कांस्य, आठव्या दिवशी 5 रौप्यपदकासह दोन कांस्यपदकाची कमाई वृत्तसंस्था/ जकार्ता 18 व्या आशियाई स्पर्धेच्या ...Full Article\nवृत्तसंस्था/ न्यूयॉर्क 2018 च्या टेनिस हंगामातील शेवटची ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा म्हणजे, अमेरिकन स्पर्धेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत अमेरिकेची माजी टॉपसिडेड महिला टेनिसपटू सेरेना विलियम्सचे तब्बल एक वर्षानंतर ...Full Article\nघोडेस्वारीत भारताला 2 पदके\nफौवाद मिर्झाला वैयक्तिक गटात तर सांघिक गटात रौप्य जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने घोडेस्वारी या प्रकारात दोन रौप्यपदके पटकावली. वैयक्तिक गटात फौवाद मिर्झा तर सांघिक गटात राकेश ...Full Article\nसायना, सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nजकार्ता रविवारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पीव्ही सिंधू यांनी आशियाई स्पर्धेत नवा इतिहास रचला. तब्बल 36 वर्षानंतर बॅडमिंटनमध्ये सायना व सिंधू यांनी पदक निश्चित केले आहे. याआधी, ...Full Article\nभारतीय हॉकी संघाचा विजयी चौकार\nजकार्ता : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवतान सलग चौथा विजय मिळवला. रविवारी झालेल्या लढतीत भारताने दक्षिण कोरियालाही 5-3 असे नमवले. या विजयासह भारतीय संघाने ...Full Article\n36 वर्षानंतर घोडेस्वारीत भारताला पदक\nफौवाद मिर्झाला वैयक्तिक गटात तर सांघिक गटात रौप्य, 1982 नंतर प्रथमच भारतीय घोडेस्वारांची चमकदार कामगिरी वृत्तसंस्था / जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने घोडेस्वारी या प्रकारात दोन रौप्यपदके ...Full Article\nगोळाफेकीत तेजिंदरपालचे स्पर्धाविक्रमासह सुवर्ण\nवृत्तसंस्था/ जकार्ता भारताचा स्टार गोळाफेकपटू तेजिंदरपाल सिंग तूरने आशियाई स्पर्धेच्या सातव्या दिवशी शानदार कामगिरी करताना भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तेजिंदरने पाचव्या प्रयत्नात 20.75 मीटर गोळा फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...Full Article\nस्क्वॅशमध्ये द���पिका, जोश्ना, सौरवला कांस्य\nवृत्तसंस्था/ जकार्ता दीपिका पल्लीकल व जोश्ना चिनप्पा या भारताच्या अव्वल महिला स्क्वॅशपटूंना आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत दीपिका व जोश्ना यांना पराभव पत्करावा लागल्याने ...Full Article\nसायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत\nवृत्तसंस्था/ जकार्ता भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पीव्ही सिंधू यांनी दमदार विजयासह आशियाई स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अन्य गटात मात्र पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी-सात्विकसाईराज व महिला ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/fe7e6bca1f/book-depot-shops-started-today-prakasanatila-prakasaparva-", "date_download": "2018-09-26T01:40:07Z", "digest": "sha1:YBMFYDDO523FFVPW7GKOEWCW7GXVAVQO", "length": 20291, "nlines": 108, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "टपरीत सुरू झालेला बुक डेपो आज ‘प्रकाशना’तील प्रकाशपर्व!", "raw_content": "\nटपरीत सुरू झालेला बुक डेपो आज ‘प्रकाशना’तील प्रकाशपर्व\n१९६७ सालची ही गोष्ट. बेंगळुरूतल्या गांधीनगर परिसरातल्या एका पानटपरीवर पानमसाल्यासह पुस्तकांचीही विक्री सुरू झाली. व्यवसायाचे विचित्र ‘कॉम्बिनेशन’ होते हे… दहा बाय दहा फुटाचे हे दुकान एवढे सगळे सामान विकायला साहजिकच अपुरे पडायचे. म्हणून मग दुकानाने बऱ्यापैकी रस्ताही व्यापलेला असायचा. पुस्तक म्हणून पहिल्यांदा लिलिपुटची डिक्शनरी विकायला घेतली होती. डिक्शनरीची पहिली प्रत विकली तेव्हा आपण पुढे देशभरातल्या नामवंत प्रकाशकांच्या यादीत असणार आहोत, हे दुकानदाराला वाटण्याचा प्रश्नच नव्हता… म्हणजे तसे स्वप्न पाहण्याचीही त्याची हिंमत नव्हती पण तसे घडले. विचित्र कॉम्बिनेटेड व्यवसायातील पानमसाला गळून पडलेला होता आणि… १९६७ सालात लावलेले व्यवसायाचे ते इवलेसे रोप… तयाचा वेलू गगनावरी भिडलेला होता…\n‘सपना बुक हाउस’च्या यशाची गोष्ट अगदी आजीबाईंच्या बटव्यातली वाटावी अशीच. एकदम फँटसी पानाच्या गल्ल्यापासून सुरू होणाऱ्या एका गोष्टीची परिणती म्हणून आजचा डोलारा पाहिला, की डोके चकरावतेच.\n१९६७ मध्ये पहिले पुस्तक विकल्यानंतर पुढे व्यवसायातील यशाचा आलेख सतत उंचावत गेला. दहा वर्षांनंतर म्हणजे १९७७ मध्ये गांधीनगरातच १२०० स्क्वेअर फूट जागेत रिटेल आउटलेट सुरू झाले. आता या भुतकाळातून वर्तमानात म्हणजे २०१५ मध्ये येऊया पूर्ववत… तर आज बेंगळुरूत सपना बुक हाउसचे ८ रिटेल स्टोअर्स आहेत. अन्यत्र असलेले ४ मिळून एकुणात १२ रिटेल स्टोअर्स आहेत. शिवाय लवकरच नवे तीन स्टोअर्स सुरू होऊ घातलेले आहेत.\nसपना बुक हाउस आज यशाच्या शिखरावर आहे. सुरेश शहा हे या प्रतिष्ठानाचे संस्थापक. पानमसाला व पुस्तके अशी व्यवसायाची मुहूर्तमेढ जेव्हा केली तेव्हा या इतक्या यशाचा विचारही त्यांना शिवलेला नव्हता.\n‘सपना इन्फोवेज प्रायव्हेट लिमिटेड’ असे नाव ल्यायलेल्या आणि एक सुप्रतिष्ठित म्हणून नावारूपाला आलेल्या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ निजेश शहा (वय २५) म्हणतात, ‘‘आमचे हे यश श्रद्धेय सुरेश शहा यांच्या आशाआकांक्षांचे आकाश ओलांडून खूप पुढे निघालेले आहे. त्यांच्या अपेक्षांच्या कितीतरी पुढे आम्ही पोहोचलेलो आहोत. आज आम्ही १००० हून अधिक लोकांचा एक मजबूत संघ आहोत आणि आमचे नाव या संघभावनेच्या बळावर लागोपाठ सातव्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सन्मानाने नोंदवले गेलेय.’’\nदेशातील बहुतांश प्रकाशक आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडताहेत, अशा खडतर काळात ‘सपना’चे यश म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. ‘सपना’च्या यशाबद्दल निजेश पुढे सांगतात, ‘‘नेमक्या वेळेला आम्ही व्यवसायात वैविध्य आणले. ‘ब्रान्स अँड नोबेल्स’ ही एकेकाळची लोकप्रिय अमेरिकन प्रकाशक संस्था. पण केवळ बदलत्या काळानुसार स्वत:त बदल घडवून आणता न आल्यामुळे तोट्यात गेली.’’ निजेश नव्या पिढीचे… नव्या दमाचे…\nते पुढे सांगतात, ‘‘नुकतेच कंपनीत काही धोरणात्मक बदल आम्ही केले. आणि पुन्हा ब���जारात जम बसवण्यासाठी स्वत:ला झोकून दिलेले आहे. थोडक्यात आधुनिकीकरणाबरहुकूम काळासमवेत तुमची पाऊले तुम्ही टाका. स्वत:ला बदला. बदलत्या बाजाराशी जुळवून घ्या. बदलत्या मागण्यांच्या कसोटीवर उतरा. अन्यथा संपून जाल. बदलांसाठी तयार नसाल तर इतिहासात जमा झालेले एक पान होण्यासाठी तयार रहा.’’\nनिजेश यांनी बेंगळुरूतील विख्यात ‘सेंट जोसेफ कॉलेज ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’मधून वित्तपुरवठा या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. कंपनी आता त्यांच्या नेतृत्वात वाटचाल करते आहे. कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर अवघ्या दीड वर्षातच या नवयुवकाने ‘सपना इन्फोवेज…’ला एक उपक्रम म्हणून एक दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढे मूल्य मिळवून दिले आहे. किरकोळ विक्रीसह प्रकाशन, प्राद्योगिक, वितरण एवढेच काय तर ई-कॉमर्सच्या क्षेत्रातही ‘सपना इन्फोवेज…’ने भरारी घेतलेली आहे. जवळपास ३५ वर्षांपूर्वी १९८० मध्ये प्रकाशन व्यवसायात पाउल टाकल्यानंतर आजअखेर ‘सपना’च्या नावावर ५ हजारांहून अधिक पुस्तके आहेत. दररोज सरासरी १.५ पुस्तके २०१२ मध्ये ई-कॉमर्समध्ये पडल्यानंतर कंपनीच्या कारभारात सुधारणाच सुधारणा झाल्या. प्रगतीची दालने खुली झाली. कंपनीने नंतर मागे वळून पाहिलेच नाही.\nनिजेश म्हणतात, ‘‘माउसच्या एका क्लिकवर जर गरज असलेली गोष्ट उपलब्ध होत असेल तर ही बाब लोकांसाठी सोयीचीच नाही का ते ई-कॉमर्सचा मार्ग निवडतीलच ना ते ई-कॉमर्सचा मार्ग निवडतीलच ना\n‘सपना’ची ऑनलाइन आवृत्ती ‘सपना ऑनलाइन डॉट कॉम’चा वापर करणाऱ्यांची संख्या ८ लाखांहून अधिक आहे. डिसेंबर २०१४ मधल्या स्थितीनुसार कंपनीच्या ऑनलाइन आवृत्तीने जवळपास ७ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केलेला आहे. आवृत्तीचा विकास दर वर्षाला २० टक्के वाढता आहे, हे विशेष दररोज सरासरी १८०० ते २००० ऑर्डर नोंदवल्या जातात आणि तेवढ्याच पूर्ण केल्या जातात.\nएकदा तर एका दिवसात ४३०० ऑर्डर पूर्ण केल्या गेल्या होत्या. हाही एक उच्चांकच आहे. ब्रेव्हो ‘सपना\nऑनलाइन विक्रीव्यतिरिक्त कंपनीचे रिटेल स्टोअर्सही दिवसाला जवळपास ३ लाखांहून अधिक ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. ‘सपना’चे हे यशस्वी व्यवसाय मॉडेल पूर्णत: स्वावलंबी आहे, हेही उल्लेखनीय कर्जबिर्जाची भानगडच नाही दिवसेंदिवस शिक्षणाचे वाढत चाललेले महत्त्वही ‘सपन��’च्या यशामागे आहेच. निजेश म्हणतात, ‘‘ हो. विकासाची संधी असणारे आणि दिवसेंदिवस वाढतच जाणारे क्षेत्र म्हणून ‘शिक्षण’ हेच असेल, हे आम्ही आधीच हेरलेले होते. योग्य वेळी यात गुंतवणूक करण्याचे आमचे धोरण म्हणून यशस्वीही ठरले. आज कितीतरी शाळा आणि महाविद्यालयांसह जवळपास ११ हजार संस्थांना आम्ही अभ्यासक्रमाचे साहित्य पुरवतो.’’\n‘‘घानाच्या राजधानीत ‘अक्रा’मध्येही आम्ही एक कार्यालय सुरू केलेले आहे. घानातही आम्ही पुस्तके निर्यात करतो. तिथल्या चार विद्यापीठांशी आम्ही संलग्न आहोत. साधारणपणे वर्षभरापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या ‘डीपीएस’साठी अध्ययन सामुग्रीही आम्हीच उपलब्ध करून देत आहोत.’’ हे सांगताना निजेश यांच्या डोळ्यांत एक आगळीच चमक असते.\nडिसेंबर २०१४ मध्ये आपला व्याप वाढवताना ‘सपना ऑनलाइन डॉट कॉम’ने इशिता टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडची ‘बुक अड्डा डॉट कॉम’, ‘अकिडझोन डॉट कॉम’ आणि ‘कुलस्कुल डॉट कॉम’ अधिग्रहित करून आपल्या अखत्यारीत घेतल्या. ही अधिग्रहणे म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात नव्याने लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणाचाच एक भाग होता, हे वेगळे सांगायला नको.\nनिजेश म्हणतात, ‘‘सध्या स्व-प्रकाशनाकडे लोकांचा वाढता कल आहे. तो पाहून आम्ही चारच महिन्यांपूर्वी सामान्य लेखक ते विख्यात साहित्यिक अशी वाटचाल करू इच्छिणाऱ्यांसाठी एक व्यासपीठ निर्माण केलेले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आतापर्यंत २२ लेखकांची पुस्तके आम्ही प्रकाशितही केलेली आहेत.’’ निजेश यांच्याकडे संपादकीय चमू उपलब्ध नसल्याने प्रकाशित मजुकरासाठी सर्वच पुस्तकांमध्ये लेखक हाच जबाबदार असल्याचे पहिल्याच पानावर सांगून टाकलेले असते. निजेश म्हणतात, ‘‘आम्ही लेखकाला साहित्यिकाच्या पंक्तीत बसवण्यात मदत करतो. आमची अट एवढीच, की लेखनाचा मध्यवर्ती विषय, मजकूर वादग्रस्त नसावा. हे स्वाभाविकही आहे.’’\nया कामाला पैसे किती लागतात, याबाबतीत निजेश यांचे म्हणणे असे, की अशा स्वरूपातल्या प्रकाशनावरील खर्च दहा हजार रुपयांपासून काही लाखांपर्यंत जाऊ शकतो. वेगवेगळी परिस्थिती आणि वेगवेगळ्या अटीशर्तींवर खर्चाचा हा सारा खेळ अवलंबून आहे.\nनिजेश सांगतात, ‘‘आता बघा. आम्ही सहज म्हणून एका १२ वर्षे वयाच्या लेखकाचा कथासंग्रह छापला. २०० प्रती काढल्या. इथे काही पैशाअडक्याचा विच���र नव्हता. निखळ आनंदासाठी आम्ही हे केले.’’\nभारतीय प्रकाशन उद्योग जवळपास ४० अब्ज डॉलरहून मोठा आहे. पैकी ४ टक्के वाटा ई-पुस्तकांचा आहे. उद्योगातील विकासाचा दर हा ७० ते ८० टक्क्यांवर स्थिर आहे. प्रौद्योगिकीच्या वाढत्या वापराने हा दर कोसळण्याची शक्यता दिसत नाही.\nप्रकाशन उद्योगाची विद्यमान परिस्थिती नेमकी न्याहाळली तर सपना बुक हाउस एका अशा पायरीवर उभे असलेले दिसेल, जिथून ते प्रकाशन बाजारातला एक भलामोठा भाग आपल्या कवेत अगदी सहज घेऊ शकते.\nमोदींचा मान, ‘अॅप्स’ची खाण, देशाची शान, खरा किंग खान… इम्रानभाई\nखरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश\n…अन् रिक्षावाल्याचं लेकरू झालं ‘आयएएस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/trailer-release-of-marathi-movie-jangadgutta/", "date_download": "2018-09-26T01:16:09Z", "digest": "sha1:EIV2YWOXRQQAQ3X7ZRI46H75W6GOL322", "length": 15862, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "आला ‘झांगडगुत्ता’चा ट्रेलर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\n‘द क्विटेसेन्शीयल वुमन’ चित्रांचे प्रदर्शन\nत्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n‘झांगडगुत्ता’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमातून सामाजिक प्रश्न किनोदी अंगाने दाखवण्यात आला आहे. आजकाल श्रेय घेण्याच्या आणि पुतळे, स्मारके बांधण्याच्या कुरघोडीकर किनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. गाकातील ज्येष्ठ नागरिक आणि स्कयंघोषित समाजसेकक अण्णा (जयंत साकरकर) आणि गाककरी यांच्याभोकती सिनेमाची गोष्ट गुंफण्यात आली आहे. सर्क गाक हे अण्णांच्या सल्ल्याने चालते. अचानक अशी काही घटना घडते की, त्यामुळे संपूर्ण गाक अडचणीत येतं. त्या अडचणीत सगळ्यांची होणारी त्रेधातिरपीट म्हणजेच झांगडगुत्ता. चित्रपटात सागर कारंडे,भारत गणेशपुरे, जयंत साकरकर, नागेश भोसले, किशोरी शहाणे, विजय कदम, संजय खापरे, जयवंत काडकर, किशोर चौगुले यांच्या भूमिका आहेत. ‘झांगडगुत्ता’ सिनेमा येत्या 21 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलयांच्याच आता खरंच ‘राम’ राहिला नाही\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक���रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/21", "date_download": "2018-09-26T01:33:30Z", "digest": "sha1:KTALKTK2POUG5EEBGD7RC7YK7MG7FI6A", "length": 9992, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 21 of 272 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nगुहागरात चौघे शिकारी पोलिसांच्या ताब्यात\nप्रतिनिधी/ गुहागर गुहागर-चिपळूण मार्गावर विनापरवाना बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱया चौघांना येथील पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक विनापरवाना डबल बॅरलची बंदूक व दोन जिवंत काडतुसे जप्त केली असून चौघांना अटक केली आहे. दरम्यान, या शिकाऱयांना पकडल्याने अन्य शिकाऱयांच्या उरात धडकी भरली आहे. या बाबत येथील पोलीस कॉन्स्टेबल सचिन चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री ...Full Article\nकोकणातील मंदिरे संरक्षित करण्यास केंद्राचा नकार\nसंसदेत राणेंनी विचारला पहिला तारांकित प्रश्न -दलवाईंना हवे दाभोळच्या मशिदीचे संरक्षण प्रतिनिधी/ रत्नागिरी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील कडय़ावरचा गणपती, केशवराज आसुद येथील विष्णू आणि व्याघेश्वर, वेळेश्वर-लाडघर, वेळणेश्वर, चिपळूण तालुक्यातील ...Full Article\nकोंडीबा मरागजे यांनी जावली तालुक्याचे नाव उज्वल केले\nप्रतिनिधी/ मेढा जगाला लोकशाही मिळवून देण्यासाठी जर्मनीच्या हिटलर विरोधात ब्रिटिशांनी पुकारलेल्या पहिल्या महायुद्धात जावली तालुक्यातील कोयना भागातील कुसावडा गावच्या कोंडीबा मरागजे आणि इतर सहाजनांनी ब्रिटिशांच्या मराठा लाईफ इन्फ्रन्ट्री मधून ...Full Article\nअजिंक्यताऱयावर झळकणार स्ट्रीट लाईट\nउदयनराजे आणि शिवेंद्रराजे गटांकडून श्रेयवादाचे राजकारण सुरु प्रतिनिधी/ सातारा जो किल्ला बलाढय़ अशा आक्रमकांना जिंकता आला नाही. अशा अजिंक्यताऱयाच्या संवर्धनासाठी सातारकरांमधून सातत्याने मागणी होत होती. रस्त्याची तर बिकट अवस्था ...Full Article\nजिल्हा रूग्णालयात ‘रक्ताचा होतोय बाजार’\nजिल्हा शल्यचिकित्सक काय कारवाई करणार विजय जाधव / गोडोली जिल्हा रूग्णालयाकडून रक्तदान करणाऱयांना गरजेवेळी रक्त पुरवठा मोफत करण्यात येत असल्याने सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. ...Full Article\nमाढा लोकसभा मतदार संघावर स्वाभिमानीचे लक्ष\nविशाल कदम/ सातारा माढा लोकसभा मतदार संघामध्ये गतवेळी 2014 च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते – पाटील यांना चांगलेच स्वाभिमानी पक्षाचे व विद्यमान मंत्री सदाभाऊ खोत यांनी घाईला ...Full Article\n‘वॉटर कप’मध्ये माणचा डबल धमाका\nप्रतिनिधी/ सातारा ‘सत्यमेव जयते’च्या पानी फाऊंडेशनने दुष्काळी तालुक्यातील गावांना पाण्याचे महत्व समजावे यासाठी ‘वॉटर कप स्पर्धे’चे आयोजन याही वर्षी केले होते. सातारा जिह्यातील कोरेगाव, माण, खटाव या तालुक्यातील गावांनी ...Full Article\nभाजपा सरकार सत्तेत येणार नाही, खासदार राजू शेट्टी यांनी केले भाकित प्रतिनिधी/ सातारा शेतकऱयांना अजून ऊसाचा हप्ता मिळाला नाही. कारखान्याने 346 कोटी रुपये शेतकऱयांचे थकवले आहेत. राज्याचे सहकारमंत्री सुभाष ...Full Article\nसंविधान जाळणाऱयाच्या निषेधार्थ सोमवारी ठिय्या\nप्रतिनिधी/ सातारा जंतरमंतर येथे दि.9 रोजी काही समाजकंटकांनी संविधान हा ग्रंथ जाळण्याचा प्रकार केला आहे. देशाच्या एकात्मकतेचे प्रतिक असलेल्या ग्रंथालाच घाला घातला आहे. या कृत्याचा आम्ही अगोदर निषेध नोंदवतो. ...Full Article\nउच्चशिक्षित हिंदुत्ववाद्याचा स्फोटकापर्यंत प्रवास\nप्रतिनिधी/ सातारा सुशिक्षीत कुटुंबातील सुधान्वा सुधीर गोंधळेकर (वय 39) रा. करंजे सातारा हा स्वतः उच्चशिक्षीत आहे. वडील बँकेत अधिकारी सर्व सुख पायापाशी लोळण घेत असतानाच सुधान्वाच्या डोक्यात प्रखर हिंदुत्वावादाचे ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/32", "date_download": "2018-09-26T01:08:52Z", "digest": "sha1:S7XFGHZAF7QPNYHFLKMAMEYB27M3RWF6", "length": 9403, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 32 of 599 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nब्रिजमध्ये भारताची दोन पदके निश्चित\nपुरुष व मिश्र संघ उपांत्य फेरीत, 400 मी.मध्ये हिमा, निर्मला, अनास, राजीव अंतिम फेरीत वृत्तसंस्था/ जकार्ता यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण केलेया ब्रिज या क्रीडा प्रकारात भारताने दोन पदके निश्चित केली आहेत. पुरुष व मिश्र सांघिक गटात भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठून ही पदके निश्चित केली आहेत. 400 मी. शर्यतीत भारताच्या हिमा दास, निर्मला, अनास व अरोकिया यांनी अंतिम ...Full Article\nहॉकी : भारतीय महिला उपांत्य फेरीत, द.कोरियावर विजय\nवृत्तसंस्था/जकार्ता भारतीय महिला हॉकी संघाने विद्यमान विजेत्या दक्षिण कोरियाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. भारताचा सलग तिसरा विजय आहे. पहिल्या तीन ...Full Article\nविंडीज-भारत टी-20 सामने फ्लोरिडात\nवृत्तसंस्था / बार्बाडोस उत्तर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे भारत आणि विंडीज यांच्यात टी-20 चे दोन सामने खेळविण्याबाबत प्रयत्न चालू आहेत. 2019 सालातील आयसीसीची विश्व चषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर उभय संघातील ...Full Article\nइंडिया ब संघाचा 7 गडय़ांनी विजय\nवृत्तसंस्था/ बेंगळूर चौरंगी वनडे मालिकेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात मयंक अगरवालच्या दमदार शतकाच्या जोरावर इंडिया ब संघाने इंडिया अ संघाचा 7 गडय़ांनी दणदणीत पराभव करून 4 गुण वसुल केले. ...Full Article\nबिग बॅश स्पर्धेसाठी रूट, बटलर करारबद्ध\nवृत्तसंस्था / सिडनी ऑस्ट्रेलियात 2018-19 च्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि जोस बटलर यांनी सिडनी थंडर संघाशी नुकताच करार केला आहे. बिग बॅश ...Full Article\nवृत्तसंस्था / न्यूयॉर्क येत्या सोमवारपासून सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद स्वत:कडे राखण्याचा विश्वास स्पेनचा टॉप सीडेड टेनिसपटू राफेल नादालने व्यक्त केला आहे. 2017 च्या ...Full Article\nकेरळ पुरग्रस्तांसाठी रोमा संघाकडून मदत\nवृत्तसंस्था/ रोम अलिकडेच भारतातील केरळ प्रदेशामध्ये मुसळधार पावसाच्या नैसर्गिक आपत्तीत मोठी जिवितहानी आणि नुकसान झाले असून संपूर्ण देशातून मदतीचा ओघ चालू आहे. ही बातमी समजल्यानंतर इटालियन फुटबॉल क्षेत्रातील आघाडीचा ...Full Article\nसेरेनाच्या ब्लॅक पँथर कॅटसूटवर निर्बंध\nवृत्तसंस्था/ पॅरीस प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा आयोजकांनी अमेरिकेच्या माजी टॉप सीडेड सेरेना विलीयम्सच्या काळय़ा रंगाच्या ब्लॅक पँथर कॅटसूटवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. 36 वर्षीय सेरेनाने प्रेंड ग्रॅण्ड ...Full Article\nवृत्तसंस्था/ सालेम अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनने येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील विन्स्टन-सालेम पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली. त्याचप्रमाणे या स्पर्धेत रशियाच्या मेदवेदेव्हने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. उपांत्य फेरीच्या ...Full Article\nडायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धा भारतात\nवृत्तसंस्था/ जकार्ता डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेच्या भारताला यजमानपद देण्याबाबत आंतरराष्ट्रीय हौशी ऍथलेटिक्स फेडरेशन उत्सुक असल्याचे समजते. जगातील विविध प्रमुख शहरामध्ये डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धा नियमितपणे भरविल्या जातात. आता आयएएएफच्या ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारव���ई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/discuss-marathi-books?page=5", "date_download": "2018-09-26T01:18:51Z", "digest": "sha1:S3HYOAZ5KALQFPGGDYJF2FSTMPNRBDQU", "length": 6610, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाचू आनंदे | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाचू आनंदे\nमायबोलीकरांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल हितगुज.\nयंदाच्या (२०१४) 'मौज' व 'इत्यादी' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका लेखनाचा धागा\nयंदाच्या (२०१४) 'माहेर', 'मेनका', 'जत्रा' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका लेखनाचा धागा\n\"तत्पूर्वी\" -दासू वैद्य. लेखनाचा धागा\nपाचूच्या हिरव्या माहेरी लेखनाचा धागा\nमी आज/इतक्यात काय वाचले लेखनाचा धागा\nशंभर मी - श्याम मनोहर लेखनाचा धागा\nश्रीमद्‍ भगवद्‍ गीता कळली तेवढी लेखनाचा धागा\nभारताबाहेर मराठी वाचनाच्या सोयी/वाचनालये. लेखनाचा धागा\nसुख थोडं दु:ख भारी दुनिया ही भलीबुरी - \"द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज\" लेखनाचा धागा\nपुस्तक परिचय – विज्ञानाच्यादृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म लेखनाचा धागा\nचर्निंग ऑफ द सिटी (पुस्तक परिचय) लेखनाचा धागा\n- ग्रंथ परिचय – विज्ञान अणि चमत्कार लेखनाचा धागा\nशिवशाहिरांच्या आठवणींचा 'बेलभंडारा' : पुस्तक परिचय लेखनाचा धागा\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे लेखनाचा धागा\nमे 7 2014 - 11:58am नरेंद्र गोळे\nऔषधं,उतारे आणि आशीर्वाद लेखनाचा धागा\nJun 1 2014 - 5:15am प्रकाश घाटपांडे\nपुस्तक परिचय: आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे लेखनाचा धागा\nमराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/19626?page=6", "date_download": "2018-09-26T02:08:27Z", "digest": "sha1:TUDLVQ6DNLOCP4RUPD7XSOJBPZNTG34K", "length": 3298, "nlines": 86, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माय��ोली गणेशोत्सव २०१० | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१०\nप्रकाशचित्र स्पर्धा क्र. १ : 'विरूद्ध' स्पर्धा नियम लेखनाचा धागा\nनरूमामाचा गणपती : सई केसकर लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-march-balipratipada-1483", "date_download": "2018-09-26T01:49:42Z", "digest": "sha1:TCBIARS6H2RTK67UDGY2IOJQANL67M2F", "length": 22529, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers march on balipratipada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 27 सप्टेंबर 2017\nपंतप्रधान मोदी हे खोटे बोलले. त्यांनी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. आता त्यांनाच अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारनेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने फसवी कर्जमाफी योजना आणली आहे.\n-खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nजळगाव ः शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव यासाठी शेतकऱ्यांसाठी देशव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. त्याची सुरवात महाराष्ट्रातून येत्या 20 ऑक्‍टोबरला म्हणजेच बलिप्रतिपदेला होईल. बलिप्रतिपदेला राज्यात सुकाणू समितीसह सर्व शेतकरी संघटना बळी राजाच्या प्रतिमेसह महामोर्चा काढून सरकारला इशारा देणार आहेत, असा निर्धार मंगळवारी (ता. 26) दुपारी येथील नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या सुकाणूच्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व हमीभाव परिषदेत करण्यात आला.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, सुकाणू समिती, लोकसंघर्ष मोर्चा, कम्युनिस्ट पार्टी, किसान सभा यांच्यातर्फे ही परिषद घेण्यात आली. परिषदेत व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, माथाडी व कामगार नेते डॉ. बाबा आढाव, सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले,\nसाम्यवादी नेते अशोक ढवळे, नामदेव गावडे, रविकांत तुपकर, किसान सभेचे किशोर ढमाले, सुशीला मोराळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी होते. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व रघुनाथदादा पाटील हे प्रथमच अनेक महिन्यानंतर या परिषदेनिमित्त एकाच व्यासपीठावर आले.\nया वेळी 20 नोव्हेंबरला हे आंदोलन दिल्लीत धडकणार असून तेथील रामलीला मैदानावर देशभरातील शेतकरी संघटना आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, की शेतकरी एकत्र यायला हवेत. एकीपुढे भलेभले गुडघे टेकतात. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने फसवी कर्जमाफी योजना आणली. शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. फक्त लुटालूट सुरू आहे. मी या सरकारमध्ये सहभागी झालो, ती माझी चूक होती. पण ही चूक मी पुणे ते मुंबई पायी चालून प्रायश्‍चित्त करून सुधारली.\nमहात्मा फुले यांच्यासमोर प्रायश्‍चीत्त केले. देशाचा जीडीपी नोटाबंदीमुळे दोन टक्‍क्‍यांनी कमी झाला. अडीच लाख कोटींचे नुकसान या सरकारने त्यात केले. शेतकरी, सैनिक हे सर्व त्रस्त आहेत. शेतकऱ्यांची लढाई आता दिल्लीत धडकणार असून, त्यापूर्वी बलिप्रतिपदेला (20 ऑक्‍टोबर) महाराष्ट्रात सर्व शेतकरी संघटना, सुकाणू समिती या महामोर्चा काढतील. केळी व धान्य उत्पादक दुःखी आहेत. मोदी हे खोटे बोलले. त्यांनी आश्‍वासने पाळली नाहीत. आता मोदींनाच अद्दल घडविण्याची वेळ आली आहे.\nआमदार बच्चू कडू म्हणाले, की भाजपावाल्यांनाच चांगले दिवस आले. भाजपावाल्यांनी मोदींचे नाव वापरून मते मिळविली. देशात शेतकरी, कष्टकरी किमान वेतनासाठी झगडत आहे. भाजपावाल्यांना पिकांचे देठ माहीत नाही. गाव व शहर असा भेद केला जातो. तूर उत्पादकांची फसवणूक झाली.\nदुसऱ्या बाजूला शेतकरी धर्म, जात यात अडकविला जात आहे. शेतकऱ्यांनी हम सब किसान है, असे मानून एकत्र यायला हवे. सुखाची दिवाळी कधी शेतकऱ्याला आली नाही. आता सुखाची दिवाळी हवी असेल तर येत्या 20 ऑक्‍टोबरला (बलिप्रतिपदा) होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.\nशेतकऱ्यांचा कर्जाचा प्रश्‍न सरकार सोडवीत असल्याचे दिसत असले तरी त्यात किती विश्‍वासार्हता आहे हा प्रश्‍न आहे. शेतकऱ्यांना हमीभावासाठी वणवण कराली लागते. त्याची अंमलबजावणी होत नाही. केंद्र व राज्य सरकारची ही जबाबदारी आहे. बाजार समित्या हमीभावाबाबत लक्ष देत नाहीत.\nकर्जमाफीचे 12 लाख बोगस अर्ज आले असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हटले, की त्यांनी हा आकडा कुठून आणला. राजू शेट्टी व रघुनाथदादा पाटील हे एकाच व्यासपीठावर आले याचा मला आनंद आहे. त्यांनी आता एक भूमिका ठरवावी. मतभेद होतात, अगदी गोवा मुक्ती संग्रामच्या लढ्यातही मतभेद झाले होते. ते विसरावेत, असे डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले.\nरघुनाथदादा पाटील म्हणाले, की नोटाबंदीने शेती क्षेत्राला फटका बसला, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. साखर, केळी उत्पादकांना त्रास झाला. भाजपातून आऊटगोइंग सुरू झाले आहे. वर्षभरात त्यांचे दुकान बंद होईल. पूर्वी भाजपात येणाऱ्यांची संख्या अधिक होती. नोटाबंदीचे श्राद्ध येत्या 8 नोव्हेंबरला घालायचे आहे. त्याची तयारी आतापासून करा. त्यापूर्वी 20 ऑक्‍टोबरला बलिप्रतिपदा असून, या दिवशी सर्व शेतकऱ्यांनी आपापले तालुके, विभागात महामोर्चे काढा. त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.\nडॉ. अजित नवले म्हणाले, की 44 लाख शेतकरी कर्जमाफीसंबंधीचे अर्ज ऑनलाइन नोंदवूनही त्यापासून वंचित राहतील, असे आकडे सरकारच्या सांगण्यावरून समोर येत आहेत. एक कोटी चार लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदविले होते. एवढे अर्ज कसे ऑनलाइन प्रक्रियेतून गायब झाले, याचे उत्तर फडणवीस सरकार देत नाही.\nकेळी उत्पादकही चुकीच्या निकषांमुळे कर्जमाफीपासून वंचित राहतील, असे दिसते. आमच्याबाबत अफवा पसरविल्या जातात. परंतु आम्ही सारे एक आहोत. आता देशपातळीवर सर्व शेतकरी नेते एक होत आहेत.\nकर्जमाफी जळगाव बळी बच्चू कडू रघुनाथदादा पाटील डॉ. बाबा आढाव डॉ. अजित नवले अजित नवले रविकांत तुपकर नोटाबंदी राजू शेट्टी\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\n��काळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/devendra-fadnavis-court-113917", "date_download": "2018-09-26T01:40:11Z", "digest": "sha1:MNXOBW2PBNCRGLNTFPQLLYXOF5XTSIJ4", "length": 14407, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "devendra fadnavis court मुख्यमंत्री फडणवीस यांना न्‍यायालयाचा दिलासा | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री फडणवीस यांना न्‍यायालयाचा दिलासा\nशुक्रवार, 4 मे 2018\nनागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना गुन्हे लपविल्याचा आरोप ॲड. सतीश उके यांनी केला होता. त्याला आव्हान देणारा मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर करून लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई अशक्‍य आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (गुरुवारी) दिला.\nनागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना गुन्हे लपविल्याचा आरोप ॲड. सतीश उके यांनी केला होता. त्याला आव्हान देणारा मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर करून लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई अशक्‍य आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (गुरुवारी) दिला.\nन्या. सुनील शुक्रे यांनी फौजदारी प्रकरणात दिलेल्या या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्‍चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन प्रलंबित प्रकरणांची माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १२५-अ अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशा विनंतीसह उके यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या कायद्यातील कलम ३३-अ-१ प्रमाणे प्रतिज्ञापत्रामध्ये दोन वर्षे व त्यापेक्षा जास्त कारावासाची तरतूद असलेल्या, दोषारोप निश्‍चित झालेल्या आणि एक वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेल्या प्रकरणांची माहिती देणे आवश्‍यक आहे.\nफडणवीस यांनी लपवून ठेवलेल्या गुन्ह्यांमध्ये दोन वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कलम १२५-अ मध��ल तरतुदींचा भंग झाल्याने फडणवीस यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, असे उके यांचे म्हणणे होते.\n७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रथमश्रेणी न्यायालयाने प्राथमिक बाबी लक्षात घेता उके यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे उके यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. ३० मे २०१६ रोजी तत्कालीन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांनी उके यांचा अर्ज मंजूर करून प्रथम श्रेणी न्यायालयाचा निर्णय अवैध ठरवून रद्द केला. तसेच, प्रथम श्रेणी न्यायालयाला या प्रकरणावर नव्याने निर्णय देण्याचा आदेश दिला. परिणामी, फडणवीस यांनी उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करून सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने फडणवीस यांचा अर्ज मंजूर केला व सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून प्रथम श्रेणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\n'आधार'सक्तीबाबत आज फैसला ; सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ देणार निर्णय\nनवी दिल्ली : आधार कार्डच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्या (ता. 26) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या वेळी \"आधार'...\nचंद्रात साई दिसल्याच्या अफवेने दर्शनासाठी झुंबड\nठाणे - भाद्रपद पौर्णिमेच्या चंद्रावर शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा सोमवारी रात्री समाजमाध्यमांवर पसरली. त्यामुळे कल्याण आणि...\nराज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू\nसातारा - प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal ���्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/523505", "date_download": "2018-09-26T01:08:14Z", "digest": "sha1:6O3NMEHB5N67ADDQ3UXHZCWZH5HQIBGR", "length": 8140, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जिह्यातील 13 हजारहून अधिक संस्था कागदावरच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » जिह्यातील 13 हजारहून अधिक संस्था कागदावरच\nजिह्यातील 13 हजारहून अधिक संस्था कागदावरच\nधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या जिह्यातील 32 हजार संस्था आणि मंडळांपैकी तब्बल 13 हजारहून अधिक संस्था आणि मंडळे केवळ कागदावरच आहेत. या सर्व संस्था आणि मंडळांची नोंदणी डिसेंबर 2017 अखेर रद्द करण्याची कारवाई सुरू झाली आहे.\nजिह्यात सहकारी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट, विविध मंडळे आणि शैक्षणिक संस्थांचे उदंड पीक आहे. यापैकी तब्बल 32 हजार संस्थांची जिह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद झाली आहे. अनेकांनी आपल्या संस्था आणि मंडळांची नोंदणी केली असली तरी या संस्थानचे कार्य मात्र आजतागायत केवळ कागदावरच राहिले आहे. अशा नोंदणी झालेल्या काही संस्थांनी आपल्या संस्थेचा जमा खर्च आणि कामाचा अहवाल आजतागायत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे अशा संस्थांची नोंदणीच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 1950 च्या सुधारीत कलम 22 पोट कलम 3 अ या तरतुदीनुसार फक्त कागदोपत्रीच नोंद असलेल्या संस्थांची नोंदणीच रद्द करण्यासाठी 1 आक्टोबर ते 31 डिसेंबर 2017 अखेर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.\nजिह्यात नोंदणी असलेल्या 32 हजार संस्थापैकी तब्बल 13 हजारहून अधिक संस्था या केवळ कागदावरच असलेली बाब समोर आली आहे. या संस्थांनी आपला अहवाल अथवा जमा खर्च सादर न केल्यास या संस्थांची नोंदणीच रद्द करण्यात येणार आहे, असे धर्मादाय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.\nनोंदणीकृत संस्थांचे विश्वस्त अथवा पदाधिकारी हे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 आणि 1951 नुसार आपले कार्य पार पाडीत नसल्याची बाब समोर आली आहे. या शिवाय सर्व संस्थांचे अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱयांना सांभाळून ठेवावे लागतात. शिवाय कर्मचाऱयां���र विनाकारण कामाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे अशा केवळ कागदावर असलेल्या संस्थांची नोंदणीच रद्द करण्याचा फतवा राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे काढला आहे. सोलापूर जिह्यात अशा कागदावर असलेल्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई 1 ऑक्टोबरपासून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सुरू केली आहे. नोंदणीकृत संस्थांनी कारवाई टाळण्यासाठी संस्थेचा कार्याचा अहवाल आणि जमाखर्च तात्काळ सादर करुन नोंदणी रद्दची कारवाई टाळावी, असे आवाहनही जिह्यातील साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.\nमिरजेत सुरक्षा रक्षकाचा खून करुन एटीएम फोडण्याचा प्रयत्न\nकरमाळ सभापतींच्या गाडीला आग\nतिहेरी खूनातील दोघी बहिणी पोलीस कोठडीत\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-anna-hazare-is-the-saport-of-baba-ramdev--lokpal-bill--anti-corruption-movement-2155141.html", "date_download": "2018-09-26T00:28:59Z", "digest": "sha1:IKHGWJV7FS63SYEG5NKFGVH2GA4TJOHU", "length": 6744, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "anna hazare is the saport of baba ramdev, lokpal bill, anti-corruption movement | रामदेवबाबांच्या भ्रष्टाचारविरोधी उपोषणाला अण्णांचा पाठिंबा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरामदेवबाबांच्या भ्रष्टाचारविरोधी उपोषणाला अण्णांचा पाठिंबा\nभ्रष्टाचारविरोधात येत्या 4 जूनपासून उपोषणाला बसणार असलेल्या योगाचार्य रामदेव बाबांना आपला पाठिंबा असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज (गुरुवारी) सांगितले. भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्यांमध्ये एकमत नसल्याने केंद्र सरकार त्याचा फायदा घेत नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोपही अण्णांनी केला.\nराळेगणसिध्दी: भ्रष्टाचारविरोधात येत्या 4 जूनपासून उपोषणाला बसणार असलेल्या योगाचार्य रामदेव बाबांना आपला पाठिंबा असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज (गुरुवारी) सांगितले. भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्यांमध्ये एकमत नसल्याने केंद्र सरकार त्याचा फायदा घेत नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोपही अण्णांनी केला.\nरामदेव बाबा देशाच्या हितासाठी उपोषण करणार आहे. त्यामुळे त्यांना आपला पूर्ण पाठिंबा आहे. देशातील भ्रष्टाचाराचा नायनाट करणाची सरकारची इच्छा दिसत नसल्याचे मसूदा समितीच्या बैठकीत दिसून आले होते. आम्ही 5 जूनला रामदेव बाबांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. रामदेव बाबांच्या आंदोलनालाही जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असेही अण्णा म्हणाले.\nकोळपेवाडी दरोड्यातील मास्टरमाइंड पपड्या जेरबंद, साधूची वेशभूषा करून झाला होता पसार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू\nराजूरला मिरवणुकीत मारामारी; पोलिसांवर दगडफेक, २ जखमी; सहा जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/pune/cheating-case-junnar-113160", "date_download": "2018-09-26T01:32:30Z", "digest": "sha1:6QH6SMVLYE5I6QC7FXFUUO73PCYES47M", "length": 9646, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "cheating case in junnar फसवणूक प्रकरणी शाळा पदाधिकाऱ्यांविरुध्द पोलिसांकडे तक्रार | eSakal", "raw_content": "\nफसवणूक प्रकरणी शाळा पदाधिकाऱ्यांविरुध्द पोलिसांकडे तक्रार\nदत्ता म्हसकर | सोमवार, 30 एप्रिल 2018\nशाळेच्या अंदाजपत्रकात घसारा म्हणून २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षात विविध रकमा दाखविल्या असताना या रक्कमा पालकांकडून वसूल करणे म्हणजे चक्क नफेखोरी सिध्द होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nजुन्नर : आर. टी. ई. नुसार 25% राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या बालकांच्या पालकांकडून फी वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाचे पदाधिकाऱ्याविरुद्ध जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी माहिती गट शिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी दिली.\nमोफत प्रवेश कोट्यातून शाळेने प्रवेश दिलेल्या बालकांच्या पालकांकडून वर्षाची संपूर्ण फी वसूल केली असल्याचे लाभार्थी ���ालकांच्या पडताळणीत त्यांनी दिलेल्या जबाबावरून स्पष्ट झाले आहे. असे प्रवेश मिळालेल्या मुलांकडून फी घेता येत नसताना या मुलांच्या पालकाकडून शाळेने सन २०१४-१५ ते २०१६-१७ या ३ वर्षात शाळेची फी वसूल करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. २०१४-१५ अखेर पर्यंतचा फी परतावा शाळांना दिला असताना शाळा मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन यांनी संगनमताने ही बाब पालकांना कळविली नाही.\nशाळेने वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षात ५६ प्रवेश दिले आहेत.या प्रवेश दिलेल्या मुलांकडून फी वसूल करून शाळा व संस्थेने पालक आणि शासनाची फसवणूक केली आहे. ही शाळा २००१ पासून सुरु असून संस्थेने डिसेंबर २०१७ पर्यंत एकाही कर्मचाऱ्याचा EPF तसेच व्यवसाय कर, आयकर भरला नाही. ज्या शिक्षकांना नियुक्ती आदेशच दिलेले नाहीत अशा शिक्षकांना एकमुठी वेतन दिले आहे. शिक्षकांचे सेवापुस्तक ठेवले नाही अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची गळचेपी केली आहे.\nशाळेच्या अंदाजपत्रकात घसारा म्हणून २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षात विविध रकमा दाखविल्या असताना या रक्कमा पालकांकडून वसूल करणे म्हणजे चक्क नफेखोरी सिध्द होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nआर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक असतांना त्यांच्याकडून फी वसूल करणे आणि शासन व पालक यांची फसवणूक करणे, नफेखोरी करणे , शासनाचा व्यवसाय कर चुकविणे, नियुक्ती आदेशच न दिलेल्या शिक्षकांना मुलांच्या फी मधून पगार देणे, मोठ्या प्रमाणात फी वसूल करून शिक्षकांना कमी पगारावर ठेऊन वेठबिगारी स्थिती आणणे, या व इतर गंभीर कारणामुळे सदर शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री शैलेंद्र काजळे ,संस्थेचे कार्याध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष नितीन कांतीलाल मेहता , संस्थेचे सचिव तथा शाळा समिती सदस्य सुधीर मनोहर ढोबळे, सदस्य धनेश चुनीलाल संचेती , सदस्य अविनाश विठ्ठलराव थोरवे, सदस्य नेहा भरत सदाकाळ यांचेविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदवून त्यांचेवर पुढील कायदेशीर कारवाई करावी असे नमूद केले आहे.\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nराज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू\nसातार�� - प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा...\nबेलतरोडी देहव्यापाराचे \"हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे....\n'यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची कास धरावी'\nमुंबई - तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येत आहे. जगामध्ये सर्वोत्तम काही नाही. तुम्ही स्वत:ला झोकून दिले, तर...\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये नागपूर, ता. 25 : राज्यात खासगी नर्सिंग कॉलेजचे पीक आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नसलेले अनेक नर्सिंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA/", "date_download": "2018-09-26T01:39:52Z", "digest": "sha1:ST3EXOFASSYO55RIMMHMD2VR44JHCNHZ", "length": 5849, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विजय चौधरी प्रोबेशनरी उपअधिक्षकपदी रूजू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविजय चौधरी प्रोबेशनरी उपअधिक्षकपदी रूजू\nमहाराष्टल केसरी हा किताब तीन वेळा पटकाविणारे कुस्तीपटू विजय चौधरी हे पुणे ग्रामीण दलात प्रोबेशनरी पोलीस उपअधिक्षक पदाचे प्रशिक्षण घेणार आहेत.\nराज्यसरकारने कुस्तीपटू विजय चौधरी यांची पोलीस उपअधिक्षक (डीवायएसपी) पदावर नियुक्ती केली आहे. नाशिक येथील पोलीस ऍकाडमी येथून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर ते पुणे ग्रामीण दलामध्ये एक वर्षाचे प्रोबेशनरी पोलीस उपअधिक्षक या पदाचे प्रशिक्षण घेणार आहेत. दरम्यान चौधरी यांनी मंगळवारी दि. सप्टेबर रोजी पाषाण रोडवरील कार्यालयात आले आणि त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांची भेट घेतली. पोलीस अधिक्षक कार्यालय, तसेच ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यात कसे कामकाज केले जाते याची माहिती त्यांनी समजून घेतली. यासोबतच पोलीस दलात प्रशिक्षण सुरू असताना ते पुण्यात कुस्तीचा सराव करण्यावरही विशेष भर देणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसार्वजनिक गणेशोत्सव सण का इव्हेंट \nNext articleपोलीस लाचेच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/intezaar-kyon-lijiye-block-kr-diya-sushma-swaraj-destroys-trolls-epic-comeback-127953", "date_download": "2018-09-26T01:34:22Z", "digest": "sha1:BQLVT3EYWUE7MNXNW4DOOGQUTDKMLM7G", "length": 12033, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "intezaar kyon lijiye block kr diya sushma swaraj destroys trolls with this epic comeback सुषमा स्वराज म्हणाल्या, घ्या केले ब्लॉक ! | eSakal", "raw_content": "\nसुषमा स्वराज म्हणाल्या, घ्या केले ब्लॉक \nमंगळवार, 3 जुलै 2018\n''मी पण तुमची चाहती होती. त्यामुळे याप्रकरणी तुमच्यावर अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात मी लढले. त्यामुळे आता मला तुम्ही ब्लॉक करून बक्षिस द्या. त्याची मी वाट पाहिन''.\n- सोनम महाजन, प्रसिद्ध ट्विटर युजर\nनवी दिल्ली : लखनऊ पासपोर्टप्रकरण समोर आल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना टि्वटरवर ट्रोल केले जात आहे. याबाबत प्रसिद्ध ट्विटर युजर सोनम महाजन यांनीही त्यांच्यावर ट्विटवरून निशाणा साधला होता. सोनम महाजन यांनी केलेल्या ट्विटचा सुषमा स्वराज यांनी आज (मंगळवार) चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आज त्यांनी सुषमा स्वराज यांना ब्लॉक करण्यास ट्विटरवर सांगितले होते. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी सोनम महाजन यांना टि्वटरवर ब्लॉक केले.\nसोनम महाजन यांनी आज टि्वट केले होते. यामध्ये त्यांनी सांगितले, की ''हे चांगले प्रशासन द्यायला आले होते. हे घ्या 'अच्छे दिन' आले. हे ट्विट करताना त्यांनी सुषमा स्वराज यांना टॅग केले होते. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की ''मी पण तुमची चाहती होती. त्यामुळे याप्रकरणी तुमच्यावर अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात मी लढले. त्यामुळे आता मला तुम्ही ब्लॉक करून बक्षिस द्या. त्याची मी वाट पाहिन'', असे ट्विट सोनम महाजन यांनी केले होते. सोनम महाजन या प्रसिद्ध ट्विटर युजर असून, त्यांचे ट्विटरवर 2 लाख फॉलोवर्स आहेत.\nसोनम महाजन यांच्या या ट्विटनंतर सुषमा स्वराज यांनीही त्यांना ब्लॉक करत ट्विट केले, की ''वाट कशाशी पाहता, घ्या ब्लॉक केले''. परराष्ट्रमंत्र्यांचे हे ट्विट काही क्षणांत व्हायरल झाले. या दोन तासांत स्वराज यांचे हे ट्विट तब्बल 2,300 जणांनी रिट्विट केले तर 6900 जणांनी त्याला लाईक केले.\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\n'यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची कास धरावी'\nमुंबई - तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येत आहे. जगामध्य��� सर्वोत्तम काही नाही. तुम्ही स्वत:ला झोकून दिले, तर...\nशिवाजीनगर आगाराचा भूखंड आरटीओला भाड्याने\nमुंबई - चेंबूरमधील ‘बेस्ट’च्या शिवाजीनगर आगाराचा मोकळा भूखंड आरटीओला टेस्टिंग ट्रॅकसाठी दोन वर्षांसाठी भाडे करारावर देण्याचा निर्णय मंगळवारी...\n‘नायर’मधील एमआरआय पुन्हा सुरू\nमुंबई - जानेवारीत मुंबई सेंट्रलमधील पालिकेच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशीनला चिकटून ३२ वर्षीय तरुण राजेश मारू याचा मृत्यू झाला होता. त्या...\nअधिकृत शाळांना ठरविले अनधिकृत\nपिंपरी - महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा समोर आला आहे. सरकारची अधिकृत मान्यता मिळालेल्या शाळेला अनधिकृत ठरवण्याचा प्रताप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/river-revival-41386", "date_download": "2018-09-26T01:22:37Z", "digest": "sha1:EQZA4HP4HFLLR4I3ACKEXUNS4OHB2Q4G", "length": 14187, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "River revival नदी पुनरुज्जीवनाने \"जाणीव' वाढवली | eSakal", "raw_content": "\nनदी पुनरुज्जीवनाने \"जाणीव' वाढवली\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nरत्नागिरी - रत्नागिरीतील आसमंत बेनोव्हलन्स फाउंडेशन आणि जाणीव फाउंडेशन या दोन्ही संस्था आपापल्या पद्धतीने पर्यावरण रक्षणासाठी कार्य करीत आहेत. एमआयडीसीमध्ये सहा एकरांवर वनस्पती उद्यानाचा प्रकल्प \"आसमंत'ने सुरू केला आहे. जाणीव फाउंडेशनने तालुक्‍यातील जांभरूणमध्ये ग्रामस्थांच्या मदतीने नदीचे पुनरुज्जीवन सुरू केले आहे. जांभरूण गावात पूर्वी पाण्याचे पाट वाहत होते. आता पुन्हा हे पाट वाहतील आणि दुबार शेती सुरू होईल याकरिता जाणीवचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.\nरत्नागिरी - रत्नागिरीतील आसमंत बेनोव्हलन्स फाउंडेशन आणि जाणीव फाउंडेशन या दोन्ही संस्था आपापल्या पद्धतीने पर्यावरण रक्षणासाठी कार्य करीत आहेत. एमआयडीसीमध्ये सहा एकरांवर वनस्पती उद्यानाचा प्र��ल्प \"आसमंत'ने सुरू केला आहे. जाणीव फाउंडेशनने तालुक्‍यातील जांभरूणमध्ये ग्रामस्थांच्या मदतीने नदीचे पुनरुज्जीवन सुरू केले आहे. जांभरूण गावात पूर्वी पाण्याचे पाट वाहत होते. आता पुन्हा हे पाट वाहतील आणि दुबार शेती सुरू होईल याकरिता जाणीवचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.\nजांभरूणमध्ये जाणीवचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी तीन किलोमीटर नदीतील गाळ काढण्यास प्रारंभ केला. अवघ्या आठवड्याभरात हे काम पूर्णत्वास जात आहे. गाळामुळे नदीत पाणी नव्हते, पण गाळ साफ केल्यावर आता भरपूर पाणी साठू लागले आहे. जांभरूणमध्ये नदी पुनरुज्जीवनासाठी जलप्रतिष्ठानच्या उल्हास परांजपे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. भविष्यात पाणीटंचाई भासू नये याकरिता पाण्याचे नियोजन करण्यात त्यांची मदत होणार आहे. सरपंच सुनयना थेराडे यांच्यासमवेत सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहभागातूनच हे शक्‍य होणार असल्याचे जाणीवचे अध्यक्ष महेश गर्दे यांनी सांगितले.\nआसमंत संस्था सहा वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांचा विकास, शास्त्रीय संगीत प्रसार आणि पर्यावरण रक्षणाचे काम करीत आहे. आसमंतने गेल्या पावसाळ्यात एमआयडीसीत वनस्पती उद्यानास प्रारंभ केला. यात औषधी व देशी अशा 125 झाडांची लागवड केली आहे. येथे विविध कीटक, पक्षी यावेत, त्यांचा अधिवास वाढेल, असे फाउंडेशनचे प्रमुख व उद्योजक नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले. सीडबॅंकही सुरू करण्यात येणार आहे. निसर्गप्रेमी व अभ्यासकांसाठी हे उद्यान खुले केले जाईल.\nविद्यार्थी व लोकसहभागाने जलसंवर्धन करण्यात येणार असून किनारपट्टीला खारफुटीची लागवड केली जाणार आहे. एमआयडीसीत पावसाळ्यात नवीन झाडे लावणार असून त्यानंतर मोठा तलाव बांधण्यात येणार आहे. त्यात मासे सोडण्यात येतील. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळेल, असे नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले.\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये नागपूर, ता. 25 : राज्यात खासगी नर्सिंग कॉलेजचे पीक आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नसलेले अनेक नर्सिंग...\nगोंडपिपरीच्या भूमिपुत्राला अमेरिकेकडून दहा कोटींचे अनुदान\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुदर्शन कुरवडकर यांच्या एका प्रकल्पाला अमेरिकन सरकारने तब्बल...\nमुंबई - अवयवदानासंदर्भात ‘सकाळ’च्या मोहिमेपासून प्रेरणा घेऊन वाशीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्‍टर ४ व ५ तर्फे या विषयावर गणेशोत्सवाच्या मंडपातच...\nप्लॅस्टिक वापरास मुदतवाढ नाही - कदम\nमुंबई - राज्यात प्लॅस्टिकबंदी कायम असून, यापुढे व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक वापरास मुदतवाढ दिली जाणार नाही. प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/accused-arrested-sangli-114448", "date_download": "2018-09-26T01:33:16Z", "digest": "sha1:JNNJ44X4Y7Z7GYNRFCSMF3FK4QBMLZZZ", "length": 11803, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "accused arrested in sangli चतुःशृंगी हद्दीतील आरोपी सांगलीत गजाआड | eSakal", "raw_content": "\nचतुःशृंगी हद्दीतील आरोपी सांगलीत गजाआड\nसोमवार, 7 मे 2018\nऔंध - चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडणी व अपहरणाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सांगली पोलिसांनी तासगावजवळ काल पहाटे अटक केली. एक वर्षापूर्वी बालेवाडी जकात नाक्‍याजवळ गणेश राठोड यांचे अपहरण केल्याप्रकणी नितीन शिंदे, शैलेश शिंदे, नीलेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु यातील नितीन शिंदे हा एकटाच पोलिसांच्या ताब्यात आला होता. बाकीचे दोघे वर्षभर फरारी होते. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला हे दोघे तासगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली व त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शैलेश शंकर शिंदे (वय 26, रा. शिरगाव, ता.\nऔंध - चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडणी व अपहरणाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सांगली पोलिसांनी तासगावजवळ काल पहाटे अटक क��ली. एक वर्षापूर्वी बालेवाडी जकात नाक्‍याजवळ गणेश राठोड यांचे अपहरण केल्याप्रकणी नितीन शिंदे, शैलेश शिंदे, नीलेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु यातील नितीन शिंदे हा एकटाच पोलिसांच्या ताब्यात आला होता. बाकीचे दोघे वर्षभर फरारी होते. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला हे दोघे तासगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली व त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शैलेश शंकर शिंदे (वय 26, रा. शिरगाव, ता. वाळवा, सांगली) व नीलेश रामचंद्र शिंदे (वय 27, ता. वाळवा, सांगली) यांना पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने ताब्यात घेतले. या आरोपींना चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आशीर्वाद शिंदे व पोलिस नाईक प्रवीण पाटील यांनी आज सकाळी ताब्यात घेऊन पुण्याला आणले.\nबेलतरोडी देहव्यापाराचे \"हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे....\nरेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक\nदौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा....\nमित्रावर वार करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यातून फरार\nपुणे - समलैंगिक मित्रांमध्ये झालेल्या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी अटकेत असलेला तरुण शौचास जाण्याचा बहाणा करून पोलिसांच्या...\nशस्त्र साठा प्रकरणी चौघांना कोठडी\nमुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी चार आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विजय लोधी भारत कुरणे, वासुदेव सुर्यवंशीसह सुजीतकुमारला 9...\n‘अनधिकृत’वर गुन्हे नको, कारवाई हवी\nअनधिकृत बांधकामांचे ग्रहण केव्हा सुटायचे ते सुटो. गेली दहा वर्षे तोच तो प्रश्‍न पुन्हा पुन्हा समोर येतोय. वारंवार त्याचे राजकारण होते. लोकसभा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेश���संबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-varhad-maharashtra-1367", "date_download": "2018-09-26T01:51:42Z", "digest": "sha1:E2SLAB2FM7MSL7Q7CDQ4SVHECTUUWFSC", "length": 14971, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rain in varhad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडात पिकांचे नुकसान; प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ\nवऱ्हाडात पिकांचे नुकसान; प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nअकोला : गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. तसेच कमी-अधिक प्रमाणात पाऊसदेखील झाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत वऱ्हाडात प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, बुलडाणा, देऊळगावराजा, नांदुरा, मलकापूर, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट या तालुक्‍यात पाऊस पडला. प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता.\nअकोला : गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. तसेच कमी-अधिक प्रमाणात पाऊसदेखील झाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत वऱ्हाडात प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, बुलडाणा, देऊळगावराजा, नांदुरा, मलकापूर, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट या तालुक्‍यात पाऊस पडला. प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता.\nपावसासोबतच वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.या तालुक्‍यातील काही भागात शेकडो एकरातील कपाशी, तीळ, बाजरी, ज्वारी, मका पिके जमीनदोस्त झाली. कपाशीच्या झाडांवर बोंड्या लागलेल्या असून याचे नुकसान होण्याची भीती वाढली आहे. नांदुरा तालुक्‍यात मॉन्सूनपूर्व लागवड झालेल्या कपाशीचे अतोनात नुकसान झाले. तेल्हारा तालुक्‍यात कपाशीच्या बोंड्या काळवंडल्या असल्याने वेचणीला आलेला कापूस शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. या तालुक्‍यात कपाशीची लागवड वाढली होती. उडदाच्या पिकाची सोंगणी काही भागात सुरू झाली होती. परंतु, या पावसामुळे हे काम ठप्प झाले. वाळलेल्या शेंगामधून अंकुर बाहेर पडत आहेत.\nया पावसामुळे प्रकल्पांना थोडाफार दिलासा मिळाला. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील काही प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याची नोंद आहे. नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा, पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शिवाय ‘जलयुक्त’च्या कामांमध्ये सुद्धा\nपाण्याचा संचय झाला आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-gauri-lankesh-murder-case-2846", "date_download": "2018-09-26T01:18:32Z", "digest": "sha1:CC355J7KJJ5XSYUSGZRIDZNRG56T3Z7E", "length": 8183, "nlines": 110, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news gauri lankesh murder case | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात बेळगावातून आणखी एकाला घेतले ताब्यात\nपत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात बेळगावातून आणखी एकाला घेतले ताब्यात\nपत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात बेळगावातून आणखी एकाला घेतले ताब्यात\nगुरुवार, 30 ऑगस्ट 2018\nपत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आता बेळगावातून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. कर्नाटक एसआयटीनं ही कारवाई केलीय. चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय.\nभरत कुरणेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला सोबत घेऊन खानापूर व बेळगावातून बरीच माहिती जमवली आहे, या काळात काही तरुणांची चौकशी केली.\nपत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आता बेळगावातून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. कर्नाटक एसआयटीनं ही कारवाई केलीय. चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय.\nभरत कुरणेला अट��� केल्यानंतर पोलिसांनी त्याला सोबत घेऊन खानापूर व बेळगावातून बरीच माहिती जमवली आहे, या काळात काही तरुणांची चौकशी केली.\nपंरतु त्यांना तेथेच सोडून दिले, कुरणेनंतर दुसऱ्या तरुणाला एसआयटी पथकानं बेळगावातून ताब्यात घेतलंय, त्याच्या चौकशीतून काय बाहेर पडणार याबाबत उत्सुकता आहे. परंतु काही हिंदुत्ववादी संघटनेचं एकेक एसआयटीनं लक्ष्य केले असून आणखी काही तरुणांवरही त्यांची नजर आहे, त्यामुळे हा तपास कोणापर्यंत जाऊन पोहोचतो, हे पाहणं महत्त्वाचंय.\nपत्रकार गौरी लंकेश gauri lankesh बेळगाव कर्नाटक पूर\n(Video) शिवसेना नगरसेविकेचा पती आणि शिवसेना युवा नेत्याचा दारु पिऊन...\nबुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर शहरातील शिवसेना नगरसेवकपती राजेश फुलोरकर तसेच...\nदारू पिण्यास मनाई केली म्हणून हॉटेल मालकाला बेदम मारहाण\nVideo of दारू पिण्यास मनाई केली म्हणून हॉटेल मालकाला बेदम मारहाण\nनागपुरात सिंगापूर लॉटरीचा धुमाकूळ\nनागपुरात सायबर गुन्हेगारीनं डोकं वर काढलंय. सिंगापूर लॉटरीच्या नावाखाली लोकांची लूट...\nतुमची एक चुकही पडू शकते महागात\nVideo of तुमची एक चुकही पडू शकते महागात\nकोकण रेल्वेची रो-रो सेवा गुजरातपर्यंत धावली\nकोकण रेल्वेचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असलेली माल वाहतुकीची रो-रो सेवा, प्रथमच कोकण...\nहिमाचलच्या 8 जिल्ह्यांमध्ये जलप्रलय ; केरळ, ओडिशानंतर हिमाचलमध्ये...\nहिमाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर झालीय. हिमाचलच्या बियास नदीसह अनेक नद्यांना पूर आलाय...\nहिमाचलच्या 8 जिल्ह्यांमध्ये जलप्रलय ; केरळ, ओडिशानंतर हिमाचलमध्ये हाहाकार\nVideo of हिमाचलच्या 8 जिल्ह्यांमध्ये जलप्रलय ; केरळ, ओडिशानंतर हिमाचलमध्ये हाहाकार\nराफेल कराराच्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं :...\nमुंबई : राफेल करारावरून आता शिवसेनाही आक्रमक झाल्याचे चित्र दिेसत आहे. शिवसेनेचे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A2%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-09-26T01:51:14Z", "digest": "sha1:D4KBDPFCLRJK5PLKW6A77TD6SHBTDLTC", "length": 29623, "nlines": 164, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "हलाखीत ढकलणारा ‘समृद���धी’ महामार्ग", "raw_content": "\nहलाखीत ढकलणारा ‘समृद्धी’ महामार्ग\nप्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातल्या अनेकांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार राज्याच्या अर्थकारणामध्ये परिवर्तन आणणाऱ्या या महामार्गामुळे प्रत्यक्षात ३५४ गावातले हजारो शेतकरी विस्थापित होणार आहेत\nआता कोणत्याही क्षणी पद्माबाई गाजरेंची जमीन त्यांच्या हातून जाऊ शकते. “ही जमीन नसती, तर परमेश्वराला माहित आम्ही कसं जगलो असतो,” त्या म्हणतात.\nआठ वर्षांपूर्वी त्यांचे पती पंढरीनाथ, वय ३९, मोटारसायकलच्या अपघातात मरण पावले, तेव्हापासून पद्माबाईंनी अविरत कष्ट करून शोकात बुडालेलं कुटुंब सांभाळलं आहे. पंढरीनाथ दोन मुलगे, दोन मुली, आई आणि साडेसहा एकर रान मागे ठेवून गेले.\n“मी हादरून गेले होते, लई एकटं वाटत होतं,” औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातल्या हाडस पिंपळगावच्या आपल्या दोन खोल्यांच्या घरी पद्माबाई सांगत होत्या. “लेकरं लहान, आधी घेतली नाही ती सगळी जिम्मेवारी मलाच घ्यायला लागली. चूल सांभाळतानाच मला शेती बी पहायाला लागली. आजसुदिक मी रानात तितकंच काम करतीये.”\nपद्माबाई गाजरे (डावीकडून तिसऱ्या), सासू आणि मुलांसोबत, जमीनच नसली तर मुलांचं भविष्य काय याची त्यांना चिंता आहे\nपण आता पद्माबाईंना त्यांची जमीन सक्तीने द्यावी लागणार आहे. राज्य शासनाला १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५४ गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी ही जमीन हवी आहे. यातली ६३ गावं शेतीप्रधान मराठवाड्यात, विशेषतः औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात आहेत.\nहा समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी राज्य शासनाला ८,४५० हेक्टर किंवा सुमारे २१,००० एकर जमीन संपादित करायची आहे. यात पद्माबाईंची सहा एकर जमीनदेखील आहे. या जमिनीत त्या कापूस, बाजरी आणि मूग ही पिकं घेतात. ही जमीन त्यांच्याकडून सक्तीने काढून घेतली गेली तर गाजरे कुटुंबाकडे फक्त अर्ध्या एकराचा तुकडा राहील. जेव्हा केव्हा कुणी या प्रकल्पाचा उल्लेख करतं तेव्हा पद्माबाईंच्या काळजात धस्स होतं. “जर का ही जमीन माझ्याकडून कुणी हिसकावून घेतली, तर मी आत्महत्या करणारे,” त्या सांगतात. “ही जमीन माझं बाळ आहे, माईचं कसं लेकरू असतं, तशी.”\nया वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पद्माबाईंच्या जमिनीचं मूल्यांकन केलं – एकरी १३ लाख, म्हणजेच सहा एकरासाठी ७८ लाख रुपये. हा आकडा कुणालाही आकर्षक वाटेल पण त्यांच्यासाठी हा केवळ पैशाचा कोरडा व्यवहार नाहीये. “मी माझ्या पोरींची लग्नं करून दिली, माझ्या पोरांना शिकविलं, माझ्या सासूला मी सांभाळतीये, घर बांधलं – सगळं या रानात काम करूनच केलं ना,” त्या संतापाने म्हणतात. “या जमिनीने आमचं घर एकत्र बांधून ठेवलंय. ही जमीनच गेली तर पुढे आशा धरायला माझ्यापाशी काय राहील आमची जमीन म्हणजे आमची ओळख आहे.”\nपद्माबाईंचा धाकटा मुलगा १८ वर्षांचा आहे आणि विज्ञान शाखेत शिकतोय, थोरला २० वर्षांचा आहे. दोघंही रानात काम करतात. “आजकालच्या जमान्यात नोकरी भेटणं किती मुश्किल आहे हे ते काय आम्हाला माहित नाही,” त्या म्हणतात. “त्यांना जर का कुठे नोकरी नाही भेटली तर मग शहरात बिगारी म्हणून नाही तर वॉचमन म्हणून काम करावं लागेल. तुमची स्वतःची जमीन असेल तर तुम्हाला काही तरी आधार राहतो ना.”\n१,२५० वस्तीच्या हाडस पिंपळगावमध्ये गाजरे कुटुंबियांचं घर सध्याच्या मुंबई नागपूर महामार्गापासून फार काही लांब नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र नव्या समृद्धी महामार्गामुळे राज्याचं नशीब खुलणार आहे अशा पद्धतीने त्याचं समर्थन करत आहेत. आठ मार्गिका, १२० मीटर रुंद आणि ७१० किलोमीटर लांब असणाऱ्या या महामार्गामुळे अर्थकारणाला गती मिळेल, शेतातला माल सत्वर बंदरांपर्यंत आणि शेती प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोचेल असा त्यांचा दावा आहे. या प्रकल्पाला ४६,००० कोटी रुपये इतका खर्च येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जमिनी विकायच्या नाहीयेत. वरकरणी चांगला भाव मिळत असताना आणि बहुतेक भागात मुळात शेती करणं अवघड झालेलं असतानाही. असं का\nव्हिडिओ पहाः ‘जर का माझी जमीन माझ्याकडून कुणी घेतली, तर मी आत्महत्या करणारे,’ पद्माबाई गाजरे म्हणतात.\nआवश्यक ८,४५० हेक्टरपैकी १००० हेक्टर जमीन सरकारपाशी आहे असं रस्ते महामंडळाचे व्यवस्थापकीय सहसंचालक, के व्ही. कुरुंदकर यांनी मला सांगितलं. यात वनविभागाचीही समीन समाविष्ट आहे. बाकी जमीन संपादित करावी लागणार आहे. “आम्हाला केवळ २,७०० हेक्टर जमिनीसाठी संमती मिळाली आहे आणि ९८३ हेक्टरचं संपादन झालं आहे,” कुरुंदकर सांगतात. “अजून जमिनीचं संपादन सुरू आहे. ज्या गावांमधून विरोध होतो आहे ति��े आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधतोय आणि त्यांना समजावून पटवून देण्याचा प्रयत्न करतोय.” ८०% जमिनीचा ताबा मिळत नाही तोपर्यंत प्रकल्प सुरू होऊ शकत नाही असं ते सांगतात. जानेवारी २०१८ मध्ये कामाला सुरुवात करण्याचं नियोजन आहे.\nजमिनीला वरकरणी चांगला भाव मिळत असताना मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जमिनी विकायच्या नाहीयेत. असं का खरं तर या प्रदेशात शेती करणं अतिशय अवघड होऊन बसलं आहे. कर्जपुरवठ्याच्या अधिकृत यंत्रणांचा अभाव, लहरी हवामान आणि पिकाला पुरेसा भाव न मिळणं अशी अनेक कारणं आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की शेकडो शेतकऱ्यांनी मरण कवटाळलं आहे आणि हजारो कर्जाच्या विळख्यात आहेत.\nएक कारण म्हणजे जसं पद्माबाई म्हणाल्या तसं जमिनीचं मोल फक्त पैशात मोजता येत नाही. दुसरं कारण म्हणजे सरकारची विश्वासार्हता. कर्जाखाली बुडालेले अनेक शेतकरी कदाचित त्यांच्या जमिनी विकायला तयारही होतील मात्र सरकार आज दिलेला शब्द उद्या पाळेलच हा विश्वास लोकांमध्ये राहिलेला नाही.\nहाडस पिंपळगावचे एक शेतकरी, काकासाहेब निघोते म्हणतात, ‘कुठल्याही सरकारचं आतापर्यंतचं रेकॉर्ड तुम्ही बघा. कुणालाही शेतकऱ्याबद्दल कसलीही फिकीर नाही.’\nहाडस पिंपळगावचेच एक शेतकरी काकासाहेब निघोते म्हणतात, “कोणत्याही सरकारचं आतापर्यंतचं रेकॉर्ड पहा. त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं काही तरी कारण आहे का त्यांना शेतकऱ्यांबद्दल कसलीही फिकीर नाही. देशभरात अशी किती तरी उदाहरणं आहेत जिथे आदिवासी किंवा शेतकऱ्यांना जमिनी संपादन करण्याआधी किती तरी वचनं दिली जातात. मात्र अखेर फसवणूक त्यांचीच होते ना.”\nचाळीस वर्षीय निघोतेंची १२ एकरातली ६ एकर जागा महामार्गासाठी जाणार आहे. ३ मार्च रोजी गावाला रस्ते विकास महामंडळाने पाठवलेली नोटिस ते आम्हाला दाखवतात. “सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय काहीही करणार नाही,” ते सांगतात. “पण नोटिशीत मात्र असं म्हटलंय की जर तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी ठरवलेल्या दिवशी उपस्थित नसाल, तर जमिनीच्या सामूहिक मोजणीची तुम्हाला आवश्यकता नाही असं गृहित धरण्यात येईल. आमच्या तक्रारी नोंदवण्यासाठी एक साधा अर्ज मिळतो [जिल्हाधिकारी कार्यालयात] तो मिळवण्यासाठी देखील आम्हाला भांडायला लागलं.”\nहाडस पिंपळगावपासून ३५ किलोमीटरवर, जुन्या मुंबई-नागपूर महा��ार्गाला समांतर जाणाऱ्या औरंगाबाद-नाशिक महामार्गाला लागून असणाऱ्या माळीवाडा गावातले शेतकरीही अडचणीत आले आहेत. गंगापूर तालुक्यातल्या ४,४०० वस्तीच्या या गावातले बहुतेक शेतकरी पेरू, चिक्कू आणि अंजिरासारख्या फळांचं उत्पादन घेतात.\nत्यांच्या शेतजमिनी औरंगाबाद आणि गंगापूरच्या सीमेला लागून आहेत. एक कच्चा १० फुटी रस्ता माळिवाड्यातून जातो, तीच दोन तालुक्यांची सीमारेषा. जेव्हा २०१७ मध्ये रस्ते विकास महामंडळाने जमिनीचं मूल्यांकन केलं तेव्हा औरंगाबाद शहराच्या जवळ असणाऱ्या गावातल्या जमिनींना जास्त दर देण्यात आला. माळीवाडा औरंगाबादपासून फक्त १६ किलोमीटरवर आहे मात्र इथल्या शेतकऱ्यांच्या मते केवळ ते औरंगाबाद तालुक्यात नाही त्यामुळे इथल्या जमिनींना एकरी १२ लाख भाव देण्यात आला आहे तर अगदी १० फुटावरच्या शेतकऱ्यांना एकरी ५६ लाख मिळणार आहेत.\nमाळीवाड्याच्या ३४ वर्षीय बाळासाहेब हेकडेंचा साडे चार एकराचा बाग संपादनात जाण्याची भीती आहे. “त्याला [मूल्यांकन] काही अर्थच नाहीये. मी पेरू, आंबा आणि केशराचं उत्पादन घेतो. ते एका एकराला जेवढे पैसे देतायत [रु. १२ लाख] तेवढा तर माझा दर वर्षाचा नफा आहे. अहो, आम्हाला किती जरी पैसा दिला तरी तो किती काळ पुरणारे\nमाळीवाड्याचे फळबाग करणारे बाळासाहेब हेकडे सांगतात की गावातल्या शेतकऱ्यांनी रस्ते विकास मंडळाचे अधिकारी जमिनीचे पाहणी करण्यासाठी आले तेव्हा त्यांना विरोध केला\nहेकडेंच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यातल्या बऱ्याच भागात शेतकरी अडचणीत असला तरी अनेक वर्षांच्या फळबागा असणाऱ्या माळीवाड्यासारख्या गावातले शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. जवळच केसापुरीचं धरण आहे आणि इथली जमीनही सुपीक आहे. “अहो, चांगली सुपीक जमीन आहे, चांगलं उत्पन्न मिळतंय, तर कोण जमिनी विकेल” ते विचारतात. “सुरुवातीला जमिनीत भरपूर गुंतवणूक करावी लागते, पण ती जर तुम्ही केलीत तर मग तुमचं काम झालं. हा बाग उभा करण्यासाठी माझ्या वडलांनी १५ वर्षं मेहनत घेतली आहे. आम्हाला मोबदला म्हणून दुसरीकडे जमीन दिली तरी आम्हाला पुढची १५ वर्षं परत एकदा बाग लावण्यासाठी घालावी लागतील. आणि त्यात आता मिळेल ती जमीन सुपीक असेल असं कशावरून म्हणायचं” ते विचारतात. “सुरुवातीला जमिनीत भरपूर गुंतवणूक करावी लागते, पण ती जर तुम्ही केलीत तर मग तुमचं काम ��ालं. हा बाग उभा करण्यासाठी माझ्या वडलांनी १५ वर्षं मेहनत घेतली आहे. आम्हाला मोबदला म्हणून दुसरीकडे जमीन दिली तरी आम्हाला पुढची १५ वर्षं परत एकदा बाग लावण्यासाठी घालावी लागतील. आणि त्यात आता मिळेल ती जमीन सुपीक असेल असं कशावरून म्हणायचं\n“शेतकऱ्यांना त्यांच्या सुपीक जमिनी विकायच्या नाहीयेत,” मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शेती प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते आणि या महामार्गाला विरोध करणाऱ्या समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य राजू देसले सांगतात. त्यात परत मोबदल्यातली तफावत पाहूनही शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. “[राज्यभरातले] किमान १०,००० शेतकरी विस्थापित होणार आहेत. मोबदला ठरवताना ‘एक प्रकल्प-एक दर’ असं सूत्र पाहिजे,” देसले म्हणतात. “पण काही शेतकऱ्यांना मलिदा तर काहींच्या हाती धतुरा असं चाललंय.”\nमात्र महामंडळाच्या कुरुंदकरांचं म्हणणं आहे की जमिनीचं मूल्यांकन योग्य पद्धतीने करण्यात आलं आहे आणि सर्व जमिनींना समान भाव हे सूत्र मोक्याच्या जागी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारं ठरेल. “जमिनीच्या किंमतीच्या चौपट मोबदला मिळाला की ही तफावत दूर होते,” ते सांगतात. “ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला जमिनी विकल्या आहेत ते समाधानी आहेत. आम्ही त्यांना जमिनीच्या बाजारभावाच्या चौपट मोबदला दिला आणि काहींनी आता दुसरीकडे जमीन खरेदीही केलीये. आता तर त्यांच्याकडे जमीनही आहे आणि बँकेत खात्यावर पैसाही.”\nव्हिडिओ पहाः नव्या महामार्गासाठी आपली किती जमीन जाणार हे कळालं आणि बाळासाहेब हेकडेंच्या वडलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले\nअनेकांना हे पटलेलं नाही. गेल्या वर्षी २४ डिसेंबरला शेतजमिनीची पाहणी करून नोंदी करण्यासाठी जेव्हा महामंडळाचे अधिकारी माळीवाड्यात आले तेव्हा या ४,४०० वस्तीच्या गावातल्या अनेकांनी त्यांना विरोध केला आणि त्यांचं काम करण्यापासून रोखलं. “अगदी आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं काही तरी मार्ग निघेल आणि आमच्या जमिनी वाचतील.”\nजेव्हा हेकडेंच्या ६२ वर्षाच्या वडलांना, विश्वनाथ यांना समजलं की शेतात नोंदी करून पोल टाकलेत, ते तडक तिकडे गेले. “आमची सगळी जमीन हद्दबंदी केलेल्या पट्ट्यात जातीये,” हेकडे सांगतात. “माझ्या वडलांनी हे पाहिलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना ��ृदयविकाराचा झटका आला. त्यांना तब्येतीची कसलीही तक्रार नव्हती. दोनच दिवसांनी, २६ तारखेला त्यातच ते वारले.”\nतेव्हापासून माळीवाड्याने रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना गावात येऊ द्यायचं नाही म्हणून ‘गावबंदी’ जाहीर केली आहे. मराठवाड्यातल्या इतर काही गावांप्रमाणे माळीवाड्यानेही यंदा दारात काळे आकाशकंदिल लावून काळी दिवाळी साजरी केली. देसले सांगतात की नाशिक जिल्ह्यातल्या १७ ग्राम पंचायतींनी जमीन विकायची नाही असा ठराव पारित केला आहे.\nहा लोकांना नको असणारा महामार्ग बांधण्यापेक्षा, हेकडे म्हणतात, “सरकारने आधी जुन्या महामार्गांवरचे सगळे खड्डे बुजवले तरी खूप.”\nअनुवाद - मेधा काळे\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपार्थ एम एन हे पारीचे २०१७ साठीचे फेलो आहेत. ते लॉस एन्जेलिस टाइम्सचे भारताचे बातमीदार आहेत तसंच ते इतरही अनेक ऑनलाइन पोर्टल्ससाठी मुक्त पत्रकारिता करतात. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.\nत्या जमीन कसतात, मोर्चाही त्यांचाच\n‘सरकारने आधी आम्हाला आशा दाखवली आणि मग तीच धुळीला मिळवली’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/new-constructions-have-permitted-with-conditions/", "date_download": "2018-09-26T00:41:39Z", "digest": "sha1:GRODEW7424JJ3BR2ANK37Q3AYOAGITPR", "length": 17286, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबईतील बांधकामांना सशर्त परवानगी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त ��ाष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमुंबईतील बांधकामांना सशर्त परवानगी\nगेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील नवीन बांधकामांना घालण्यात आलेली बांधकाम बंदी सर्वोच्च न्यायालयाने पुढील सहा महिन्यांसाठी उठवली आहे. या सहा महिन्यांत जमा होणारे डेब्रिज देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर टाकले जाणार नाही, या सशर्त अटीवर ही बंदी तात्पुरती उठवली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईतील डम्पिंग ग्राऊंड अपुरे पडत असल्यामुळे प्रथम डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा शोधा आणि नंतरच बांधकामांना परवानगी देऊ असे स्पष्ट करत नवीन बांधकामांना मुंबई उच्च न्यायालयाने मार्च २०१६मध्ये बंदी घातली होती.\nसर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयात नवीन बांधकामांना परवानगी देताना विकासकांनी डेब्रिजच्या विल्हेवाटीची नवीन जागा आणि त्याच्या मालकाची ‘एनओसी’ दाखवावी. त्याचबरोबर डेब्रिज वातावरणात पसरून त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. या सहा महिन्यांत बांधकाम करणाऱया विकासकांनी (प्रकल्पांच्या आकारानुसार) पालिकेकडे साडेपाच लाखांची बँक गॅरंटीही सादर करणे बंधनकारक केले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या एस. ए. बोबडे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. हा निर्णय सहा महिन्यांपुरती मर्यादित असून पुढील निर्णय होत नाही तोपर्यंत ग्राहय़ आहे. बांधकाम क्षेत्रावर सरसकट बंदी घालणे, हे या क्षेत्रावर मोठे संकट ठरू शकेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलडिजिटल मीडिया म्हणजे पार्ट टाईम शेतीच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2016/article-228961.html", "date_download": "2018-09-26T00:44:50Z", "digest": "sha1:5SSUJWBV4W7TGOBVIVA5FE2OMEWN6K56", "length": 13212, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ग���ेश माळी, पारोळा", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद क��� भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nबाप्पा मोरया रे -2016\nपुणेरी मिरवणुकीत परदेशी पाहुणे\nमुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाना निरोप\n'देव द्या, देवपण घ्या\nविसर्जन मिरवणुकीत खैरेंनीही धरला ताल\nलालबागच्या राजासमोर कोळी महिलांचं पारंपरिक नृत्य\nबाप्पाला निरोप द्यायला आला खंडोबा\n'मुंबईचा राजा'ची काकड आरती\nपारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक\nज्ञान प्रबोधिनी पथक, पुणे\nतुषार मोरे, रोठ, रोहा\nराजू केरकर, वरसे, रोहा\nदेखाव्यातून विठ्ठल नामाचा गजर\nअंधेरीच्या महाराजाला दक्षिण मंदिराची आरास\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nमहाराष्ट्र, फोटो गॅलरी, स्पेशल स्टोरी\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/sandeep-deshmukh-article-on-somnath-chatterjee/", "date_download": "2018-09-26T00:28:00Z", "digest": "sha1:DOYNVQJMPKKYIIC6XBXYXJFLMACNKPEU", "length": 22891, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठसा : सोमनाथ चॅटर्जी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा ���ोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nठसा : सोमनाथ चॅटर्जी\n नावातच एक आत्मीय भावनेचा ओलावा. माकपचे नेते, खासदार म्हणून सलग दहा वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी, उत्कृष्ट संसदपटूचा किताब मिळवणारे वक्ते, १४ व्या लोकसभेचे निर्विवाद, बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष अशी लौकिकार्थाने ओळख असलेले सोमनाथ चॅटर्जी. सोमनाथदा कडक शिस्तीचे भोक्ते तर होतेच, प्रसंगी स्वपक्षीयांनाही खडेबोल सुनावण्याचे धाष्टर्य़ बाळगणारे स्पष्टवक्तेही होते. देशासोबतच जगभराच्या प्रश्नांची जाण ठेवतानाच शोषित, वंचित, उपेक��षितांच्या हिताचे भान राखणारे ते सच्चे लोकसेवक होते. समाजहितासाठी आपले संपूर्ण कसब पणाला लावण्याची त्यांची तयारी असायची. त्यासाठी मग पक्षीय तटबंदी भेदण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. ही वेगळी ओळखच त्यांना सोमनाथदा हे आपुलकीजन्य संबोधन देऊन गेली.\nतत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी २२ जुलै २००८ रोजी सोमनाथदांनी ज्या करारीपणाने सभागृहाचे कामकाज चालवले, त्याची दखल देशच नव्हे तर जगभरात घेतली गेली. सर्व स्तरांतून त्यांची प्रशंसा केली गेली. अमोघ वक्तृत्वाचे धनी असलेल्या सोमनाथदांचा करारी बाणाही अशा प्रसंगी दिसून यायचा. सर्वोच्च संसदेचे पावित्र्य जपताना कोणाचाही मुलाहिजा ते बाळगत नसत. प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी निवड व्हायची होती, तेव्हाच ‘हिंदुस्थानला अतिशय योग्य राष्ट्रपती मिळत आहे,’ अशा शब्दांत प्रतिक्रिया देणाऱ्या सोमनाथदांच्या मनाचे मोठेपण दिसते ते अशा प्रसंगांतून. अणूकराराच्या मुद्दय़ावरून सोमनाथदांच्या माकपने तेव्हाच्या पंतप्रधान मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. सोमनाथदांनाही लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. पण लोकसभा अध्यक्ष हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, असे बाणेदारपणे सांगत सोमनाथदांनी त्यास नकार दिला. माकपने त्यांना पक्षातून काढले. याचे शल्य सोमनाथदांना अखेरपर्यंत राहिले. वास्तविक डाव्या पक्षांतून झालेले लोकसभेचे ते एकमेव अध्यक्ष ठरले.\nएकदा भाजपने सोमनाथदांवर पक्षपाताचा आरोप केला होता. त्या पत्रावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही स्वाक्षरी होती. भाजपच्या आरोपापेक्षाही वाजपेयींनी स्वाक्षरी केल्याची टोचणी सोमनाथदांना जास्त लागली. त्यांनी थेट वाजपेयींकडेच याबाबत विचारणा केली. पक्षशिस्तीचा भाग म्हणून आपल्याला स्वाक्षरी करावी लागली, परंतु आपण भेदभाव करत नाहीत, असा खुलासा वाजपेयींनी केला, तेव्हा कुठे सोमनाथदांचे समाधान झाले होते. वाजपेयींवरील त्यांचे निरलस प्रेम तर सर्वश्रुतच होते. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन व्यक्तिगत मैत्र जपण्याचे हे एक आगळे उदाहरण मानता येईल.\nसोमनाथदांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी हिंदुत्वाच्या अंगाने जाणाऱ्या राष्ट्रीय विचारांची. एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सोमनाथदांचे वडील प्रख्यात वकील आणि अ. भा. हिंदू महासभेच्या संस्थापकांपैकी एक होते. अशाही वातावरणात परदेशी शिक्षण घेऊन आलेल्या सोमनाथदांनी डाव्या विचारसरणीच्या पक्षातून राजकारणाला सुरुवात केली. एकेक टप्पे पार करत ते लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. मात्र, या राजकीय प्रवासात स्वतःच्या म्हणून जपलेल्या ध्येयवादाशी, मूल्यांशी ते प्रामाणिक राहिले. शोषित, वंचित घटकांच्या हिताचा, व्यापक लोककल्याणाचा विचार सोमनाथदांनी अखेरपर्यंत जपला. तसेही सोमनाथदांनी देहदानाचा संकल्प केला होता. यातून मरणोपरांतही देहरूपाने समाजाच्या उपयोगी पडण्याची त्यांच्या विचारांतील उदात्तताच दिसून येते.\nवयाच्या नव्वदीच्या उंबरठय़ावर सोमनाथदांनी या जगाचा निरोप घेतला, पण समाजाच्या अंतर्मनात त्यांची म्हणून जी एक प्रतिमा त्यांनी निर्माण करून ठेवली, ती कायमच राहणार आहे. परस्पर हेवेदावे, कोणत्याही थराला जाऊन केले जाणारे राजकारण, नीतिमत्तेला तिलांजली देऊन केली जाणारी चिखलफेक अशा सगळय़ा व्यक्तिगत स्वार्थाने बरबटलेल्या राजकीय वातावरणातही उठून दिसणारी आणि दीपस्तंभासमान भासणारी जी काही व्यक्तिमत्त्वे उरली होती, त्यात सोमनाथदांचेही नाव घ्यावे लागते. आज त्यांच्या जाण्याने लोकभावनेची जडण जपतानाच समाजमनाची घडण करणारा एक लोकनेता हरपला आहे, हे मात्र खरेच.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलश्रावण विशेष : चविष्ट शाकाहार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nठसा : उषाताई लवेकर\nठसा : नवनाथ गोरे\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/to-stare-at-chandikakul-with-love-2/", "date_download": "2018-09-26T01:07:25Z", "digest": "sha1:J6OC4MQR6DXSQGWUYSSPQQWPVFXZLMP3", "length": 10840, "nlines": 114, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळणे - Aniruddha Bapu Marathi Discourse -17 April 2014", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nचण्डिकाकुलाच्या तसबिरीचे आम्ही श्रध्देने व विश्वासाने दर्शन घेत असतो, ही चांगलीच गोष्ट आहे पण जेवढे जमेल तेवढे चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळण्याने काय लाभ मिळतो याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १७ एप्रिल २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत...\nत्रिविक्रम मठ स्थापना – पुणे व वडोदरा...\nत्रिविक्रम मठ के लिए दी गई वस्तुओंकी तस्वीरें...\nबापूंची नित्य न्याहारी (नाश्ता) – आंबील किंवा इडली (Ambil)\nहरि ओम. आज बापूंचे २४-०५-२०१२ चे प्रवचन आठवले , तेव्हाही बापूंनी सद्गुरुंच्या तसबिरीला प्रेमाने न्याहाळायचे का हे खूप\nसोप्या शब्दांत सांगितले होते की आपण देवाकडे बघताना फक्त ४ च हेतू ठेवून बघतो एकतर नमस्कार करताना बघायचे म्हणून, दुसरे काही चुकले असेल तर माफ कर म्हणून सांगायला, तिसरे रडण्यासाठी आणि आणि चौथे काही मगायला . तेव्हा बापूंनी १९ व्या अध्यायात साईनाथ सांगतात “तू माझ्याकडे पहा, मीही तसाच तुझ्याकडे पाहीन” सगळ्यात सोपी गोष्ट साईनाथांनी सांगितली आहे ह्याची आठवण करून दिली आणि सगुणाची भक्ती करताना “त्याला” केवळ प्रेमाने पाहणे खूप काही देऊन जाते असे सांगितले.\n“न करिता सगुणाचे ध्याना भक्तीभाव कदा प्रगटेना\nआणि सप्रेम जव भक्ती घडेना कळी उघडेना मनाची ”\nआज बापूंनी परत चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळायला सांगितले आणि त्याच प्रेमाने बघण्याने , न्याहाळण्याने काय अचिंत्यदान पदरात पडू शकते ह्याची महती परत पटविली आहे.\nमाघी गणेश चतुर्थीला बापूंनी नमन ‍करायचे ते कसे खरोखरी हे सांगितले होते की काही मागण्यासाठी म्हणून उभे नाही राहायचे “त्या”च्या दारी तर “त्या” लाच मागायचे, तू किती किती प्रेमळ आहेस, तू माझ्यासाठी किती कष्ट घेतोस, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे असे प्रेमाचे हितगुज करायचे म्हणून शिकविले.\nआपण कायम काम्य भक्तीत अडकतो देवा मला हे हवे , ते हवे, हे दे आणि ते दे. पण “त्या:च देवाशी प्रेमाचा संवाद आपण कधीच साधत नाही, बापू आम्हांला ह्या मार्गाने निष्काम भक्तीच्या वाटेवर कसे पाऊल ठेवायचे हेच जणू काही हाताला धरून गिरवून घेतात.\nश्रीसाईसच्चरितात साईनाथ स्वत: सांगतात की माझ्या गुरुने मला हीच एक्मात्र सेवा दिली\n“तुझे रूप मी पाहणे दुजे काही न दिसणे” हे सांगणारे आद्यपिपाही रात्री झोपतांना असेच साईनाथांना खूप प्रेमाने न्याहाळायचे आणि म्हणूनच “त्या साई-अनिरुध्दाने ” त्याचीच ग्वाही “अखंड राम लाधाल ” ही काकांच्या अंतिम चरणीं पूर्तता करवून पटविली,\nकर्दम ऋषी आणि देवहूतीने आदिमातेचे प्रथम चरण पृथ्वीवर पडताना हेच फक्त प्रेम आणि प्रेम ओतले तिला पाहताना , न्याहाळताना आणि त्याच सर्वश्रेष्ठ प्रेमभावातून जन्मास आला तो “विच्चैकार”\nबापूराया तुझी ही शिकवण आचरणात आणून तुला आणि चण्डिकाकुलास असेच फक्त प्रेमाने न्याहाळता येऊ दे हेच मागणे….जेणेकरून मोठ्य़ा आईचे रुप नयनी दाटेल आणि तिचे गुण आठवून प्रेमाचे भरते येइल…\nसीरिया में चल रहें संघर्ष का दायरा बढ़ने की संभावना\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-infog-tips-for-happy-life-in-marathi-5863379-PHO.html", "date_download": "2018-09-26T01:31:50Z", "digest": "sha1:EAQIUSDUEAXTDR2X6KO5F7X2YUXOVVMO", "length": 5215, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tips for happy life in marathi | सुखी आणि आनंदी जीवनासाठी या 8 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसुखी आणि आनंदी जीवनासाठी या 8 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा\nस्वत:च्या अानंदाचा विचार करणे सर्वात आवश्यक असते. मात्र, इतरांचा विचार करता करता आपण बरेचदा\nस्वत:च्या अानंदाचा विचार करणे सर्वात आवश्यक असते. मात्र, इतरांचा विचार करता करता आपण बरेचदा स्वत:विषयी विचार करणेच सोडून देतो. आपल्याला आनंदी राहावेसे वाटत असेल किंवा सुखी आयुष्य जगायच�� असेल तर आजपासूनच काही कामे बंद करून टाका. पुढे जाणून घ्या, इतर कामांविषयी...\nगावातील लोक बुध्दांना म्हणाले- त्या स्त्रीकडे जाऊ नका, नंतर बुध्दांच्या एका गोष्टीमुळे सर्व पुरुष झाले लाजिरवाणे\n​दैनंदिन कामाशी संबंधित या 5 चुका कुणीही करू नयेत, यामुळे कमी होते आयुष्य आणि नष्ट होतो पैसा\nपैसा, सुंदर पत्नी आणि आज्ञाधारक मुलासहित या 6 गोष्टी असलेला व्यक्ती कधीही दुःखी होत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Women-wrestling-at-titravani-in-Shirur-taluka/", "date_download": "2018-09-26T01:20:13Z", "digest": "sha1:ZK5TH76UHGLWKMN5VAU3OX7ES5UMN3Y4", "length": 7048, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावित्रीच्या लेकीची कुस्तीच्या आखाड्यात मुसंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › सावित्रीच्या लेकीची कुस्तीच्या आखाड्यात मुसंडी\nसावित्रीच्या लेकीची कुस्तीच्या आखाड्यात मुसंडी\nआर्वी : जालिंदर नन्नवरे\nकुस्ती हा खेळ पुरुषांनी खेळायचा अणि कुस्त्याचा फड गाजवायचा हे जणू ठरलेलेच होते, परंतु मागील वर्षापासून महिलांनी देखील या कुस्तीच्या फडात जोरदार मुसंडी मारली असून कित्येक पुरुष मल्लाना फडातील धूळ चारतानाचे थराथरक चित्र सध्या ग्राहक भागातील यात्रेतील कुस्तीच्या फडात पाहण्यासाठी मिळत आहे.\nकुस्ती हा गावच्या मातीतला रांगडा खेळ. राज्यात कुस्तीचा खेळ चांगलाच लोकप्रिय आहे. गावोगावच्या यात्रा, जत्रांमध्ये कुस्त्याचा फड आयोजित केला जातो. पंचक्रोशीतील मल्ल या ठिकाणी आपली ताकद दाखवत प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवतात, परंतु आता बदलत्या काळात कुस्तीचा फ ड महिला, मुलीही गाजवताना दिसत आहेत. पालकही मुलींना कुस्ती खेळासाठी प्रोत्साहन देत असून या खेळाकडे करिअर म्हणूनही पाहिले जाऊ लागले आहे.\nशिरूर तालुक्यातील तिंतरवणी येथे हनुमान जयंती निमित्ताने जत्रेचे आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले होते. या जत्रेत कुस्त्याचेही आयोजन झाले होते. कुस्त्याचा हंगाम रंगात आलेला असताना अचानक दोन मुलींनी मैदानावर एंट्री घेतली आणि आपल्यातील कसब दाखवत उपस्थितांना थक्क केले. तिंतरवणीसारख्या ग्रामीण भागात मुलींना कुस्��ीचे प्रशिक्षण देऊन मैदानात उतरवले गेल्याने याची चर्चा होत आहे.\nगावोगावी पहेलवानांसाठी तालमी, व्यायामशाळा उभारण्यात आलेल्या आहेत. अनेक मोठ्या शहरांमध्ये कुस्ती प्रशिक्षण केंद्रेही आहेत, परंतु मुलींसाठीचे प्रशिक्षण केंद्र जवळपास नसल्याने अडचणी येत आहेत. मुलींसाठी कुस्तीचे प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू झाल्यास ग्रामीण भागातील मुली या खेळात नक्कीच यश मिळवू शकतील.\nजिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन\nधानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nअपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nश्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/yes-congress-ncp-offered-me-says-eknath-Khadse/", "date_download": "2018-09-26T01:41:16Z", "digest": "sha1:62D57NIWY35GAGZM7EIVNPW2WPGZB5SX", "length": 12132, "nlines": 57, "source_domain": "www.pudhari.news", "title": " होय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › होय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे\nहोय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे\nनागपूर : उदय तानपाठक\nहोय, मला काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातून ऑफर आहे, कार्यकर्त्यांकडूनही दबाव वाढतो आहे, मात्र मी भाजपा सोडून कुठेही जाणार नाही, असे खळबळजनक विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज केले आहे. मात्र आपल्या चौकशीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. मी प्रस्थापित आहेच, त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्‍न येतो कुठे असा प्रश्नही त���यांनी उपस्थित केला.\nमंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाणार की नाही, याचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र खडसेंचे पुनर्वसन करण्याची गरज नाही, तर तर पक्षाचे प्रस्थापित नेते आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातील पुनर्प्रवेशापुढे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.\nपुण्यातल्या एका भूखंडखरेदी प्रकरणी एमआयडीसीवर दबाव आणल्याच्या आरोपामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यानी गेल्या काही दिवसांपासून विधानसभेत स्वपक्षाच्या मंत्र्यांनाच अडचणीत आणण्यास सुरूवात केली आहे.\nनागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडक्वार्टर त्यामुळे इथे अधिवेशन असले, की भाजपाच्या आमदारांना रेशीमबागेत बोलावून बौध्दिक दिले जाते. नव्यांना संघाची ओळख आणि जुन्यांना उजाळा, असा या बौध्दिकामागचा उद्देश असतो. आज असेच बौध्दिक रेशीमबागेत होते. त्यास एकनाथ खडसे आणि आशिष देशमुख या दोन आमदारांनी दांडी मारली. त्याखेरीज अन्य काही आमदारदेखील अनुपस्थित होते. पण, चर्चा झाली ती खडसे आणि देशमुख यांच्या अनुपस्थितीचीच त्यामुळे इथे अधिवेशन असले, की भाजपाच्या आमदारांना रेशीमबागेत बोलावून बौध्दिक दिले जाते. नव्यांना संघाची ओळख आणि जुन्यांना उजाळा, असा या बौध्दिकामागचा उद्देश असतो. आज असेच बौध्दिक रेशीमबागेत होते. त्यास एकनाथ खडसे आणि आशिष देशमुख या दोन आमदारांनी दांडी मारली. त्याखेरीज अन्य काही आमदारदेखील अनुपस्थित होते. पण, चर्चा झाली ती खडसे आणि देशमुख यांच्या अनुपस्थितीचीच कारण हे दोन्ही नेते सध्या नाराज आहेत.\nएकनाथ खडसे यांनाच याबद्दल विचारले, तर त्यांनी तब्येतीच्या कारणामुळे आपण रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासवर्गाला जाऊ शकलो नाही, असे सांगितले. पाय दुखावल्यामुळे रात्रभर रूग्णालयात होतो, आणि तसा निरोपदेखील आपण नेत्यांना पाठवला आहे असे ते म्हणाले.\nगेले काही दिवस तुम्ही सरकारला कोंडीत पकडता आहात. प्रश्‍नोत्तरांच्या तासात किवा लक्षवेधीवरच्या चर्चेत आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर टिकेचे प्रहार करीत आहात, आणि त्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही आमदारांची साथ मिळताना दिसते, याचा अर्थ काय असे विचारले असता, जनते���े प्रश्‍न लवकरात लवकर सुटावेत हीच भावना त्यामागे असते, आणि याच भावनेने अन्य पक्षांचीही साथ मिळते बाकी कोणताही अर्थ काढू नका, असे खडसेंनी सांगितले.\nखडसे यांची उत्तरे त्यांच्याच शब्दात :\nसभागृहात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी तुम्हाला पक्षात येण्याची ऑफर दिली, अशा ऑफर अन्य पक्षातूनही येत आहेत काय तुमचे उत्तर काय असते त्यांना\nखडसे : हे पहा, मी गेली चाळीस वर्षे जनसंघ आणि नंतरच्या भाजपासाठी काम करत आहे. हा पक्ष राज्यभरात नेण्यासाठी मी देखील खस्ता खाल्ल्या आहेत. अलिकडच्या काही घटनांमुळे मी मंत्रिपदावरून बाजूला झालो असलो, तरी त्यामुळे मी नाराज होऊन पक्ष सोडेन असे नाही. एक मात्र खरे आहे, की चार दशके राजकारणात असल्याने मी सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. नाथाभाऊ आपल्यासोबत असावे, यासाठी मित्रत्वाच्या नात्याने कधी गंमतीने, तर कधी गंभीरपणे विचारणा होते. पण, मी सत्तेसाठी नव्हे, तर पक्ष वाढला पाहिजे, जनतेचे प्रश्‍न सुटले पाहिजेत, यासाठी झटत आलो. केवळ सत्ता हवी असते, तेच इकडून-तिकडे तिकडून इकडे जातात. माझे कार्यकर्तेही सांगतात, किती दिवस अपमान सहन करायचा, किती छळ सोसायचा.\nचूक असेल तर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी दूध का दूध आणि पानी का पानी करा, असे माझेही मत आहे. सत्य असेल तर बाहेर यावे, मी कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन केलेले नाही. मात्र, कुणीही किरकोळ व्यक्तीने आरोप करायचे आणि त्यावरून चौकशी मागे लावून द्यायचे हे बरोबर नाही. आणि मंत्री असलेल्या अनेकांची सध्या चौकशी सुरू आहेच की, त्यांना कुठे मंत्रिपद सोडावे लागलेय त्यामुळे मंत्री असतानाही चौकशी सुरू ठेवता येते.\nहिवाळी नव्हे, पावसाळी अधिवेशन नागपुरात\nहोय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे\nमराठी सिनेमांना मल्‍टिप्‍लेक्‍सचा नकार का\nहिंदीवाल्यांची दादागिरी खपवून घेणार नाही : मनसे\nतरुण आमदारांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर आघाडीसाठी दबाव\nपाचशे उठाबशा काढणाऱ्या विजयाला डिस्चार्ज (व्हिडिओ)\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत���वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Lok-Sabha-Shiv-Sena-will-fight-says-Chandrakant-Jadhav/", "date_download": "2018-09-26T01:46:05Z", "digest": "sha1:CJ2NZMS2C25NEUOG6EKGUAZEYAUOAB7X", "length": 6729, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा लोकसभा शिवसेना लढवणारच : चंद्रकांत जाधव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा लोकसभा शिवसेना लढवणारच : चंद्रकांत जाधव\nसातारा लोकसभा शिवसेना लढवणारच : चंद्रकांत जाधव\nसातारा लोकसभेची जागा शिवसेना सोडणार नसून याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेऊन याबाबत मागणी करणार आहे. ही जागा शिवसेनाच जिंकणार असल्याचा विश्‍वास शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.\n1996 साली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले व विद्यमान खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा पराभव करण्याचा इतिहास हा शिवसेनेच्या नावावर आहे. त्यावेळचे सेनेचे उमेदवार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी या बलाढ्य दोन्ही उमेदवारांचा पराभव करून शिवसेनेने सातारा लोकसभेच्या या जागेवर कब्जा केला होता. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रात पहिले आमदार निवडून देण्याचा बहुमानही सातारा लोकसभा मतदारसंघातील जावली तालुक्याला मिळाला होता.\nविद्यमान खासदारांना पराभूत करण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेतच आहे. म्हणून सर्व शिवसैनिकांमध्ये सातारा लोकसभेसाठी उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील शिवसैनिकांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. ही जागा जिंकून शिवसेना पुन्हा इतिहास निर्माण करणार आहे. त्यामुळेच शिवसेनेचे शिष्टमंडळ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची लवकरच भेट घेवून कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेनेच लढवावी अशा प्रकारचा आग्रह धरणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात अडीच लाख मतदारांची वोट बँक ही कायम शिवसेनेची आहे. तसेच मतदारसंघातही गावोगावी दौरे सुरू असून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी जोरदार सुरू आहे. त्यामुळे गावोगावी शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना एकत्र करण्यात यश मिळत आहे, असेही चंद्रकांत जाधव यांनी म्हटले आहे.\nकोर्‍या पाटीचा व स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार दिल्यास शिवसैनिक हे शिवधनुष्य पेलून ही जागा राज्यात जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. युती होवो अथवा ना होवो सातारा लोकसभेची जागा शिवसेनाच ताकदीने लढवणार असल्याचा विश्‍वास चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/2f51c822e3/to-start-a-revolution-in-the-agricultural-sector-subhash-attractive-lodhe-had-once-sold-on", "date_download": "2018-09-26T01:40:44Z", "digest": "sha1:OEMTXBETF5VMQK72HXHW6JTPEEETQZP3", "length": 34126, "nlines": 94, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "कृषी क्षेत्रात क्रांतीची सुरवात करणारे सुभाष मनोहर लोढे यांनी कधीकाळी रस्त्यावर विकली होती घड्याळं", "raw_content": "\nकृषी क्षेत्रात क्रांतीची सुरवात करणारे सुभाष मनोहर लोढे यांनी कधीकाळी रस्त्यावर विकली होती घड्याळं\nगरिबी आणि गावातील दुष्काळग्रस्त परिस्थिती यातच लहानपण गेले... लहानपणीच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.... बीटेकची डिग्री घेऊनही नोकरी मिळाली नाही... नोकरी मिळाली नाही म्हणून रस्यावर घड्याळं विकली... नोकरी नसल्यामुळे कितीतरी दिवस फक्त दोन समोसे खाऊनच भूक भागवली.... कंप्यूटरशिक्षण कामात आले... सॉफ्टवेयर कंपनीमध्ये मिळाली चांगली नोकरी.... मात्र एके दिवशी गावात गेले असता नवा मार्ग मिळाला .... लाखो रुपयाची नोकरी सोडून नवीन मार्ग स्वीकारला आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करायचे ठरवले ....\nसुभाष मनोहर लोढे हे शहरात नोकरी करत असताना नेहमी आपल्या गावी ये-जा करायचे. असेच एकदा गावी गेले असताना त्यांनी एक अशी गोष्ट पहिली जी त्यांना खूप विचित्र वाटली. एक मेंढपाळ स्मार्ट फोन वापरत होता. त्यांना एक गोष्ट समजली नाही की, एक कमी शिकलेला गरीब मुलगा स्मार्ट फोन कसं काय खरेदी करून शकतो आणि खरेदी जरी केला तरी त्याचा वापर त्याला कसं काय जमू शकतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी आपल्या भावाला विचारपूस केली. सुभाष यांना भावाकडून जी माहिती मिळाली ती तर आणखीनच आश्चर्यचकित करणारी होती. त्यांना कळले की तो मेंढपाळ स्मार्ट फोनचा वापर मटका, जुगार खेळण्यासाठी करतो. स्मार्ट फोन खरेदी करण्यापूर्वी या मेंढपाळाला जुगाराचा डाव लावण्यासाठी खूप दूर जावे लागायचे. त्यासाठी तो मोटरसायकलने जायचा आणि जुगाराचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यवस्थापकाकडे डाव लावायचा, मात्र स्मार्ट फोन खरेदी केल्यानंतर त्याला दूर जाण्याची गरज भासत नव्हती. तो व्हाट्सएप्पच्या माध्यमातून आपला डाव लावायचा आणि त्याचे परिणामही त्याला व्हाट्सएप्पवरच मिळायचे. सुभाष यांच्या लक्षात आले की गावातही टेक्नॉलॉजीचा वापर होऊ लागला आहे, मात्र त्यांना दुखः झाले की मेंढपाळ या टेक्नॉलॉजीचा वापर चुकीच्या आणि बेकायदा गोष्टींसाठी करत आहे.\nहे काम करत असतानांच त्यांना आणखी एका वेगळ्याच गोष्टीचा शोध लागला. जेव्हापासून मेंढपाळ जुगार खेळायला लागला होता आणि मोटरसायकलवर दूरवर जाऊन डाव लावत होता, तेव्हा गावातल्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान व्हायचे. मात्र जेव्हापासून मेंढपाळाने स्मार्ट फोन चा वापर करायला सुरवात केली आणि मोटरसायकलवरून जाणे बंद केले तेव्हापासून गाववाल्यांचे कमी नुकसान होऊ लागले. ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी होती, मात्र खरी होती. व्हायचे काय की गावातील लोकं आपली जनावरं मेंढपाळाच्या स्वाधीन करायचे. जेणेकरून तो जनावरांना चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊन चारा खाऊ घालेल. जनावरांना मेंढपाळाच्या ताब्यात देऊन शेतकरी शेती करायला निघून जायचे. शेतीकाम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आपली जनावरं पुन्हा घेऊन जायचे. एकप्रकारे मेंढपाळाची शेतकऱ्यांना खूप मदत व्हायची. मात्र जेव्हापासून मेंढपाळाला जुगार खेळण्याचा वाईट नाद लागला तेव्हापासून शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली.\nमटका खेळण्यासाठी मेंढपाळाला इतकी घाई व्हायची की तो शेतकऱ्यांच्या जनावरांना वेळेच्या आधीच आणून सोडायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे शेतातील काम अर्धवट सोडून यावे लागायचे. मेंढपाळाचा जुगाराचा शौक त्यांना खूप महागात पडत होता. त्यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत होते मात्र जेव्हापासून मेंढपाळाने स्मार्ट फोन खरेदी केला तेव्हापासून शेतकऱ्यांची ही अडचण दूर झाली. मेंढपाळाला आता जुगार खेळण्यासाठी अड्डयावर जावे लागत नव्हते, त्यामुळे तो जनावरांना सांभाळू शकत होता. सुभाष यांना मेंढपाळाबद्दल माहिती मिळाली, त्यांच्या मनात वेगवेगळे नवीन विचार येऊ लागले. त्यांनी असा विचार केला की जर गावात मेंढपाळ जर स्मार्टफोनचा वापर करू शकतो तर इतर लोकं का नाही करू शकणार\nमेंढपाळ तर स्मार्ट फोनचा वापर चुकीच्या कामासाठी करत आहे, मात्र इतर शेतकरी त्याचा वापर चागल्या कामासाठी का नाही करू शकत स्मार्टफोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती पोहोचवली जाऊ शकते ज्याचा त्यांना फायदा होईल. आणि याच प्रश्नांचे उत्तरं शोधता शोधता सुभाष यांच्या मनात क्रांतिकारी विचार आले. त्यांनी स्मार्ट फोन सारख्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत शेतीविषयक उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा निर्धार केला. ज्यामुळे त्यांना शेती करताना फायदा होईल. तिथून काही दिवसातच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली.\nसुभाष यांनी हवामानविषयी माहिती, मातीची गुणवत्ता, बि-बियाने, खते, रसायने, बाजारात सुरु असलेले विविध उत्पादनाचे भाव याविषयीची संपूर्ण माहिती स्मार्ट फोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवण्याच्या दिशेने काम सुरु केले. शेतकऱ्यांना मदत करण्याचा त्यांचा निर्धार पक्का होता, त्यासाठी त्यांनी आपल्या लाखो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडले. मार्च २०१५ मध्ये नोकरी सोडल्यानंतर सुभाष यांनी देशातल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी अॅग्रोबुक नावाचे स्टार्टअप सुरु केले. Agrowbook.com च्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा देशात आयटी टेक्नोलॉजी आणि स्मार्ट फोनच्या माध्यमातून शेतीसंबंधी, पशुपालन आणि मत्स्य व्यवसायासंबंधी शेतकऱ्यांना लाभदायक अशी माहिती द्यायला सुरवात केली. . Agrowbook.com च्या माध्यमातून सुभाष शेतकऱ्यांना शेतामध्ये भरघोस उत्पन्न कसे घ्यायचे याविषयीही माहिती देत आहे. देशात आणि परदेशात शेतीविषयी नवनवीन संशोधनाबद्दलही आता शेतकऱ्यांना माहिती मिळत आहे. agrowbook.com ला राष्ट्रीय ग्रामीण अनुसंधान प्रबंधन अकादमी तर्फेही मदत मिळत आहे. या मदतीमुळेच त्यांना देशात कृषी क्षेत्रात ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या शेतीसाठी उपयुक्त अशा सशोधनाबद्दल माहिती मिळत आहे. या स्टार्टअपचा राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थान बरोबरही करार झालेला आहे. या करारमार्फत agrowbook.com रूरल टेक्नोलॉजी पार्क ची माहिती देशभरात प्रसारित करत आहे.\nसुभाष यांचा प्रयत्न आहे की, आयटी टेक्नोलॉजी आणि आधुनिक अशा सहजरीत्या उपलब्ध इलेक्ट्रॉनिक वस्तुच्या माध्यमातून देशभरातले शेतकरी जोडले जावे, जेणेकरून ते आपापसात ज्ञान-विज्ञान, स्वानुभव, यशस्वी प्रयोगाची माहिती एकमेकांना सांगतील आणि त्याद्वारे स्वतःची प्रगती साधतील. Agrowbook.com हे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे वीज, पाणी, धान्य याविषयीची योग्य वेळेस योग्य माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे उपायही सुभाष आपल्या या स्टार्टअपच्या या माध्यमातून सांगत आहे. Agrowbook.com वर त्यांनी अनेक उपयुक्तता दर्शवणारे व्हिडीओ सुद्धा टाकले आहे, जे पाहून शेतकरी बरेच काही शिकू शकतात, माहिती घेऊ शकतात. Agrowbook चे अॅपही उपलब्ध करण्यात आले आहे.\nसुभाष सांगतात की, “ही तर केवळ सुरवात आहे, अजून बरेच काम करावयाचे आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आणखी बरीच माहिती गोळा करायची आहे.” महत्वाची गोष्ट म्हणजे सुभाष यांनी Agrowbook.com चा विस्तार करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विकासाचे नवीन मार्ग दाखवण्यासाठी मोठी योजनाही तयार केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारी आणि गैर-सरकारी संस्था, संशोधन केंद्र, शेतकरी संघटनांशी जोडले गेले आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी झटणारे सुभाष हेही शेतकरी कुटुंबातलेच आहे. लहानपणापासूनच ते शेतीशी जोडले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ते योग्य पद्धतीने जाणतात आणि समजून घेतात. सुभाष यांनीही त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. गरिबी आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा त्यांनी अनेकवेळा सामना केला आहे.\nजीवनात पदोपदी संघर्ष करत विकास साधणाऱ्या सुभाष यांची कहाणी निश्चितच प्रेरणादायी आहे. यवतमाळ जिल्यात वणी या गावात सुभाष यांचा ७ डिसेंबर १९७९ मध्ये जन्म झाला. वडिलांचा शेती व्यवसाय होता आणि आपल्या सात एकर जमिनीवर शेती करून ते आपले कुटुंब चालवायचे. पण ज्या भागात त्यांची शेती होती त्या भागात पावसाचं प्रमाण फारच कमी होतं. नेहमी दुष्काळसदृश परिस्थिती असायची. यवतमाळ जिल्हा संपूर्ण देशभरात शेतकरी आत्महत्येमुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या जिल्यात पावसाचा नेहमीच अभाव असल्यामुळे इथला शेतकरी कायम चिंतेत असतो. अशा दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या सुभाष यांच्या वडिलांना नेहमीच वाटायाचे की आपल्या मुलाने खूप शिकावे आणि चांगली नोकरी करावी. सुभाष यांच्या वडिलांनी त्यांच्या शाळेचा दाखला जिल्हा परिषदेच्या शाळेत केला. या ठिकाणी त्यांनी पाचवी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे संपूर्ण शिक्षण मराठी मिडीयममधून झाले. त्यानंतर सुभाष यांनी सहावी ते आठवी पर्यंतच शिक्षण यवतमाळच्या नवोदय विद्यालयमधून घेतले. त्यानंतर शाळेमार्फत आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जम्मू-कश्मीर मध्ये जाऊन शिकण्याची संधी मिळाली. सुभाष यांनी दोन वर्ष जम्मू-कश्मीरच्या नवोदय विद्यालय मधून शिक्षण घेतले. जम्मू-कश्मीरमध्ये दहावीची परीक्षा पास केल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी वणीला आले. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयातून त्यांनी बारावीची परीक्षा पास केली.\nशाळेचा अभ्यास सुरु असताना सुभाष यांना जेव्हा केव्हा वेळ मिळायचा ते आपल्या वडिलांना शेती कामात मदत करायचे. लहानपणापासूनच त्यांनी शेतीचे काम करायला सुरवात केली होती. तरुण वयात त्यांना शेतीची संपूर्ण कामं करायला जमायची. म्हशीचे दुध काढण्यापासून त्याची विक्री करणे तसेच जनावरांना चारा खाऊ घालायचे कामही सुभाष करायचे. बारावीच्या परीक्षेनंतर सुभाष यांना गुणवतेवर आणि प्रवेश परीक्षेच्या गुणांवर शेगाँव इंजीनियरिंग कॉलेज मध्ये सीट मिळाली. १९९८ ते २००२ पर्यंत सुभाष यांनी याच कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बीटेक (इलेक्ट्रिकल्स - पॉवर) ची डिग्री मिळवली.\nबीटेकची डिग्री मिळाल्यावर सुभाष आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला की आता त्यांना चांगल्या ठिकाणी, चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. नोकरीमुळे आर्थिक अडचणी दूर होतील. मात्र तसे झाले नाही, सुभाष यांना लगेचच नोकरी मिळाली नाही. नोकरी मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी पायपीट करावी लागली. शिक्षण असूनही त्यांना नोकरी मिळत नव्हती. घरातून जरी त्यांच्यावर कुठलाही दबाव नसला तरी सुभाष यांना माहित होते की, आपल्या घरातले आपल्याला चांगली नोकरी मिळेल अशी आशा बाळगत आहे. आणि त्यांची ही अपेक्षा स्वाभाविकच होती. कारण सुभाष यांच्या आई-वडिलांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करायला बरे��� पैसे खर्च केलेले होते. नोकरी न मिळाल्यामुळे सुभाष यांची मनस्थिती फार वाईट होती. ते बेचैन होते. नोकरी मिळावी म्हणून ते नागपूरला गेले. जेव्हा तिथेही नोकरी नाही मिळाली तेव्हा त्यांनी निराश होऊन रस्त्यांवर घड्याळ विक्रीचे काम सुरु केले.\nसंघर्षाच्या त्या दिवसांच्या आठवणी सांगताना सुभाष म्हणाले की, “ मी नोकरी मिळावी म्हणून नागपूरला गेलो होतो. तिथे मी भावाच्या एका मित्राकडे रहायचो. नोकरीसाठी खूप भटकंती केली मात्र नोकरी मिळाली नाही. मला कळत नव्हते की मी काय करू. खाली मनात अनेक विचार यायला लागले. त्या परिस्थितीत मी काही दिवस रस्त्यावर गॅजेटही विकले. मात्र लवकरच मला लक्षात आले की, माझा जन्म या कामासाठी नाही झाला.”\nबिना नोकरीचे ते दिवस किती वेदनादायी होते याचे उदाहरण म्हणून सुभाष यांनी आम्हाला सांगितले की, “फक्त दोन समोसे खाऊन मी रहात होतो, अशा परिस्थितीत मी सात-आठ महिने नागपूरमध्ये घालवले होते, जे मी कधीही विसरू शकणार नाही.”\n२००३ मध्ये सुभाष यांना नोकरी मिळाली. मुंबईच्या ऐरोली भागात श्रीराम पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये त्यांना लेक्चररचे काम मिळाले. या ठिकाणी वर्षभर शिकवल्यानंतर त्यांना ठाण्याच्या केसी कॉलेज ऑफ़ इंजीनियरिंगमध्ये प्लेसमेंट ऑफिसरची नोकरी मिळाली. इथे काम करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना नोकरी लावून देण्याचे काम केले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इनफ़ोसिस, टीसीएस सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी लावून दिली होती. विद्यार्थ्यांना नोकरी देतानाचे काम करत असतानाच सुभाष यांच्या लक्षात आले की, ज्या विद्यार्थ्यांना ते नोकरी मिळवून देत होते त्यांना सुभाष यांच्यापेक्षा जास्त पगार होता. त्यांना हेही जाणवले की साॅफ्टवेअर कंपन्या जास्त पगार देतात आणि तिथे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे सुभाष यांनी सॉफ्टवेयर प्रोग्रामिंग शिकायला सुरवात केली. सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी संबंधीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना यूनिसिस नावाच्या कंपनीत नोकरी मिळाली. सॉफ्टवेयर प्रोग्रामिंग शिकण्याचा त्यांचा निर्णय फायद्याचा ठरला. पुढे त्यांनी याच क्षेत्रात खूप प्रगती केली. जवळजवळ चार वर्ष यूनिसिस मध्ये काम केल्यानंतर त्यांनी कंपनी बदलली. नऊ महिने त्यांनी हेक्सावेर टेक्नोलॉजीज मध्ये काम केले. फेब्रुवारी २०११ मध्ये ते हारस्को कॉर्पोरेशन मध्ये रुजू झाले.\nनोकरी करतानाच सुभाष यांनी त्यांच्या ग्रामीण भागातील शिकलेल्या तरुणांना मदत करण्याच्या हेतूने ग्रामीण बिज़नेस प्रोसेस आउटसोर्सिंग कंपनी अर्थात ग्रामीण बीपीओ सुरु केले. मुंबईच्या एका रिसोर्टचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने हे बीपीओ सुरु करण्यात आले होते. नोकरी करत असतानाच अधूनमधून सुभाष आपल्या गावी यायचे. असेच एकदा गावी आले असताना त्यांना मेंढपाळ आपल्या स्मार्ट फोन च्या माध्यमातून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. आणि मग एक नवीन विचार घेऊन ते शहरात आले. लाखो रुपयांची नोकरी सोडून दिली आणि Agrowbook.com सुरु केले. Agrowbook.com मुळे कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रात एका नव्या सकारात्मक क्रांतीची सुरवात झाली.\nयासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा\nआता वाचा संबंधित कहाण्या :\nलहानपणी थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करणारे करुणाकर रेड्डी आज ७५ लाख लोकांना उपलब्ध करून देत आहे शुद्ध पिण्याचे पाणी\nअमेरिकेतून शिक्षण घेऊनही देशातल्या शेतक-यांना शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांचे धडे देणारे, “चंद्रशेखर भडसावळे” \nएका संगणक अभियंत्याने स्व:बळावर पर्यटनासाठी विकसित केले 'ईको टूरीझम'\nगरिबाला त्याचा मनोभंग होण्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात आहे डॉक्टर ‘राकेश यादव’\nशिस्त, परिश्रम, आणि दृढ निश्चयातून डॉ. संजीव बगई झाले विशिष्ट आणि विवेकी डॉक्टर\nमध्यमवर्गीय कुटूंबाच्या संघर्षातून उभारलेल्या, उद्यमी राजू जोशी यांच्या 'पाणी शुध्दीकरण' अभियानाची कहाणी\nदिव्यांगत्वावर मात करणा-या निर्मलकुमार यांचे समूह परिवहन क्षेत्रात क्रांतीकारी पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/b88e47e1eb/producer-director-oscar-nomination-games-experience-in-rich-wealth-pore", "date_download": "2018-09-26T01:40:53Z", "digest": "sha1:MVCKPVQ5FXWT2DYN6ZAJ6POLQBCTGUW7", "length": 14395, "nlines": 93, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "ऑस्कर नामांकन स्पर्धेतला समृद्ध अनुभव- निर्माती-दिग्दर्शिका समृद्धी पोरे", "raw_content": "\nऑस्कर नामांकन स्पर्धेतला समृद्ध अनुभव- निर्माती-दिग्दर्शिका समृद्धी पोरे\nकाही दिवसांपूर्वी हेमलकसा हा हिंदी सिनेमा ऑस्करच्या नामांकन यादीच्या स्पर्धेत आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि चर्चेचा महापूर आला. काहींना ही बातम�� म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट वाटला तर काहींना स्वागतार्ह बाब वाटली. पण या सगळ्यात नोंद घेण्याची बाब होती ती हेमलकसा या हिंदी सिनेमाची. २०१४च्या वर्षात 'डॉ.प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांच्यावर आलेला हा चरित्रात्मक सिनेमा. प्रकाशजींचे अमुल्य असे सामाजिक वर्ष या सिनेमानिमित्ताने मराठीच्या रुपेरी पडद्यावर आले.\nहेमलकसा हा याच मराठी सिनेमाचा काही भाग हिंदी भाषेत परत शुट करुन तयार झालेला सिनेमा. ज्याचा ऑस्करपर्यंतचा प्रवास ही तेवढाच थरारक आहे. समृद्धी सांगतात, “डॉ.प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा तयार झाला पण त्यावर्षी हा सिनेमा काही अपरिहार्य कारणामुळे मला राष्ट्रीय पुरस्कारासाठी पाठवता आला नाही, ज्याची खंत मला आजही आहे. भारतातनं सिनेमा जेव्हा ऑस्करसाठी पाठवला जातो त्या आधी भारतातली ज्युरी सिनेमांची एक यादी बनवते आणि त्यातनं योग्य सिनेमा ऑस्करसाठी भारताची ऑफिशिअल एंट्री म्हणून पाठवला जातो.”\n“प्रत्येक इच्छुक निर्मात्याला या यादीत सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्या प्रक्रियेनंतरच सिनेमा ज्युरींपर्यंत पोहचतो. मी ही प्रक्रिया मला आई व्हायचंय या माझ्या पहिल्या सिनेमाच्या वेळी अनुभवली होती पण प्रकाश बाबा आमटे सिनेमाच्या वेळेला पुन्हा एकदा काही कारणांमुळे मला ही प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. सर्वांनाच माहीती आहे की यावर्षाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी कोर्ट सिनेमाची भारतातली ऑफिशिअल एंट्री म्हणून निवड झाली होती हा सिनेमाही आता या स्पर्धेतनं बाहेर पडलाय ज्याचे दुःखं मला आहे. ”\nसमृद्धी पुढे सांगतात “ऑस्करसाठी कोर्टची अधिकृत निवड झाल्यानंतर मी माझा हेमलकसा हा हिंदी सिनेमा स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. कोर्ट हा सिनेमा ऑस्करच्या फॉरेन फिल्म लँग्वेज विभागाच्या स्पर्धेत होता तर माझा हा सिनेमा ऑस्कर नामांकनासाठीच्या खुल्या विभागात समाविष्ठ होणार होता. मी ही उत्सुकतेने कामाला लागले.”\nखरंतर डॉ.प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा तोपर्यंत प्रदर्शित होऊन विविध पुरस्कारांचा मानकरी ठरलेला. पण ऑस्करच्या स्पर्धेत समृद्धी यांनी हेमलकसा हा डॉ. प्रकाश बाबा आमटे याचा हिंदी रिमेक पाठवला.\nज्याबद्दल समृद्ध�� सांगतात, “ऑस्करच्या खुल्या विभागासाठी म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमा विभाग, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेता या विभागासाठी मी सिनेमा पाठवत होते आणि या विभागाच्या निकषानुसार हे स्पष्ट होते की येणारा सिनेमा हा पूर्णपणे कोरा असावा म्हणजे तो कुठेही प्रदर्शित झालेला किंवा त्याचे पब्लिक स्क्रिनिंग झाले नसावे. त्यामुळे हेमलकसा या सिनेमाला ऑस्करच्या या स्पर्धेसाठी पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला.”\nसिनेमा तर पाठवला पण पुढे फक्त प्रतिक्षा करणे एवढेच त्यावेळी हातात होते. आणि एक दिवस अचानक समृद्धीला त्यांच्याकडून एक मेल आला ज्यात हा सिनेमा ऑस्कर नामांकनाच्या स्पर्धेत सहभागी झालाय असे नमूद करण्यात आले होते. यानंतर खरी लढाई सुरु झाली. कारण तीनशे सिनेमांच्या यादीत हेमलकसा समाविष्ट झाल्यानंतर आता ऑस्करच्या ज्युरीपर्यंत हा सिनेमा पोहचवायचा होता.\nसमृद्धी सांगतात, “ही प्रक्रिया जेवढी मानसिक आणि शारीरिक रित्या थकवणारी असते तेवढीच खर्चिक आहे. कारण ऑस्करच्या या ज्युरी मेंबर्ससाठी तुम्हाला तुमच्या खर्चाने स्क्रिनिंग आयोजित करावे लागते तेही लॉस एंजलिसमध्ये त्यांनी ठरवून दिलेल्या सिनेमागृहात. इतकंच नाही तर त्यांनी ठरवून दिलेल्या पब्लिक रिलेशन्स कंपनीची तगडी फी भरुन आपला सिनेमा तिथे सतत दोन आठवडे दाखवावा लागतो, तिथल्या स्थानिकांना आणि मान्यवरांना सिनेमाबद्दल माहीती द्यावी लागते. यानंतर रितसर वोटिंग होतं आणि मग सिनेमा ऑस्करच्या अंतिम नामांकनामध्ये समाविष्ट होतो.”\nसध्या लॉस एंजलिसमध्ये वोटिंगची प्रक्रिया सुरु आहे. जी येत्या ८ जानेवारीपर्यंत सुरु राहील आणि फेब्रुवारीमध्ये अंतिम निकाल कळतील. हेमलकसा हा सिनेमा सध्या तिथे झळकतोय. आत्तापर्यंत ६५ टक्के ज्युरी मेंबर्सनी हा सिनेमा पहिला.\n“ऑस्करच्या या स्पर्धेत माझा सिनेमा किती तरतोय हे पहाणं उत्सुकतेचं असेलच पण त्याहीपेक्षा मला समाधान आहे की जे स्वप्न पाहीलं होतं ते खऱ्या अर्थानं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचतंय\". ऑस्कर निमित्ताने विविध राष्ट्रांमधले मान्यवर आणि प्रेक्षक हेमलकसाविषयी जाणून घेतायत, प्रकाशजींच्या कार्याची दखल घेतायत याचा समृद्धी यांना अत्यानंद आहे.\nकाही वर्षापूर्वी डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना आर्थिक कारणांमुळे अमेरिकन व्हिसा नाकारला गेला होता, आज त्���ांच्यावरचा हा सिनेमा लॉस एंजलिसच्या सिनेगृहात तिथल्या प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय. हा अनुभवही समृद्धी आणि भारतीयांसाठी ऑस्कर विजेत्याची जाणीव करुन देणारा आहे.\nनृत्य संस्कृतीला सातासमुद्रापार पोहोचविण्यात हेमा मालिनी यांचे मोलाचे योगदान- मुख्यमंत्री\nटॉकबिज'च्या रूपाने व्हाट्सऍपला पर्याय, पुण्यातील तरुणाची तंत्रज्ञानात गरुडझेप \nनटसम्राट सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर येणं ही स्वप्नपूर्ती..- दिग्दर्शक महेश मांजरेकर\nटेलिव्हिजन टीआरपीचा विचार न करता, गोष्टीशी प्रामाणिक राहून काम केलं तर यश तुमचंच - दिग्दर्शक मंदार देवस्थळी\nसहज सुटसुटीत प्रसुतीचा मॉडर्न पर्याय म्हणजे 'डान्स ऑफ बर्दींग'\nअश्विनी तेरणीकर : फिल्ममेकिंगप्रमाणे त्याचे प्रमोशनही एकजुट प्रयत्नांचा उत्तम नमुना बनू शकतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n37675", "date_download": "2018-09-26T01:06:54Z", "digest": "sha1:NVFTMLNQAAL7FTUAKWXSEXEOBTV4V5SF", "length": 10378, "nlines": 275, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Server Status for Pokemon GO Android खेळ APK (org.al.pokestatus) the.al द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली विविध\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Server Status for Pokemon GO गेम डाउन���ोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/04/wardha.html", "date_download": "2018-09-26T01:54:18Z", "digest": "sha1:HHYURIHZLJ2OHLRAEX33ZKFN7UFH6C5O", "length": 3040, "nlines": 41, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: वर्धा तालुका नकाशा मानचित्र", "raw_content": "\nवर्धा तालुका नकाशा मानचित्र\nवर्धा तालुका नकाशा मानचित्र\nआर्वी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nआष्टी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nकारंजा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nदेवळी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nवर्धा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nसमुद्रपूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nसेलू तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nहिंगणघाट तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/jhoting-committee-report-43266", "date_download": "2018-09-26T01:41:42Z", "digest": "sha1:BRBBX25SW5QTPMZ2MB7U4WK4G4XF66A6", "length": 12754, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "jhoting committee report न्या. झोटिंग समितीचा अहवाल लवकरच | eSakal", "raw_content": "\nन्या. झोटिंग समितीचा अहवाल लवकरच\nगुरुवार, 4 मे 2017\nभोसरी भूखंड गैरव्यवहाराच्या चौकशीचे काम संपले\nनागपूर - पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणामुळे अडचणीत आलेले भाजपचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. दिनकर झोटिंग समितीची कार्यवाही आज संपली असून, लवकरच समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.\nभोसरी भूखंड गैरव्यवहाराच्या चौकशीचे काम संपले\nनागपूर - पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणामुळे अडचणीत आलेले भाजपचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. दिनकर झोटिंग समितीची कार्यवाही आज संपली असून, लवकरच समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.\nभोसरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीची असलेली जमीन एकनाथ खडसे यांनी पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या नातेवाइकांच्या नावे विकत घेतली होती. या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती 22 जून 2016 रोजी नियुक्त केली होती.\nगेल्या 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या न्या. झोटिंग समितीची कार्यवाही आज संपली. एकनाथ खडसे यांच्या वतीने वकिल ऍड. एम. जी. भांगडे यांनी आक्षेपांना लेखी उत्तर सादर केले. यापूर्वी एमआयडीसीचे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी याप्रकरणी युक्तीवाद करताना एकनाथ खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला होता.\nखडसे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर बैठका घेतल्या व आपल्या अधिकाराचा गैरवापर केला होता, असा ठपका होता. ही जमीन एमआयडीसीची असल्याचा दावा एमआयडीसीने केला होता.\nखडसेंतर्फे युक्तीवाद करताना ऍड. भांगडे यांनी झोटिंग समितीच्या वैधतेवर आक्षेप घेतला होता.\nन्या. दिनकर झोटिंग समितीला तीन महिन्यांची मुदत होती. पहिली मुदत 22 सप्टेंबर 2016 रोजी संपली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 22 डिसेंबरला संपली. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली.\nमुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अ���ुदानात...\nइंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-26T00:51:29Z", "digest": "sha1:PMFIPQFG3AIBGYUONVZE7WHFFOK5RKUF", "length": 9123, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रत्येकाचे कर्तुत्व समाजोपयोगी असायला हवे! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रत्येकाचे कर्तुत्व समाजोपयोगी असायला हवे\nसंग्राम महाराज : काळेवाडी येथे हरिनाम सप्ताह\nपिंपरी – पैसा कितीही कमावला तरीही त्याचा उपयोग नाही. तुमच्यावर संस्कार कसे झाले आहेत, त्यावर तुमचे समाजातील स्थान ठरत असते. तुमचे कतृत्व हीच तुमची ओळख आहे. त्यावरूनच तुमचे आईवडील, कुटुंब आणि गावाची ओळख होते. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार करा आणि त्यांच्याकडून कतृत्व समाजोपयोगी राहील असे त्यांना घडवावे, असे मत संग्राम महाराज भंडारे पाटील यांनी व्यक्त केले.\nअधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहातील पाचव्या दिवसाचे कीर्तन हभप काळजेमहाराज यांनी सादर केले. संत तुकाराम महाराज यांचा पवित्र तो देह पापी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्वकाळ, तयाच्या चिंतनी तरतील दोषी, जळतील राशी पाचटांच्या’ या अभंगाचे निरुपण त्यांनी केले. माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, नगरसेविका सविता खुळे, नीता पाडाळे, करुणा चिंचवडे, उषा काळे, बजरंग नढे, सखाराम नखाते, मधुकर काळे, संतोष माचुत्रे आदी या वेळी उपस्थित होते. अंजनाबाई राऊत आणि शांताराम राऊत या दाम्पत्याचा या वेळी सत्कार करण्यात आला.\nसंग्राम महाराज म्हणाले की, स्मार्ट फोन सोशल मीडिया’ची लाट घेऊन आला. याचा आनंद घेण्याऐवजी आजची तरुणाई त्यात बुडत आहे. हेलकावे खात आहे. स्वमग्न होत आहे. त्यामुळे आपली आजची पिढी उध्वस्त होत आहे. यासाठी वेळीच प्रबोधन झाले पाहिजे. पालकांनी सतर्क झाले पाहिजे. तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्याचा सकारात्मक वापर झाला पाहिजे. चांगले विचार समाजापर्यंत पोहचविण्यासाठी या माध्यमांचा वापर झाला पाहिजे. त्यासाठी मुलांना चांगले आणि वाईट यातील फरक सांगितला पाहिजे. त्यांच्यावर योग्य संस्कार झाले पाहिजेत. म्हणजे ती भरकटणार नाहीत. मराठी माणसाने जागृत झाले पाहिजे. आपलीच माणसे आपले पाय खेचतात. प्रेमविवाह टिकत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विवाह संस्कृती जपली पाहिजे. तारुण्य वाया घालवू नका.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवडिलांवरील कलंक पुसला गेल्याने दिलासा – कुमारस्वामी\nNext articleनायकाचीवाडी येथे ठिबक सिंचन साहित्य चोरीस\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\nवारीतील भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/global/german-school-bans-students-namaz-33320", "date_download": "2018-09-26T01:27:47Z", "digest": "sha1:TVEFA5W5GXUHUKW2OL2JW235GL4VBYZL", "length": 11026, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "german school bans students namaz शाळेत नमाज पढण्यावर जर्मनीत बंदी | eSakal", "raw_content": "\nशाळेत नमाज पढण्यावर जर्मनीत बंदी\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nअल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाने तत्परतेने या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की, “शाळेच्या वतीने हा एक चांगला आणि आमच्या मते सयुक्तिक पुढाकार आहे.”\nबर्लिन : मुस्लिम विद्यार्थी शाळेच्या ��मारतीतच सामुहिक नमाज पढत असल्याचे प्रमाण अलीकडे वाढल्याने पश्चिम जर्मनीतील वुप्परटल शहरातील एका शाळेने त्यावर बंदी घातली आहे.\nमुस्लिम विद्यार्थ्यांना सर्वांना दिसेल अशा पद्धतीने हे नमाज पढले जातात. तसेच, स्वच्छतागृहांमधी त्यांचे विधी, नमाजासाठी चटया टाकणे, ठराविक आसनांत बसणे. सार्वजनिक ठिकाणी याला परवानगी नाही, असा अंतर्गत संदेश या शाळेतील शिक्षकांना देण्यात आला आहे.\nया संदेशामुळे जर्मनीमध्ये चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान, एएफडी या मुस्लिमविरोधी पक्षाने मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. या आदेशात म्हटले आहे की, तसेच, नमाज पढणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे निश्चित करून ती शाळा व्यवस्थापनाला कळवावीत, असे आदेशात म्हटले आहे.\nही बंदी मैत्रीपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगावी, असे शाळेने शिक्षकांना सांगितले आहे. जिम्नॅशियम योहानेस राऊ असे या शाळेचे नाव आहे. अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाने तत्परतेने या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की, “शाळेच्या वतीने हा एक चांगला आणि आमच्या मते सयुक्तिक पुढाकार आहे.”\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\n'भारिप, एमआयएम युतीचा भाजपला फायदा'\nपुणे - दलित आणि मुस्लिम मतदारांना सोबत घेण्यासाठी माजी खासदार प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघासोबत ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुसलमीन’ (...\nआज 374 ग्रामपंचायतींची निवडणूक\nआज 374 ग्रामपंचायतींची निवडणूक नागपूर : जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींची निवडणूक व सरपंचपदासाठी उद्या मतदान होत होऊ घातले आहे. लोकसभा निवडणुकीच्या...\nतुळजाभवानीचा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ\nजुन्नर - दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचा पलंग आज मंगळवारी (ता.२५)...\nचार लाखांची लूट; एकास अटक\nमुंबई - व्हीव्हीआयपी मोबाईल क्रमांक देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भामट्याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. सुरेशकुमार गोलेचा असे या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्र�� प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/648e4d9dd8/riksavalya-girl-in-the-high-school-exam-99-points-39-72-per-cent-of-gujarat-however-", "date_download": "2018-09-26T01:39:20Z", "digest": "sha1:L65KMC6NH3LFO7N3THXYPQ3ZWGZ4GMPD", "length": 8358, "nlines": 80, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "गुजरात मधील रिक्षावाल्याच्या मुलीला उच्च माध्यमिक परिक्षेत ९९.७२ टक्के गुण ! मात्र भवितव्याबाबत अनिश्चिती", "raw_content": "\nगुजरात मधील रिक्षावाल्याच्या मुलीला उच्च माध्यमिक परिक्षेत ९९.७२ टक्के गुण \nगुजरात मधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या १२वीचे निकाल ११मे रोजी जाहीर झाले. यावेळी झालेल्या घोषणेमुळे एका १७ वर्षांच्या नवतरुणीला आनंद झाला. अहमदाबाद मधील फरहाना बावानी हिला ९९.७२ टक्के गुण मिळाले असून तिने विज्ञान शाखेत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. फरहाना ही एका ऑटोरिक्षा चालकाची कन्या आहे, फारूक भाई जे कुटूंबात एकमेव कमाविते आहेत.\nफरहानाने जुनागढ येथील एफ डी हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले, तिला तिच्या आर्थिक स्थितीची पूर्णत: जाणिव आहे. या बातमीने तिला खूप आनंद तर झालाच, पण त्याचवेळी ती काहीशी निराश देखील झाली. कुटूंबाने देखील आनंदाने हा क्षण साजरा केला.\nफरहानाची डॉक्टर व्हायची इच्छा आहे. तिने नुकतीच त्यांसाठी राष्ट्रीय पात्रता तसेच प्रवेश परिक्षा (निट) दिली आहे. याबाबतच्या वृत्ता नुसार फरहाना म्हणाली की, “ गुजराती माध्यमातील नीट परिक्षेची प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत कठीण होती. नीट परिक्षेसाठी विनाकारण कठोर नियमावली देण्यात आली आहे, मला खात्री आहे की माझा निकाल चांगलाच येईल जेणेकरून मला मोफत एमबीबीएस करिता प्रवेश मिळेल. मात्र नीटची परिक्षा आश्चर्यकारकपणे मनासारखी देता आली नाही.”\nएका वृत्तानुसार फरहाना म्हणाली, “ नीटच्या प्रश्नपत्रिकेत असंख्य छपाईच्या चूका होत्या, त्यामुळे मला काही प्रश्न नीट समजू शकले नाहीत. मला अपेक्षित कामगिरी त्यात करता आली नाही. सीबीएसई आणि जीएसईबी यांच्या गुणवत्ता सारख्याच आहेत, मला खा��्री नाही की मला एमबीबीएस करीता प्रवेश मिळेल किंवा नाही.\nमात्र आणखी एका वृत्तानुसार माध्यामांशी बोलताना फरहाना हिच्या आई म्हणाल्या की, “ आमची केवळ एकच इच्छा आहे सरकारने गुजराती आणि इंग्रजी माध्यमांचे निकाल स्वतंत्रपणे जाहीर करावे, कदाचित त्यामुळे आमच्या मुलीच्या कष्ट आणि बुध्दिमत्तेला न्याय मिळू शकेल.”\nफरहाना, हिने जशी परिक्षा जवळ आली तशी रोज दहा तास अभ्यास करण्यास सुरूवात केली, तिची इच्छा आहे की, अहमदाबादच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा. मात्र आता ती काळजीत आहेत की योग्य त्या पध्दतीने प्रदर्शन झाले नाही तर तिची ही संधी चुकू शकते.\nफरहाना हिने जीव तोडून अभ्यास केला आणि बारावीच्या परिक्षेत अव्वल क्रमांक पटकाविला. त्यामुळे हे पाहणे खूप क्लेशदायक असेल की, अर्थिक स्थिती किंवा नीट मधील गुणांकनाच्या सध्याच्या पध्दतीमुळे तिला तिचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही.अजूनही नीटचे निकाल हाती आले नाहीत, चला आशा ठेवूया की तिला त्यातही घवघवित यश मिळेल.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66421?page=2", "date_download": "2018-09-26T01:12:38Z", "digest": "sha1:UDWODMPPALQVNZ3SBJWRBOTXKPEZZ6VG", "length": 37865, "nlines": 321, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुम्ही दारू कशी पिता? | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुम्ही दारू कशी पिता\nतुम्ही दारू कशी पिता\nउन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.\nप्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.\nप्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.\nप्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.\nचला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय \nइंटरनेट, सोशल नेटवर्किंग साइट्स हीही आधुनिक व्यसने\nमलाही आहे हे पुरेसे व्यसन. तरी एक बरे आहे, माझ्या प्रायोरीटीज क्लीअर आहेत. पण त्या प्रायोरीटीजच उद्या राहील्या नाहीत तर माझेही अवघड होईल आणि या व्यसनाचा विळखा बसेल अशी भिती आहेच.\nयावरही कोणीतरी धागा सुरू करावा. एकाच धाग्यात सरमिसळ नको. ईथे दारूलाच घेऊया.\nकशी घेऊया हे ही लिहायचेत ना म्हणजे धागाकर्त्याला अपेक्षित असे उत्तर मिळेल\nसाधं प्यायला बसायचं तर किती नियम किती औपचारिकता......\nमला रम, व्हिस्की, बिअर, स्काॅच, सिंगल माॅल्ट सगळे चालते. ग्लास काचेचा असेल तरी चालतो नसेल तर प्लॅस्टीकचा, ग्लास नसेल तर कोल्ड ड्रिंकच्या बाटलीतच, सोबत पेप्सी सोडा, पाणी, बर्फ काहीही टाकुन चकण्याला मूग डाळ पासून काॅन्टीनेंटल पर्यंत काही चालतं.\nमैफील जमवायला मित्र असतील त्याप्रमाणे “ही पोली साजुक तूपातली” पासून मेहदी हसन, गुलाम अली, शास्त्रीय संगीता पर्यंत काहीही वर्ज्य नाही. एकटाच असेन तेव्हा शक्यतो कोक स्टुडीओ किंवा गझल्स, ट्राॅय, द टर्मिनल, पर्सुट आॅफ हॅप्पीनेस, ZNMD सारखे ठराविक चित्रपट,\nथोडक्यात कधीही, कुठेही, कसंही, कितीही......\nमाझा पिताना एकच नियम....पिऊन राडा करणारे, उद्धट होणारे, भांडण करणारे, रंगाचा भंग करणारे कोणी सोबत नसावे.\nकाही जण दारु पाणी\nकाही जण दारु पाणी प्यायल्यासारखे पितात म्हणजे एका घोटात जास्तीत क्वांटीटी आणि कमीत कमी वेळेत असे जास्तीत जास्त घोट. ग्लास किंवा बाटली सरळ तोंडाला लावून बॉटम अप करीत संपूर्ण रिकामं करुनच टेबलावर ठेवतात. अतिशय चूकीची पद्धत आहे ही. अशा लोकांमुळेच दारु बदनाम झाली.\n तर लहान मुलांना औषध किंवा बिनसाखरेचे गरम दूध प्यायला दिले तर त्यांना आवडत नसतानाही ते कसे बळजबरीने शिक्षा केल्यासारखे थेंब थेंब क्वांटिटी टाईमपास करीत पितात तसे. किंवा अजुनही सोपे उदाहरण म्हणजे प्रयोगशाळेत पाण्यात अ‍ॅसिड टाकून डायल्यूट करायचे तसे किंवा अ‍ॅसिडला न्युट्रलाइझ करताना थेंब थेंब अल्कली सोडतात तसे. असे सिप सिप मारत पिल्यास शरीरातल्या अवयवांनाही त्रासही होत नाही आणि वेळही छान जातो.\nखरं तर लोकांनी पाणीदेखील असेच ठिबक सिंचन केल्यासारखे पिले पाहिजे नाहीतर घटाघटा पाणी पिऊन होतातच पचनाचे आणि सांध्यांचे आजार.\nअसो. शक्यतो कॉकटेल प्यावी हा माझा चॉईस असतो.\nतुमचा मुद्दा बरोबर आहे.\nमात्र आजकाल बारमध्ये इतके निंवात पित बसले तर वेटर दहा वेळा येऊन विचारतो की 'आणखी काही आणू का \nजुन्या पातेल्यात दूध नासल\nजुन्या पातेल्यात दूध नासल असेल तर ते फेकून द्यावे\nनव्या पातेल्यात घालून ह�� वेगळ्या पद्धतीचे दूध म्हणून देऊ नये कोणाला असे शास्त्र सांगते.\nबीयर - कर्ल्सबर्ग स्ट्रॉंग\nबीयर - कर्ल्सबर्ग स्ट्रॉंग सर्वात आवडती, खालोखाल ट्युबोर्ग\nदोन्ही नसतील तर मग किंगफिशर, पण या दोन्हीच्या समुदनेस पुढे किंगफिशर फार हार्ड वाटते, जशी रोमनोव्ह ही स्मिर्नोफ च्या तुलनेत वाटते तशी.\nनिवांत गोव्यात समुद्रकिनारी खुर्ची टाकून एक एक घोट मारत मित्रमंडळीशी गप्पा, सोबतीला खारे काजू, सुरमई फ्राय\nव्होडका कायमच हाँगोवर आणते त्यामुळे अगदी माफक\nस्मिर्नोफ ग्रीन अँपल सर्वात आवडती\nजॅक डॅनिअल्स अगदी जिवाभावाची मित्र असतील तरच खोलावी, आणि पाण्यासारखे दणदणीत पिणारे असतील तर मुळीच सांगू नये बाटली कुठे ठेवलीय ते.\nजॅक, डबल ब्लॅक आणि सिंगल malt याना दारू म्हणूंच नये खरे तर, अगदी चवीचवीने आस्वाद घेत विरघळत जण्याचा अनुभव घ्यावा.\nजाड तळाचा, रुंद असा काचेचा ग्लास आधी फ्रिजर मध्ये ठेऊन मस्त गार करावा, मग त्यात नजाकतीने हलका पेग बनवावा, एक किंवा दोन बर्फाचे खडे सोडावेत आणि मग निवांत बसून आधी खोलवर त्याचा गंध नाकात जाऊ द्यावा मग हलकेच एक सीप घेऊन जिभेच्या शेंड्यापासून मागे जिथे जिथे टेस्टबड आहेत तिथून त्याला मुक्तपणे विहार करू द्यावा आणि हलकेच पोटात जाऊ द्यावा.\nरिकाम्या पोटी पिण्यापेक्षा तासभर आधी हलके जेवण त्यातही मसालेदार, तेलकट पदार्थ नको\nसोबत खायला उकडलेली अंडी, खरवलेले तिखट काजू, शेव, उकडलेल्या भुईमूग शेंगा, चीझलिंगस\nइतका थाट शक्य नसतो तेव्हा मग टीचर्स, ब्लेंडर्स आणि सोबत सोडा आणि बर्फ आणि बालाजीचे पिझ्झा फ्लेवरचे वेफर्स\nपावसाळ्यात ओल्ड मंक आणि रम जोडीला तोड नाही\nदूध पातेले की दोन्ही फेकून द्यावे\nदही देखिल चढते. दुपारच्या वेळी दही भात खा किंवा जेवल्यावर मस्त मठ्ठा घ्या दोन ग्लास बघा कशी झोप येते मदिरेची मादकता नसली तरी दह्या ताकात नशा आणण्याचे सामर्थ्य असतेच\nदारू म्हणजे वाईट असे काही\nदारू म्हणजे वाईट असे काही लोकांचं ठाम मत झालं आहे, धागा भरकतावतायत ते. कोणतीही गोस्ट अति म्हणजे वाईट.. मग ते पाणी का असेना. एकदम जास्त पाणी पिlyane पण ओव्हरहैदरेशन होतच की.\nकशी घेऊया हे ही लिहायचेत ना\nकशी घेऊया हे ही लिहायचेत ना म्हणजे धागाकर्त्याला अपेक्षित असे उत्तर मिळेल\nते मी माझ्या पहिल्याच पोस्टमध्ये लिहिले आहे ना..\nआधी मी धाग्याला अपेक्षित उत्तर दिले. आणि मगच दारूविरोधात बोलायला लागलो.\nमला दारूचे उदात्तीकरण नाही बघवत.\nदारू वाईट नसते तर अतिरेक वाईट असतो असे बोलत समर्थन करणे खरेच हास्यास्पद आहे.\nकित्येक सेलिब्रेटी दारूच्या जाहीराती नाकारतात आणि त्यातून मिळणारया मोठ्या कमाईवर लाथ मारतात. ते काय वेडे आहेत का\nअसतील तर हो... मी सुद्धा त्यांच्यातलाच एक वेडा आहे \nपण मी असे एका मराठी संकेतस्थळावर अशी मद्यपानाला प्रोत्साहन देणारी चर्चा घडतेय ती निमूटपणे बघू शकत नाही.\nहे वाचून कोणी प्रोत्साहीत\nहे वाचून कोणी प्रोत्साहीत होऊन दारु पिणार असेल तर पिऊ दे कि. तश्याप्रकारच्या लोकांना काहितरी कारणच हवे असते प्रोत्साहीत व्हायला. नाही मिळाले तर ते दुसरीकडे शोधून काढतील आणि प्रोत्साहीत होतील. त्यांची काळजी करून उपयोग नाही.\nइथली चर्चा मुळात दारू चांगली कि वाईट यावर नाहीच आहे. ती कशी प्यायली जाते/जावी किंवा कशी पिवू नये यावर आहे.\nपण हा धागा दारूचे उदात्तीकरण करणारा का वाटला\nदारूचा एकच प्याला एखाद्या माणसाला कधी तिच्या आधीन करवेल हे सांगता येत नाही. दारू पिऊन काही माणसे बेताल वागाय-बोलायला लागतात, आपले तारतम्य गमावून बसतात असेही निदर्शनास येते पण मग 'दारूचे दुष्परिणाम' अशा नावाचा स्वतंत्र धागाच उघडावा. (इथे काही(च्या) बाही लिहिण्यापेक्षा) गटारीचं पाणी काय \nपण मग 'दारूचे दुष्परिणाम' अशा\nपण मग 'दारूचे दुष्परिणाम' अशा नावाचा स्वतंत्र धागाच उघडावा. (इथे काही(च्या) बाही लिहिण्यापेक्षा) गटारीचं पाणी काय \nउगाच कोणत्या ही विषयावर, फालतू प्रवचन द्यायची वाईट खोड असते ऐकऐकला. धाग्यावरच्या पहिल्याच प्रतिसादात ते म्हणतायत कि ते दारु गटारीतील पाणी टाकून पितात' वर लोकांना 'दारुचे दुष्परिणाम' यावर प्रवचन देखील देतायत.\nजित्याची खोड नावाचा एक\nजित्याची खोड नावाचा एक वाक्प्रचार आहे\nनाव बदला, आयडी बदला, पण धागा भरकटवणे काही सुटत नाही\nदारूचे दुष्परिणाम' अशा नावाचा\nदारूचे दुष्परिणाम' अशा नावाचा स्वतंत्र धागाच उघडावा. (इथे काही(च्या) बाही लिहिण्यापेक्षा) गटारीचं पाणी काय \nवाघ म्हंटले तरी खातो अन वाघोबा म्हंटले तरी खातो.\nतो धागा काढायचा थोडीच राहणार आहे बील मात्र तुमच्यावर फाडेल.\nदारू पिण्याचा धागा पूर्वीही\nदारू पिण्याचा धागा पूर्वीही होता माबोवर. तिथेही बराच दंगा झाला होता. जाणकारांनी लिंकदान केले त��� बरे होईल.\nआता या धाग्याला काँट्रीब्युशन.\nआयुष्याच्या वेगवेगळ्या काळात माणूस वेगवेगळ्या प्रकारे दारू पितो. आमची सुरुवात कॉलेजात, होस्टेल लाईफला झाली. जशी ती अनेकांची होते.\nसगळ्यात पैली दारू म्हणजे डॉक्टर ब्रँडीची एक बाटली ८-९ जणांनी काँट्री करून आणलेली होती. ही दारू असते, अन ती चाखलेला आमचा रुम पार्टनर होता. त्याच्या घरच्या फ्रीजमधे एक ब्रँडीची क्वार्टर असे, अन ती चमचाभर सर्दीसाठी अन दोन चमचे पाण्यात घालून मजे साठी पितात इतपत ज्ञान त्याला होते.\nतर अशी ती क्वार्टर आणून, १८० मिलि ब्रँडी इतक्या लोकांत म्हणजे सुमारे १५-१० मिलि प्रत्येकी आपापल्या ग्लासात घेऊन त्यात पाणी टाकून आम्ही सर्वांनी प्राशन केली.\nचव अजिब्बात आवडली नाही. अन नंतर आपल्याला दारू पिल्यामुळे काहीतरी व्हायलाच पाहिजे. ते काहितरी काय याचा अनुभय (हो अनुभय च. अनुभव येण्याचे भय) यायची वाट पहात बराच वेळ काढला. शेवटी मेस बंद व्हायची वेळ झाल्याने तिकडे जाऊन चेंजचे जेवण उर्फ खिमा पोळी खाल्ले, अन रूमवर येऊन झोपी गेलो.\nतर अशी ब्रँडीशी पहिली ओळख. नंतरही आजवर अनेकानेक ब्रँड्या अन वेगवेगळ्या दारवा चाखल्या, दारू चाखण्याची, अनुभवण्याची, एंजॉय करण्याची चव मॅच्युअर होत गेली. हौसेने अनेकानेक प्रकार गोळा केले, अन कॉकटेल्स करून पिणे अन पिलवणे हा स्वयंपाकाइतकाच आनंदी प्रकार आजही करतो. मजा येते.\n(अवांतर अन अधिक माहिती : मजकडे अधिकृत दारू पिण्याचे लायसन आहे. महाराष्ट्र सरकार योग्य ती फी आकारून तुम्हाला दारू पिण्याचा परवाना उर्फ परमिट देते. ज्यायोगे तुम्ही 'परमिट रुम'मधे, अथवा घरी दारूचा आस्वाद कायदेशीर रित्या घेऊ शकता. सर्व मद्यशौकिन मित्रांना माझी विनंती आहे, की हे परमिट काढून घ्या. पूर्वी तुम्ही परमिटरूममधे गेलात की परमिटरूम वाला रोज अ‍ॅवरेज जितकी टेबले - रादर खुर्च्या फुल असतात, तितकी टेंपररी परमिट्स १० रुपये पर परमिट हिशोबाने काढत असे. आजकाल टेम्पररी परमिट बंद केले गेले आहे. तेव्हा आपल्या खिशात आपले लायसन असलेले बरे.)\nब्रँडी नामक दारू आयडियली जेवण झाल्या नंतर पिण्याची दारू आहे.\nमस्त पार्टीचे डिनर करून स्त्रीपार्टी लोक्स पार्लरमधे गायब झाल्यानंतर, पुरुषांनी बसून सिगार वगैरे शिलगवून हळूहळू कोरीच, किंवा थोडं पाणी घालून गप्पाटप्पा करत सिप करण्याची वन फॉर द रोड, किंवा कॉफीत ��ालून पिण्याची कोन्याक, असा ब्रँडीचा थाट असतो.\nही दारू वाईन डिस्टिल करून बनवतात. याचा किस्सा असा, की पूर्वी वाईन मर्चंट्सना चाचे लोक (पायरेट्स) पकडून दारूच्या पर बॅरल कर वसूल करीत. तेव्हा वाईन मर्चंट्सनी वाईन डिस्टिल करून ब्रँडी बनवण्याचा शोध लावला. अन १०-१५ ब्यारल वाईनचि १ ब्यारल ब्रँडी बनवून 'कर' वाचवायला सुरुवात केली.\nअशा सुरस कथा, त्या दारूचे प्रकार, तिला पिण्याच्या पद्धती, त्याच्या रिचुअल्स, अशा अनेक पैलूंची माहिती घेऊन, अन मग तीला पोटात घेऊन, अनुभवणे, हा आयुष्य जगण्याचा एक भाग आहे. ती दारू त्यावेळी पिताना, सोबत असलेल्या/असलेलीच्या आठवणी, रंगलेल्या महफिली, हा त्याहूनही जास्त आनंददायी भाग आहे.\nहे जे लिहिलंय ते खूपच त्रोटक आहे. एकेका दारू प्रकाराबद्दल एकेक रात्र बोलू शकेन अशी ती गोष्ट आहे.\nसोमरसाचे पान करणे, अन मज्जा करणे हे दैवी सुख आहे म्हणे. त्यासाठी 'वर' जावे लागते असे सगळे सांगतात. आम्ही लोकायतवादी चार्वाक.\nआम्ही म्हणतो, एकच आयुष्य आहे. 'वर' 'खाली' काही नाही. जे आहे ते इथेच. तेव्हा, तब्येतीत प्या, अन स्वर्गसुख भोगा\nनेक्स्ट : होस्टेलची दारू. कोणती ते ओळखा पाहू\nअजून उत्तरं येऊ देत. मग पुढचा\nअजून उत्तरं येऊ देत. मग पुढचा भाग लिहितो.\nहोस्टेलची दारू. >>> पोर्ट\nहोस्टेलची दारू. >>> पोर्ट वाईन की लैब मधून इथेनॉल\nहॉस्टेलची दारू म्हणजे ओल्ड\nहॉस्टेलची दारू म्हणजे ओल्ड मंक.. किंवा डीएसपी ब्लॅक\nओल्ड मंक हे माझेही उत्तर कारण\nओल्ड मंक हे माझेही उत्तर कारण पहिली वाहिली चाखली ती तीच होस्टेलवर.\nबाकी सगळे शौक कमवायला लागल्यावर\nदारू प्यावी का असा विषय\nदारू प्यावी का असा विषय घेण्याऐवजी दारू कशी पिता असा अपेयपानास उत्तेजन देणारा विषय घेतल्याबद्दल सर्वप्रथम निषेध.\nआयुर्वेदिक सुरा किंवा आदिवासींचे मद्य थोडेफार ठीक (शक्यतो टाळावेच) पण दारू नकोच.\nकुठलाही प्राणी दारू पीत नाही.\nकुठलाही प्राणी कपडे घालत नाही\nकुठलाही प्राणी कपडे घालत नाही, स्वत शेतात पिकवून, पदार्थ बनवून खात नाही, गाडी वापरत नाही, पैसा कमवत नाही, देवबिव मानत नाही, कुटुंबसंस्था, आत्या, काका, मावशी नाती मानत नाही, फेसबुक, माबोवर येऊन ड्युआयडी काढून निषेधाच्या पोस्टी टाकत नाही.\nकसं काय जमत असेल ना त्यांना\nप्राणी खाणे पिणे करतात.\nप्राणी खाणे पिणे करतात. मनुष्यही करतो. बाकीच्या गोष्टी पूर्वी ���ाणूस सुद्धा करत नव्हता आणि अजूनही नाही केल्या तर पटकन मानवजात नाहीशी होईल असे म्हणणे आहे काय मनुष्य व प्राणी यांना आवश्यक असलेल्या नैसर्गिक गोष्टई एव्हढाच अर्थ घेतला पाहिजे.\nमाबोवर येऊन ड्युआयडी काढून्\nमाबोवर येऊन ड्युआयडी काढून् >>>> देव त्यांना आणि हकनाक संशय घेणा-यांना माफ करो व आपल्याकडे लाड करण्यासाठी बोलावो.\nम्हणजे शिकार केलेले कच्चे\nम्हणजे शिकार केलेले कच्चे मांस असे का\nतेही कसे काय जमत असेल ना....फुकाची बडबड नाही, फालतुचे सल्ले नाहीत, गप्प शिकार करायची काय जमेल तर आणि खायचा म्हणे माणूस एके काळी...\nमग कंदमुळे खाणारे मांस खाणाऱ्यांचा निषेध करायला लागले. थेट बोलले तर मांसभक्षक अंगावर हाडूक फेकून मारायचे म्हणे त्यामुळे मग स्वताला अतीपवित्र आणि अजून काय काय समजणारे लोक गुहेच्या भिंती निषेधाने भरू लागले म्हणे.\nपण हा धागा दारूचे उदात्तीकरण\nपण हा धागा दारूचे उदात्तीकरण करणारा का वाटला\nजर उद्या कोणी ईथे धागा काढला की तुम्ही मुलींची छेड कशी काढता तर तो टवाळांना उद्युक्त करणारा आणि नवनवीन आयडिया देत प्रोत्साहीत करणारा धागा ठरणार नाही का\nदारूला असे उचलून धरणारा धागा, विषय, पोस्ट दिसली की तिथे निषेध नोंदवणे हे माझ्याकडून सहज घडते. तिथे धागा भरकटत तर नाही ना वगैरे माझ्यासाठी फार दुय्यम होऊन जाते.\nचुकलो असेल तर सर्वांनीच माफ करा _/\\_\nतुझ्या पोस्टी वाचून कोणाला गटाराचे पाणी पिण्यास प्रोत्साहन मिळू नये अशी सदिच्छा.....\nत्यातल्या टायफॉईड, कॉलरा, आणि अन्य विषाणूंमुळे देवाला लवकर भेटण्याची संधी आहे. दारू पिऊन लिव्हर खराब होऊन जाण्यापेक्षा. मुंबईकरांना कळेल अशा भाषेत म्हणजे फास्ट लोकल.\nतर लोकहो, एकवेळ दारू प्या पण या महाशयांसारखे गटारीचे पाणी नको.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23872", "date_download": "2018-09-26T00:48:09Z", "digest": "sha1:7A4LIF5NNOFHYLFLEBKF73MC5GDBXPDX", "length": 3780, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आतुर- भाग २ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आतुर- भाग २\n\"अगं, चलतेस का आता, उशीर होतोय. केबिन लॉक करायचं आहे मला.\"\n\"हो सर, एक मिनिट\" आपला पावसात भिजण्याचा प्लॅन न सांगता तिने चोर कप्प्यातली छोटीशी कॅरीबॅग काढून, त्यात मोबाईल आणि आणि पैसे व्यवस्थित गुंडाळून पुन्हा चोरकप्प्यात ठेवले. आणि विलास ला म्हणाली,\" चला\"\nदोघे केबिन लॉक करून गेट वर आले. विलास ची बस अजून गेटवर आली नव्हती. अक्षदा ला बाय करावं म्हणून त्याने वळून पाहिलं तर ती गायब होती. 'अरेच्चा, आत्ता तर सोबत होती, कुठे गेली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/eng-vs-ind-3rd-test-521-runs-to-win-for-england/", "date_download": "2018-09-26T01:35:02Z", "digest": "sha1:H73CG4VUJK7RUS3NXLVB7BDGEEPWJFMZ", "length": 17797, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "Eng Vs Ind 3rd test हिंदुस्थानचा ‘विराट’ शो, इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचे लक्ष्य | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट ह���त नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\n‘द क्विटेसेन्शीयल वुमन’ चित्रांचे प्रदर्शन\nत्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nEng Vs Ind 3rd test हिंदुस्थानचा ‘विराट’ शो, इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचे लक्ष्य\nकर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज 23वे कसोटी शतक आणि चेतेश्वर पुजारा व हार्दिक पांडय़ा यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर हिंदुस्थानने येथे सुरू असलेल्या तिसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी वर्चस्व गाजवले. विजयासाठी 521 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने बिनबाद 23 धावा केल्या असून आता त्यांना अद्याप 498 धावांची आवश्यकता आहे.\nदरम्यान, त्याआधी 2 बाद 124 या धावसंख्येवरून टीम इंडियाने पुढे खेळायला सुरुवात केली. विराट कोहली व चेतेश्वर पुजारा या जोडीने 113 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानला मोठी आघाडी मिळवून देण्याचे निश्चित केले. चेतेश्वर पुजाराने 9 चौकारांसह 72 धावांची खेळी साकारली. त्यानंतर विराट कोहलीने 10 चौकारांसह 103 धावांची संयमी खेळी केली. या दौऱयात त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे.\nरविवारी इंग्लंडचा निम्मा संघ गारद करणाऱया हार्दिक पांडय़ाने फलंदाजीतही आपली चुणूक दाखवली. त्याने 52 चेंडूंत एक षटकार व सात चौकारांसह नाबाद 52 धावा तडकावल्या.\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको\nइंग्लंडमधील पहिल्या दोन कसोटींत हिंदुस्थानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर हार्दिक पांडय़ाच्या अष्टपैलू गुणांवर व त्याच्या संघातील समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वेस्ट इंडीजचे महान खेळाडू मायकेल होल्ंिडग यांनीही त्या���्यावर टीका केली. तिसऱया कसोटीच्या पहिल्या डावात त्याने इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. मैदानावर जबरदस्त कामगिरी केल्यानंतर हार्दिक पांडय़ा म्हणाला, मला कधीच कपिल देव व्हायचे नव्हते. मी हार्दिक पांडय़ा आहे आणि मला हार्दिक पांडय़ाच राहू द्या.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआता व्हॉट्सऍप तुमचा डेटा डिलीट करणार\nपुढील‘भद्रावती’वर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/600159", "date_download": "2018-09-26T01:39:46Z", "digest": "sha1:GPN5LKWVDSVWRGWGICWGH6SXIBDTCU4U", "length": 9848, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चिपळूण, रत्नागिरी विधासनभा मतदार संघांना सभापतीपदांवर संधी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूण, रत्नागिरी विधासनभा मतदार संघांना सभापतीपदांवर संधी\nचिपळूण, रत्नागिरी विधासनभा मतदार संघांना सभापतीप��ांवर संधी\nरत्नागिरी ः बिनविरोध निवडून आलेल्या सभापती प्रकाश रसाळ, साधना साळवी, विनोद झगडे, सहदेव बेटकर यांच्यासमवेत अध्यक्षा साधन साळवी, संतोष थेराडे, उदय बने, संतोष गोवळे, अण्णा कदम (छाया-तन्मय दाते)\nजिल्हा परिषद सभापतीपदांची निवड बिनविरोध\nविनोद झगडे, सहदेव बेटकर, प्रकाश रसाळ, साधना साळवी यांची निवड\nरत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 4 विषय समिती सभापतीपदांसाठी औत्सुक्याचा विषय ठरलेली निवड प्रक्रिया अखेर बिनविरोध पार पडली. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्याच्या वाटय़ाला समाजकल्याण व महिला बालकल्याण तर चिपळूण विधानसभा मतदार संघात अर्थ व शिक्षण सभापती तसेच बांधकाम व आरोग्य सभापतीपदे देण्यात आली आहेत.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीनंतर लगेचच दुसऱया दिवशी बुधवारी विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. 4 विषय समिती सभापतीपदांच्या शर्यतीत शिवसेनेत खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी तालुके आग्रही होते. त्यावेळी खेड, गुहागरमधील इच्छुक सदस्यांना सभापतीपदांसाठी संधी मिळण्यासाठी सेनेतील एका गटाकडून जोर धरण्यात आला होता\nइच्छुकांच्या शर्यतीत संमगेश्वर-धामापूर गटातील सहदेव बेटकर, चिपळूण अलोरे गटातील विनोद झगडे, खेडमधून सुनील मोरे, गुहागरमधून महेंद्र नाटेकर, रत्नागिरीमधून प्रकाश रसाळ, साधना साळवी यांचा समावेश होता. मात्र चिपळूण विधानसभा मतदार संघातील अलोरे, धामापूर तर रत्नागिरी या तालुक्यांना सभापतीपदांसाठी संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आला.\nत्यामुळे बुधवारी इच्छुकांच्या मनधरणीनंतर शिवसेनेकडून अर्थ व शिक्षण समिती सभापतीपदासाठी सहदेव बेटकर, समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी प्रकाश रसाळ, परशु कदम, बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदासाठी विनोद झगडे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी साधना साळवी यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. अर्ज छाननीवेळी पाचही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी वैध ठरवले. परशु कदम यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडप्रक्रिया बिनविरोध पार पडली.\nयावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी, गटनेते उदय बने, अध्यक्षा स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष थेराडे, उपजिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, माजी अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे, माजी सभापती दिपक नागले, सदस्य संतोष गोवळे, रोहन बने, महेंद्र नाटेकर, माजी अध्यक्षा तथा विद्यमान सदस्या सौ. रचना महाडिक, माजी अध्यक्षा स्नेहा सावंत, संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम आदी उपस्थित होते.\nमाजी पं. स. सभापती जि. प. चे सभापती\nरत्नागिरी नाचणे गटाचे सदस्य प्रकाश रसाळ व कोतवडे गटाच्या सदस्या साधना साळवी या दोघांनी यापूर्वी पंचायत समिती सभापती पदे भूषवलेली आहेत. शिवसेनेकडून या दोघांना जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतीपदी संधी देण्यात आली आहे.\nपाडवा मुहूर्तामुळे विक्रमी प्रमाणात आंबा मुंबईकडे\nचौपदरीकरणातील पहिले काँक्रिटीकरण खेड टप्प्यात\nजिल्हय़ातील गिधाडांची उपाहारगृहे बंद पडण्याच्या मार्गावर\nमाजी पोलीस अधिकाऱयाचा मार्गताम्हानेत बंगला फोडला\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-rabbi-onion-varieties-2147", "date_download": "2018-09-26T01:54:39Z", "digest": "sha1:LJNLKN4QWJNZVWCM3NGUXP7R3DDGZP3P", "length": 20515, "nlines": 196, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, rabbi onion varieties | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌ रोपवाटिका\nरब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌ रोपवाटिका\nरब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌ रोपवाटिका\nडॉ. राजीव काळे, ��ॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. ए. थंगासामी\nगुरुवार, 19 ऑक्टोबर 2017\nमहाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी रोपवाटिकेची तयारी ऑक्‍टोबर महिन्यात करतात. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.\nदर्जेदार कांदा उत्पादन तसेच रब्बी हंगामात उपयुक्त ठरतील अशा खालील जातींची लागवड करावी.\nमहाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी रोपवाटिकेची तयारी ऑक्‍टोबर महिन्यात करतात. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.\nदर्जेदार कांदा उत्पादन तसेच रब्बी हंगामात उपयुक्त ठरतील अशा खालील जातींची लागवड करावी.\nमहाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, बिहार, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि ओरिसा आदी राज्यांमध्ये लागवडीसाठी उपयुक्त जात आहे.\nकांद्याचा रंग लाल असतो.\nलागवडीनंतर कांदा १२५ ते १३० दिवसांत काढणीस येतो.\nसरासरी उत्पादन २८ ते ३० टन प्रतिहेक्‍टर येते.\nकांद्याची साठवणक्षमता पाच ते सहा महिने असते.\nफुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.\nमहाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, बिहार आणि पंजाब आदी राज्यांमध्ये लागवडीसाठी उपयुक्त आहे.\nपुनर्लावणीनंतर १२५ ते १३५ दिवसांत ही जात काढणीस तयार होते.\nसरासरी उत्पादन ८ ते ३२ टन प्रति हेक्‍टरपर्यंत मिळते.\nकाढणीनंतर पाच ते सहा महिन्यांपर्यंत साठवण क्षमता आहे.\nबुरशीजन्य रोगांसाठी काहीप्रमाणात सहनशील आहे.\nमहाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात रब्बी हंगामासाठी शिफारस.\nपुनर्लावणीनंतर ११० ते १२० दिवसांत ही जात काढणीस तयार होते.\nसरासरी उत्पादन ३० ते ३२ टन प्रति हेक्‍टरपर्यंत होते.\nसाठवण क्षमता काढणीनंतर तीन महिन्यांपर्यंत आहे.\nफुलकिड्यांसाठी काहीप्रमाणात सहनशील आहे.\nमहाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, बिहार आणि पंजाब राज्यांमध्ये लागवडीसाठी उपयुक्त आहे.\nही पांढऱ्या कांद्याची जात\nलागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत ही जात काढणीस तयार होते.\nसरासरी उत्पादन २६ ते ३० टन प्रतिहेक्‍टरपर्यंत होते.\nसाठवण क्षमता काढणीनंतर तीन महिन्यांपर्यंत आहे.\nही जात प्रक्रिया करण्यास���ठी उपयुक्त आहे.\nफुलकिड्यांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.\nऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात रब्बी कांदा रोपवाटिका करावी.\nएक हेक्‍टर क्षेत्रात रोप उपलब्धतेसाठी पाच गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका पुरेशी होते. त्यासाठी ५-७ किलो बियाणे लागते.\nमशागतीवेळी खोल नांगरट करून घ्यावी. वाफे तयार करण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावेत.\nअर्धा टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.\nगादीवाफे १०-१५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत.\nतणांच्या नियंत्रणासाठी वाफ्यांवर पेंडीमिथॅलिन २ मि.ली. प्रतिलिटर या प्रमाणात फवारावे.\nबीजप्रक्रियाः पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यावर २ ग्रॅम कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी.\nमर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक बुरशीनाशक १२५० ग्रॅम प्रतिहेक्‍टर याप्रमाणे वापरावे.\nपेरणीपूर्वी नत्र, स्फुरद, पालाश ४ः१ः१ किलो प्रति ५०० वर्ग मीटर या प्रमाणात खते देण्याची शिफारस केली आहे.\nबियाण्याची लागवड ओळींमध्ये ५० मि.मी. किंवा ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. पाणी देण्याकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे आहे.\nरोपवाटिका पेरणीनंतर १५ ते २० दिवसानंतर मेटॅलॅक्झील अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी केल्यास मर रोग आटोक्यात ठेवता येतो.\nपेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करावी. त्यानंतर नत्र २ किलो प्रति ५०० वर्ग मीटर या प्रमाणात द्यावे.\nफुलकिड्यांचे नियंत्रण ः (फवारणी प्रतिलिटर पाणी) फिप्रोनील १ मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.ली.\nरोग नियंत्रण ः (फवारणी प्रतिलिटर पाणी)\nकाळा करपा ः मॅन्कोझेब १ ग्रॅम, जांभळा व तपकिरी करपा ः ट्रायसायक्‍लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्‍साकोनॅझोल १ ग्रॅम.\nसंपर्क : डॉ. राजीव काळे, ०२१३५ - २२२०२६\n(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)\nरब्बी हंगाम मर रोग\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्��त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-in-sanskrit-career/", "date_download": "2018-09-26T01:19:47Z", "digest": "sha1:FXTD5PDLG5Z4BPL5SRWC6RKSPHRJCGZK", "length": 19198, "nlines": 274, "source_domain": "www.saamana.com", "title": "देवांची भाषा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\n‘द क्विटेसेन्शीयल वुमन’ चित्रांचे प्र��र्शन\nत्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nसंस्कृत म्हणजेच गीर्वाणभारती…देवांची भाषा,सूरभारती अशी विविध विशेषणे असलेली संस्कृत भाषा. आज ही भाषा लोप पावत आहे. प्राचीन साहित्याचा महान ठेवा असलेली ही भाषा एकेकाळी हिंदुस्थानची व्यावहारिक भाषा होती, मात्र आता संस्कृत भाषेतील जाणकार तसे कमीच आढळतात. त्यामुळे या भाषेमध्येही करीअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.\nज्यांना लहान वयापासूनच या विषयाची आवड आहे, असे विद्यार्थी यामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात. संस्कृत भाषेची रचना ध्वनिशास्त्रावर आधारित आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या ध्वनींच्या उच्चारणाची सवय या भाषेमुळे होते. आधुनिक काळात संस्कृत श्लोक आणि महाकाव्यांमधील काही उताऱ्यांचा वापर चित्रपटांमध्ये होताना दिसतो. टी-शर्टवरही संस्कृत सुभाषिते आणि श्लोक प्रिंट करून घेतले जातात. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘एसएमएस’मधून संस्कृत सुभाषिते पाठवण्याचा उपक्रम संस्कृतप्रेमी करत आहेत.\n– देशभरामध्ये संस्कृतचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ‘राष्ट्रीय संस्कृत संस्थान’ची स्थापना करण्यात आली आहे. यामार्फत संस्कृतच्या विकासासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.\n– बोली भाषेमध्ये संस्कृतचा वापर व्हावा यासाठी ‘संस्कृत भारती’ ही संस्था विनामूल्य प्रशिक्षण शिबीर आयोजित करते.\n– शेठ गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा, मुंबई\n– बीए संस्कृत महाविद्यालय, मुंबई\n– एम. ए. संस्कृत महाविद्यालय, मुंबई\n– के. जे. सोमैया संस्कृत विद्यापीठ, मुंबई\nसंस्कृतमध्ये पदवी घेऊन बी. एड. केल्यानंतर शिक्षक म्हणून आणि उच्च शिक्षण घेतल्यास प्राध्यापक म्हणूनही काम करता येते.\nप्राचीन साहित्य संस्कृतमध्ये उपलब्ध असल्याने त्याच्या भाषांतरासाठी इतिहास संशोधन केंद्र, प्राचीन ग्रंथ भ��ंडारे, जुन्या\nलिप्या, शिलालेख येथे भाषांतरकाराची आवश्यकता असते.\nसंस्कृतच्या बळावर सैन्यदलातही नोकरी मिळू शकते. ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’तर्फे सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी सैन्यदलात पंडित नेमले जातात. यासंबंधीची जाहिरात दरवर्षी प्रसिद्ध होते.\n– मनावर चांगले संस्कार होण्यासाठी तरी संस्कृत शिकणे गरजेचे आहे. संस्कृतच्या अभ्यासामुळेच त्याची गोडी निर्माण होईल.\n– संशोधनाची आवड असावी. कारण पुरातन शिलालेख वाचण्यासाठीही संस्कृत भाषेतील जाणकारांची आवश्यकता असते.\n– संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वभाषाभिमान असावा. या गुणामुळेच ही भाषा तो आवडीने शिकू शकतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअक्षर म्हणजे मोत्याचे दाणे\nतृतीयपंथीय विद्यार्थिनी झाली रुईयाची ‘रोझ क्वीन’\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-129290.html", "date_download": "2018-09-26T01:04:40Z", "digest": "sha1:SN5MGDNS7JGDHS53XDICMBNF3NHJ7FDN", "length": 13914, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काय होणार महाग,काय होणार स्वस्त ?", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nकाय होणार महाग,काय होणार स्वस्त \n10 जुलै : मोदी सरकार तख्तावर विराजमान झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली आणि आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. 'सबका साथ सबका विकास' नारा देत अर्थसंकल्प सादर केलाय. कर दरात फारशी वाढ न करता नोकरदारांना दिलासा दिलाय.\nपण सर्वसामान्यांच्या दैनदिन जीवनात वापरणार्‍या वस्तू नेहमी प्रमाणे काही महाग झाल्या आहेत तर काही स्वस्त झाल्या आहेत. 19 इंचापेक्षा कमी असलेले एलसीडी, एलईडी,टीव्ही स्वस्त होणार आहे. सौर आणि पवन ऊर्जा उपकरणं, भारतीय बनावटीचे मोबाईल स्वस्त आणि बूट स्वस्त होणार आहे.\nत्याचबरोबर रेडिमेट कपडे, सौंदर्य प्रसाधनं, इम्पोर्टेड इलेक्ट्रॉनिक वस्तू, सिगारेट, पानमसाला, तंबाखू, गुटखा महागणार आहे. सिगारेटचे दर जवळपास 17 टक्यांनी महागणार आहे. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.\nसौर आणि पवन ऊर्जा उपकरणं\n19 इंचापेक्षा कमी असलेले LCD/LED/ TVs\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Arun JaitleybudgetfarmarFDIhome loanIncome taxindian union budgetloanmodimodi sarkarNarendra modiNDAoilpetrolTaxunion budget 2014अर्थसंकल्पआर्थिक सर्वेक्षणाइन्कम टॅक्सगुटखातंबाखूनोकरदारपानमसालाबूटमहागाईमोदी सरकारसबसिडी.काय होणार स्वस्त आणि महागसिगारेट\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-72683.html", "date_download": "2018-09-26T01:29:07Z", "digest": "sha1:K6T7WUQPW2UUQS6WT6WRPYQXWKF3BZI6", "length": 16289, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देवकर अप्पा,शेतकर्‍यांना लूटलं त्याचं काय ?", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पे��ल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nदेवकर अप्पा,शेतकर्‍यांना लूटलं त्याचं काय \nदेवकर अप्पा,शेतकर्‍यांना लूटलं त्याचं काय \n28 नोव्हेंबरदेवकर अप्पा, या अगोदर शेतकर्‍यांना 23 टक्के कर्ज मिळत होतं पण आता शेतकर्‍यांना नुसतं लूटलंय.अरे बाबा, त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचं धोरण होतं. त्याप्रमाणं त्यांनी केलं.दुसर्‍या कोणी दिलं असतं का ज्यांनी कोणी मदत केली त्यांचे आभार मानावे हे ध्यानात ठेवा. जास्त बोलू नका.देवकर अप्पा, आपले विधान मागे घ्या इथं शेतकरी लोकं आली आहे. शेतकर्‍यांची दौलत फार मोठी हाय.असं असेल तर काळजी करू नका आमचं सरकार आणखी 25 वर्ष सत्तेवर असणार आहे काळजी करायचं कामं नाय हा संवाद आहे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि स्थानिक शेतकर्‍यांचा. जळगाव जिल्ह्यात चोपडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना शेतकर्‍यांनी विरोध केला. जिल्ह्यात ऊसाला दर मिळत नसल्यानं आणि जिल्हा बँकेकडून कर्ज मिळत नसल्याचं सांगून शेतकर्‍यांनी देवकरांना विरोध केला. त्यांना शेतकर्‍यांनी भाषण करू दिलं नाही. यातच पालकमंत्र्यांचा तोल ढासळल्याने त्यांनी शेतकर्‍यांशी हुज्जत घालायला सुरवात केली. शेतकर्‍यांनी काहीही केलं तरी आमचं सरकार अजून 25 वर्षे राहणार अशी मुक्ताफळंही मंत्रिमहोदयांनी उधळली आहेत.\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध��यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nमहाराष्ट्र, फोटो गॅलरी, स्पेशल स्टोरी\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/vivek-deshpande-article-in-rasik-5949946.html", "date_download": "2018-09-26T01:29:57Z", "digest": "sha1:GFCBMFOFFSVE2SYT5CFCHUSMWEK55MFU", "length": 14978, "nlines": 60, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Vivek Deshpande article in rasik | कुख्‍यात मी... समृध्‍द मी...", "raw_content": "\nकुख्‍यात मी... समृध्‍द मी...\nआपली आपल्याला वाट सापडेपर्यंतचा प्रवास खूप खडतर असतो. स्वभावातले बंड उसळ्या मारत असते.\nआपली आपल्याला वाट सापडेपर्यंतचा प्रवास खूप खडतर असतो. स्वभावातले बंड उसळ्या मारत असते. बेफिकिरी, बेपर्वाई टोक गाठून असते. आसपासच्या सगळ्यांनीच खोल दरीत आपला शेवट गृहीत धरलेला असतो. पण केवळ प्रकाशवाट दाखवणाराच नव्हे, तर जगणं शिकवणारा शिक्षक ढाल होऊन आयुष्यात येतो आणि मातीमोल आयुष्याचं सोनं होऊन जातं...\nअत्यंत व्रात्य मुलगा म्हणून मी गल्लीत, गावात, शाळेत, नातेवाइकांत कुख्यात होतो. चंचल मनोवृत्तीचा हा मुलगा हळूहळू वाया जात आहे या निष्कर्षाप्रत तमाम लोक आले होते. एक वाया गेलेला मुलगा अशी माझी सर्वदूर कीर्ती पसरली होती. फुलांचा सुगंध सुवार्ता पसरवतो. माझं अस्तित्व कुवार्ता पसरवत असे. माणसाच्या आयुष्यात सकारात्मक जडणघडण क्वचितच आपोआप घडते, बव्हंशी टक्केटोणपे, ठेचा खाल्ल्याशिवाय म���णूस घडत नाही.\nशाळेत मी नाना हरकती, टवाळ्या करायचो. वर्गातल्या मुलामुलींची खोड काढणे, त्यांना जिव्हारी लागेल असे चिडवणे, खडूचे तुकडे पाठमोऱ्या गुरुजींना फेकून मारणे, हे कुणी केले, हे ओरडून सरांनी विचारताच जो कोणी/जी कोणी माझे नाव सांगेल, त्या सहाध्यायीला शाळा सुटल्यावर बडवबडव बडवणे, त्यांचे पालक मुख्याध्यापकाकडे तक्रार घेऊन आल्यावर सपशेल शरणागती पत्करून तोडपाणी करणे... हे सर्व मी केले आहे.\nशाळेत एकदा दुसऱ्याच तासाला कंटाळा आला म्हणून मी वर्गातून बाहेर पडलो अन् सरळ शाळेची घंटा वाजवून शाळा सोडून दिली. हाहाकार माजला. सगळे मास्तर दारात उभे राहिले तरी सगळी मुलं त्यांच्या अंगाखांद्याशी झगडून फरार झाली. माझ्या गुन्ह्यास प्रत्यक्ष साक्षीदार शाळेचा चपराशी मोहन हा होता. सफरचंद कापायचा एक छोटा चाकू (क्लास्प नाइफ) माझ्या सतत खिशात असे. तो उघडून मी (वय वर्षं तेरा) मोहनला हाग्या दम भरला. म्हटलं, \"याद राख, माझं नाव सांगितलंस तर.’ तो मौन झाला. मुख्याध्यापकांच्या कोर्टात त्याने साक्ष दिली नाही. मग मी रमतगमत निश्चिंत घरी आलो.\nदारातच वडिलांनी धुलाई सुरू केली. इतकं बेदम मारलं की त्यांचा हात सुजला, मग काठी तुटली, त्यांच्या डोळ्यातला अंगार विझत नव्हता, आई थरथर कापत होती. अंगणात हे निर्दय कृत्य घडले. तेवढ्यात मला कोपऱ्यात आमचे मुख्याध्यापक दिसले. मी जमिनीवर पालथा पडलो होतो. तोंडातून आवाज निघत नव्हता. अचानक वडिलांनी बागेतली एक गुलाबाची कुंडी उचलून डोक्यावर घेतली अन् बदकन माझ्या पाठीवर फेकून मारली माझे डोळे पांढरे झाले. पण त्या अवस्थेत मुख्याध्यापक ‘मु.घ. कुलकर्णी सर' तीरासारखे धावत आले, अन् माझा देह त्यांनी झाकला. \"अहो, बास झालं माझे डोळे पांढरे झाले. पण त्या अवस्थेत मुख्याध्यापक ‘मु.घ. कुलकर्णी सर' तीरासारखे धावत आले, अन् माझा देह त्यांनी झाकला. \"अहो, बास झालं मारून टाकता काय पोराला मारून टाकता काय पोराला’ असं ते अत्यंत क्रुद्ध स्वरात ओरडले, वडिलांनी उचललेली दुसरी कुंडी रागाने फेकून दिली. पाय आपटत ते गेले. सरांनी मला उचलले, अंगणातल्या विहिरीवर नेले, आईने जखमा धुतल्या. हळद लावली. सर निघून गेले.\nमी चार दिवसांनी शाळेत जाण्यायोग्य झालो. मुख्याध्यापकांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावलं. मी कोपऱ्यात थरथर कापत उभा होतो. काळेभोर कुरळे केस, भव्य कपाळ, ज��ड फ्रेमचा जाड भिंगाचा त्यांचा चष्मा, शुभ्र पांढरा हाफ शर्ट, ग्रे रंगाची कडक इस्त्रीची पँट अन् काळ्याकुळकुळीत चकाकणाऱ्या चपला. दोन्ही कोपरं टेबलवर टेकवून हाताच्या ओंजळीत चेहरा ठेवून सर भेदकपणे माझ्याकडे बघू लागले. पाहतापाहता त्यांच्या चेहऱ्यावर निर्मळ हसू उमलले.\n\"विवेकबुवा, तुम्ही निष्णात खोडकर चिरंजीव आहात, तुमचे काय करावे, हा माझ्यापुढे यक्षप्रश्न आहे. असं बघा, तुम्हाला साहित्यात रुची आहे, विज्ञानात गती आहे, खोडकर मती आहे. पण हे सर्व माती आहे. ज्याला भविष्याचा अंदाज घेता येत नाही, आपल्याला काही बनायचे आहे, समाजात स्थान मिळवायचे आहे, याची ज्याला जाणीव नाही अशा व्यक्तीचे जीवन मातीमोल आहे. सर्व शिक्षकांची, पालकांची, इतकंच काय, तुमच्या पिताश्रींची शिफारस आहे की तुम्हाला शाळेतून काढण्यात यावे. बोला काय करू\nमी त्यांचे पाय धरून घळघळा रडलो, माफी मागितली. मला माहीत होतं, हे ‘मु.घ.सरच' माझं भवितव्य निश्चित करणार. सर म्हणाले, \"जा, मला स्वच्छ ग्लासभर पाणी आणून पाज, लक्षात ठेव, त्या पाण्यात एक जरी कचऱ्याचा कण दिसला तरी मी म्हणेन तुझं मन अशुद्ध आहे, तू क्षमायोग्य नाहीस.’ शाळेच्या चौकात मी सगळ्या वर्गातून उत्सुकतेने डोकावणाऱ्या मुलामुलींसमोर स्टीलचा ग्लास राख टाकून नारळाच्या करवंटीने खसखसून घासला, तीन-चारदा विसळला. मग रांजणातलं गार पाणी त्यात भरून दबक्या पावलाने ग्लासाचा तळ शोधत सरांच्या समोर गेलो, ग्लासात पाहत म्हणालो, \"सर, कणभरही कचरा नाही, तुम्ही पाहा\nसर पाहतच होते, त्यांनी ग्लास टेबलवर ठेवला. उठले. समोर आले. मला पोटाशी धरलं, मी अश्रूंना वाट करून दिली. आपल्या स्वच्छ परीटघडीच्या शुभ्र रुमालाने त्यांनी माझे डोळे पुसले. ग्लास हाती दिला, म्हणाले, \"पी ते पाणी आणि वर्गात जाऊन बस.’ परत फिरताना माझे वडील मला दारात दिसले, ते घृणेने माझ्याकडे बघत होते. सर त्यांना म्हणाले, \"काळजी करू नका, विवेक निर्मळ झालाय जा तुम्ही घरी, फक्त एक विनंती आहे, याला मारू नका आता, त्याची गरज उरली नाही.’ ते माझे पूज्य मु.घ.कुलकर्णी सर माझ्या अन् माझ्या वडिलांच्या ताणलेल्या नात्यातला ‘दुवा' झाले नसते तर... मी आज कोण असतो, काय झालो असतो याची कल्पना करू शकत नाही मी. सरांची शाबासकी मी अनेकदा मिळवली. डॉक्टर झालो. सुवर्णपदक मिळवलं तेव्हा शाळेत सरांनी माझा हृद्य सत्कार केला. मी हा प्रसंग सर्व विद्यार्थ्यांना प्रांजळपणे कथन केला. अशा कित्येक बिघडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची साखळी मजबूत करण्यात माझे मु.घ. सर हा भक्कम दुवा जा तुम्ही घरी, फक्त एक विनंती आहे, याला मारू नका आता, त्याची गरज उरली नाही.’ ते माझे पूज्य मु.घ.कुलकर्णी सर माझ्या अन् माझ्या वडिलांच्या ताणलेल्या नात्यातला ‘दुवा' झाले नसते तर... मी आज कोण असतो, काय झालो असतो याची कल्पना करू शकत नाही मी. सरांची शाबासकी मी अनेकदा मिळवली. डॉक्टर झालो. सुवर्णपदक मिळवलं तेव्हा शाळेत सरांनी माझा हृद्य सत्कार केला. मी हा प्रसंग सर्व विद्यार्थ्यांना प्रांजळपणे कथन केला. अशा कित्येक बिघडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची साखळी मजबूत करण्यात माझे मु.घ. सर हा भक्कम दुवा म्हणूनच किती तरी विद्यार्थी, पालक आणि समाज त्यांना दुवा देतात.\nलेखकाचा संपर्क : ९८२२०६४१७०\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-police-sub-inspector-was-injured-incident-10299", "date_download": "2018-09-26T01:46:27Z", "digest": "sha1:JDV56E5RXBXUHKSB46XKHO33QDFIWVVF", "length": 14953, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, The police sub-inspector was injured in the incident | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊसतोड कामगाराची लेक झाली पोलिस उपनिरीक्षक\nऊसतोड कामगाराची लेक झाली पोलिस उपनिरीक्षक\nशनिवार, 14 जुलै 2018\nतहसीलदार होण्याचं माझं स्वप्न असून, तहसीलदार होणारच. हे यश मिळवण्यामागे मला घराच्या स���स्यांनी दिलेले प्रोत्साहन, मोठ्या भावांचा असलेला आर्थिक व भावनिक आधार, कधी कधी केलेल्या सुखाचा त्याग मी कधीच विसरू शकत नाही.\n- सीमा खडांगळे, खरवंडी\nयेवला : संघर्षाला फळ असतेच अन्‌ यशावर कुणाची बांधिलकी नसते, हे तालुक्‍यातील दुर्गम भागातील खरवंडी येथील एका ऊसतोड कामगाराच्या लेकीने सिद्ध केले आहे. येथील सीमा खडांगळे हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात १७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली.\nखरवंडी येथील काशीनाथ खडांगळे हे ऊसतोड कामगार... वडील, पाच चुलत्यांसह एकत्रित कुटुंब. घरची परिस्थिती अतिशय बेताची. ऊसतोड सोडून दुसरा पर्याय नाही. अशिक्षित असूनही चुलते कारभारी खंडागळे यांची जबरदस्त इच्छाशक्ती व शिक्षणावरील विश्वास, भावनिक आधार, घरातील संस्कार व चुलत्यांची हिंमत सीमासाठी प्रेरक ठरली. गावात चौथीपर्यंत, तर मनमाडला दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या सीमाचा लहानपणापासून पोलिस खात्यात जायचे, असा मानस होता.\nप्रयत्न न सोडता तिने स्पर्धा परीक्षेचा जोमाने अभ्यास सुरू केला. पोलिसाची नोकरी एका गुणाने गेली, त्याच मैदानावर पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देत यशाला गवसणी घातली.\nवसतिगृहात राहून तिने एमए (इंग्रजी) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होताच अभ्यासिकेत अभ्यास करत जिद्दीने यशाची फुले फुलवली. फुले, शाहू, आंबेडकर, डॉ. अब्दुल कलाम यांचे विचार व घरातील प्रत्येकाचा खंबीर आधार होता. यांच्या जीवावरच मी या पदापर्यंत पोचू शकले असा तिचा उदात्त विचार आहे. तिच्या या यशाची माहिती मिळताच उपसभापती रूपचंद भागवत, देवीदास जानराव, एकनाथ भालेराव, ज्ञानेश्‍वर भागवत, मनोज भागवत यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन यशाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या.\nतहसीलदार स्वप्न पोलिस शिक्षण education स्पर्धा कला\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खा���देशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसक��ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/art-art-womens-day-33578", "date_download": "2018-09-26T01:48:48Z", "digest": "sha1:52PE5R3XBDPY5KZU5KAUMBJMSOPZFVPB", "length": 13962, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "art to art for womens day महिला दिनानिमित्त सकाळतर्फे ‘आर्ट टू हार्ट’ | eSakal", "raw_content": "\nमहिला दिनानिमित्त सकाळतर्फे ‘आर्ट टू हार्ट’\nरविवार, 5 मार्च 2017\nपुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे खास महिला दिनानिमित्त ‘आर्ट टू हार्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.\nपुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे खास महिला दिनानिमित्त ‘आर्ट टू हार्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.\nकृष्णसुंदर गार्डन, म्हात्रे पुलाजवळ होणाऱ्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. हे आहेत. यात मेहंदी स्पर्धा, टॉक शो, ब्युटी टिप्स, संगीत रजनी आदी भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत मेहंदी स्पर्धा व ब्युटी टिप्स, दुपारी ४ ते ६ दरम्यान टॉक शो आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत संगीत रजनी होणार आहे. संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून, केवळ मेहंदी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.\nविनामूल्य प्रवेशाचे पासेस सकाळचे बुधवार पेठ कार्यालय आणि चंदुकाका सराफ यांच्या हडपसर, खराडी आणि रविवार पेठ शाखांमध्ये उपलब्ध आहेत. मधुरांगण आणि तनिष्का सदस्यांना ओळखपत्रावर प्रवेश मिळू शकतो. मेहंदी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मात्र सकाळच्या बुधवार पेठ कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे.\nसहभागींना ‘लीज ब्युटी सेंटर अँड स्पा’च्या संचालिका लीना खांडेकर ब्युटी टिप्स देणार आहेत. ‘अनमोल कला’चे अनमोल हे मेहंदी स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना पाच हजारांपासून पाचशे रुपयांपर्यंतची गोल्ड व्हाउचर देण्यात येणार असून, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याच दिवशी सायंकाळी होणार आहे. संगीत रजनी कार्यक्रमात स्वप्नजा लेले, रमा कुलकर्णी, चैतन्य कुलकर्णी, दर्शना जोग, विक्रम भट, अभिजित भदे, प्रसन्न बाम हे आपली कला सादर करण��र आहेत. कविता लाड-मेढेकर, इला भाटे आणि दीप्ती देवी हे कलाकार उपस्थित असतील. या कार्यक्रमाचे बॅंकिंग पार्टनर महेश नागरी मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि., ट्रॅव्हल पार्टनर एसटीए हॉल्लिडेज्‌ एलएलपी, व्हेन्यू पार्टनर अमित गायकवाड ग्रुप\nकाय : आर्ट टू हार्ट\nकुठे : कृष्णसुंदर गार्डन, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर\nकधी : बुधवार, ता. ८ मार्च\nवेळ : सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत\nअधिक माहितीसाठी : ९५५२११८७१०/८६०५८४६८३८\n‘सकाळ’ने आयोजित केलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना आपली कला योग्य प्रकारे सादर करण्याची संधी मिळते. त्यांना उत्तम व्यासपीठ मिळते आणि आत्मविश्‍वासही वाढतो.\n- संगीता अतुल शहा,संचालक, चंदुकाका सराफ अँड सन्स, प्रा. लि.\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nअकोल्याचा ऋषभ पारिसे \"स्वरवैदर्भी' विजेता\nवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित सोळाव्या \"स्वरवैदर्भी' विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धेचे...\nमुंबई - अवयवदानासंदर्भात ‘सकाळ’च्या मोहिमेपासून प्रेरणा घेऊन वाशीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्‍टर ४ व ५ तर्फे या विषयावर गणेशोत्सवाच्या मंडपातच...\nतुळजाभवानीचा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ\nजुन्नर - दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचा पलंग आज मंगळवारी (ता.२५)...\nगोंगाटामुळे अभ्यास नाही तर...\nपुणे - मूळचा नाशिकचा सागर कापडणीस स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय; पण गणेशोत्सवातील गोंगाट हा सागरसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/22-lakhs-rupees-stolen-from-the-ATM/", "date_download": "2018-09-26T01:47:16Z", "digest": "sha1:EF6C5QAIWNMTWKZH2ZBV7OVNW2DXU3AY", "length": 5849, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन एटीएम फोडून २२ लाखांची चोरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › दोन एटीएम फोडून २२ लाखांची चोरी\nदोन एटीएम फोडून २२ लाखांची चोरी\nशहरातील नाशिक रस्त्यावरील ऑरेंज कॉर्नर व मालदाड रस्त्यावरील दोन एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 22 लाख 43 हजार रुपयांची रोकड पळवल्याची घटना मध्यरात्री घडली.\nशहरातील नाशिक रोड लगत असणार्‍या ऑरेंज कॉर्नरवर गुरूवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने स्टेट बँकेचे एटीएम फोडले. सर्वप्रथम चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान केले व त्यानंतर एटीएम तोडून त्यातील 19 लाख 42 हजार 300 रुपये लंपास केल्याचे आढळून आले. ही रोकड घेऊन चोरट्यांनी आपला मोर्चा मालदाड रस्त्यावरील कॅनरा बँकेच्या एटीएमकडे वळविला. गॅस कटरच्या साह्याने संबंधित एटीएम तोडून यातील 2 लाख 65 हजार रुपये घेवून पोबारा केला. अशाप्रकारे अज्ञात टोळीने संगमनेरातून दोन एटीएम फोडून तब्बल 22 लाख 43 हजार रुपयांची जबरी चोरी केली आहे.\nदरम्यान, स्टेटबँकेचे एटीएम केअर टेकर नितीन पानसरे यांच्या सकाळी ही बाब लक्षात आली. त्यांनी एटीएमचे चॅनेल मॅनेजर भूषण गायके यांना कळवले. त्यांनी ही माहिती बँकेचे शाखा मॅनेजर पद्माकर धकाते यांना दिली. त्यानंतर बँकेच्या सर्व अधिकार्‍यांनी पाहणी करून पोलिसांना बोलावले.\nया घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांनी संगमनेरात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्या समवेत पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, पो. नि. अभय परमार, शंकरसिंग रजपूत, गोपाळ उंबरकर हे उपस्थित होते.\nयाबाबत स्टेट बँकेचे मॅनेजर पद्माकर धकाते यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास स. पो. नि. गोपाळ उंबरकर हे करत आहे. दुपारी नगर येथून श्वान पथक व नाशिक येथून ठसे तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Interrupting-government-work-Penalty-of-70-thousand-rupees/", "date_download": "2018-09-26T00:42:45Z", "digest": "sha1:IQH2KFXLFMTNVRGACBKA4ZLWZ47FQGGT", "length": 4663, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारी कामात अडथळा, ७० हजार रुपयांचा दंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › सरकारी कामात अडथळा, ७० हजार रुपयांचा दंड\nसरकारी कामात अडथळा, ७० हजार रुपयांचा दंड\nसरकारी कामात अडथळा आणून मारहाण केडगावच्या दोघा आरोपींना 7 दिवसांची साधी कैद व प्रत्येकी 35 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एस.व्हि.माने यांनी ही शिक्षा सुनावली आहे.\nएसटी बस चालक पृथ्वीराज नारायण थोरात हे त्यांच्या ताब्यातील बस मधील प्रवासी हे कायनेटीक चौकात उतरवीत असताना इंडिका कार (एम.एच 16 ए.जे. 4093) मधून आलेल्या किरण वामन पटेकर व मंदार कृष्णनाथ पवळ ( दोघे रा. केडगाव) यांनी गाडी रस्त्यात का उभी केली असे म्हणून शिवीगाळ करत हाताने एसटीची काच फोडली.\nतसेच लोखंडी रॉडने थोरात यांना मारहाण केली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला न्या. माने यांच्या न्यायालयात चालला. त्यामध्ये आरोपींना दोघी धरण्यात येऊन 7 दिवसांची साधी कैद व प्रत्येकी 35 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्‍त सरकारी वकिल केदार गोविंद केसकर यांनी कामकाज पाहिले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हे���ार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/heavy-rain-in-konkan-in-24-hours/", "date_download": "2018-09-26T00:43:00Z", "digest": "sha1:PNDZUUIRIGERSNLXG6MGAY34Q4HHEURS", "length": 4095, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 48 तासांत कोकणात मुसळधार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › 48 तासांत कोकणात मुसळधार\n48 तासांत कोकणात मुसळधार\nनैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) गेल्या आठवडाभरापासून एकाच जागी स्थिर असून, अनुकूल वातावरणाअभावी त्याची पुढील वाटचाल रखडली आहे. मात्र, शुक्रवार (दि. 22) ते सोमवारदरम्यान (दि. 25) मान्सूनसाठी लागणारे पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज असून, मान्सून वेगाने उर्वरित महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये डेरेदाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे येत्या 48 तासांत कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीदरम्यान समांतर कमी दाबाचे क्षेत्र असून, मध्य महाराष्ट्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच स्थितीमुळे कोकण, गोवा, मुंबईत जोरदार पाऊस पडणार आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/BJP-MLA-Seema-Hiray-with-bodyguard-Dadagiri/", "date_download": "2018-09-26T01:35:41Z", "digest": "sha1:UQYH7ZNO3EJDGTHKA767ULIV6K2MOIMN", "length": 6951, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपा आमदार सीमा हिरेंसह अंगरक्षकाची दबंगगिरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावप���ू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › भाजपा आमदार सीमा हिरेंसह अंगरक्षकाची दबंगगिरी\nभाजपा आमदार सीमा हिरेंसह अंगरक्षकाची दबंगगिरी\nतवेरा कारला मागून धडक दिल्याने नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांनी व त्यांच्या अंगरक्षकाने गाडीतील तरुणांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी कसारा बायपास येथे घडला. सुनील किर्वे व शन्नो फाळके अशी मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत.\nदरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गावातील जमाव या ठिकाणी आला. मात्र, आमदार हिरे यांनी कसारा पोलीस ठाणे गाठत पोलिसांचा आसरा घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास कसारा फाट्यावरून आमदार हिरे यांची कार जात होती. या कारच्या मागोमाग कसारा गावात येणार्‍या तवेराची आमदार सीमा हिरे यांच्या कारला तिची धडक बसली. आमदार हिरेंच्या कारचा वेग कमी झाल्यानेच हा प्रसंग घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.\nमात्र, आमदार हिरेंनी गाडी थांबवून तवेराकारमधील सुनील किर्वे व शन्नो फाळके या तरुणांना मारहाण केली. यावेळी या तरुणांनी आम्ही स्थानिक आहोत, चुकी तुमच्या चालकाची आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आमदार हिरे व अंगरक्षक ओव्हळ यांनी तरुणांना मारहाण केलीच. शिवाय त्यांच्यावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती कसारा गावात समजताच ग्रामस्थांनी कसारा बायपासला धाव घेतली. जमाव येत असल्याची कुणाकुण लागताच आमदार हिरे यांनी कसारा पोलीस ठाणे गाठत पोलिसांचा आसरा घेतला.\nयानंतर संतप्त ग्रामस्थांनी कसारा पोलीस ठाण्यास घेराव घातला. यावेळी सेनेचे चंद्रकांत जाधव व शिष्टमंडळाने कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण कोल्हे यांच्याकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, ग्रामस्थांचे रौंद्ररुप बघून आमदार हिरे यांनी माफीनामा सादर करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु कारण नसताना तरुणांना मारहाण केल्याने संतप्त जमाव आमदार व अंगरक्षकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी करीत होते. अखेर तासाभरानंतर हे प्रकरण मिटवण्यात पोलिसांना यश आले.\nम���श्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Balajinagar-stolen-incidence-police-solve-case-in-24-hours/", "date_download": "2018-09-26T00:45:52Z", "digest": "sha1:O2F2IQ26MROKGVYTHMHLVBUXD2BBK7F2", "length": 7486, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बालाजीनगर चोरीचा २४ तासांत छडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › बालाजीनगर चोरीचा २४ तासांत छडा\nबालाजीनगर चोरीचा २४ तासांत छडा\nशहरातील कुपवाड रस्त्यावरील बालाजीनगर येथे झालेल्या चोरीचा अवघ्या 24 तासांत छडा लावण्यात आला. याप्रकरणी तीन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्या, चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, 12 हजारांची रोकड, एलईडी, दोन मोबाईल असा दीड लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. गुंडाविरोधी पथकाने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई केली.\nआकाश श्रीकांत खांडेकर (वय 19, रा. सांगलीवाडी), राजू माणिक डांगे (वय 23, रा. काळीवाट, हरिपूर रस्ता, सांगली), अक्षय धनंजय पोतदार (वय 19, रा. अहिल्यानगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरातील बालाजीनगर येथील एक बंद बंगला फोडण्यात आला होता. याप्रकरणी रविवारी अरविंद सिद्धाप्पा ढोले (वय 54) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.\nतिघाही संशयितांनी ढोले यांच्या बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. आतील तीन तिजोर्‍या फोडून त्यांनी 24 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, एक किलो वजनाचे चांदीचे दागिने, दोन महागडी घड्याळे, एक कॅमेरा, 12 हजारांची रोकड, एलईडी, दोन मोबाईल असा ऐवज लंपास केला होता.\nसोमवारी दुपारी गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष डोके सहकार्‍यांसोबत शंभर फुटी रस्ता परिसरात गस्��� घालत होते. त्यावेळी एका आरटीओ क्रमांक नसलेल्या मोपेडवर तीन युवक थांबल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते मोपेडवरून भरधाव वेगाने निघून गेले. पथकाने त्यांचा पाठलाग करून तीनच्या सुमारास त्यांना वालचंद महाविद्यालयाजवळ पकडले.\nत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी बालाजीनगर येथील ढोले यांचा बंगला फोडून ऐवज लंपास केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघाही संशयितांना संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nसहाय्यक निरीक्षक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण मोरे, महेश आवळे, शंकर पाटील, योगेश खराडे, सागर लवटे, संकेत कानडे, संतोष गळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.\nयातील तिघेही संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर सांगली शहर, सांगली ग्रामीण, तासगाव, शहापूर (इचलकरंजी) येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tushar-kute.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2018-09-26T01:50:57Z", "digest": "sha1:JV7JZBCPAMTHCRBZYYF6ZGJK2HZEU6FQ", "length": 23453, "nlines": 172, "source_domain": "tushar-kute.blogspot.com", "title": "स्यमंतक: बायनरीशी दोस्ती...", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nबायनरी हा शब्द जेव्हा १०-११ वर्षांपूर्वी मी प्रथमच ऐकला तेव्हा तो काहिसा विचित्रच वाटला. बाय म्हणजे काहीतरी जीवशास्त्राशी निगडीत असावे असा माझा समज होता. प्रत्यक्षात ’बाय’ नव्हे तर ’बायो’चा संबंध जीवशास्त्राशी आहे, हे मला नंतर समजले. ग्रामीण विचारधारणेचे आम्ही या संकल्पनेशी जुळवून घ्यायला काहीसा वेळ लागला. संगणक अभियांत्रिकीच्या पदविकेला (मराठीत: कॉम्प्युटर इंजिनियरिंग डिप्लोमा) प्रवेश घेतला तेव्ह��� पहिल्याच वर्षी ’Introduction to Computer System’ हा विषय अभ्यासाला होता. आमचे माननीय शिरढोणकर सर तो विषय शिकवत. या विषयामध्येच बायनरी या संकल्पनेची प्रथम ओळख झाली. बायनरी म्हणजे दोन अंकांची अंकपद्धती असते, हे या विषयात पहिल्यांदा समजले. आपली अंकपद्धती ही ० ते ९ अशा दहा अंकांची असते तशीच बायनरी अंकपद्धती ही केवळ दोनच अंकांनी बनलेली आहे, हे मला प्रथम समजल्यावर मात्र मी चाटच पडलो. आमच्या सरांनी सांगितले की, आपला संगणक अर्थात कॉम्प्युटर याच दोन अंकांनी सर्व गणिते करतो... माझा तर यावर प्रथम विश्वासच बसला नाही. केवळ शून्य व एक याच दोन अंकांचा वापर करुन बेरीज, वजाबाकी, भागाकार व गुणाकार करणे कसे शक्य आहे माझा तर यावर प्रथम विश्वासच बसला नाही. केवळ शून्य व एक याच दोन अंकांचा वापर करुन बेरीज, वजाबाकी, भागाकार व गुणाकार करणे कसे शक्य आहे हा मोठ्ठा प्रश्न मला तेव्हा पडला. कदाचित आपली कॉम्प्युटर इंजिनियरिंग असाच वेगळ्या पद्धतीने शिकावी लागणार हे मला तेव्हाच ज्ञात झाले. कॉम्प्युटरला आपली भाषा समजत नाही, हे मात्र मान्य होण्यासारखे होते. पण, तो केवळ शून्य व एक या दोनच अंकांमध्ये खेळतो, हे मात्र विस्मयास्पद वाटले.\nआपण वापरतो ती दशमान अर्थात डेसिमल अंकपद्धती आहे. ती संगणकास समजत नाही. त्याकरिता अशा अंकांचे रुपांतर बायनरी मध्ये करावे लागते, हे सरांनी सांगितले व ते रूपांतर कसे करायचे, हेही शिकवले. मला अजुनही माझे हसू येते की, गणितात वापरल्या जाणाऱ्या कितीतरी संज्ञांना इंग्रजीत काय म्हणतात हे मला माहितच नव्हते. त्यामुळे शिक्षकांनी दिलेले स्पष्टीकरण, नीटसे समजायचे नाही. न्युमरेटर म्हणजे अंश व डिनॉमिनेटर म्हणजे छेद हे मात्र लवकरच पाठ झाले. परंतु, भागाकारातील डिव्हीडंड, डिव्हायज़र, क्वोशंट व रीमेंडर या संज्ञा मात्र लवकर समजल्या नाहीत. त्यातल्या त्यात रीमेंडर हा नक्की काय प्रकार असतो तेच समजायचे नाही. माझ्यासोबत शिकणारे जवळपास सर्वच बारावी करुन आले होते. त्यामुळे त्यांना हा संज्ञा आधीच ज्ञात झाल्या होत्या. पण, माझ्या डोक्याचे मात्र इंग्रजीतल्या नव्या संज्ञांमुळे दही होत होत होते याची कल्पना केवळ मलाच होती. सरांनी डेसिमलमधुन बायनरी करण्यासाठी खालील एक उदाहरण दिले होते:\nसमजा २३ या क्रमांकाचा बायनरी काढायचा असेल तर त्याला दोनने भागत जायचे, ही पद्धत थोडीसी समज��ी होती. जसे...\n२३ = १०१११ (बायनरी)\nजोपर्यंत ती संख्या १ होत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळेस तीला दोनने भागत जायचे. पण, त्यासंख्येपुढे ० किंवा १ का लिहायचे ही गोष्ट मात्र मला कळत नव्हती. तीला सर रीमेंडर म्हणून संबोधायचे. ह्या रीमेंडरचा नक्की उपयोग काय ही गोष्ट मात्र मला कळत नव्हती. तीला सर रीमेंडर म्हणून संबोधायचे. ह्या रीमेंडरचा नक्की उपयोग काय ह्या प्रश्नाने माझे डोके हैराण झाले होते. शिवाय कोणाला विचारायचीही माझी हिम्मत होत नव्हती... ह्या प्रश्नाने माझे डोके हैराण झाले होते. शिवाय कोणाला विचारायचीही माझी हिम्मत होत नव्हती... घरी आल्यावर ह्याच प्रश्नावर पुन्हा विचारमंथन सुरू केले. त्यानंतर थोडा क्लू मिळाला. जिथे मधली संख्या ही विषम असेल त्याच्यापुढे १ लिहायचा व जर सम असेल तर शून्य लिहायचा... घरी आल्यावर ह्याच प्रश्नावर पुन्हा विचारमंथन सुरू केले. त्यानंतर थोडा क्लू मिळाला. जिथे मधली संख्या ही विषम असेल त्याच्यापुढे १ लिहायचा व जर सम असेल तर शून्य लिहायचा... माझी ही मात्रा लागू पडली व डेसिमल मधुन बायनरी रूपांतर मला जमू लागले. माझे उत्तर जरी बरोबर असले तरी त्यामागचे लॉजिक मात्र चुकिचे होते हे मला खूप नंतर लक्षात आले. द्वितीय वर्षाला ’Digital Techniques’ हा विषय पूर्णपणे याच एक व शून्य अंकांवर आधारित होता. या दोन संख्यांशी कसे खेळायचे याचा खेळ या विषयात मांडलेला होता. या विषयात मला तब्बल ८८ गुण मिळाले होते. पण, गुण इतके मिळाले असले तरी या सर्व बायनरी फापटपसाऱ्याचा संगणकाला नक्की उपयोग कुठे माझी ही मात्रा लागू पडली व डेसिमल मधुन बायनरी रूपांतर मला जमू लागले. माझे उत्तर जरी बरोबर असले तरी त्यामागचे लॉजिक मात्र चुकिचे होते हे मला खूप नंतर लक्षात आले. द्वितीय वर्षाला ’Digital Techniques’ हा विषय पूर्णपणे याच एक व शून्य अंकांवर आधारित होता. या दोन संख्यांशी कसे खेळायचे याचा खेळ या विषयात मांडलेला होता. या विषयात मला तब्बल ८८ गुण मिळाले होते. पण, गुण इतके मिळाले असले तरी या सर्व बायनरी फापटपसाऱ्याचा संगणकाला नक्की उपयोग कुठे याचे उत्तर मात्र मिळाले नाही. “कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन” या विषयात मात्र हे उत्तर मला मिळाले... याचे उत्तर मात्र मिळाले नाही. “कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन” या विषयात मात्र हे उत्तर मला मिळाले... Computer is Logic but not a Magic ही गोष्ट पटली. एक व शून्य या डिजिटल अंकां��ा वापर करून संगणकतज्ञांनी आपल्यासाठी हे किती अद्भूत यंत्र बनविले आहे, याचे ज्ञान मात्र मिळाले. माणूस खरोखर खूप हुशार प्राणी आहे, त्यात विशेषत: संगणक व त्याच्या तर्कशास्त्र निर्माण करणाऱयांना मी विशेष दाद देईल. संगणक बनविणे ही खरोखर मोठी विस्मयकारक बाब होती. पण, मानवाने ती प्रत्यक्ष आणून दाखवली. Hats off to all of them…\nत्यामुळेच बायनरी अंकगणिताची माझी दोस्ती पक्की झाली... आजही बायनरीच्या विविध समस्या सोडवताना मला माझी ’बायनरी’ सुरूवात नेहमी आठवते. मला वाटते, ज्यांना खरोखर जाणून घ्यायचे असेल की संगणक ही चीज काय आहे, त्यांनी बायनरी अंकगणिताशी नक्की दोस्ती करावी. खरोखर तर्कशास्त्राचा कस लागावा अशीच ही एक गोष्ट होय....\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nनिसर्ग अभियांत्रिकीचा अविष्कार - चिल्हेवाडी धरण - *साप्ताहिक लोकप्रभा, २७ जुलै २०१८*\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान : किल्ले देवगिरी - महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान औरंगाबादच्या देवगिरी किल्ल्याच्या इतिहासाने लिहिलं गेलंय. आज आपल्या राज्यात बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा एक दुर्ग....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-onion-stock-report-nashik-924", "date_download": "2018-09-26T01:50:18Z", "digest": "sha1:IXNYO4YKJCT6O2LTXSETRAGEMOADAPPW", "length": 17347, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, onion stock report, nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्र सरकारचे कांदा उत्पादन, साठेबाजीवर लक्ष\nकेंद्र सरकारचे कांदा उत्पादन, साठेबाजीवर लक्ष\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nनाशिक : कांद्याचे उत्पादन आणि साठवणुकीवर केंद्र सरकारने बारीक लक्ष ठेवले आहे. पंतप्रधान कार्यालयातील ग्राहक संरक्षण विभागाने सद्यःस्थितीत कांद्याची उपलब्धता, कांद्यातून शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला, तसेच व्यापाऱ्यांकडून होणारी साठेबाजी याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाकडून मागविला आहे. दरम्यान, कांद्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या काळात केंद्र सरकारच्या काही समित्याही जिल्ह्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nनाशिक : कांद्याचे उत्पादन आणि साठवणुकीवर केंद्र सरकारने बारीक लक्ष ठेवले आहे. पंतप्रधान कार्यालयातील ग्राहक संरक्षण विभागाने सद्यःस्थितीत कांद्याची उपलब्धता, कांद्यातून शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला, तसेच व्यापाऱ्यांकडून होणारी साठेबाजी याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाकडून मागविला आहे. दरम्यान, कांद्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या काळात केंद्र सरकारच्या काही समित्याही जिल्ह्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nसमितीने घेतला होता ग्राउंड रिपोर्ट\nगेल्या काही महिन्यांत कांद्याचे वधारलेले भाव लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारनेच यात लक्ष घातले आहे. गेल्याच महिन्यात केंद्राच्या एका समितीने जिल्ह्यात येऊन कांद्याच्या भावाबद्दल तसेच साठवणुकीसह शेतकऱ्यांना मोबदला मिळतो की नाही याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला होता. यापुढील बाब म्हणजे पंतप्रधान कार्यालयातील ग्राहक संरक्षण विभागाने जिल्हा प्रशासनाकडून कांद्याबाबतचा अहवाल मागविला आहे. यात कांद्याचा चढ्या दराचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती लाभ झाला, जिल्ह्यात कोठे कांदा साठवणुकीचे प्रकार घडले आहे का, तसे काही प्रकार झाल्यास को��ती कारवाई केली, सद्यःस्थितीत जिल्ह्यात किती कांदा उपलब्ध आहे, याची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.\nजिल्हा प्रशासनाकडून कांद्याबाबतचा आजमितीचा सविस्तर अहवाल पंतप्रधान कार्यालयाने मागविला आहे. यापुढील काळात केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या समित्यादेखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या समित्या थेट बाजार समित्या तसेच कांदाचाळींना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेणार आहे. या वेळी कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा योग्य मोबदला मिळतो की नाही याचीही शहानिशा करणार आहे.\nकांदा साठेबाजीप्रश्नी चाचपणी सुरू\nएप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या काळात जिल्ह्यातून रेल्वेच्या १७० रेक कांदा देशभरात निर्यात झाला होता. तमिळनाडू, कर्नाटक तसेच गुजरातमधील कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याने ही निर्यात वाढली होती. या काळात नाशिकमधून खरेदी २५०० ते ३००० रुपये क्विंटलने खरेदी केलेला कांदा दिल्ली, पंजाब, गुजरात, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेशसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये ४००० ते ४५०० हजार रुपये क्विंटल दराने विक्री झाला. त्यामुळेच सरकारने या प्रश्‍नी लक्ष घालत कांद्याची साठेबाजी होत आहे की नाही याची चाचपणी सुरू केली आहे.\nपंतप्रधान कार्यालय विभाग कांदा\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/file/10828", "date_download": "2018-09-26T01:28:15Z", "digest": "sha1:QVZYCUKZTXPZ3BURAHHLCQP24TB5SD5L", "length": 2232, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पुण्याच्या बुधवार पेठेत दहीहंडीदरम्यान कोसळला स्टेज..१० ते १५ जण जखमी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळ���िण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्याच्या बुधवार पेठेत दहीहंडीदरम्यान कोसळला स्टेज..१० ते १५ जण जखमी\nVideo of पुण्याच्या बुधवार पेठेत दहीहंडीदरम्यान कोसळला स्टेज..१० ते १५ जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2364", "date_download": "2018-09-26T01:19:55Z", "digest": "sha1:NIRGFV4LNHD6NNVGBHDB3ZQMOURQQ6I2", "length": 21125, "nlines": 137, "source_domain": "www.saamtv.com", "title": "maharashtra-maratha-agitation/sakalformaharashtra-sakal-maharashtra-come-together | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 28 जुलै 2018\nशिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nशिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nआरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत.\nशेती योग्य पद्धतीने न केल्याने ती संकटात आहे व त्यामुळे तिच्यावर अवलंबून असलेले समाजघटक अधिक अस्वस्थ आहेत, तर शिक्षण व नोकरी-उद्योगांसाठी आवश्‍यक असलेले कौशल्य आत्मसात करणे अवघड बनल्यामुळे मुलामुलींचे पालक चिंतेत आहेत. अशावेळी, समाजाची अस्वस्थता वाढविणाऱ्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्याबरोबरच भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी समाजानेच एकत्र यावे, केवळ सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता बदलावी, यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.\nया दृष्टीने येत्या काही दिवसांत सकाळच्या माध्यमातून समाजातील गरजू तरुण, महिला व अन्य घटक आणि त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांना एकत्र आणणारी एक व्यवस्था उभी केली जाईल. ग्रामीण व शहरी भागात कौशल्यविकास व स्टार्टअप उभारणीचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्‍यक सरकारी धोरण व निर्णयांसाठी राज्य व केंद्र सरकारबरोबर काम केले जाईल. सकाळ-ॲग्रोवन हे शेतीला वाहिलेले देशातील एकमेव दैनिक आणि तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियान हे महिलांसाठी, तर यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हे युवकांचे व्यासपीठ, नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजाच्या मदतीला धावून जाणारे सकाळ रिलीफ फंड व सकाळ सोशल फाउंडेशन अशा परंपरेतील हे नवे व्यासपीठ उपलब्ध करण्यात येणार असून तेथे मदतीची गरज असलेल्यांची नोंदणी केली जाईल आणि त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांची सांगड घातली जाईल.\nविशेषत: महाराष्ट्रात शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी आणि त्यामाध्यमातून निर्यात व कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठा वाव असल्याने त्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. सकाळ-ॲग्रोवनच्या स्मार्ट व्हीलेज प्रकल्पाला जोडून राज्याच्या विविध भागांत अशा कंपन्यांसाठी तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. त्यांना प्रशिक्षित करण्यात येईल आणि वित्तपुरवठ्यापासून ते निर्यातक्षम उत्पादनांपर्यंत त्यांना विविध टप्प्यांवर मदत करणारी यंत्रणा उभारली जाईल.\nकेवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर जगभर नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहेत. पारंपरिक नोकऱ्या जाऊन नव्या येत आहेत. यांत्रिकीकरणासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रामुळे ही समस्या पुढे आणखी जटील बनणार आहे. केवळ कार्यालयीन किंवा कारखान्यातील कामच नव्हे तर अन्य व्यवसायही धोक्‍यात आहेत. या सगळ्यांचा विचार करून आपले शिक्षण, नोकरी, व्यवसायाची भविष्यातील दिशा निश्‍चित करावी लागणार आहे. ही जबाबदारी सरकारसोबतच समाजाचीही असल्यान�� तरुणांना अपारंपरिक नोकरी-व्यवसायाकडे, स्टार्टअप संस्कृतीकडे नेण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाईल. यासोबतच केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केल्या जाणाऱ्या नियुक्‍त्या किंवा पोलिस, कृषी सहायक, शिक्षक, आरोग्यसेवक वगैरे ज्या तत्सम नोकऱ्या उपलब्ध आहेत, त्यादेखील अंतिमत: गुणवत्तेच्या आधारावरच मिळणार असल्याने ती गुणवत्ता विकसित करण्याचाही प्रयत्न केला जाईल.\nमहाराष्ट्रात जन्म घेऊन जगभर व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची गाथा तरुणांपर्यंत पोचवावी. त्यातून स्वरोजगार निर्मितीची प्रेरणा मिळेल. ‘सकाळ’च्या चळवळीत योगदान देण्याची माझी तयारी आहे.\n- हनुमंत गायकवाड, (अध्यक्ष, बीव्हीजी)\n#SakalForMaharashtra मी तयार आहे, आपणही पुढे या\nउद्योगांना हवे तसे मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे ‘क्रेडाई’ने दहावी-बारावीतील उत्तीर्णांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे यापूर्वीच सुरू केले आहे. महिलांचाही त्यात समावेश केला आहे. यापुढील काळातही ‘स्कील एज्युकेशन’वर भर देईल.\n- श्रीकांत परांजपे, अध्यक्ष, क्रेडाई, पुणे\nकेवळ आंदोलनाने प्रश्‍न सुटणार नाही. स्वयंरोजगारासाठी सरकार काहीतरी करेल, याची वाट न पाहता सध्या जे व्यवसाय-उद्योग करीत आहेत त्यांनी एकमेकांना हात द्यायला हवा. यातून बदल घडतील. आरक्षण हा एकच मार्ग असू शकत नाही. त्याचा केवळ राजकारणासाठी वापर होतोय. यात सुधारणा करणे सर्वसामान्य नागरिकांच्याच हातात आहे.\n- मंजूषा किवडे, गृहिणी\nएखाद्या गावामध्ये जाऊन संगणक साक्षरतेसाठी पुढाकार घेता येईल. गावकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे कसा करायचा, याबद्दल सांगणे शक्‍य आहे. तरुणांना अभियांत्रिकी शिक्षणातील नव्या संधींची, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख करून देता येईल. महाविद्यालयीन तरुणांना करिअर मार्गदर्शन देणे शक्‍य आहे.\n- दानिश शेख, संगणक अभियंता\nपुस्तकातील शिक्षण आणि व्यावहारिक शिक्षण यामध्ये अनेकदा अंतर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे अभियंते किंवा पदवीधर युवकांनाही नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी नोकरी-व्यवसायाला उपयुक्त पडेल, अशा पद्धतीचे शिक्षण मिळणे गरजेचे असून, तांत्रिक व पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्येच बदल व्हायला हवा. त्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी ‘स���ाळ’ने पुढाकार घेतल्यास माझा त्यासाठी पाठिंबा असेल.\n- अनंत डांगरे, व्यावसायिक\nआपणही सेवा देऊ शकता...\nसमाजाचे आपण काही देणे लागतो, या कृतज्ञ भावनेतून गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ शकता.\nजे जे आपल्याला ठावे, ते इतरांना शिकवावे, या उक्‍तीनुसार तरुण-तरुणींच्या कौशल्यविकासासाठी ‘वर्किंग प्रोफेशनल्स’ वेळ देऊ शकतात.\nआयुष्यात चाकोरीबाहेरचे काही करू पाहणाऱ्या नव्या पिढीला नव्या संधी निर्माण करू शकता.\nशिक्षण education शेती महाराष्ट्र maharashtra सकाळ initiatives महिला women संप आरक्षण मराठा समाज maratha community आंदोलन agitation सामना सरकार government स्टार्टअप वन forest नेटवर्क सकाळ रिलीफ फंड भारत व्यवसाय profession राजकारण politics\nराज्यात धावणार इलेक्ट्रीक कार; सरकार एक हजार वाहनं भाडेतत्वावर...\nयेणार येणार म्हणत असं म्हणत अखेर बहुचर्चित इलेक्ट्रीक कार राज्य सरकारच्या ताफ्यात...\nराज्यात धावणार इलेक्ट्रीक कार\nVideo of राज्यात धावणार इलेक्ट्रीक कार\nलठ्ठपणामुळं जीवघेण्या कॅन्सरचा धोका\nतुम्ही लठ्ठ असाल, व्यायाम करत नसाल तर तुमचं काही खरं नाही. कारण एका रिपोर्टनुसार...\nलठ्ठपणामुळं जीवघेण्या कॅन्सरचा धोका\nVideo of लठ्ठपणामुळं जीवघेण्या कॅन्सरचा धोका\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान;...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश पुरतं हादरलंय. कारण इथं डिप्थीरिया नावाच्या आजारानं...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nVideo of राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nमराठा समाजाच्या पक्षाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी...\nमराठा समाजाच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे पण...\nस्थापनेपूर्वीच मराठा समाजाच्या पक्षात उभी फूट\nVideo of स्थापनेपूर्वीच मराठा समाजाच्या पक्षात उभी फूट\n10 वी पास गॅरेजचालकाची गगनभरारी ; भारतीय जवानांसाठी बनवलं...\nअसं म्हणतात की तुमच्या शिकण्याची,काही तरी करून दाखवण्याची जिद्द, चिकाटी असेल तर...\nफक्त दहावी पास गॅरेजचालकाने भारतीय जवानांसाठी बनवलं हेलिकॉप्टर\nVideo of फक्त दहावी पास गॅरेजचालकाने भारतीय जवानांसाठी बनवलं हेलिकॉप्टर\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-janun-ghya", "date_download": "2018-09-26T01:47:18Z", "digest": "sha1:LXVSPWSELE7NN2XEF6QFYHXSO4EAJG7L", "length": 20060, "nlines": 262, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदर महिलांची न्याहारी (नाश्ता ) कशी असावी - Tinystep", "raw_content": "\nगरोदर महिलांची न्याहारी (नाश्ता ) कशी असावी\nगर्भावस्थेत स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेताना तिच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते कारण आईच्या आहारावर गर्भातील बाळाची वाढ अवलंबून असते. त्यामुळे गर्भावस्थेत पोषक आणि सकस आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात काही स्त्रियांना नॉशिआ येतो त्यामुळे फारसे अन्न जात नाही तरीही थोडा थोडा का होईना आहार सेवन करावाच लागतो. गर्भावस्थेच्या संपूर्ण काळात स्त्रीने सकाळची न्याहारी जरुर केली पाहिजे. ही न्याहारी पोषक घटकांनी युक्त पदार्थांची असली पाहिजे. गर्भाच्या वाढीसाठी पुरेसा आहार सेवन करणे आणि योग्य प्रमाणात सेवन करणे अत्यंत गरजेचे असते.\nगर्भावस्थेच दिवसाची सुरुवात न्याहारी ने करताना त्यात आवश्यक ते सर्व घटक असले पाहिजेत याची काळजी घ्यावी. काँम्प्लेक्स कार्बचे योग्य संतुलन असलेला आहार असावा. शिवाय प्रथिने, जीवनसत्त्व, कॅल्शिअम, चांगली चरबी तसेच ओमेगा ३ या जीवनसत्वाचा सुयोग्य प्रमाणात समावेश असावा. बाळाच्या सुदृढ वाढीसाठी सर्वसाधारणपणे नेहमीच्या आहारापेक्षा ३०० कॅलरीज अधिक सेवन कराव्या लागतात. त्यात वरील गोष्टींचा समावेश असला पाहिजे.\nतसेच गर्भावस्थेतील आहारात तंतुमय पदार्थांचाही योग्य प्रमाणात समावेश असावा त्यामुळे पचनसंस्था योग्य राहाते. न्याहारीच्या पदार्थांचा विचार करताना ते पोषक आणि पोटभरीचे असावेत याकडे लक्ष द्यावे. सुरुवातीच्या काळात नॉशिया येतो किंवा मॉर्निंग सिकनेस मुळे सतत कोरड्या उलट्या होतात. त्यावेळी कोरडे पदार्थ खावेत. तसेच फळांचे ज्यूस घ्यावेत.\nगर्भावस्थेत कॅल्शिअम आवश्यक असतेच. त्यामुळे सकाळी न्याहारीत दुधाचा जरुर समावेश करावा. तसेच दही, ताक, पनीर यांचे सेवन जरुर करावे. दुधाच्या पदार्थातून कॅल्शिअम, प्रथिने आणि बी १२ मिळते. आई आणि बाळासाठी हे गरजेचे असते.\nशक्यतो गर्भावस्थेत ताजी फळे खावी. डब्बाबंद रस पिणे टाळावे. फळांमधून प्रथिने आणि तंतुमय पदार्थ मिळतात. ते सहजपणे पचतात. तसेच शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. पपई वगळता फळे न्याहारीत सेवन करता येतात.\nआख्खे धान्य सेवन केल्याने जीवनसत्त्व, कॅल्शिअम, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ आदी घटक शरीराला मिळतात.\nगर्भवतीला न्याहारीत उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट खाता येईल. त्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि फोलिक अ‍ॅसिड असते. गर्भवती महिलांसाठी या सर्वांची गरज असते.\nफळे आणि भाज्यांचे सलाड-\nन्याहारीसाठी हा देखील उत्तम पर्याय आहे. तंतुमय पदार्थ आणि बी १२ विटामिनही मिळते. तसेच मनोवस्था चांगली करणारे सेरोटोनिन आणि डोपामाईन रसायने मिळतात. त्यामुळे गर्भावस्थेत येणारा थकवा आणि अस्वस्थता कमी होते.\nकाही पदार्थांच्या रेसिपी पाहूया\nअर्धा कप उडीद डाळ चार पाच तास भिजत घालावी. तसेच चमचाभर मेथी दाणे भिजत घालावेत. पाच सहा तासानंतर हे मिक्सरमधून बारीक फिरवावे. उडीद डाळीचे हे मिश्रण एका बाऊल मध्ये काढून घेऊन त्यात अर्धा कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप नाचणीचे पीठ आणि अर्धा कप गव्हाचे पीठ टाकून मीठ टाकून छान एकाच बाजूने मिसळून घ्यावे. रात्रभर हे पीठ आंबण्यासाठी ठेवावे. सकाळी पीठ आंबल्यानंतर त्याच चवीनुसार साखर मीठ घालून त्याच्या इडल्या कराव्यात. चटणी किंवा सॉस बरोबर खाव्यात.\nएक कप हिरव्या मुगाची सालीसकटची डाळ पाण्यात तीन चार तास भिजत घालावी. तसेच १ कप उकडा तांदुळ पाण्यात भिजत घालावा. तीन चार तासाने दोन्हीतील पाणी काढून निथळून घ्यावे. दोन्ही मिक्सरला सव्वा कप पाणी घालून वाटून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण बाऊलमध्ये काढावे. ८ ते १० तास आंबण्यास ठेवावे. त्यानंतर चवीपुरते मीठ घालावे आणि एक चतुर्थांश पाणी घालून मिक्स करावे. आता नॉनस्टिक पॅनवर डोसे घालावेत. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर भाजावेत. चटणी बरोबर खावेत.\nज्वारीचा भाज्या घालून उपमा-\nएक कप ज्वारीचे पीठ, तीळ, उडीद डाळ, तेल, qहगस कढीपत्ता, बारीक चिरलो कांदा, अर्धा कप रवा, मटार, गाजर तुकडे करून वाफवून घ्यावेत, हिरव्या मिरच्या चिरून आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.\nनॉनस्टिक भांड्यात ते टाकून तीळ, उडीद डाळ टाकावी, त्यात qहग, कढीपत्ता टाकावे मग बारीक चिरलेला कांदा घालून परतावे. आता अर्धा कप रवा घालावा आणि दोन मिनिट तो चांगला भाजावा. आता त्यात ज्वारीचे पीठ घालावे. आणि परतून घ्यावे. खमंग वास आला की वाफवलेले मटार, गाजर टाकावे. त्यात तीन कप आधणाचे पाणी घालावे. सतत ढवळत रहावे म्हणजे गुठळी होणार नाही. आता त्यावर झाकण घालून एक वाफ काढावी. मग त्यावर qलबाचा रस घालून ढवळून घ्यावे आणि चिरलेली कोqथबीर घालावी आणि एक वाफ आणावी. उपमा तयार. हा उपमा गरम गरम खायला द्यावा.\nया सलाड साठी पालक, कोबी आदी भाज्या चिरून घ्याव्यात. त्यात काकडी, सफरचंद बारीक चिरून घालावे. डाळिंब दाणे, केळाचे तुकडे घालावेत. चवी साठी थोडे मीठ किंवा चाट मसाला घालावा. एकत्र मिसळून खावे.\nपालक निवडून स्वच्छ धुवून, बारीक चिरून घ्यावा. अंडे फोडून त्यात मीठ, मिरची किंवा तिखट टाकावे. त्याच पालकाची बारीक चिरलेली चार पाने टाकावीत. आता हे मिश्रण छान फेटून घ्यावे. पॅन मध्ये तेल टाकून त्यावर फेटलेले अंडे टाकावे. त्यावर झाकण ठेवावे. दोन मिनिटांनी वरच्या बाजूला थोडे तेल टाकून उलटावे. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून खायला द्यावे.\nकेळ आणि खजूर शेक-\nगर्भावस्थेतील प्रारंभीच्या काळात अन्नावरची वासना उडाल्यासारखे होते. मात्र बाळाच्या वाढासाठी आहार खूप महत्त्वाचा असतो. मग अशा वेळी पौष्टीक घटकांनी युक्त खजूर आणि केळ यांचा शेक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे कॅल्शिअम, प्रथिने, लोह यांचा पुरवठा शरीराला होतो. त्यामुळे शरीराला त्वरीत उर्जा मिळते. मात्र हा शेक बनवल्यानंतर लगेचच सेवन करावा.\nपाव वाटी खजूर, अर्धे केळ, १ कप दूध आणि बर्फाचे तुकडे हवे असल्यास.\nगरम दुधात पंधरा मिनिटांसाठी खजूर भिजत घालावेत. आता भिजवलेले खजूर, केळ, दुध हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये फिरवावे. हवे असल्यास बर्फाचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवतानाच घालावे. हा शेक लगेचच पिण्यास द्यावा.\nवरील पदार्थांव्यतिरिक्त विविध भाज्या घालून पराठे केल्यास उत्तम पोटभरीची न्याहारी होईल. आणि दिवसाची सुरुवात उत्तम होईल. तसेच अंड्याच्या ऑम्लेट मध्ये चीज तसेच पनीर घालू शकता. पराठ्यात घालू शकता जेणेकरून दुग्ध जन्य पदार्थ पोटात जातील.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी ��ा ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/marathwada/marathi-news-marathwada-news-aurangabad-minor-boys-theft-2-wheelers-100731", "date_download": "2018-09-26T01:39:28Z", "digest": "sha1:472XIYMCB77MEWOXSVXHK7TRINKLJPEX", "length": 6205, "nlines": 27, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi news marathwada news aurangabad minor boys theft 2 wheelers अल्पवयीन मुलांकडूनच सर्वाधिक दुचाकींची चोरी! | eSakal", "raw_content": " दुचाकी चोरीनंतर कागदपत्रांशिवाय मिळेल त्या दरात दुचाकींची विक्री केली जाते. त्यातून येणारा पैसा चैनीसाठी वापराला जातो. ही मुलं, तरुण या पैशांतून व्यसन करतात. मौजमस्तीसाठी आणि फिरण्यावर खर्च करतात. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी, त्यांच्यावरील खर्च भागवण्यासाठी दुचाकी चोरी केल्याची कबुलीही यातील अनेक तरुणांनी पोलिसांकडे दिली.\nग्रामीण भागात विक्री का शहरात चोरी उघड होऊ नये म्हणून गावागावांत गरजू ग्राहकांपर्यंत दुचाकी विक्री केली जाते. यात शेतकरी, श्रमिकवर्गाला स्वस्तात गाडी विकली जाते. महागड्या दुचाकीही आठ ते बारा हजारांपर्यंत मिळत असल्याने; तसेच पोलिसांकडून अडवणूक होणार नाही याची कल्पना असल्याने ग्रामीण भागात दुचाकींची सर्रास खरेदी होते. कधी तोंडी तर कधी बॉंडवरच व्यवहार होतो.\nचोरीच्या दुचाकी जातात कोठे दुचाकी चोरी ही देशभरातील डोकेदुखी आहे. यासाठी विशिष्ट गॅंगही काम करतात. दुचाकी चोरीनंतर त्या परराज्यात पाठविल्या जातात. बहुधा दुचाकींचे पार्टस्‌ सुटे केली जाते. दुचाकी व पार्टस्‌ची ट्रकद्वारे इतरत्र वाहतूक होते. स्क्रॅप माल म्हणून खरेदीही होते. काही ठिकाणी प्राप्त चोरीच्या दुचाकींच्या चेसीस क्रमांकांत अफरातफर करून नवीन दुचाकीही तयार केल्या जातात. मध्यप्रदेशातील इंदौर, छिंदवाडा, गुजरात आदी भागांत या दुचाकी पाठवल्या जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून स���ोर आले आहे.\nमुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nराज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू\nसातारा - प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/trivikram-helps-his-devotees/", "date_download": "2018-09-26T01:11:31Z", "digest": "sha1:FYPOLBENIBAM5KMTYQRVD3THZQBBEPZ5", "length": 7887, "nlines": 98, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Trivikram helps his devotees", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n॥ हरि ॐ ॥\nदिनांक १ मार्च २०१५ चा अग्रलेख जबरदस्त होता. बापूंनी लिहिलेले प्रसंग श्‍वास रोखून ठेवणारे आहेत. ही कल्पित कथा नाहीये तर हा इतिहास आहे. खराखुरा घडलेला. यात काही महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या:\n* सम्राट असूनही झियसने घेतलेले प्रयास, त्याची बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्ती अफलातून. मात्र या गुहेत येण्यापूर्वी अ‍ॅफ्रोडाईटने त्याला सांगितलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत. मोठी आई आणि त्रिविक्रम (सद्गुरु) पुढे येणार्‍या काळाची तयारी श्रद्धावानांकडून कशी करून घेतात, याचेच हे उदाहरण आहे.\n* हर्क्युलिस आणि झियसने शेवटपर्यंत केलेले प्रयास पण खूप महत्त्वाचे आहेत. आम्हाला वाचव म्हणून कोणतीही प्रार्थना महादुर्गेला न करता ते त्यांची लढाई सुरूच ठेवतात. म्हणजेच पावित्र्याच्या रक्षणासाठी हे व्रती जीवाची पर्वाच करीत नाहीत.\n**** सगळ्यात थरारक प्रसंग म्हणजे हर्क्युलिस जाहबुलॉनच्या तोंडात खेचला जात असताना क्षणार्धात प्रगटलेला त्रिविक्रम(Trivikram). येस्‌………….‘तो येतोच’ ….. तो हाक न मारताही येतोच.\nयाआधी त्रिविक्रमाने जाहबुलॉनचे हातापाय तोडताना जागच्या जागी राहूनच आपला परशु फेकला होता. तो परशु आपले काम चोखपणे बजावून पुन्हा आपल्या जागी येऊन स्थिर झाला. मग यावेळी देखील आहे त्या जागीच राहून पाश फेकून जाहबुलॉनला बंदीस्त करणे त्रिविक्रमाला सहज शक्य होते. मात्र त्याने असे न करता त्या ‘दनुच्या गुहेत’ प्रगट होऊन आपला पाश फेकला.\nम्हणजेच ‘तो’ सगुण साकार रूप घेतो फक्त आपल्या बाळांसाठी…..इतर कशाहीसाठी नाही. त्याची प्रत्येक गोष्ट, कार्य फक्त त्या बाळांसाठीच असते. ‘तो’ स्वत:साठी कधीच काहीही करीत नाही. यापूर्वी ‘त्याने’ स्वत:साठी काही केले नाही आणि यावेळीही ‘तो’ (बापू) फक्त त्याच्या बाळांसाठीच झटत आहे…..आणि इथे अजून एक गोष्ट जाणवते की ‘तो’ कायम आपल्या भक्ताबरोबरच असतो. बापू प्रवचनात नेहमी सांगतात ना की तुम्ही नरकात जात असाल ना तर तिथेही मी येईन…तुम्हाला मागे खेचायला. खरंच…आपल्या भक्तासाठी ‘तो’ कुठेही यायला तयार असतो…..मग ते दनुचे स्थान का असेना\nसीरिया में चल रहें संघर्ष का दायरा बढ़ने की संभावना\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-26T00:55:03Z", "digest": "sha1:EWNRI5GWXBDDVQWDTLDRMBLIDWLDN3MV", "length": 5871, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "या आठवड्यातील रिलीज (१ जून २०१८ ) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nया आठवड्यातील रिलीज (१ जून २०१८ )\nभावेश जोशी सुपर हिरो\nकलाकार- हर्षवर्धन कपूर, निशीकांत कामत, पियांशु पायनली\nनिर्माता- विकास बहल, मधु मल्होत्रा, अनुराग कश्‍यप\nकलाकार- करीना कपूर खान, सोनम कपूर आहुजा, शिखा तसलानिया, स्वरा भास्कर, विवेक मुशरन,\nनिर्माता- रेहा कपूर, शोभा कपूर, एकता कपूर, अनिल कपूर, निखील द्विवेदी\nकलाकार- जॅकी श्रॉफ, जिमी शेरगिल, के के मेनन, श्रेया शरण, पंकज त्रिपाठी, माही गिल\nनिर्माता- विदीशा प्रॉडक्‍शन्स, अमिताभ चंद्रा\nदिग्दर्शक- करण ललित बुटानी\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहंमद शमी, अदिल रशीदचा जागतिक संघात समावेश\nNext articleसातारा: लोकसभेला साहेब घेतील तो निर्��य मान्य\n“मोगेम्बो’चा नातू करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू\nअजयला हे महागात पडणार आहे – काजोल\nरँचो वॉल पाडण्याचा निर्णय ; पर्यटकांवरही बंदी\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चे नवीन पोस्टर रिलीज\nपंजाबी सिंगर हार्डी संधू पुन्हा होतोय ट्रेंड यावेळी ‘क्या बात है’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/goa/page/6", "date_download": "2018-09-26T01:06:50Z", "digest": "sha1:TXIWMCXCWHAEE6EX5NVK6P7MA6YZLPYT", "length": 9624, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोवा Archives - Page 6 of 579 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसांखळीत काँग्रेसने घेतली खाण अवलंबितांची भेट\nप्रतिनिधी/ सांखळी सांखळी मतदारसंघात नामवंत खाण मालकांच्या खाणी आहेत. मात्र या खाणीत काम करणाऱया कामगार व स्थानिक खाण अवलंबितांवर मोठे संकट कोसळले असून गोव्यातील बंद पडलेल्या खाणी लवकर सुरु व्हाव्यात यासाठी काँग्रेस नेते सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही सांखळी आरोग्य केंद्राजवळ झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी दिले. प्रसंगी केंद्र सरकारने गोव्याचे हित जपण्याची गरज खाण अवलंबितांनी व्यक्त केली. ...Full Article\nप्रतिनिधी /पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स इस्पितळात दीर्घकालीन केमो उपचार चालू झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्यांची भेट घेऊ शकले नाहीत. परिणामी गोव्याच्या बाबतीत ...Full Article\nइब्रामपूर येथे आज स्वर सुधा कार्यक्रम\nप्रतिनिधी /पणजी : इब्रामपूर येथील श्री सातेरी देवी व पंचायतन देवतांच्या अखंड भजनी सप्ताहीतील तीसरा पार आज दि. 21 रोजी होणार असून त्यानिमित्त स्वर सुधा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...Full Article\nएलआयसीच्या ‘जीवन शांती’ पॉलिसीचा शुभारंभ\nप्रतिनिधी /पणजी : एलआयसीतर्फे ‘जीवन शांती’ या नवीन पॉलिसीचा शुभारंभ करण्यात आला असून त्यातून पॉलिसीधारकांच्या निवृत्तीनंतर शांती मिळावी, अशी तरदूत करण्यात आली आहे. तसेच योग्य तो परवाना आणि शांतीची ...Full Article\nगोव्याच्या राजकारणात एकही दैवज्ञ प्रतिनिधी नाही ही खंत\nप्रतिनिधी /मडगाव : दैवज्ञ समाज आज स्वतःपुरता मर्यादीत राहलेला नाही. इतर सर्व समाजासाठी हा समाज कार्य करीत असतो आणि अशा या बुद्धीवान आणि प्रामाणिक समाजातील एकही प्रतिनिधी राजकारणात नाही ...Full Article\nवेळगे गणेशोत्सवात फुलांच्या रांगोळीचे अकर्षण\nप्रतिनिधी /सांखळी : वेळगे सार्वजनिक गणेशोत्सवात काल गुरुवारी श्रीमती विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका व समाजसेविका फातिमा कायरो व माजी विद्यार्थी ग्रुपच्या सहकार्याने आकर्षक अशी फुलांची रांगोळी घालण्यात आली. आज 21 ...Full Article\nपर्रीकर यांच्यासाठी मुस्लिमबांधवांची प्रार्थना\nदेशाचे माजी संरक्षणमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने आज राज्यातील अनेक लोक त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी देवाला साकडे घालत आहेत. पर्रीकर यांच्यासाठी सर्व धर्मांतील लोक प्रार्थना ...Full Article\nआज राज्य साधनसुविधा महामंडळाच्या अधिकाऱयांची बैठक\nप्रतिनिधी /डिचोली : येथील बसस्थानकावर घडलेल्या दुर्घटनेनंतर बसस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 1996 साली उभारण्यात आलेली सदर इमारत आता कमकुवत बनत चालली असून धोकादायक बनली आहे. त्याचा प्रत्यय ...Full Article\nचोरीप्रकरणी फरारी मुख्य आरोपीला कर्नाटकात अटक\nप्रतिनिधी /मडगाव : फातोर्डा स्वीमींग पूलजवळ पार्क करुन ठेवलेल्या मडगावच्या एका महाविद्यालयातील एका विद्याथॅनीच्या दुचाकीतून सुमारे 30 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरुन नेल्याप्रकरणातील मुख्य फरारी आरोपी शिशांत राठोड ...Full Article\nराजकीय पेचप्रसंगावर आज निर्णय शक्य\nपणजी गोव्यातील तिन्ही खासदारांना नवी दिल्लीत बोलावून घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील राजकीय पेचप्रसंगावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने चर्चा केली असून आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lovemaharashtra.org/2018/05/12/%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A5%AA-%E0%A5%A7-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A5%AD-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-26T00:46:10Z", "digest": "sha1:4KAZOFUR55H25HLDNL6JWXQ3DJANFEFX", "length": 22071, "nlines": 146, "source_domain": "lovemaharashtra.org", "title": "धडा ४. १ योहान १:५-७ खरी सहभागिता स्टीफन विल्यम्स | लव्ह महाराष्ट्र", "raw_content": "\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\nHome » १ योहान » धडा ४. १ योहान १:५-७ खरी सहभागिता स्टीफन विल्यम्स\nख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना \"lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने\" हे वाक्य टाकावे.\nधडा ४. १ योहान १:५-७ खरी सहभागिता स्टीफन विल्यम्स\nतुम्हाला अशा लोकांशी कधी बोलण्याचा प्रसंग आला का, जे फार मोठमोठे दावे करतात पण त्यांचे जीवन त्यांच्या दाव्यांना पुष्टी देणारे नसते\n▫ मला पोहायचे कसे ते माहीत आहे; विणकाम काय सोप्पे आहे; मी एक उत्तम चित्रकार आहे; इ. ▫ अशा लोकांची पारख करण्यात काही चूक आहे का; मी एक उत्तम चित्रकार आहे; इ. ▫ अशा लोकांची पारख करण्यात काही चूक आहे का कोणी म्हणेल, नाही. पण जेव्हा खोटे दावे केले जातात तेव्हा पारख करणे ओघाने येतेच कारण ते दावे धादांत खोटे असतात. मी जर म्हणालो की मला पोहोता येते; आणि तलावात बुडी मारली व बुडायला लागलो तर तुम्ही मला वाचवून बाहेर काढल्यावर माझे दावे कसे चुकीचे होते हे तपासण्याचा तुम्हाला नक्कीच हक्क राहतो.\n• पण काही दावे सहज नाकारता येतात. तर इतर दावे नाकारणे कठीण असते. उदा. एकादी व्यक्ती दावा करील की तिचे देवाशी चांगले संबंध आहेत, “मी आत्मिक व्यक्ती आहे पण मी धार्मिक नाही.” त्यांचे हे म्हणणे खरे असल्याचे कोण नाकारील\n▫ एक बरे आहे की देवाला ओळखण्याविषयी जेव्हा दावा केला जातो, तेव्हा ती फक्त त्या व्यक्तीपुरती, वैयक्तिक बाब नसते. कारण तुमची येशूशी भेट झाली तर त्याचे परिणाम व्यावहारिक, जीवनाचे परिवर्तन किंवा रूपांतर करणारे असतात.\n▫ आपण सुवार्तेविषयीच्या विशेष तपशीलात व येशूच्या ओळखीत शिरलो तर प्रेषित योहान देवाची ओळख असल्याचा दावा खरा असल्याचे आपण कसे ओळखू शकतो याच्या व्याख्येनेच सुरुवात करतो असे आढळते. योहानाचे पहिले पत्र हे पुस्तक या विषयानेच भरलेले आहे. पण पुढील काही वचनांमध्ये लोक पापाविषयी जे तीन खोटे दावे करतात त्याविषयी योहान विधाने करतो. आज आपण त्यापैक��� पहिला खोटा दावा पाहाणार आहोत.\nदेवाचा स्वभाव खरा व उत्तम आहे\nजो संदेश आम्ही त्याच्यापासून एकला आहे तो तुम्हाला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही. १ योहान १:५\nआरंभीच ज्या “जीवनाच्या शब्दाविषयी” योहान बोलला त्याचे अधिक तपशीलवार स्पष्टीकरण योहान येथे करत आहे. येशूच्या संदेशाचा काही आशय आपण येथे पाहातो.\n• प्रथम व प्राधान्याने तो देवाच्या चारित्र्यावर जोर देतो. “देवापासून प्रकाश येतो” असे तो म्हणत नाही; तर “देव प्रकाश आहे” असे तो म्हणतो. ही देवाच्या स्वभावासंबंधीची चर्चा आहे.\n• या चर्चेसाठी तो प्रकाशाचे उदाहरण वापरतो.\n• बायबलमध्ये प्रकाशाचे उदाहरण मुळात दोन प्रकारे वापरले आहे: सत्याविषयी बोलण्यासाठी (स्तोत्र ११९:१०५); आणि नैतिक दृष्टीने जे उत्तम आहे, त्याविषयी बोलताना (यशया ५:२०).\n• या दृष्टिकोनातून जेव्हा आपण देवाविषयी विचार करतो, तेव्हा प्रकाशाचे उदाहरण देत योहान आपल्याला आठवण करून देतो की देव स्वभावानेच सत्य आहे; आणि जे सत्य तेच तो प्रकट करतो. पण त्याचवेळी तो पूर्णपणे नीतिमान आहे.\n• आपण प्रकाशाचा वापर का करतो\n▫ अंधार उघडपणे व स्पष्ट दिसावा व नाहीसा व्हावा. म्हणून आपण प्रकाशाचा वापर करतो. आपल्याला अंधारात मार्गदर्शन व्हावे म्हणून आपण प्रकाशाचा वापर करतो. आपण जेव्हा प्रकाशात चालू लागतो तेव्हा आपण अंधारातून बाहेर येतो.\n▫ जेव्हा आपण एखादा भाग उजळून टाकतो, तेव्हा कोणी तरी म्हणते, ” आता मला छान स्पष्ट दिसते.” तरी मग तो कशावर तरी\nधडपडतोच. मग आपण निष्कर्ष काढतो की मला छान स्पष्ट दिसते हा त्याचा दावा बरोबर नव्हता.\n• त्याचप्रमाणे योहानही देव प्रकाश आहे याचे स्पष्टीकरण करतो. कारण सत्य व नीतिमत्तेच्या प्रकाशात असताना त्यानुसार आपल्या जीवनशैलीविषयी योग्य निष्कर्ष काढणे आवश्यक असते.\nपाप देवाशी असलेली सहभागिता तोडते\nत्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही (१ योहान १:६).\nप्रकाशाचे उदाहरण चालू ठेऊन योहान तीन खोट्या दाव्यातील पहिल्या दाव्याविषयी बोलतो.\n• ही व्यक्ती दावा करते की ती देवाशी सहभागिता ठेवते (ऐक्य, सहभागिता, परस्परसंबंध). हे आपल्याला कसे समजणार\nत्याचा न्याय करायचा का हे एखाद्याच्या खाजगी जीवनाविषयी बोलणे नाही का होणार\n▫ आता आपल्या पूर्वीच्या उदाहरणाप्रमाणे येथेही योहान दाखवतो की, देवाला ओळखण्याच्या आंतरिक वास्तवतेचे परिणाम बाह्य\n• देवाशी आपले नातेसंबंध असल्याचा जर एखादी व्यक्ती दावा करत असेल तर ती कशी दिसायला हवी\n▫ “मला स्पष्ट दिसते” असा दावा करूनही नेहमीच भिंतींवर व लाकडी सामानावर आदळणाऱ्या व्यक्तीप्रमाणे नक्कीच त्यावरून जे आपण देवाला ओळखतो असा दावा करतात ते “अंधारात चालत नाहीत.”\n“अंधारात चालणे” याचा अर्थ काय \n▫ “चालणे” हे कृतीवर जोर देते. ती सततची जीवनशैली असते.\n▫ येशू त्याला अनुसरणे म्हणजे “अंधारात न चालणे” असे म्हणतो (योहान ८:१२). अशा रीतीने अंधारात चालणे म्हणजे अशी जीवनरहाटी असणे की येशूला न अनुसरणे, त्याची आज्ञा न पाळणे व त्याची सेवा न करणे.\nयोहानाच्या काळातील खोटे शिक्षक दावा करीत असत की नीतिमान असण्याचा नीतिमान जीवन जगण्याशी काहीही संबंध नाही. हल्लीचे ख्रिस्तीपण असे आहे की “एकदा तारण झाले की कायमचे तारण झाले” म्हणजे ते म्हणते की एकदा का तुम्ही ख्रिस्तामध्ये आलात की तुम्ही काय करता याला काही महत्त्व उरत नाही.\n• ही गोष्ट जरी खरी असली की ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे सर्वकाळासाठी सुरक्षित असतात, तरी सर्वकाळाकरता सुरक्षित असलेल्या आपल्या मेंढरांविषयी येशू जे म्हणतो ते देखील सत्य आहे: “ती माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात” (योहान १० :२७).\n• योहान म्हणत आहे की जे त्यांचे दावे खोटे ठरवणारी जीवनशैली जगतात, ते लबाड आहेत. ते ढोंगी आहे आणि त्यांची देवाशी सहभागिता नाही – असे त्यांची कृत्ये दर्शवतात.\n▫ ते सत्याने वागत नाहीत – कारण त्यांच्या कृती त्यांचे सत्याचे दावे नाकारतात.\nखरी सहभागिता पापरहित असते\nपण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे; आणि त्याचा पुत्र येशूख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते (१ योहान १:७).\nउलटपक्षी ७ वे वचन खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचे लक्षण वर्णन करते. त्याची देवाशी सहभागिता असते. या वचनात दोन आशीर्वाद रेखाटले आहेत.\n• जेव्हा एखादी व्यक्ती आपली देवाबरोबर सहभागिता असल्याचा दावा करते तेव्हा “तो जसा प्रकाशात आहे” तसेच “प्रकाशात चालून” ती आपला दावा सिद्ध करते. “प्रकाशात चालणे” याचा अर्थ काय\n▫ प्रकाश कोणताही अड���ळा न येता मोकळेपणे चालण्याची मुभा देतो. शिवाय तो सर्व अंधकार घालवून देतो. तो सर्व काही बारकाईने नजरेस आणून देतो.\n▫ येशूच्या “प्रकाशात जो चालतो” त्याला देवाच्या वचनाचे मार्गदर्शन मिळते. पण एवढेच नव्हे तर जेव्हा आपण “प्रकाशात चालतो”\nतेव्हा आपण देवासमोर उघड होतो आणि प्रकाशात चालणाऱ्या इतरांसमोरही उघड होतो (नीति २८:१३).\n▫ “प्रकाशात चालणे” म्हणजे निष्पाप होणे नव्हे तर पापाचा समाचार घेण्याची तीव्र इच्छा असणे. आपल्या जीवनातील ‘काही पापांचे विभाग’ उघड करणे नव्हे तर खरेपणाने देवापासून लपण्यास नकार देणे.\n• परिणामी मिळणारे दोन आशीर्वाद कोणते\n▫ एकमेकांबरोबर सहभागिता – पुन्हा एकदा आपल्याला आढळते की योहानाच्या मनात नीतिमान जीवन जगणे ही खऱ्या ख्रिस्ती सहभागितेची वाट आहे. पाप देवाबरोबरच्याच केवळ नव्हे तर परस्परांबरोबरच्या सहभागितेलाही अडखळण होत असते.\n▫ पापांपासून शुद्धी – हे शुद्धीकरण कोठून येते ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील घायाळ मरणाद्वारे. योहान त्याला “येशू ख्रिस्ताचे रक्त” असे संबोधतो.\n۰ ते वर्तमानकाळातील, चालू असणारे शुद्धीकरण व पवित्रीकरण होय.\n۰ योहान असे म्हणत आहे की आपली जीवने आपण देवासमोर उघड केल्यावर त्याचा उद्देश आपल्याला दंड करणे हा नसतो तर\nत्याच्या पुत्राद्वारे आपल्यामधून पापाचे अस्तित्त्व दूर करणे व पापाच्या कलंकापासून आपल्याला शुद्ध करणे हा असतो.\n۰ येशूच्या अनुयायास माहीत असते की देवासमोर उघड होण्याने वाटणारी लज्जा तात्पुरती असते. कारण दूरगामी परिणाम “सर्व पापांपासून शुद्ध होणे” हा असतो.\nआपण देवापासून पाप का लपवतो\n• आपण चर्चमधील ही संस्कृती कशी बदलू शकू की जेथे लोक पापाबद्दल पश्चात्ताप करायला घाबरतात या गोष्टीला आपण कसा अटकाव करू शकू\n• आपल्याला देवाची ओळख आहे असा खोटा दावा करणाऱ्या लोकांना आपण कसे हाताळावे त्यांना देवाची कृपा दाखवता येईल अशा प्रकारे आपण त्यांना कसे हाताळू शकू\n• वैयक्तिक लागूकरण: तुम्ही पापाकडे हलगर्जीपणे पाहता का तुमच्या पापकबुलीच्या खरेपणाबद्दल पुन्हा विचार करा.\nधडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स\nदेवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस\nधडा २३. १ योहान ४:७-११ स्टीफन विल्यम्स\nचांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल\nधडा २२. १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स\nयोहानाचे १ ले पत्र : प्रस्तावना\n“मी तुम्���ांला शांती देऊन ठेवतो”\n“जो माझ्यावर विश्वास ठेवतो…”\nमोफत अश्लीलतेची महागडी किंमत\nएन इ एफ सी परिषद\nपी टी एस गोवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x8207&cid=672450&crate=1", "date_download": "2018-09-26T01:25:51Z", "digest": "sha1:2HU5LFR7N4QHDVC5HOFPS66SK6EXANEI", "length": 8149, "nlines": 209, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Blue Fairy अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली बॉलिवुड\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Blue Fairy थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/lilith-circe-nemesis-shukracharya-all-on-one-side/", "date_download": "2018-09-26T01:08:05Z", "digest": "sha1:AFXDKABIFPAKEHRJXN2BGD663QY2LTI7", "length": 7284, "nlines": 99, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Lilith, Circe, Nemesis, Shukracharya all on one side", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nखुप अंबज्ञ इथे अग्रलेख मालिकेवर डिस्कस करण्यासाठी एक प्लेटफार्म दिल्याबद्दल..\nआतापर्यंतची ही मालिका वाचता वाचता एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली.. ती म्हणजे बापू नेहमी आपल्या प्रवचनांमधून जी गोष्ट कायम सांगत आले आहेत व आज ही सांगत असतात..\nभक्ति करणे हे भेकड लोकांचे काम नाही. ह्याची ह्या सर्व इतिहासातून पुन्हा एकदा खात्री पटते.\nज्याप्रमाणे बिजोयमलाना(Bijoymalana), लेटो(Leto), नेफिल(Nephil), अफ्रोडाइट(Aphrodite)(जी स्वतः एक देवी असते), ओहोमीना(Ahomina), झियस(Zeus), अपोलो(Apollo), हर्मिस(Hermes)…. हे सर्व मोनोडोरेगा म्हणजेच त्या महादुर्गेला मानणारे असतात. आणि त्यामुळे ते बिकट प्रसंगीसुद्धा खंबीरपणे राहु शकतात.\nइकडे स्वतःसच विद्वान समजणारे शुक्राचार्य(Shukracharya), सर्की(Circe), ओपेरोजाट्स, लिलिथ( Lilith ),अवदसा(Nemesis), क्रोनोस(Kronos)… इत्यादि काळ्या कृत्यांमधेच व्यस्त असतात.. त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट घुमत असते.. ती म्हणजे सत्ता प्रत्येक जण स्वतःला राज्य करायला मिळाव म्हणून ह्याला त्याला गरजेपुरता वापरत राहतो. व एकाचे काम संपले की मग त्याचा काटा काढून स्वतःची वाट मोकळी करायला बघत राहतो आणि ह्यामुळेच त्यांचा आपापसात ही विश्वास नावाची गोष्ट उरत नाही.. त्यांच्या so called गुरुंबद्दल ही नाही आणि त्यांच्या so called आप्तेष्टांबद्दल ही नाही.. कुठेही हे विश्वास ठेउच शकत नाही.. आणि म्हणूनच मग ह्यांचा घात हा निश्चितच असतो..\nतेच बाकी सर्व श्रद्धावान ह्यांचा एकमेव त्यांच्या सदगुरुंवरच संपूर्ण विश्वास असल्यामुळे ते एकमेकांशी त्या विश्वासात बांधलेलेच राहतात.. आणि संकटकाळी वाईट प्रसंगी त्या एकावरच विश्वास ठेऊन, ‘त्याची’ मनोभावे भक्ति करून एकत्रितपणे लढा देतात.. आणि म्हणून मग श्रद्धावानांचा विजय ठरलेलाच असतो.\nसीरिया में चल रहें संघर्ष का दायरा बढ़ने की संभावना\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/maharashtra/marathi-news-bjp-shinsena-uddhav-thackeray-100357", "date_download": "2018-09-26T00:49:57Z", "digest": "sha1:UNVRELYNBETAPOWKX4TSYQZXMOGGZJRJ", "length": 9150, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news bjp shinsena Uddhav Thackeray आता भाजपबरोबर युती नाही : उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nआता भाजपबरोबर युती नाही : उद्धव ठाकरे\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nकेंद्रात मजबूत सरकार आल्यास देशाचा विकास होईल, अशी अपेक्षा होती. या सरकारने निवडणूक काळात दिलेले आश्वासन पाळले नाही. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्‍यात गेली आहे. जसा पक्ष असतो, तसेच त्या पक्षाचे नेतृत्व असते. मोदी यांचा उदो उदो केला जातो, मात्र खासदार कसे वागतात, ते आपण पाहतच आहोत.\nपारनेर - \"\"केंद्रामध्ये मजबूत व भक्कम सरकार यावे म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पाठिंबा दिला, ते केवळ \"अच्छे दिन' येतील म्हणूनच. परंतु, त्यांनी केवळ फसव्या घोषणा करून खोटी स्वप्ने दाखवली. या सरकारला चार वर्षे झाले, तरी \"अच्छे दिन' आले नाहीत. या सरकारने जनतेला फसविल्याने इथून पुढे भाजपशी युती करणार नाही व स्वतंत्रपणे निवडणूक लढून संपूर्ण महाराष्ट्र भगवा करणार,'' असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. पारनेर येथे आमदार विजय औटी यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते.\nठाकरे म्हणाले, \"केंद्रात मजबूत सरकार आल्यास देशाचा विकास होईल, अशी अपेक्षा होती. या सरकारने निवडणूक काळात दिलेले आश्वासन पाळले नाही. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्‍यात गेली आहे. जसा पक्ष असतो, तसेच त्या पक्षाचे नेतृत्व असते. मोदी यांचा उदो उदो केला जातो, मात्र खासदार कसे वागतात, ते आपण पाहतच आहोत. शिवसैनिक सर्वसामान्य माणसाप्रमाणे सामान्यच राहतो व वागतो. आज अनेकांनी बॅंकांत गैरव्यवहार करून पैसे खाल्ले व परदेशात पळून गेले. दुसरीकडे शेतकऱ्यांची बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बॅंकेला टाळे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तानला धडा शिकवू, अच्छे दिन, शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव देऊ, यांसह अनेक फसव्या घोषणा या सरकारने केल्या. जो कोणी स्वप्न दाखवतो त्याचे भले होते; मात्र यापुढे अशा चमत्कारी बाबांचे खपवून घेतले जाणार नाही. आश्वासन काय दिले, याची विचारणा आम्हाला यापुढे लोकसभा निवडणुकीवेळी करावी लागेल. यांचे कार्यकर्ते व नेते शिवाजी महाराजांचे नाव फक्त निवडणुकीपुरते घेतात. प्रत्यक्षात महाराजांबद्दल व शिवजयंतीबद्दल यांचे वक्तव्य कसे असतात, याची जाणीव तुम्हाला झालीच आहे.''\nठाकरे म्हणाले, \"आम्ही भगव्याचे पाईक आहोत. शिवाजी महाराज यांची आठवण आम्हाला निवडणुकीपुरती होत नाही, तर त्यांचे स्थान आमच्या हृदयात आहे. तुम्ही ज��या घोषणा देत आहात त्या घोषणांत मला महाराष्ट्र भगवा झाल्याचे दिसतो. महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री व आमचे सरकार दिसते.''\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/on-june-13-railroko-andolan-raju-shettys-announced-262462.html", "date_download": "2018-09-26T01:23:27Z", "digest": "sha1:NO7N4QQIOTH7QA4DDDCNRSNE57NCF4XH", "length": 15364, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "13 जूनला राज्यभर रेलरोको करणार, राजू शेट्टींची घोषणा", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच म���िला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n13 जूनला राज्यभर रेलरोको करणार, राजू शेट्टींची घोषणा\nशेतकऱ्यांचं आंदोलन मोडणाऱ्यांमध्ये आमच्या स्वाभिमानीचा एक गद्दार आहे. लवकरच या गद्दाराचा फैसला करू अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता केली.\n08 जून : शेतकऱ्यांचं आंदोलन मोडणाऱ्यांमध्ये आमच्या स्वाभिमानीचा एक गद्दार आहे. लवकरच या गद्दाराचा फैसला करू अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्ट�� यांनी सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता केली. तसंच 13 जूनला आक्रमक रेल्वे रोको आंदोलन करणार अशी घोषणाही शेट्टींनी केली. तसंच सरकारसोबत समन्वय समिती चर्चा करायला तयार आहे असंही राजू शेट्टी म्हणाले.\nनाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सत्तेत सहभागावरुन राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या सहभागावरुन गोंधळ उडाला होता. पण, या गोंधळानंतर पुढील कार्यक्रम पार पडलाय. बच्चू कडू, भाई जगताप आणि राजू शेट्टी यांची भाषण झाली. यावेळी तिन्ही नेत्यांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.\nमर जवान,मर किसान अशी देशात परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येणार येईल. 12 जूनला प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि 13 जूनला अत्यंत आक्रमक रेलरोको करून या आंदोलनाची धर दिल्लीपर्यंत धग पोहचवणार असं राजू शेट्टींनी जाहीर केलं.\nयांना मतं द्या म्हणून गावोगावी फिरलो याचा मला आता पश्चाताप होतोय. सदाभाऊ हा तर स्वाभिमानीचा गद्दार आहे. लवकरच त्याला त्याची जागा दाखवू असा हल्लाबोल राजू शेट्टींनी केला.\nतसंच तुमच्यात दम असेल तर पहिली कुंडली माझी काढा असं आव्हानच राजू शेट्टींनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलं.\nतर या सरकारने शेतकऱ्यांवर दरोडा टाकला आणि दरोड्याचे गुन्हे आमच्यावर टाकले. चुकीचे गुन्हे टाकले तर नक्की दरोडा टाकू असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला. तसंच हात छाटण्याची वेळ आमच्यावर आणू नका. जात,पात, धर्म फक्त शेतकरी एवढंच डोक्यात ठेवा. आता शेतकऱ्याचा कट्टरवाद सुरू होणार असा इशाराही त्यांनी दिला. आमच्या डोक्यात सत्तेची लालसा नाही जर असती तर सदाभाऊंच्या जागी राजू शेट्टी असते अशी टीकाही त्यांनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: नाशिकराजू शेट्टीसुकाणू समिती\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/village-people-rooms-saving-campaign-129937", "date_download": "2018-09-26T01:43:27Z", "digest": "sha1:Z7FJQYFFCSIHMCEUSJ7H753RFCUOIQTS", "length": 12514, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "village people rooms saving campaign 'गाववाल्यांच्या खोल्या' वाचवण्याची मोहीम | eSakal", "raw_content": "\n'गाववाल्यांच्या खोल्या' वाचवण्याची मोहीम\nगुरुवार, 12 जुलै 2018\nमुंबई - पाऊण शतकापूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रातील गावावरून मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या गाववाल्यांनी गरजेपोटी \"गाववाल्यांच्या खोल्या' उभारल्या. सामूहिक मालकीच्या या खोल्या पुनर्विकासात कोटींच्या लालसेने परस्पर विकण्याचे प्रकार सुरू झाल्याने त्याविरोधात गाववाल्यांनी दंड थोपटले आहेत.\nमुंबई - पाऊण शतकापूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रातील गावावरून मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या गाववाल्यांनी गरजेपोटी \"गाववाल्यांच्या खोल्या' उभारल्या. सामूहिक मालकीच्या या खोल्या पुनर्विकासात कोटींच्या लालसेने परस्पर विकण्याचे प्रकार सुरू झाल्याने त्याविरोधात गाववाल्यांनी दंड थोपटले आहेत.\n\"कोल्हापूर शिवशाहू प्रतिष्ठान'ने या गाववाल्यांच्या खोल्या वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई, ठाण्यात गाववाल्यांच्या मालकीच्या अशा चार हजार खोल्या असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सरचिटणीस जीवन भोसले यांनी दिली. भोसले म्हणाले की, तीन पिढ्यांसाठी या खोल्या आम्हा चाकरमान्यांचे आश्रयस्थान होत्या आणि आजही आहे. अलीकडच्या काळात गावातील गटातटांचे राजकारण खोलीत शिरल्याने आणि पुनर्विकासात कोटीहून अधिक किंमत मिळत असल्याने या खोल्या ज्यांच्या नावावर आहेत, त्यांनी त्या विकण्याचा घाट घातला आहे. या वादातून हजारो चाकरमानी बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत 20 टक्के खोल्यांचे व्यवहार परस्पर झाले आहेत, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी सांगितले.\nगरजेपोटी कोणा एकाच्या नावावर खोल्या असल्या, तरी मालकी संपूर्ण गावाची किंवा गावच्या मंडळाची आहे. एकाच खोलीत 20-25 जणांचे वाहनचालक परवाने, पॅन कार्ड, निवडणू��� ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड काढण्यात आले. कामाच्या ठिकाणी पत्ताही याच खोलीचा आहे. खोलीवर कुणी एकट्याने हक्क सांगू शकत नाही, असे 30 वर्षे डिलाईल रोड येथील सोहराब चाळीतील गाववाल्यांच्या खोलीत राहणारे कृष्णा पाटील यांनी सांगितले.\nमुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर...\nजिल्हा बॅंकांचे प्रतिनिधित्व घटवले\nमुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची संख्या घटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/barshi-municipal-council-officials-paid-bill-completing-work-139074", "date_download": "2018-09-26T01:20:16Z", "digest": "sha1:CRNY2NTLVT6NWF4VOLCNKNMNX6BL4IAP", "length": 16533, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "BARSHI Municipal Council officials paid bill before completing work बार्शी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा प्रताप उघडकीस | eSakal", "raw_content": "\nबार्शी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा प्रताप उघडकीस\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nबार्शी : जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून बार्शीत मोक्षधाम येथे उभारण्यात येत असलेल्या सुमारे तीस लाख रुपये खर्चाच्या गॅस दाहिनी उभारणी कामात भ्रष्ट्राचार व अनियमितता झाली असून काम पूर्ण होण्याआधीच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारास पूर्ण बिल अदा केल्याचा प्रकार नगरपालिका विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी उघडकीस आणला आहे.\nबार्शी : जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून बार्शीत मोक्षधाम येथे उभारण्यात येत असलेल्या सुमारे तीस लाख रुपये खर्चाच्या गॅस दाहिनी उभारणी कामात भ्रष्ट्राचार व अनियमितता झाली असून काम पूर्ण होण्याआधीच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारास पूर्ण बिल अदा केल्याचा प्रकार नगरपालिका विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी उघडकीस आणला आहे.\nबार्शी येथील मोक्षधाम प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने विकसीत करण्यात आले आहे. याच ठिकाणी गॅस दाहिनी व दाहिनी परिसरात मोठा हॉल बांधण्यासाठी आमदार दिलीप सोपल यांनी जिल्हा नियोजन मंडळास पत्र लिहिले होते. त्यानुसार गॅस दहिणीसाठी तीस लाख व इतर बांधकामास साठ लाख रुपये मंजूर झाले होते. या कामाची टेंडर प्रक्रिया घेऊन अल्फा इक्यूपमेंट याना हे काम मिळाले होते. यात गॅस दाहिनी बसवणे, कार्यान्वित करणे, नगरपालिका कर्मचारी प्रशिक्षित करणे असे कामाचे अंतिम रूप होते.\nगॅस दाहिनी बसवणे कामाची सुरुवात १४ डिसेंबर २०१७ रोजी करण्यात आली होते. तसेच ९० दिवसात हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. ८ मार्च २०१८ रोजी संमधीत कंपनीने नागरपालिकेकडे बिल जमा केले. त्याच दिवशी नगरपालिकेने भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मश टेकनोलॉगी या संस्थेशी पत्रव्यवहार केला व पाहणी करण्यास सांगितले. त्या संस्थेनेही त्याच दिवशी पाहणी करून गॅस दाहिनी कार्यान्वित असल्याचे सांगितले. तर ८ मे २०१८ रोजी सदर कंपनीने बिल मागणीचे पत्र नगरपालिकेला दिले. नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी तात्काळ अल्फा इक्यूपमेंट यांना पाहिले व अंतिम बिल अदा करण्यात आले.\nया बाबत विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी सोमवारी (ता.२१) प्रत्यक्ष कामावर मोक्षधाम येथे जाऊन पाहणी केली असता अद्याप गॅस दाहिनीचे काम अपूर्ण असल्याचे दिसले. अद्याप गॅस दाहिणीची चिमणी उभी केलेली नाही, गॅस युनिट जाग्यावर नाही, गॅस दाहिनीचे बरेचशे काम अपूर्ण असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी काम अपूर्ण पण बिल पूर्ण अदा केले असल्याचे निदर्श��ास आणून या कामात अधिकाऱ्यांनी भ्रष्ट्राचार व अनियमितता केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराबाबत आमदार दिलीप सोपल यांनी नगरपालिका मुख्याधिकारी याना फोन करून सदर प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशी माहिती नगरपालिका विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी दिली.\nबीआयटी संस्थाही संशयाच्या भोवऱ्यात...\nअल्फा इक्यूपमेंट यांनी उभारलेली गॅस दाहिनी बाबत थर्डपार्टी ईनीस्पेक्शनसाठी बीआयटी या संस्थेला पत्र लिहिले होते. त्यासंस्थेने त्याच दिवशी पत्राची दाखल घेऊन सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्याचे कळवले आहे. प्रत्यक्षात गॅस दाहिनी उभी नसताना तसे कळवल्याने बीआयटी संस्थाही नगरपालिका अधिकाऱ्यान प्रमाणे संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.\nया प्रकरणात प्रशासनातील संमधीत अधिकाऱ्यांवर अक्षम्य व फौजदारी गुन्ह्यास पात्र चुका आहेत. मढयाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार ऐकलं होता पण मढ्याच्या आधीच लोणी खाण्याचा प्रकार पुढे आला आहे.\n- नागेश अक्कलकोटे, विरोधी पक्षनेता, बार्शी नगरपालिका, बार्शी\nसंंबधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून खुलासा मागवून त्यांच्यावर योग्यती कारवाई करण्यात येईल.\n- शिवाजी गवळी, मुख्याधिकारी, बार्शी नगरपालिका, बार्शी\nपवारांचा सल्ला \"समजनेवालों'को इशारा\nसातारा - राष्ट्रवादीचे आमदार व खासदारांमधील संघर्ष टिपेला पोचल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बालेकिल्ला उद्‌ध्वस्त...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज ��ीचर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/factory-loss-sugar-import-42783", "date_download": "2018-09-26T01:25:17Z", "digest": "sha1:I7IW3J52HBRAG7ET3LKQ5EWIXIX63QUB", "length": 17168, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "factory loss by sugar import साखर आयातीचा कारखान्यांना फटका | eSakal", "raw_content": "\nसाखर आयातीचा कारखान्यांना फटका\nरविवार, 30 एप्रिल 2017\nदरात १४० रुपये प्रतिक्विंटलची घट; उसाला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षांना धक्का\nसोमेश्‍वरनगर - केंद्र सरकारने केलेल्या साखरेच्या आयातीचा अखेर साखर कारखान्यांना फटका बसला आहे. आयातीच्या निर्णयानंतर साखरेच्या दरात तब्बल १४० रुपये प्रतिक्विंटलची घट झाली असून, व्यापाऱ्यांकडून साखरेची उचलही कमी होत आहे. एप्रिलच्या सुरवातीला एस (लहान) साखरेचे ३६६५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असणारे दर आता थेट ३५२५ रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोचले आहेत. त्यामुळे कारखाने धास्तावले असून, उसाला चांगला भाव मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसू लागला आहे.\nदरात १४० रुपये प्रतिक्विंटलची घट; उसाला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षांना धक्का\nसोमेश्‍वरनगर - केंद्र सरकारने केलेल्या साखरेच्या आयातीचा अखेर साखर कारखान्यांना फटका बसला आहे. आयातीच्या निर्णयानंतर साखरेच्या दरात तब्बल १४० रुपये प्रतिक्विंटलची घट झाली असून, व्यापाऱ्यांकडून साखरेची उचलही कमी होत आहे. एप्रिलच्या सुरवातीला एस (लहान) साखरेचे ३६६५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असणारे दर आता थेट ३५२५ रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोचले आहेत. त्यामुळे कारखाने धास्तावले असून, उसाला चांगला भाव मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसू लागला आहे.\nसाखरेचा देशात पुरेसा साठा असतानाही साखरेचे दर ग्राहकांच्या आवाक्‍यात आणण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने रिफायनरीजना फायदेशीर होईल, असा निर्णय घेतला. त्यान���सार कच्च्या साखरेची पाच लाख टनांची आयात सुरू झाली आहे. ३ एप्रिलला केंद्र सरकारने तो निर्णय घेतला, तेव्हाच दर घसरणार अशी चर्चा सुरू झाली होती. अशातच उत्तर प्रदेशात या वेळी साखर जादा तयार झाली असून, जवळच्या राज्यांना ते स्वस्त दराने विकत आहेत. या कारणांमुळे साखरेच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे.\n‘एस’ साखरेला ३ एप्रिलपूर्वी ३६६५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत होता. एम (मोठी) साखरेला ३७०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचा दर होता. साखरेची आयात झाल्यावर पहिल्या आठवड्यातच ३६६५ हा दर ३६१० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोचला होता. या दरात साखर स्थिर राहील, असे वाटत असतानाच व्यापारी वर्गाकडून साखरेचा उठाव थांबला. गरजू कारखाने दहा- वीस रुपये दर कमी करून नाईलाजाने साखर विकू लागले आणि मग दराची घसरण पुन्हा सुरूच राहिली. मागील चार- पाच दिवसांत ही घसरण तीव्र झाली आहे. ३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत जवळपास प्रतिक्विंटल १४० रुपयांनी दर घसरले आहेत.\n‘भावाबाबत अंदाज करणे अवघड’\nघोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार म्हणाले, ‘‘आमचा सहवीजनिर्मिती प्रकल्प तयार आहे; परंतु शासन वीज खरेदी करार करण्यास तयार नाही. त्यामुळे निर्माण झालेला आर्थिक गुंता सोडविण्यासाठी साखरविक्री करण्याशिवाय पर्याय नाही. अशाच पद्धतीने बहुतांश कारखान्यांना नव्या हंगामासाठी, कर्जफेडीसाठी, भावासाठी पैसे लागणार आहेत. त्यामुळे साखरविक्रीशिवाय पर्याय नाही, मात्र आयातीचा निर्णय झाला आणि उत्तर प्रदेशची साखर गुजरात व मध्य प्रदेशाला सत्तर ते ऐंशी रुपयांनी कमी मिळत असल्याने साखरेचे दर घसरत चालले आहेत. उत्तर प्रदेशात उसाच्या नव्या वाणामुळे साखर उताराही चांगला मिळाला आहे. शासनाचा भरवसा नसल्याने भावाबाबत अंदाज व्यक्त करणे अवघड आहे.’’\nसोमेश्‍वर कारखान्याची दोन प्रतीतली ‘एस’ साखर ३५४० व ३५२५ रुपये प्रतिक्विंटल या दराने आज विकली गेली. घोडगंगा साखर कारखान्याची साखर कारखान्याची ‘एस’ साखर ३५३८ रुपये प्रतिक्विंटलने विकली गेली. ३५२५ ते ३५४० रुपये असे दर दिसत असले तरी, या दराला साखरेचा उठाव होत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीतले काही कारखाने दरात घट करून साखर विकू लागले आहेत. ही बाब व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. एकीकडे साखरेवरील उचलीवर वाढत चाललेले व्याज आण��� दुसरीकडे भरून असलेली गोदामे यामुळे कारखान्यांना साखर विकायची आहे. किंबहुना शेतकऱ्यांकडून दुसऱ्या हप्त्याची मागणी होऊ लागल्याने आणि कर्जांचे हप्ते आल्याने कारखान्यांपुढे साखरविक्रीशिवाय पर्यायही नाही.\nमुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nइंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये नागपूर, ता. 25 : राज्यात खासगी नर्सिंग कॉलेजचे पीक आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नसलेले अनेक नर्सिंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/110?page=257", "date_download": "2018-09-26T01:01:55Z", "digest": "sha1:ZDQQ6OS6HHLFLARON7AHYYQ5W5KCGNI4", "length": 12437, "nlines": 358, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साहित्य : शब्दखूण | Page 258 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषा /साहित्य\nदिवे अजून न विझलेले\nहे शहर दाटीवाटीने भरलेले\nसर्द दुलईतील झोप सोडून\nयेईल हळूच जरा वेळानी\nलगबगीची ती प्रभात रोजची\nअन सुरू होईल वर्दळ पुन्हा\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nप्रकाशाचा आधार न घेता\nतो खरं प्रतिबिंबं दाखवितो,\nते इतकं प्रखर असतं की\nमग त्याला विन्मुख होऊन\nमी माझं नखशिखांत रुप\nन्याहाळत बसतो.. पण छे\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nआपल्यातील आपण जेंव्हा पोटचा गोळा म्हणून\nजन्म देणार्‍या आईसारखे नसतो,\nपालनपोषण करणार्‍या बापासारखे नसतो,\nनऊ मास एकाच उदरात वाढलेल्या\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nमी शाळेत असताना शाळेत होण्यार्‍या स्नेहसम्मेलनातील सांस्कृतीक कार्यक्रमात जमेल तितक्या स्पर्धामधे आणि कार्यक्रमात भाग घेण्याचा प्रयत्न करायचो.\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\n'मग हे स्वप्नं तर नाही,\nकदाचित संपलं तर नाही,\nमधेच जर भंगून गेलं तर\nआपण विंधणार तर नाही'\nह्याचचं सारं दु:ख होऊन\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nकोकण संपून मुंबई आली\nमुंबई संपून खांदेश आले\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nती कवा भाईर जात्ये\nअन कवा घर्‍हात येत्ये\nतिचा काई ठावठिकाना न्हाय\nघर्‍हात तिचे पाय न्हाय.\nती हात धुवून लागली हाय\nनवरा गेला खडड्यात अन\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nसुदैवाने ह्या आकाशाइतकं नाही\nअसं सारखं म्हणता म्हणता\nपरत खाली उतरायच्या पायर्‍या\nत्या तर कुठेच दिसत नाही\nजो तो दिसतो आहे फक्त\nआणखी वरची पायरी रचताना\nखाली हरवले आहेत की\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nरप रप कोसळणार्‍या पावसाकडे\nटक लावून पाहत असताना\nमलाही माझ्या डोळयातलं आभाळ\nरिकामं करून टाकावसं वाटतं..\nढगांचा गडगडाट नको आहे,\nविजांचा कडकडाट नको आहे,\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nते प्रहर नक्की कुठले होते, हे त्यालाही आता स्मरत नाही\nउषा म्हणाली, 'तुला नाद होता माझ्या किलबिलणार्‍या पाखरांचा'\nसंध्या म्हणाली, 'तुला नाद होता माझ्या कुसुंबी प्रकाशाचा'\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22063", "date_download": "2018-09-26T01:07:33Z", "digest": "sha1:RD62YPLWL5C6AFCDCDNI4LKFYS7S3XK2", "length": 3635, "nlines": 67, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अर्नेस्ट हेमिंग्वे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अर्नेस्ट हेमिंग्वे\nफॉर हूम द बेल टोल्स -- अर्नेस्ट हेमिंग्वे\nया वर्षीच्या (अनेक) संकल्पांमध्ये संपूर्ण हेमिंग्वे नीट वाचायचे असाही एक आहे. आणि नीट वाचायचं म्हणजे त्याबद्दल लोकांना ते वाचावंसं वाटेल, इतकं नीट लिहायचं असाही उपसंकल्प आहे. जानेवारीत फॉर हूम द बेल टोल्स या हेमिंग्वेच्या बहुचर्चित पुस्तकापासून सुरुवात करायची ठरवली.\nRead more about फॉर हूम द बेल टोल्स -- अर्नेस्ट हेमिंग्वे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3877", "date_download": "2018-09-26T01:20:55Z", "digest": "sha1:UNGSIGE72UIKST2VXBGLBFLBESLWXTSL", "length": 3574, "nlines": 87, "source_domain": "www.maayboli.com", "title": "micro ४/३ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमाझी अतिलघु चार-तृतियांशात्मक (कला\nयेथे (सध्याच्या) नव्या कॅमेरातील प्रकाशचित्रे टाकायचा विचार आहे.\nf१४-४२ बरोबर ०.५ मॅक्रो भिंग वापरुन काढलेला एक डास.\nअजुन प्रयोग करण्याआधी कॉन्ट्रॅक्ट तोडुन मॉडेल उडुन गेले\nRead more about माझी अतिलघु चार-तृतियांशात्मक (कला\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/reliance-jio", "date_download": "2018-09-26T02:04:41Z", "digest": "sha1:KNNLKR2G5HECEFNM76KFCHCXJBLJRHNJ", "length": 28181, "nlines": 306, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "reliance jio Marathi News, reliance jio Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nकोस्टल रोड चार वर्षांत\nअब इनको नहीं खोना है..\nप्रशासकीय चालढकलीत निविदा अडकल्या\n‘स्वच्छ भारत’योजनेत शौचालय बांधणीचा बोजवार...\nबुलेट ट्रेनचे अर्थसाह्य रोखले\n'मुंबई स्फोटादरम्यान राजकारणाचे गुन्हेगारी...\n...यासाठी आदिवासी मुली बनतायत माओवादी\nमी स्वप्नात भगवान श्रीरामांना रडताना पाहिल...\nकाँग्रेसचा भारताबाहेर आघाडीचा शोधः मोदी\nइम्रान खानवर पाकमध्ये टीका\nइम्रान यांच्यावर पाकमध्ये टीका\nइम्रान खानवर पाकमध्ये टीका\nदीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली\nराफेल प्रकरणी भाजपची चिखलफेक\nमुकेश अंबानी रोज कमावतात ३०० कोटी रुपये\nकर्��बुडव्यांवर कठोर कारवाई करा\nभारत व पाकिस्तानमधील द्विपक्षीय व्यापाराला...\nAsia cup भारत वि. अफगाणिस्तान सामन्यात टाय\nभारतीय संघाची आज निवड\nकसोटी क्रिकेटला मरण नाही : विराट कोहली\n‘कर्णधार’ धोनीचे ‘द्विशतकी’ नेतृत्व\nमहिला टी-२० : भारताने श्रीलंकेविरुद्ध मालि...\nमोदी मौन कधी सोडणार\nमी सीईओ आणि आई दोन्ही बनू शकतेः प्रियांका\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्कारान..\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपू..\nमध्यप्रदेशात कावळ्यांसाठी विशेष बाग\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलि..\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्या..\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस कर..\nमुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने Jio GigaFiber सेवेची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. आपल्याJio GigaFiber लॉन्चसोबतच कंपनीने भारतीय ब्रॉडबॅंड मार्केटमध्ये प्रवेश केला आहे.\nJio revenue: महसुली निकषात ‘जिओ’ देशात दुसरी\nमहसुली उत्पन्नाच्या निकषात मुकेश अंबानी प्रवर्तित 'रिलायन्स जिओ इन्फोकॉम'ने अल्पावधीतच देशातील दुसरी कंपनी ठरण्याचा मान मिळवला आहे. 'जिओ'ने याबाबतीत 'व्होडाफोन'ला पिछाडीवर टाकले आहे. त्यामुळे आता 'जिओ' आणि महसुली उत्पन्नात बाजारपेठेत आघाडीवर असणाऱ्या 'एअरटेल'मधील अंतर आता बरेच कमी झाले आहे.\njio giga fiber: जिओ फायबरचा धमाका; अर्ध्या किंमतीत डेटा\n'जिओ'च्या प्रचंड यशानंतर रिलायन्सनं कंपनीच्या ४१व्या वार्षिक बैठकीचे औचित्य साधत 'जिओ-गिगा-फायबर' ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा देण्याची घोषणा केली होती. येत्या १५ ऑगस्टपासून जिओ गिगा फायबरसाठी नोंदणी सुरू होणार आहे. तर देशातील सात मेट्रो शहरांसह ८० शहरांत दिवाळीच्या मुहूर्तावर ही सेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे.\nजिओनं व्होडाफोनलाही मागं टाकलं\nव्होडाफोनची जिओला टक्कर, रोज ३जीबी डेटा\nटेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठ��वताच ग्राहकांना स्वस्त आणि मस्त डेटाची 'धन-धना-धन' ऑफर देऊन दिग्गज कंपन्यांची भंबेरी उडवणाऱ्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं दोन नवीन रिचार्ज पॅकची घोषणा केलीय.\nजिओचा 'डिजिटल चॅम्पियन्स' कार्यक्रम सुरू\nजिओ या डिजिटल सेवा कंपनीने आज 'डिजिटल चॅम्पियन्स' या कार्यक्रमाची घोषणा केली. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पाच आठवड्यांचा अध्ययन कार्यक्रम आखण्यात आला आहे.\nजिओ व स्क्रीन्झ भागीदारीची घोषणा\nरिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने (जिओ) भारतीय बाजारपेठेत स्क्रीन्झशी भागीदारी केली आहे.......\nजिओची आता पोस्टपेड योजना\nरिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने (जिओ) नव्या पोस्टपेड योजनेची घोषणा केली असून ही सेवा ग्राहकांसाठी १५ मेपासून उपलब्ध होईल. जिओच्या प्रीपेड सेवेप्रमाणे ही पोस्टपेड सेवाही या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवेल असे संकेत मिळत आहेत.\nजिओचा नवा धमाका, इंटरनॅशनल कॉल्स ५० पैशांत\nजे स्वस्तातल्या इंटरनॅशनल प्लानच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. रिलायन्स जिओने आपल्या पोस्टपेड यूजर्ससाठी एक नवा प्लान आणला आहे. यात इंटरनॅशनल कॉलिंग अवघ्या ५० पैसे प्रति मिनिट दरात उपलब्ध होणार आहे. हा प्लान १५ मे पासून उपलब्ध होणार आहे.\nएअरटेल, व्होडाफोनच्या नव्या ऑफर\nसातत्यानं वाढणाऱ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मोबाइल कंपन्या ग्राहकांवर नवनव्या सवलतींचा वर्षाव करत आहेत. रिलायन्स जिओनं दिलेलं आव्हान परतावून लावण्यासाठी एअरटेल व व्होडाफोननं आपल्या निवडक ग्राहकांसाठी काही ऑफर आणल्या आहेत. दुसरीकडं, जिओनंही धडाका सुरूच ठेवला आहे. त्यामुळं ग्राहकांची चांदी होणार आहे.\nपाहा कोणी दिली अंबानींना 'जिओ'ची आयडिया\nरिलायन्स जिओने अवघ्या दोन वर्षांत भारताला जगातला सर्वाधिक ब्रॉडबँड वापरणारा देश बनवलं. जिओने भल्या भल्या मोबाइल कंपन्यांची झोप उडवली. 'जिओ'ची ही कल्पना मुकेश अंबानी यांना त्यांची कन्या ईशा अंबानी हिने सुचवली होती.\nजिओने ग्राहकांना दिला 10GB डेटा फ्री\nरिलायन्स जिओला २०१८ चा प्रतिष्ठित ग्लोबल मोबाइल (GLOMO) पुरस्कार मिळाला आहे. बार्सिलोना येथे आयोजित मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये मिळालेल्या सन्मानाचे वृत कंपनीने ग्राहकांशी शेअर करत या आनंदात 10GB डेटा फ्री देण्याची घोषणा केली आहे. फ्री डेटाद्वारे ग्राहक jio TV app चा व���पर करू शकणार आहेत. तथापि, ही भेट केवळ प्राइम मेंबर्ससाठीच देण्यात आली आहे.\nजिओच्या ऑफरसह 'जीवी 4G' फोन फक्त रु. ६९९\nअतिशय स्वस्त दरात मोबाईल हॅण्डसेट बनविणाऱ्या 'जीवी मोबाईल्स' कंपनीने ग्राहकांसाठी एक नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीच्या '4G VoLTE या नव्या स्मार्टफोनची किंमत आहे, फक्त ६९९ रुपये ग्राहकांना रियालन्स जिओच्या ऑफर्ससह इतक्या स्वस्त दरात हा फोन विकला जाणार असून भारतातील आतापर्यंतचा हा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे.\nजिओ 'या' प्लानमध्ये देणार रोज 5GB डेटा\nरिलायन्स जिओनं बाजारात पहिलं पाऊल ठेवल्यानंतर अनेक टेलिकॉम कंपन्यांनी एक पाऊल मागं टाकत स्वस्त डेटा देण्याचा धडाका लावला. टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जणू डेटा वॉर सुरू झालं. प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा ग्राहकांना स्वस्त डेटा प्लान देण्यासाठी चढाओढ लागली.\nनव्या वर्षात जिओच्या पुन्हा धमाकेदार ऑफर्स\nनव्या वर्षात रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा धमाकेदार ऑफर आणली आहे. आपल्या हॅप्पी न्यू इअर प्लानअंतर्गत जिओने दररोज १ जीबी डेटा वापरणाऱ्या सर्वच ग्राहकांसाठी दोन प्रकारच्या ऑफर्स आणल्या आहेत. रिलायन्सच्या या नव्या ऑफर्सअंतर्गत तुम्ही एकतर आपल्या दररोज १ जीबी डेटा देणाऱ्या सर्वच पॅक्सना ५० रुपये वजा करून रिचार्ज करू शकता किंवा मग १ जीबी देणाऱ्या जुन्या प्लानच्या किंमतीवरच दररोज ५० टक्के अधिकचा डेटा प्राप्त करू शकता.\nBSNLचा फिचर फोन आला; अवघ्या ४९९ रुपयांत\nरिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या स्वस्त फोनला टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सरसावली आहे. दिल्लीस्थित मोबाइल कंपनी डिटलच्या सहकार्यानं बीएसएनएलने ४९९ रुपयांचा 'डीटल डी १' फोन बाजारात आणला आहे.\nजिओची दणदणीत ऑफर, ३,३०० रुपये कॅशबॅक\nधमाकेदार ऑफर आणणाऱ्या रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी आता नवी दणदणीत ऑफर आणली आहे. महिना १९९ आणि २९९ रुपयांचे प्लॅन लाँच केल्यानंतर दोन दिवसानंतर जिओने सोमवारी ३९९ रुपयांत 'सरप्राइज कॅशबॅक' ऑफर आणली आहे. ३९९ रुपयांच्या रिचार्जवर जिओ ३,३०० रुपये कॅशबॅक देणार आहे.\nरिलायन्सचा जिओफोन पेटला की छेडछाड केली\nरिलायन्स जिओ कंपनीचा 4G फिचर फोन 'जिओफोन' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका ऑनलाइन बातमीनुसार जिओफोन अचानक पेटला, असं नमूद करण्यात आलं आहे. तर फोनच्या बॅक पॅनलमध्ये आग लागल्याने तो पूर्णपणे वितळला, असं फोनराडारने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. कंपनीनं याचवर्षी जुलैमध्ये जिओफोनबाबत घोषणा केली होती. ऑगस्टमध्ये या फोनच्या प्री-ऑर्डरला सुरुवात केली. आता हा फोन ग्राहकांना देण्यात येत आहे.\nरिलायन्स जिओचा दिवाळी धमाका\nग्राहकांना मोफत इंटरनेट डेटा देऊन टेलिकॉम क्षेत्रात धम्माल उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओने या दिवाळीला जोरदार धमाका करून प्रतिस्पर्धी कंपन्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. जिओ टेलिकॉमने दिवाळीनिमित्त 'जिओ दिवाली धना धन' ऑफर जाहीर केली आहे.\n​४ जीच्या स्पीडमध्ये जिओ नंबर वनः TRAI\n४ जी डाउनलोडच्या स्पीडमध्ये रिलायन्स जिओनं एअरटेल, वोडाफोन आणि आयडियाला पछाडले आहे. ट्रायने सप्टेंबर महिन्यातील स्पीडचे आकडे प्रसिद्ध केले असून यात जिओनं बाजी मारली आहे. दुसरे स्थान वोडाफोनला तर तिसरे स्थान आयडियाला मिळाले आहे.\nकोस्टल रोड चार वर्षांत १२ हजार कोटींचा प्रस्ताव मंजूर\nप्लास्टिकबंदी: व्यापाऱ्यांना मुदतवाढ नाही\nभारत वि. अफगाणिस्तान सामन्यात टाय\nसरकारी गाड्या पेट्रोलऐवजी धावणार विजेवर\nलोअर परळ: कॅशिअरने 'असे' चोरले ४३ लाख\nमेळघाटातील कुपोषणाचा ‘टिस’मार्फत अभ्यास\nबिल्डरकडून अनुराधा पौडवाल यांची फसवणूक\nजंजिरा किल्ल्यावर लवकरच तिरंगा फडकणार\nटीव्ही मालिकांचा दर्जा घसरतोय: नीना गुप्ता\nघाटकोपरमध्ये दोन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-byelections-bjp-wins-seat-77007", "date_download": "2018-09-26T01:22:24Z", "digest": "sha1:7AEQFXINWDXASY36SCR5QLAEL32QZXEA", "length": 10141, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news byelections bjp wins a seat नागपूर प्रभाग पोटनिवडणुकीत भाजप विजयी | eSakal", "raw_content": "\nनागपूर प्रभाग पोटनिवडणुकीत भाजप विजयी\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nभाजपाने येथे स्वीकृत सदस्यांसह 110 नगरसेवक व 4 आमदारांना प्रचारासाठी लावले\nनागपूर : नागपूर महापालिकेच्या प्रभाग 35 अ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकित भाजप उमेदवार संदीप गवई विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचे पंकज थोरात यांचा सहाशेवर मतांनी पराभव केला.\nया विजयासाठी भाजपाला कड़वी झुंज द्यावी लागली. भाजपाने येथे स्वीकृत सदस्यांसह 110 नगरसेवक व 4 आमदारांना प्रचारासाठी लावले होते. मात्र केवळ 24 टक्के मतदान झाले होते.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nअतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करा: शहीद जवानाच्या वडीलांची\nभावनादेशाला काम करणाऱ्या पंतप्रधानांची गरज : मायावती\nसुरवंटाचे फुलपाखरू बनताना अनुभवले\nसिंधुदुर्गच्या रुग्णांचा आधारवड कोलमडला\nएपीएमसीत पायाने होतात गाजरे साफ\nबैलगाडा शर्यतींना वेसण कायम\nसणच बंद करण्याचे आदेश काढा - ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस स्वीडनच्या दौऱ्यावर\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये नागपूर, ता. 25 : राज्यात खासगी नर्सिंग कॉलेजचे पीक आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नसलेले अनेक नर्सिंग...\nमुंबई - अवयवदानासंदर्भात ‘सकाळ’च्या मोहिमेपासून प्रेरणा घेऊन वाशीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्‍टर ४ व ५ तर्फे या विषयावर गणेशोत्सवाच्या मंडपातच...\nआज 374 ग्रामपंचायतींची निवडणूक\nआज 374 ग्रामपंचायतींची निवडणूक नागपूर : जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींची निवडणूक व सरपंचपदासाठी उद्या मतदान होत होऊ घातले आहे. लोकसभा निवडणुकीच्या...\nतुळजाभवानीचा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ\nजुन्नर - दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचा पलंग आज मंगळवारी (ता.२५)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/flood-situation-in-gadchiroli/", "date_download": "2018-09-26T01:03:24Z", "digest": "sha1:DVN7PV6CXU6WBP4I2NDDS76TRIRDHJEY", "length": 17061, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार: नदी – नाल्यांना पूर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nत्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा ���नाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nगडचिरोली जिल्ह्यात मुसळधार: नदी – नाल्यांना पूर\nगडचिरोली जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नदी व नाल्यांना पूर आला आहे.\nभामरागडजवळील पर्ल कोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले आहे. इतरही अनेक गावे जलमय झाली आहेत. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुलचेरा तालुक्यातील दिना नदीला पूर आला. त्यामुळे मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरी तालुक्यातील किष्टापूर नाल्याचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे. किष्टापूर नाल्याच्या पलीकडे १२ गावे आहेत. पुरामुळे याही गावांचा संपर्क तुटला आहे.\nजिल्ह्याबरोबरच छत्तीसगड राज्यातही रविवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भामगरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम व छत्तीसगड सीमेलगत वाहणाऱ्या इंद्रावती या तीनही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहेत. पर्लकोटा नदीचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने घर व दुकानातील वस्तुंचे नुकसान झाले आहे. संपूर्ण भामरागड तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेल्या नाल्यांना पूर आल्याने सदर मार्गावरील गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गसुद्धा बंद पडला आहे. गडचिरोली शहरातील सकल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहे काम करा आणि जियोचा डेटा मोफत मिळवा\nपुढीलभारत गणेशपुरे आणि सागर कारंडे करणार ‘झांगडगुत्ता’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपाय��ारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/NAT-BIH-girlfriend-demand-the-car-and-bf-thief-in-car-5536126-NOR.html", "date_download": "2018-09-26T00:50:21Z", "digest": "sha1:MNXHA6LC6B4AMY4D5LH4KPIK45SNYT4V", "length": 4615, "nlines": 50, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Girlfriend Demand The Car And BF Thief IN Car | प्रेयसींसाठी महामार्गावर वाहने लुटणारा अभियंता", "raw_content": "\nप्रेयसींसाठी महामार्गावर वाहने लुटणारा अभियंता\nदोन प्रेयसींचे खर्च भागवण्यासाठी एका अभियंता असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने स्वत:ची टोळी स्थापन केली आणि महामार्गावर वाहने लुटण्याचे काम सुरू केले, अशी माहिती हाती आली आहे.\nमुजफ्फरपूर (बिहार) - दोन प्रेयसींचे खर्च भागवण्यासाठी एका अभियंता असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने स्वत:ची टोळी स्थापन केली आणि महामार्गावर वाहने लुटण्याचे काम सुरू केले, अशी माहिती हाती आली आहे. आंतरराज्य टोळीतील पाच कुख्यात दरोडेखोरांना मोबाइल सर्व्हिलन्सच्या आधारे पकडण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक विवेककुमार यांनी ही महिती दिली. पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांवर जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे. सतत लुटीच्या घटना वाढत गेल्याने एक विशेष पोलिस पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने मोबाइल सर्व्हिलन्सच्या आधारे सिनेमा चौकात विपिनकुमार या तरुणास अटक केली, असे एएसपी यांनी सांगितले.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वा��लेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?q=night", "date_download": "2018-09-26T01:06:41Z", "digest": "sha1:AYEADBDUDQTCU325SFNSUAPGWCL3DLJL", "length": 6118, "nlines": 132, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - night अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"night\"\nथेट वॉलपेपरमध्ये शोधा, Android अॅप्स किंवा अँड्रॉइड गेम\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा किंवा GIF अॅनिमेशन\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Night Wolf DC133 थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%97-%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-26T01:12:29Z", "digest": "sha1:ZLVU5S6HU3OKHNSZX5CLEZUTEASVZTOA", "length": 8170, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आम्ही मशिदीत येत नाही मग तुम्ही मंदिरात का येता?- भाजपा आमदाराचा सवाल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआम्ही मशिदीत येत नाही मग तुम्ही मंदिरात का येता- भाजपा आमदाराचा सवाल\nदेहरादून: काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या रामपूर येथील मंदिरात घडलेल्या एका प्रसंगावरून स्थानिक राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. येथील एका मंदिरात एक मुस्लिम युवक हिंदू तरूणीसोबत आला होता. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने संबंधित तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. आणखी काही काळ तरूण जमावाच्या ताब्यात राहिला असता तर जमावाने कदाचित त्याला ठार मारले असते. मात्र, याठिकाणी तैनात असलेले पोलीस निरीक्षक गगनदीप सिंग यांनी धाडस दाखवून तरूणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. यावेळी संतप्त झालेला जमाव पोलिसांना जुमानत नव्हता. काहीही करून संतप्त जमावाला तरुणाला मारायचेच होते. परंतु, पोलीस अधिकारी गगनदीप सिंग शेवटपर्यंत न डगमगता उभे राहिले व या तरुणाला जमावाच्या तावडीतून सुखरूप सोडवले.\nया सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार राजकुमार ठकुराल यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्हाला (हिंदू) मशिदीत किंवा मदरशांमध्ये जाण्याचा हक्क नाही. मग ते (मुस्लिम युवक) मंदिरात येऊन आमचा धर्म का भ्रष्ट करू पाहतात असा सवाल राजकुमार ठकुराल यांनी विचारला. प्रशासन किंवा कायदा कोणीही यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मात्र, आता अशा लोकांना धडा शिकवायची वेळ आली आहे. प्रशासन आणि पोलीस वेळीच जागे झाले नाहीत तर आम्हाला आमच्या पद्धतीने हे सर्व हाताळावे लागेल, असे ठकुराल यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमोमोज मागितले म्हणून वडिलांनी मुलाला कालव्यात फेकले\nNext articleफेरमतदान होईपर्यंत मतमोजणी नको – प्रफुल्ल पटेल\nसर्जिकल स्ट्राईकचे कमांडो नाईक संदीप सिंह दहशतवाद्यांबरोबर चकमकीत शहीद\nजपानी रोव्हर यानांनी पाठवले धूमकेतूवरील फोटो\nआमदार-खासदार वकिली करू शकतात – सर्वोच्च न्यायालय\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवा – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश\nदेशातील 30 पेक्षा अधिक विमानतळांवर अपुरी सुरक्षा व्यवस्था\nछत्तिसगढ कॉंग्रेसचे अध्यक्ष बाघेल यांची तुरूंगात रवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-26T00:51:47Z", "digest": "sha1:VYIBQSPOAWFDFWNFVY5W2O7BWOOGSGDF", "length": 8738, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“सारा पास’ शिखरावर फडकविला सह्याद्रीचा भगवा! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“सारा पास’ शिखरावर फडकविला सह्याद्रीचा भगवा\nगिर्यारोहकांची कामगिरी : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 18 जणांचा समावेश\nपिंपरी – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 18 गिर्यारोहकांनी एकत्रित येत हिमाचल प्रदेशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या “सारा पास’ शिखरावर यशस्वी चढाई केली. बर्फाळ प्रदेश आणि धोकादायक डोंगर रांगेतून खडतर प्रवास करून त्यांनी या शिखरावर सह्याद्रीचा भगवा ध्वज फडकवला.\nदि. 13 ते 20 मे 2018 या आठ दिवसांच्या कालावधीत या तरुणांनी ही मोहीम पूर्ण केली. हिमाचल प्रदेशातील बर्फाळ डोंगररांगा असलेला कठीण हा परिसर आहे. या मोहिमेत 23 ते 63 वर्षे वयोगटातील गिर्यारोहकांचा समावेश होता. या मोहिमेचे नेतृत्व पारुल मोटा यांनी केले. तर, सुशील दुधाने, सुनील ताम्हाणे, विनोद मेहता, नाथा राणे, दीपक कोलगावकर, निकिता शाह, मिलिंद तुपे -जयंत तुपे -कोमल राजपाठक, क्षीपा गोखले, नीरजा गोखले, अंकुर परासर, रोहन व शिवानी गोरे, जितेंद्र आगरवाल, हेमा आगरवाल हे सहभागी झाले होते.\nमोहिमेविषयी माहिती देताना सुशील दुधाने म्हणाले, या मोहिमेसाठी 13 मे रोजी आम्ही पुण्यापासून निघालो. 15 मे रोजी कसोल या बेस कॅम्पच्या ठिकाणी पोहचून 16 मे रोजी कसोल (1526 मीटर 5005 फूट ) येथून ट्रेकला सुरुवात केली. 17 मे रोजी सकाळी आठ वाजता ग्रहण येथून ट्रेकला सुरुवात केली. 18 मे ला सकाळी नऊ वाजता आम्ही मीन थास येथून ट्रेकला सुरुवात केली. 19 मे ला पहाटे साडेपाच वाजता आम्ही सार पासच्या दिशेने निघालो. बर्फावरुन चालताना नाकीनऊ आले होते. परंतु, धडपडत या संकटांवर मात करीत ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला होता. त्या सारा पास शिखरावर (4208 मीटर 13475 फुट दीड किलोमीटर पार करुन झाल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता पाऊल ठेवले. तेथे एकच जल्लोष करत शिवाजी महराज की, जय जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव या घोषणा देऊन भगवा ध्वज माथ्यावर फडकावला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleट्रम्प-किम शिखर परिषद तहकूब होण्याची शक्‍यता……..\nNext articleपुणे – पीएमपी गाड्यांची पावसाळ्यापुर्वी तपासणी\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच��‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\nवारीतील भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/one-time-cess-34232", "date_download": "2018-09-26T01:14:02Z", "digest": "sha1:63ERRLGG7B4WVSXVCN73PVDR3JIMJ7CO", "length": 13684, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "One time cess ‘वन टाइम सेस’चा फटका | eSakal", "raw_content": "\n‘वन टाइम सेस’चा फटका\nगुरुवार, 9 मार्च 2017\nपुणे - ‘वन टाइम सेस’ आणि बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या विक्रीवर सेस वसुली करण्याच्या निर्णयामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात पाच कोटी रुपये घट होईल, असा अंदाज आहे. यासंदर्भात आढावा घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.\nपुणे - ‘वन टाइम सेस’ आणि बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या विक्रीवर सेस वसुली करण्याच्या निर्णयामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात पाच कोटी रुपये घट होईल, असा अंदाज आहे. यासंदर्भात आढावा घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.\nराज्य सरकारने बाजार समिती नियमनात बदल करून एका बाजार समितीतून दुसऱ्या बाजार समितीत विक्रीस आलेल्या शेतमालावर एकदा बाजार शुल्क (सेस) वसूल केले असेल, तर त्यावर पुन्हा सेस वसूल करता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच शेतमाल बाजार नियमनातून वगळण्याचा निर्णय घेतला होता; परंतु त्यामध्ये बदल करून केवळ बाजार समितीच्या आवारातच शेतमालाच्या विक्रीवर सेस वसुलीचा निर्णय घेतला गेला. बाजाराच्या आवाराबाहेर होणाऱ्या शेतमालाच्या विक्रीवर सेस वसूल करता येणार नाही. एकदा सेस भरल्यानंतर पुन्हा सेस वसूल केला जात असल्याची तक्रार करीत व्यापाऱ्यांनी त्यास विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचा फटका बाजार समितीच्या उत्पन्नावर होऊ शकतो.\nपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किराणा भुसार आणि फळे-भाजीपाला-कांदा, बटाटा आदी विभागात थेट शेतकऱ्यांकडून विक्रीला येणाऱ्या मालाचे प्रमाण अधिक नाही. व्यापारी मालाचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: किराणा भुसार मालाच्या बाजारात व्यापारी मालाचे प्रमाण जवळपास ७५ टक्‍क्‍याच्या आसपास आहे. ज्या बाजार समितीच्या आवारात मालाची प्रथम खरेदी आणि त्यावर सेस वसुली झाली असेल, तर येथील बाजार समितीला त्यावर सेस वसूल करता येणार नाही. संबंधित व्यापाऱ्याला सेस भरल्याची पावती येथील बाजार समितीत दाखल करावी लागेल आणि त्यानंतर त्याला परतावा मिळणार आहे.\nवन टाइम सेस आणि बाजाराच्या आवारातील खरेदीवरील सेस आकारण्याच्या निर्णयामुळे समितीच्या उत्पन्नावर किती परिणाम होईल याचा आढावा घेतला जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात समितीला सेसच्या रूपाने सुमारे ३२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यामध्ये किराणा भुसार माल विभागातून सुमारे १४ कोटी रुपये आणि फळे-भाजीपाला विभागातून सुमारे १८ कोटी रुपये उत्पन्नाचा समावेश आहे. या वेळी साधारणपणे पाच कोटी रुपये उत्पन्न घटण्याचा प्राथमिक अंदाज आहे.\n- दिलीप खैरे, सभापती, प्रशासकीय मंडळ, बाजार समिती\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशन��ंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/road-work-stopped-by-villager/", "date_download": "2018-09-26T01:03:20Z", "digest": "sha1:6BJQITRDCU7E7ZQ7KCBGN4ACWQZTN5F3", "length": 16075, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "रस्ता डांबरीकरणाचे काम ग्रामस्थांनी रोखले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG : रोमहर्षक सामना झाला टाय\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nलेख- लोकसंख्यात्मक लाभ : वास्तव की भ्रम\nआजचा अग्रलेख : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nत्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nरस्ता डांबरीकरणाचे काम ग्रामस्थांनी रोखले\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत गोळवण रस्त्यावर सुरु असलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ठ होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी शनिवारी (१४) काम रोखले. दरम्यान सायंकाळी सहायक अभियंता पी. डी. पाटील यांनी डांबरीकरण ठिकाणी येत दर्जेदार काम ठेकेदाराकडून करून घेतले जाईल. डांबराचाही अधिक वापर केला जाईल या आश्वासनंतर सायंकाळी काम सुरु करण्यात आले.\nजिल्हा वार्षिक योजनेतुन गोळवण तिठा ते पोईप पालव मार्ग या दीड किलोमीटर रस्त्यावर डांबरीकरण काम सुरु होते. ते कुंभादेवी ग्रामस्थांनी दुपारी रोखले होते. यावेळी माजी सरपंच सुभाष लाड, विनायक चिरमुले, प्रकाश चिरमुले, कृष्ण चिरमुले, संतोष चिरमुले, बबन चिरमुले, विजय चिरमुले, धनाजी चिरमुले, जगन्नाथ चिरमुले, राजेंद्र तेजम, आप्पा घाडी, आनंद दुखंडे, विजय पालव व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवांद्रे रेक्लेमेशन येथे महालक्ष्मी सरस २०१७ प्रदर्शन\nपुढीलपेंच व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोस्टल रोड चार वर्षांतच पूर्ण करणार ; पालिका आयुक्तांची ग्वाही\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोब���लसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%82", "date_download": "2018-09-26T00:46:32Z", "digest": "sha1:AJFLTSYBV3XRQOJTBKEDQTPHIQHLTGI5", "length": 5058, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तब्बू - विकिपीडिया", "raw_content": "\nतमिळ, तेलुगू, मल्याळी, हिंदी\nतब्बू (तमिळ: தபூ, तेलुगू: టబు, मल्याळम:തബ്ബു, इंग्लिश: Tabu) (नोव्हेंबर ४, इ.स. १९७०:कोलकाता, भारत) ही तमिळ, तेलुगू, मल्याळी, हिंदी भाषा व इंग्लिश चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.\nहिचे मूळ नाव तबस्सुम हाशमी आहे. या अभिनेत्री ने खूप सारे चांगले चित्रपट केले आहेत. \"हम साथ साथ है\" या चित्रपटात खूप चांगली भूमिका केली आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१८ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-potato-crop-damage-due-rain-pune-districtmaharashtra-1401", "date_download": "2018-09-26T01:48:54Z", "digest": "sha1:QU3QHBGE65YGDVV6SLWUMXNMEOWSX7FI", "length": 15817, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, potato crop damage due to rain in pune district,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचार हजार एकरांतील बटाटा पीक गेले वाया\nचार हजार एकरांतील बटाटा पीक गेले वाया\nरविवार, 24 सप्टेंबर 2017\nमंचर, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात सातगाव पठार ��रिसरातील सात गावांमध्ये गेले आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीयोग्य झालेले बटाटा पीक जमिनीतच सडू लागले आहे. चार हजार एकर क्षेत्रातील बटाटा पीक वाया गेले. पेठ व पारगावमध्ये अधिक नुकसान झाले आहे. एक हजार ५०० शेतकऱ्यांना फटका बसला आहे.\nमंचर, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात सातगाव पठार परिसरातील सात गावांमध्ये गेले आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीयोग्य झालेले बटाटा पीक जमिनीतच सडू लागले आहे. चार हजार एकर क्षेत्रातील बटाटा पीक वाया गेले. पेठ व पारगावमध्ये अधिक नुकसान झाले आहे. एक हजार ५०० शेतकऱ्यांना फटका बसला आहे.\nकाढणी झालेल्या बटाट्याच्या आरणी शेतात लावल्या होत्या. आरणीतील बटाटेही सडत आहेत. हवामानातील बदलाचाही दुष्परिणाम बटाटा पिकावर झाला आहे. कुरवंडी, पेठ, पारगाव, भावडी, कोल्हारवाडी, थुगाव, कारेगाव ही सात गावे बटाट्याची आगार म्हणून ओळखली जातात. खरीप हंगामात पडणाऱ्या पावसावर दरवर्षी सहा हजार एकर क्षेत्रात शेतकरी बटाटा पीक घेतात. सहकारी सोसायट्या, राष्ट्रीयीकृत बॅंका, हुंडेकरी व्यावसायिक व काही कंपन्यांमार्फत बटाटा पिकासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो.\nजूनमध्ये बटाटा लागवड झाली. बटाटा पिकासाठी शेतकऱ्यांनी एकरी ४५ ते ५० हजार रुपये गुंतवणूक केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून बटाटा काढणीची कामे सुरू होती. काही शेतकऱ्यांनी काढलेल्या बटाट्याची साठवणूक शेतातच आरण लावून केली होती. तर काही शेतकरी बटाटा काढणीच्या नियोजनात मग्न होते.\nपरंतु गेले आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले. काढणी योग्य झालेले बटाटे जमिनीतच सडून गेले आहेत. तशीच अवस्था आरणीतील बटाट्याचीही झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आरणीतील बटाटे तसेच पडू दिले आहेत. शेतात सडून गेलेले बटाटे काढण्याची इच्छा नाही’, असे प्रगतिशील शेतकरी जयसिंग एरंडे यांनी सांगितले.\nपारगाव येथे बाळासाहेब सावंत, गेणभाऊ भागडे, धोंडिभाऊ भागडे, सुदाम भागडे, तुषार पवळे व पेठ येथे भिकाजी धुमाळ, बबनराव धुमाळ, बाळासाहेब रागमाले, राम तोडकर, भगवान तळेकर, शरद सणस आदी शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. ‘‘नुकसानाचे त्वरित पंचनामे महसूल खात्याने करावेत.’’ अशी मागणी जयसिंग एरंडे, पेठचे उपसरपंच संतोष धुमाळ व शरद एरंडे यांनी केली आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्��बाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2219", "date_download": "2018-09-26T01:45:35Z", "digest": "sha1:IEIWTQDTVABV67E566TDLNT5URLQ3QHZ", "length": 7865, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news all india transporters congress chakkajam | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने 20 जुलैपासून बेमुदत चक्का जाम\nऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने 20 जुलैपासून बेमुदत चक्का जाम\nऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने 20 जुलैपासून बेमुदत चक्का जाम\nसोमवार, 16 जुलै 2018\nऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने, 20 जुलैपासून देशव्यापी बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nया आंदोलनात महाराष्ट्रातील ट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकही सहभागी होणार आहेत. दरम्यान, हे चक्का जाम आंदोलन झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.\nविविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.\nऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने, 20 जुलैपासून देशव्यापी बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nया आंदोलनात महाराष्ट्रातील ट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकही सहभागी होणार आहेत. दरम्यान, हे चक्का जाम आंदोलन झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.\nविविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.\nआंदोलन agitation महाराष्ट्र maharashtra\nराज्यात धावणार इलेक्ट्रीक कार; सरकार एक हजार वाहनं भाडेतत्वावर...\nयेणार येणार म्हणत असं म्हणत अखेर बहुचर्चित इलेक्ट्रीक कार राज्य सरकारच्या ताफ्यात...\nराज्यात धावणार इलेक्ट्रीक कार\nVideo of राज्यात धावणार इलेक्ट्रीक कार\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान;...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश पुरतं हादरलंय. कारण इथं डिप्थीरिया नावाच्या आजारानं...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nVideo of राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nकुपोषणामुळे लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यूच्या प्रश्नावर ठोस...\nकुपोषणामुळे लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यूच्या प्रश्नावर ठोस प्रभावी उपाय का योजले...\nकुपोषणमुक्तीमध्ये आज देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का नाही\nVideo of कुपोषणमुक्तीमध्ये आज देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का नाही\nबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात आजपासून पावसाचा जोर...\nबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात आजपासून पावसाचा जोर...\nपरभणीत पेट्रोल 91.40 रुपये ; परभणी गाठणार सर्वात आधी 100 चा आकडा \nपरभणी : शेअर बाजारातील निर्देशांकाप्रमाणे परभणी जिल्ह्यात तेलाचे दर उसळी घेत असून...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.wordpress.com/about-maze-spandan/", "date_download": "2018-09-26T01:56:05Z", "digest": "sha1:SEXVEJ4TIPINIR4J3DRQ5MGETPLP4Z2U", "length": 5627, "nlines": 107, "source_domain": "mazespandan.wordpress.com", "title": "About स्पंदन.. | स्पंदन", "raw_content": "\n~ मराठी मन, मराठी स्पंदन..\nआमच्या बद्दल सांगायचे झाल्यास, “स्पंदन” ही आपल्यासारख्याच वाचक आणि लेखक प्रेमींची एक टीम आहे. रोज नवनवीन स्वरुपात प्रसिद्ध होणाऱ्या मराठी साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा हा आमच्या ब्लॉगचा हेतु आहे.\nया ब्लॉगवर प्रसिद्ध होणारे लेख, कविता, चारोळ्या अथवा इतर साहित्य हे काही प्रमाणात स्वतःचे तर काही संग्राह्य स्वरूपाचे आहे. रोजच्या वाचनातून मिळालेले चांगले साहित्य आम्ही आपणासमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. या लेखांच्या/ कवितेच्या मुळच्या लेखकांचे/ कवींचे आम्ही मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो.\nप्रसिध्��� झालेले साहित्य जर आपल्यापैकी कोणाचे असल्यास अथवा ते कोणाचे आहे हे माहित असल्यास आम्हाला त्यांचे नाव अवश्य कळवा, आम्हाला ते प्रकाशित करण्यास निश्चितच आनंद वाटेल.\nमाझे स्पंदन | मराठी मन, मराठी स्पंदन..\nSpandan Team आणि या उपक्रमाबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला mazespandan@gmail.com किंवा खाली दिलेला form वर पाठवा. आपल्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत.\nआपल्या प्रतिक्रिया तसेच सूचना(required)\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वपु विचार\nतू बुद्धी दे, तू तेज दे | \"डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो\"\nWhatsApp च्या पोतडीतून... भाग १\nमाझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App\nGoogle Groups Life MG Technology Whatsapp आध्यात्मिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी वपु विचार विनोदी\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/cromebook-will-give-fight-to-microsoft-2117503.html", "date_download": "2018-09-26T01:16:13Z", "digest": "sha1:3MYTQO7CWGZM2IXR3GZMDTFVVAVXMJC4", "length": 7882, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "cromebook-will-give-fight-to-microsoft | क्रोमबूकची टक्कर मायक्रोसॉफ्टशी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमाहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी गूगलने आणखी एक प्रयत्न केला आहे.\nमाहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी गूगलने आणखी एक प्रयत्न केला आहे. गूगलने आपला क्रोम लॅपटॉप ज्यालाच क्रोमबूक असेही नाव देण्यात आलंय येत्या जूनमध्ये बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले. क्रोमबूकमध्ये प्रत्येक फाईल ऑनलाईन साठविण्याची क्षमता आहे. यामुळे सॉफ्टवेअर अपडेट आणि ड्राईव्ह बॅकअपची गरज संपुष्टात येईल, असे गूगलने म्हटले आहे.\nदेशातील बहुतांश भागात जिथे आता कॉम्प्युटरवर मायक्रोसॉफ्टचे विंडोज सॉफ्टवेअर आहे, त्याची जागा पुढील काळात क्रोमबूक घेऊ शकेल, असे कंपनीला वाटते. याबाबत गूगलचे सह-संस्थापक सेरगेई ब्रेन म्हणाले, मायक्रोसॉफ्ट असू दे किंवा अन्य कोणतीही कंपनी. कॉम्प्युटरवरील डेटा आणि अन्य कार्यक्रम सांभाळणे ग्राहकांसाठी अवघड बनले आहे.\nक्रोमबूकमध्ये कॉम्प्युटरवरील कार्यक्रम सांभाळण्याचा बोजा ग्राहकांवर पडणा��� नाही. तरीही मायक्रोसॉफ्टच्या साम्राज्याला आव्हान देणे वाटते तितके सोपे नाही. सर्वसाधारणपणे प्रत्येक ऑफिसमध्ये मायक्रोसॉफ्टचीच ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये गूगलने मायक्रोसॉफ्टला मोठी टक्कर दिली असली, तरी कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये आजही मायक्रोसॉफ्ट हिच दादा कंपनी आहे.\nगूगल क्रोम स्वयंचलित पद्धतीने ऑपरेटिंग सिस्टिमला इंटरनेटवर अपडेट करेल. सर्व डेटा ऑनलाईन साठविण्यात येत असल्यामुळे त्याला कोणत्याही बॅकअपची गरज पडणार नाही. ही अत्यंत आधुनिक पद्धती असल्याचे ब्रेन यांनी म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी कोणीही याचा विचारही केला नव्हता.\nफोनची चार्जिंग करताना या गोष्टींकडे ठेवा लक्ष, दिर्घकाळ टिकेल फोनची बॅटरी\n​डिलीट केल्यानंतरसुध्दा स्मार्टफोनमध्ये सेव्ह राहतो डाटा, असा करा परमानंट Delete\nचुकूनही पेपर आणि कपड्याने स्वच्छ करु नका कारचा ग्लास, जाणुन घ्या या Tips\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-09-26T00:50:26Z", "digest": "sha1:OQJU53NJL7YKNHBSL7EHMOENL6X5BOTI", "length": 4229, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे २५० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.पू.चे २५० चे दशक\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २८० चे पू. २७० चे पू. २६० चे पू. २५० चे पू. २४० चे पू. २३० चे पू. २२० चे\nवर्षे: पू. २५९ पू. २५८ पू. २५७ पू. २५६ पू. २५५\nपू. २५४ पू. २५३ पू. २५२ पू. २५१ पू. २५०\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.पू.चे २५० चे दशक\nइ.स.पू.च्या ३ र्‍या शतकातील दशके\nइ.स.पू.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/five-hut-Burned-in-the-cylinder-blast/", "date_download": "2018-09-26T00:56:09Z", "digest": "sha1:AA55I5QNQWO32N3VJO7BYIULP7FSKAN2", "length": 5294, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिलिंडरच्या स्फोटात पाच झोपड्या खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धाव���टू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › सिलिंडरच्या स्फोटात पाच झोपड्या खाक\nसिलिंडरच्या स्फोटात पाच झोपड्या खाक\nटाकळी ढोकेश्वर : वार्ताहर\nतालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय रस्त्यावर मजुरांच्या झोपडीतील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात शेजारील पाच झोपड्या जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी (दि.11) दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास घडली. सुदैवाने झोपड्यांतील दोघांना वेळीच बाहेर काढण्यात यश आल्याने जीवित हानी टळली.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, मळगंगानगर येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याच परिसरात मजुरांच्या पाच झोपड्या आहेत. रविवारी साडेचार वाजेच्या सुमारास एका झोपडीतील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात शेजारील पाच झोपड्या जळून खाक झाल्या. त्यात कामगारांचे संसारपयोगी साहित्यांसह इतर वस्तू जळून खाक झाल्या. यावेळी दोन सिलिंडरची आग वेळीच विझविण्यात आली. या झोपड्यांतील दोन जणांना बाहेर काढण्यात यश आल्याने जीवितहानी टळली. मात्र ही आग कशी लागली, याबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.\nआग लागल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याचा टँकर व इतर साहित्याच्या मदतीने ही आग विझविली. आगीत झोपड्या जळाल्याने कामगारांना रडू कोसळले. या घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे संचालक राजेश भंडारी यांनी या कुटुंबांना किराणा मालासह इतर संसारपयोगी वस्तू व कपडे दिले. मात्र या घटनेने या कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Organ-donation-of-Amar-Patil-in-kolhapur/", "date_download": "2018-09-26T00:43:04Z", "digest": "sha1:4ATQLVHVMTSEGDRSR44FONV5RGQXOK33", "length": 7273, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मरावे परी अवयवरूपी उरावे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › मरावे परी अवयवरूपी उरावे\nमरावे परी अवयवरूपी उरावे\nकोल्हापूर : एकनाथ नाईक\n‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देऊन जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला देऊन निगवे खालसा येथील अमर पांडुरंग पाटील यांनी शनिवारी जगाचा निरोप घेतला. काही दिवस अपघातामुळे गंभीर जखमी झालेला अमर बे्रन डेड (मेंदूची मृतावस्था) अवस्थेत गेला होता. या अवस्थेतून तो पुन्हा बरा होण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे अमरच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ त्या ऐवजी ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असा संदेश त्याने समाजाला दिला आहे. सरूड (ता. शाहूवाडी) येथील कमल तुकाराम कांबळे यांनी पहिल्यांदा अवयव दान केले होते. या घटनांवरून जिल्ह्यात अवयवदानासंदर्भात जागृती होत असल्याचे पहायला मिळते.\nअमरच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर हृदय, किडनी आणि लिव्हर काढण्यात आले. हृदय मुंबईला तर किडनी व लिव्हर पुण्याला पाठविण्यात आले. जनजागृतीमुळेच जिल्ह्यात अवयवदान चळवळ रुजताना दिसत आहे. राज्यात तेरा हजारहून अधिक रुग्ण विविध प्रकारच्या अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत आहेत.सर्वच क्षेत्रात विज्ञानाने प्रगती साधली असून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार करणे सोयीचे झाले आहे.\nअवयवदानांतर्गत ‘लाईव्ह ऑर्गन डोनेशन’द्वारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. तसेच कॅडव्हेर मस्तिष्कस्तंभ मृत्यूपश्‍चात किडनी, लिव्हर, लंग्ज, ह्दय, त्वचा हे अवयव दान करता येतात. अवयवदात्यांची प्रतीक्षा लक्षात घेऊन राज्य शासनाने समाजात जागृती व्हावी म्हणून ‘महा अवयवदान’ जनजागृती अभियान सन 2016 मध्ये चांगले राबविले. सध्या ही चळवळ शासकीय पातळीवर कोलमडली आहे, पण समाजात अवयवदान चळवळीला बळ मिळताना दिसते आहे. सरूड (ता. शाहूवाडी ) येथील कमल तुकाराम कांबळे यांचा ब्रेन डेड झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी किडनी, यकृत, डोळे हे अवयव दान केले होते. त्यानंतर शनिवारी निगवे खालसा येथील अमर यांचा ब्रेन डेड झाल्याने पत्नी शीतल आणि वडील पांडुरंग व कुटुंबातील अन्य सदस्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.पाटील कुटुंबीयांच्या या धाडसी निर्णयामुळे चार रुग्णांना जीवदान मिळाले आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Demand-Rehab-Community-suicide-in-front-of-the-District-Collectorate-Sindhudurg/", "date_download": "2018-09-26T00:42:47Z", "digest": "sha1:K3PWW5MYHO5BPJUQLX5S4XZL5LND5SWA", "length": 7322, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › ...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन\n...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन\nअरुणा पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या मालमत्तेचे 2009 साली केलेले अल्प व चुकीचे मूल्यांकन रद्द करुन प्रचलित दराप्रमाणे मूल्यांकन करावे. तसेच नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला मिळावा. अन्यथा 31 मार्चनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त सामुदायिक आत्मदहन करतील, असा इशारा अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समिती आखवणे- भोम यांनी मुख्यमंत्री व पुनर्वसनमंत्री यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.\nया बाबत समितीने प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ असे गाजर दाखवत अरुणा प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले. शासनाच्या या विकासात्मक प्रकल्पाला विरोध न करता आखवणे, नागपवाडी, भोम गावातील प्रकल्पग्रस्तांनी कोणताही विरोध न करता शासनाला सहकार्य केले. प्रकल्प सुरू होऊन आज 13 वर्षे पूर्ण झाली. मात्र प्रकल्पग्रस्���ांच्या एकाही मागणीची पूर्तता शासनाने केलेली नाही. प्रकल्पग्रस्तांनी सनदशीर मार्गाने केलेल्या अर्ज, निवेदने यांना केराची टोपली दाखविली आहे.\nभूसंपादन उपजिल्हाधिकारी यांनी 14 ऑक्टोबर 2017 रोजी जुन्या कायद्याप्रमाणे 12/2 ची नोटीस काढली हे अन्यायकारक असून प्रकल्पग्रस्तांना देशोधडीला लावणारे आहे. शासनाने आम्हांला नुकसानभरपाई मोबदला म्हणून एक रुपयाही दिलेला नाही. नवीन भूसंपादन कायदा अरुणा प्रकल्पग्रस्तांना लागू केला जात नाही हे अन्यायकारक आहे. त्यामुळे चुकीचे निवाडे रद्द करावे व आताच्या बाजारभावाने प्रकल्पग्रस्तांच्या मालमत्तेचे मूल्यांकन करावे.\nनवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला द्यावा. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याशिवाय प्रकल्पग्रस्तांच्या माथी 12/2 ची नोटीस मारु नये. प्रकल्पग्रस्तांच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करतील. त्याची सर्व जबाबदारी आपल्यावर राहील असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे. समिती अध्यक्ष रंगनाथ नागप, पत्रकार तानाजी कांबळे, भाई कदम, प्रकाश सावंत, संजय नागप, विलास कदम, रामचंद्र मोरे आदी उपस्थित होते.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/MP-Sanjay-Patil-sangli/", "date_download": "2018-09-26T01:02:07Z", "digest": "sha1:AFBZSSERJNCVFHGF2LPYRGJIPV6A34BE", "length": 6494, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाणी योजनांसाठी आघाडीच्या तुलनेत तिप्पट निधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › पाणी योजनांसाठी आघाडीच्या त��लनेत तिप्पट निधी\nपाणी योजनांसाठी आघाडीच्या तुलनेत तिप्पट निधी\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कार्यकालात जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी जितका निधी मिळाला त्याच्या तिप्पट भाजप सरकारच्या काळात मिळाल्याचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.\nते म्हणाले, टेंभू योजनेसाठी सुधारित प्रस्तावानुसार 1280 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दोन वर्षांत हा निधी खर्चायचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे टेंभू, ताकारी, म्हैसाळ या सर्वच योजना आगामी वर्षभरात (लोकसभा निवडणुकीपूर्वी) पूर्ण होतील. शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचेल. पाणी योजनेच्या वीजबिलाचा प्रश्नही 81-19 या तोडग्यामुळे आता कायमचा निकाली निघेल.\nपाटील म्हणाले, गेल्या 15 वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री सरकारमध्ये होते. केंद्रातही समविचारी सरकार होते. पण त्यांच्यासमोर अनुशेषाची अडचण होती. केंद्र शासनाकडून निधी मिळत नव्हता. त्यामुळे निधीअभावी योजनेची कामे रखडली होती.\nते म्हणाले, परंतु भाजप सरकारच्या काळात या योजनांना गती देण्यात आली. आघाडी सरकारच्या तुलनेत तीन वर्षांतच तिप्पट निधी मिळाला आहे. ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी यापूर्वीच 1680 रुपये मंजूर केले आहेत. त्यांची कामे सुरू आहेत. टेंभूसाठीही निधीचा प्रस्ताव पाठविला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हे खाते आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी 8 हजार कोटी रुपये मंजूर करून घेतले. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे त्या दोघांनी पाठपुरावा केला. टेंभूसाठी सुधारित प्रस्तावानुसार 1280 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. योजनेची कामे दीड वर्षांत पूर्ण होऊन जानेवारी 2019 पर्यंत शेतकर्‍याच्या बांधावर पाईपलाईनने पाणी पोहोचेल.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/kashmir-people-want-to-see-atal-bihari-vajpayee-in-narendra-modi-says-mehbooba-mufti-302291.html", "date_download": "2018-09-26T00:45:03Z", "digest": "sha1:43AP3N476LPIWZL4LL43PIATJU3VJDAG", "length": 1943, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - काश्मीरमधील जनतेला मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचंय- मेहबूबा मुफ्ती–News18 Lokmat", "raw_content": "\nकाश्मीरमधील जनतेला मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचंय- मेहबूबा मुफ्ती\nकाश्मीरमध्ये एका वर्षात जवळपास १४२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/article-87193.html", "date_download": "2018-09-26T01:20:15Z", "digest": "sha1:7YZWE4R4P5IK64R3TDUIVWRBGI35VA74", "length": 2341, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - भारताविरुध्दच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिवसअखेर 4 बाद 254 रन्स–News18 Lokmat", "raw_content": "\nभारताविरुध्दच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिवसअखेर 4 बाद 254 रन्स\nभारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला कालपासून बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर सुरवात झाली. पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर चार विकेट गमावत 254 रन्स केले.\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cm-fadanvis-vice-broken-in-bjp-tiranga-rally-280636.html", "date_download": "2018-09-26T00:45:44Z", "digest": "sha1:WK5VKHHTQZX4OHWTUZ6QCR3KEIKS2B6J", "length": 13222, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तिरंगा रॅलीत मुख्यमंत्र्यांचा बसला घसा, भाषण थोडक्यात आटोपलं", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को ���ुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nतिरंगा रॅलीत मुख्यमंत्र्यांचा बसला घसा, भाषण थोडक्यात आटोपलं\n\"माझा आवाज जरी बसला असला तरी माझा आवाज कोणी बसवू शकत नाही, हा भाजप चा आवाज आहे\"\n26 जानेवारी : भाजपने मुंबईत तिरंगा रॅली काढली होती. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पण घसा बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं.\nविरोधकांनी काढलेल्या संविधान बचाव रॅलीच्या विरोधात भाजपने तिरंगा रॅली काढून जशाच तसे उत्तर दिले. यावेळी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. मात्र, भाषणाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचा पुन्हा आवाज बसला. त्यामुळे काही काळ त्यांना बोलणंही अवघड झालं होतं. परदेश दौऱ्यावरून आल्यामुळे माझा आवाज बसलाय अशी जाहीर कबुली देत मुख्यमंत्र्यांना भाषण आटोपत घ्यावं लागलं.\nपण माझा आवाज जरी बसला असला तरी माझा आवाज कोणी बसवू शकत नाही, हा भाजप चा आवाज आहे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. याआधीही मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी प्रचारसभेत भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांचा घसा बसला होता. त्यावेळी \"आज पाणी पितोय, उद्या पाणी पाजेल\" हा डाॅयलाॅग चांगलाच गाजला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPtiranga rallyतिरंगा रॅलीदेवेंंद्र फडणवीसभाजपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाक���ा 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/deepika-padukone-madame-tussauds-london-bollywoodnew-297020.html", "date_download": "2018-09-26T01:00:34Z", "digest": "sha1:CPNHFJDHAVPBPX3FQ6ORUVJYEEEMXG3Z", "length": 14380, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिपिका पदुकोणही आता 'मादाम तुसाँ'मध्ये", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nदिपिका पदुकोणही आता 'मादाम तुसाँ'मध्ये\nअभिनेत्री दिपीका पदुकोनचा मेणाचा पुतळा आता लंडनच्या विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली, 23 जुलै : अभिनेत्री दिपिका पदुकोणचा मेणाचा पुतळा आता लंडनच्या विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. लहानपणी आई-वडिलांसोबत जे संग्रहालय पाहिलं त्यात आपला पुतळा बसविण्यात येणार असल्यानं मी खूप उत्साहित आहे अशी प्रतिक्रिया दिपीकाने व्यक्त केलीय. या पुतळ्याच्या कामासाठी संग्रहालयाच्या एका टीमने दिपिकाची लंडनमध्ये नुकतीच भेट घेतली. त्यावेळी दिपिकाची 200 मापं घेण्यात आलं. आणि खास फोटोशुटही करण्यात आलं. पुतळा हुबेहूब बनवण्यासाठी अशा प्रकारे अत्यंत काटेकोरपणे त्या व्यक्तिचा अभ्यास करून हे पुतळे बनविण्यात येतात. त्यामुळे या संग्रहालयाची किर्ती जगभर पसरली आहे.\nपद्ममावत हा दिपिकाचा चित्रपट वादामुळे प्रचंड गाजला होता. लवकरच तिचा शहारूखबरोबर झीरो हा चित्रपट येतोय. पुढच्या वर्षी दिपिकाच्या या पुतळ्याचं काम होणार असून नंतर तो लंडन आणि दिल्लीतल्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. या संग्रहालयात चित्रपट अभिनेते, राजकारणी, समाजकारणी, शास्त्रज्ञ अशा प्रसिद्ध लोकांचे मेनाचे पुतळे या संग्रहालयात बसवले जातात. ते इतके हुबेहूब असतात की त्या दोन व्यक्ती शेजारी उभ्या राहिल्या तर पुतळा आणि व्यक्तीला ओळखतानाही गोंधळात पडावं एवढा त्यात सारखेपणा असतो.\nमराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू\nजमावाकडून होणाऱ्या हत्येंविरोधात केंद्र करणार कायदा\nराहुल गांधी हे 'नफरत के सौदागर', पीयुष गोयल यांचा पल��वार\nशाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ द्या - धनंजय महाडिक\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/shatrugna-sinha-takes-on-modi-shaha-277078.html", "date_download": "2018-09-26T00:44:03Z", "digest": "sha1:2NXUNY2SCMZ54DVOLIFYDS4KGC3WV5M2", "length": 14780, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परतावं- शत्रूघ्न सिन्हा", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\n��ा 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परतावं- शत्रूघ्न सिन्हा\n''सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये आणि लांबलचक आश्वासनं संपली असतील तर, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने गुजरात सोडून दिल्लीला परत यावं, ''\n14 डिसेंबर, नवी दिल्ली : भाजपचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वावर उपहासात्मक टीका केलीय. त्यांनी मोदी - शहा यांना ''वन मॅन शो आणि 2 मॅन आर्मी'' अशी शेलकी विशेषणं लावत त्यांना परत दिल्लीत परतण्याचं आवाहन केलंय. शत्रूघ्न सिन्हा आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ''सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये आणि लांबलचक आश्वासनं संपली असतील तर, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने गुजरात सोडून दिल्लीला परत यावं, ''\nशत्रूघ्न सिन्हा फक्त एवढेच ट्विट करून थांबले नाहीत. आपल्या दुसऱ्या ट्विटमध���ये ते लिहितात, '' जर आपण विजयी झालो तर आम्हाला माहीत आहे की, याचे सर्व श्रेय तुम्हालाच मिळेल. पण जर पराभव झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार एक जुनी म्हण आहे, ‘टाळी कर्णधाराला तर शिवीही कर्णधारालाच’. मी देवाकडे प्रार्थना करतो आणि मला अपेक्षाही आहे की, गुजरात निवडणुकीत आम्हाला टाळीच मिळो. जय हिंद.’\nशत्रूघ्न सिन्हा हे अडवानी गटाचे खासदार मानले जातात. भाजपचा कारभार मोदी-शहांच्या हाती गेल्यापासून ते सातत्याने पक्षनेतृत्वावर टीका करताहेत. आजही त्यांनी गुजरात निवडणुकीचं निमित्त साधून पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्यं केलंय. ते बिहारमधील पाटणासाहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: amit shahagujrat election 2017pm modishatrugna sinhashinha tweetsअमित शहागुजरात निवडणूक 2017टू मॅन आर्मीपीएम मोदीवन मॅन शोशत्रूघ्न सिन्हा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/american/all/page-2/", "date_download": "2018-09-26T00:41:00Z", "digest": "sha1:OLHY5QXFFUOTZMEWKWVFPKKTANN2RGTS", "length": 10785, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "American- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nजेव्हा एक भारतीय अमेरिकन कुलगुरूंच्या पाया पडतो...\n'बाय अमेरिका, हायर अमेरिका'वर ट्रम्प यांची मोहोर\nजळगावात तरुणाने फुलवली अमेरिकन केसरची शेती\nब्राझीलच्या फुटबॉलपटूंना घेऊन जाणार विमान कोलंबियात कोसळलं\nपॉपस्टार 'बॉब डिलन'ला साहित्याचं नोबेल\nभारतीय वंशाचे विजय शेषाद्री यांना पुलित्झर पुरस्कार\nदेवयानींच्या विरोधात अटक वॉरंट जारी\nदेवयानी खोब्रागडेंवरील खटला रद्द\nदेवयानी खोब्रागडे मायदेशी परतणार;आरोप कायम\nदेवयानींवरचे आरोप मागे घेण्यास अमेरिकेचा नकार\nदेवयानी प्रकरणी: अमेरिकाचा 'फेरविचार'\nदेवयानींना कोर्टात हजर राहण्याची गरज नाही \nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/burn/", "date_download": "2018-09-26T01:20:38Z", "digest": "sha1:AKHCVUZ4FJJVA5QLA3GC73YC5SJXG2KN", "length": 11762, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Burn- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा ��िद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nवीज चोरी पकडली म्हणून इंजिनीयरला जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nयेवला तालुक्यात देवरगाव येथे वीज चोरी पकडली म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंते सुरेश जाधव यांना मारहाण करीत अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.\nVIDEO : सोलापूरात मराठा आंदोलन पेटलं, टायर जाळून केला चक्का जाम\nनवी मुंबईत दुसऱ्या दिवशीही इंटरनेट सेवा बंद\nMumbai Band LIVE :नवी मुंबईत आंदोलनाचा भडका, पोलिसांची दोन वाहनं जाळली\nVIDEO : ठाण्यात आंदोलनाचा भडका, रस्त्यावर जाळले टायर\nमराठा मोर्चाच्या तोडफोडीमुळे परतीच्या मार्गी निघालेला वारकरी खोळंबला\nमराठा आंदोलकांनी सोलापुरात दोन बसेस जाळल्या, पंढरपुरातही बस फाेडली\n40 डिग्री तापमानात कारच्या बोनटवर फ्राय केले मासे \nमहाराष्ट्र Apr 25, 2018\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nपुण्यात अज्ञात��ने पोर्शे कार पेटवली\nपुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद\nमहाराष्ट्र Mar 26, 2018\nन्यूज18लोकमत इम्पॅक्ट : औरंगाबादमधील अंजली शिंदेला समाजातून मदतीचे हात\nमहाराष्ट्र Mar 25, 2018\nगर्भपातास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला जिवंत जाळलं\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/524205", "date_download": "2018-09-26T01:08:25Z", "digest": "sha1:OCUCTAV5PO4LCQ6PJZYVFTYST7PZ44JL", "length": 4631, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुण्यात पोटनिवडणुकीत आरपीआयच्या हिमाली कांबळे विजयी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पुण्यात पोटनिवडणुकीत आरपीआयच्या हिमाली कांबळे विजयी\nपुण्यात पोटनिवडणुकीत आरपीआयच्या हिमाली कांबळे विजयी\nऑनलाईन टीम / पुणे :\nपुण्यातील प्रभाग क्र.21मधील पोटनिवडणूकीत आरपीआयच्या हिमाली कांबळे विजयी झाल्या आहेत. उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी हिमालीने ही पोटनिवडणूक लढवली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांचा पराभाव केला.\nप्रभाग क्र.21 कोरेगाव पार्क-घोरपडीच्या एका जागेसाठी काल मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढलेल्या हिमाली कांबळे यांना एकूण 7 हजार 899मते तर राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड 3 हजार 416मते मिळाली. यामध्ये हिमाली यांचा 4 हजार 483 मतांनी विजय झाला आहे.\nउद्धव ठाकरेंनी केले काँग्रेसचे कौतुक\nपुलवामामध्ये सलग दुसऱया दिवशी चकमक सुरू ; तिसरा दहशतवादी ठार\nमहामेळाव्यातून परतताना भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू\nयवतमाळमध्ये विहिरीचे खोदकाम चालु असतांना आढळला भुयारी मार्ग\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्��वर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/infosys-employee-commits-suicide-in-pune-260783.html", "date_download": "2018-09-26T00:41:10Z", "digest": "sha1:PXUEYWBGP47L27PGO7ZHG53YO5GM4CII", "length": 12606, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्��धार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nइन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या\nइन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने रहाटणी इथं रहात्या घऱी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केलीये\n16 मे : इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने रहाटणी इथं रहात्या घऱी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केलीये. निनाद पाटील असं या तरुणाचं नाव आहे.\nरहाटणी इथं वर्धमान हाईट्स या इमारतीत राहणारा निनाद देशभूषण पाटील हा इन्फोसीस कंपनीत काम करत होता. आज दुपारी बाराच्या सुमारास निनादने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nआत्महत्येपूर्वी त्याने सुसाईट नोट लिहिली होती. यात आपण स्वइच्छेने आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय. नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. वाकड पोलीस पुढील तपास करत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS: पुण्यात 'आवाज वाढीव DJ तुला आईची शपथ हाय'\nतीन राज्य, दोन महिने, अखेर पोलिसांनी शोधले 101 मोबाईल्स\n पुण्यात समोस्याच्या गोड चटणीत आढळला मेलेला उंदीर\nडोळ्याचं पारणं फेडणारा दगडूशेठ गणपतीचा अथर्वशीर्ष सोहळा पाहा ड्रोनमधून\nVIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.wordpress.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-26T01:56:17Z", "digest": "sha1:J7H3U7HC75MZZKJ22HLHR2ANIEAW7HHE", "length": 20522, "nlines": 108, "source_domain": "mazespandan.wordpress.com", "title": "राजकारण | स्पंदन", "raw_content": "\n~ मराठी मन, मराठी स्पंदन..\nनवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद:चीन\nPosted by माझे स्पंदन in जागतिक राजकारण\nअमेरिका, चीन, जागतिक, भारत, महासत्ता, रशिया, राजकारण\nनवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद:चीन\nचीनचे राष्ट्रपती झी झिनपिंग ह्यांनी २०१३ मध्ये ‘One Belt One Road’ ही घोषणा केली. सिल्क रोड इकोनोमिक बेल्ट SERB व मेरीटाइम सिल्क रोड MSR द्वारे संपूर्ण जग इंफ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून व्यापारासाठी जोडण्याचा विचार मांडला.SERB हा जूनी राजधानी Xi’an पासून जगाला जोडत व्हेनिसपर्यन्त (इटली)असुन MSR ने सागरामार्गे संपूर्ण पृथ्वीभोवती विळखा घालण्याची तयारी आहे. माओच्या ‘लीप फॉरवर्ड मार्च’ आणि 1970मध्ये सत्तेेत असलेल्या दंग झिओफंगची’गो वेस्ट पॉलीसी’; हयांचे एकत्रीकरण.\nनिर्यांत आधारित अर्थव्यवस्था असल्याने सतत नवे मार्केट शोधणे गरजेचे आहे.इंफ्रास्ट्रक्चर च्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात लागणारे बांधकाम साहित्य,अतिरिक्त उत्पादन वाढ़वलेले सीमेंट व स्टील, इतर कच्चा माल व कामगार हेही बहुतांशी चीनीच वापरून त्याच बाजारात चीनी माल विकायला लावणे व तिथल्या अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवणे;हेही आलेच. पुढे लष्करी व आर्थिक ताकदीने तिबेट किंवा इंग्रजांनी भारताचा घेतला,तसा घास गीळायचा. दादाभाई नौरोजिंनी मांडल्याप्रमाणेच आर्थिक नि:सारणाचा हा सिद्धान्त असल्याने आर्थिक लाभ प्रचंड होणार.उदा:केनियात मोम्बासा-नैरोबी रेल्वे, मालाची वाहतूक करायला सुरु करतोय. देखरेखिचे कंत्राटामुळे अनेक वर्ष त्या जनतेचा पैसा लूटत राहणार.असाच ग्वादर बंदराचा 40 वर्षांचा करार असून,त्याचा नौदलासाठीही वापर करता येणार आहे.\nसामान्य दर्जाच्या वस्तुपासुन,उच्च कोटीच्या तंत्रज्ञानापर्यन्त सर्वच निर्यात करण्यासाठी शेती, दळणवळण यांसारखे 10 क्षेत्र निवड़ले आहेत.हया रणनितिला’मेड ईन चायना 2025′ नाव असून; स्वतःची ओळख world factory ते world power अशी निर्माण करायची आहे,ज्यात manufacturing process सोबतच innovative products सुद्धा असतील. ‘माणसासोबत माणसाला जोड़णे’,हा चांगुलपणाचा मुखवटा दाखवतो कि सॉफ्टपॉवर चा महत्वाचा सहभाग राजकीय वातावरण तयार करण्यात राहील.हयाच प्रकारे हिन्दी-चीनी भाई-भाई चा नारा देत विश्वासघाताने केलेले आक्रमण देश अजूनही विसरला नाही.दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने अनेक देशांना प्रचंड पैसा दिला,पाठबळ दिले,विकास करून दिला व स्वतःच्या हातातील खेळणे करुन दादागीरी सुरु करणेे.सॉफ्ट पॉवर म्हणजे नेमके हेच.ड्रैगन ची धोरणे त्यापेक्षाही आक्रामक असून जगालाच वसाहत बनवणे ही मनीषा आहे. उदा:ल्हाओस मध्ये पहाड़ फोडून 6 बिलियन $ची, आशियातिल आठ देश जोडणारी 260 मैलाची रेल्वे असो किंवा पाकिस्तानमध्ये तयार करण्यात येत असलेले पॉवर प्लांट असो;पुढे यांचा वापर आज पेक्षाही जास्त होणार.\n१ ट्रिलियन $ ची गुंतवणुक, पैसा कुठून उभारणार\nयुरोपबाबत:ब्रसेल्स ला जाउन चीनी राष्ट्रपतींनी OBOR मध्ये असणाऱ्या प्रकल्पात आम्ही युरोपात गुंतवणूक करायला तयार असल्याचे सांगितले.चीन-यूरोपीय महासंघात डिजिटल सहकार्य करार झाला. अमेरिकेच्या इंटरनेट मधिल वर्चस्वाला धक्का देण्यासाठी OBOR ला चीनी ब्रॉडबॅंडची जोड़ देणे,ट्रांस साइबेरियन लिंक वर हंगेरी ला लॉजिस्टिक हब च्या रुपात बघणे, ग्रीक च्या आर्थिक दिवाळ-खोरीचा फायदा उचलून स्वतः ला मोक्याच्या अश्या एथेंस पोर्टमध्ये प्रस्थापित करून रेड सी-एथेंस-मध्य पूर्व असा डाव आहे.मुख्यत्वे किनारीभागतिल ही ठिकाणे असून त्याद्वारे रॉटरडॅम चे डच पोर्ट, जर्मनीतील हैम्बर्ग ने यूरोपमध्ये पसरणे असेही मनसुबे आहेत. सांस्कृतिक संबंध व शैक्षणिक उपक्रम हया नावाखाली कम्युनिझमचा प्रसार करणे; ‘कम्युनिस्ट पार्टी च्या 9 कोटी सदस्यांनी लवकरात लवकर मानत असलेला धर्म सोडावा’,असा धमकीवजा सल्लाही झी झीनपिंग ह्यांनी नुकताच दिला आहे.\nजगासाठी: 2008 च्या जागतिकमंदितुन अद्याप न सावरलेला अमेरिका,��ूक्रेन प्रकरणानंतर आर्थिक बोज्यात असलेला रशिया,दहशत- दिवाळखोरी ने त्रस्त असलेला यूरोप हयांनी निर्माण केलेली पोकळी ड्रैगन व्यापत आहे.अमेरिका व सहयोगी देश OROB कडे सावध दृष्टिकोनातुन बघत आहेत.हया कम्युनिस्ट महत्वाकांक्षेला पायबंद म्हणून बघितल्या जाणाऱ्या ट्रांस पैसिफिक पार्टनरशिपमधुन अमेरिकेने काढ़ता घेतलेल्या पायामुळे चिनला आजतरी अटकाव करणारा,विश्व व्यापारावर इतका छाप सोडणारा दूसरा तुल्य पर्याय हा गरीब, अविकसित,महासत्तांच्या संघर्षात त्रस्त देशांच्या नजरेपुढ़े येत नाही.एकीकडे ‘अमेरिका फर्स्ट’ हा जप करणारा ट्रम्प तर दुसरीकडे मुक्त व्यापार क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्था,रोजगार,व्यापार व गुंतवणुक सगळ्यांना मदत करणारा चीन हया चित्रातिल फरकामुळे अनेक देश OBOR मध्ये शामील होत आहेत. ADB नुसार आशियात इंफ्रास्ट्रक्चर गरज व पुरवठा हयात वार्षिक तुट ही 800बिलियन$आहे;ही जागा व्यापण्यास चीन सक्षम आहे. चीनी धोरणाद्वारे मिळणाऱ्या कर्जार्ची प्रक्रियाही अतिशय सुलभ असून आर्थिक सुधारणा झाल्यास व्यवसाय व वाणिज्य वाढेल,रोजगार निर्मितितुन प्रादेशिक एकात्मता वाढ़ेल हा विचार सहभागी होणाऱ्या देशांचा आहे.\nभारतासाठी:आशियात एकमेव आव्हान असणाऱ्या भारताला,हिन्दी व अरबी महासागरातुन घेरण्याची चिनची योजना आहे.इंडोनेशियामध्ये जकार्ता-बांडुंग हे 142 किमी वेगवान रेल्वेचे सुरु झालेले काम,ग्वादर पोर्ट तसेच श्रीलंकेतील महिंद्रा राजपक्षे पोर्ट त्याचेच प्रकार.MSR मध्ये कोलकाताही मांडलेला आहे,ज्यास भारताने अजुन मान्यता दिली नाही.\nचीन पाकिस्तान आर्थिक महामार्ग (CPEC)भारताचा भाग असलेल्या पण पाकव्याप्त असलेल्या कश्मीरमधून जात असल्याने,भारत हया OBOR बैठकीतमध्ये सहभागी झाला नाही.भारताच्या पाचपट अर्थव्यवस्था असलेला चीन,’भारताचे सर्व शेजारी सहभागी होत असताना भारताने सहभागी न होणे म्हणजे एकाकी पडणे’,असे सांगतआहे.\nOROB हा आशीयाची सुपर पॉवर बनण्यात,भारतापुढील सर्वात मोठा अडथळा. पाण्याप्रमाणेच चीन भारतास जमिनीवरही एकटा पाडण्यास उत्सुक आहे.तसे होणे भारतास परवडण्यासारखे नाही कारण त्याने चिनचा प्रभाव मध्य पूर्व व मध्य आशियातही वाढ़ेल. भारतास आणखी एका मुद्यावर सावध राहण्याची गरज आहे,ती म्हणजे चीन-रशिया मैत्रीने रशिया-भारत दरम्यान अंतर वाढु नये.\nभारता पुढील काही पर्याय:\nभारत व जापान ने संकल्पित केलेला आशिया आफ्रिका समुद्री मार्ग सुरु केला जाउ शकतो;जो आफ्रिका खंडासोबत भारताला,दक्षिण आशिया व व दक्षिण पूर्व आशियाला जोड़तो.OBOR मध्ये जोडलेले 60 देश सोडून इतर देशांचा समुह तयार करण्याचा प्रयत्न लोकशाहीवादी देशांनी करावा.भारत RCEP किंवा APEC पैकी एक समूहात सुद्धा सदस्य होउ शकतो;अनुषंगाने तडजोडी ह्या आल्याच….\nनिवृत्त IFS अधिकारी श्याम सरन म्हणतात,”मोठ्या बाजारपेठांत आपले संबंध वाढ़वणे व असलेले सुदृढ़ करणे तर अनिवार्य आहेच पण सोबतच अंडमान व निकोबार ला मालदीव,सिंगापुर सारखे दर्जेदार बनविणे, छाबहार बंदराचा वापर करून इराण मार्गे मध्य आशियाला जोडणारे रस्ते/रेल्वे मार्ग बांधणे,श्रीलंकेच्या पुर्वेला असणारे त्रीनकोमलाए हे बहुतांश तमिल भाषीक राहत असलेले बंदर एनर्जी व ट्रांसपोर्ट हब म्हणून विकसित करणे,मेकांग-गंगा तसेच सितवे-मिझोरम (कलादान प्रकल्प)सारखे आणखी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणे,प्रोजेक्ट मौसम सुरु करणे(हयास चिनही OBOR मध्ये समाविष्ट करुन घेण्यास तयार आहे);असे बरेच पर्याय भारतापुढ़े आहेत.\n60 देश आपल्या कवेत घेऊन लाल साम्राज्यावरुन कधीच सूर्य मावळणार नाही;असा बंदोबस्त करायचे ठरवले आहे.पूर्वी यूरोपियन देशांनी आशिया व आफ्रीकेला आपली वसाहत करुन साम्राज्य विस्तार केला होता,आग ओकत प्रचंड वेगाने सगळे जग आपल्या ताब्यात घेण्याची ड्रैगनची महत्वाकांक्षा मात्र पिढ़यान पीढ़यांच्या गुलामीनंतर रक्त सांडवुन,बलिदाने देऊन काही दशकांपूर्वीच स्वातंत्र्य मिळवलेल्या अनेक देशांतील समाजमन हेलकावुन टाकणारी आहे. आर्थिक व व्यापारी संबंधांचे घनदाट जाळेच सुरक्षिततेची खात्री देते;हाच इशारा आजच्या युगातील सर्वात मोठी वसाहतवादी शक्ती असलेला चीन देत आहे.\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वपु विचार\nतू बुद्धी दे, तू तेज दे | \"डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो\"\nWhatsApp च्या पोतडीतून... भाग १\nमाझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App\nGoogle Groups Life MG Technology Whatsapp आध्यात्मिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी वपु विचार विनोदी\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.wordpress.com/tag/marathi-books-online/", "date_download": "2018-09-26T01:56:04Z", "digest": "sha1:GZY66RY22MKU3IXONHCCRXCRCZLEKAFL", "length": 35619, "nlines": 217, "source_domain": "mazespandan.wordpress.com", "title": "marathi books online | स्पंदन", "raw_content": "\n~ मराठी मन, मराठी स्पंदन..\nआयुष्यावरची चालती बोलती पुस्तके..\nPosted by माझे स्पंदन in कुठेतरी वाचलेले.., जरा हटके, प्रेरणादायी, Life, Whatsapp\nओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.\nआयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे. गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी. पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणारया अशाच. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा हीच काय ती संपत्ती. हातात काठी अन ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न \nरानातल्या बैलाच्या खांद्याला झालेले दुखणे असो वा पांडुरंगाने ताणून धरलेला पाऊस ह्यांची सोसायची तयारी…. आताच्या पिढीतल्या शेतकरयासारखे आत्महत्या करणारे हे नव्हेत. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही दारे धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत.\nदेवळात पांडुरंगासमोर तन्मयतेने वीणा धरून उभे राहतील अन घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या- लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण. कोरभर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. मग पारावरच्या गप्पा.\nएखादा बोलत असतो बाकीचे ऐकणार. गप्पांचे विषय अगदी साधे. माती अन नाती. ओलेते डोळे हळूच धोतराच्या सोग्याने कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने पुसतील. डोळ्यात पाणी का आले कधी वाच्यता करणार नाहीत.\nमोबाईल, कॉम्प्यूटर, सोशल मिडीया, सिनियर सेकंड होम, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक, रेफ्��ेशमेंट योगा, ध्यानधारणा असल्या कोणत्याही सोंगाची त्याना गरज नाही. स्वतःचे आयुष्य हेच तत्वज्ञान असल्याने कोणत्या साधू महाराज वा रिलीजीयस गुरूची तिळमात्र निकड नाही. दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर ते अलगद तरंगत असतात. दुःखाच्या भवसागरात त्यांचे डोळे ओले होतील पण ते स्वतः ओले होत नाहीत की बुडूनही जात नाहीत.\nम्हणूनच ही माणसं आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके असतात. गावतल्या कुशीत आनंदाने जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडतात. ना बीपी ना डायबेटीस न कोलेस्टेरॉल. नैसर्गिक जीवन अन नैसर्गिक मृत्यू. सुख दुखाच्या साध्या व्याख्या. जुजबी अपेक्षा अन माफक आवडी निवडी. कष्टालां नकार नाही अन सत्याला फाटा नाही. मायबाप हे कुलदैवत अन पांडुरंग हा देव. जत्रा हा उत्सव अन वारी हे उधाण आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत अन दुख झाले म्हणून गुडघ्यात मुंडके खुपसून बसणार नाहीत. नांगर अन टाळ मृदंग हेच काय ते ध्येय\nखूप हेवा वाटतो अशा लोकांचा. अशी माणसे पाहिली की डोळे नकळत भरून येतात अन काळजात कोलाहल होतो..\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक: समीर गायकवाड)\nPosted by माझे स्पंदन in कुठेतरी वाचलेले.., प्रेरणादायी, Life, Whatsapp\nहृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..\n★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो….\n★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ….\n★ मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल….\n★ भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो…..\n★ वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते….\n★ गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम….\n★ बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं….\n★ जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा….\n★ हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे….\n★ तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात….\n★ प्र��म म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन….\n★ जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”….\n★ आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे….\n★ गरूडइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते….\n★ तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका….\n★ केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…\n★ तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा…\n★ वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं…\n★ ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”..\n★ आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं….\n★ जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”….\n★ पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते….\n★ नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल….\n★ जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही….\n★ आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nPosted by माझे स्पंदन in कविता, कुठेतरी वाचलेले..\nआयुष्य ���सं ‘चवीनं’ जगायचं…\nPosted by माझे स्पंदन in कविता, कुठेतरी वाचलेले.., जरा हटके, Google Groups\nशुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं,\nखायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार,\nथोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं\nपण म्हणून मी ते मोडलंच नाही तर \nते आंबट होऊन जाईल.\nअजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.\nमग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा \nमनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं… नाही का \nदह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल \nपण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल.\nसपक होईल….. वायाच जाणार ते.\nत्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.\nआयुष्याची गोडी चाखायला तर हवीच आयुष्य जगायला तर हवंच\nदिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं\nकधी साखर घालून, तर कधी मीठ,\nकधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,\nतर कधी कोणत्या ग्रेव्हीत\nकधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून\nमला ना, ह्या ताकाचा… हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.\nअर्थात, कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं\nहरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.\nमात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी,\nरोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं\nमग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,\nपरत नव्यानं दही विरजायचं.\nमला ठाऊक आहे… रोज ही भट्टी जमेलच असं नाही.\nपण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी,\nतर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.\nमग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली …\nतरी त्यात कमीपणा नसतो.\nपण ‘दही’ मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं\n(शब्दांकन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वपु विचार\nPosted by माझे स्पंदन in कुठेतरी वाचलेले.., जरा हटके, वपु विचार, Technology\nमागील काही दिवसापूर्वी वपु चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली. वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर सादर झाले.\nत्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ठे विषद केली,\n★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी\n★ ५०० हून अधिक, दर्जेदार विचार\n★ वपुंचे विचार आणि पुस्तके/कादंबरी यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण\n★ प्रत्येक दिवशी नवीन व��चार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी\n★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र\n★ वाचा वपुंच्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश तसेच तुम्हाला हवे त्या पुस्तकामधील विचार वाचणे आता अगदी सोपे..\n★ अँपमधील विचारांमध्ये दुरुस्ती तसेच नवीन विचार सुचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा\n★ तुमच्या आवडत्या विचारांसाठी स्वतंत्र विभाग\n★ शेअर करा वपुंचे विचार WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर…\n★ अजून बरेच काही..\nपुढे बोलताना ते म्हणाले, “अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार हे व.पु. काळेंच्या लेखणीतुन आलेले आहेत. इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तके/कादंबरी समोर ठेवुन त्यातले निवडक आणि दर्जेदार विचार आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.”\nवपु अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या बद्दल थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर,\nआपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे. व.पु. काळे यांना ‘सिद्धहस्त’, ‘प्रतिभासंपन्न’ अशी बिरुदे लावली गेली नाहीत. पण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा फॅन क्लब तुफान होता. गरजा भागल्या तरी माणसाला जो अपुरेपणा जाणवतो, मार्गदर्शकाची जी सतत गरज भासते आणि छोट्या छोट्या माणुसकीच्या प्रत्ययांनी त्याला जो आधार मिळतो, तो वपुंनी मांडला. आपल्या मनातल्या भावना त्यांनी नेमक्या टिपल्या म्हणून वाचक त्यांना धन्यवाद देतात. कॉलेज तरुणांच्या डायऱ्यांची पाने त्यांच्या पुस्तकांतील विचारांनी, विधानांनी भरभरून जातात. मध्यमवर्गीय वाचकाच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारा हा लेखक\nवपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे…” वाचकप्रिय लेखक आणि एका वेगळ्याच संवेदनशील नजरेनं जग पाहणारा मनस्वी माणूस म्हणजे वपु.\n‘वपु विचार‘ या अँपच्या माध्यमातून वपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला आपल्यासर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या “AmeyApps” टीमचे स्पंदनकडून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या सदिच्छा\nअप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.\n(शब्दांकन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या संदर्भातील आमचा मागील लेख, व.पु.मय होताना..\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वपु विचार\nतू बुद्धी दे, तू तेज दे | \"डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो\"\nWhatsApp च्या पोतडीतून... भाग १\nमाझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App\nGoogle Groups Life MG Technology Whatsapp आध्यात्मिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी वपु विचार विनोदी\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95/", "date_download": "2018-09-26T00:26:03Z", "digest": "sha1:P36BM4QPUF5WRRIMGOTYNBIIHZKTPPD2", "length": 8164, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशातील महिलांना न्याय कधी मिळणार? – सुप्रिया सुळे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेशातील महिलांना न्याय कधी मिळणार\nमुंबई: हरियाणामध्ये राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित विद्यार्थिनीवर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिंद्रगड जिल्ह्यातील कनिना गावात बुधवारी ही घटना घडली. वृत्तानुसार, पाच कथित आरोपींनी पीडितेला अंमली पदार्थ खाण्यास देऊन तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार करून तिला बस स्टॅण्डवर सोडून फरार झाले.\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारला जाब विचारला आहे. सुळे म्हणाल्या, “हरियाणामध्ये सीबीएसई टॉपर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. देशात बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. देशातील महिलांना न्याय कधी मिळणार सरकारने कायदे केले आहेत, मात्र त्या कायद्यांची अमलबजावणी होतेय का सरकारने कायदे केले आहेत, मात्र त्या कायद्यांची अमलबजावणी होतेय का पंतप्रधान महोदय या��र मौन सोडून उत्तर द्या\nसुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रातही जवळपास तीन हजार महिला बेपत्ता आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतेच आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींच्या अपहरणाची भाषा वापरत असूनदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत एक शब्दही काढत नाहीत.\nमहाराष्ट्रातही जवळपास तीन हजार महिला बेपत्ता आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतेच आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींच्या अपहरणाची भाषा वापरत असूनदेखील मुख्यमंत्री @Dev_Fadnavis त्याबाबत एक शब्दही काढत नाहीत. – @supriya_sule\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबसच्या धडकेत तरूणाचा मृत्यू\nNext article रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सदनात केली गणरायाची आरती\nकापूस उत्पादक पणन महासंघाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील- गुलाबराव पाटील\nजाणून घ्या…आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय\nऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून – मुख्यमंत्री\nपत्रकारांना वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास\nविद्यार्थिनींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत सवलत पास- दिवाकर रावते\nयेत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार- देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-26T00:52:55Z", "digest": "sha1:ZTHYITXDOPITBVW5PN73YEXZDBY5642P", "length": 5186, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : मायणीत पक्षी अभयारण्याला आग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा : मायणीत पक्षी अभयारण्याला आग\nजगप्रसिध्द असलेल्या व महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमात समावेश केलेल्या मायणी ता. खटाव येथील इंदिरा गांधी पक्षी आश्रयस्थानास अज्ञाताने आग लावल्याची घटना बुधवारी (आज)घडली आहे .\nपक्षी आश्रयस्थानात असलेली विविध झाडे सध्या उन्हाळा असल्याने सुकलेल्या झाडामुळे आग काही वेळातच सर्वत्र पसरली होती. त्यामुळे आग आटोक्‍यात यावी यासाठी वनविभाग व ग्रामस्थांची मोठी कसरत सुरू आहे. दरम्यान याच परिसरातून मुख्य रस्ते जात असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘हा’ सिनेमा येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nNext articleकुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांचे शक्तीप्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-crime-news-4/", "date_download": "2018-09-26T00:57:06Z", "digest": "sha1:D3QBX46PR3VYT6TU56AES6YWWXQDD7GR", "length": 6952, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घराची कडी उघडून चोरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघराची कडी उघडून चोरी\nपाथर्डी – तालुक्‍यातील माळेगाव येथे घराची कडी उघडून चोरट्यांनी सुमारे 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत प्रदीप भुजंगराव गायकवाड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.\nयाबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रदीप गायकवाड आपल्या परिवारासमवेत माळेगाव येथे राहतात. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर गायकवाड आपल्या परिवारासमवेत घरात झोपले होते. बैठकरूमच्या दरवाजाची कडी आतून लावलेली होती. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरांनी कडी उघडून घरात प्रवेश केला.\nकपाटात ठेवलेले 25 हजार रुपये रोख व 20 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. आवाज आल्यानंतर गायकवाड जागे झाले. तेव्हा घर उघडे असल्याचे व कपाटातील रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी गायकवाड यांच्या तक्रारीवरून भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पालवे करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n १०२ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेने जिंकले सुवर्णपदक\nNext articleविजय मल्ल्याने देश सोडण्यापूर्वी जेटलींची भेट घेतल्याचे वृत्त खरे \nसिद्धटेकला पावणेचारशे कोटींचा वीज प्रकल्प\nबापूंची बांधिलकी कष्टकरी शेतकऱ्यांशी – खा. पवार\nहद्दपारीचा भंग केल्याप्रकरणी एकाला अटक\nशिवसेनेच्या गनिमी काव्याला कायद्याचे उत्तर\nनेवाशाच्या मिरवणुकीत ढोलपथकाचेच आकर्षण\nकर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-mns-auto-driver-2803", "date_download": "2018-09-26T00:34:28Z", "digest": "sha1:WFAFSM2SARNC5LRF7JBF35DQK47736RX", "length": 8165, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news mns on auto driver | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगर्दुल्या टपोरी रिक्षा चालकांना मनसैनिकांनी चोप देऊन केलं पोलिसांच्या स्वाधीन\nगर्दुल्या टपोरी रिक्षा चालकांना मनसैनिकांनी चोप देऊन केलं पोलिसांच्या स्वाधीन\nगर्दुल्या टपोरी रिक्षा चालकांना मनसैनिकांनी चोप देऊन केलं पोलिसांच्या स्वाधीन\nगर्दुल्या टपोरी रिक्षा चालकांना मनसैनिकांनी चोप देऊन केलं पोलिसांच्या स्वाधीन\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nगर्दुल्या टपोरी रिक्षा चालकांना मनसैनिकांनी चांगलेच चोपून काढले\nVideo of गर्दुल्या टपोरी रिक्षा चालकांना मनसैनिकांनी चांगलेच चोपून काढले\nमुंबईतल्या कुर्ल्यामध्ये गर्दुल्या टपोरी रिक्षा चालकांना चोपून मनसे कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या स्वाधीन केलं. रात्री 11 नंतर या गर्दुल्ल्या रिक्षावाल्यांचं फोफावत होतं. महिलांची सुरक्षाही धोक्यात आली होती.\nब्लेड, स्क्रू ड्रायव्हर खिशात ठेऊन प्रवाशांना लुटणारी टोळी कुर्ला टर्मिनल्सवर खुलेआम मारामारी लूटमार करतात, असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रिक्षा चालकांना चोपलं.\nमुंबईतल्या कुर्ल्यामध्ये गर्दुल्या टपोरी रिक्षा चालकांना चोपून मनसे कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या स्वाधीन केलं. रात्री 11 नंतर या गर्दुल्ल्या रिक्षावाल्यांचं फोफावत होतं. महिलांची सुरक्षाही धोक्यात आली होती.\nब्लेड, स्क्रू ड्रायव्हर खिशात ठेऊन प्रवाशांना लुटणारी टोळी कुर्ला टर्मिनल्सवर खुलेआम मारामारी लूटमार करतात, असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रिक्षा चालकांना चोपलं.\nलठ्ठपणामुळं जीवघेण्या कॅन्सरचा धोका\nतुम्ही लठ्ठ असाल, व्यायाम करत नसाल तर तुमचं काही खरं नाही. कारण एका रिपोर्टनुसार...\nलठ्ठपणामुळं जीवघेण्या कॅन्सरचा धोका\nVideo of लठ्ठपणामुळं जीवघेण्या कॅन्सरचा धोका\nअवघ्या 4 तासात 761 हेअर कट; जळगावच्या दाम्पत्याची घेतली इंडिया बुक...\nबुयटी पार्लरमध्ये एखादी महिला गेली तर तिला तास दोन तास सहज लागतात. पण जळगावातल्या...\nफक्त चार तासात त्यांनी केले 761 हेअर कट\nVideo of फक्त चार तासात त्यांनी केले 761 हेअर कट\nनाशिकमध्ये लेडी लखोबा लोखंडेचा धुमाकूळ; दहा जणांशी लग्न करुन घातला...\nअनेक महिलांशी लग्न करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेंची अनेक प्रकरणं...\nनाशिकमध्ये लेडी लख��बा लोखंडेचा धुमाकूळ\nVideo of नाशिकमध्ये लेडी लखोबा लोखंडेचा धुमाकूळ\nनागपूर : लाडक्या गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत महिलांच्या सुरक्षेवर...\nनागपूर : तब्बल दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणेशाचे विसर्जन 23 आणि 24 सप्टेंबरला होत...\nट्रिपल तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय...\nनवी दिल्ली : तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/edubhaskar/law/law-success-stories/", "date_download": "2018-09-26T01:42:53Z", "digest": "sha1:OZIYHLT7SKMCSORGJSATHJU7UDKREA6W", "length": 6283, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Law courses 2013: Law exam Notification, Study Material, Syllabus", "raw_content": "\nस्मार्टफोनमुळे तरुणांमध्ये हिंसक वृत्ती, शाेधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर\nजळगाव- तरुणांच्याहातात दिवसभर आढळून येणाऱ्या स्मार्टफोनमुळे त्यांच्यात हिंसक वृत्ती वाढत आहे, असे निष्कर्ष मूजे महाविद्यालयातील एम.एच्या द्वितीय वर्ष मानसशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी शोधनिबंधातून काढले आहेत. चंदीगड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विद्यार्थ्यांनी हा शोधनिबंध सादर केला आहे. मूजे महाविद्यालयातील समाधान पाटील, अजय पाटील, विकास वाघ आकाश महालपुरे या चौघे संशोधक विद्यार्थ्यांनी हा शोधनिबंध तयार केला आहे. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या विद्यार्थ्यांनी...\nसेल्समन ते अमाप संपत्तीचा मालक, वाचा जगप्रसिध्‍द जॉर्जियोचा रंजक प्रवास\n1934 मध्ये इटलीत जन्म झालेले जॉर्जियो अरमानी दुस-या महायुध्दाच्या वेळी 5-6 वर्षांचे होते. महायुध्दाच्या भीषण काळातही परिवहन कंपनीत नोकरी करुन त्यांच्या वडिलांनी तिन्ही मुलांचे पालनपोषण केले. ए. जे. क्रोनिन यांची कादंबरी द सिटाडेल वाचून लहानपणी जॉर्जिया अरमानी यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मेडिकल स्कूलमध्ये त्यांना प्रवेशही मिळाला. त्या दिवसांमध्ये प्रत्येक युवकाला सक्तीने लष्करात नोकरी करावी लागत असे. लष्कराकडून जेव्हा त्यांना कॉल लेटर आले, तेव्हा ते मेडिकल शाळेत दुस-या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/david-headly-dairy-pakistan-major-names-2133360.html", "date_download": "2018-09-26T00:45:01Z", "digest": "sha1:R27RUT2TABEYBIINJ7H23ICGG34RFIEX", "length": 6031, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "david-headly-dairy-pakistan-major-names | हेडलीच्या डायरीत पाकिस्तानातील अधिकाऱयांची नावे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहेडलीच्या डायरीत पाकिस्तानातील अधिकाऱयांची नावे\nमुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या डायरीमध्ये पाकिस्तानी लष्करातील मेजर श्रेणीतील दोन अधिकाऱयांचे दूरध्वनी क्रमांक मिळाले आहेत.\nशिकागो - मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या डायरीमध्ये पाकिस्तानी लष्करातील मेजर श्रेणीतील दोन अधिकाऱयांचे दूरध्वनी क्रमांक मिळाले आहेत.\nपाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि तेथील दहशतवादी संघटना जमात-उद-दवा यांच्यामध्ये संबंध असल्याचे या डायरीमुळे स्पष्ट झाले आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी मदत करणाऱया अन्य काही व्यक्तींचे दूरध्वनी क्रमांकही हेडलीच्या डायरीत मिळाले आहेत.\nमुंबईवरील हल्ल्यात आपला हात होता, अशी कबुली डेव्हिड हेडलीने याआधीच शिकागोमधील न्यायालयात दिली आहे. तो आता त्याचा साथीदार तहावूर हुसेन राणा याच्याविरोधात साक्ष देत आहे.\nदोन बाईकची जोरदार धडक, एका बाईकचे जागीच झाले दोन तुकडे, अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू\nपोट भरण्यासाठी देहविक्रय करतो पाकिस्तानातील हा समुदाय, व्यक्त केल्या भावना\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांची सुटका, 10 वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/224?page=1", "date_download": "2018-09-26T01:47:43Z", "digest": "sha1:BWSDGB5DKNLZYLVOL32WQJJ3VXEF2O67", "length": 12298, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्ग : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्ग\nभरल्या आभाळाचा , रिमझिम पावसाचा\nशेतकऱ्याच्या कष्टाचा , काळ भातलावणीचा.\nमायाळू लाल माती , पावसाने सुखावते\nजणू आईच्या मायेने , तान्ह बियाणं जपते .\nरोपे वाढीस लागती वाऱ्यासंगे ती डोलती\nत्यांच्या कांतीची झळाळी जणू पाचू ओशाळती.\nसाद येई नव्या मातीची ,स्वप्ने आभाळी जाण्याची\nजणू ठाऊक साऱ्यांना ,आली वेळ निरोपाची.\nहोई शिंपण कष्टाची , अन् कृपा देवाजीची\nवेळ सुगीच्या सुखाची, जणू दृष्ट काढण्याची .\nRead more about स्त्रीजीवन आणि भातलावणी\nप��थौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड\nभाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना\nRead more about पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २\nपहील्या भागात मला माझ्या भटकंती दरम्यान भेटलेल्या माणसांविषयी, दिसलेल्या गावांविषयी, सह्याद्री विषयी लिहीले. या भागात अजून काही शब्दचित्रे:\nपहील्या भागाची ही लिंक\nशब्दचित्र चौथे: संतोष जंगम - मु. पो. चकदेव पर्वत किवा वळवण गाव किंवा पुणे किंवा मुंबई किंवा कुठेही\nRead more about सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना\nRead more about पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १\nविषय कुठून निघाला ते आता नक्की आठवत नाही पण एका whatsapp ग्रुपवर जावळी, महाबळेश्वर, जावळीचे मोरे अशी काहीशी चर्चा चालली होती आणि मला माझ्या केलेल्या जावळी, महाबळेश्वर भटकंती आठवल्या. त्याच वेळी तिथल्या गावात भेटलेली माणसे आठवली. मग असे वाटले की गेली अनेक वर्षे केलेल्या आणि वेळोवेळी ट्रेक दरम्यान भेटलेल्या व्यक्तींवर लिहावे.\nअश्या विचारातून तयार झालेली ही काही शब्द्चित्रे. यात व्यक्तींबद्दल लिहीलेले येईलच पण त्याच बरोबर माझ्या ट्रेकचेही काही संदर्भ येतील. सो एकंदरीत हे गाव, व्यक्ती, परीस्थीतीचे वर्णन आहे म्हणा ना.\nRead more about सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १\nनिसर्गाच्या गप्पा (भाग ३३)\nअथ श्री आषाढ़ मासारम्भ ..\nRead more about निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)\nलेह लडाख प्रवास - एक चाकोरीबाहेरचा प्रवास (भाग २)\nह्या प्रवासाच्या तयारीमध्ये अनेक गोष्टी होत्या. प्रत्यक्ष प्रवासाची बॅग भरणे, औषधपाणी घेणे, नवरा आणि मुलींना सोडून जात असल्याने त्यांच्याशी बोलणे, त्यांना घरात काही खायला-प्यायला लागेल त्याची तयारी करून ठेवणे.\nRead more about लेह लडाख प्रवास - एक चाकोरीबाहेरचा प्रवास (भाग २)\nलेह लडाख प्रवास - एक चाकोरीबाहेरचा प्रवास (भाग १)\nमे २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात लेह, लडाखला जाऊन आले. ह्या प्रवासाचे वर्णन नक्की लिहून काढायचे असे ठरवले होते. मग नाव काय द्यायचे त्याचा विचार सूरु केला. आजकाल इंग्लिशमधेच बऱ्याचदा विचार करायची सवय झालेली असल्याने, सुरुवातीला नावसुद्धा इंग्लिशच सुचलं - Leh Ladakh Trip - A Journey Within पण मग बाकीचे लेखन मराठीमध्ये करणार असल्याने हे नाव कसं चालणार, म्हणून मग पुन्हा विचार सुरु केला. ह्या इंग्लिश नावाचे मला वाटणारे 'लेह लडाख सहल - एक अंतर्मनातला प्रवास' असे भाषांतर सुचले. पण ते फारंच कृत्रिम वाटले. मग पुन्हा नावासाठीचा शोध आणि विचार सुरु झाला.\nRead more about लेह लडाख प्रवास - एक चाकोरीबाहेरचा प्रवास (भाग १)\nRead more about वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2099", "date_download": "2018-09-26T01:13:15Z", "digest": "sha1:DI2DMMP5Y6Z3DVC5XVSJBT22D6FHACEC", "length": 8818, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "MARATHI NEWS NASHIK TRUCKERS ASSOCIATION | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक : मालवाहतूकदरांच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनची आज महत्त्वपूर्ण बैठक\nनाशिक : मालवाहतूकदरांच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनची आज महत्त्वपूर्ण बैठक\nनाशिक : मालवाहतूकदरांच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनची आज महत्त्वपूर्ण बैठक\nनाशिक : मालवाहतूकदरांच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनची आज महत्त्वपूर्ण बैठक\nशुक्रवार, 29 जून 2018\nनाशिक : मालवाहतूकदरांच्या नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची आज महत्त्वपूर्ण बैठक होणारे. मालवाहतूकदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट दिल्लीतर्फे २० जुलैपासून देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणारे.\nत्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि दिल्लीतील कॉँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.\nनाशिक : मालवाहतूकदरांच्या नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची आज महत्त्वपूर्ण बैठक होणारे. मालवाहतूकदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट दिल्लीतर्फे २० जुलैपासून देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणारे.\nत्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि दिल्लीतील कॉँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.\nराज्यात धावणार इलेक्ट्रीक कार; सरकार एक हजार वाहनं भाडेतत्वावर...\nयेणार येणार म्हणत असं म्हणत अखेर बहुचर्चित इलेक्ट्रीक कार राज्य सरकारच्या ताफ्यात...\nराज्यात धावणार इलेक्ट्रीक कार\nVideo of राज्यात धावणार इलेक्ट्रीक कार\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान;...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश पुरतं हादरलंय. कारण इथं डिप्थीरिया नावाच्या आजारानं...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nVideo of राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nकुपोषणामुळे लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यूच्या प्रश्नावर ठोस...\nकुपोषणामुळे लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यूच्या प्रश्नावर ठोस प्रभावी उपाय का योजले...\nकुपोषणमुक्तीमध्ये आज देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का नाही\nVideo of कुपोषणमुक्तीमध्ये आज देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का नाही\nबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात आजपासून पावसाचा जोर...\nबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात आजपासून पावसाचा जोर...\nसंजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष...\nमुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हटाव मोहिम पुन्हा एकदा सुरु करण्यात आलीय....\nसंजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करा\nVideo of संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करा\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2918", "date_download": "2018-09-26T01:50:25Z", "digest": "sha1:E45YTWPB6C6LNSTGKYCHNY4R3K3R3IXN", "length": 11155, "nlines": 122, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news : Madhya Pradesh Congress criteria in Assembly election | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते ��दल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविधानसभेसाठी इच्छुक आहात.. सोशल मिडियावर ACTIVE व्हा\nविधानसभेसाठी इच्छुक आहात.. सोशल मिडियावर ACTIVE व्हा\nविधानसभेसाठी इच्छुक आहात.. सोशल मिडियावर ACTIVE व्हा\nविधानसभेसाठी इच्छुक आहात.. सोशल मिडियावर ACTIVE व्हा\nमंगळवार, 4 सप्टेंबर 2018\nभोपाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेल्या मध्य प्रदेशात कॉंग्रेसने इच्छुकांसमोर सोशल मीडियावर कार्यरत असण्याचे आव्हान उभे केले आहे. फेसबुक आणि ट्‌विटवर \"ऍक्‍टिव्ह' असणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले असून, त्याचे निकषही एका पत्रकाद्वारे नमूद केले आहेत.\nभोपाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेल्या मध्य प्रदेशात कॉंग्रेसने इच्छुकांसमोर सोशल मीडियावर कार्यरत असण्याचे आव्हान उभे केले आहे. फेसबुक आणि ट्‌विटवर \"ऍक्‍टिव्ह' असणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले असून, त्याचे निकषही एका पत्रकाद्वारे नमूद केले आहेत.\nविधानसभेसाठी इच्छुक असलेल्या कॉंग्रेसजनांना फेसबुकवर \"लाइक्‍स', तर ट्विटरवर \"फॉलोअर्स' वाढवावे लागणार आहेत. फेसबुकवर कमीतकमी 15 हजार \"लाइक्‍स' आणि ट्विटरवर किमान पाच हजार \"फॉलोअर्स' असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, नेत्यांना मध्य प्रदेश कॉंग्रेसच्या सर्व ट्विटना लाइक आणि रिट्विटही करावे लागेल, अशी एक अटही आहे. उमेदवारांची यादी तयार करण्यात भाजपवर आघाडी घेण्याचा कॉंग्रेसचा मनसुबा आहे.\nयेत्या 20 सप्टेंबरपर्यंत 70 ते 80 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्याचा पक्षाचा विचार आहे. सातत्याने पराभव होत असलेल्या जागांचाही त्यात समावेश असेल. या संदर्भात उद्या (ता. 4) दिल्लीत निवडणूक समितीची बैठक होणार असून, कॉंग्रेसच्या प्रचार मोहिमेचे सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह छाननी समितीचे तीन सदस्य या बैठकीस उपस्थित राहतील. छाननी समितीने मान्यता दिलेल्यांची यादी संसदीय मंडळाकडे जाईल आणि तेथून उमेदवारांच्या नावांची औपचारिक घोषणा केली जाईल.\nविधानसभा निवडणुकीत तीनपेक्षा जास्त वेळा पराभव झालेल्या 105 जागांवरचे उमेदवार याच महिन्यात जाहीर करण्याचा विचार प्रदेश कॉंग्रेस करीत आहे. यातील 31 जागांवर कॉंग्रेसचा पाचपेक्षा जास्त वेळा, 19 जागांवर चार वेळा, तर 54 जागा��वर तीन वेळा पराभव झाला आहे.\nज्योतिरादित्य शिंदे 10 लाख 21 हजार\nभोपाळ मध्य प्रदेश madhya pradesh सोशल मीडिया फेसबुक दिल्ली निवडणूक संसद दिग्विजयसिंह madhya pradesh congress assembly assembly election\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान;...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश पुरतं हादरलंय. कारण इथं डिप्थीरिया नावाच्या आजारानं...\nराजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nVideo of राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान\nसावंतवाडी सामूहिक बलात्काराने हादरली\nएका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचाराच्या घटनेने सावंतवाडी हादरून गेलीय. या...\nसावंतवाडी सामूहिक बलात्काराने हादरली\nVideo of सावंतवाडी सामूहिक बलात्काराने हादरली\nसाबण, टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर \nसोशल मीडियावर एक धक्कादायक दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. टूथपेस्ट आणि साबणामुळं...\n#ViralSatya - साबण, टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर \nVideo of #ViralSatya - साबण, टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर \nकलंकीत उमेदवारांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची याचिका मान्य...\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी गुन्ह्यात दोषी...\nकलंकीत नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा\nVideo of कलंकीत नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा\nहिमाचलच्या 8 जिल्ह्यांमध्ये जलप्रलय ; केरळ, ओडिशानंतर हिमाचलमध्ये...\nहिमाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर झालीय. हिमाचलच्या बियास नदीसह अनेक नद्यांना पूर आलाय...\nहिमाचलच्या 8 जिल्ह्यांमध्ये जलप्रलय ; केरळ, ओडिशानंतर हिमाचलमध्ये हाहाकार\nVideo of हिमाचलच्या 8 जिल्ह्यांमध्ये जलप्रलय ; केरळ, ओडिशानंतर हिमाचलमध्ये हाहाकार\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E2%88%92%E0%A5%A6%E0%A5%AD:%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-09-26T00:30:32Z", "digest": "sha1:2XJSOAGQC572PTZB2QQO4NVFMIZPBFZM", "length": 7056, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी−०७:०० - विकिपीडिया", "raw_content": "\nयूटीसी−०७:०० ~ १०५ अंश प – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ��१३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nरेखांश १०५ अंश प\nयूटीसी−७: निळा (जानेवारी), केशरी (जुलै), पिवळा (वर्षभर), फिका निळा - सागरी क्षेत्रे\nयूटीसी−०७:०० ही यूटीसीच्या ७ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ उत्तर अमेरिका खंडामधील अमेरिका व कॅनडा देशांमध्ये माउंटन प्रमाणवेळ ह्या नावाने ओळखली जाते. तसेच पॅसिफिक प्रमाणवेळेची उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून देखील यूटीसी−०७:०० वापरली जाते.\nयूटीसी व इतर प्रमाणवेळा\nतिरकी अक्षरे: जुन्या वेळा\n१८०° ते < ९०° प\n−१२:०० • −११:३० • −११:०० • −१०:३० • −१०:०० • −०९:३० • −०९:०० • −०८:३० • −०८:०० • −०७:००\n९०° प ते < ०°\n−०६:०० • −०५:०० • −०४:३० • −०४:०० • −०३:३० • −०३:०० • −०२:३० • −०२:०० • −०१:०० • −००:४४ • −००:२५\n०° ते < ९०° पू\n±००:०० • +००:२० • +००:३० • +०१:०० • +०१:२४ • +०१:३० • +०२:०० • +०२:३० • +०३:०० • +०३:३० • +०४:०० • +०४:३० • +०४:५१ • +०५:०० • +०५:३० • +०५:४० • +०५:४५\n९०° पू ते < १८०°\n+०६:०० • +०६:३० • +०७:०० • +०७:२० • +०७:३० • +०८:०० • +०८:३० • +०८:४५ • +०९:०० • +०९:३० • +०९:४५ • +१०:०० • +१०:३० • +११:०० • +११:३०\n(१८०° ते < ९०° प)\n+१२:०० • +१२:४५ • +१३:०० • +१३:४५ • +१४:००\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/114?page=3", "date_download": "2018-09-26T02:07:36Z", "digest": "sha1:3OGAVYRYI5XB35AX5KWEOB2XKHZACJV3", "length": 15692, "nlines": 243, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगीत\n(अल्पावधीत माडी कशी चढवावी \nत्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन ��हे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.\nRead more about (अल्पावधीत माडी कशी चढवावी \nहवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ४ : साक्ष चमकणार्‍या पाण्याची\nRead more about हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ४ : साक्ष चमकणार्‍या पाण्याची\n'अजि मी ब्रह्म पाहिले' एक गारुड...\n'अजि मी ब्रह्म पाहिले' एक गारुड...\nहा अभंग ज्या कोणी संत श्री अमृतराय यांनी लिहिलाय त्यांना ते ब्रह्म दृग्गोचर झाले असेलही - कल्पना नाही.. पण आपल्याला स्वरब्रह्म नक्कीच भेटवेल असे हे अद्वितीय गाणे...\nलहानपणी कानावर पडलेले या गाण्याचे सूर .... जसजसा मोठ होत गेलो तसतशी या सुरांची मोहिनी अजूनच गडद होत गेली.\nखळे काकांनी जयजयवंती रागात बांधलेला हा श्री अमृतराय या संतांचा हा एक अगदी गोऽड अभंग. आशाबाईंनी अशा ताकदीने गायलाय की कितीही वेळा ऐकला तरी त्यातली गोडी उणावतच नाही, उलट वाढतच जाते...\nRead more about 'अजि मी ब्रह्म पाहिले' एक गारुड...\nहेलेन ओ ग्रेडी कोर्स संबंधी\nमुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का\nRead more about हेलेन ओ ग्रेडी कोर्स संबंधी\nतालाविषयी माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे लवकरात लवकर कुणी देऊ शकेल का तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार.\n१) समजा गाण्याचा ताल तीनताल आहे आणि जी व्यक्ती तबला वाजवत आहे ती व्यक्ती एक आवर्तन अतिशय हळूवार पण वाजवू शकते, मध्यम गतीमधेची वाजवू शकते आणि जलद गतीमधेही वाजवू शकते. म्हणजे, एक आवर्तन हे १ मिनिटात पुर्ण होऊ शकते तसे ते ३० सेकंदामधेही पुर्ण होईल. तर तबल्याची ही गती नक्की गायकाच्या आवाजावर अवलंबून असते की ह्या गतीमधे गाणे गायचे हे आधीच संगीतकारानी ठरवलेले असते की हे तबला वाजवण्यावर ठरलेले असते\nRead more about तबल्याविषयी/तालाविषयी काही प्रश्न\nनाही... सॅम अंकल नाहीये ते. सम अंकलच. मुळात सोम अंकल. खरतर काहीही म्हटलेलं चालायचं आम्ही पोरांनी त्यांना. पोरच काय बाकीचेही त्यांना वेगवेगळ्या नावांनी बोलवायचे.\nमिस्टर सोमसुंदरम, मिस्टर सोम, सोम अंकल, नुस्तच ओ काका.. ते सम अंकल वगैरे मग आम्ह�� पोरांनी सुरू केलेली धतिंग.\nमारलेल्या हाकेबरहुकुम ते उत्तरायचे.. म्हणजे. येस्सार... पासून काय गं पोट्टे ... ते... ’धा’\nअर्थान्वयन- उड जायेगा हंस अकेला \nउड़ जाएगा हंस अकेला\nजग दर्शन का मेला \nजैसे पात गिरे तरुवर के \nना जानू किधर गिरेगा \nलग्या पवन का रेला \nजब होवे उमर पूरी \nजब छूटेगा हुकुम हुजूरी \nजम के दूत बड़े मजबूत \nजम से पड़ा झमेला \nदास कबीर हर के गुण गावे \nवा हर को पार न पावे \nगुरु की करनी गुरु जाएगा \nचेले की करनी चेला \n- तसं समजायला सोपं असं हे निर्गुणी भजन.\nउड जायेगा हंस अकेला\nRead more about अर्थान्वयन- उड जायेगा हंस अकेला \nअर्थान्वयन - सुनता है गुरु ग्यानी\nसुनता है गुरु ग्यानी \nगगन में आवाज हो रही\nनभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात.\nआणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात..\nसुनता है गुरु ग्यानी गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना\nबघ तर तुला काय सांगतो हा आवाज\nज्या ढगांचा हा आवाज आहे त्यांच्या पलीकडे पाणी आहे. आणि त्या बिंदूच्या आधीही 'नाद' ऐकू येतो. साधनेत सर्वप्रथम 'अनहत नाद' च ऐकू येतो आणि मग बिंदू दिसतात.\nपाहिले आये नाद बिंदू से\nसुनता है गुरु ग्यानी\nRead more about अर्थान्वयन - सुनता है गुरु ग्यानी\nगुरु विषयी अनेकांनी अनेक ठिकाणी बोलून ठेवलं आहे. पण तरीही प्रत्येकाला स्वत:च्या अनुभवांविषयी सांगावस वाटत असतंच त्याला मी काही अपवाद नाही. म्हणून हा खटाटोप\nRead more about गुरु बिन ग्यान\nकाल असाच मल्हारी मार्तंड शिनुमा आठवला.\nगजानन यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/one-sided-love-man-Shoot-himself/", "date_download": "2018-09-26T01:09:24Z", "digest": "sha1:DFFMQO5BYR3QXKAHLWIP76Z3TZ6WN75D", "length": 8846, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकतर्फी प्रेमातून गोळ्या झाडून आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गा���धी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › एकतर्फी प्रेमातून गोळ्या झाडून आत्महत्या\nएकतर्फी प्रेमातून गोळ्या झाडून आत्महत्या\nएकतर्फी प्रेमातून परप्रांतीय प्रियकराने विवाहितेच्या घरात घुसून तिच्या दिशेने गोळी झाडून खुनाचा प्रयत्न केला. मात्र, विवाहिता स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर प्रियकराने घराबाहेर जाऊन स्वतःच्या छातीवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. काल (दि. 25) सकाळी साडेनऊ वाजता विळद परिसरात ही घटना घडली.\nअमृतलाल दुखिराम पाल (वय 42, रा. फत्तेपूर, जि. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) हे मयत व्यक्तिचे नाव आहे. दरम्यान, सुरुवातीला झालेल्या झटापटीत सदर विवाहिता किरकोळ जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, पाल याचे विळद परिसरात राहणार्‍या एका महिलेवर अनेक वर्षांपासून एकतर्फी प्रेम होते. विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तो उत्तरप्रदेश येथून निघाला होता. शनिवारी सकाळी नगरला पोहोचला. विळद येथे आल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तो सदर महिलेच्या घरात घुसला. महिलेचा पती व मुले बाहेर गेली होती. ती घरी एकटीच होती.\nपाल हा घरात घुसल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. भांडणात त्यांच्यात झटापट सुरू झाली. पाल याने सदर महिलेस खाली पाडले व तिच्यावर पिस्तूल रोखले. तिने विरोध करून पाल याच्यापासून सुटका करून घेतली. त्याने तिच्या दिशेने गोळी झाडली. परंतु, सुदैवाने तिने स्वतःचा बचाव करून घेतला. दोघांच्या आरडाओरडीमुळे शेजारी राहणारी एक युवती व महिला मदतीसाठी धावल्या. त्यानंतर पाल हा सदर महिलेच्या घराबाहेर पळाला व त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून स्वतःच्या छातीवर गोळी झाडून घेतली. छातीत गोळी लागल्याने पाल याचा जागीच मृत्यू झाला.\nविळद ग्रामस्थांनी घटनेची माहिती तात्काळ एमआयडीसी पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह पोलिस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मयत पाल याच्या मृतदेहाजवळ गावठी कट्टा सापडला. तो हस्तगत करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, झटापटीत पोटाला दुखापत झाल्याने सदर महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण��यात आले आहे.\nउत्तरप्रदेशातूनच आणला गावठी कट्टा\nमयत अमृतलाल पाल हा उत्तरप्रदेशातच राहत होता. शनिवारी सकाळी तो नगरमध्ये दाखल झाला. एकतर्फी प्रेमाला सदर विवाहिता भीक घालत नसल्याने तो शेवटच्या भेटीसाठी आला होता. महिलेने त्याच्या प्रेमाला विरोध करताच सोबत आणलेला गावठी कट्टा बाहेर काढून तिच्यावर रोखला, अशी माहिती सूत्रांकडून समजली.\n'तुकाई चारी' पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह\nनगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nआरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव\nकोपर्डी : तिघांना फाशीच\nमहिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण\n..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/shivsena-government-hospital/", "date_download": "2018-09-26T01:38:24Z", "digest": "sha1:YHB4GWUZQDIYZDNHZCO25AIWOIHCM656", "length": 15511, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारी रूग्णालयांची दुरवस्था हे शिवसेनेचे मोठे अपयश! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › सरकारी रूग्णालयांची दुरवस्था हे शिवसेनेचे मोठे अपयश\nसरकारी रूग्णालयांची दुरवस्था हे शिवसेनेचे मोठे अपयश\nराज्यकर्त्यांच्या प्रखर इच्छाशक्‍तीचा अभाव लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांची दुरावस्था दूर होणे सध्या तरी कठीण वाटत आहे. सर्वसामान्य रूग्णांनी आजारांवर उपचार करण्यासाठी कुठे जावे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयात जावून रूग्णांचे नातेवाईक मात्र कर्जबाजारी होत आहेत. काँग्रेस राजवटीतही रुग्णालयांची स्थिती बिकटच होती. ती सुधारता आली नाही हे सत्तेत असलेल्या शिवसेनेचे मोठे अपयश आहे. काँग्रेस राजवटीत जे घडले तेच पुन्हा होणार असेल तर शिवसेनेला सत्ता देवून उपयोग काय असा सवाल आता सिंधुदुर्गातील नागरिकांनी व्यक्‍त करण्यास सुरुवात केली आहे.\nजेव्हा केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन झाले तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे सत्ता आली. पालकमंत्री, आमदार, खासदार शिवसेनेचे असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आपसुकच शिवसेनेकडे गेली. सुरूवातीच्या काळात हत्ती हटाव मोहीम, गौण खनिज उत्खननावरील बंदी उठविणे अशा महत्वाच्या प्रश्‍नांवर शिवसेनेने यशस्वीपणे मार्ग काढत हे प्रश्‍न सोडविले. रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण काम सुरू झाले.चांदा ते बांदा ही योजना यशस्वी ठरली. मात्र, सरकारी रुग्णालयांची दुरवस्था दूर करण्यास शिवसेनेला यश आले नाही.\nडॉ. दीपक सावंत प्रश्‍न सोडवू शकले नाहीत\nखा.विनायक राऊत यांनी निवडून आल्यानंतर लगेचच जिल्हा रुग्णालयाची स्थिती सुधारणे आवश्यक आहे असे म्हटले होते. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूत्र डॉ. दीपक सावंत हे आरोग्यमंत्री बनले. त्यांनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रूग्णालयात पत्रकार परिषद घेवून वर्षभरात रूग्णालयाचे सर्व प्रश्‍न सोडविण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉक्टरांची रिक्‍त जागा भरण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांना सरकारी रुग्णालये आता सुधरतील, अशी आशा वाटू लागली. परंतु सिंधुदुर्गच्या या सुपूत्राला जिल्हा रुग्णालयांची स्थिती सुधारता आली नाही. किंबहुना ती अधिक बिघडत चालली. रुग्णांवर जिल्ह्यात उपचार होण्याऐवजी गोवा राज्यातील बांबुळी येथे उपचारासाठी पाठविले जाते.\nडॉक्टरच नसले तर उपचार होणार कसे\nएकट्या सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रूग्णालयात 35 च्या वर डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात दहा ते पंधरा डॉक्टर रूग्णांवर उपचार करतात. उर्वरीत जागा रिक्‍त आहेत. जिल्हा रूग्णालयाबरोबरच सिंधुदुर्गातील तीन उपजिल्हा रुग्णालये आणि सात ग्रामीण रूग्णालयांमध्ये यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. डॉक्टरच नाहीत तर उपचार होणार कसे रुग्ण तर वाचलाच पाहिजे. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार होत नाहीत म्हटल्यावर खासगी रुग्णाल��ात दाखल केले जाते.\nअर्थातच खासगी रूग्णालयातील उपचाराचा खर्च पाहता रुग्णांचे नातेवाईक कर्जबाजारी होतात. ज्या रूग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे रूग्ण जिल्हा रुग्णालयाचा रस्ता धरतात. दिवसाला 400 रूग्ण जिल्हा रूग्णालयातील ओपीडीमध्ये नोंद होतात. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात शिकायला असणारे डॉक्टर्स उपचार करतात.\nदेवदूत डॉ.दुर्भाटकर यांची बदली कशाला\nराजकीय इच्छाशक्‍तीच नसेल तर मग प्रश्‍न सुटणार कसे खर्‍या अर्थाने देवदूत असलेल्या सावंतवाडीतील डॉ. ज्ञानेश्‍वर दुर्भाटकर यांची चक्क बदली करण्यात आली. त्यांच्या बदल्यात पर्यायी डॉक्टर दिले नाहीत. समजा डिलीव्हरीचा पेशंट कणकवलीत दाखल झाला तर तेथील डॉक्टर आवश्यक सुविधा नसल्याने ओरोसला पाठवितात. ओरोसमधील जिल्हा रुग्णालयात डॉक्टर नसल्याने ते सावंतवाडीत पाठवितात. सावंतवाडीतील कॉटेज हॉस्पिटलमध्ये डॉ. दुर्भाटकर हे पेशंट हाताळतात. दिवसाला सरासरी 11 डिलीव्हरीज होतात. त्यामधील सहा डिलीव्हरीज सिझरींगने केल्या जातात. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून रूग्ण सावंतवाडीत दाखल होतात. डॉ. दुर्भाटकर जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधारवड आहेत. नेमकी त्यांचीच बदली सरकारने केली. लोकांना रस्त्यावर उतरावे लागले.\nमशिनरी आहेत परंतु तज्ज्ञ नाहीत\nसरकारी रुग्णालयांमध्ये मशिनरी आहेत पण त्या चालविणारे तज्ज्ञ नाहीत, डॉक्टरांची संख्या खूप कमी आहे. तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. इतर कर्मचारी कमी संख्येने आहेत. परिणामी सरकारी रुग्णालयांची अवस्था अशी बिकट आहे. ज्यांच्याकडून लोकांना आशा होती त्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीना हा प्रश्‍न सोडविण्यात अपयश आले. राजकीय इच्छाशक्‍ती नसल्यामुळे हे प्रश्‍न सुटू शकले नसावेत, असे वाटते.\nआता शिवसेनेच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा बनेल\nकाँग्रेस राजवटीत जिल्हा रुग्णालयांची अवस्था बिकट होती. 2014 सालच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस विरोधी प्रचार करताना सरकारी रूग्णालयांची दुरवस्था हा प्रचारातील महत्वाचा मुद्दा पुढे रेटला होता. आता सत्ता स्थापन होवून साडेतीन वर्षे झाली तरी शिवसेना सत्तेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयांची स्थिती सुधारू शकली नाही. आणखी वर्षभराने लोकसभा आणि दीड वर्षाने विधानसभा निवडणुका होणार आहेत.\nया निवडणुकांमध्ये काँग्रेसला शिवसेनेच्��ा विरोधात प्रचारासाठी सरकारी रुग्णालयांच्या दुरावस्थेचा मुद्दा आयता मिळणार आहे. तो मिळू नये यासाठी शिवसेना प्रयत्न करते की नाही नजीकच्या काळात स्पष्ट होईल.\nउरलेल्या दीड वर्षातही संधी आहे\nशिवसेना-भाजप युती सरकार 2014 मध्ये सत्तेवर आले. साडेतीन वर्षे पूर्ण होवूनही सरकारी रुग्णालयांची स्थिती सुधारलेली नाही. आता दीड वर्ष शिल्लक राहीले आहे. जे साडेतीन वर्षांत घडले नाही ते दीड वर्षात काय होणार असा एक प्रश्‍न विचारला जात आहे. परंतु या दीड इच्छाशक्‍ती बाळगली तर शिवसेनेला सरकारी रूग्णालयांची स्थिती सुधारता येवू शकेल आणि दिलेला शब्द पाळता येवू शकेल. त्यासाठी पूर्णपणे जिल्हा रुग्णालयांच्या प्रश्‍नांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/cost-of-rakhi-increase-30-percentage/", "date_download": "2018-09-26T01:09:26Z", "digest": "sha1:ZSKCBSEGTHMGSVRYGDNOQDUPOSUO7X7N", "length": 5242, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राख्यांच्या किमती यंदा 30 टक्क्यांनी वाढल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राख्यांच्या किमती यंदा 30 टक्क्यांनी वाढल्या\nराख्यांच्या किमती यंदा 30 टक्क्यांनी वाढल्या\nरक्षाबंधन सण काही दिवसांवरच येवून ठेपल्याने भायखळ्यातील राखी बाजार आकर्षक, रंगबेरंगी, मनमोहक राख्यांनी सजला आहे. यंदा किमती 20 ते 30 टक्के वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. बाजारात 5 ते 250 रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत. भायखळ्यातील होलसेल राखी बाजार हा अत्यंत प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून ग्राहक इथे राखी खरेदी करण्यासाठी येतात. लहान मुलांमध्ये ���ोकप्रिय असलेल्या शक्तिमान, बाहुबली, बालगणेश, छोटा भीम, हनुमान, वर्ल्ड कप, मिकी माऊस आणि लाईटच्या राख्यांना मागणी अधिक आहे.\nजरीची राखी, चंदन राखी, मोती राखी, नाण्याची राखी या नवीन राख्या यंदा उपलब्ध असून त्यांची किमत 40 ते 70 रुपयांपर्यंत आहे. नक्षीकाम राख्या कलकत्ता येथील काही भागातून मुंबईत मागवल्या जातात. बंगालमधून मागवण्यात येणार्‍या जरीच्या राख्यांची किंमत 60 रुपये इतकी आहे. गोंडा, राम, फुल, स्टीलच्या जुन्या प्रकारच्याही राख्या विक्रीस ठेवल्या आहेत. सोनेरी रंगाच्या, देवतांचे फोटो असलेल्या राख्या लक्ष्य वेधून घेत आहेत. 80 ते 250 रुपयांना या राख्या उपलब्ध आहेत. फार पूर्वीपासून भायखळ्यातील स्थानिक नागरिक राखी बनवण्याचा व्यवसाय करतात. इतर राज्यांतूनही राख्यांना मागणी असते.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/maharashtra/bjp-leader-ramesh-karad-enter-ncp-latur-113424", "date_download": "2018-09-26T01:36:29Z", "digest": "sha1:IPUUBGDUA7L2ASF5J5Q3P6DPTPKWRSPF", "length": 10948, "nlines": 59, "source_domain": "amp.esakal.com", "title": "BJP leader Ramesh Karad enter NCP in Latur पंकजा मुंडे यांचा आणखी एक 'भाऊ' राष्ट्रवादीच्या गळाला | eSakal", "raw_content": "\nपंकजा मुंडे यांचा आणखी एक 'भाऊ' राष्ट्रवादीच्या गळाला\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 2 मे 2018\nकोण आहेत रमेश कराड\nरमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचे बोलले जाते. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे.\nबीड : गेल्या अकरा वर्षांपासून मुंडे गटाचे खंदे समर्थक असलेले लातूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. आज (बुधवार) दुपारी उस्मानाबाद येथे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.\nभाजपामध्ये कराड यांची घुसमट झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेची उमेदवारी देण्याच्या अटीवर प्रवेश केला जात असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज उस्मानाबाद येथे पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीपूर्वी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.\nउस्मानाबाद-लातूर-बीडचे विद्यमान विधानपरिषदेचे आमदार दिलीपराव देशमुख यांचा कार्यकाळ संपत आहे. तीन टर्म दिलीपराव देशमुख यांनी ही जागा अबाधित ठेवली होती. मात्र नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी यावेळी जागा सोडली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या राजकारणाला शह देण्यासाठी मोठी खेळी खेळत कराड यांना संधी दिली. रमेश कराड हे पंकजा मुंडेंचे मानलेले भाऊ आहेत.\nकोण आहेत रमेश कराड रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचे बोलले जाते. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे.\nविधानपरिषद निवडणूक कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.\nउल्हासनगरात महापौरच्या निवडणुकीला धक्कादायक कलाटणी\nउल्हासनगर : ऐन महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर फुटलेल्या साईपक्षाची विभागणी झाली असून एका गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. त्या अनुषंगाने...\nमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना\nपणजी- गोवा मंत्रिमंडळातून आज नगरविकासमंत्री फ्रांसिस डिसोझा आणि वीजमंत्री पांडूुरंग मडकईकर यांना डच्चू देण्यात आला. डिसोझा सध्या न्यूयॉर्क येथे उपचार...\nउदय सामंत, शेखर निकमांच्या मैत्रीत मिठाचा खडा\nचिपळूण - आमदार सदानंद चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत हजर राहिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस...\nउदयनराजेंना वगळून पवारांच्या घरी आमदारांची बैठक\nबारामती (पुणे) : सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे आज स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या...\nताडकळस - बालाजी रुद्रवार मारहाणी प्रकरणी येथील बाजारपेठ बंद\nताडकळस - शिवसेनेच्या पक्षाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी ता.23 सप्टेंबर रोजी परभणी येथे बोलावून ताडकळस ता.पुर्णाचे शहराध्यक्ष बालाजी रुद्रवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-26T00:40:48Z", "digest": "sha1:E7D7LRK4VE7TI3FHAPXX2E7KPMOEGH2M", "length": 11204, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वस्त्रहरण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुका���ात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nबिग बाॅसनंतर रेशम टिपणीसची नवी इनिंग\nबिग बाॅसनंतर आता रेशम टिपणीस नव्या भूमिकेत दिसणार आहे.\n'वस्त्रहरण' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला\nविधान परिषद निवडणुकीत विरोधकांची मतं अखेर फुटलीच \n'या' घटनेनंतर महिला अधिकाऱ्याने केली स्वत:ची द्रौपदीशी तुलना\nनिवडणुकांच्या निकालानंतर अजित पवार, राज ठाकरे नॉट रिचेबल\n\"...दुसरो के घरो पर पत्थर नही ��ेका करते\", मुख्यमंत्र्यांकडून राणेंचं वस्त्रहरण\n96 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गंगाराम गवाणकर यांची निवड\nकाँग्रेस-भाजप एकत्र आले यामध्ये काय (काळा)कांडी \nजनतेच्या विश्‍वासाचे वस्त्रहरण झाले - शिवसेना\nराणेंच्या आत्म्याला कोणत्या तरी पक्षात शांती लाभो -उद्धव ठाकरे\nराणेंचे खंदे समर्थक रवींद्र फाटक शिवसेनेत\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/kamala-mills-fire/", "date_download": "2018-09-26T00:41:17Z", "digest": "sha1:T3SI4FQP4SS7YPO77XV3SB55Y2YKQEPE", "length": 11203, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kamala Mills Fire- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nKamla Mill Fire Update : आगीला हुक्का पार्लरच जबाबदार, तज्ज्ञांच्या समितीने ठेवला ठपका\nलोअर परेलमधल्या कमला मिल परिसरात लागलेली आग हुक्का पार्लरमुळेच लागल्याचा ठपका तज्ज्ञांच्या समितीने ठेवला आहे अशी एक्सक्लुझीव्ह माहिती 'सीएनएन न्यूज18' ला सूत्रांनी दिलीय.\nकमला मिल आगी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलं 2700 पानांचं आरोपपत्र\n'अग्नितांडवा'च्या घटनांमधून तुम्ही शिकलात तरी काय\nकमला मिल आग प्रकरणात वन-अबव्हचे तीनही मालक अटकेत\nकमला मिल आग प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा; ज्युलिओ रिबेरो यांची याचिका\n'कमला मिल आगीत 34 जणांचा मृत्यू\nकमला मिलच्या मालकासह हाॅटेलमालकाविरोधात लूक आऊट नोटीस\nमिल ते कॉर्पोरेट हब..,कमला मिलचा 30 वर्षांचा प्रवास\nकमला मिल अग्नितांडव : मुंबईत लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं पाहिजे-हेमामालिनी\nकमला मिलमधल्या अग्नितांडवाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डो��ाल्ड ट्रम्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-articles-marathi-agrowon-editorial-milk-problem-maharashtra-3926", "date_download": "2018-09-26T01:44:38Z", "digest": "sha1:TEDATZQ7NYRM46IVVSAYCPVEH6ZA4PVC", "length": 18012, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture articles in marathi, AGROWON, editorial on milk problem in maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 15 डिसेंबर 2017\nविधानसभेत दुधाच्या दराचा मुद्दा चांगलाच तापला. मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. म्हणजे पुन्हा अभ्यास आणि चर्चेचे गुऱ्हाळ या पलीकडे पदरात काही पडले नाही.\nराज्यात दुधाच्या दराच्या मुद्यावरून सहकारी दूध संघाची कोंडी झाली आहे. तिला विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत वाचा फुटली. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले. राज्य सरकार या प्रश्नाच्या मुळाशी न जाता केवळ कारकुनी पद्धतीने हा विषय हाताळत असल्याचे दिसते. शेतकऱ्यांना दुधाला चांगला दर मिळालाच पाहिजे. पण हा दर देण्यासाठी व्यावहारिक उपाय योजण्याऐवजी सरकार हडेलहप्पी करत आहे. दराच्या मुद्याच्या आडून सरकार सहकारी दूध संघ मोडीत काढायला निघाले आहे. त्यामुळे शेवटी शेतकऱ्यांचेच कायमस्वरूपी नुकसान होणार आहे. सरकारने गायीच्या दुधाला २७ रुपये लिटर दर दिलाच पाहिजे, असे बंधन दूधसंघांवर घातले आहे. पण त्याच वेळी दूध विक्रीचे दर वाढविता कामा नये, अशी तंबीही दिली आहे. मुळात जागतिक बाजारात दूध भुकटीचे दर कोसळले आहेत. त्याचा फटका दूध धंद्याला बसला आहे.\nराज्यातील लाखो भूमिहीन, अल्पभूधारक आणि महिला शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार असलेला हा दूध धंदा आहे. हे क्षेत्र डबघाईला आले तर लाखो कुटुंबावर कुऱ्हाड कोसळेल, याची जाणीव सरकारला असल्याचे दिसत नाही. राजकारण्यांकडे दूध क्षेत्राला दुभती गाय मानण्यापलीकडे दृष्टी नसल्याने महाराष्ट्रात दुधाचा एक ब्रॅन्ड कधीच उभा राहिला ��ाही. आजच्या घडीला तर पायाभूत सुविधांची वानवा, हरवलेला ध्येयवाद, व्यवस्थापनखर्चात प्रचंड वाढ आणि गैरप्रकारांचा कळस गाठल्याने सहकारी दूध चळवळ आचके देऊ लागली आहे. त्यातच हे अतिरिक्त दुधाचे संकट कोसळले आहे. अशा स्थितीत अतिरिक्त दुधापासून भुकटी तयार करण्यासाठी अनुदान किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान देणे हाच एकमेव मार्ग अाहे. तो जगभर स्वीकारला जातो. शेजारच्या कर्नाटकात शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान आहे. पण महाराष्ट्र सरकार मात्र कमी दर देणाऱ्या संघांना कारवाईच्या नोटिसा पाठवण्यापलीकडे काहीच करत नाही. (अमूल आणि इतर खासगी दूध संघांना मात्र मोकळे सोडण्यात आले.) असे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन हा प्रश्न सुटणार नाही.\nविधानसभेतील लक्षवेधीवर मंत्री जानकरांनी जे उत्तर दिले त्यातून हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणताही तातडीचा आणि दीर्घकालीन आराखडा सरकारकडे नसल्याचेच उघड झाले. अजित पवार यांनी आक्रमक हल्ला केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताची ढाल पुढे करून जानकर बचाव करत राहिले. परंतु, खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या दूध संघालाही २७ रुपये दर परवडत नसल्याचे सांगितल्यावर त्यांची गोची झाली. दूध संघांवरील कारवाईबाबत समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेऊ असा गुळमुळीत पवित्रा त्यांनी घेतला. शेवटी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून दूध क्षेत्रातील तज्ज्ञांची अध्यक्षांच्या दालनात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन द्यावे लागले. म्हणजे पुन्हा अभ्यास आणि चर्चेचे\nगुऱ्हाळ या पलीकडे पदरात काही पडले नाही. सत्ताधाऱ्यांच्या आघाडीवर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. राज्य सरकारने ऱ्हस्वदृष्टीचा त्याग केल्याशिवाय या प्रश्नाची तड लागणे कठीण आहे.\nदूध महादेव जानकर सरकार महाराष्ट्र पायाभूत सुविधा कर्नाटक अजित पवार हरिभाऊ बागडे\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची...\nजळगाव : खानद���शात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत.\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला\nजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटर���ॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/agro/agriculture-department-vacancies-40507", "date_download": "2018-09-26T01:30:13Z", "digest": "sha1:UYZMRMM77YTFLO2XWH6XUGSB4YD5WN6B", "length": 12477, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Agriculture department vacancies कृषी विभागात नोकरीची संधी | eSakal", "raw_content": "\nकृषी विभागात नोकरीची संधी\nसोमवार, 17 एप्रिल 2017\n७९ पदांसाठी ३० जुलैला पूर्वपरीक्षा\nमुंबई : राज्य सरकारच्या कृषी विभागात कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा, गट-ब संवर्गातील ७९ पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ३० जुलै २०१७ रोजी पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. मुंबई, औरंगाबाद, पुणे व नागपूर या जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल.\n७९ पदांसाठी ३० जुलैला पूर्वपरीक्षा\nमुंबई : राज्य सरकारच्या कृषी विभागात कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा, गट-ब संवर्गातील ७९ पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ३० जुलै २०१७ रोजी पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. मुंबई, औरंगाबाद, पुणे व नागपूर या जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल.\nया पूर्वपरीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा रविवार, १७ डिसेंबर २०१७ रोजी किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा, गट-ब साठी एकूण ७९ पदे असून त्यापैकी अनुसूचित जाती- १५+६, विमुक्त जाती (अ)- २, भटक्या जमाती (ब)- ४+७, भटक्या जमाती (ड)- 1, इतर मागासवर्गीय- ११, एकूण मागासवर्गीय- ४६, खुला वर्ग- ३३ अशी पदे आहेत.\nया पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्या शाखेतील अन्य कोणतीही समान शैक्षणिक अर्हता मिळवलेली असावी. पदसंख्येत व आरक्षणामध्ये सरकारच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्येत व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०२ मे २०१७ पर्यंत आहे.\nअधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://mahampsc.mahaomline.gov.in / www.mpsc.gov.in या संकेतस्थळांस भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nमुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nइंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर...\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/agro/hailstorm-farming-agrowon-maharashtra-farmers-35965", "date_download": "2018-09-26T01:23:21Z", "digest": "sha1:BKVBHSMEMWQM375BFRCIDKPVKN5A2CZG", "length": 13493, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hailstorm Farming Agrowon Maharashtra Farmers 'अवकाळी'ने 85 हजार हेक्‍टरवरील पिकांची हानी | eSakal", "raw_content": "\n'अवकाळी'ने 85 हजार हेक्‍टरवरील पिकांची हानी\nसोमवार, 20 मार्च 2017\nउस्मानाबाद, बीड, परभणी, चंद्रपूर, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये नुकसान झालेले आहे. त्यापैकी लातूर व बीड जिल्ह्यांतील नुकसान अधिक आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा व काही भागात ज्वारीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.\nपुणे : राज्यात नु���त्याच झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे 85 हजार हेक्‍टरवरील पिकांची हानी झाल्याचा आतापर्यंतचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांच्या पंचनाम्याची कामे गावपातळीवर वेगाने सुरू झाली आहेत, अशी माहिती राज्याचे कृषी विस्तार संचालक डॉ. सु. ल. जाधव यांनी दिली.\nवादळी वारे, अवकाळी पाऊस, गारपीट अशा तीन बाबींमुळे काही जिल्ह्यांमधील पिकांची हानी झाली आहे. आम्हाला प्राप्त होत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत 80 ते 85 हजार हेक्‍टरवरील पिकांना नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेला आहे. यात द्राक्ष, केळी, संत्रा या पिकांचादेखील समावेश आहे.\nउस्मानाबाद, बीड, परभणी, चंद्रपूर, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये नुकसान झालेले आहे. त्यापैकी लातूर व बीड जिल्ह्यांतील नुकसान अधिक आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा व काही भागात ज्वारीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.\nराज्याच्या काही भागांत गारपीट व अवकाळी पाऊस होण्याची शक्‍यता असल्याचे अंदाज आठवडाभर आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेतली होती. गव्हाची मळणी करून घेणे किंवा द्राक्ष, टरबूजावर आच्छादन टाकण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला; मात्र असे उपाय व्यापक क्षेत्रावर अशक्‍य असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.\n2014 व 2015 मध्ये राज्यात गारपिटीमुळे नुकसान झाले होते. आता पुन्हा नुकसान झाल्यामुळे अवकाळी पावसासारखेच गारपिटीमुळे होणारे नुकसान ही नियमित बाब झाल्याचे दिसून येते. जागतिक तापमानवाढीमुळे गारपीट समस्येला भविष्यात सतत तोंड द्यावे लागेल, असेही कृषी विभागाला वाटते.\nदरम्यान, पंचनाम्याची कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल जातील. त्यानंतर राज्य शासनाकडून मदतीचा धोरणात्मक निर्णय जाहीर होईल. यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पंचनामा करून घ्यावा, असे कृषी विभागाने नमूद केले आहे.\nगोंगाटामुळे अभ्यास नाही तर...\nपुणे - मूळचा नाशिकचा सागर कापडणीस स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय; पण गणेशोत्सवातील गोंगाट हा सागरसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी...\nरेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक\nदौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवा���ी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा....\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\nभिमा कारखाना दहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार : खा. धनंजय महाडिक\nमोहोळ : चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी ही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे, सध्या दुष्काळाचे सावट आहे, मात्र उजनी धरण भरल्याने शेतकऱ्यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2018-09-26T00:34:51Z", "digest": "sha1:UJ3ZPHCBGX3MHXG2N5RUDOW3LSJXXDVW", "length": 7012, "nlines": 42, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "वर्चुअल प्राइवेट नेटवर्क", "raw_content": "\nव्हर्चुअल खाजगी नेटवर्क (व्हीपीएन - व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क)\nनावावरुनच असे लक्षात येते की वास्तविक खाजगी नेटवर्क एक काल्पनिक नेटवर्क आहे. जे मुख्य नेटवर्कचा एक भाग आहे. उदा. - ही सेवा घेणारा ग्राहक घरामध्ये बसून आपणास ज्या व्यक्तीशी फोन वर बोलायचे आहे त्याच्या सहवासांत असल्याचा अनुभव घेतो. अशा प्रकारचे कनेक्शन जन नेटवर्कच्या माध्यमातून सक्रिय केली जातात. अशी व्हीपीएन सेवा, जन नेटवर्कची उपकरण वापरुन अर्जदारास खाजगी नेटवर्कची स्थापना करण्यास मदत करते. व्हीपीएनची सेवा मोठे व्यावसायिक व व्यावसायिक समूहांसाठी फार उपयोगी आहे कारण ते व्हीपीएन सेवेचा आपल्या व्यस्त कार्यस्थानामध्ये आपल्या खाजगी सेवेच्या स्वरुपात उपयोग करु शकतात.\nकोणतीही कंपनी व अन्य व्यक्ती व्हीपीएन सेवा घेण्यासाठी अर्ज करु शकतात. उपयोगात असणा-या टेलिफोन लाईनवर नवीन व्हीपीएन कनेक्शनचा उपयोग करुन आपल्या स्वतःच्या व्हीपीएन नेटवर्क वर घेतलेल्या टेलिफोन कनेक्शनचा उपयोग सामान्य टेलिफोन कनेक्शन साधारण कनेक्शनच्या स्वरुपात करु शकतो.\nव्हीपीएन ग्राहक या सेवेचे सभासद बनून विस्तारीत डायलींग सुविधा प्राप्त करु शकतात.\nव्हीपीएन ग्राहकांना आपल्या दोन्ही स्थानांमध्ये संवादासाठी भाड्याची लाईन घेण्याची आवश्यकता नाही.\nपीपीएन ग्राहक व्यक्तीगत संख्येशी संबंधित योजना बनवू शकतात.\nसंबंधित लँडलाईन नंबर बदलण्याकरीता तात्पुरत्या/कायमस्वरुपी आधारावर विस्तार करण्याची सोय उपलब्ध आहे.\nएक्सेस करण्यासाठी १६०१२२ डायल करा. आपण डायल केलेल्या नंबरची उद्घोषणा ऐकण्यासाठी थांबा. कनेक्शन प्राप्त करण्यासाठी अपेक्षित विस्तारीत नंबर डायल करा.\n१. भाड्याचा कमीतकमी अवधी एक वर्ष\n२. सेवा चालू करण्याचे मूल्य रू. ७५०/-\n३. प्रत्येक व्हीपीएन सेवा जोडणे / बंद करणे / सेवा बदल करणे * रू. ९०/-\nव्हीपीएन (समूह) कमीत कमी विस्तारण कनेक्शन\nप्रती व्हीपीएन साठी प्रत्येक महिन्यास विस्तारण मूल्य\nव्हीपीएन समूह मध्येकॉलचे मूल्य\nव्हीपीएन च्या बाहेर केलेल्या कॉलचे मूल्य\nएमटीएनएल मुंबई मध्ये १० रू. १२५/- शून्य वर्तमान मूल्य आकारणी प्लानच्या अनुसार लागू\nकमीत कमी १० एक्सटेन्शन घेणे आवश्यक आहे.\nकनेक्शन तात्पूरते डायव्हर्शन करण्यासाठी कोणतेही मूल्य घेतले जाणार नाही.\nहे मूल्य पूर्ण व त्यापेक्षा अधिक झाले तर लँडलाईन सेवेसाठी सामान्य मूल्य घेतले जाईल.\nवस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू .\nसेवेची निवड कशी कराल \nया सेवेकरीता आवश्यक फॉर्म (मोफत दिला जातो) एमटीएनएल, मुंबईच्या नावे काढलेल्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर/ रेखांकीत चेक, आवश्यक नोट जोडून कार्यादेश काढण्यासंबंधी खालील पत्यावर अर्ज पाठवू शकता.\nसहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी) : टेली.नं. :२२६३४०४५\nजनसंपर्क अधिकारी (एलसी) : संपर्क नंबर:.२२६१६४११\nमहाव्यवस्थापक (एसडीए एलसी) चे कार्यालय\n५वा मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डींग नं १\nमुंबई - ४०० ०२३.\nतक्रार करण्यासाठी टोल फ्री नं. : १८००२२१५००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/aufgabenstellung", "date_download": "2018-09-26T01:28:16Z", "digest": "sha1:VAFAPE5FQDVL3MNNGU2JUISG5K2I6B7N", "length": 6805, "nlines": 134, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Aufgabenstellung का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nAufgabenstellung का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Aufgabenstellungशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Aufgabenstellung कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Aufgabenstellung का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nspicedrop सितंबर २१, २०१८\nultradian सितंबर २१, २०१८\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/moglicherweise", "date_download": "2018-09-26T01:19:50Z", "digest": "sha1:ACCQ6EXTDEOWVDCCXHU6N6DW6FSJDB7D", "length": 8435, "nlines": 169, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Möglicherweise का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nmöglicherweise का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे möglicherweiseशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n möglicherweise कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nअन्य भाषाओं में möglicherweise\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: posiblemente\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\nmöglicherweise के आस-पास के शब्द\n'M' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे möglicherweise का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nspicedrop सितंबर २१, २०१८\nultradian सितंबर २१, २०१८\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/rss", "date_download": "2018-09-26T02:03:15Z", "digest": "sha1:DFYTCOAXAFNNLFT5MAVZZ5OKDV3PRCB6", "length": 30797, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "rss Marathi News, rss Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nकोस्टल रोड चार वर्षांत\nअब इनको नहीं खोना है..\nप्रशासकीय चालढकलीत निविदा अडकल्या\n‘स्वच्छ भारत’योजनेत शौचालय बांधणीचा बोजवार...\nबुलेट ट्रेनचे अर्थसाह्य रोखले\n'मुंबई स्फोटादरम्यान राजकारणाचे गुन्हेगारी...\n...यासाठी आदिवासी मुली बनतायत माओवादी\nमी स्वप्नात भगवान श्रीरामांना रडताना पाहिल...\nकाँग्रेसचा भारताबाहेर आघाडीचा शोधः मोदी\nइम्रान खानवर पाकमध्ये टीका\nइम्रान यांच्यावर पाकमध्ये टीका\nइम्रान खानवर पाकमध्ये टीका\nदीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली\nराफेल प्रकरणी भाजपची चिखलफेक\nमुकेश अंबानी रोज कमावतात ३०० कोटी रुपये\nकर्जबुडव्यांवर कठोर कारवाई करा\nभारत व पाकिस्तान���धील द्विपक्षीय व्यापाराला...\nAsia cup भारत वि. अफगाणिस्तान सामन्यात टाय\nभारतीय संघाची आज निवड\nकसोटी क्रिकेटला मरण नाही : विराट कोहली\n‘कर्णधार’ धोनीचे ‘द्विशतकी’ नेतृत्व\nमहिला टी-२० : भारताने श्रीलंकेविरुद्ध मालि...\nमोदी मौन कधी सोडणार\nमी सीईओ आणि आई दोन्ही बनू शकतेः प्रियांका\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्कारान..\nके.सर्वेस्वरा राव यांच्या हत्येपू..\nमध्यप्रदेशात कावळ्यांसाठी विशेष बाग\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलि..\nहैदराबाद: चंद्रात साईबाबा पाहण्या..\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस कर..\n‘अॅमेझॉन’वर मिळणार संघाची उत्पादने\nमथुरा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रवर्तित विविध संस्थांनी गोमूत्र आणि गाईच्या शेणाचा वापर करून तयार केलेले साबण, शॅप्मू, फेस पॅकसह अन्य सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उत्पादने लवकरच 'अॅमेझॉन'वर विक्रीस उपलब्ध होणार आहे.\nअॅड. आंबेडकरांनी 'धर्मनिरपेक्षता' शिकवू नयेः पवार\nशरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत. परंतु, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. संभाजी भिडे यांची पिलावळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक आहे, त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जाण्यात अडचण आहे, असं म्हणणाऱ्या भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला मदत करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्षता आम्हाला शिकवू नये, असं पवारांनी म्हटलं आहे.\nगोळवलकरांचे कालबाह्य विचार हटविले\nराष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या 'बंच ऑफ थॉट्स' या पुस्तकातील काही विचार आता कालबाह्य झाले आहेत. ते संदर्भ आम्ही काढून टाकलेले आहेत.\n‘भागवत पुराण’ संभ्रम निर्माण करण्यासाठी\nप्रसिद्धीच्या झोतात राह���्याची हौस आणि आपले मनोरथ उघड न करता लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याची सवय यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेले तीन दिवस दिल्लीत केलेली भाषणे, म्हणजे परस्पर विसंगत विधाने ही संघाच्याच इतिहासाशी बेईमानी करणारी आहेत\nराम मंदिर लवकर हवे\nअयोध्येत राममंदिराची उभारणी लवकरात लवकर व्हावी, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले. या प्रश्नावर संवाद व्हावा, मात्र मंदिरासाठी चळवळ उभारणाऱ्या राम मंदिर समितीचा याबाबत अंतिम निर्णय असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मंदिर उभारणीसाठी वटहुकूम काढणार का, याबाबत आपण काही सांगू शकणार नाही, असे ते म्हणाले.\nनरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरूंचा सतत विरोध करीत आले आहेत. नेहरूंऐवजी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर भारताचे चित्र वेगळे राहिले असते, असा थेट हल्ला मोदींनी मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्यासमक्ष केला होता. सत्तेत आल्यावरही मोदींच्या नेहरूविरोधाची धार तशीच आहे.\n‘समाजातील प्रत्येक वर्ग सुदृढ व्हावा’\n'पारधी समाजाने परकीयांच्या आक्रमणाच्या वेळी लढा दिला होता. देशासाठी या समाजाने अनेकदा बलिदान दिले; पण आपण त्यांचे हे कार्य विसरलो आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७० वर्षांनी पारधी समाजाबद्दल आपली संवेदना जागृत झाली आहे.\nहिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांना जागाच नाही असे नव्हे : भागवत\nहिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांसाठी जागाच नसेल असे नव्हे. हिंदू राष्ट्र ही सर्व धर्मसमावेशक संकल्पना आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. दिल्लीत एका व्याख्यानात ते बोलत होते.\nस्वातंत्र्य संग्रामात काँग्रेसचे मोठे योगदान: मोहन भागवत\n'काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मोठी भूमिका बजावली असून या पक्षाने देशाला अनेक महापुरूष दिले', अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी काँग्रेस पक्षावर स्तुतिसुमने उधळली आहेत. आरएसएसने दिल्लीत आयोजित केलेल्या तीन दिवसीय अधिवेशनात 'भविष्य का भारत: आरएसएस दृष्टीकोन' या विषयावर भागवत बोलत होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची शनिवारी दुपारी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा चालली.\n'हिंदूंमध्ये वर्चस्व गाजवण्याची कोणतीही महत्वाकांक्षा नाही, आक्रमकता नाही. एक समाज म्हणून हिंदूंनी एकत्र यायला हवे आणि मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करायला हवेत,' असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे केले.\nअमेरिकेतील हिंदुंनो एकत्र या, सरसंघचालकांचं आवाहन\n'हिंदू आपल्या मूळ सिद्धांताचं पालन करण्यास विसरले आहेत. ते अध्यात्मिकताही विसरले आहेत. त्यामुळे हजारो वर्षांपासून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे हिंदुंनी आता एकत्र यायला हवं. त्यांना एकत्र यावंच लागेल', असं सांगतानाच राष्ट्रीय स्वयंसेवस संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील हिंदुंनाही एकत्र येण्याचं आवाहन केलं.\nमायावतींसह ३ हजार दिग्गजांना संघाचं निमंत्रण\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यासह ३ हजार बड्या असामींना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त सरकारी अधिकारी आणि धार्मिक नेत्यांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे मायावती आणि अखिलेश यादव संघाचं निमंत्रण स्वीकारतात का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.\nप्रणवदांची आता भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. हरयाणात भाजप सरकारच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी आज उपस्थिती लावली. यापूर्वी प्रणवदांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.\nRSSचे आमंत्रण: राहुल गांधीपुढे सोनियांचे उदाहरण\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) आमंत्रण स्वीकारू नये, असा सल्ला काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना दिला आहे. दिल्लीत आयोजित पक्षाच्या बैठकीत आरएसएसच्या संभाव्य आमंत्रणावर चर्चा करण्यात आली. आरएसएसने राहुल गांधींना अद्याप आमंत्रण दिले नसले, तरी काही दिवसांत ते त्यांना दिले जाईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.\nसंघाकडील शस्त्रे जमा करा\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे विनापरवाना शस्त्रसाठा असल्याचा गंभीर आरोप भारिप-बहुजन महासंघाने केला. संघाने सर्व शस्त्रे तत्काळ सरकारकडे जमा करावी,\nRahul Gandhi: संघाच्या कार्यक्रमाचं राहुल गांधींना आमंत्रण\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना विजयदशमीच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देऊन देशभरात नव्या चर्चेला तोंड फोडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही एका कार्यक्रमाचं आवताण देण्याची तयारी सुरू केली आहे. राजकीय वर्तुळातील खास सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरोखरच तसं झाल्यास, 'आम्ही द्वेषाचं राजकारण करत नाही, असं सांगून भर लोकसभेत पंतप्रधान मोदींची गळाभेट घेणारे राहुल गांधी त्यास कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\n'आगामी निवडणूक BJP-RSS वि. विरोधी पक्ष'\nजर्मनी दौऱ्यानंतर ब्रिटनमध्ये पोहोचलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. २०१९ ची आगामी लोकसभा निवडणूक ही भाजप-आरएसएस विरुद्ध विरोधी पक्षात होईल, असे सांगितले. ते प्रसिद्ध 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक'मधील भारतीय विद्यार्थ्यांशी बोलत होते.\nसंघ, मुस्लिम ब्रदरहूड सारखेच\nवृत्तसंस्था, लंडन 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाची रचना बदलू पाहत आहे अन्य पक्षांनी भारतातील संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले नाहीत...\nRSS ही 'मुस्लीम ब्रदरहूड'सारखी संघटना: राहुल गांधी\nपंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना अरब देशांमधील 'मुस्लीम ब्रदरहूड'शी केली आहे. भारतातील संस्था ताब्यात घेण्याच प्रयत्न सुरू असून भारतात असे पहिल्यांदाच घडत असल्याचे राहुल म्हणाले. राहुल गांधींच्या आरोपांवर पलटवार करत भाजपनं राहुल अपरिपक्व असल्याची टीका केली आहे. आपल्या वक्तव्याबाबत राहुल यांनी माफी मागावी असेही भाजपने म्हटले आहे.\nकोस्टल रोड चार वर्षांत १२ हजार कोटींचा प्रस्ताव मंजूर\nप्लास्टिकबंदी: व्यापाऱ्यांना मुदतवाढ नाही\nभारत वि. अफगाणिस्तान सामन्यात टाय\nसरकारी गाड्या पेट्रोलऐवजी धावणार विजेवर\nलोअर परळ: कॅशिअरने 'असे' चोरले ४३ लाख\nमेळघाटातील कुपोषणाचा ‘टिस’मार्���त अभ्यास\nबिल्डरकडून अनुराधा पौडवाल यांची फसवणूक\nजंजिरा किल्ल्यावर लवकरच तिरंगा फडकणार\nटीव्ही मालिकांचा दर्जा घसरतोय: नीना गुप्ता\nघाटकोपरमध्ये दोन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/69b92fa3d2/brics-friendship-cities-konklevha-2016-brics-countries-will-begin-a-new-era-minister-of", "date_download": "2018-09-26T01:38:33Z", "digest": "sha1:BYQINMI5KUCEOK2T64NW27VW3XCPYY7G", "length": 11283, "nlines": 81, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०१६ ब्रिक्स देशांमध्ये नवे पर्व सुरू होईल - मुख्यमंत्री रशिया,चीन आणि दक्षिण आफ्रिकेतील शिष्टमंडळांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा", "raw_content": "\nब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०१६ ब्रिक्स देशांमध्ये नवे पर्व सुरू होईल - मुख्यमंत्री रशिया,चीन आणि दक्षिण आफ्रिकेतील शिष्टमंडळांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा\nब्रिक्स देशाच्या शहरांमधील समस्या आणि आव्हाने ही जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे या देशांचे आपले अनुभव आणि कल्पना यांच्या माध्यमातून शहरांचा विकास करणे अधिक सुलभ होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून ब्रिक्स देशांमध्ये सहकार्याचे एक नवे पर्व सुरू होवून औद्योगिक गुंतवणूकीसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेतील शिष्टमंडळांसोबत हॅाटेल ट्रायडंटमध्ये झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.\nतीन दिवसीय ब्रिक्स मैत्री शहरे परिषदेचे (Brics Friendship cities conclave 2016 )आयोजन करण्यात आले आहे. त्या परिषदेस आलेल्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा करून शिष्टमंडळाचे स्वागत केले.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. राज्य शासन देशातील पहिली स्मार्ट सिटी नवी मुंबई येथे सिडको भागात उभारणार आहे. सगळ्या सेवा देणारे हे स्मार्ट शहर असणार आहे. स्मार्ट सिटी विकसित करणे आणि लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनांने प्राधान्य दिले आहे. तसेच लोकांच्या सूचना आणि कल्पना मागविण्���ासाठी`आपले सरकार` वेब पोर्टल विकसित केले असून जास्तीत जास्त सूचनांची दखल घेवून अंमलबजावणी केली जाते. तसेच सेवा हमी विधेयकांतर्गत अधिकाधिक सेवा ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.\nमहाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण असून उद्योग उभारणीसाठी आवश्यक लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. महाराष्ट्र हे ‘आयटी हब’ असून शासनाने नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण जाहीर केले आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक झाली आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nऔद्योगिकरणाला गती देण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करून उद्योगवाढीसाठी सुलभ व गतिमान प्रक्रिया अंमलात आणली आहे. राज्यात फर्निचर आणि हाऊसिंग उद्योगात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे यात आपल्याला सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बंदरांच्या विकासासाठी शासनाने सर्वंकष धोरण आखले आहे. शाघांय शहरामध्ये अतिशय उत्तम पध्दतीने कचऱ्यावर प्रक्रिया करून शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. त्याच धर्तीवर मुंबईत कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपली मदत घेण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, शाघांय महापालिकेचे उपसचिव हुआंग राँग, दशिण आफ्रिकेतील शिष्टमंडळाचे प्रमुख सुबेश पिल्लई, सेंट पिटर्सबर्ग शहराचे उपराज्यपाल सरजी मोचॉन, केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संचालक अलोक डिंमरी, रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख जॉर्जी पोल्हव्हचेन्को, चीन मधील शिष्टमंडळाचे प्रमुख चीय युआन आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, रशियाच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्र्यांना रशिया भेटीचे निमंत्रण दिले.\nमहाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ- मुख्यमंत्री\nभारतामध्ये सागरी मार्गाने गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ पहिल्या जागतिक मेरीटाईम इंड���या परिषदेचे मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते थाटात उद्घाटन\nब्रिक्स मैत्री शहरे परिषदेच्या माध्यमातून ब्रिक्स देशांमध्ये सहकार्याचे नवे पर्व निर्माण होईल : राज्यपाल सी. विद्यासागर राव\nस्वत:मधील नेतृत्वगुण ओळखून ते विकसित करा - रतन टाटा महाराष्ट्र शासनाचे टाटा ट्रस्ट सोबत महत्वपूर्ण करार सामाजिक विकासाच्या निर्देशांकासह राज्याच्या प्रशासनात विशेष सुधारणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/path-of-knowledge-to-the-era-of-wisdom/", "date_download": "2018-09-26T01:33:20Z", "digest": "sha1:G7TFLOUQUVLNOVWHM3AFH7BLETR5JFTW", "length": 10509, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ज्ञान प्रधान युगाकडे’ देशाची वाटचाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › ‘ज्ञान प्रधान युगाकडे’ देशाची वाटचाल\n‘ज्ञान प्रधान युगाकडे’ देशाची वाटचाल\nशेतीप्रधान युगाकडून सुरू झालेली आपल्या देशाची वाटचाल आता ज्ञानप्रधान युगाकडे जात आहे. यामध्ये उपलब्ध होणार्‍या संधी या खूप मोठ्या आहेत. नवीन ग्राम रचनेसाठी या ज्ञान प्रधान युगाचा सेतू निर्माण करण्यासाठी प्रवरा परिसराने आणखी एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्‍त केली.\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 118 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कार वितरण आणि शेतकरी दिनाच्या समारंभात डॉ. काकोडकर यांनी ज्ञानावर आधारित नव्या ग्रामरचनेची संकल्पना विषद केली. प्रवरा परिवाराने यापूर्वी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरा मॉडेल तयार केले होते. त्या आधारेच ज्ञानावर आधारित ग्रामरचनेचे नवीन मॉडेल तयार करण्याची महत्वपूर्ण सूचना केली.\nसंत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्‍न झालेल्या या शानदार सोहळ्यास 91 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ. भाऊसाहेब कांबळे, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, जि. प. च्��ा अध्यक्षा शालिनी विखे, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र विखे, डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या वर्षीचे साहित्य पुरस्कार वितरीत करण्यात आले.\nयावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा. र. बोराडे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार साहित्यिक बाबाराव मुसळे आणि विशेष साहित्य गौरव पुरस्कार महेश लोंढे, जिल्हा उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार हेरंब कुलकर्णी आणि डॉ. विखे पाटील पत्रकार लेखक पुरस्कार डॉ. बाळ ज. बोठे यांना देवून सन्मानित करण्यात आले.यावर्षीचा कलागौरव पुरस्कार अभिनेते मिलिंद शिंदे आणि समाजप्रबोधन पुरस्कार हभप.शामसुंदर महाराज सोन्‍नर यांना देवून गौरविण्यात आले. या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.\nकार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेम्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून पद्मश्रींनी मांडलेल्या विचारांमध्ये शेतकर्‍यांचा सिध्दांत आणि आवाज होता. विचारवंत मार्क्सनेही मांडलेल्या विचारांमध्ये सहकार हाच पर्याय सुचविला. याकडे लक्ष वेधून डॉ. मोरे यांनी सांगितले की, सहकाराच्या माध्यमातून झालेल्या विकासाचा पाया हा प्रगतीसाठी प्रेरक ठरला. त्याच पद्मश्रींच्या विचाराने या परिसराची सुरू असलेली वाटचाल ही महत्वाची वाटते.\nसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या विचारातून पुरोगामित्वाचा विचार सहजपणे समोर येतो. कोणतेही साहित्य आणि कला हे मानवाला जीवन जगण्यासाठी महत्वाचे आहे. पण लेखक कलावंतानी आता आधुनिकतेचे मूल्य स्वीकारले पाहीजे. उद्याची पहाट उगविण्यासाठी शासनच सर्व करेल या भ्रमात तुम्ही राहू नका, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी प्राचार्य रा. र. बोराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी ना. विखे यांनी साहित्य पुरस्कारामागची भूमिका ���िषद करून उपस्थित साहित्यिकांचे स्वागत केले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Goa-Congress-mandate-the-people/", "date_download": "2018-09-26T00:42:27Z", "digest": "sha1:TFHFP4JB7UN5ZMB6H7DMM6CUDW5FH56J", "length": 6422, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोव्यात जनतेचा कौल काँग्रेसलाच होता | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Goa › गोव्यात जनतेचा कौल काँग्रेसलाच होता\nगोव्यात जनतेचा कौल काँग्रेसलाच होता\nगोव्यातील जनतेने काँग्रेसला 2017 च्या विधानसभा निवडणुकीत कौल दिला होता. मात्र, तो हिसकावून घेण्यात आला, हे खरे असले तरी काँग्रेस योग्य दिशेने काम करीत असल्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी काँग्रेस भवनात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले.\nराज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. खाण कंपन्यांकडून कामगारांना घरी पाठवले जात आहे. कायदेशीर खाण व्यवसाय सुरू व्हायला हवा होता, अशा प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत. मात्र, सरकारकडून हव्या त्या गोष्टीकडे लक्ष दिले जात नसल्याची टीकाही कवळेकर यांनी यावेळी केली.\nकवळेकर म्हणाले, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे देशहितासाठीचे कार्य मोठे आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात जे निर्णय घेतले त्याचा आजही देशाला फायदा होत आहे. देशात आयटी युग सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. बरे-वाईट दिवस हे प्रत्येकालाच येतात. तसे ते काँग्रेसलादेखील आले. मात्र, काँग्रेस नष्ट झाली नाही. सर्वांनी संघटित राहून एकत्र काम करावे, असेही त्यांनी सांगितले.\nकाँ��्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, पंतप्रधान या नात्याने राजीव गांधी यांनी अनेक क्रांतिकारी विकासकामे राबवून देश पुढे नेला. अनेक चांगले निर्णय घेतले. मतदानाची वयोमर्यादा 21 वर्षांवरुन 18 वर्षे करण्यात आल्याने युवा वगार्र्ला सरकार निवडण्याचा अधिकार मिळाला. याशिवाय देशात संगणक क्रांती घडवण्यातही त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nतत्पूर्वी काँग्रेसतर्फे बांबोळी येथील राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/chandgad-water-supply-engineer-is-in-the-trap-of-bribery-in-kolhapur/", "date_download": "2018-09-26T00:45:28Z", "digest": "sha1:TZR3RPIGKRPFLCWF2CDVRYUCQP2OKZ76", "length": 6411, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्‍हापूर : पाणी पुरवठा अभियंता लाचलुचपच्या जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : पाणी पुरवठा अभियंता लाचलुचपच्या जाळ्यात\nकोल्‍हापूर : पाणी पुरवठा अभियंता लाचलुचपच्या जाळ्यात\nचंदगड पंचायत समिती विभागाकडील कनिष्ठ जलअभियंता चंद्रकांत ज्ञानू लोखंडे (वय 42) यास लाचप्रकरणी बुधवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने चंदगड येेथील राहत्या घरी पकडले.कंत्राटदार शंकर चव्हाण यांनी हेरे येथील गटार बांधकामाचे काम घेतलेले होते. फेब्रुवारी महिन्यात काम पूर्ण झाले होते. मात्र, त्या कामाचा मूल्यांकनाचा दाखला पंचायत समिती चंदगड येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता शेंडे तसेच कनिष्ठ अभियंता चंद्रकांत लोखंडे यांनी दिलेला असून, त्या कामाच्या बिलाचे पैसेही चव्हाण यांना पोेपकर यांच्यामार्फत मिळाले आहेत. त्यानंतर गटार सफाई करण्याच्या कामाचा ठेका एकनाथ नाना सुतार यांना ग्रामपंचायत हेरेकडून मिळाला होता. ते काम सुतार यांनी चव्हाण यांना दिले होते. चव्हाण यांनी ते काम पूर्ण करून दिले होते. त्या\nकामाचे पैसे सुतार यांना हेरे ग्रामपंचायतीकडून मिळणार होते. लोखंडे व शेंडे यांच्याकडून कामाचे मूल्यांकन करून एम. बी. लिहून घेऊन ग्रामपंचायत हेरे येथे देणे आवश्यक होते. सरपंच व ग्रामसेवक यांनी पंचायत समितीला पत्र दिले होते. सुतार यांच्या वतीने चव्हाण यांनी लोखंडे याची भेट घेतली असता, मूल्यांकन करून घेऊन एम.बी. लिहून देण्यासाठी त्याने सहा हजारांची मागणी केली. चव्हाण यांनी लाचलुचपत विभागाला कळविले. लाचेची मागणी करतानाची ध्वनिफीत लाचलुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.\nलाचलुचपत विभागाने लोखंडे याच्या राहत्या घरी छापा टाकला व अटक केली. त्यानंतर जबाब घेताना लोखंडे जोरजोरात रडू लागला. काही क्षणानंतर तो बेशुद्ध पडला. चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तो शुद्धीवर आल्यानंतर रात्री उशिरा तपास पूर्ण करण्यात आला.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/decision-of-six-corporators-of-MNS-on-January-6/", "date_download": "2018-09-26T01:49:34Z", "digest": "sha1:2XONF4AFEONHT5QGKY2B7HI5HGUS2BXB", "length": 6450, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला\nमनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा फुटीर नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश नवीन वर्षात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 6 जानेवारीला या सहा नगरसेवकांच्���ा शिवसेना प्रवेशावर कोकण आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. या सुनावणीत मनसे नगरसेवकांच्या अधिकृत शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. त्यामुळे पालिकेतील शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ 91 होणार आहे.\nमनसेचे गटनेते दिलीप (मामा) लांडे यांच्यासह सहा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पण हा प्रवेश बेकायदेशीर असल्याचे सांगत मनसेने कोकण आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली. विशेष म्हणजे याला भाजपाने पाठिंबा दिल्यामुळे मनसे नगरसेवकांचा शिवसेनेतील अधिकृत प्रवेश लांबला. मनसेच्या नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यासाठी आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी फासे टाकले होते. या फाश्यात मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक अडकले.\nया नगरसेवकांचा स्वतंत्र गट न करता, त्यांना शिवसेना गटातच सामील करून घेण्यात आले. तसे पत्र शिवसेनेच्या वतीने कोकण आयुक्तांना सादर करण्यात आले. पण यावर तब्बल तीन महिने लोटले तरी, निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केलेले ते सहा नगरसेवक आजही तांत्रिकदृष्ट्या मनसेचे आहेत.\nदरम्यानच्या काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या महापालिका गटनेतेपदी संजय तुर्डे यांची नियुक्ती केली. पण शिवसेनेने मनसे गटनेतेपदाचा निर्णय महापालिका सभागृहात रोखून धरला. त्यामुळे गटनेता नेमून त्या सहा नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनसेचा डाव फसला.\nवसई-विरार महापौरपदी रुपेश जाधव निश्चित\nपो. नि. अभय कुरूंदकर निलंबित\n‘ठाकरे’ चित्रपटाचे इंग्रजी पोस्टर मराठीत आणा\nमनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला\nगावठाणावरील अतिक्रमीत घरे नियमित होणार\n'केमिस्‍ट्रीला चेमिस्‍ट्री म्‍हणलो म्‍हणून काय झाले...'\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Appointment-of-the-runner-Kavita-Raut-as-Deputy-District-Collector/", "date_download": "2018-09-26T00:53:39Z", "digest": "sha1:JLH5EJJ227ASZBSF3UCF6OXY2DKXZRHE", "length": 6543, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धावपटू कविता राऊतला द्यावी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्‍ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › धावपटू कविता राऊतला द्यावी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्‍ती\nधावपटू कविता राऊतला द्यावी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्‍ती\nऑलिम्पिक व विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचविणार्‍या धावपटू कविता राऊतला शासनाच्या क्रीडा धोरणानुसार उपजिल्हाधिकारी पदासाठी नियुक्ती देण्यात यावी,अशी मागणी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nराऊत यांनी 2010 मध्ये दिल्ली येेथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक प्राप्त केलेे. त्यानंतर चीनमध्ये आयोजित एशियन गेम्समध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक मिळविले आहे.2016 मध्ये गुवाहाटी येेथे साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक तर सन ब्राझिल येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती व पाच टक्के आरक्षणातून सामावून घेण्यात येतेे. तसेच दि.1 मे 2011 च्या शासन निर्णयानुसार वर्ग 1 साठी असलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये ऑलिम्पियन राऊत यांनी प्रावीण्य संपादित केलेले आहे. सन 2016 मध्ये त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार आदिवासी विकास भवनात वर्ग तीन पदी नियुक्ती देण्याचे शासनाने प्रस्तावित केले होते. पदवी नसल्यामुळे क्रीडा विभागाने त्यांच्या नावाचा वर्ग 1 पदावर विचार केला नाही. परंतु, त्यांनी नुकतेच बी.ए.पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, त्या वर्ग 1 पदासाठी पात्र आहेत. मात्र, त्यांची जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर नेमणूक प्रस्तावित असल्याचे समजते. दुसरीकडे ललिता बाबर यांची उपजिल्हाधिकारी पदावर तर राहुल आवारे, विजय चौधरी या क्रीडापटूंची पोलीस उपअधीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. र��ऊत यांनाही उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात यावी, असे भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/mhascoba-yatra-start-in-pune-saswad/", "date_download": "2018-09-26T01:23:15Z", "digest": "sha1:WI3AMOOV5DO4NB3UYY7KI3W5SXVFYARE", "length": 4227, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्री क्षेत्र वीर म्हस्कोबा यात्रेस सुरूवात(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › श्री क्षेत्र वीर म्हस्कोबा यात्रेस सुरूवात(व्हिडिओ)\nश्री क्षेत्र वीर म्हस्कोबा यात्रेस सुरूवात(व्हिडिओ)\nपुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दहा दिवस चालणाऱ्या श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. मंगळवारी ( दि. ३० ) माघ शु. पौर्णिमेला मध्यरात्री २. ४० वाजता पारंपारिक श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडला.\nढोल-ताशांचा गजर, गुलाल-खोबऱ्याची मुक्त उधळण, मानाच्या पालख्या, छत्र्या, अबदागिरींच्या भाऊगर्दीत, \"नाथ साहेबांच चांगभल\" चा जयघोष, तुतारी आणि शंखनादाच्या निनादात आणि मानाच्या काठ्यांसह नाथभक्तांची उत्साही हजेरी यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे हा विवाह सोहळा विशेष लक्ष्यवेधी ठरला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे लाखो नाथभक्तांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/rape-on-girl-in-pune/", "date_download": "2018-09-26T01:01:26Z", "digest": "sha1:JDJ77MGTPNGFGJOKRIWM3DERUACHENUU", "length": 5816, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरुणीचे अपहरण करून बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › तरुणीचे अपहरण करून बलात्कार\nतरुणीचे अपहरण करून बलात्कार\nपायी जाणार्‍या तरुणीचे अपहरण करून, तोंडाला रुमाल बांधून, बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मार्च ते एप्रिलदरम्यान निगडी, प्राधिकरण येथे घडला आहे.\nपीडित तरुणीची प्रसूती झाली आहे. निगडी पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 22 वर्षांची असून, ती दुपारी प्राधिकरण परिसरातून पायी जात होती. दरम्यान रस्त्याच्या कडेला उभा असणार्‍या एका गाडीमध्ये एक जण होता, तर गाडीबाहेर एक जण उभा होता. त्या दोघांनी तिला बळजबरीने गाडीत घातले व तोंडाला रुमाल बांधून बेशुद्ध केले. तिला अज्ञातस्थळी घेऊन गेले व त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती आकुर्डी येथील रेल्वे पुलाखाली होती. ती कशीबशी तिच्या घरी गेली.\nकाही दिवसांनी तिला त्रास सुरू झाल्यानंतर ती रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती गरोदर असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी तिची प्रसूती झाली असून, तिने घरच्यांच्या मदतीने निगडी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास निगडी पोलिस करत आहेत.\nनिविदेतील ‘रिंग’मधून भाजपचा दरोडा\n‘सनबर्न’ महोत्सवासाठी सरकारच्या पायघड्या का\nप्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग\n‘आरटीई’च्या बॅचचा प्रश्‍न अनुत्तरितच\nवैद्यकीय विभागाने मांडला नागरिकांच्या जिवाशी खेळ\nतरुणीचे अपहरण करून बलात्कार\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Three-people-injured-in-dumpster-accident-in-Vita/", "date_download": "2018-09-26T01:22:03Z", "digest": "sha1:ZX7PMJ3WXCFWZWHPIGC6NAWLJUM6MYSN", "length": 6765, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डंपरने कारला चिरडले; तीन ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › डंपरने कारला चिरडले; तीन ठार\nडंपरने कारला चिरडले; तीन ठार\nभरधाव डंपरने कारला चिरडल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना माहुली (ता. खानापूर) येथील बसथांब्याजवळ सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.\nयाबाबत विटा पोलिसांत नंदकुमार माने यांनी वर्दी दिली आहे. सुरेश किसन देवकाते (वय 45), सुनंदा किसन देवकाते (वय 67), बबलू ऊर्फ यश सुरेश देवकाते (वय 6, सर्व रा. जेजुरी, जि. पुणे, मूळ रा. जत) अशी मृतांची नावे आहेत.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सुरेश देवकाते हे नातेवाईकांच्या लग्नासाठी जयसिंगपूरकडे कारमधून (एम.एच. 20 एच.1132) आई सुनंदा, मुलगा बबलू, पत्नी शोभा आणि बहीण स्नेहलता किसन देवकाते यांच्यासह निघाले होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माहुली येथील बसथांब्यावर समोरून भरधाव वेगाने येणार्‍या डंपरने (एम.एच.10 ए. डब्लू 8195) देवकाते यांच्या चारचाकी गाडीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की देवकाते यांची चारचाकी गाडी 30 फूट फरफटत गेली.\nयात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. चालक सुरेश देवकाते, त्यांचा मुलगा बबलू आणि आई सुनंदा यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या पत्नी शोभा, मुलगी सई आणि बहीण स्नेहलता या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक धनाजीराव पिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांची उत्तरीय तपासणी करुन ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.\nवाळूच्या डंपरचा अपघात झाल्याचे समजताच विटा आणि परिसरातील वाळू तस्करांनी घटनास्थळी गर्दी केली होती. वास्तविक या रस्त्यावरील खड्डे आणि खचलेल्या साईडपट्ट्या यामुळेच अपघाताची घटना झाल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत होती. याबाबत विटा पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला असून चालक फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Stop-selling-bogus-seeds/", "date_download": "2018-09-26T00:42:51Z", "digest": "sha1:HIWX3XDSPXKR62VO7QTBIZ345CKVTKPZ", "length": 6361, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोगस बियाणे विक्रीला आळा घाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Jalna › बोगस बियाणे विक्रीला आळा घाला\nबोगस बियाणे विक्रीला आळा घाला\nशेतकर्‍यांना पेरणीसाठी देण्यात येणार्‍या बि-बियाणांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा. शेतकर्‍यांना दर्जाहीन बियाण्यांची विक्री करणार्‍या दुकानदारांसह उत्पादकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री बबन लोणीकर यांनी दिल्या.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम 2018 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश ट���पे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, राजेश जोशी, संतोष धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nपुढे पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, प्रत्येक पात्र व गरजू शेतकर्‍याला पीककर्ज मिळावे व दलालांचा कुठलाही हस्तक्षेप यामध्ये होऊ नये यासाठी बँकांनी प्रत्येक शाखेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळोवेळी बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बँकांनी उद्दिष्टानुसार शेतकर्‍यांना पीककर्जाचे वाटप करावे. या कामात हयगय अथवा टाळाटाळ करणार्‍या बँकेविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्री लोणीकर यांनी दिला. शेतकर्‍यांना दर्जेदार खते मिळावीत, खत वाटपामध्ये पारदर्शकता यावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्जेदार व रास्त भावामध्ये बी-बियाणे व खते मिळावीत यासाठी तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्रामस्तरावर ई-पॉस मशिनबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/10-lack-fraud-in-ATM-machine/", "date_download": "2018-09-26T01:27:49Z", "digest": "sha1:PXEVX5TCNK7W2HHKA5B5PGCJATIMFQB7", "length": 6146, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एटीएम’मध्ये बिघाड करून 10 लाखाला गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › ‘एटीएम’मध्ये बिघाड करून 10 लाखाला गंडा\n‘एटीएम’मध्ये बिघाड करून 10 लाखाला गंडा\nस्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी येथील ट्रेझरी शाखेतील एटीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड करून, कार्डधारक व्यक्‍तीने एटीएममधून बँकेच्या वेगवेगळ्या नऊ खात्यांवरून 16 वेळा रकमा काढून 5 लाख 10 हजार रुपयाला गंडा घातला. रविवारी हा प्रकार उघडकीला आला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात संबंधित एटीएम कार्डधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदि. 21 जून ते 13 जून 2018 तसेच दि. 6 जुलै 2018 या काळात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेचे मुख्य प्रबंधक जगदीश संतेबछली किचबसाप्पा (रा. श्रीनिवास हाईटस, शाहूपुरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nपोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, एटीएम कार्डधारकाने एसबीआय बँकेच्या एटीएम मशिनला विद्युत पुरवठा करणारा पॉवर स्विचकव्हर करून, मशिनमध्ये वेळोवेळी तांत्रिक बिघाड करून मशिनच्या इंटरनेटच्या माध्यमातून, पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ न देता तातडीने पैसे काढून घेतले. त्यानंतरही पुन्हा बँकेशी संपर्क साधून स्वत:च्या अकाऊंटवरून काढलेले पैसे मिळालेच नाहीत, असा कांगावा करून सदरच्या अकाऊंटवर पुन्हा पैसे जमा करण्यास भाग पाडण्यात आले. एटीएम मशिनच्या संगणकीय कार्यप्रणालीच्या यंत्रणेत स्वत:च्या फायद्याकरिता तांत्रिक अडथळे निर्माण करून बँकेच्या नऊ खात्यांवरून 16 वेळा ठिकठिकाणाहून 5 लाख 10 हजार रुपयांची रक्‍कम काढून संशयिताने फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nसंबंधित एटीएम कार्डधारकाचे नाव रात्री उशिरापर्यंत निष्पन्‍न झाले नव्हते. चौकशीअंती संशयिताला अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी रात्री पत्रकारांना सांगितले.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Lenders-getting-property-in-Kolhapur-Area/", "date_download": "2018-09-26T01:28:22Z", "digest": "sha1:J5SKYQG7BI44EJQLTNLC5QIJYY5BHRBZ", "length": 8104, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हजारो कुटुंबांच्या मालमत्ता गेल्या सावकारांच्या घशात | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › हजारो कुटुंबांच्या मालमत्ता गेल्या सावकारांच्या घशात\nहजारो कुटुंबांच्या मालमत्ता गेल्या सावकारांच्या घशात\nकोल्हापूर शहर आणि परिसरातील हजारो गोरगरीब कुटुंबांच्या करोडो रुपयांच्या मालमत्ता खासगी सावकारांनी घशात घातल्याचे दिसून येत आहे. सावकारांनी बेकायदेशीर मार्गाने या मालमत्ता सरळ सरळ बळकावल्या आहेत. मात्र, सावकारांच्या दहशतीमुळे असे कर्जदार तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. त्यामुळे सावकारांच्या या मोगलाईविरुद्ध व्यापक मोहीम सुरू करण्याची गरज आहे.\nखासगी सावकारी करणार्‍या बहुतेकांचा गोरगरिबांच्या मालमत्तेवर डोळा असलेला दिसतो. सावकारीच्या माध्यमातून संबंधितांची मालमत्ता हडपणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो. खासगी सावकारी करणारे अनेकजण कर्ज देताना संबंधित कर्जदाराकडून कोर्‍या स्टँपपेपरवर सह्या घेतात. जर कर्जदार ठराविक कालावधीत कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर त्याच स्टँप पेपरचा वापर करून कर्जदाराची जी काही मालमत्ता असेल ती सावकाराच्या नावे लिहून घेतली जाते. अनेकवेळा कर्जदाराने ठरलेल्या व्याजदराने आणि ठरलेल्या कालावधीत कर्जाची परतफेड केली तरी व्याजावर व्याज, दंडव्याज आदी कारणे सांगून कर्जाचा आकडा फुगवत ठेवला जातो. एकदा का हा आकडा कर्जदाराच्या परतफेड करण्याच्या आवाक्याबाहेर गेला की सावकारांची पहिली धाड कर्जदारांच्या मालमत्तांवर पडते आणि कर्जदाराला, त्याच्या कुटुंबीयांना दमदाटी करून, दहशत माजवून त्याची मालमत्ता सावकारांच्या नावे लिहून घेतली जाते किंवा अन्य कुणाला तरी विकायला भाग पाडले जाते. सावकारांच्या सांगण्यावरून मातीमोल भावाने गोरगरिबांच्या मालमत्तांचा सौदा करणार्‍या काही टोळ्याही ठिकठिकाणी सक्रिय असल्याच्या दिसून येतात.\nसावकारांच्या नादाला लागून शेतीवाडी, राहते घर-जागा, रिकामे प्लॉट गमावून बसणार्‍यांची संख्या काही हजारात आहे. केवळ सावकारी पाशात अडकल्यामुळे सुखी संसाराची राखरांगोळी करून घेतलेलीही शेकडो कुटुंबे बघायला मिळतात. त्याशिवाय सावकारांच्या दहशतीमुळे आपल्या मालमत्तांवर पाणी सोडून परागंदा झालेलीही अनेक कुटुंबे दिसून येतात. सावकारी पाशात अडकलेल्या काही नोकर-चाकर मंडळींनी तर सावकारांच्या तगाद्यामुळे आणि त्यांच्या दहशतीमुळे नोकरी-धंद्यावर लाथ मारून पलायन केल्याच्याही काही घटना आढळून येतात. जिल्ह्यातील सावकारीचे हे भयावह रूप विचारात घेता जिल्ह्याच्या समाजस्वास्थ्याला लागलेली सावकारी ही एक भयंकर कीड आहे, असे समजण्यास हरकत नाही. त्यामुळे या किडीचा समूळ नाश करण्यासाठी आता एखादी सर्वव्यापी मोहीमच सुरू करण्याची आवश्यकता आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Backward-Festival-from-Chiplun-23/", "date_download": "2018-09-26T00:42:53Z", "digest": "sha1:5LIORCHDFVXPIB6TJC6QLMZT2VH72HC5", "length": 5893, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिपळुणात २३ पासून बॅकवॉटर फेस्टिव्हल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › चिपळुणात २३ पासून बॅकवॉटर फेस्टिव्हल\nचिपळुणात २३ पासून बॅकवॉटर फेस्टिव्हल\nयेथील ग्लोबल चिपळूण टुरिझम सोसायटीतर्फे दि. 23 ते 25 डिसेंबर दरम्यान ‘बॅकवॉटर फेस्टिव्हल’ व ‘क्रोकोडाईल सफारी’चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 23 रोजी पालकमंत्री ना. वायकर यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.\nमुंबई ते गोवा दरम्यान जाणारे पर्यटक निसर्गरम्य चिपळुणात थांबावेत व परिसरातील पर्यटनस्थळे त्यांनी पाहावीत, या हेतूने हा महोत्सव होत आहे, अशी माहिती अध्यक्ष राम रेडीज यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समीर कोवळे, क��षी अधिकारी मनोज गांधी आदी उपस्थित होते. कार्यक्रमास खा. हुसेन दलवाई, आ. सदानंद चव्हाण, आ. भास्कर जाधव, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात रोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत वाशिष्ठी खाडीत नौकानयन व ‘क्रोकोडाईल सफारी’ याबरोबरच कोकणी खाद्य मेवा, कोकणी लोककला, फनी गेम्स, गोविंदगडावर भ्रमंती, मॅरेथॉन, पतंग स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.\nसाडेपाच लाखांच्या ऐवजावर मोलकरणीनेच मारला डल्ला\nपोलिसांच्या ताब्‍यातून चोरटा पसार\nजि.प.चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर\nशाश्‍वत विकासासाठी वैज्ञानिक विचार प्रबळ व्हावेत\nवक्‍तृत्वाबरोबर कर्तृत्वालाही महत्त्व द्या : आ. नितेश राणे\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे सिंधुदुर्गनगरीत धरणे\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ganesh-idols-welcome-in-Kankavli/", "date_download": "2018-09-26T01:06:19Z", "digest": "sha1:3XIHLGP6FGVWSVABCDZYXYL7V7AWVHFQ", "length": 8679, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजपासून बाप्पांचा महाउत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › आजपासून बाप्पांचा महाउत्सव\nभाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे गुरुवारी 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून, यादिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्तींची स्थापना आणि पूजन केले जाणार आहे. या महाउत्सवाची घरोघरी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने मुंबईसह विविध भागातून चाकरमानी मंडळी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळपासूनच गणेश भक्‍तांनी मूर्ती वाजतगाजत आपल्या घरी नेण्यास सुरुवात केली. गुरुवारीही उर्वरित मूर्तींचे ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी आगमन होणार आहे. अवघा सिंधुदुर्ग जिल्हा बाप्पांच्या या महाउत्सवासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारपासून पुढील अकरा ते एकवीस दिवस बाप्पांच्या भक्‍तिरसात सारेच न्हाऊन निघणार आहेत.\nयावर्षी तब्बल दहा दिवस बाप्पांचे आगमन उशिराने झाले आहे. त्यातच पावसाने आता थोडी विश्रांती घेतल्याने चाकरमान्यांसह गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. या महाउत्सवासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच गणेशभक्‍त गेले काही दिवस तयारीसाठी मेहनत घेत होते. आता तो दिवस येऊन ठेपला आहे. त्यातच दरवर्षीपेक्षा अधिक लाखोंच्या संख्येने चाकरमानी मंडळी गावागावांत, घराघरांत दाखल झाली आहेत. बाप्पांच्या या महाउत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.\nया उत्सवासाठी घरांची रंगरंगोटी झाली असून आकर्षक विद्युत रोषणाईने कोकणातील घरे झळाळून गेली आहेत. बाप्पांच्या आरासीतही कोणतीही कमी भक्‍तांनी ठेवलेली नाही. निसर्ग फुलांनी बाप्पांचा मंडप सजला आहे.\nबुधवारी बाप्पांच्या या स्वागताच्या तयारीवर अखेरचा हात\nफिरवण्यात आला. अनेक गणेशभक्‍तांनी बुधवारी सकाळपासूनच डोक्यावरून, डोलीतून आणि वाहनांनी गणेशमूर्ती वाजत गाजत घरी आणल्या. गुरूवारी सकाळीही बाप्पांना घरी आणण्याची लगबग असणार आहे. साधारणपणे दु. 12 ते 12.30 वाजेपर्यंत गणेशमूर्ती घरोघरी आणून विधीवत प्रतिष्ठापना आणि त्यांचे पूजन केले जाणार आहे. गुरूवारी पहाटे ब्राम्हमुहूर्तापासून ते दुपारी 1.30 वा. पर्यंत श्री गणेशमूर्तींची स्थापना करून पूजन करता येणार आहे असे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर सुरू होणार आहे तो बाप्पांच्या आरती आणि गोडधोड नैवेद्याचा प्रसाद. सायंकाळपासून पुन्हा आरती आणि रात्रौ भजने असा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी इंधन दरवाढीचा फटका बाप्पांच्या या उत्सवाला बसला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह भाज्या व इतर साहित्य महागले आहे. केरळमधील पूरस्थितीचा फटका नारळाला बसला, त्यामुळे नारळ काहीसे महागले आहेत. तरीही बाप्पांच्या या उत्सवात कोणतीही कमी न ठेवता गणेशभक्त या आनंदात मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत.\nबुधवारी भाद्रपद शुध्द तृ��ीयेला हरितालिका पूजन झाले. त्यानिमित्ताने सुहासिनींनी भगवान शंकर आणि पार्वतीमातेचे पूजन केले. गुरूवारपासून सुरू होणार्‍या बाप्पांच्या महाउत्सवासाठी आता सारेच सज्ज झाले आहेत.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-district-bank-staffers-Inquiry-issue/", "date_download": "2018-09-26T01:16:26Z", "digest": "sha1:M3PGFGDT6AXP55IGBM65CB4DXNXFY66X", "length": 5442, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची लाचलुचपतमार्फत चौकशी करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची लाचलुचपतमार्फत चौकशी करा\nजिल्हा बँकेच्या नोकरभरतीची लाचलुचपतमार्फत चौकशी करा\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या नोकरभरतीत मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मीदर्शन’ झाले असल्याचा आरोप करीत जनता दलाचे सचिव डॉ. गिरीश मोहिते यांनी या भरतीची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्र दिले आहे. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ डिसेंबरच्या अखेरीस बरखास्त करण्यात आले असून, ज्या आधारे सहकार आयुक्तांनी निर्णय घेतला, त्यात नोकरभरतीचाही मुद्दा समाविष्ट आहे. एकूण 416 शिपाई आणि लिपिकांची भरती करण्यात आली आहे. त्यात एका आमदाराच्या शिफारशीने भरण्यात आलेले 16 कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. 400 कर्मचारी अजूनही सेवेत आहेत.\nही भरती करताना कोणत्याही प्रकारचे निकष पाळण्यात आले नाहीच शिवाय मागासवर्गीयांचा अनुशेषही डावलण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाल्यानेच अशा पद्धतीने भरती करण्यात आल्याचा आरोप डॉ. मोहिते यांनी केला आहे. ‘कलम 88’ नुसार झालेल्या चौकशीअ��ती दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात प्रत्येक संचालकावर 42 लाख रुपयांची वसुलीही निश्‍चित करण्यात आल्याचे मोहिते यांनी म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र देण्यात आले आहे. तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Helping-Hands-for-Blood-is-working-to-provide-blood-donation-in-pune/", "date_download": "2018-09-26T01:08:19Z", "digest": "sha1:LZTASGMVW4K3SBVCXFH4FBZXYV5Q73WK", "length": 7083, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रक्तापलीकडे नाते जपणारा ‘हेल्पिंग हॅन्डस् फॉर ब्लड ग्रुप’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › रक्तापलीकडे नाते जपणारा ‘हेल्पिंग हॅन्डस् फॉर ब्लड ग्रुप’\nरक्तापलीकडे नाते जपणारा ‘हेल्पिंग हॅन्डस् फॉर ब्लड ग्रुप’\nपुणे : समीर सय्यद\nसध्या सोशल मीडिया अन् विशेषतः व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात ‘अर्जंट’ मदतीचे अन् मनाला भिडणारे अनेक मेसेज पाहतो... त्यातील बहुतांश मॅसेज हे खोटेच असतात. त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो.अनेक मॅसेज हे खोडसाळपणाने टाकलेले असतात. पण, असाही एक ग्रुप आहे, अन् तोही फेसबुकवर, जो याच मेसेजवरून पाहिजे तेथे आणि पाहिजे त्या रक्तगटाचा रक्तदाता पुरवतो. ‘हेल्पिंग हॅन्डस् फॉर ब्लड’ असे या अनोख्या ग्रुपचे नाव आहे... हा ग्रुप गेल्या 6 वर्षांपासून रक्तदाते उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक तर होत आहेच, पण त्यांना जीवनदाते म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.\nनवी मुंबईच्या राहुल साळवे यांचा 2012 मध्ये मोठा अपघात झाला होता. त्यातून सुखरूप घरी परतलेल्या राहुल यांना उपचारादरम्यान एक, दोन, नव्हे तर तब्बल 100 बाटल्या रक्त देण्यात आले होते. रक्तदान करून आपल्याला जीवनदान दोणारे कोण आहेत, याचा शोध त्यांनी घेतला तेंव्हा 100 पैकी 75 रक्तदाते हे अनोळखी होते. या प्रकाराने भारावून गेलेल्या राहूलने ‘हेल्पिंग हॅन्ड्स फॉर ब्लड’ या चळवळीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीगणेशा केला. सहा वर्षानंतर चळवळीला व्यापक रुप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशसह सहा राज्यांमध्ये रक्तदानाविषयी काम करणारे कार्यकर्ते जोडले गेले आहेत. या ग्रूपचे 325 अधिकृत सभासदही आहेत. आतापर्यंत या ग्रुपमार्फत सुमारे दीड हजार रुग्णांना रक्तदाते उपलब्ध करून दिले आहेत.\nत्या महिलेची भेट व्हायला हवी होती\nपुण्यातील एका महिलेला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना 30 बाटल्या रक्ताची गरज होती. रक्तदाते मिळवायचे कसे हा प्रश्‍न नातेवाईकांसमोर होता. ही माहिती मिळताच आम्ही रक्तदाते उपलब्ध करून दिले. उपचारानंतर ती महिला बरी होऊन रुग्णालयातून घरी परतली. त्या महिलेने आम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु भेट झाली नाही. त्यातच त्या महिलेला मृत्यूने कवटाळले. ही सल आयुष्यभर राहील. - सत्तार शेख, प्रयोगवन परिवार.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/number-of-patients-coming-to-the-government-hospital-is-low/", "date_download": "2018-09-26T01:47:44Z", "digest": "sha1:56COOQYCYHJ6TTFKFECPGEO6TRM3VT6L", "length": 5687, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रुग्णांची सरकारी दवाखान्याकडे पाठच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › रुग्णांची सरकारी दवाखान्याकडे पाठच\nरुग्णांची सरकारी दवाखान्याकडे पाठच\nइस्लामपूर : मारूती पाटील\nअनेक अत्याधुनिक सुविधा, मोफत औषध पुरवठा करून देखील वाळवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येणार्‍या रुग्णांची संख्या खासगी रुग्णालयांच्या प्रमाणात फारच कमी आहे. त्यातच वैद्यकीय अधिकार्‍यांसह आरोग्य विभागातील 66 पदे रिक्‍त आहेत.\nवाळवा तालुक्यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्रे तर 51 उपकेंद्रे व 5 आयुर्वेदिक दवाखाने आहेत. यामध्ये 22 वैद्यकीय अधिकारी, 14 आरोग्य सहाय्यक, 11 आरोग्य सहाय्यिका, 52 आरोग्य सेवक, 65 आरोग्य सेविका, 12 औषध निर्माता, 11 वाहनचालक, 11 कनिष्ठ सहाय्यक, 60 परिचर, 5 आयुर्वेदिक वैद्य असा सुमारे 264 जणांचा स्टाफ मंजूर आहे. यामध्ये तालुक्यात वैद्यकीय अधिकारी-2, आरोग्य सहाय्यिका-4, आरोग्य सहाय्यक-21, आरोग्य सेविका-2, वाहन चालक-8, परिचर-27, आर्युवेदिक वैद्य-2 अशी 66 पदे रिक्‍त आहेत.\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्वतःच्या इमारती आहेत. तर 51 पैकी 2 ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने उपकेंद्रास इमारती नाहीत. याशिवाय इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालय व आष्टा येथील आरोग्य केंद्रातही चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.\nशासनाच्या विविध योजनांतून वर्षाला लाखो रुपयांचा निधी आरोग्य विभागाला मिळत आहे. गतवर्षी तालुक्यात विविध शासकीय योजनांसाठी 42 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. परंतु या निधीचा कागदोपत्री मेळ घातला जात आहे. खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत.\nएकीकडे खासगी रुग्णालयात रुग्णांना लुबाडले जात असताना दुसरीकडे शासकीय रुग्णालयातून अत्याधुनिक सुविधा, मोफत उपचार व औषध पुरवठा होत असतानाही तसेच अनेक वैद्यकीय अधिकारी प्रामाणिकपणे काम करून रुग्णांना चांगल्या सुविधा देत आहेत. तरीही रुग्ण तिकडे पाठ फिरवत आहेत.\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nपरजिल्ह्यातील महाडिक करोडपती कसे झाले : आ. सतेज पाटील\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-26T00:51:59Z", "digest": "sha1:M62IZT4KGTZYVA26HN3FNVOJIBPHUBCQ", "length": 13116, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#आठवण: अटलजींचे जीवनसूत्र (भाग-१) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#आठवण: अटलजींचे जीवनसूत्र (भाग-१)\nअटलजी असो वा मी, आम्ही सर्वसामान्य माणसाचे आयुष्यही जगलो आहोत. आपण सर्वच कधी ना कधी या परिस्थितीमधून जात असतो, गेलेलो असतो. कधी कधी आम्हाला दिवस-दिवस अन्न मिळत नसे. पण तरीही राजकारणात दिसणारी द्वेषाची आणि कटुतेची भावना मनामध्ये रुजली नाही. कुणाकडेच काहीही नव्हते.. ना माझ्याकडे, ना त्यांच्याकडे अटलजींना संघर्षाविनाच सर्व काही मिळाले, अशी टीका काही जण करतात; पण अटलजी गावोगाव पायी फिरले आहेत, हे त्यांना माहीत नाही. आजही जेव्हा मी काही दूरवरच्या गावांमध्ये जातो, तेव्हा तेथील कुणी ना कुणी वयोवृद्ध अटलजींची आठवण हमखास काढतोच. आज त्या प्रत्येकाला अटलजींच्या जाण्याने वेदना झाली असेल.\n“छोटे मन से कोई बडा नहीं होता,\nटूटे तन से कोई खडा नहीं होता..\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या या काव्यपंक्‍ती.\nराजकारण असो वा सार्वजनिक जीवन, संकुचित विचार असणारे कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत हेच अटलबिहारी यांच्या जीवनाचे विचारसूत्र आहे. सर्वांना साथीला घेत पुढे जाणे ही क्षमता अटलजींमध्ये प्रथमपासूनच होती. अटलजींच्या व्यक्‍तिमत्त्वाचे हे वैशिष्ट्य सुरुवातीपासूनच होते. मुळात अटलजींकडे स्वत:चे असे काही विचार आणि कर्तृत्व होते. तुमच्या स्वत:मध्येच काही नसेल, तर बाकीचे काहीही करू शकत नाहीत. पण तुमच्या स्वत:मध्ये ताकद आणि आत्मविश्‍वास, कर्तृत्व असेल, तर सहवासात आलेल्या इतरांचे योगदानही आपल्या विकासासाठी महत्त्वाचे ठरू शकते.\nडॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, नारायण देशमुख, भाऊराव देवरस यांनी अटलजींना घडविले, असे म्हणता येऊ शकेल. दीनदयाळजींचे वैचारिक संस्कार, माणूस घडविण्याची भाऊराव देवरसांची क्षमता आणि नानाजी देशमुखांचे बहुआयामी व्यक्तिमत्व यांना डॉ. मुखर्जी यांच्यासारख्या नेतृत्वाची जोड लाभली आणि त्यातून अटलजींचे व्यक्‍तिमत्त्व घडले.\nबेरजेचे राजकारण करण्याची सुरुवात देशामध्ये सर्वांत आधी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली होती. डॉ. मुखर्जी जेव्हा विरोधी पक्षनेते झाले, तेव्हा त्यांच्या पक्षाचे सदस्य कमी होते. त्यावेळी विरोधामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांची एकजूट करून डॉ. मुखर्जी यांनी पंडित नेहरू यांना वैचारिक पातळीवरही आणि त्यांच्या धोरणांच्या पातळीवरही कडवे आव्हान उभे केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनीही कालांतराने बेरजेचे राजकारण यशस्वी करून दाखवले.\nमंदिरामध्ये स्तंभ असतात. त्याच्यावर छत येते. मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्यावर कळस बांधला जातो. आता या सर्वांमध्ये सर्वाधिक महत्त्व कशाचे ज्या जमिनीवर हा दगड आहे, त्याचे ज्या जमिनीवर हा दगड आहे, त्याचे ज्या स्तंभांवर मंदिर पेलले आहे, त्याचे ज्या स्तंभांवर मंदिर पेलले आहे, त्याचे सर्वांना छायेत घेणाऱ्या त्या छताचे की बाह्य रूपाने मंदिराचे सौंदर्य वाढविणाऱ्या त्या कळसाचे सर्वांना छायेत घेणाऱ्या त्या छताचे की बाह्य रूपाने मंदिराचे सौंदर्य वाढविणाऱ्या त्या कळसाचे अटलजी ज्या वैचारिक संघटनेच्या मुशीत तयार झाले, तशीच वैचारिक बैठक भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांनाही आहे. अटलजींबरोबर असणारे नेते कुठल्याही बाबतीत कमी नव्हते. या देशात एक राष्ट्रवादाची इमारत उभी राहिली आणि त्याचा कळस अटलजी झाले.\nआता ही इमारत उभी करण्यात सर्वांचाच मोलाचा वाटा आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिभा, गोळवलकर गुरुजी, देवरस आणि दीनदयाळ उपाध्याय यांची विचारसरणी या सर्वांचा मिळून एक समूह झाला. हा समूह होता वैचारिक बैठक, नैतिक साहस, संघटनाचे कौशल्य आणि नि:स्वार्थीपणे देशासाठी जीवन समर्पण करणाऱ्या वृत्तीच्या लोकांचा या सर्वांनी आपापल्या जागी काही कर्तृत्व सिद्ध करून दाखविले. डॉ. मुखर्जी यांच्या निधनानंतर देशाचा आवाज बनण्याची गरज या सर्वांनी मिळून भागवली. डॉ. मुखर्जींनंतर नेतृत्वाचा अभाव असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावेळी अटलजींना नेता म्हणून मान्यता मिळू लागली होती. एक कवी, एक पत्रकार, एक विचारवंत, वाणीवरील प्रभुत्व यामुळे अटलजींच्या नेतृत्वगुणांचे प्रोजेक़्शन झाले.\n#आठवण: अटलजींचे जीवनसूत्र (भाग-२)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#यादों की बारात: जगण्याचं बळ देणारा “डोर’\nNext article#चिंतन : संस्कारक्षम साहित्य आणि मुले\nमेन स्टोरी: हवी कालमर्यादा चौकट (भाग २)\nमेन स्टोरी: हवी कालमर्यादा चौकट (भाग १)\n#यादों की बारात: अनवट वाटेवरचा मि. अँड मिसेस अय्यर\n#पोलिटिकल: हातमिळवणी कुणाच्या लाभाची\n#पोलिटिकल: हातमिळवणी कुणाच्या लाभाची\n#पोलिटिकल: हातमिळवणी कुणाच्या लाभाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.wordpress.com/tag/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-26T01:56:28Z", "digest": "sha1:GJHKJK3A4A7LKREMCAWL7LBHOBZOXNVN", "length": 10878, "nlines": 95, "source_domain": "mazespandan.wordpress.com", "title": "ग्रामीण जीवन | स्पंदन", "raw_content": "\n~ मराठी मन, मराठी स्पंदन..\nTag Archives: ग्रामीण जीवन\nआयुष्यावरची चालती बोलती पुस्तके..\nPosted by माझे स्पंदन in कुठेतरी वाचलेले.., जरा हटके, प्रेरणादायी, Life, Whatsapp\nओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.\nआयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे. गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी. पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणारया अशाच. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा हीच काय ती संपत्ती. हातात काठी अन ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न \nरानातल्या बैलाच्या खांद्याला झालेले दुखणे असो वा पांडुरंगाने ताणून धरलेला पाऊस ह्यांची सोसायची तयारी…. आताच्या पिढीतल्या शेतकरयासारखे आत्महत्या करणारे हे नव्हेत. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही दारे धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत.\nदेवळात पांडुरंगासमोर तन्मयतेने वीणा धरून उभे राहतील अन घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या- लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण. कोरभर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. मग पारावरच्या गप्पा.\nएखादा बोलत असतो बाकीचे ऐकणार. गप्पांचे विषय अगदी साधे. माती अन नाती. ओलेते डोळे हळूच धोतराच्या सोग्याने कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने पुसतील. डोळ्यात पाणी का आले क���ी वाच्यता करणार नाहीत.\nमोबाईल, कॉम्प्यूटर, सोशल मिडीया, सिनियर सेकंड होम, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक, रेफ्रेशमेंट योगा, ध्यानधारणा असल्या कोणत्याही सोंगाची त्याना गरज नाही. स्वतःचे आयुष्य हेच तत्वज्ञान असल्याने कोणत्या साधू महाराज वा रिलीजीयस गुरूची तिळमात्र निकड नाही. दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर ते अलगद तरंगत असतात. दुःखाच्या भवसागरात त्यांचे डोळे ओले होतील पण ते स्वतः ओले होत नाहीत की बुडूनही जात नाहीत.\nम्हणूनच ही माणसं आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके असतात. गावतल्या कुशीत आनंदाने जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडतात. ना बीपी ना डायबेटीस न कोलेस्टेरॉल. नैसर्गिक जीवन अन नैसर्गिक मृत्यू. सुख दुखाच्या साध्या व्याख्या. जुजबी अपेक्षा अन माफक आवडी निवडी. कष्टालां नकार नाही अन सत्याला फाटा नाही. मायबाप हे कुलदैवत अन पांडुरंग हा देव. जत्रा हा उत्सव अन वारी हे उधाण आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत अन दुख झाले म्हणून गुडघ्यात मुंडके खुपसून बसणार नाहीत. नांगर अन टाळ मृदंग हेच काय ते ध्येय\nखूप हेवा वाटतो अशा लोकांचा. अशी माणसे पाहिली की डोळे नकळत भरून येतात अन काळजात कोलाहल होतो..\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक: समीर गायकवाड)\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वपु विचार\nतू बुद्धी दे, तू तेज दे | \"डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो\"\nWhatsApp च्या पोतडीतून... भाग १\nमाझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App\nGoogle Groups Life MG Technology Whatsapp आध्यात्मिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी वपु विचार विनोदी\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/04/", "date_download": "2018-09-26T01:35:54Z", "digest": "sha1:C5WBKY36SXXEBSA5WP6DIIGH3LJXV2BI", "length": 3567, "nlines": 87, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): April 2009", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nनिसर्ग मित्र - एक दिवसाची सहल, निसर्ग पर्यटन, उत्तम जेवण-खाणं आणि निसर्गाबद्दलचं कुतूहल क्षमवणारं ज्ञान हे सगळं एकत्र अनुभवायचं असे��� तर ‘निसर्ग मित्र’, व्दारा राजेंद्र भट...\nन्यायालयांतील भरतीपरीक्षेसाठी प्रमाणेतर टंकाचा वापर : प्रकट निवेदन - प्रति, प्रबंधक, मा. उच्च न्यायालय, मुंबई जिल्हा आणि सत्र न्यायालयांतील काही पदांसाठी भरती करण्यासाठी आपल्याद्वारे टंकलेखनाच्या परीक्षा जुलै २०१८ आणि ऑग...\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x11628", "date_download": "2018-09-26T01:33:47Z", "digest": "sha1:K56L5SOAYICRIJSAHFUVGYQKMBETQZ2M", "length": 8806, "nlines": 232, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Wallpaper vintage GO Launcher Theme", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली द्राक्षांचा हंगाम\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Wallpaper vintage GO Launcher Theme थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w505232", "date_download": "2018-09-26T01:05:14Z", "digest": "sha1:ICYS57JXNF54NNGQPNLD4OQWAH2MB7E7", "length": 10748, "nlines": 260, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "मेरी ख्रिसमस वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nबाटू गुहा सुंदर दृश्य\nकृष्णा एक हिंदू देव\nअंगकोर वाट सुंदर दृश्य\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर मेरी ख्रिसमस वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेप���, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267162809.73/wet/CC-MAIN-20180926002255-20180926022655-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://capitalboosters.com/payment/?lang=mr", "date_download": "2018-09-26T03:23:11Z", "digest": "sha1:W7FWZFWJMC5NERRSSPEK2UA5CMORBWUD", "length": 4638, "nlines": 84, "source_domain": "capitalboosters.com", "title": "Pay to Capital Boosters | Online payment for Stock tips", "raw_content": "आम्हाला कॉल करा +91-731-4020912\nराजधानी कारणे विश्लेषकांचा पंतप्रधान प्लॅटफॉर्मवर एक म्हणून स्वत: स्थापन आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज खास तांत्रिक विश्लेषक. आम्ही आपल्या गुंतवणूक रक्कम वाढवण्यासाठी आपण फक्त शिफारसी प्रदान आहेत, कारण आम्ही विश्वास विश्वास आणि फायद्यासाठी आपले पैसे गुंतवणूक करणार.\nविजय नगर स्क्वेअर जवळ,\nFacebook वर आम्हाला शेअर करा\n© 2014 राजधानी कारणे\nसाठी येथे क्लिक करा कमोडिटी टिपा. दिले ग्राहकास - Please don't trade on any verbally calls, त्या कॉल संदेश दिले आहे तो व्यापार नाही. तक्रार आपण श्रीमती नेहा संपर्क साधू शकता 8236821975 किंवा आम्हाला मेल complaint@capitalboosters.com.\nवृत्तपत्र टेम्पलेट - थीम बक्षिसे\nआपला ई - मेल (आवश्यक)\nसेवा आपण इच्छित निवडा\nस्टॉक रोख शेअर + निफ्टी भविष्यात शेअर + निफ्टी पर्याय\nआपले पॅन कोणत्याही. :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k3s025.htm", "date_download": "2018-09-26T02:40:48Z", "digest": "sha1:4IXSNDFBQXMLKQHYTUK4XNO5HPXLSNT5", "length": 62808, "nlines": 1479, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अरण्यकाण्ड - ॥ पञ्चविंशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग १�� ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ पञ्चविंशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nराक्षसानामाक्रमणं श्रीरामेण तेषां संहारश्च -\nराक्षसांचे श्रीरामांवर आक्रमण आणि श्रीरामचंद्रांच्या द्वारा राक्षसांचा संहार -\nअवष्टब्धधनुं रामं क्रुद्धं च रिपुघातिनम् \nददर्शाश्रममागम्य खरः सह पुरःसरैः ॥ १ ॥\nतं दृष्ट्वा सगुणं चापमुद्यम्य खरनिःस्वनम् \nरामस्याभिमुखं सूतं चोद्यतामित्यचोदयत् ॥ २ ॥\nखराने आपल्या अग्रगामी सैनिकांसह आश्रमाजवळ पोहोंचून क्रोधाविष्ट झालेल्या शत्रुघाती श्रीरामास पाहिले, जे हातात धनुष्य घेऊन उभे होते. त्यांना पहातांच आपल्या तीव्र टणकार करणार्‍या प्रत्यंचेसहित धनुष्याला उचलून त्यांने सूताला आज्ञा दिली- ’माझा रथ रामाच्या समोर घेऊन चल.’ ॥१-२॥\nस खरस्याज्ञया सूतस्तुरगान् समचोदयत् \nयत्र रामो महाबाहुरेको धून्वन् धनुः स्थितः ॥ ३ ॥\nखराची आज्ञा होताच सारथ्याने जिकडे श्रीराम एकटेच उभे राहून आपल्या धनुष्याचा टणकार करीत होते तिकडेच घोड्यांना नेले. ॥३॥\nतं तु निष्पतितं दृष्ट्वा सर्वतो रजनीचराः \nनर्दमाना महानादं सचिवाः पर्यवारयन् ॥ ४ ॥\nखराला श्रीरामांच्या समीप पोहोचलेला पाहून श्येनगामी आदि त्याचे निशाचर मंत्रीही मोठ्या जोराने सिंहनाद करून त्याला चहूबाजूनी घेरून उभे राहिले. ॥४॥\nस तेषां यातुधानानां मध्ये रथगतः खरः \nबभूव मध्ये ताराणां लोहिताङ्ग इवोदितः ॥ ५ ॥\nत्या राक्षसांच्या मध्ये रथावर बसलेला खर तार्‍यांच्या मध्यभागी उगवलेल्या मंगळाप्रमाणे शोभत होता. ॥५॥\nअर्दयित्वा महानादं ननाद समरे खरः ॥ ६ ॥\nत्या समयी खराने समराङ्‌गणात हजारो बाणांनी अप्रतिम बलशाली श्रीर��मांना पीडित करून मोठ्या जोराने गर्जना केली. ॥६॥\nततस्तं भीमधन्वानं क्रुद्धा सर्वे निशाचराः \nरामं नानाविधैः शस्त्रैरभ्यवर्षन्त दुर्जयम् ॥ ७ ॥\nत्यानंतर क्रोधाने भरलेले समस्त निशाचर भयंकर धनुष्य धारण करणार्‍या दुर्जय वीर श्रीरामांच्या वर नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांची वृष्टी करू लागले. ॥७॥\nमुद्‌गरैरायसैः शूलैः प्रासैः खड्गैः परश्वधैः \nराक्षासाः समरे शूरं निजघ्नू रोषतत्पराः ॥ ८ ॥\nत्या समरङ्‌गणात रूष्ट झालेल्या राक्षसांनी शूरवीर श्रीरामांच्या वर लोखंडाची मुद्‍गरे, शूल, प्रास, खङ्‌ग आणि कुर्‍हाडी द्वारा प्रहार केले. ॥८॥\nते बलाहकसंकाशा महाकाया महाबलाः \nअभ्यधावन्त काकुत्स्थं रथैर्वाजिभिरेव च ॥ ९ ॥\nगजैः पर्वतकूटाभै रामं युद्धे जिघांसवः \nते मेघांच्या समान काळे, विशालकाय आणि महाबली निशाचर रथ, घोडे आणि पर्वतशिखरा प्रमाणे गजराजांच्या द्वारा काकुत्स्थ श्रीरामांवर चारी बाजूने तुटून पडले. ते युद्धात त्यांना ठार मारू इच्छित होते. ॥९ १/२॥\nते रामे शरवर्षाणि व्यसृजन् रक्षसां गणाः ॥ १० ॥\nज्याप्रमाणे मोठ मोठे मेघ गिरिराजावर जलधारा वर्षत राहातात त्याच प्रकारे ते राक्षसगण श्रीरामांवर बाणांची वृष्टी करीत राहिले होते. ॥१० १/२॥\nसर्वैः परिवृतो रामो राक्षसैः क्रूरदर्शनैः ॥ ११ ॥\nतिथिष्विव महादेवो वृतः पारिषदां गणैः \nक्रूरतापूर्ण दृष्टीने पहाणार्‍या त्या सर्व राक्षसांनी श्रीरामांना ज्याप्रमाणे प्रदोष संज्ञक तिथिमध्ये भगवान शिवाचे पार्षदगण शिवांना जसे घेरून टाकतात तसे घेरुन टाकले होते. ॥११ १/२॥\nतानि मुक्तानि शस्त्राणि यातुधानैः स राघवः ॥ १२ ॥\nजसा समुद्र नद्यांच्या प्रवाहाला आत्मसात करून टाकतो त्याप्रमाणे राघवांनी त्या राक्षसांनी सोडलेल्या अस्त्र-शस्त्रांना आपल्या बाणांच्या द्वारा ग्रासून टाकले होते. ॥१२ १/२॥\nस तैः प्रहरणैर्घोरैर्भिन्नगात्रो न विव्यथे ॥ १३ ॥\nज्याप्रमाणे बहुसंख्य दीप्तीमान वज्रांचे आघात सोसूनही महान पर्वत अढल (अचल) उभा असतो त्याप्रमाणे त्या राक्षसांच्या घोर अस्त्र-शस्त्रांनी जरी श्रीरामांचे शरीर क्षत-विक्षत होऊन गेले होते तरीही ते व्यथित अथवा विचलित झाले नाहीत. ॥१३ १/२॥\nस विद्धः क्षतजादिग्धः सर्वगात्रेषु राघवः ॥ १४ ॥\nबभूव रामः सन्ध्याभ्रैर्दिवाकर इवावृतः \nराघवांच्या सार्‍या अंगावर ��स्त्र-शस्त्रांच्या आघातानी जखमा झाल्या होत्या. ते रक्ताने माखले गेले होते म्हणून त्या समयी संध्याकाळच्या वेळी ढगांनी घेरलेल्या सूर्यदेवा प्रमाणे शोभून दिसत होते. ॥१४ १/२॥\nविषेदुर्देगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ॥ १५ ॥\nएकं सहस्रैर्बहुभिस्तदा दृष्ट्वा समावृतम् \nश्रीराम एकटे होते. त्या समयी त्यांना अनेक सहस्त्र शत्रुनी घेरलेले पाहून देवता , सिद्ध, गंधर्व आणि महर्षि विषादात बुडून गेले. ॥१५ १/२॥\nततो रामस्तु संक्रुद्धो मण्डलीकृतकार्मुकः ॥ १६ ॥\nससर्ज विशिखान् बाणाञ्छतशोऽथ सहस्रशः \nदुरावारान् दुर्विषहान् कालपाशोपमान् रणे ॥ १७ ॥\nतत्पश्चात श्रीरामचंद्रांनी अत्यंत कुपित होऊन आपले धनुष्य इतके खेचले की ते गोलाकार दिसू लागले. नंतर तर ते त्या धनुष्याने रणभूमिमध्ये शेकडो हजारो असे तीक्ष्ण बाण सोडू लागले, की ज्यांना रोखणे कठीन होते, जे दुःसह होण्या बरोबरच कालपाशा प्रमाणे भयंकर होते. ॥१६-१७॥\nमुमोच लीलया कङ्कपत्रान् काञ्चनभूषणान् \nते शराः शत्रुसैन्येषु मुक्ता रामेण लीलया ॥ १८ ॥\nआददू रक्षसां प्राणान् पाशाः कालकृता इव \nत्यांनी सहज लीलेने घारीच्या पिसांनी युक्त असंख्य सुवर्णभूषित बाण सोडले. शत्रूच्या सैनिकांवर श्रीरामांनी लीलापूर्वक सोडलेले ते बाण कालपाशा प्रमाणे राक्षसांचे प्राण घेऊ लागले. ॥१८ १/२॥\nभित्त्वा राक्षसदेहांस्तांस्ते शरा रुधिराप्लुताः ॥ १९ ॥\nराक्षसांच्या शरीरांना भेदून रक्ताने भरलेले ते बाण जेव्हा आकाशात पोहोंचत, तेव्हा प्रज्वलित अग्निच्या समान तेजाने प्रकाशित होऊ लागत. ॥१९ १/२॥\nअसङ्ख्येयास्तु रामस्य सायकाश्चापमण्डलात् ॥ २० ॥\nश्रीरामांच्या मण्डलाकार धनुष्यातून अत्यंत भयंकर आणि राक्षसांचे प्राण घेणारे असंख्य बाण सुटू लागले. ॥२० १/२॥\nतैर्धनूंषि ध्वजाग्राणि चर्माणि कवचानि च ॥ २१ ॥\nचिच्छेद रामः समरे शतशोऽथ सहस्रशः ॥ २२ ॥\nत्या बाणांच्या द्वारा श्रीरामांनी समरंङ्‌गणात शत्रुंची शेकडो, हजारो धनुष्ये, ध्वजांचे अग्रभाग, ढाली, कवचे, आभूषणांसहित भुजा तसेच हत्तीच्या सोंडेप्रमाणे जांघा कापून (छाटून) टाकल्या. ॥२१-२२॥\nहयान् काञ्चनसंनाहान् रथयुक्तान् ससारथीन् \nगजांश्च सगजारोहान् सहयान् सादिनस्तदा ॥ २३ ॥\nपदातीन् समरे हत्वा ह्यनयद् यमसादनम् ॥ २४ ॥\nप्रत्यंचेतून सुटलेल्या श्रीरामांच्या बाणांनी त्या समयी सोन्याच्या साजाने आणि कवचाने सजलेले आणि रथाला जुंपलेले घोडे, सारथी, हत्ती, हत्तीवरील स्वार, घोडे आणि घोडेस्वार यांनाही छिन्न-भिन्न करून टाकले. या प्रकारे श्रीरामांनी समरभूमीमध्ये पायदळातील सैनिकांनाही मारुन यमलोकात पोहोंचविले. ॥२३-२४॥\nभीममार्तस्वरं चक्रुश्छिद्यमाना निशाचराः ॥ २५ ॥\nत्या समयी त्यांच्या नालीक, नाराच आणि तीक्ष्ण अग्रभाग असणारे विकर्णी नामक बाणांच्या द्वारा छिन्न-भिन्न होऊन निशाचर भयंकर आर्तनाद करू लागले. ॥२५॥\nन रामेण सुखं लेभे शुष्कं वनमिवाग्निना ॥ २६ ॥\nश्रीरामांनी सोडलेल्या नाना प्रकारच्या मर्मभेदी बाणांच्या द्वारा पीडित झालेली ती राक्षससेना आगीने जळणार्‍या वाळून गेलेल्या वनाप्रमाणे सुखशांति प्राप्त करित नव्हती. ॥२६॥\nकेचिद् भीद्‌भीमबलाः शूराः प्रासाञ्शूलान् परश्वधान् \nचिक्षिपुः परमक्रुद्धा रामाय रजनीचराः ॥ २७ ॥\nकाही भयंकर बलशाली शूरवीर निशाचर अत्यंत कुपित होऊन श्रीरामांच्या वर प्रास, शूल आणि कुर्‍हाडीचे (परशुचे) प्रहार करू लागले. ॥२७॥\nतेषां बाणैर्महाबाहुः शस्त्राण्यावार्य वीर्यवान् \nजहार समरे प्राणांश्चिच्छेद च शिरोधरान् ॥ २८ ॥\n’परंतु पराक्रमी महाबाहु श्रीरामांनी रणभूमीमध्ये आपल्या बाणांच्या द्वारा त्यांच्या त्या अस्त्र-शस्त्रांना रोखून त्यांचे गळे कापून टाकले आणि प्राण हरण केले. ॥२८॥\nसुपर्णवातविक्षिप्ता जगत्यां पादपा यथा ॥ २९ ॥\nअवशिष्टाश्च ये तत्र विषण्णास्ते निशाचराः \nखरमेवाभ्यधावन्त शरणार्थं शराहताः ॥ ३० ॥\nमस्तके, ढाली आणि धनुष्ये छाटली गेल्यावर ते निशाचर गरूडाच्या पंखांच्या वार्‍यामुळे तुटून पडाणार्‍या नंदनवनातील वृक्षांप्रमाणे धराशायी झाले. जे वाचले होते ते राक्षसही श्रीरामांच्या बाणांनी आहत होऊन विषादात बुडून गेले आणि आपले रक्षण व्हावे म्हणून धावत खराजवळ गेले. ॥२९-३०॥\nतान् सर्वान् धनुरादाय समाश्वास्य च दूषणः \nअभ्यधावत् सुसंक्रुद्धः क्रुद्धं क्रुद्ध इवान्तकः ॥ ३१ ॥\nपरंतु मध्येच दूषणाने धनुष्य घेऊन त्या सर्वांना आश्वासन दिले आणि अत्यंत कुपित होऊन रोषाने भरलेल्या यमराजा प्रमाणे तो क्रुद्ध होऊन युद्धासाठी खिळून उभे असलेल्या श्रीरामांकडे धावला. ॥३१॥\nनिवृत्तास्तु पुनः सर्वे दूषणाश्रयनिर्भयाः \nराममेवाभ्यधावन्त सालतालशिलायुधाः ॥ ३२ ॥\nदूषणाचा आधा��� मिळताच निर्भय होऊन ते सर्वच्या सर्व परत आले आणि साल, ताड आदि वृक्ष तसेच पत्थर घेऊन पुन्हा श्रीरामांच्यावरच तुटून पडले. ॥३२॥\nसृजन्तः शरवर्षाणि शस्त्रवर्षाणि संयुगे ॥ ३३ ॥\nत्या युद्धस्थळावर आपल्या हातात शूळ, मुद्‍गर आणि पाश धारण केलेले ते महाबलवान निशाचर बाण तसेच अन्य अस्त्रे-शस्त्रे यांचा वर्षाव करू लागले. ॥३३॥\nद्रुमवर्षाणि मुञ्चन्तः शिलावर्षाणि राक्षसाः \nतद् बभूवाद्‌भुतं युद्धं तुमुलं रोमहर्षणम् ॥ ३४ ॥\nरामस्यास्य च महाघोरं पुनस्तेषां च रक्षसाम् \nकुणी राक्षस वृक्षांची वृष्टी करू लागले तर कुणी दगड-शिळांची वृष्टी करू लागले. त्या समयी या श्रीरामात आणि त्या निशाचरात पुन्हा अत्यंत अद्‍भुत, महाभयंकर घनघोर आणि रोमांचकारी युद्ध होऊ लागले. ॥३४ १/२॥\nते समन्तादभिक्रुद्धा राघवं पुनरार्दयन् ॥ ३५ ॥\nततः सर्वा दिशो दृष्ट्वा प्रदिशश्च समावृताः \nराक्षसैः सर्वतः प्राप्तैः शरवर्षाभिरावृतः ॥ ३६ ॥\nस कृत्वा भैरवं नादमस्रं परमभास्वरम् \nसमयोजयद् गान्धर्वं राक्षसेषु महाबलः ॥ ३७ ॥\nते राक्षस कुपित होऊन चोहोबाजूनी पुन्हा श्रीरामचंद्रांना पीडित करू लागले. तेव्हा सर्व बाजूनी आलेल्या राक्षसांनी संपूर्ण दिशा आणि उपदिशा घेरलेल्या पाहून बाणांच्या वर्षावाने आच्छादित झालेल्या महाबली श्रीरामांनी भैरवनाद करून त्या राक्षसांवर परम तेजस्वी गान्धर्व नामक अस्त्राचा प्रयोग केला. ॥३५-३७॥\nसर्वा दश दिशो बाणैः आपूर्यन्त समागतैः ॥ ३८ ॥\nमग तर त्यांच्या मण्डलाकार धनुष्यातून हजारो बाण सुटू लागले. त्या बाणांनी दाही दिशा पूर्णतः आच्छादित होऊन गेल्या. ॥३८॥\nनाददानं शरान् घोरान् विमुञ्चन्तं शरोत्तमान् \nविकर्षमाणं पश्यन्ति राक्षसास्ते शरार्दिताः ॥ ३९ ॥\nबाणांनी पीडित राक्षस श्रीराम केव्हा भयंकर बाण हातात घेत आहेत आणि केव्हा ते उत्तम बाण सोडत आहेत हे पाहू शकत नव्हते. ते केवळ त्यांना धनुष्य खेचतांना पाहात होते. ॥३९॥\nबभूवावस्थितो रामः प्रक्षिपन्निव ताञ्छरान् ॥ ४० ॥\nश्रीरामचंद्रांच्या बाणसमुदायरूपी अंधकाराने सूर्यासहित सार्‍या आकाश मण्डलास झाकून टाकले. त्या समयी श्रीराम त्या बाणांना एका पाठोपाठ निरंतर सोडत एकाच स्थानावर उभे होते. ॥४०॥\nयुगपत्पतितैश्चैव विकीर्णा वसुधाभवत् ॥ ४१ ॥\nएकाच वेळी बाणांच्या द्वारा अत्यंत घायाळ होऊन एकदमच जमीनीव�� पडणार्‍या आणि पडलेल्या बहुसंख्य राक्षसांच्या प्रेतांनी तेथील भूमी भरून गेली. ॥४१॥\nनिहताः पतिताः क्षीणाश्छिन्ना भिन्ना विदारिताः \nतत्र तत्र स्म दृश्यन्ते राक्षसास्ते सहस्रशः ॥ ४२ ॥\nजेथे जेथे दृष्टी जाईल तेथे तेथे ते हजारो राक्षस मेलेले, पडलेले, क्षीण झालेले, तुटलेले, बदडले गेलेले आणि विदीर्ण झालेले दिसून येत होते. ॥४२॥\nऊरुभिर्बाहुभिश्छिन्नैः नानारूपैर्विभूषणैः ॥ ४३ ॥\nचामरव्यजनैश्छत्रैर्ध्वजैर्नानाविधैरपि ॥ ४४ ॥\nखड्गैः खण्डीकृतैः प्रासैर्विकीर्णैश्च परश्वधैः ॥ ४५ ॥\nविच्छिन्नैः समरे भूमिर्विस्तीर्णाभूद् भयंकरा ॥ ४६ ॥\nतेथे श्रीरामांच्या बाणांनी तुटलेली पगडींसहित मस्तके, बाजूबंदासह भुजा, जांघा, हात निरनिराळ्या प्रकारची आभूषणे, घोडे, श्रेष्ठ हत्ती, तुटलेले- मोडलेले अनेक रथ, चवर्‍या, पंखे, छत्रे, नाना प्रकारच्या ध्वजा, छिन्न-भिन्न झालेले शूल, पट्टिश, तुटलेली खङ्‌गे, विखरून पडलेले प्रास, परशु, चूर चूर झालेल्या शिला तसेच तुकडे तुकडे झालेले बरेचसे विचित्र बाण या सर्वांनी भरून गेलेली ती समरभूमी अत्यंत भयंकर दिसून येत होती. ॥४३-४६॥\nतान् दृष्ट्वा निहतान् सर्वे राक्षसाः परमातुराः \nन तत्र चलितुं शक्ता रामं परपुरंजयम् ॥ ४७ ॥\nत्या सर्वांना मारले गेलेले पाहून शेष राक्षस अत्यंत आतुर होऊन तेथे शत्रुनगरीवर विजय मिळविणार्‍या श्रीरामांच्या सन्मुख जाण्यास असमर्थ झाले होते. ॥४७॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे पञ्चविंशः सर्गः ॥ २५॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा पंचवीसावा सर्ग पूरा झाला. ॥२५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/1657", "date_download": "2018-09-26T03:49:40Z", "digest": "sha1:Q35VC7USZOZL3W4NX6MWYTHKUUWEWBYM", "length": 2299, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "बसेस विकणे. सिटिंग / एसी स्लीपरकोच. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nबसेस विकणे. सिटिंग / एसी स्लीपरकोच.\nबसेस विकणे. सिटिंग / एसी स्लीपरकोच. मॉडेल:२००७/०८/ ०९: लेलँड. व्यवसायाची माहिती असणा-यांनी त्वरित व कॅश व्यवहारासाठी संपर्क साधा: ७२१ ९११३५८८,७२१९११३८६०.\nबसेस विकणे. सिटिंग / एसी स्लीपरकोच. मॉडेल:२००७/०८/ ०९: लेलँड. व्यवसायाची माहिती असणा-यांनी त्वरित व कॅश व्यवहारासाठी संपर्क साधा: ७२१ ९११३५८८,७२१९११३८६०.\nगेल्या ३० दि���सात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/09/blog-post_1267.html", "date_download": "2018-09-26T03:46:31Z", "digest": "sha1:BSJO643SKS6XLAW6BX6KGTPKD5ATWSOM", "length": 4770, "nlines": 71, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "एकदा ऐकून तरी बघ. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » एकदा ऐकून तरी बघ. » एकदा ऐकून तरी बघ.\nएकदा ऐकून तरी बघ.\nमाझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,\nप्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...\nसगळेच म्हणतात , मी तुझ्यासाठी चंद्र तारे घेउन येतो ,\nत्यापेक्षा मी तुला चंद्र तार्यांवरच घेउन जातो ...\nपण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,\nप्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...\nमग आपनदेखिल चोरून चोरून भेटुया ,\nलपून लपून मोबाइल वर बराच वेळ गप्पा मारुया ...\nपण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,\nप्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...\nतुला जर कधी एकटेपना भासेल तर ,\nफक्त माझी आठवण कर मी तुझ्या जवळच असेन ...\nपण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,\nप्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...\nमाझ्याशी बोलताना तू तुझे मन मोकळे करशील ,\nआलेच तुझे अश्रु तर ते मी पुसेन ...\nपण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,\nप्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...\nतुझ्या दुःखात मी सुद्धा तुझ्या बरोबर असेन ,\nपण माझ्या बरोबर असताना तुला दुखाची जाणीवच नसेन ...\nआता तरी माझे म्हनने एकदा ऐकून बघ ,\nप्रेम माझ्यावर एकदा करुन बघ ...\nएकदा ऐकून तरी बघ.\nRelated Tips : एकदा ऐकून तरी बघ.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://puputupu.in/2013/10/page/2/", "date_download": "2018-09-26T02:23:49Z", "digest": "sha1:YLKMI6JLVZTEIGWB6RRMKXF7EDFSGUKG", "length": 65627, "nlines": 222, "source_domain": "puputupu.in", "title": "October 2013 - Page 2 of 3 - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nआयुष्याला जर ‘जीवनगाण’ म्हटलं, तर त्यात आपले शब्द, इतरांचे सूर आणि नशिबाचा ताल यांची गुंफण अगदी चपखल व्हायला पाहिजे. यापैकी शब्द आपले आपण ठरवतो, सूर कुणाशी जुळवायचे, ते देखील आपण ठरवू शकतो, मात्र ‘ताल’ हा विषय सर्वस्वी नियतीच्या हाती असतो. म्हणूनच नशीब लिहिण्याची आणि ते बदलवण्याची सर्वोच्च शक्ती जवळ असणारया महादेवाने स्वत:जवळ डमरू हे तालवाद्य ठेवलं असावं.\nआनंदम शिवमणीच्या नशिबाची गाठ याच महादेवाने याच तालवाद्याशी कायमची बांधून ठेवली आहे. मुळात तालवाद्यापेक्षा शिवमणीची गाठ ‘ताल’ या संकल्पनेशीच बांधली आहे, असं म्हणावं लागेल. कारण शिवमणीला वाजवण्यासाठी अमूक एक वाद्यच लागते, असे काही नाही. ड्रम, डमरू, तबला, ढोल आणि ढोलकीच नव्हे, तर पावभाजीचा तवा, कढई, पाण्याची बादली, काचेची बाटली, ताट, वाटी, चमचा आणि जे वाटेल ते… शिवमणी दगडातही ताल शोधू शकतो आणि विटेतूनही बिटस काढू शकतो.\nगेल्या ३५ वर्षाच्या त्याच्या तालयात्रेने या अवलिया कलावंताला भारतातील प्रथम क्रमांकाचा आणि जगातील पहिल्या पाच ड्रमर्सपैकी एक ड्रमर बनवले आहे. १९५९ साली जन्मलेल्या आणि वयाच्या १४ व्या वर्षापासून तालवाद्यांची संगत करत आलेल्या शिवमणीचे वादक म्हणून करिअर जरी ३५ वर्षाच्या आसपास असले तरीही त्याला लाभलेली तालपरंपरा मात्र शंभर वर्षाहून जुनी आहे. शिवमणीचे वडील एस. एम. आनंदन हे दक्षिण भारतातील गाजलेले ड्रमर. तामीळ चित्रसृष्टीत त्यांचा चांगलाच दबदबा होता. घराण्यातच मुळात संगीतची परंपरा. संगीताबरोबरच वैदिक शास्त्री घर असल्यामुळे वेदमंत्र आणि संस्कृत श्लोकांचे संस्कारही शिवमणीवर लहानपणापासूनच झाले. अगदी लहान असतांनाच, तो शंख वाजवायला शिकला. वडिलांना ड्रम वाजवताना पाहून त्याने अनेकदा ड्रम वाजवण्याचा हट्ट धरला. मात्र तेव्हा त्याला तुटकी स्टीक आणि फुटका कोंगो या व्यतिरिक्त काहीही मिळालं नाही. अनेक महिने लाकडाच्या एका स्टुलवर ठकठक करत घालवल्यावर त्याला पारंपरिक कर्नाटक संगीताचे धडे देण्यास सुरुवात झाली. वयाच्या सहाव्या वर्षी पहिल्यांदा ड्रमवर ताल धरला आणि अकराव्या वर्षी पहिल्यांदा रंगमंचावर कला सादर केली. यानंतर ड्रमच्या स्टिक्स सोडल्या पेन, प��न्सिल, पुस्तक किवा इतर नादरहित गोष्टी काही त्याने फारशा हाताळल्या नाहीत. शालेय शिक्षणात त्याला अगदीच पासिगपुरता रस होता.\nशिवमणीचे दहावी बोर्डाचे पेपर सुरू असताना, त्याचे वडील सिगापूरच्या एका कार्यक्रमात ड्रम वाजवणार होते. या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर सोबत करण्यासाठी म्हणुन त्यांनी वेळेवर शिवमणीला बोलावणं धाडलं. तो तडक सिगापूरकरडे निघाला. परिक्षा राहिली ती कायमचीच. व्यावसायिक क्षेत्रात ड्रमर म्हणून शिवमणीला पहिली संधी मिळाली ती के. व्ही. महादेवन यांच्याकडे, महोदवन म्हणजेच मामा. हे त्या काळातील तामिळ आणि तेलगु संगीत क्षेत्रातील खूप मोठं नाव होतं. त्यांच्याकडे रेकॉर्डींग करत असतांनाच शिवमणीवर एस. पी. बालसुब्रमण्यम यांची कृपादृष्टी झाली. बालसुब्रमण्यम तेव्हा हिदी चित्रपटसृष्टीही गाजवत होते. त्यांनी वेळोवेळी शिवमणीला मार्गदर्शन केलं. आजही करत आहेतच.\nया वेळी भारतात ड्रमर्सचे एवढे चलन नव्हते. म्हणून मग वडिलांकडून कलेचे धडे घेणारया शिवमणीला आपले आदर्श देशाबाहेर शोधावे लागले. विल्यम कॉबहॅम हे या क्षेत्रातलं त्या काळातलं जॅझ आणि रॉक क्षेत्रातील गाजत असलेलं नाव शिवमणी त्याचा भक्त झाला. डोक्याला पटका बांधण्याची, भडक रंगीत कपडे घालून, चेहरयावर मोकळेपणाने हसत ड्रम वाजवण्याची त्याची स्टाईल बिली कॉबहॅमच्या प्रभावातूनच आलेली आहे. त्याला ऐकता यावं आणि नव्या संधी मिळाव्या म्हणून शिवमणीने जीवाची मुंबई करायचं ठरवलं.\nमुंबईत आल्यावर त्याच्यामधील उपजत कलावंताला नवं आकाशच मिळालं. उस्ताद झाकीर हुसैन पासून, ते लुई बॅन्क्सपर्यंत सगळ्यांबरोबरही त्याने १९९० मध्ये पहिल्यांदा रंगमंचावर कला सादर केली. शिवमणी हे नाव आता चांगलंच गाजायला लागलं. शिवमणीला ड्रम वाजवण्याचं बाळकडू घरातूनच मिळालं असलं आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एस. पी. बालसुब्रमण्य सारख्यांच्या पाठिब्याने त्याचं मुंबईतील स्थानही बरंच प्रबळ झालं असलं, तरीही केवळ या कारणांमुळे त्याची वाटचाल सहज झाली, असं म्हणणं म्हणजे पक्र्युश्यन या क्षेत्रात शिवमणी होण्यासाठी त्याने घेतलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष केल्यासारखंच होईल. कर्नाटक संगीताचे घरातून मिळालेले प्राथमिक शिक्षण एवढेच काय ते संचित घेऊन, शिवमणीने आपली तालतपस्या सुरू केली होती. घटम वादक विक्कु वि���ायकराम, मृदंगवादक टी. के. मूर्ती, कंजीरावादक नागराजन, टी. व्ही. गोपालकृष्णन, कुन्नाकुडी वैज्यनाथन यासारख्या शास्त्रीय संगीताला आयुष्य वाहून घेतलेल्या गुरूंचे शिष्यत्व मिळवण्यासाठीच त्याला खूप धडपड करावी लागली.\nमुंबईत दक्षिण भारतीय संगीत क्षेत्रातील लोकांचा एक वेगळा दबदबा आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास, सराव आणि कर्नाटक आणि हिदुस्थानी या शैलींचा संगम ही या कलावंताची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. शिवमणीलाही आपले सुरवातीच्या दिवसातील सोबती याच कलावंतांमध्ये मिळाले. ‘श्रद्धा’ या बॅण्डचा तो भाग बनला. एकवार या बॅण्डच्या इतर सहकारयांच्या नावाकडे वळून पाहू या, म्हणजे ‘श्रद्धा’ ची शक्ती आपल्या लक्षात येईल. गिटारवर लॉय मॅडोसा (शंकर-एहशान-लॉयक मधील), मॅडोलीनवर यु. श्रीनिवास (पद्मश्रीसह अनेक पुरस्कार, शिवाय मायकल जॅक्सनसह अल्बम्स) आणि गायक म्हणून हरिहरन आणि शंकर महादेवन (बस नाम ही काफी है) जवळपास तीन दशके तालवाद्यांची तपस्या करून, झाल्यानंतर शिवमणीचे आराध्य भगवान शिव त्याला प्रसन्न झाले. तेव्हा मणिरत्नम यांनी तामिळमध्ये रोजा चित्रपट बनवायला घेतला.\nए. आर. रहमानने या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसंगीतात पदार्पण केलं. आपली खास ‘चमू’ जमवतांना रहमानच्या लिस्टमध्ये ड्रमर म्हणून शिवमणीशिवाय इतर कुणाचं नाव असतं तरच नवल. रहमानबरोबर शिवमणीची जोडी ही रोजापासून जी जमली ती बॉम्बे, लगान, दिल से, गुरू, ताल ये थेट स्लमडॉग पर्यंत कायम आहे. रहमानच्या वल्र्ड टुरचा शिवमणी हा अविभाज्य घटक असतो. केवळ त्याचा सोलो परफॉर्मन्स ऐकायला येणारे रसिकही काही कमी नाहीत. जगभर रॉक, जॅझ, पॉप आणि संगीताच्या सगळ्याच प्रकारांचे चाहते शिवमणीचेही फॅन्स आहेत.\nशिवमणीला मात्र आपली भारतीय, तमिळ ओळख जपण्यातच खरा अभिमान वाटतो. आपल्या सादरीकरणादरम्यान तो मंत्रपठण करतो, नोटेशन्स म्हणून दाखवतो, शंख वाजवतो, ॐकार गाऊन दाखवतो. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव’ हा त्याचा मंत्र येतील तेवढ्या भाषांमध्ये समजावून सांगतो आणि भारतीय संस्कृती आणि संगीताचं वेगळेपण पटवून देतो. शिवमणीला दक्षिण भारतीय भाषांबरोबरच चांगलं मराठी आणि तुटक हिदी बोलत येतं. संगीत तो लहानणपणी शिकलाय, त्यामुळे गाणारा गळा त्याच्याकडे आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच हिदी सिनेमाची गाणीह��� तो गुणगुणत असतो. त्याची आणखी एक खाशियत…. २००९ मध्ये त्याने स्वत:चा पहिला नादवाद्यांचा अल्बम काढला. ‘महालीला’ असं त्याचं नाव. याशिवाय एशिया ईथनिक आणि सिल्क अन् श्रद्धा या त्याच्या दोन बॅण्डसह कार्यक्रम देण्यात तो व्यस्त आहे. या दोन्ही बॅण्डचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाचे अधिष्ठान एशिया ईथनिकच्या तर लोगोमध्येच शिवाचा त्रिशूळ आहे.\nशिवमणीला भक्ती, संगीत आणि जीवन या गोष्टी एकमेकांच्या सोबती वाटतात. त्याला परंपरांबद्दल नितांत आदर आहे. पारंपरिक वेषभूषा, तामिळ भाषा, याबरोबरच भारतीय संस्कृतीमधील गुरुकुल शिक्षणपद्धतीचा तो समर्थक आहे. लवकरच तो स्वत:चे गुरुकुलही काढणार आहे. शिवाच्या आशिर्वादाने सुरू झालेली शिवमणीची ही वाटचाल, त्याला जगभर गाजत असलेल्या एका वाद्याचा गुरू तर बनवतेच, शिवाय भारतीय संस्कृतीचा वैश्विक राजदूतही बनवते.\nमुंबईच्या रस्त्यावरून प्रचंड वेगाने आपली आवडती बुगाटी चालवणे हा तरुण जेहचा शौक होता. त्याचे असे भटकणे मुंबई वाहतूक पोलिसांच्या नजरेत भरले होते. कधी एकदा या पोराला अडकवतो आणि त्याच्या वेगाला लगाम घालतो, याची वाटच ते बघत होते आणि पोलिसांना संधी मिळाली. मेहता नावाचा जेहचा मित्र आणि जेह जुहूवरून आपापल्या गाड्यांनी भटकत होते. जुहूहून दोन वेगवेगळ्या रस्त्यांनी येऊन कॅम्पस कॉर्नरला एकत्र येण्याचे त्यांनी ठरवले. जेह ठरलेल्या ठिकाणी आला आणि मेहताची वाट बघू लागला.\nबराच वेळ झाला, पण मेहताचा पत्ताच नव्हता. कंटाळून जेह मेहताला शोधायला दुसरया रस्त्याने परत निघाला. वाटेतच त्याला कळले की, पेडर रोडला एका गाडीला अपघात झाला आहे. जेहने उत्सुकतेने तिथे जाऊन पाहिले आणि नेमकी ती त्याच्या मित्राचीच गाडी होती. कोणतीही चौकशी न करता पोलिसांनी जेहवर खटला भरला. जेह आणि मेहता गाडीची शर्यत लावत होते आणि त्यातूनच अपघात झाला. काहीही चूक नसताना जेह चांगलाच अडकला होता. यातून सुटण्यासाठी जेहला एका चांगल्या निष्णात फौजदारी वकिलाची गरज होती. कुणाच्या तरी शिफारशीवरून त्याने ताजमहाल हॉटेलच्या मागच्या गल्लीत राहाणारया जॅक विकाजी या निष्णात वकिलाची भेट घेतली. विकाजी त्या काळातले निष्णात आणि नावाजलेले वकील होते. काहीही चूक नसलेल्या जेहची विकाजी यांनी अलगद सुटका केली, पण या दरम्यान जेहच्या नशिबात वेगळाच अपघात लिहून ठेवलेला असावा. केसच्या दरम्यान विकाजी यांचेकडे जाता-येता विकाजींची पुतणी थेल्मा हिने पहिल्याच नजरेत जेहची केस जिकली. कोर्टातला खटला संपल्याबरोबर जेह आणि थेल्मा विवाहबद्ध झाले.\nथेल्मा जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्ची विद्यार्थिनी होती. कलासक्त मनाच्या आणि परिपूर्णतेचा हव्यास असणारया थेल्माने जेहमधल्या वेगाला नियंत्रण लावलं. कामावरच प्रेम, शिस्त, समृद्ध सामाजिक जाणिवा या सर्वांचं महत्त्व थेल्माच्या सहवासातून जेहला कळत गेलं. थेल्मासारख्या संवेदनशील पत्नीसोबतच्या सहजीवनातून त्याचं व्यक्तिमत्त्व अधिकच प्रभावी होत गेलं. त्याच्यातला वेग, त्याच्यातली ऊर्जा देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी उसळू लागली. जेह ते जेआरडी टाटा या वेगवान, पण प्रगल्भ प्रवासात थेल्मा नावाचा अपघात झाला नसता, तर जेआरटी टाटा कदाचित जेआरडी टाटा झाले नसते.\nभारतरत्न जेआरडी टाटांना आपण कॉलेजमधून पदवीशिक्षण घेऊ शकलो नाही याची खंत आयुष्यभरासाठी होती. एकदा घरगुती मैफलीत जिवाभावाच्या दोस्तमित्रांसोबत गप्पा झडत होत्या. गप्पांचा विषय शिक्षणावर घसरला. अचानक त्यांचा अतिशय हुशार असणारा पदवीधर मित्र त्यांना म्हणाला, ‘‘तू एवढे मोठे उद्यागधंदे चालवतो. तू एवढा श्रीमंत आहेस तरीसुद्धा तू स्वत:बद्दल अजीबात मोठेपणा बाळगत नाही. तू इतका विनयी आणि नम्र कसा काय आहेस, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. जर तुझ्याकडे केंब्रीजची पदवी असती तर तू असाच राहिला असता काय” एका क्षणासाठी जेआरडी अंतर्मुख झाले आणि लगेच हसत हसत त्या मित्राला म्हणाले, ‘‘मी जर केंब्रीजची पदवी घेतली असती तर निश्चितच थोडा वेगळा राहिलो असतो. मला किती थोड्या विषयांबद्दल किती तुटपुंजी माहिती आहे याची जाणीव क्षणोक्षणी झाली असती. या जगात असणारया ज्ञानसागरातली ओंजळसुद्धा आपण प्राप्त करू शकलो नाही हे मला कळले असते. आपण किती क्षुद्र आहोत हे कळल्याने कदाचित मी अधिक नम्र झालो असतो.” केवळ प्रश्न विचारणारा मित्रच नव्हे,तर मैफिलीत बसलेले सारेच जेआरडींच्या उत्तराने अवाक् झाले…\nलहानपणापासून सतत कानावर येणारा शब्द म्हणजे ‘तप’ होय. आठ वर्षाच्या ध्रुवाने घनघोर अरण्यात तप केल्याची गोष्ट आजी सांगे. त्या वेळी तपाचा अर्थ जरी उमगला नाही, तरी तप हे काही वेगळे प्रकरण आहे असे वाटे. छोट्याशा प्रल्हादाने तप केले. मोठ्ठ्या खांबातून नरसिह प्रकटला. ऋषीही तप करतात. मुनी-संत सारेच तप करतात. तप अरण्यात करायचे. त्यासाठी घर सोडायचे. गाव सोडायचा. एकान्तात जायचे, असे काहीबाही…असे ऐकत ऐकत काहींनी पर्वतात तप केले. काहींनी गुहेत, घळीत, गुंफेत, नदीच्या उगमापाशी, समुद्रकाठी तप केले. तपाचा ताप असा चढत चालला.\nचवथीच्या वर्गात गुरुजींनी शुद्धलेखनाचा गृहपाठ दिला. पाच ओळी होत्या. त्यातली एकेक ओळ पाच पाच वेळा सुवाच्च लिहून आणायला सांगितली. कंदिलाच्या श्रीमंत प्रकाशात एकेक अक्षर जीव ओतून उतरवीत होतो. खूप वेळ लागला. आई म्हणाली, ‘‘रात्र दाट झालीय. झोप आता. सकाळची शाळा आहे.” कंदिलातले रॉकेल संपायला आले. हात दुखला; पण आनंदाने. किती वेळ गेला नाही ठाऊक. घड्याळ नव्हते. उन्हाच्या सावलीवरून नि नक्षत्रांच्या वावरण्यातून वेळ कळे. शाळेत सकाळी सकाळी पहिल्याच तासाला गुरुजींनी शुद्धलेखन पाहिले नि शाबासकी देत म्हणाले, ‘छान तप केलेले दिसते.’ गुरुजींच्या या बोलण्यातून मला तप आपले वाटायला लागले. पुढे त्याचा अर्थ गवसला. पण, अर्थापेक्षा त्याचा आवाका कळला. या दोन अक्षरांत आपली मानवी संस्कृती दडलीय, असे जाणवले.\nतप अभ्यासात असते. साधनेत असते. कलेत असते. व्यापारात असते. चिकाटीने एखाद्या विषयाचा सांगोपांग अभ्यास करणे हे तप असते. एखादे आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या संशोधनाला वेचतो, तो त्याला आपले सर्वस्व देतो. त्यात तो सर्वार्थाने तापून निघतो. इथे यशापयशाची बाब किरकोळ ठरते. तो यातून मला काय मिळणार याचा विचार न करता त्यात झोकून देतो, त्याला ‘तप’ म्हणतात. ही साधना युगायुगांची असते, ती जाणिवा समृद्ध करते. आपण आधी आपल्या आत-आत उतरून खोलवर विचार करतो नाऽऽ तिथून आपल्या तपाचा शुभारंभ होतो. मी मला स्वच्छ वाचीत वाचीत मी समृद्ध करणे, हे महत्त्वाचे तप आहे. बरेचसे अध्र्या हळकुंडात पिवळे होतात, ते तपाचे देखावे असतात. देखावे फक्त पाहण्यासाठी असतात. त्यामुळे देखावे तितपत असतात. खरे मानून स्वत: स्वत:ला जो उत्तम वाचतो, तो कायिक तपी असतो.\nखोल वाचण्यासाठी सद्गुरूंची गरज लागते. आपली आंतरिक खोली स्वच्छ झाली की, सद्गुरू आपणहून तुमच्या दारावरली बेल वाजवत्यात, त्यासाठी अनुग्रहांच्या भरल्या बाजारात जायची गरज नसते. आपली खोली स्वच्छ करण्यासाठी ध्यानाचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. पाच मिनिट डोळे बंद केले की, ध्यान संपले नव्हे. डोळे जरी ���ंद केले, तरी ध्यानात भलतीच ध्याने दिसतात. त्यासाठी मनाला विश्वासात घ्यावे लागते. मनावर नियंत्रण असले की, अभ्यासाला मूड लागतो. एका जागी नीट बसण्याची बुद्धी येते. जागा निवडली जाते. त्यासाठी नामसाधना उपयुक्त ठरते. वृत्तीला अनुकूल असे नाम जरी आपण निवडले, तरी त्याचे रजिस्ट्रेशन सद्गुरू करतात. ते नामसाधनेची आखणी करतात. नामाला आणि आचाराला पूरक असे वातावरण निर्माण करतात. ती वाणीला तोलून धरते. नेमक्या शब्दातून ती प्रकटते. त्यापेक्षा एकान्त-मौनातून अधिक फुलते, याला ‘वाचिक तप’ म्हणतात. अशी वाणी मानस धारणा पक्की करते. अभ्यासाच्या सवयीत रूपांतरण करते. श्वासाच्या सहजतेत नाम कळायला लागते. मानसिक आधाराला नवी बळकटी देते. याची परिणती साक्षात्कारात होईपर्यंत जी सातत्याने साधना असते, तिला ‘मानस तप’ तपी हे आयुष्यभर जपतो.\nमी करीत असलेल्या चांगल्या कामाला जितका वेळ देतो, ते माझे तप असते. गरजेपुरते देहाला मिळाल्यानंतर मी अंतरंगातल्या जाणिवांना पुसत पुसत गुरुसंगतीत जितका रमतो, ते माझे तप असते. ते न कंटाळता मी करतो. त्यासाठी कुठल्याही प्रसिद्धीची गरज नसते. फोटो जाहिरात काहीही नको. आपणच आपली साक्षांकित प्रत होतो. अशा तपातून ज्ञान उजळते. कर्माला आकाश मिळते. भक्तीला पृथ्वी लाभते. जगण्यात नवेपण येते. कामाकामात आनंद वाटतो. आपणास बहर येतो. नवी ऊर्जा, नव्या दिशा देते, नव्या नव्या प्रकल्पांना आपला आधार वाटतो. अशी तपे चिरंजीव-मूल्यगर्भ असतात. तपी देहाने गेले, तरी तपाने पृथ्वीवर वावरतात. योगवासिष्ठात वसिष्ठमहर्षी प्रभू श्रीरामांना सांगतात, ‘‘तपसैवं महोग्रेण यद्दुरापं साधनेने आपल्यात जाणती जाणीव निर्माण होते, म्हणतात. हेच खरे तप असते. तदाप्यते.” मिळविण्यास कठीण अशी कोणतीही वस्तू उग्रतपाने मिळते, मात्र तप पुण्यप्रद असावे. आसुरी तप वर्जावे. तपात आपण रमलो की, सोन्याचा पिपळ आपल्याशी बोलतो. पंचवटीत मुक्त मनाने हिडता येते.\nमहर्षी पाणिनीने शब्दांसाठी तप केले. आद्य शंकराचार्यांनी आत्मज्ञानासाठी आपली काया तपात झिजविली. स्वामी विवेकानंदांनी प्रखर ज्ञानाचे तप केले. विश्वाला थक्क केले. स्वामीजी सांगत, ‘‘तपातून मोठे व्हा. वर्तमानाला सामोरे जा. जोपर्यंत मनात तडफ आहे, तोपर्यंत खूप चांगले काम करा. तुम्ही अमृताचे पुत्र आहात.” तपातून विश्व उभारता येते. तप चिरंजी��� असते. तपाने मोठमोठी कामे सहज होतात. तपातून राष्ट्रीय जीवनाला स्वच्छ चारित्र्याचे अधिष्ठान मिळते. नैतिकतेला उभारी येते. मोठ्या माणसांची जीवनचरित्रे तपावर आधारित आहेत. तप फक्त अरण्यात होते असे नाही. आपण पत्करलेले कोणतेही काम तप आहे. असे मानून केले, तर विश्वाला सुखाच्या वाटा नक्की दिसतील. सगळीकडे चांगल्या गोष्टी फुलतील म्हणून सूर्याची प्रार्थना करून तपाचा तिळगूळ एकमेकांना वाटू या.\nमीन राशी ही मोक्षाची राशी समजली गेली आहे. अध्यात्म, प्रवचन, कीर्तन, नामस्मरण सत्संग, परोपकार, पवित्र आचरण याद्वारे संसार नेटका करून, भवसागरातून तरून जाणारी ही राशी आहे. चौरयांशी लक्ष योनिचा शेवटच जणू येथे होतो व राशीचक्राच्या शेवटच्या या राशीत क्रांतीवृत्ताचे राहटगाडगे संपून व्यक्ती मुक्त होते.\nराशीचक्राची बारावी आणि शेवटची राशी मीन. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे शेवटचे चरण, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती हे पूर्ण नक्षत्र यांचा मीन राशीत समावेश आहे. ही राशी जलतत्त्वाची असून, स्त्री स्वभावाची आहे. द्विस्वभावी आहे. तसेच या राशीचे स्वामित्व गुरुमहाराजांकडे आहे. विरुद्ध दिशांना तोंड करून संचार करत असलेले दोन मासे हे या राशीचे मोठे सूचक बोधचिन्ह आहे. स्त्री राशी, जलतत्त्व यामुळे हळवेपणा, द्विस्वभावामुळे चंचलता व गुरुच्या स्वामित्त्वामुळे पापभिरू पणा, असे या मीन राशीच्या व्यक्तीच व्यक्तीदर्शन होते. या राशीचा स्वामी भारतीय ज्योतिषानुसार ‘गुरू’ व पाश्चात्त्य ज्योतिषांनुसार ‘नेपच्युन’ हा आहे.\n‘मीन’ या व्यतिरिक्त या राशीचे काही अन्य पर्यायवाचक शब्द आहेत. अंतिम, अंत्यम, अन्त्यगम, कन्द, तिमि, मत्स्य, अंडज, अनिमेष, जलचर तर इंग्रजीत यास ‘पिसीस’ म्हणतात. ज्या व्यक्तीची चंद्रराशी ‘मीन’ आहे, त्यांना या राशीचे बरेचसे गुणधर्म लागू होतात. त्याचप्रमाणे ज्यांचे ‘मीन लग्न आहे, (लग्नराशी मीन आहे) त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारच्या गुणधर्माचा प्रभाव असतो. ‘मीन’ ही राशीचक्राची एक अत्यंत जटिल राशी आहे. या राशीच्या दुहेरी स्वभावामुळे या व्यक्ती दोन परस्परविरुद्ध दिशांकडे ओढली जाते. या मानसिक गोंधळामुळे त्यास असे वाटावयाला लागते की सर्व काही चुकीचे आहे. त्यामुळे पुष्कळदा योग्य निर्णय घेणे कठीण जाते. या मीन व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व साधेसुधे, गौरवर्ण, उंचीला मध्यम आणि तसे पाहिल्यास या राशीचे बरेच जण स्थूल असतात. स्वभाव मानी परंतु हळवा असल्याने, अपमान झाल्यास त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी येते. त्यांच्यावर बाजू उलटल्यास चेहरा गोरामोरा होतो. थोडक्यात म्हणजे हे लोक अत्यंत संवेदनशील असतात. त्यांच्यावर इतरांची छाप सहजपणे पडते.\nबोलण्यात फार लवकर हार जाणारी मीन राशी असते. ‘बुध’ या राशीत निचीचा धरला आहे, यावरून लक्षात येईल की बुधासारखा वाचेचा तरतरीपणाचा बुद्धीचा ग्रह जे कारकत्व दर्शवितो, त्याचे मीनेला वावडे असते. मीन व्यक्तीला अस्कलीखित बोलणे, विनोबुद्धी, हलकीफुलकी मनोवृत्ती यांचे जरा वावडेच असते. मीन ही व्यक्ती समाजात, नातेवाईकांच्यात मोकळेपणाने खिलाडूपणाने वागू शकत नाही. कर्तव्यतत्पर स्वभाव व पापभिरूपणा या गोष्टी त्यांच्या सहजवृत्तीवर दडपण आणतात. स्वभावात चंचलपणाही असतो. बरयाच मीन व्यक्ती भोळसट, अंधश्रद्धा असलेल्या, चिडचिड्या, लहान सहान संकटांनी गडबडून जाणारया, मनात अढी धरणारया, मनाच्या गोंधळामुळे पसारा वाढवणारया, निर्णयात परावलंबी असलेल्या असतात. मीन व्यक्ती ही धार्मिक, परमार्थी, अध्यात्मिक वगैरे असण्यापेक्षाही पापभिरू असते, हेच खरे.\nमीन व्यक्तींचा स्वभाव मात्र सहनशील असतो, गरीब असतो. सुडाला प्रतिसूड देण्याचा कणखरपणा नसतो. मीन स्त्री दिसण्यात सात्विक असते. अलंकार, फॅशन किवा आधुनिक राहणी तिला फारशी मानवत नाही. दुसरयाचे मत आपल्याविषयी वाईट होऊ नये, म्हणून ती फार काळजी घेते. मीन पुरुष संसारात जरा जास्तीच रमतात. आपले छोटे घरटे सांभाळण्यात व प्रेमाची देवाणघेवाण करण्यात त्याला आनंद होतो. व्यवसायापेक्षा नोकरीत जास्ती रमतात.\nमीन राशीच्या व्यक्तींना धकाधकीच्या दाहक वातावरणापेक्षा चेहरयावरील केविलवाण्या भावाने दुसरयाच्या मनात सहानुभूती निर्माण करणेच त्यांना पसंत असते. अन्यायाविरुद्ध आपल्या घणाघती व्यक्तीत्वाने लढण्यापेक्षा असह्य रुदनानेच त्या मेहरबानीची मागणी करतात. कठोर शब्द हे लोक कोणालाच बोलू शकत नाही. मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्यास मीन व्यक्तीला फार मानसिक त्रास होतो. उलट्या होतात, झोप लागत नाही.\nमीन व्यक्ती ही अत्यंत भावूक असते. व्यक्ती व परिस्थिती याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रियेत भावनेची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आपल्या अतिद्रिय ज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीवर ते निष्कारणच प्रेम करावयास लागतात वा एखाद्या व्यक्तीचा ते निष्कारणच तिरस्कार करावयास लागतात. त्यांच्या या भावनेमागे वा प्रतिक्रियेमागे तर्क अजीबात नसतो. या लोकांच्या ठायी सहानुभूती देखील भरपूर असते. जेव्हा जेव्हा हे लोक एखाद्या व्यक्तीस अडचणीत सापडलेली पाहतात वा एखादी व्यक्ती ही दु:खी किवा रोगी असल्याचे पाहतात, तेव्हा तेव्हा त्यांना त्या व्यक्तीच्या मदतीस धावून जावेसे वाटते. काही लोक त्यांच्या या प्रवृत्तीचा गैरवाजवी फायदा घेतात.\nया राशीच्या लोकांची कल्पनाशक्ती ही बरीच सुविकसित झालेली असते. ते मूलत: आदर्शवादी असतात व जगाच्या कठोर वास्तवापासून दूर पळून जाऊन, स्वप्नांच्या साम्राज्यात दंग होणे, हे यांना प्रिय असते. याच कारणाने अनेक महान कवी, लेखक व संगीतज्ज्ञ याच राशीचे पुरातन विचारानुसार गुरू या राशीचा स्वामी असल्याने, त्यांच्यात पापभिरूता आणि श्रद्धा प्रामुख्याने आढळते. नवीन विचारानुसार नेपच्यून हा अस्पष्ट, अनभिज्ञ आणि स्वप्नाळू ग्रह या राशीचा मालक आहे. त्यामुळे जे वास्तवात नाही, अशा गोष्टींकडे या राशीच्या व्यक्तींचे लक्ष ताबडतोब आकर्षित होते. जीवनाचे नेमके उद्दिष्ट ठरवणे, या राशीला अवघड जात असल्याने, त्यांच्या प्रयत्नात सातत्यापेक्षा धरसोडपण जास्त असतो. अभिनयाचा वरदहस्त या राशीला लाभला आहे. सिनेसृष्टी, कलाक्षेत्र असले व्यवसाय यांना आकर्षित करतात.\nनक्षत्रांचा प्रभाव : पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती ही तीन नक्षत्रे या राशीत आहेत. पूर्वाभाद्रपदा नक्षत्र नशीबवान असते. ज्यावेळी जे हवे, ते त्यांना मिळते. जीवनाचा दृष्टिकोन उदात्त असतो. उत्तराभाद्रपदा नक्षत्रात भीती असते. त्यामुळे यशाचे प्रमाण कमी असते. रेवती नक्षत्र कलात्मक आहे. पण मानसिक चंचलतेमुळे त्यांना कधीच समाधान लाभत नाही. उत्तराभाद्रपदा हे नक्षत्र शनिच्या मालकीचे आहे. त्यामुळे मालकी शनिची आणि रास गुरुची अशा दोन्ही प्रचंड बलाढ्य आणि सामथ्र्यशाली ग्रहांचा वारसा या नक्षत्राला लाभला आहे.\nवैद्यकीय ज्योतिषशास्त्र : राशीचक्रात मीन राशी ही पायांचे (पावलांचे) प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या राशीच्या पायांचे आजार व दुखणी होऊ शकतात. पायांच्या अस्वाभाविक रचनेमुळे त्यांना सुयोग्य व सोयीची पादत्राणे मिळणे, हे देखील कठीण जाते. स्वा���्थ्याबद्दल बोलायचे झाल्यास मीन व्यक्तींना सर्वाधिक भय हे मानसिक रोगांचेच असते. आत्यंतिक काळजी केल्याने, त्यांच्या पचनसंस्थेवर प्रतिकूल परिणाम व्हायची शक्यता असते. अनेक मीन व्यक्तींना बेरीबेरी, पक्षाघात यासारखे आजार व्हायची शक्यता असते. शरीरातून, विशेषत: हातापायांमधून वारंवार घाम येतो.\nआर्थिक बाजू आणि कार्यक्षेत्र : मीन व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पैशांना विशेष महत्त्व नसते. त्यांच्यासाठी पैसा हा साधन असतो, सिद्धी नव्हे. आर्थिक व्यवसाय म्हणजे विदेशी माला आयात, निर्यात तसेच नर्सिंग व्यवसाय, उपहारगृह संचालन, सामाजिक कार्य, शिक्षण, लेखापाल इत्यादी व्यवसाय फायदेशीर ठरतात. हे लोक चांगले लेखक व चित्रकार देखील बनू शकतात. व्यवसायात भागीदारी ठेवणे, हे त्यांच्या दृष्टिने योग्य राहते.\nअन्य विशेष माहिती : मीन राशी ही उत्तर होते. दिशेची द्योतक असते. या राशीचा वर्ण पांडुर (पीताभश्वेत) म्हणजे पिवळसर पांढरा सांगितलेला आहे. त्यांचा स्वामी गुरुचा मूलांक तीन आहे. हा अंक साहित्य, कला व वाणीद्वारे अभिव्यक्तीचा प्रतीक असतो. पाश्चात्त्य ज्योतिषानुसार या राशीचा स्वामी नेपच्यूनचा अंक सात असतो. हा अंक रहस्यमय मानला जातो व तो व्यक्तीस कुठल्याही अज्ञात रहस्याच्या संशोधनाकडे प्रवृत्त करू शकतो. मीन व्यक्तीत हा अंक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मीन राशी गुरवारचे प्रतिनिधीत्व करते. या राशीचे रत्न पुष्कराज आहे.\nमीन राशीच्या प्रसिद्ध व्यक्ती : या राशीच्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत, मा. दीनानाथ, बापू नाडकर्णी, जमनालाल बजाज, हेमामालिनी, देव आनंद, गुरू गोविदसिह, राजे शहाजी तर मीन लग्नावर जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत, रविद्रनाथ टागोर, न. सि. फडके, विनोबा भावे, संत तुकाराम, पं. रविशकर, गॅलिलिओ, लुई आर्मस्ट्राँग वगैरे.\n१. फळबाग योजना राबवणारे भारतातले पहिले राज्य कोणते\nअ. पंजाब, ब. गुजरात, क. महाराष्ट्र, ड. केरळ\n२. दक्षिण भारताची गंगा (South Indian Ganga river)म्हणून कोणती नदी प्रसिद्ध आहे\nअ. कावेरी, ब. कृष्णा, क. गोदावरी, ड. तापी\n३. बावन्न दरवाजांचे शहर (52 door city)म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे\nअ. औरंगाबाद, ब. मुंबई, क. नाशिक, ड. नागपूर\n४. भारतातील गुळाची बाजारपेठ कुठे आहे\nअ. अमरावती, ब. कोल्हापूर, क. जळगाव, ड. अहमदनगर\n५. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या गावी सांगितली\nअ. पैठण, ब. देहू, क. ���ळंदी, ड. नेवासे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-26T02:55:04Z", "digest": "sha1:KFQ3L2LZGUGJME3EPHZ4CP4P6ZRY5S7Y", "length": 9557, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निराधारांना “संजीवनी’च्या माध्यमातून दिला आधार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिराधारांना “संजीवनी’च्या माध्यमातून दिला आधार\nरविंद्र कांबळे यांनी केली अंत्यसंस्कारासाठी लागणारी मदत\nसातारा, दि. 20 (प्रतिनिधी) – येथील हेमंत फरांदे गरीब कुटुंबातील युवकांचे आजारपणामुळे जिल्हा रुग्णालयात निधन झाले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आणि घरची गरीबीची परिस्थिती असल्याने संजीवनीच्या माध्यमातून रविंद्र कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्याचे अंत्यसंस्कार होईपर्यंत सर्व मदत केली.\nयाबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपासुन आजारपणामुळे रुग्णालयात भरती झालेला हेमंत राजेंद्र फरांदे या रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाले. डोक्‍यावरील आई -वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते. “आई मरो पण मावशी जगो’ या म्हणीप्रमाणे लहानपणापासून मावशीने सांभाळ केला होता. मात्र मावशीची घरची परिस्थिती नाजूक असल्याने कुटुंबाला एक वेळचे जेवण मिळणे पण नशीबात नव्हते. अशातच लहानपणापासून पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केलेल्या 35 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पोटचा मुलगा नसल्याने आधार हरपलेली मावशी पूर्णपणे हतबल झाली. मयताच्या मावशीने अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याचे छ.प्रतापसिंह भाजीमंडईतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांना मदतीची हाक दिली.\nसंजिवनी सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी क्षणाचाही विचार विलंब न करता अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून मृतदेह ताब्यात घेतला. रवींद्र कांबळे यांनी हेमंत फरांदे यांच्या मावशीला शक्‍य तेवढी मदत केली आणि हिंदू रीती रिवाजाप्रमाणे मयतावर संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.\nसाताऱ्यात अशा बेवारस अथवा निराधार व्यक्तींना रवींद्र कांबळे यांनी निस्वार्थीपणे आजपर्यंत तीसहून अधिक व्यक्तींना मदत केली आहे. तीस बेवारस मृत देहांचे अंत्यसंस्कार केले. माणसाच्या आयुष्याच्या वाटेवर शेवटी चार जणांची गरज खांदा देण्यासाठी लागते. या वाक्‍याला छेद देत रविंद्र कांबळे व त्याच्याबरोबर असणाऱ्या सहकारी खांदेकऱ्यांनीच हा सर्व विधी पूर्ण केला. तसेच तीन दिवसांनी अस्थी विसर्जना विधी केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउर्दू लेखिका इस्मत आपा यांना गुगलची डूडलद्वारे आदरांजली\nNext articleनवज्योत सिद्धू विरोधात मुजफ्फरपूरमध्ये देशद्रोहाचा खटला दाखल\n‘खासदार उदयनराजे सोडून इतर कोणताही उमेदवार द्यावा, आम्ही त्याला निवडून आणू’\nहॉकर्स संघटना करणार जेलभरो आंदोलन\nविविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू\nवृत्तपत्र विक्रेत्यांच्या आंदोलनास मराठी पत्रकार परिषदेचा पाठिंबा\nसाताऱ्यात ढोल-ताशा तर फलटणात डीजे, बहोत ना इन्साफी है…\nसातारच्या नेत्यांची बारामतीत खलबते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-09-26T02:41:36Z", "digest": "sha1:GBKIGVWJTVIEQR24COON35L75WOYEEJT", "length": 8247, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#व्हायरल व्हिडिओ – मुलीला मारहाण करणारा व्यक्ती गजाआड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#व्हायरल व्हिडिओ – मुलीला मारहाण करणारा व्यक्ती गजाआड\nकाही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मुलीला मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होता. यामध्ये एक मुलगा एका मुलीला मारत आहे तर बाजूने अन्य कोणीतरी याचा व्हिडीओ बनवत असल्याचे सहज जाणवत आहे.\nमारहाण करणाऱ्या मुलाची ओळख पटली आहे. तो दिल्लीतील सहायक पुलिस निरीक्षक ( ASI ) तोमर यांचा मुलगा असून त्याचे नाव रोहित तोमर आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या पाहण्यात हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी दिल्ली कमिश्नरला फोन लावून याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. राजनाथ सिंग यांनी याबाबत ट्विट करत त्याची माहिती दिली, “एका मुलीला एक युवक मारहाण करत असलेला व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. त्यानंतर मी दिल्ली पोलीस कमिश्नर यांना फोन केला आणि यावर चर्चा करून त्या व्यक्तीवर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ”\nएक लड़की को एक युवक द्वारा बेरहमी से पीटे जाने का एक ��ीडियो मेरे संज्ञान में आया है मैंने @DelhiPolice कमिश्नर से फ़ोन पर इस बारे में बात की है और इस पर उचित कारवाई करने के लिए कहा है\nअगोदरच्या वृत्तानुसार हा व्हिडिओ टिळकनगर ठाण्यातील असून तो मुलगा तेथेच या मुलीला मारहाण करत असल्याचे बोलले जात होते. परंतु, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याला नकार दिला असून तो व्हिडिओ तेथील नसल्याचे सांगितले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआशिया कप २०१८ : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुबईत दाखल\nNext articleबंदी डावलून थर्माकोलची मखर विक्री\nकॉंग्रेसकडून होणाऱ्या चिखलफेकीतच कमळ उगवेल\nमध्य प्रदेशात अविवाहित महिलांसाठी पेन्शन\nसर्जिकल स्ट्राईकचे कमांडो नाईक संदीप सिंह दहशतवाद्यांबरोबर चकमकीत शहीद\nजपानी रोव्हर यानांनी पाठवले धूमकेतूवरील फोटो\nआमदार-खासदार वकिली करू शकतात – सर्वोच्च न्यायालय\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवा – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/familywalkathon-sakal-morning-walk-program-taljai-hill-occasion-mothers-day-115946", "date_download": "2018-09-26T03:22:51Z", "digest": "sha1:333QN2M363QFTXWI5U6SSFN7SD3VIKKK", "length": 11677, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "#FamilyWalkathon With Sakal Morning Walk Program On The Taljai Hill On The Occasion Of Mothers Day #FamilyWalkathon ला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\n#FamilyWalkathon ला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद\nरविवार, 13 मे 2018\nआपल्या जन्मापासून ते आपला संसार फुलविण्यापर्यंत आई राबत असते. मुलांवरील प्रेमापोटी ती कष्ट झेलत जाते आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत जाते. मातृत्वाची ही सावली आपल्याबरोबर कायम राहावी, या हेतूने \"फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ' हा उपक्रम राबविण्यात आला. ​\nपुणे : अवघ्या कुटुंबाला एकत्र जोडणाऱ्या, सांभाळणाऱ्या आईच्या दातृत्वाला आणि कष्टाला सलाम करण्यासाठी जागतिक 'मदर्स डे' निमित्त निसर्गरम्य तळजाई टेकडीवर आज (रविवारी) सकाळी आयोजित केलेल्या 'फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ' #FamilyWalkathon या उपक्रमात शेकडो नागरिक उत्साहात सहभागी झाले.\nआज सकाळी साडे सहा वाजता एकत्र येऊन चालण्याचा उपक्रम 'सकाळ'ने आयोजित केला होता. कला, साहित्य, राजकारण, उद्योग, प्रशासन, आदी विविध क्षेत्रातील सेलीब्रेटी, मान्यवरही त्यात कुटुंबासह सहभागी झाले होते. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. तर, अभिनेत्री सुवर्णा काळे, रिना लिमण व मॉडेल अनुजा शिंदे यांनी देखील नागरिकांशी संवाद साधला.\nआपल्या जन्मापासून ते आपला संसार फुलविण्यापर्यंत आई राबत असते. मुलांवरील प्रेमापोटी ती कष्ट झेलत जाते आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत जाते. मातृत्वाची ही सावली आपल्याबरोबर कायम राहावी, या हेतूने \"फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ' हा उपक्रम राबविण्यात आला. आई, पत्नी, मुलांसह या 'फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ'च्या \"मॉर्निंग वॉक' उपक्रमात नागरिक सहभागी झाले होते.\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nपुणे - पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी नेमका किती खर्च येणार हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या जागेचे फेरमूल्यांकनाचे काम सुरू...\n#PmcIssues पालिकेकडून कामाबाबत वेळकाढूपणा\nपुणे - पुणे महानगरपालिकेच्या ऑनलाइन विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची त्या विभागाने तत्काळ दखल घेतली. परंतु, गणेशोत्सवापूर्वी ते काम होणे...\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nअकोल्याचा ऋषभ पारिसे \"स्वरवैदर्भी' विजेता\nवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित सोळाव्या \"स्वरवैदर्भी' विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/jalgaon-corporation-election-2018-girish-mhajan-beat-eknath-khadse-298657.html", "date_download": "2018-09-26T02:39:48Z", "digest": "sha1:KDQWWWS6VBLFNFN5MYFJFLG2K4JIBEEL", "length": 2089, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - Jalgaon Election 2018: उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन भाजपचे 'किंग', खडसे पडद्याआड !–News18 Lokmat", "raw_content": "\nJalgaon Election 2018: उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन भाजपचे 'किंग', खडसे पडद्याआड \nनिवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय.\nया ५ गोष्टींमुळे कळेल तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला धोका तर देत नाही ना\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8.html", "date_download": "2018-09-26T03:04:55Z", "digest": "sha1:HLIP2VL3USD4KHMU6YHL3AM7AWDEDBFU", "length": 24531, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आभार – एक प्रदर्शन!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » युवा भरारी » आभार – एक प्रदर्शन\nआभार – एक प्रदर्शन\nकुठल्याही कार्यक्रमाचा होणारा शेवट म्हणजे आभारप्रदर्शन. नुकतीच एका कविसंमेलनाला हजेरी लावली. तसा कार्यक्रम धोक्याचाच. पण, जीवनात धोक्याशिवाय मजाही नाही.रिस्क फॅक्टर असला म्हणजे मजा येते. ‘शेवटचे आभारप्रदर्शन’ (ते शेवटीच असते तरीही शेवटचे,असे का म्हणतात कळत नाही) सुरू झाले. बराच वेळ झाला तरी ते संपेचना. कविता म्हणजे काय काव्य कुठे असते कविता कशाशी खातात, कशाशी पितात असं बरंच काही प्रबोधन पण एकदम हृदयाला भिडणारं अखंड सुरू होतं. वाटलं बाई विसरल्या दिसतात आभारप्रदर्शनाचं. सगळ्यांनाच शंका आली. बर्���याच वेळाने त्या भानावर आल्या. आपल्या जबाबदारीची, कशासाठी आपण शेवटी बोलतो आहोत, याची जाणीव त्यांना झाली. श्रोत्यांनाही दीर्घ श्‍वास घेतला. (सुटकेचा). ही वेळ आजकाल खूप ठिकाणी येते. ऐकवणारे खूप मिळेल. आनंद मिळेल याकरिता वेळ खर्ची घालावा तर बायकोचंच म्हणणं खरं वाटतं. जात बसा तुम्हीच काय पडलंय् त्यात पण सुधरला, तो नवरा कसचा अन् चांगले ऐकण्याची मजा ‘जावे त्याच्या वंशा’ तेव्हाच कळेल. गंधर्व संगीत महोत्सव दरवर्षी पुण्यात होतो. पण, हळहळणारे विदर्भातही भरपूर असतात.\nअसेच एकदा एका वाचनालयाने घेतलेला व्याख्यानाचा कार्यक्रम आटोपला. शेवटी विश्‍वस्त उठलेत. आभार मानू लागले. खूप मोठी यादी वाचू लागले. सगळेजण चुळबूळ करू लागले. पण, यांनी कुणालाही सोडले नाही. पुस्तक वाचणार्‍यांचे आभार. न वाचणार्‍यांचे जास्त आभार. देणगीदारांचे आभार. न संपणारी यात्रा कायम सुरूच. एकदाचे संपले, तेव्हा लक्षात आले की बाप रे केवढे मोठे हे आभार प्रकरण. खुर्चीचे आभार, टेबलाचे आभार, पुस्तके कपाटाने सांभाळली त्याचे आभार, त्यावर जमलेल्या धुळीच आभार, अन् व्यासपीठावरील लोटी-भांड्याचेही आभार, एवढेच काय ते मानायचे राहिले होते. अशा वेळी वाटतं आभारप्रदर्शनाचा अंदाज घेऊन सटकन पायात चप्पल सरकवीणारेच हुशार म्हणायचे. तसेही हे काम बहुतेक ‘ढ’ वर्गाचेच, किंवा किमान बुद्धीमत्ता लक्षणवाल्यांचे. आजकाल माईकवर यायला कुणीही भीत नाही.सगळ्यांचे शाळेपासूनच स्टेज डेअरींग वाढले असतेे.\nएक सुंदर व्याख्यान रामायणाचा चिरंतन विषय. कार्यक्रम काय व्हावा असा सुंदर झाला. शेवटी आपले मॅच जिंकल्यावर हरविणारे प्रभाकर उठले. शेवटचा बॉल. आभारप्रदर्शन. नशिबाने मी त्या वेळी शेवटच्याच खुर्चीवर होतो. सुंदर व्याख्यानाचे पोस्टमार्टम सुरू झाले. काय म्हणायचं ह्या दुर्दैवाला आपल्यासमोर आपल्या भाषणाचे तीन तेरा आपल्यासमोर आपल्या भाषणाचे तीन तेरा कुठे सापडला हा हिरा कुठे सापडला हा हिराअशा प्रकारचे भाव वक्त्याच्या चेहर्‍यावर उमटताना पाहिले. नाईलाज होतो सगळ्यांचा. धन्य हो प्रभाकरअशा प्रकारचे भाव वक्त्याच्या चेहर्‍यावर उमटताना पाहिले. नाईलाज होतो सगळ्यांचा. धन्य हो प्रभाकर मी पटकन कार्यक्रमस्थळाच्या बाहेर पडलो.मोकळा श्‍वास घेतला. अवघडलेले अंग मोकळे केेले. ‘पोतेरा फिरवून राहीला आहे, सर्व कार्यक्रमावर ���ी पटकन कार्यक्रमस्थळाच्या बाहेर पडलो.मोकळा श्‍वास घेतला. अवघडलेले अंग मोकळे केेले. ‘पोतेरा फिरवून राहीला आहे, सर्व कार्यक्रमावर’ एका ज्येष्ठाचा आवाज माझ्याजवळ हळूच ऐकू आला. मी तरी काय बोलणार’ एका ज्येष्ठाचा आवाज माझ्याजवळ हळूच ऐकू आला. मी तरी काय बोलणार त्या पेक्षा या विषयावर लिहणे बरे…\nपंढरीची वारी आणि तरुणाई \nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nतंत्रज्ञान क्षेत्राचा दिवसेंदिवस झपाट्याने विकास होत आहे. मुळे कारकिर्दीसाठी या क्षेत्राची निवड करणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, या क्षेत्रात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://puputupu.in/2013/10/masaledar-andabhurjee/", "date_download": "2018-09-26T03:29:33Z", "digest": "sha1:YRW55A2XCCDON5YQUFJDWIV747QU5E5M", "length": 10901, "nlines": 119, "source_domain": "puputupu.in", "title": "Masaledar Andabhurjee - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nगाडीवरच्या भुर्जीसारखी मसालेदार चव घरी तयार केलेल्या भुर्जीला कधीच येत नाही. त्यामुळेच घरात कितीही भुर्जी खाल्ली, तरी तृप्तीचा खरा ढेकर दिला जातो तो भुर्जीच्या गाडीवरच\nपावभाजीच्या गाड्यांच्या जोडीने मुंबईच्या नाक्यानाक्यांवर उभ्या असलेल्या अंडा-भुर्जीच्या गाड्या म्हणजे एकेकाळी मुंबईची शान होती. भूक नसली, तरी या गाडीच्या शेजारून जाताना येणा‍ऱ्या वासानेच पोटात कावळ्यांची काव-काव सुरू व्हायची आणि इच्छा नसतानाही पावलं अंडा-भुर्जीच्या गाडीकडे वळायची. मग ‘ एक अंडा-भुर्जी ‘ अशी नुस्ती ऑर्डर दिली की, एखादा कोडवर्ड मिळाल्याप्रमाणे गाडीवाल्याचे हात एका लयीत कामाला लागायचे…\n…सगळ्यात आधी शेगडीवर चढवलेल्या भल्यामोठ्या तव्यावर दोन चमचे तेल टाकलं जायचं. मग तेलावर कांदा-टोमॅटो टाकून ते चांगलं परतलं जायचं. नंतर गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि मीठ. हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव झालं की, एकेक अंडं उचलायचं आणि तव्याच्या कडेवरच ठॅकठॅक करत फोडून आतला द्राव मिश्रणावर ओतायचा. तवा गरमच असल्यामुळे क्षणात अंड्याचा द्राव फुलून येतो की लगेच लोखंडी कालथ्याने अंड्यासकट सगळं मिश्रण खालीवर करून पुन्हा एकजीव करायचं. मग कालथा त्या मिश्रणावर सतत आपटत राहायचा की हळूहळू एकजीव झालेल्या मिश्रणाचे बारीकबारीक तुकडे होत जातात आणि थोड्याच वेळात भुर्जी तयार होते. मग ती भुर्जी एका डिशमध्ये काढायची. तिच्यावर मस्त बारीक केलेली कोथिंबीर भुरभुरवायची आणि सर्व्ह करायची. सोबत त्याच भुर्जीच्या तेलावर खरपूस गरम केलेले दोन पाव. बस्स मग आणखी काही सोबत नसलं तरी चालेल. किंबहुना नकोच\nगणेशोत्सव-नवरात्रोत्सवातले कायकर्ते असोत, उशिरा कामावरून घरी निघालेले नोकरदार असोत किंवा रात्रीची मुंबई पाहायला निघालेली मुलं असोत भूक लागली की रात्री उशिरापर्यंत अंडा-भुर्जीची गाडी असणार, याची त्यांना खात्री असायची. ऐंशी-नव्वदच्या दशकापर्यंत नाक्यानाक्यावरच्या या पावभाजी किंवा अंडाभुर्जीच्या गाड्यांवर खायला अख्खी मुंबई लोटायची. गाड्या कुठे उभ्या आहेत, आजूबाजूला काय आहे, याची कुणालाच पडलेली नसायची. त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असायचा, अंडा-भुर्जीचा स्वाद…\nखरंतर गाडीवरची अंड्याची ही भुर्जी म्हणजे काही वेगळा पदार्थ नव्हे. बहुतेकांच्या घरी आठवड्या-दोन आठवड्यातून एकदा हमखास बनणारा. परंतु घरात बनवली जाणारी भुर्जी (किंवा अंड्याची कोशिंबीर) मुख्यतः हळद-मिर्ची टाकून केली जाते. गाडीवरच्या भुर्जीसारखी मसालेदार चव तिला कधीच येत नाही. त्यामुळेच घरात कितीही भुर्जी खाल्ली, तरी तृप्तीचा खरा ढेकर भुर्जीच्या गाडीवरच दिला जातो.\nपण आता पालिकेच्या नियमांमुळे आणि नाक्यानाक्यावर पिझ्झाहट व मॅक्डॉनल्डसची दुकानं उघडल्यामुळे अंडा-भुर्जीच्या गाड्या केव्हाच बाद झाल्यात. तरीही गिरगाव नाका, दादर स्टेशनच्या बाहेर, किंवा सांताक्रुझला अजून कुठेकुठे अंडाभुर्जीच्या गाड्या लागतात आणि या गाड्यांवरच्या भुर्जीला दाद देणारी मंडळी तिथे हमखास हजेरी लावतात.\nयाच गाडीवाल्यांच्या जोडीला आता बोरिवली वेस्टला गोखले शाळेच्या समोर राजूभाई भुर्जीवाल्याची टपरी सुरू झालीय. सुरुवात गाडीवरून झालेल्या राजूभाईच्या अंडा-भुर्जीने थोड्या कालावधीत ग्राहकांना अशी काही चटक लावली की, राजूभाईला गाडीऐवजी छोटी जागा घेऊन टपरीच टाकावी लागली. राजूभाई भुर्जीवाल्याचं नाव आता अख्ख्या बोरीवली-कांदिवलीत झालंय. विशेष म्हणजे त्यांच्याकडची भुर्जी आणि अंड्याचे इतर पदार्थ खायला मराठी लोकांबरोबरच गुजराती पब्लिकही आघाडीवर असतं. आपल्या भुर्जीच्या लोकप्रियतेचं गमक सांगताना राजूभाई म्हणतात- ‘ भुर्जीचा सगळा भार मसाल्यांवर असतो. मसाल्याची भट्टी चांगली जमली की भुर्जी चांग���ी व्हायलाच हवी\nराजूभाईंचं म्हणणं खरं आहे… भुर्जी दुकानातली असो, किंवा गाडीवरची, सगळ्यात आधी मसाल्याच्याच घमघमाट पसरतो आणि मग व्हायची ती जादू होते… पावलं आपोआप अंडा-भुर्जीच्या गाडीकडे वळतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/archana-bhandari-got-the-gold-medal-in-35-kg-category-5932129.html", "date_download": "2018-09-26T03:43:59Z", "digest": "sha1:CZUPK5I6QXSEV4XARCSJITSSOH6GITG2", "length": 8934, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Archana Bhandari got the gold medal in 35 kg category | 'दंगल चित्रपटामुळेच कुस्तीकडे वळले अन् सुवर्णही जिंकले'", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n'दंगल चित्रपटामुळेच कुस्तीकडे वळले अन् सुवर्णही जिंकले'\nपंजाब येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या राष्ट्रीय स्टुडंट्स असोसिएशनच्या कुस्ती स्पर्धेत येथील अर्चना भंडारी हिने ३५ किलो\nसोलापूर- पंजाब येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या राष्ट्रीय स्टुडंट्स असोसिएशनच्या कुस्ती स्पर्धेत येथील अर्चना भंडारी हिने ३५ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले. ती पहिलीत असतानाच वडलांचे छत्र हरपले. आईच्या कष्टावर शिकत असतानाच 'दंगल' चित्रपटाने भुरळ घातली अन् कुस्तीकडे वळली. तिच्या या यशाची कहाणी, तिच्याच शब्दांत.\n\"आम्ही तिघी बहिणी, शेवटचा एक भाऊ. जुन्या विडी घरकुलच्या एका छोट्याशा खोलीत राहतो. मी पहिलीत असताना वडिलांचे निधन झाले. त्यांचा चेहरा पुसटसा आठवतो. धाकटा भाऊ तर एकच वर्षाचा होता. अशा स्थितीला धैर्याने तोंड देत आईने आम्हाला कुठलीच उणीव भासू दिली नाही. सर्वांचे शिक्षण सुरू ठेवले. आईला मदत म्हणून अाम्ही छोटी-मोठी कामे करू लागलो. दरम्यान, दंगल चित्रपट पाहिला. मुलीही कुस्तीत बाजी मारू शकतात, हेही पाहिले. त्यानंतर मोबाइलवर हा चित्रपट मी सातत्याने पाहतच होते. अन् माझ्या डोक्यात 'कुस्ती'ची दंगल सुरू झाली. आईला बोलून दाखवल्यानंतर ती हसली. कारण मी ३५ किलो वजनाची. तिच्या नजरेत छोटीच. याच वेळी सुरेश गोरंदेवाले हे प्रशिक्षक भेटले. त्यांच्या भाचीसोबत चटईवरील कुस्तीचा श्रीगणेशा केला. माझी चपळाई पाहून पंजाबच्या राष्ट्रीय स्पर्धेत उतरवण्याचे ठरले. झाले, कधीही न पाहिलेले पंजाब गाठले. ३५ किलो वजन गटातील स्पर्धेत उतरले. एका झटक्यात प्रतिस्पर्ध्याला लोळवले. त्या वेळी माझ्या डोळ्यासमोर 'दंगल'मधील गीताच उभी राहिली. गळ्यात सुवर्णपद�� पडताच आई आठवली. डोळे डबडबले...\"\nनगरसेवक कोठेंनी दिले ११ हजार\nसोलापूरच्या या 'दंगलगर्ल'ची कहाणी एेकून काही दानशूर मंडळी पुढे आली. अर्चनाने आणखी मोठ्या स्पर्धेत उतरून कामगिरी बजावावी. सोलापूरचे नाव उज्ज्वल करावे म्हणून नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी ११ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर पद्मशाली युवक संघटनेचे सहसचिव शेखर इगे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून अर्चनाला ट्रॅकसूट, पँट, टी-शर्ट आणि बॅग दिले. शरीरसंपदेसाठी तिला आणखी मदत हवी आहे. दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.\nसोलापूरच्या सोमनाथने विजयपूरला गोलघुमटमध्ये उडी मारून केली आत्महत्या\nदयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, अकोलेकाटीजवळ मृतदेह\nनिविदेचे काम पाहणाऱ्या लिपिकाची बदली, पदभार न देताच विदेशवारीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/sachin-darekar-118062500011_1.html", "date_download": "2018-09-26T02:54:55Z", "digest": "sha1:NRG364WZTLT6EZAWEN3KPYJP4MVPHET2", "length": 8402, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सचिन दरेकर यांची 'पार्टी' | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसचिन दरेकर यांची 'पार्टी'\nआपल्या आशयसमृद्ध लेखणीतून 'झेंडा'. 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणारे, सूप्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर, आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. 'पार्टी' असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात २४ तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला.\nनवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांची निर्मिती असलेल्या 'पार्टी' या सिनेमात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या कलाकारांचे चेहरे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझर पोस्टरवर लपवण्यात आली असल्यामुळे, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.\nकिती देखणी असतात ना नाती\nप्रियंकाने मागितले 14 कोटी मानधन \nप्रेमाची गोष्ट स���ंगणाऱ्या 'प्रेमवारी'चा मुहूर्त संपन्न\nया इंग्रजी पत्राला तोडच नाही​\nयावर अधिक वाचा :\nनेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी\nअभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...\n“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर \"राम\" हे नाव काढतो. ...\nआमिरवर आली अशी स्थिती बसला गाढवावर\nअभिनेता आमीर वर गाढवावर बसण्याची वेळ आली असून त्यानेच ती शेअर केली आहे. झाले असे की ...\n'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'\n'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी ...\nरुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन\nचित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharip-planning-meeting-gadchiroli-maharashtra-7515", "date_download": "2018-09-26T03:53:32Z", "digest": "sha1:OKLAJGFVPOUSQSC5F3I5VZ66V3AHOFPA", "length": 16092, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, kharip planning meeting, gadchiroli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगडचिरोलीत धानाची दोन लाख हेक्‍टरवर लागवड होण्याचा अंदाज\nगडचिरोलीत धानाची दोन लाख हेक्‍टरवर लागवड होण्याचा अंदाज\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nगडचिरोली : येत्या खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्‍टरवर धानाची लागवड होण्याचा अंदाज असून, त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम आढावा बैठकीत देण्यात आली.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच खरीप आढावा बैठक पालकमंत्री अम्ब्ररीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, कृषी सहसंचालक अर्चना कडू उपस्थित होते.\nगडचिरोली : येत्या खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्‍टरवर धानाची लागवड होण्याचा अंदाज असून, त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम आढावा बैठकीत देण्यात आली.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच खरीप आढावा बैठक पालकमंत्री अम्ब्ररीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, कृषी सहसंचालक अर्चना कडू उपस्थित होते.\nबॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून दयावे. त्यामुळे शेतकऱ्यांवर सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ येणार नाही. याबाबत बॅंकांनी दक्ष राहण्याचे निर्देश पालकमंत्री आत्राम यांनी दिले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावी, अशा सुचना खासदार अशोक नेते यांनी दिल्या.\nसर्व बॅंकांना मिळून ८५ कोटी १७ लाख २७ हजार रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षी एक लाख ८२ हजार हेक्‍टरवर धानाची लागवड झाली होती. या वर्षी दोन लाख हेक्‍टरवर धान लागवड होईल. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीनचे क्षेत्र पाच हजार ६४६ हेक्‍टर असले, तरी यावर्षीच्या हंगामात ते कमी होण्याचा अंदाज असल्याचे सांगण्यात आले.\nमागील वर्षी केवळ ३९३ हेक्‍टरवर सोयाबीन लागवड होती. कापसाचे क्षेत्र वाढत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. मागील वर्षी सुमारे १४ हजार ४६१ हेक्‍टरवर कापूस होता. या वर्षी १५ हजार हेक्‍टरवर हे क्षेत्र पोचेल. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली व सिरोंचा तालुक्‍यातील ५० गावांतील २९६ आदिवासी शेतकऱ्यांना परसबाग योजनेचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी दिली.\nखरीप कृषी विभाग पीककर्ज सोयाबीन कापूस गडचिरोली\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्य��� अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/4-thousand-2-hundred-52-grampanchayt-without-building/", "date_download": "2018-09-26T02:55:58Z", "digest": "sha1:46BVRVLNFNWK4F3BVBR2FNRZLOJAPZ2F", "length": 5480, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात ४,२५२ ग्रामपंचायतींना इमारतच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › राज्यात ४,२५२ ग्रामपंचायतींना इमारतच नाही\nराज्यात ४,२५२ ग्रामपंचायतींना इमारतच नाही\nजळगाव बुद्रुक : वार्ताहर\n असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले होते, मात्र त्याच खेड्यातल्या जनतेच्या हितासाठी कार्यरत असलेल्या राज्यातील एकूण २८ हजार ६ ग्रामपंचायतीपैकी सुमारे ४ हजार २५२ ग्रामपंचायतींना अजूनही स्वतःच्या इमारती नाहीत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात सुमारे १०६ ग्रामपंचायतींना इमारती नसल्याची माहिती आहे.\nराजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियान अंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी जो निधी दिला जात होता, तो २०१५-१६ पासून बंद करण्यात आला आहे. त्या ऐवजी 'बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत इमारत नसलेल्या ग्रामपंचायतीचा आढावा घेतला असता, मालेगाव-३५, निफाड-३०, चांदवड-१, सिन्नर-१०, येवला-६, नांदगाव-२४ (नांदगाव पंचायत समिती मधून मिळालेल्या माहितीनुसार) अशा १०६ ग्रामपंचायतींना स्वतःच्या इमारती नाहीत.\nबाळासाहेब ठाकरे मातोश्री योजनेनुसार,१ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १० लाख ८० हजार रुपये शासन देणार तर १ लाख २० हजार रुपये त्या-त्या ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून खर्च करायचे आहेत. तर १ हजार ते २ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १६ लाख २० हजार रुपये अनुदान शासन तर १ लाख ८० हजार रुपये स्वनिधी असे नियोजन या योजनेतून केले आहे.\n२ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना मात्र या योजनेअंतर्गत इमारत बांधण्यासाठी एक रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही.या ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून इमारत बांधकाम करण्याचे सूचित करण्यात आले आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/fire-accident-in-wai-satara/", "date_download": "2018-09-26T02:45:50Z", "digest": "sha1:WNEKBTCB2ZIIXEFAIMAOM3DDDMXWCVRA", "length": 3887, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : वाईत दोन दुकाने जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : वाईत दोन दुकाने जळून खाक\nसातारा : वाईत दोन दुकाने जळून खाक\nवाई शहराच्या मध्यभागी असलेले नवजीवन हॉटेल आणि गुरुदत्त आईस्क्रीम ॲण्ड स्नॅक्सया दोन दुकानांना काल रात्री शॉट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये दोन्ही दुकानातील सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीने वाई शहरात एकच खळबळ मजली आहे.\nवाई शहरातील नवजीवन हे मिसळसाठी प्रसिद्ध हॉटेल होते. दुसरे गुरुदत्त आईस्क्रीम ॲण्ड स्नॅक्स अशी लगतच दोन्ही दुकान जवळजवळ होती. आगीमुळे दोन्ही दुकाने पूर्णपणे बेचिराख झाली असून खूप नुकसान झाले आहे.\nआगिने रुद्ररूप धारण करतात वाई नगरपालिकेच्या अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग साधारण दोन ते तीन तासानंतर आटोक्यात आली. परंतु ही आग नक्की कोणत्या दुकानातून लागली याबाबत सगळे साशंक आहेत. सध्या वाई शहरामध्ये आग लागण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. शॉट सर्किटमुळेच आग लागण्याचे प्रमाण जास्त आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/occasion-79-th-anniversary-programme-pudhari/", "date_download": "2018-09-26T02:53:46Z", "digest": "sha1:WRKTYMEHHBZE5T4N4BSEULPE54VUCC7T", "length": 5489, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन (व्‍हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवा���न (व्‍हिडिओ)\nकराड : 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन (व्‍हिडिओ)\nप्रचंड खपाचे एकमेव नि:पक्ष व निर्भीड दैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक पुढारीच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह सत्ताधारी यशवंत - जनशक्ती - लोकसेवा आघाडीच्या सर्व नगरसेवकांसह नूतन पालिका सभापतींनी 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.\nशुक्रवारी कराड नगरपालिकेच्या नूतन सभापतींनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी दैनिक पुढारीच्या कराड कार्यालयास भेट दिली. यावेळी राजेंद्रसिंह यादव यांच्यासह उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, माजी सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती प्रियांका यादव, पाणी पुरवठा सभापती अरूणा पाटील, नियोजन सभापती कश्मिरा इंगवले, महिला व बालकल्याण सभापती आशा मुळे यांच्यासह माया भोसले, शारदा जाधव, अर्चना ढेकळे, राजेंद्र माने, किरण पाटील, महेश कांबळे, अतुल शिंदे, गजेंद्र कांबळे, सर्व नगरसेवक, यांच्यासह सुरेश पाटील, प्रितम यादव, शिवराज इंगवले, ओमकार मुळे, सुधीर एकांडे, नितीन ढेकळे यांच्यासह सत्ताधारी गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\n'पुढारी'कार पद्मश्री स्व. डॉ. ग. गो. जाधव यांच्यासह प्रतापसिंह जाधव यांनी निर्भीडपणा कायम ठेवत सर्वसामान्य लोकांवरील अन्यायास वाचा फोडली आहे. पुढारीकडून केले जाणारे सामाजिक प्रबोधनाचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त करत यादव यांनी दैनिक पुढारीस शुभेच्छा दिल्या.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/a-girl-committed-suicide-due-to-momo-whatsapp-challenge-game-the-first-victim-of-india-413253-2/", "date_download": "2018-09-26T03:25:26Z", "digest": "sha1:G5LSLLAZC4QFZJHAICEBXOCERJBKUVEY", "length": 7458, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोमो व्हाट्सअँप चॅलेंज गेममुळे मुलीने केली आत्महत्या, भारतातील पहिला बळी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमोमो व्हाट्सअँप चॅलेंज गेममुळे मुलीने केली आत्महत्या, भारतातील पहिला बळी\nगेल्या वर्षी ब्लु व्हेल नावाचा एक गेम आला होता. त्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आणि नंतर तो गेम बंद करण्यात आला. त्याचप्रकारची आणखी एक गोष्ट सध्या खूप चर्चेचा विषय बनत आहे ती म्हणजे मोमो व्हाट्सअँप चॅलेंज गेम.\nया मोमो गेममुळे जगभरत आत्महत्या होत आहेत. भारताबाबतची पहिली घटना आज जयपूरमध्ये उघडकीस आली आहे. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलीने आपल्या वाढदिवसाच्या तीन दिवसानंतर हाताची नस कापली आणि पंख्याला फाशी घेऊन आत्महत्या केली. तिच्या मोबाईलची ब्राऊजरच्या हिस्ट्रीमध्ये मोमो चॅलेंजचे नियम दिसले आणि अंगावर देखील खुणा होत्या. त्यामुळे तिचा मृत्यू हा मोमो गेम मुळेच झाला असणार, अंदाज वर्तवला जात आहे\nदहावीत शिकणाऱ्या छवी नामक या मुलीने आपल्या वाढदिवसानंतर ३ दिवसांनी म्हणजे ३१ जुलैला आत्महत्या केली होती. तपासानंतर आता समजत आहे की तिने मोमो चॅलेंजमुळे आत्महत्या केली होती.\nब्लु व्हेल गेमप्रमाणे या गेममध्ये देखील शेवटचा टप्पा हा मृत्यू आहे. तिने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहले आहे की, मला वाढदिवसाच्या दिवशीच मरायचे होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहावितरणच्या दुर्लक्षाने वीज कनेक्‍शन रखडले\nNext articleअॅॅट्रॉसिटी कायद्यात पुढे काय होणार\nकामगारांची बस एचटी लाईनमुळे जळून खाक – 7 जण गंभीर जखमी\nकॉंग्रेसकडून होणाऱ्या चिखलफेकीतच कमळ उगवेल\nमध्य प्रदेशात अविवाहित महिलांसाठी पेन्शन\nसर्जिकल स्ट्राईकचे कमांडो नाईक संदीप सिंह दहशतवाद्यांबरोबर चकमकीत शहीद\nजपानी रोव्हर यानांनी पाठवले धूमकेतूवरील फोटो\nआमदार-खासदार वकिली करू शकतात – सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/guest-london-ajay-devgan-57800", "date_download": "2018-09-26T03:31:20Z", "digest": "sha1:NQMLLSY7PIZG3RZEXAEWB5I6EJTXJFX5", "length": 10137, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"Guest in London\" Ajay Devgan \"गेस्ट इन लंडन'मध्ये अजय देवगण | eSakal", "raw_content": "\n\"गेस्ट इन लंडन'मध्ये अजय देवगण\nगुरुवार, 6 जुलै 2017\nअश्‍विनी धीर दिग्दर्शित \"अतिथी तुम कब जाओगे' या चित्रपटात अजय देवगण आणि कोंकणा सेन शर्मा ���ांनी मुख्य भूमिका साकारली होती.\nआता धीर यांच्या आगामी \"गेस्ट इन लंडन' या चित्रपटातही अजयची भूमिका असेल; मात्र हा चित्रपट \"अतिथी तुम कब जाओगे'चा सिक्वेल नसेल. त्याची कथा पूर्णपणे वेगळी असेल, असे धीर यांनी स्पष्ट केले आहे. या चित्रपटात अजय कोणत्या ना कोणत्या रूपात पाहायला मिळेल हे नक्की, असेही त्या म्हणाल्या.\nअश्‍विनी धीर दिग्दर्शित \"अतिथी तुम कब जाओगे' या चित्रपटात अजय देवगण आणि कोंकणा सेन शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली होती.\nआता धीर यांच्या आगामी \"गेस्ट इन लंडन' या चित्रपटातही अजयची भूमिका असेल; मात्र हा चित्रपट \"अतिथी तुम कब जाओगे'चा सिक्वेल नसेल. त्याची कथा पूर्णपणे वेगळी असेल, असे धीर यांनी स्पष्ट केले आहे. या चित्रपटात अजय कोणत्या ना कोणत्या रूपात पाहायला मिळेल हे नक्की, असेही त्या म्हणाल्या.\nजुहू चौपाटीवर 200 जवानांसह शाहिद कपूरची स्वच्छता मोहिम\nमुंबई : 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे 24 ला जुहू चौपाटीवर पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत...\nअजय देवगणचा 'तानाजी' आता येतोय\nमुंबई- अजय देवगणची निर्मिती आणि मुख्य भुमिका असलेल्या तानाजी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरवात झाली आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी...\nआमिर खानचं 'हे' स्वप्न उतरलं प्रत्यक्षात \nमुंबई: अभिनेता आमिर खानच्या सिनेमांची सिनेप्रेमी नेहमीच वाट बघत असतात. वर्षातून आमिरचा एखादाच सिनेमा पण तो अगदी ताकदीचा विषय घेऊन आणि बिग बजेट...\nनागपुरातील देहव्यापार 100 कोटींवर\nनागपूर : रशिया, इटली, इंग्लंड, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, बांगलादेश, आणि श्रीलंका या देशातील ललनांना \"सेक्‍स रॅकेट' अंतर्गत मुंबई-दिल्लीत आणल्या...\nवणी (नाशिक) - ग्रामिण भागाची जीवनवाहीनी असलेली लालपरी आजारी\nवणी (नाशिक) - सर्वांची जिवाभावाची, सुख-दुःखात साथ देणारी, ग्रामिण भागाची जीवनवाहीनी असलेली लालपरी अर्थात एसटी आधीच आजारी व त्यात सार्वजनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठ��� सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A4-sarvamat/page/796/", "date_download": "2018-09-26T03:46:44Z", "digest": "sha1:4KZLVKF32WR6SKTC7YS426DFYITOBOSH", "length": 8514, "nlines": 198, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सार्वमत Archives | Page 796 of 816 | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनिंबोडी शाळा दुर्घटना : उपअभियंता हरिष विधातेला अटक\nमहिलेवर अत्याचार; एका जणास अटक\nछेडछाड प्रकरण : पालकांकडून वर्गातच विद्यार्थ्यांची धुलाई\nनगर जिल्ह्यातील पावसाची सरासरी 109 टक्के\nगणोरेच्या दातीर पतसंस्थेत गैरव्यवहार\nग्रामपंचायत निवडणुकीनिमित्ताने वडाळ्यात होणार धुमशान\nसंगमनेर : राष्ट्रवादी तरुणांना देणार संधी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय\nतीन गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी\nकापूस खरेदीचा चेक वटला नाही : सहा महिन्यांची सक्तमजुरी\n11 सूत्रीद्वारे सहकारी संस्थांच्या कामाचे मूल्यमापन होणार : उपाययोजना सूचविण्यासाठी दोन...\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n2 लाख नवमतदार नोंदणीचे उद्दिष्ट\nधुळे ई पेपर (दि 26 सप्टेंबर 2018)\n‘जलयुक्त’ची गेल्यावर्षीची कामे तात्काळ पूर्ण करा\nअर्बन घेणार गुजरातची बँक\nकोपरगाव तालुक्यातील एक हजार 782 शेेतकर्‍यांना हुमणीचा फटका\nपाच दरोडोखोरांच्या मुसक्या आवळल्या\nराजूर प्रकरणी पोलिसांनी सुपारी घेऊन काम केले\nवीजपुरवठा खंडित करण्यासाठी आता डिजिटल नोटीस ग्राह्य\nसरकारची दिवाळी करायची की होळी हे आता जनताच ठरवेल\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k6s107.htm", "date_download": "2018-09-26T02:43:54Z", "digest": "sha1:N43FQM5SOZB6VG536Z3XW6FEKEONAKG4", "length": 76570, "nlines": 1542, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - युद्धकाण्ड - ॥ सप्ताधिकशततमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ सप्ताधिकशततमः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीराम आणि रावणाचे घोर युद्ध -\nततः प्रवृत्तं सुक्रूरं रामरावणयोस्तदा \nसुमहद् द्वैरथं युद्धं सर्वलोकभयावहम् \nत्यानंतर श्रीराम आणि रावण यांच्यात अत्यंत क्रूरतापूर्वक महान्‌ द्वैरथ युद्ध आरंभ झाले जे समस्त लोकांसाठी भयंकर होते. ॥१॥\nततो राक्षससैन्यं च हरीणां च महद्बलम् \nत्यासमयी राक्षस आणि वानरांच्या विशाल सेना हातात हत्यारे असूनही निश्चेष्ट उभ्या राहिल्या होत्या, कुणी कुणावर प्रहार करीत नव्हते. ॥२॥\nसम्प्रयुद्धौ ततो दृष्ट्वा बलवन्नरराक्षसौ \nव्याक्षिप्तहृदयाः सर्वे परं विस्मयमागताः \nमनुष्य आणि निशाचर, दोन्ही वीरांना बलपूर्वक युद्ध करतांना पाहून स���्वांची हृदये त्यांच्याकडेच खेचली गेली म्हणून सर्वच मोठ्‍या आश्चर्यात पडले. ॥३॥\nतस्थुः प्रेक्ष्य च सङ्ग्रामं नाभिजग्मुः परस्परम् \nदोन्ही बाजूच्या सैनिकांच्या हातात नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे विद्यमान्‌ होती आणि त्यांचे हात युद्धासाठी व्यग्र होते तथापि तो अद्‍भुत संग्राम पाहून त्यांची बुद्धि आश्चर्यचकित होऊन गेली होती, म्हणून ते गुपचुप उभे होते. एक दुसर्‍यावर प्रहार करत नव्हते. ॥४॥\nरक्षसां रावणं चापि वानराणां च राघवम् \nपश्यतां विस्मिताक्षाणां सैन्यं चित्रमिवाबभौ \nराक्षस रावणाकडे आणि वानर राघवांकडे पहात राहिले होते. त्या सर्वांचे नेत्र विस्मित होते म्हणून निःस्तब्ध उभ्या असल्यामुळे त्या उभय पक्षाच्या सेना चित्रलिखित सारख्या भासत होत्या. ॥५॥\nतौ तु तत्र निमित्तानि दृष्ट्वा रावणराघवौ \nकृतबुद्धी स्थिरामर्षौ युयुधाते ब्यभीतवत् \nराघव आणि रावण दोघांनी तेथे प्रकट होणार्‍या निमित्त्यांना पाहून त्यांच्या भावी फलाचा विचार करून युद्धविषयक विचारांना स्थिर केले. त्या दोघांमध्ये एकामेकाविषयी अमर्षाचा भाव दृढ झाला म्हणून ते निर्भय झाल्या प्रमाणे युद्ध करु लागले. ॥६॥\nजेतव्यमिति काकुत्स्थो मर्तव्यमिति रावणः \nधृतौ स्ववीर्यसर्वस्वं युद्धेऽदर्शयतां तदा \nश्रीरामचंद्रांना विश्वास होता की माझाच जय होईल आणि रावणाचाही हा निश्चय झाला होता की मला अवश्यच मरावे लागेल म्हणून ते दोघे युद्धात आपला सर्व पराक्रम प्रकट करून दाखवू लागले. ॥७॥\nततः क्रोधाद् दशग्रीवः शरान् सन्धाय वीर्यवान् \nमुमोच ध्वजमुद्दिश्य राघवस्य रथे स्थितम् \nत्यासमयी पराक्रमी दशाननाने क्रोधपूर्वक बाणांचे संधान करून राघवांच्या रथावर फडकणार्‍या ध्वजेला लक्ष्य बनविले आणि ते बाण सोडले. ॥८॥\nते शरास्तमनासाद्य पुरन्दर रथध्वजम् \nपरंतु त्याने सोडलेले ते बाण इंद्राच्या रथाच्या ध्वजेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. केवळ रथशक्तिला (*) स्पर्श होताच जमिनीवर पडून गेले. ॥९॥ (* -- रथांच्या कलशांवरील तो कळक ज्यावर लढाईच्या रथांच्या ध्वजा लावल्या जात असत. काही विद्वानांनी रथशक्तिचा अर्थ - रथाचे अद्‌भुत सामर्थ्य असा केला आहे. तसा अर्थ केल्यावर हा भाव निघतो की रथाच्या अद्‍भुत प्रभावाचा अनुभव करून ते बाण ध्वजेपर्यंतच न पोहोचताच पृथ्वीवर पडले.)\nततो रामोऽभिसङ्क्रुद्धः ��ापमाकृष्य वीर्यवान् \nकृतप्रतिकृतं कर्तुं मनसा सम्प्रचक्रमे \nतेव्हा महाबली श्रीरामचंद्रांनीही कुपित होऊन आपले धनुष्य खेचले आणि मनातल्या मनात्‌ रावणाचा बदला घेण्यासाठी त्याचा ध्वज तोडून टाकण्याचा विचार केला. ॥१०॥\nरावणध्वजमुद्दिश्य मुमोच निशितं शरम् \nमहासर्पमिवासह्यं ज्वलन्तं स्वेन तेजसा \nरावणाच्या ध्वजेला लक्ष्य करून त्यांनी विशाल सर्पासमान असह्य आणि आपल्या तेजाने प्रज्वलित तीक्ष्ण बाण सोडला. ॥११॥\nरामश्चिक्षेप तेजस्वी केतुमुद्दिश्य सायकम् \nजगाम स महीं छित्त्वा दशग्रीवध्वजं शरः \nतेजस्वी श्रीरामांनी त्या ध्वजेला लक्ष्य करून त्या दिशेकडे आपला सायक सोडला आणि तो दशाननाच्या त्या ध्वजेला छेदून पृथ्वीमध्ये सामावून गेला. ॥१२॥\nस निकृत्तोऽपतद् भूमौ रावणस्यन्दनध्वजः\nध्वजस्योन्मथनं दृष्ट्वा रावणः स महाबलः \nसम्प्रदीप्तोऽभवत् क्रोधाद् अमर्षात् प्रदहन्निव \nस रोषवशमापन्नः शरवर्षं ववर्ष ह \nरावणाच्या रथाचा तो ध्वज छेदला जाऊन जमिनीवर पडला. आपल्या ध्वजाचा विध्वंस झालेला पाहून महाबली रावण क्रोधाने जळू लागला आणि अमर्षामुळे विपक्षीला जणु जाळून टाकत असल्यासारखा भासू लागला. तो रोषाला वशीभूत होऊन बाणांची वृष्टि करू लागला. ॥१३-१४॥\nरामस्य तुरगान् दीप्तैः शरैर्विव्याध रावणः \nते विद्धा हरयस्तत्र नास्खलन्नापि बभ्रमुः \nरावणाने आपल्या तेजस्वी बाणांनी श्रीरामांच्या घोड्‍यांना घायाळ करण्यास आरंभ केला परंतु ते घोडे दिव्य होते म्हणून ते अडखळले नाहीत आणि आपल्या स्थानापासून विचलित झाले नाहीत. ते पूर्ववत्‌ स्वस्थचित्त बनून राहिले. जणु त्यांच्यावर कमलांच्या नालांनीच प्रहार केला गेला होता. ॥१५ १/२॥\nतेषामसम्भ्रमं दृष्ट्वा वाजिनां रावणस्तदा \nभूय एव सुसङ्क्रुद्धः शरवर्षं मुमोच ह \nगदाश्च परिघांश्चैव चक्राणि मुसलानि च \nगिरिश्रृङ्गाणि वृक्षांश्च तथा शूलपरश्वधान् \nत्या घोड्‍यांना असंभ्रम (जराही विचलित न झालेले) पाहून रावणाचा क्रोध अधिकच वाढला. तो परत बाणांची वृष्टि करू लागला. गदा, चक्र, परिघ, मुसळ, पर्वत-शिखरे, वृक्ष, शूल, परशु तसेच मायानिर्मित अन्यान्य शस्त्रांची वृष्टि करू लागला. त्याने हृदयात थकव्याचा अनुभव न करता हजारो बाण सोडले. ॥१६-१८॥\nतुमुलं त्रासजननं भीमं भीमप्रतिस्वनम् \nतद् वर्षमभवद् युद्धे नैकशस्त्रमयं महत��� \nयुद्धस्थळी अनेक शस्त्रांची ती विशाल वृष्टि फार भयानक, तुमुल, त्रासजनक आणि भयंकर कोलाहलाने पूर्ण होत होती. ॥१९॥\nविमुच्य राघवरथं समान्ताद् वानरे बले \nसायकैरन्तरिक्षं च चकाराशु सुनिरन्तरम् \nमुमोच च दशग्रीवो निःसङ्गेनाऽन्तरात्मना \nती शरवृष्टि राघवांचा रथ सोडून सर्व बाजुने वानर सेनेवर पडू लागली. दशमुख रावणाने प्राणांचा मोह सोडून बाणांचा प्रयोग केला आणि आपल्या सायकांच्या वर्षावाने तेथील आकाशास पूर्ण व्याप्त करून टाकले. ॥२० १/२॥\nव्यायच्छमानं तं दृष्ट्वा तत्परं रावणं रणे \nप्रहसन्निव काकुत्स्थः सन्दधे निशितान् शरान् \nस मुमोच ततो बाणान् शतशोऽथ सहस्रशः \nत्यानंतर रणभूमीवर रावणाला बाण सोडतांना अधिक परिश्रम करताना पाहून काकुत्स्थ रामांनी जणु हसत हसत तीक्ष्ण बाणांचे संधान केले आणि त्यांना शेकडो, हजारोच्या संख्येने सोडले. ॥२१-२२॥\nतान् दृष्ट्वा रावणश्चक्रे स्वशरैः खं निरन्तरम् \nताभ्यां नियुक्तेन तदा शरवर्षेण भास्वता \nत्या बाणांना पाहून रावणाने पुन्हा आपल्या बाणांचा वर्षाव केला आणि आकाश इतके भरून टाकले की त्यांत तीळ ठेवण्या इतकीही जागा मोकळी राहिली नाही. त्या दोघांच्या द्वारा केल्या गेलेल्या चमकदार बाणांच्या वृष्टिने तेथील प्रकाशमान आकाश बाणांनी बद्ध होऊन दुसर्‍याच कुठल्यातरी आकाशा सारखे प्रतीत होऊ लागले. ॥२३ १/२॥\nनानिमित्तोऽभवद् बाणो नातिर्भेत्ता न निष्फलः \nत्यांनी सोडलेला कुठलाही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहात नव्हता, लक्ष्याला विंधल्याशिवाय अथवा विदीर्ण केल्याशिवाय थांबत नव्हता तसेच निष्फळही होत नव्हता. याप्रकारे युद्धात शरवृष्टि करणार्‍या राम आणि रावणाचे बाण जेव्हा आपसात टक्करत असत तेव्हा नष्ट होऊन पृथ्वीवर पडत होते. ॥२४-२५॥\nते दोन्ही योद्धे उजव्या - डाव्या बाजूस प्रहार करीत निरंतर युद्धात लागून राहिले होते. त्यांनी आपल्या भयंकर बाणांनी आकाशाला अशा प्रकारे भरून टाकले की जणु त्याच्यात श्वास घ्यावयासही जागा शिल्लक राहिली नाही. ॥२६॥\nरावणस्य हयान् रामो हयान् रामस्य रावणः \nश्रीरामांनी रावणाच्या घोड्‍यांना आणि रावणाने श्रीरामांच्या घोड्‍यांना घायाळ करून टाकले. ते दोघेही परस्परांच्या प्रहाराचा बदला घेत परस्परांवर आघात करत राहिले. ॥२७॥\nएवं तौ तु सुसङ्क्रुद्धौ चक्रतुर्युद्धमुत्तमम् \nमुहूर्तमभवद् युद्युद्धं तुमुलं रोमहर्षणम् \nयाप्रकारे ते दोघे अत्यंत क्रोधाने भरलेले उत्तम प्रकारे युद्ध करू लागले, एक मुहूर्तपर्यंत त्यांच्यामध्ये असा भयंकर संग्राम झाला की अंगावर रोमांच उभे राहीले. ॥२८॥\nतौ तथा युध्यमानौ तु समरे रामरावणौ \nयाप्रकारे युद्धात गुंतलेल्या राम आणि रावणास संपूर्ण प्राणी चकितचित्ताने निरखून पाहू लागले. ॥२९॥\nअर्दयन्तौ तु समरे तयोस्तौ स्यन्दनोत्तमौ \nत्या दोघांचे ते श्रेष्ठ रथ (तसेच त्यात बसलेले रथी) संग्रामभूमीमध्ये अत्यंत क्रोधपूर्वक परस्पराला पीडा देऊ लागले व परस्परावर आक्रमण करु लागले. ॥३०॥\nपरस्परवधे युक्तौ घोररूपौ बभूवतुः \nमण्डलानि च वीथीश्च गतप्रत्यागतानि च \nदर्शयन्तौ बहुविधां सूतसारथ्यजां गतिम् \nएक दुसर्‍याच्या वधाचा प्रयत्‍न करणारे ते दोन्ही वीर फार भयानक वाटत होते. त्या दोघांचे सारथी कधी रथाला फिरवून दूर घेऊन जात होते, तर कधी सरळ मार्गावर धाववत होते, तर कधी पुढे नेऊन परत मागे आणत होते. या प्रकारे ते दोघे आपले रथ हाकण्यात विविध प्रकारच्या ज्ञानाचा परिचय देऊ लागले. ॥३१ १/२॥\nअर्दयन् रावणं रामो राघवं चापि रावणः \nश्रीराम रावणाला पीडित करु लागले तर रावण राघवांना पीडा देऊ लागला. याप्रमाणे युद्धविषयक प्रवृत्ति आणि निवृत्तिमध्ये ते दोघे तदनुरूप गतिवेगाचा आश्रय घेत होते. ॥३२ १/२॥\nक्षिपतोः शरजालानि तयोस्तौ स्यन्दनोत्तमौ \nचेरतुः संयुगमहीं सासारौ जलदाविव \nबाणसमूहांची वृष्टि करत असणार्‍या त्या दोन्ही वीरांचे ते श्रेष्ठ रथ, जलधारांचा वर्षाव करणार्‍या दोन जलधारांप्रमाणे युद्धभूमीमध्ये विचरत होते. ॥३३ १/२॥\nदर्शयित्वा तदा तौ तु गतिं बहुविधां रणे \nपरस्परस्याभिमुखौ पुनरेव च तस्थतुः \nते दोन्ही रथ युद्धस्थळी निरनिराळ्या प्रकारच्या गतिंचे प्रदर्शन केल्यानंतर परत समोर-समोर येऊन उभे राहिले. ॥३४ १/२॥\nधुरं धुरेण रथयोर्वक्त्रं वक्त्रेण वाजिनाम् \nपताकाश्च पताकाभिः समेयुः स्थितयोस्तदा \nत्या समयी तेथे उभे असलेल्या त्या दोन रथांचे युगंधराशी युगंधर, घोड्‍यांच्या मुखाशी विपक्षी घोड्‍यांचे मुख तसेच पताकाशी पताका भिडल्या होत्या. ॥३५ १/२॥\nरावणस्य ततो रामो धनुर्मुक्तैः शितैः शरैः \nचतुर्भिश्चतुरो दीप्तान् हयान् प्रत्यपसर्पयत् \nत्यानंतर श्रीरामांनी आपल्या धनुष्यांतून सुटलेल्या चार टोंकदार बाणांच्या द्वारा रावणाच्या चार तेजस्वी घोड्‍यांना माघार घ्यायला विवश केले. ॥३६ १/२॥\nमुमोच निशितान् बाणान् राघवाय दशाननः \nघोडे मागे सरकल्याने दशमुख रावण क्रोधाच्या वशीभूत झाला आणि राघवांवर तीक्ष्ण बाणांची वृष्टि करू लागला. ॥३७ १/२॥\nसोऽतिविद्धो बलवता दशग्रीवेण राघवः \nजगाम न विकारं च न चापि व्यथितोऽभवत् \nबलवान्‌ दशाननाच्या द्वारे अत्यंत घायाळ केले गेल्यावरही राघवांच्या चेहर्‍यावर काहीही विकार प्रकट झाला नाही अथवा त्यांच्या मनात काही व्यथाही उत्पन्न झाली नाही. ॥३८ १/२॥\nचिक्षेप च पुनर्बाणान् वज्रपातसमस्वनान् \nसाराथिं वज्रहस्तस्य समुद्दिश्य दशाननः \nत्यानंतर रावणाने इंद्रांचे सारथि मातलिना लक्ष्य करून वज्राच्या समान शब्द करणारे बाण सोडले. ॥३९ १/२॥\nमातलेस्तु महावेगाः शरीरे पतिताः शराः \nन सूक्ष्ममपि सम्मोहं व्यथां वा प्रददुर्युधि \nते महान्‌ वेगशाली बाण युद्धस्थळी मातलिच्या शरीरावर पडून त्यांना थोडा सुद्धा मोह अथवा व्यथा करू शकले नाहीत. ॥४० १/२॥\nतया धर्षणया क्रुद्धो मातलेर्न तथाऽऽत्मनः \nचकार शरजालेन राघवो विमुखं रिपुम् \nरावण द्वारा मातलिच्या प्रति आक्रमणाने राघवांना जसा क्रोध आला तसा स्वतःवर केले गेलेल्या आक्रमणाने आला नव्हता. म्हणून त्यांनी बाणांचे जणु जाळे पसरून आपल्या शत्रूला युद्धापासून विमुख केले. ॥४१ १/२॥\nविंशतिं त्रिंशतिं षष्टिं शतशोऽथ सहस्रशः \nमुमोच राघवो वीरः सायकान् स्यन्दने रिपोः \nवीर राघवांनी शत्रूच्या रथावर वीस, तीस, साठ, शंभर आणि हजार हजार बाणांची वृष्टि केली. ॥४२ १/२॥\nरावणोऽपि ततः क्रुद्धो रथस्थो राक्षसेश्वरः \nगदामुसलवर्षेण रामं प्रत्यर्दयद् रणे \nतेव्हा रथावर बसलेला राक्षसराज रावणही कुपित झाला आणि गदा तसेच मुसळांच्या वृष्टिने रणभूमीमध्ये श्रीरामांना पीडा देऊ लागला. ॥४३ १/२॥\nतत् प्रवृत्तं पुनर्युद्धं तुमुलं रोमहर्षणम् \nगदानां मुसलानां च परिघाणां च निस्वनैः \nशराणां पुङ्खवातैश्च क्षुभिताः सप्त सागराः \nयाप्रकारे त्या दोघांमध्ये पुन्हा फार भयंकर आणि रोमांचकारी युद्ध होऊ लागले. गदा, मुसळे आणि परिघांच्या आवाजाने आणि बाणांच्या पंखांच्या सनसनाटी वार्‍याने साती समुद्र विक्षुब्ध झाले. ॥४४-४५॥\nक्षुब्धानां सागराणां च पातालतलवासिनः \nव्यथिताः दानवाः सर्वे पन्नगाश्च सहस्रशः \nत्या विक्षुब्ध समुद्रांच्या पाताळ तलात निवास करणारे समस्त दानव आणि हजारो नाग व्यथित झाले. ॥४६॥\nचकम्पे मेदिनी कृत्स्ना सशैलवनकानना \nभास्करो निष्प्रभश्चासीद् न ववौ चापि मारुतः \nपर्वत, वने आणि काननांसहित सर्व पृथ्वी कापू लागली, सूर्याची प्रभा लुप्त झाली आणि वायुची गतिही थांबली. ॥४७॥\nततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः \nदेवता, गंधर्व, सिद्ध, महर्षि, किन्नर आणि मोठ मोठे नाग सर्व चिंतेत पडले. ॥४८॥\nस्वस्ति गोब्राह्मणेभ्यस्तु लोकास्तिष्ठन्तु शाश्वताः \nजयतां राघवः सङ्ख्ये रावणं राक्षसेश्वरम् \nसर्वांच्या मुखांतून असेच उद्‍गार निघू लागले - गाई आणि ब्राह्मणांचे कल्याण होवो, प्रवाह रूपाने सदा राहाणार्‍या या लोकांचे रक्षण होवो आणि राघवांना युद्धात राक्षसराज रावणावर विजय मिळो. ॥४९॥\nएवं जपन्तोऽपश्यंस्ते देवाः सर्षिगणास्तदा \nयाप्रकारे बोलत असलेले ऋषिंसहित ते देवगण श्रीराम आणि रावणाचे ते अत्यंत भयंकर तसेच रोमांचकारी युद्ध पाहू लागले. ॥५०॥\nगन्धर्वाप्सरसां सङ्घा दृष्ट्वा युद्धमनूपमम् \nगगनं गगनाकारं सागरः सागरोपमः ॥ ५१ ॥\nएवं ब्रुवन्तो ददृशुः तद् युद्धं रामरावणम् \nगंधर्वांचे आणि अप्सरांचे समुदाय त्या अनुपम युद्धाला पाहून म्हणू लागले - आकाश आकाशाशीच तुल्य आहे, समुद्र समुद्रासमानच आहे तसेच राम आणि रावणाचे युद्ध राम आणि रावणांच्या युद्धासारखेच आहे, असे म्हणत ते सर्व लोक राम-रावणाचे युद्ध पाहू लागले. ॥५१-५२॥\nततः क्रोधान् महाबाहू रघूणां कीर्तिवर्धनः \nसन्धाय धनुषा रामः क्षुरमाशीविषोपमम् \nतच्छिरः पतितं भूमौ दृष्टं लोकैस्त्रिभिस्तदा \nतदनंतर रघुकुळाची कीर्ति वाढविणार्‍या श्रीरामचंद्रांनी कुपित होऊन आपल्या धनुष्यावर एका विषधर सर्पासमान बाणाचे संधान केले आणि त्याच्या द्वारा झगमगणार्‍या कुण्डलांनी युक्त रावणाचे एक सुंदर मस्तक छाटून टाकले. त्याचे ते छेदले गेलेले शिर त्या समयी पृथ्वीवर जाऊन पडले, जे तीन्ही लोकांतील प्राण्यांनी पाहिले. ॥५३-५४॥\nतस्यैव सदृशं चान्यद् रावणस्योत्थितं शिरः \nतत् क्षिप्रं क्षिप्रहस्तेन रामेण क्षिप्रकारिणा \nद्वितीयं रावणशिरः छिन्नं संयति सायकैः \nत्याच्या जागी रावणाला तसेच दुसरे नवे शिर उत्पन्न झाले. शीघ्रतापूर्वक हात चालविण्यार्‍या शीघ्रकारी श्रीरामांनी युद्धस्थळी आपल्या ���ायकांच्या द्वारा ते दुसरे शिर ही शीघ्रच कापून टाकले. ॥५५ १/२॥\nछिन्नमात्रं तु तच्छीर्षं पुनरेव प्रदृश्यते \nतदप्यशनिसङ्काशैः छिन्नं रामस्य सायकैः \nते छाटले जाताच पुन्हा नवे शिर उत्पन्न झालेले दिसून आले परंतु श्रीरामांच्या वज्रतुल्य सायकांनी तेही छाटून टाकले. ॥५६ १/२॥\nएकवमेव शतं छिन्नं शिरसां तुल्यवर्चसाम् \nन चैव रावणस्यान्तो दृश्यते जीवितक्षये \nयाप्रकारे एकसारखीच तेजस्वी त्याची शंभर शिरे कापली गेली तरी त्याच्या जीवनाचा नाश होण्यासाठी त्याच्या मस्तकांचा अंत होतो आहे असे दिसून येईना. ॥५७ १/२॥\nततः सर्वास्त्रविद् वीरः कौसल्यानन्दवर्धनः ॥ ५८ ॥\nत्यानंतर कौसल्यानंदवर्धन, संपूर्ण अस्त्रांचे ज्ञाते असलेले वीर राघव अनेक प्रकारच्या बाणांनी युक्त असूनही याप्रकारे चिंता करू लागले - ॥५८ १/२॥\nमारीचो निहतो यैस्तु खरो यैस्तु सदूषणः ॥ ५९ ॥\nक्रौञ्चावने विराधस्तु कबन्धो दण्डकावने \nयैः साला गिरयो भग्ना वाली च क्षुभितोऽम्बुधिः ॥ ६० ॥\nत इमे सायकाः सर्वे युद्धे प्रात्ययिका मम \nकिं नु तत् कारणं येन रावणे मन्दतेजसः \n मी ज्या बाणांनी मारीच, खर आणि दूषण यांना मारले, क्रौञ्च-वनाच्या खड्‍यामध्ये विराधाचा वध केला, दण्डकारण्यात कबंधाला मृत्युच्या हवाली केले, सालवृक्ष आणि पर्वतांना विदीर्ण केले, वालीचे प्राण घेतले आणि समुद्रालाही क्षुब्ध करून टाकले, अनेक वेळा संग्रामात परीक्षा करून ज्यांच्या अमोघते विषयी विश्वास केला होता, तेच हे माझे सर्व सायक आज रावणावर निस्तेज-कुण्ठित झाले आहेत, याचे काय कारण असू शकते \nइति चिन्तापरश्चासीद् अप्रमत्तश्च संयुगे \nववर्ष शरवर्षाणि राघवो रावणोरसि \nयाप्रकारे चिंतेत पडून सुद्धा राघव युद्धस्थळी सतत सावधान राहिले; त्यांनी रावणाच्या छातीवर बाणांची झड लावली. ॥६२॥\nरावणोऽपि ततः क्रुद्धो रथस्थो राक्षसेश्वरः \nगदामुसलवर्षेण रामं प्रत्यर्दयद् रणे \nतेव्हा रथावर बसलेल्या राक्षसराज रावणानेही कुपित होऊन रणभूमीवर श्रीरामांना गदा आणि मुसळांनी पीडित करण्यास आरंभ केला. ॥६३॥\nतत् प्रवृत्तं महद् युद्धं तुमुलं रोमहर्षणम् \nअन्तरिक्षे च भूमौ च पुनश्च गिरिमूर्धनि \nत्या महायुद्धाने फार भयंकर रूप धारण केले. ते पहात असता अंगावर रोमांच उभे राहात होते. ते युद्ध कधी अंतरिक्षात, कधी भूमीवर तर कधी कधी पर्वत शिखरावर चालू होते. ॥६४॥\nपश्यतां तन्महद् युद्धं सर्वरात्रमवर्तत \nदेवता, दानव, यक्ष, पिशाच, नाग आणि राक्षसांच्या देखत तो महान्‌ संग्राम सारी रात्र चालू राहिला होता. ॥६५॥\nनैव रात्रं न दिवसं न मुहूर्तं न च क्षणम् \nश्रीराम आणि रावणाचे ते युद्ध रात्री बंद होत नव्हते किंवा दिवसाही बंद होत नव्हते. एक मुहूर्त तर राहो एका क्षणासाठी ही त्या युद्धाचा विराम झाला नाही. ॥६६॥\nजयमनवेक्ष्य रणे स राघवस्य \nएका बाजूस दशरथकुमार श्रीराम होते आणि दुसरीकडे राक्षसराज रावण होता. त्या दोघांमध्ये राघवांचा युद्धात विजय होत नाही हे पाहून देवराजांचा सारथि महात्मा मातलिने युद्धपरायण रामांना शीघ्रतापूर्वक म्हटले - ॥६७॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्ताधिकशततमः सर्गः \nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेसातवा सर्ग पूरा झाला. ॥१०७॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhovra.com/2016/01/blog-post.html", "date_download": "2018-09-26T02:58:28Z", "digest": "sha1:ELVUBQZKGZWT4QVQWVVYBTK44NXWP6XV", "length": 8597, "nlines": 123, "source_domain": "www.bhovra.com", "title": "डॅड्डु!! ही सगळी लोकं कुटे चाललीय ? - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\n ही सगळी लोकं कुटे चाललीय \n ही सगळी लोकं कुटे चाललीय \nसकाळी सोसायटीच्या खाली...रस्त्यावर...ऑफिसला जाण्यासाठी बुलेट काढत असताना, आपापल्या कामासाठी धावपळ करणारी आजूबाजूची माणसे बघुन माझ्या ४ वर्षाच्या पिल्लू ने हा प्रश्न विचारला.....त्याने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हाच माझ्या ध्यानात आले की खरंच रस्त्यावर खुप धावपळ चालू आहे....कोणी ऑफिस साठी तर कोणी मुलांना शाळेत सोडण्यासाठी... कोणी बस पकडण्यासाठी तर कोणी ऑटो च्या मागे धावतंय....कोणी वजन कमी करायला धावतोय तर कोणी वजन वाढवायला धावतोय.....कोणी दुध टाकायला धावतोय तर कोणी वर्तमानपत्र टाकायला.....हे सगळे दररोज धावत असतात पण मी कधी निरखुन पाहिलेच नाही कदाचित मी पण त्यातलाच एक असल्यामुळे कधी लक्ष दिले गेले नाही.\nही सगळी लोकं कुठे चाललीय...त्याचा फायदा काय आणि सगळ्यांचा शेवट काय आहे आणि सगळ्यांचा शेवट काय आहे...मृत्यू येईपर्यंत जे आपण जगतो त्यालाच बहुतेक 'जीवन' म्हणतात आणि शेवट माहित असूनही ते थोडेफार 'जीवन' जगण्यासाठीच ही धडपड आणि धावाधाव चाललीय....कोणी इथे काही घेऊन आले नाही आणि इथून काही घेऊन ही जाणार नाही तरी पण आपली धावपळ चालूच असते. पण का...मृत्यू येईपर्यंत जे आपण जगतो त्यालाच बहुतेक 'जीवन' म्हणतात आणि शेवट माहित असूनही ते थोडेफार 'जीवन' जगण्यासाठीच ही धडपड आणि धावाधाव चाललीय....कोणी इथे काही घेऊन आले नाही आणि इथून काही घेऊन ही जाणार नाही तरी पण आपली धावपळ चालूच असते. पण का त्याचे समाधानकारक उत्तर मला तरी अजून सापडले नाही.\n डॅड्डु... ही सगळी लोक कूटे चालली आहेत\nत्याच्या पुन:प्रश्नाने भानावर येत मी पण महाभारत स्टाइल मध्ये म्हटले ...\"हे अर्जुना....ह्या प्रश्नाचे उत्तर खरंच कठीण आहे रे....ह्या प्रश्नाचे उत्तर खरंच कठीण आहे रे...किती तरी साधु, संतांनी, महंतांनी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपले आयुष्य घालवले आहे....मनुष्य कुठून येतात अणि कुठे जातात हे उत्तर ज्याला सापडले तोच कदाचित भगवान कॄष्ण होतो.\"\nत्यानेही सगळे समजले ह्या अविर्भावात मान डोलवाली....आणि दोन सेकंद विचार करून म्हणाला......\"डॅड्डी आपल्या घरी पण आहे ना बालकृसन् (बालकृष्ण)\".\nमी फक्त होकारार्थी मान डोलावली आणि बुलेट स्टार्ट केली. तो ही उगाच आपल्या डॅडी ला अजून संकटात नको पाडायला म्हणून पुढे काही न विचारता....आपल्या परीने विचार करत आजूबाजूची रहदारी बघत राहिला.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nहृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल\nDr. Devi Shetty. गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाश...\n ही सगळी लोकं कुटे चाललीय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure/western-railway-gives-false-answers-under-rti-about-mumbai-suburban-railway-bridges-elphinstone-stampede-15924", "date_download": "2018-09-26T03:50:02Z", "digest": "sha1:IUVGM2NWX6WTJMDFTLN445VADIYHKQUQ", "length": 10331, "nlines": 93, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "रेल्वेच्या खोटारडेपणाने घेतला 23 जणांचा बळी?", "raw_content": "\nरेल्वेच्या खोटारडेपणाने घेतला 23 जणांचा बळी\nरेल्वेच्या खोटारडेपणाने घेतला 23 जणांचा बळी\nBy मंगल हनवते | मुंबई लाइव्ह टीम\nएल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला आणि त्यानंतर जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने मुंबईतील सर्व रेल्वे पादचारी पुलांचे ऑडिट सुरू केले आहे. जे पुल धोकादायक, अरूंद आहेत, त्या पुलांच्या दुरूस्तीच्या दृष्टीनेही लवकरच रेल्वेकडून निर्णय घेतले जाणार आहेत. मात्र, याच रेल्वे प्रशासनातील पश्चिम रेल्वेने वर्षभरापूर्वी चर्चगेट ते विरारदरम्यानचे सर्व पादचारी पुल सुरक्षित असून पुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, त्यामुळे, पुलामुळे दुर्घटना घडण्याची वा जिवित हानी होण्याची शक्यता नाही, असा दावा केला होता. तोही माहिती अधिकाराखाली\nमात्र, वर्षभरातच पश्चिम रेल्वेचा हा दावा साफ खोटा ठरला असून रेल्वेच्या या खोटारडेपणाचे 23 जण गेल्या आठवड्यात बळी पडले आहेत. कारण, केवळ कागदावरच चर्चगेट ते विरारदरम्यानचे पुल सुरक्षित राहिले आहेत तर कागदावरच पुलांचे ऑडिट होत आहे. याच पश्चिम रेल्वेच्या खोट्या कारभारामुळे एल्फिन्स्टनची दुर्घटना घडल्याचा आरोप करत 'आता तरी जागे व्हा नि कागदावरील उपाययोजना प्रत्यक्षात आणा', अशीच मागणी मुंबईकरांकडून केली जात आहे.\nमाहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी जानेवारी 2016 मध्ये पश्चिम रेल्वेकडे माहिती अधिकाराखाली पश्चिम रेल्वेवरील पादचारी पुलांबाबतची माहिती मागितली होती. पुलांच्या संरचनात्मक स्थैर्यतेसह पुलांचे ऑडिट, धोकादायक पुलांची माहिती आणि मोडकळीस आलेल्या पुलांच्या दुरूस्तीसह पुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती मागितली होती.\nत्यानुसार, पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरारदरम्यानचे सर्वच पुल सुरक्षित असल्याचे लेखी उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे, तर दरवर्षी सर्व पुलांची तपासणी होते. त्यानंतर पुलांची आवश्यकतेप्रमाणे दुरूस्ती होत असल्याने कोणतीही दुर्घटना होण्याची वा जिवित हानी होण्याची शक्यता नसल्याचे लेखी स्पष्टीकरणही दिले आहे. रेल्वे प्रशासन किती खोटे बोलते मुंबईकरांची कशी फसवणूक करते मुंबईकरांची कशी फसवणूक करते आणि निष्पापांचे बळी कसे घे��े आणि निष्पापांचे बळी कसे घेते हेच एल्फिन्स्टच्या दुर्घटनेतून समोर आल्याचं म्हणत यादव यांनी रेल्वेच्या या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.\nआता खूप झाले, खोटेपणा बंद करून आता रेल्वेने कामाला लागण्याची गरज आहे. तातडीने सर्व पुलांची तपासणी करत दुरूस्ती हाती घेण्याची गरज आहे. तशी मागणी आम्ही रेल्वेकडे केली आहे. महत्त्वाचे म्हणजे फेरीमुक्त पादचारी पुल करावेत आणि कायमस्वरूपी पोलिस पादचारी पुलांवर तैनात करावेत अशीही आमची मागणी आहे.\nशरद यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते\nतासाभरात सीएसटी ते ठाण्याच्या पुलांचे ऑडिट\nसीएसटी ते ठाणे असा प्रवास लोकलने करण्यासाठी किमान तासभर लागतो. असे असताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तासाभरात सीएसटी ते ठाण्यादरम्यानच्या सर्व पुलांचे ऑडिट केले आहे. एकीकडे कागदोपत्री रेल्वे खोटे बोलत असल्याचे माहिती अधिकारातून उघड होत असतानाच दुसरीकडे ऑडिटच्या नावावरही रेल्वेकडून फसवणूक होत आहे.\nअॅड. नितीन सातपुते, याचिकाकर्ते\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nएल्फिन्स्टन दुर्घटना23 जणांचा बळीरेल्वे प्रशासनपादचारी पुलआँडीटधोकादायक पुलमाहिती अधिकारचर्चगेटविरार\nआता, वर्सोवा ते विरार सी लिंक \nभाजीवाल्याचं तर मुकबधीर प्रमिलाचं घराचं स्वप्न पूर्ण\nमेट्रो ३ ची रात्रपाळी पुन्हा सुरू; उच्च न्यायालयाची परवानगी\n म्हाडा कोकण मंडळाच्या १७३६ घरांसाठी अर्जच नाही\nतुरूंगातून आरोपीला करायचीय बिल्डरविरोधात महारेरात तक्रार\nम्हाडाची लाॅटरी 'मोठी' प्रतिसाद 'छोटा'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-09-26T03:33:01Z", "digest": "sha1:VGCDRFKEI2I7U2BTVW3MA55WCVLUOCI5", "length": 4348, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नायजेल शॉर्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nनायजेल शॉर्ट (१ जून, १९६५:ली, इंग्लंड - ) बुद्धिबळाचा खेळाडू आहे. याने जानेवारी ११ इ.स. १९८० रोजी वयाच्या १४व्या वर्षी बुद्धिबळाच्या खेळातील इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९६५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१८ रोजी ०७:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mt4indicators.com/mr/emabands-v1/", "date_download": "2018-09-26T02:27:43Z", "digest": "sha1:35DHQRNNAP7PZQCQJHAOTAIVNCFPBCWT", "length": 5340, "nlines": 84, "source_domain": "mt4indicators.com", "title": "EMABands v1 - MT4 इंडिकेटर्स", "raw_content": "\nघर MT4 इंडिकेटर्स EMABands v1\nMT4 इंडिकेटर्स – डाउनलोड सूचना\nEMABands v1 is a Metatrader 4 (MT4) निर्देशक आणि परकीय निर्देशक सार जमा इतिहास डेटा परिवर्तन आहे.\nया माहितीवर आधारित, व्यापारी पुढील किंमत चळवळ गृहित धरू आणि त्यानुसार त्यांच्या धोरण समायोजित करू शकता.\nप्रारंभ करा किंवा आपल्या Metatrader क्लायंट पुन्हा सुरू करा\nआपण आपल्या निर्देशक चाचणी इच्छित जेथे निवडा चार्ट आणि टाइमफ्रेमनुसार\nशोध “सानुकूल निर्देशक” आपल्या संचार मध्ये मुख्यतः आपल्या Metatrader क्लायंट बाकी\nसेटिंग्ज किंवा दाबा ठीक संपादीत\nनिर्देश आपल्या Metatrader क्लायंट मध्ये कार्यरत आहे जेथे चार्ट निवडा\nउजव्या चार्ट क्लिक करा\nनिर्देश निवडा आणि हटवा\nMetaTrader डाउनलोड 4 ट्रेडिंग प्लॅटफॉर्म:\nफुकट $30 झटपट ट्रेडिंग सुरू\nकोणतीही अनामत आवश्यक नाही\nस्वयंचलितपणे आपल्या खात्यात जमा\nMT4 निर्देशक येथे डाउनलोड करा: EMABands v1\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nसध्या आपण Javascript अक्षम आहे. टिप्पण्या पोस्ट करण्यासाठी, कृपया सुनिश्चित करा की जावास्क्रिप्ट करा आणि कुकीज सक्षम आहेत, आणि पृष्ठ रीलोड करा. आपल्या ब्राउझरमध्ये JavaScript सक्षम कसे सूचनांसाठी येथे क्लिक करा.\nआपण सध्या इन झाला नाहीत.\n» आपला संकेतशब्द हरवला\nMT4Indicators.com MetaTrader साठी निर्देशक हजारो लायब्ररी आहे 4 MQL4 विकसित. याची पर्वा न बाजार (परदेशी चलन, सिक्युरिटीज किंवा वस्तू बाजार), निर्देशक सोपे समज एक उपलब्ध स्वरूपात कोट प्रतिनिधित्व मदत.\nआमच्याशी संपर्क साधा: संपर्क[येथे]mt4indicators.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-26T03:37:40Z", "digest": "sha1:HIR2EEV6XDT2T7D7DMU6CSSCEHFLK6B6", "length": 5262, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पक्ष श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू – निंबाळकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपक्ष श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू – निंबाळकर\nकुरवली- इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पदी बेलवाडी (ता. इंदापूर) येथील शुभम निंबाळकर यांची निवड झाली. ग्रामदेवतेचे दर्शरन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. यावेळी छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, संचालक सर्जेराव जामदार, सरपंच माणिक जामदार, उपसरपंच नानासो पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जामदार, रामभाऊ यादव, परशुराम जामदार, विलास जामदार, सचिन पवार, दादा गोरे आदी उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू, असे निंबाळकर यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहुमणीवर उपाय केला नाही तर ऊस उत्पादन तीस टक्केच\nNext articleप्रशासकीय निर्णय तातडीने घेवू – तहसिलदार मेटकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/water-saving-society-time-table-118796", "date_download": "2018-09-26T03:14:55Z", "digest": "sha1:F3S2YW4E4R5RNHX6E5SMNAWAOMBCKA6P", "length": 14236, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "water saving society time table पाणीबचतीसाठी सोसायट्यांचे वेळापत्रक | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 24 मे 2018\nपिंपरी - टोलेजंग इमारतीत हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले. मात्र, महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. टॅंकर, बोअरवेल किंवा खासगी शेतकऱ्यांच्या विहिरींचा आधार घ्यावा लागतोय. त्यासाठी सोसायटीचा खर्च वाढतोय. त्याचा भार सदनिकाधारकांवर पडतोय. त्यातून पाणीबचतीची संकल्पना पुढे आली. ती सर्वांनी उचलून धरली. पाणीपुरवठ्याबाबत वेळापत्रक बनविले आणि प्रश्‍न सुटला. चिखली-मोशी परिसरातील सोसायट्यांचा हा पाणीबचतीचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.\nपिंपरी - टोलेजंग इमारतीत हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले. मात्र, महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. टॅंकर, बोअरवेल किंवा खासगी शेतकऱ्यांच्या विहिरींचा आधार घ्यावा लागतोय. त्यासाठी सोसायटीचा खर्च वाढतोय. त्याचा भार सदनिकाधारकांवर पडतोय. त्यातून पाणीबचतीची संकल्पना पुढे आली. ती सर्वांनी उचलून धरली. पाणीपुरवठ्याबाबत वेळापत्रक बनविले आणि प्रश्‍न सुटला. चिखली-मोशी परिसरातील सोसायट्यांचा हा पाणीबचतीचा आदर्श इतरांनीह�� घेण्यासारखा आहे.\nमोशी, चिखली परिसरात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. आणखी बांधकामे सुरू आहेत. अनेक जण राहायला गेले आहेत. मात्र, त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. लाखो रुपये पाणीपट्टी भरूनही खासगी व्यक्तींकडून पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे बहुतांश सोसायट्यांनी पाणीबचतीचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.\nउपलब्ध स्रोतानुसार पाण्याचे नियोजन करतो. पाणी साठवून काटकसरीने वापरतो. फक्त स्वयंपाक घरातील नळांना पाणी सोडतो. यामुळे पाणी वाया जात नाही. सोसायट्यांतील सर्व सहकाऱ्यांनी पाणी बचतीला महत्त्व दिलेले आहे.\n- विजय आवटे, पदाधिकारी, स्वराज हाउसिंग सोसायटी\nआम्ही नियोजन केले, तुम्ही\nसह्याद्री श्रृभेरी सोसायटीचे पदाधिकारी गोविंद घडलिंगे म्हणाले, ‘‘बिल्डरने आम्हाला जलशुद्धीकरण प्रकल्प बांधून दिला आहे. सध्या आम्ही त्याचे भाडे देत आहोत. त्याद्वारे पिण्याचे पाणी मिळत असून त्याचे नियोजन केले आहे. सकाळी साडेआठ ते नऊ आणि सायंकाळी साडेसात ते आठ या वेळेतच पाणीपुरवठा करतो.’’ अंजनी गाथा सोसायटीचे पदाधिकारी संदीप बोरसे म्हणाले, ‘‘महापालिकेकडून आम्हाला पाणीपुरवठा होत नाही. रोज चार टॅंकरद्वारे पाणी मागवावे लागते. त्यामुळे सोसायटीतील पाणी सोडण्याच्या वेळा ठरविल्या. सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी सात ते नऊ या वेळेत पाणी सोडले जाते.’’ स्वराज्य सोसायटीचे पदाधिकारी विजय आवटे म्हणाले, ‘‘आम्ही सात बोअरवेल घेतल्या होत्या. त्यातील दोनच सध्या सुरू आहेत. शेजारील एका शेतकऱ्याकडून बोअरवेलचे व दुसऱ्या शेतकऱ्याकडून विहिरीचे पाणी विकत घेतो. सकाळी आठ ते नऊ आणि रात्री नऊ ते दहा या वेळेत सोसायटीत पाणी सोडले जाते.’’\nअकोल्याचा ऋषभ पारिसे \"स्वरवैदर्भी' विजेता\nवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित सोळाव्या \"स्वरवैदर्भी' विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धेचे...\nमराठवाड्यात रब्बी पेरणीची चिंता\nऔरंगाबाद : दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा कमी होत चालला असून परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने रब्बी पेरणी करावी कशी अशी धास्ती शेतकऱ्यांना पडली आहे....\nआमिर खानचं 'हे' स्वप्न उतरलं प्रत्यक्षात \nमुंबई: अभिनेता आमिर खानच्या सिनेमांची सिनेप्रेमी नेहमीच वाट बघत असतात. वर्षातून आमिरचा एखादाच सिनेमा पण तो अगदी ताकदीचा विषय घेऊन आणि बिग बजेट...\nनागरिकांचा पाण्यासाठी सिडकोत दोन तास ठिय्या\nऔरंगाबाद - सिडको एन-तीन, एन-चार भागात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून, पाणी मिळाल्याशिवाय गणेश विसर्जन केले जाणार नाही, असा इशारा देत नागरिकांनी...\nधरण भरेल; पण पाणी खैरेंच्या आशीर्वादानेच\nऔरंगाबाद - ‘प्रार्थना करतो, की पाऊस पडेल, जायकवाडीही भरेल; पण खैरे साहेबांनी आशीर्वाद दिला तर पाइपलाइन होईल आणि शहराला पाणी मिळेल,’ असा चिमटा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/western-maharashtra/solapur-news/4", "date_download": "2018-09-26T03:23:26Z", "digest": "sha1:HUQ2KPAOSY4AJP25GBCCEAXVCR7ASBCW", "length": 33498, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Solapur News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nजिल्हा बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक ए. जे. भोसले यांचे निधन\nसोलापूर- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक ए. जे. भोसले (वय ७५) यांचे अल्प आजाराने सोमवारी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. गेल्या महिनाभरापासून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री ८ वाजता त्यांच्या मूळ गावी खवणी (ता. मोहोळ) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी विजया भोसले, धनंजय व अभय असे दोन मुले, मुलगी जयश्री काटुळे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ए. जे. (अज्ञानराव जालिंदर) भोसले यांनी ३४...\nमोहोळला जुगार अड्ड्यावर छापा, नगराध्यक्षासह २७ जणांवर गुन्हा\nमोहोळ- मोहोळ येथील मेहबूबनगर परिसरात जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. जुगारासाठी जागा दिल्याने नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह २७ जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत संशयि���ांकडून बारा मोटारसायकली, २९ मोबाइल व रोख रक्कम असा एकूण पाच लाख २४ हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. याबाबत मोहोळ पोलिसांनी...\nदहा लाखांची मदत दिली; पण उदरनिर्वाहाचे काय राईनपाडा हत्याकांडातील कुटुंबियांचे गाऱ्हाणे\nसोलापूर- धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील हत्याकांडात मरण पावलेल्या कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालीच नाही. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मयतांच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची मदत मिळाली पण उदरनिर्वाह व पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही दुर्लक्षित राहिला आहे. याबाबत मृताच्या कुटुंबातील सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी केली. राईनपाडा येथे भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या...\nक्रॉसिंगसाठी थांबलेल्या वाराणसी-म्हैसूर एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे लाख रुपयांचे सोने लुटले\nसोलापूर- वाराणसीहून मैसूरला जाणाऱ्या एक्सप्रेसवर केम स्थानकावर दरोडा पडला. अज्ञात चोरट्यांनी प्रवाशांकडून सुमारे एक लाख रुपयांचे सोने लुटले. ही घटना रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. वाराणसी-मैसूर एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी थांबली होती. अज्ञात 10 ते 15 दरोडेखोरांनी एस 7 व एस 8 ह्या डब्यावर हल्ला चढविला. प्रवाशांकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे सोने व मोबाईल लुटण्यात आले. प्रवाशानी गाडीतील तिकिट पर्यवेक्षक ब्रिजभूषण यांच्याकडे तक्रार दिली. वाडी लोहमार्ग पोलिस यांच्याकडे या...\nजलयुक्त शिवार योजनेमधील कामांना आचारसंहितेपूर्वी प्रशासकीय मंजुरी घ्या\nसोलापूर- २०१८-१९ या वर्षातील जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कामांची मंजुरी अडकू नये, यासाठी त्यापूर्वीच सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी घेण्याचे आदेश रोहयो उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिले. २०१७-१८ या वर्षातील जी कामे अपूर्ण आहेत, ती नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही श्री. पवार यांनी दिले. जिल्हा परिषदेकडून होत असलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त करीत मुदतीत कामे पूर्ण करावी अन्यथा संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना...\nदादर-चेन्नई एक्स्प्रेसमधून ४० लाखांचे एक किलो सोने दागिने चोरीनंतर संशयकल्लोळ\nसोलापूर- दादर-चेन्नई एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित दर्जाच्या डब्यातून प्रवाशाचे सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार देण्यात आली. त्यांची किंमत सुमारे चाळीस लाख रुपये अाहे. ही घटना ३१ जुलै रोजी रात्री साडेतीनच्या सुमारास कुर्डुवाडी ते सोलापूर दरम्यान घडली आहे. विपुल कुमार (रा. नेल्लोरे, आंध प्रदेश) हे आपल्या पत्नीसमवेत मुंबईहून दादर-चेन्नई रेल्वेने निघाले होते. ते एच ए १ या डब्यातून प्रवास करत होते. मध्यरात्री साडेतीन ते चारच्या सुमारास पत्नीजवळ...\nकोठेंनी घेतली नाराज डिकोळेंची भेट; बंद खोलीत एक तास चर्चा\nकुर्डुवाडी- जिल्हाप्रमुख पदावरून धनंजय डिकोळे यांना बाजूला काढले असले तरी लवकरच त्यांना नवीन पद मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या भावना शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांच्याकडे काळवण्यात येतील. शिवाय त्यांच्याबरोबर पक्ष प्रमुखांकडे येण्याची तयारी असल्याचेही सोलापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी सांगितले. कुर्डुवाडी नगराध्यक्षांच्या कॅबीनमध्ये महेश कोठे, मुंबईचे बाबूराव गोमे यांनी धनंजय डिकोळे यांची भेट घेतली. त्यांची बंद खोलीमध्ये एक तास चर्चा झाली. या वेळी शिवसेना गट...\nमद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या जावयाला सासरच्या लोकांची मारहाण\nतुळजापूर - सासरवाडीच्या लोकांनी मारहाण केल्याप्रकरणी जावयाच्या तक्रारीवरून सासरच्या लोकांविरूध्द तर जावयाने मद्य प्राशन करून सासुरवाडीत धिंगाणा घातल्याप्रकरणी जावयाविरोधात तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी ६ च्या सुमारास शहरातील वेताळनगर येथे शुकूर गफुर पठाण (रा. वेताळ नगर) सासरवाडी येथे गेल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीस घराकडे चल असे म्हणताच मैन्नुदीन मज्जीद शेख, मज्जीद मुशब शेख व...\nराज्य उत्पादन शुल्कचे छापे, बनावट फ्रूट बीअर केले जप्त, पाच जण ताब्यात\nसोलापूर - फ्रूट बिअरच्या नावाखाली नशा येणारे रासायनिक पेय विकणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क खात्याने शुक्रवारी कारवाई केली. पाच ठिकाणी छापे टाकून ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाच जणांना ताब्यात घेतले. दिव��य मराठीने यावर प्रकाश टाकल्यानंतर यंत्रणा सक्रिय झाली. खात्याचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे छापासत्र सुरू झाले. ते यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. सैदप्पा कोल्ड्रींक हाऊस (भवानी पेठ), पवार कोल्ड्रींक्स (लक्ष्मी मार्केट), दासी (घोंगडे...\nजड वाहतूक बंदीसाठी काँग्रेसचा ठिय्या, प्रशासनाचे बैठकीचे तुणतुणे, पाच वर्षात २५ हून अधिक बळी\nसोलापूर - शहरातील जड वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात यावी, अशी मागणी करत आमदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी शांती चौकात भर पावसामध्ये घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, एक रुग्णवाहिका येताच, त्यास त्वरित वाट मोकळी करून दिली. शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदाेलनात भाग घेतला. यावेळी शहरात येणारी जड वाहतूक सुमारे दोन तास बंद होती. यावेळी माध्यमांसमोर आमदार शिंदे म्हणाल्या, पोलिस आयुक्त व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नियोजन करून शहरातील वाहतूक पर्यायी...\nसोलापुरात आजपासून पोस्टाची बँक, २२ पोस्टमन आहेत सेवेला\nसोलापूर- इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात पोस्टाची बँक आपल्या दारी या योजनेचा शनिवारी सोलापुरात प्रारंभ होत आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर बार्शी तालुक्यात गौडगाव, मालेगाव, भालगाव, हतीज या चार गावांसह शहरात २२ पोस्टमनच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाणार असल्याची माहिती पोस्ट अधीक्षक सुरेश शिरसी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मार्च २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ५० हजार खाती सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. देशभरात ६५० मुख्य शाखा आणि ३,२५० उपशाखांमधून या सेवेला सुरुवात होत आहे. शहरात १४...\nकेवळ १३ मिनिटांत विरघळणारी सुबक गणेश मूर्ती; अंबादास भंडारी यांचा इको फ्रेंडलीचा नवा प्रयोग\nसोलापूर- प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती वर्षानुवर्षे तलावात राहिल्यावरही पूर्णत: विरघळून जात नाही, असे चित्र दरवर्षी उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या तलावात आपल्याला पाहायला मिळते. मात्र, प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर न करताही तितकीच सुबक मूर्ती मूर्तिकार अंबादास भंडारी यांनी तयारी केली आहे. घरातील बादलीत अवघ्या १३ मिनिटांत १०० टक्के विरघळून त्याचा पूर्ण चिखल गाळ होईल, असा नवा प्रयोग भंडारी यांनी साकारला आहे. आंध्र-तामिळनाडूच्या सीमेवर मिळाली माती भंडा��ी हे गेल्या अनेक वर्षांपासून...\nसुभाष देशमुख अध्यक्ष असतानाचे प्रश्न, मंत्री झाल्यावरही कायम\nसोलापूर- नॉर्थ सोलापूर इंडस्ट्रियल असोसिएशनच्या अध्यक्षपदी विद्यमान मंत्री सुभाष देशमुख होते. त्या वेळी जे प्रश्न होते, तेच शुक्रवारी सकाळी झालेल्या वार्षिक सभेत पुन्हा आले. मंत्रिपद नसताना श्री. देशमुख सातत्याने म्हणायचे, एमअायडीसीचे विभागीय कार्यालय सांगलीला आहे. ते गैरसोयीचे असून, सोलापूरला आणले पाहिजे. आज त्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाची दोन वर्षे उलटली तरी हा प्रश्न सुटलेला नाही. असोसिएशनचे उपाध्यक्ष मनीष देशमुख याबाबत म्हणाले, महाराष्ट्र अौद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक...\nमारहाणीनंतर डोळ्यात मिरची पूड टाकली, ३ लाखांची बॅग पळवली\nसोलापूर- राॅडने मारहाण करून व डोळ्यात मिरची पूड टाकून तीन लाख दहा हजार रुपयांची बॅग चोरांनी पळवली. ही घटना श्ुक्रवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान अक्कलकोट रस्ता, गांधीनगर ते जवाहर नगर मार्गावरील माया अपार्टमेंट जवळ घडली. इरफान अ. अब्दुल शेख (रा. जवाहर नगर, सोलापूर) यांच्याजवळील बॅग चोरांनी पळविली. रात्री उशिरापर्यंत शेख यांच्याकडून फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. शेख हे शफी ट्रेडिंग कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. दिवसभरात जमा झालेली रोकड अयोध्यानगर येथे राहणाऱ्या...\nवैद्यकीय प्रवेशावरून ५२ लाखांची फसवणूक, दोषारोपपत्र दाखल\nसोलापूर- वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतो, असे सांगून वेळोवेळी एकूण ५२ लाख रुपये घेतले आणि आर्थिक फसवणूक केली. तसेच, शैक्षणिक नुकसानही केले, अशी फिर्याद विजापूर नाका पोलिसात दाखल झाली होती. या प्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले. संदीप जवाहर शहा (वय ४१, रा. फुरडे रेसीडन्सी, विजापूर रोड) व कल्पना अनिल पगारे (वय ५३, रा. इंद्रप्रसाद बिल्डिंग, बांद्रा पूर्व) यांनी इतर आरोपींशी संगनमत करून विद्यार्थ्यांची ५२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणी न्यायदंडाधिकारी...\nपुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे चंद्रकोर आकारात साकारणार; जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची माहिती\nसोलापूर- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर शहरामध्ये विकासकामे सुरू आहेत. ८६ कामे पूर्ण झाली असून २५ कामे प्रगतिपथावर आहेत, तर १२ कामे सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासह शेजारी असलेली मंदिरे चंद्रकोर आकारात साकारण्यात येणार आहेत. यासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्ते, शौचालय, ६५ एकर भंडीशेगाव...\nसभा तहकुबी वाढल्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेविकांनी उतरवली महापौरांची आरती\nसोलापूर- महापालिकेच्या सभा वेळेत होत नाहीत, झाल्याच तर तहकूब होण्याचे प्रमाण जास्त, शुक्रवारीही काहीसे तसेच होत होते म्हणून विरोधी पक्षाच्या नगरसेविकांनी गांधीगिरी करत महापौरांचीच ओवाळणी केली. कारभाराचा निषेध केला. सभा सुरू झाल्यानंतर आयुक्तांबरोबर नगरसेवकांचा वाद झाला, त्यातून अधिकाऱ्यांनी सभागृह सोडले, नंतर आलेही. दरम्यान, वादाचा मुद्दा ठरलेला. एलईडीचा मक्ता कर्नाटका स्टेट ऐवजी ईईएसएल या कंपनीस देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. महापालिकेची आॅगस्ट महिन्यातील तहकूब झालेली...\nअनैतिक संबंधांत अडसर, पोटच्या दोन्ही मुलींचा खून; आरोपी महिलेला जन्मठेप\nसोलापूर- अनैतिक संबंधांत अडसर ठरू लागल्याने पोटच्या दोन अल्पवयीन मुलींचा खून करणाऱ्या तेरा मैल येथील महिलेला न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. पाटील यांनी हा निकाल दिला. २२ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान हा प्रकार घडला होता. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे भारती पप्पू राठोड (वय २८, बसवनगर, ता. दक्षिण सोलापूर) हिने काजोल (वय ७) व सोनाली (वय ५) पोटच्या दोन्ही मुलींच्या पोटात वार करून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या...\nआणखी एका बिबट्याचा पिलांसह वावर शोधासाठी लावण्यात आला खास ट्रप कॅमेरा, दोन पिंजरे\nकंदर, सोलापूर- करमाळा तालुक्यातील नदीकाठच्या परिसरात आणखी एक बिबट्याचा पिलासह वावर असल्याची चर्चा पुन्हा सुरू आहे. वाशिंबे, केत्तुर परिसरात वनविभागाने दोन स्वतंत्र पिंजरे लावले असून, बिबट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी खास ट्रॅप कॅमेरा बसवला आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर आहे की, सदृश इतर प्राणी आहे हे कॅमेऱ्यात चित्रित होईल. गेल्या दोन महिन्यांपासून करमाळा तालुक्यात बिबट्यांचा वावर आहे. उसा���ा पाणी देताना काही गावकऱ्यांना तो बिबट्या दिसला होता. घाबरलेल्या नागरिकांनी...\nशिवसेनेच्या चौकटीत राहून काम करा : तानाजी सावंत\nसोलापूर- अस्मिताताई यांच्यावर पक्षाने अन्याय केल्याचे म्हटले जाते, पण पक्ष कोणावर अन्याय करत नसतो. आपणच पक्षाच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. पदे येतील आणि जातीलही, आपले शिवसैनिक हे पद कायम असते. परंतु, आपण आली वृत्ती सुधारली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. तानाजी सावंत यांनी कानपिचक्या दिल्या. निमित्त होते शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवस्मारक सभागृह येथे आयोजित केलेल्या महिला उद्योजकता मेळाव्याचे. या वेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख महेश कोठे, गणेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/15846.html", "date_download": "2018-09-26T03:34:41Z", "digest": "sha1:VFTKHAQG2I75A3RDV5MEIZCDAJGCZFKZ", "length": 31438, "nlines": 370, "source_domain": "www.sanatan.org", "title": "काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप - २ - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आध्यात्मिक उपाय > आध्यात्मिक त्रासांवरील उपाय > देवतांचे नामजप > काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – २\nकाही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – २\n१. अस्थी आणि स्नायू संस्थेचे विकार\n१ अ. हाडांचे विकार\n१. श्री हनुमते नमः \n२. ॐ शं शनैश्‍चराय नमः (ग्रह : शनि, *) आणि\n१. श्री विष्णवे नमः (देवता : श्रीविष्णु, तत्त्व : आप),\n२. श्रीराम जय र��म जय जय राम \n३. श्री हनुमते नमः \n४. श्री वरुणदेवाय नमः \n५. श्री सूर्यदेवाय नमः \n९. ॐ (आप, तेज) आणि\n१०. द्विम् (आप, तेज)\n१ आ . स्नायूंचे विकार\nअ. स्नायू आखडणे / स्नायूत गोळा येणे (मसल क्रॅम्प / स्पाझम)\n१. श्री हनुमते नमः \n२. श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय – ॐ नमः शिवाय – श्री गणेशाय नमः – श्री गणेशाय नमः (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज; देवता : शिव, तत्त्व : आकाश; देवता : श्री गणपति, तत्त्व : पृथ्वी),\n४. अ (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज),\nविशेष न्यासस्थान : विशुद्धचक्राच्या एक इंच वर\n२. पाठीचा कणा, मणक्यांचे सांधे आणि पाठीचे स्नायू यांचे विकार\n२ अ. मणके दुखणे\n१. श्री हनुमते नमः (वायु) आणि २. हं (आकाश)\n२ आ. पाठीच्या कण्याचे सर्व विकार\n१. ॐ धन् धनुर्धरीभ्यान् नमः (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज),\n२. ॐ धन् धनुर्धरीभ्यान् नमः – ॐ पाम् पार्वतीभ्यान् नमः – ॐ पाम् पार्वतीभ्यान् नमः (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज),\n३. श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय – ॐ नमः शिवाय (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज; देवता : शिव, तत्त्व : आकाश),\nटीप १. बहुतेक नामजपांच्या पुढे कंसात नामजपाशी संबंधित महाभूत (तत्त्व) दिले आहे, उदा. श्री विष्णवे नमः (आप). त्या तत्त्वाशी संबंधित मुद्रेसाठी उपयुक्त हाताचे बोट या वरून समजून घ्यावे.\nटीप २. काही विकारांमध्ये विशेष न्यासस्थानही दिले आहे. त्या त्या विकारात या मध्ये दिलेल्या सारणीतील न्यासस्थान आणि विशेष न्यासस्थान या दोन्हींपैकी ज्या ठिकाणी न्यास केल्याने जास्त लाभ होतो, असे जाणवेल, त्या ठिकाणी न्यास करत नामजप करावा.\nसंदर्भ : विकार-निर्मूलनासाठी नामजप भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही \nनामजपाचे उपाय करण्याविषयीच्या सूचना\nनामजप करतांना करायच्या मुद्रा आणि न्यास, तसेच न्यास करण्यासाठीचे स्थान समजून घेणे\nकाही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – ३\nकाही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – १\nविकार-निर्मूलनासाठी नामजप – २\nविकार-निर्मूलनासाठी नामजप – १\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (174) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (6) अध्यात्म कृतीत आणा (371) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोड���ोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (28) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (471) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (88) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (126) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k1s045.htm", "date_download": "2018-09-26T03:12:46Z", "digest": "sha1:QG4JMEVDB452C3QQQU6CHHVACUCIYD7Y", "length": 63296, "nlines": 1479, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - बालकाण्ड - । पञ्चचत्वारिंशः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nदेवैर्दैत्यैश्च क्षीरसागरस्य मन्थनं, रुद्रेण हालाहलविषस्य पानं, भगवतो विष्णोः साहाय्येन मन्दराचलस्य पातालतः समुद्धारस्तेन सागरस्य मन्थनं, धन्वन्तरेरप्सरसां वारुण्या उच्चैःश्रवसः कौस्तुभस्यामृतस्य च ततः प्रादुर्भावः, देवासुरसंग्रामे दैत्यानां संहारश्च - देवता आणि दैत्यांच्या द्वारा क्षीर समुद्र-मंथन, भगवान् रुद्रद्वारा हालाहल विषाचे पान, भगवान् विष्णुंच्या सहयोगाने मंदराचलाचा पाताळातून उद्धार आणि त्याच्या द्वारा मंथन, धन्वंतरी, अप्सरा, वारुणि, उच्चैःश्रवा, कौस्तुभ तथा अमृताची उत्पत्ति आणि देवासुर संग्रामात दैत्यांचा संहार -\nविश्वामित्रवचः श्रुत्वा राघवः सहलक्ष्मणः \nविस्मयं परमं गत्वा विश्वामित्रमथाब्रवीत् ॥ १ ॥\nविश्वामित्रांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून लक्ष्मणासहित श्रीरामचंद्रांना फार विस्मय वाटला. ते मुनिंना म्हणाले - ॥ १ ॥\nअत्यद्‍भुतमिदं ब्रह्मन् कथितं परमं त्वया \nगङ्‍गावतरणं पुण्यं सागरस्यापि पूरणम् ॥ २ ॥\n आपण ही गंगेची स्वर्गातून उतरविण्याची आणि समुद्राच्या भरण्याची (सगरपुत्रांनी खणून ठेवलेल्या भागाची) फार उत्तम आणि अद्‌भुत कथा ऐकविली आहे. ॥ २ ॥\nक्षणभूतेव नौ रात्रिः संवृत्तेयं परंतप \nइमां चिंतयतोः सर्वां निखिलेन कथां तव ॥ ३ ॥\n'कामक्रोधादि शत्रूंना संताप देणार्‍या महर्षे आपण सांगितलेल्या या संपूर्ण कथेवर पूर्णरूपाने विचार करीत असता आम्हा दोघांनाही ही रात्र एका क्षणासारखी निघून गेली आहे. ॥ ३ ॥\nतस्य सा शर्वरी सर्वा सह सौमित्रिणा सह \nजगाम चिन्तयानस्य विश्वामित्र कथां शुभाम् ॥ ४ ॥\n लक्ष्मणाबरोबर या शुभ कथेवर विचार करीत असताच माझी ही सारी रात्र निघून गेली आहे.' ॥ ४ ॥\nततः प्रभाते विमले विश्वामित्रं तपोधनम् \nउवाच राघवो वाक्यं कृताह्निनकमरिंदमः ॥ ५ ॥\nतत्पश्चात् निर्मल प्रभातकाल उपस्थित झाल्यावर तपोधन विश्वामित्र जेव्हां नित्यकर्मातून निवृत्त झाले तेव्हां शत्रुदमन श्रीरामचंद्रांनी त्यांच्याजवळ जाऊन म्हटले - ॥ ५ ॥\nगता भगवती रात्रिः श्रोतव्यं परमं श्रुतम् \nतराम सरितां श्रेष्ठां पुण्यां त्रिपथगां नदीम् ॥ ६ ॥\n ही पूजनीय रात्र निघून गेली. ऐकण्यास योग्य अशी सर्वोत्तम कथा मी ऐकली आहे. आता आपण सरितांमध्ये श्रेष्ठ पुण्यसलिला त्रिपथगामिनी नदी गंगा, तिच्या पार जाऊ या. ॥ ६ ॥\nनौरेषा हि सुखास्तीर्णा ऋषीणां पुण्यकर्मणाम् \nभगवन्तमिह प्राप्तं ज्ञात्वा त्वरितमागता ॥ ७ ॥\n'सदा पुण्यकर्मात तत्पर राहणार्‍या ऋषिंची ही नाव उपस्थित आहे. तिच्यावर सुखद आसन पसरलेले आहे. आपण परम पूज्य महर्षि येथे उपस्थित आहात हे जाणून ऋषिंनी धाडलेली ही नाव अत्यंत तीव्र गतीने येथे आली आहे. ॥ ७ ॥\nतस्य तद् वचनं श्रुत्वा राघवस्य महात्मनः \nसंतारं कारयामास सर्षिसङ्‍घस्य कौशिकः ॥ ८ ॥\nमहात्मा राघवाचे हे वचन ऐकून विश्वामित्रांनी प्रथम ऋषिंच्यासहित श्रीराम लक्ष्मणांना पार केले. ॥ ८ ॥\nउत्तरं तीरमासाद्य सम्पूज्यर्षिगणं ततः \nगङ्‍गाकूले निविष्टास्ते विशालां ददृशुः पुरीम् ॥ ९ ॥\nतत्पश्चात् स्वतःही उत्तर तटावर पोहोंचून त्यांनी तेथे राहणार्‍या ऋषिंचा सत्कार केला. नंतर सर्व लोक गंगेच्या किनार्‍यावर थांबून विशाला नामक पुरीची शोभा पाहू लागले. ॥ ९ ॥\nततो मुनिवरस्तूर्णं जगाम सहराघवः \nविशालां नगरीं रम्यां दिव्यां स्वर्गोपमां तदा ॥ १० ॥\nत्यानंतर श्रीराम लक्ष्मणांना बरोबर घेऊन मुनिवर विश्वामित्र ताबडतोब त्या दिव्य आणि रमणीय विशाला नगरीकडे चालू लागले; जी आपल्या सुंदर शोभेने स्वर्गासारखी वाटत होती. ॥ १० ॥\nअथ रामो महाप्राज्ञो विश्वामित्रं महामुनिम् \nपप्रच्छ प्राञ्जलिर्भूत्वा विशालामुत्तमां पुरीम् ॥ ११ ॥\nत्या समयी परम बुद्धिमान् श्रीरामांनी हात जोडून त्या उत्तम विशाला पुरीच्या विषयी महामुनि विश्वामित्रांना विचारले - ॥ ११ ॥\nकतरो राजवंशोऽयं विशालायां महामुने \nश्रोतुमिच्छामि भद्रं ते परं कौतूहलं हि मे ॥ १२ ॥\n आपले कल्याण होवो. मी हे ऐकू इच्छितो की विशालामध्ये कोणता राजवंश राज्य करीत आहे. यासाठी मला फार मोठी उत्कंठा आहे.' ॥ १२ ॥\nतस्य तद् वचनं श्रुत्वा रामस्य मुनिपुङ्‍गवः \nआख्यातुं तत्समारेभे विशालायाः पुरातनम् ॥ १३ ॥\nश्रीरामांचे हे वचन ऐकून मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी विशाला पुरीच्या प्राचीन इतिहासाचे वर्णन करण्यास प्रारंभ केला - ॥ १३ ॥\nश्रूयतां राम शक्रस्य कथां कथयतः श्रुताम् \nअस्मिन् देशे हि यद् वृत्तं शृणु तत्त्वेन राघव ॥ १४ ॥\n मी इंद्राच्या मुखाने विशाला पुरीच्या वैभवाचे प्रतिपादन करणारी जी कथा ऐकली आहे ती सांगतो. ऐक. या देशात जो वृत्तांत घडला तो यथार्थरूपाने श्रवण कर. ॥ १४ ॥\nपूर्वं कृतयुगे राम दितेः पुत्रा महाबलाः \nअदितेश्च महाभागा वीर्यवन्तः सुधार्मिकाः ॥ १५ ॥\n प्रथम सत्ययुगात दितिचे पुत्र दैत्य अत्यंत बलवान होते आणि अदितिचे परम धर्मात्मा पुत्र महाभाग्यशाली देवही फार शक्तिशाली होते. ॥ १५ ॥\nततस्तेषां नरव्याघ्र बुद्धिरासीन् महात्मनाम् \nअमरा विजराश्चैव कथं स्यामो निरामयाः ॥ १६ ॥\n त्या महामना दैत्यांच्या आणि देवतांच्या मनात असा विचार आला की आम्ही अजर-अमर आणि निरोगी कसे होऊ \nतेषां चिन्तयतां राम बुद्धिरासीत् विपश्चिताम् \nक्षीरोदमथनं कृत्वा रसं प्राप्स्याम तत्र वै ॥ १७ ॥\nया प्रकारे चिंतन करीत असता त्या विचारशील देवतांच्या आणि दैत्यांच्या बुद्धित ही गोष्ट आली की आपण जर क्षीरसागराचे मंथन केले तर त्यांतून निश्चितच अमृतमय रस प्राप्त करून घेऊ. ॥ १७ ॥\nततो निश्चित्य मथनं योक्त्रं कृत्वा च वासुकिम् \nमंथानं मन्दरं कृत्वा ममन्थुरमितौजसः ॥ १८ ॥\nसमुद्रमंथनाचा निश्चय करून त्या अमित तेजस्वी देवतांनी आणि दैत्यांनी वासुकि नागाचा दोरखंड बनवून आणि मंदराचलाची रवी बनवून क्षीरसागरास घुसळण्यास आरंभ केला. ॥ १८ ॥\nअथ वर्षसहस्रेण योक्त्रसर्पशिरांसि च \nवमंतोऽति���िषं तत्र ददंशुर्दशनैः शिलाः ॥ १९ ॥\nत्यानंतर एक हजार वर्षे लोटल्यानंतर दोरखंड बनविलेल्या सर्पाची अनेक मुखे अत्यंत जहाल विष ओकत मंदराचलाच्या शिळांना आपल्या दातांनी दंश करू कागली. ॥ १९ ॥\nतेन दग्धं जगत् सर्वं सदेवासुरमानुषम् ॥ २० ॥\nम्हणून तेथे अग्निसमान दाहक हालाहल नामक महाभयंकर विष वर उसळून आले. त्याने देवता, असुर आणि मनुष्यांसहित संपूर्ण जगतास दग्ध करण्यास आरंभ केला. ॥ २० ॥\nअथ देवा महादेवं शङ्‍करं शरणार्थिनः \nजग्मुः पशुपतिं रुद्रं त्राहि त्राहीति तुष्टुवुः ॥ २१ ॥\nहे पाहून सर्व देवता शरणार्थी होऊन सर्वांचे कल्याण करणार्‍या महान देवांना - पशुपति रुद्रांना शरण गेल्या आणि 'त्राहि त्राहि' असे म्हणून धावा करून त्यांची स्तुति करू लागल्या. ॥ २१ ॥\nप्रादुरासीत् ततोऽत्रैव शङ्‍खचक्रधरो हरिः ॥ २२ ॥\nदेवतांनी या प्रकारे धावा केल्यावर देवदेवेश्वर भगवान् शिव तेथे प्रकट झाले. नंतर शंख-चक्रधारी भगवान् श्रीहरिही तेथे उपस्थित झाले. ॥ २२ ॥\nउवाचैनं स्मितं कृत्वा रुद्रं शूलधरं हरिः \nदेवतैर्मथ्यमाने तु यत्पूर्वं समुपस्थितम् ॥ २३ ॥\nतत् त्वदीयं सुरश्रेष्ठ सुराणामग्रतो हि यत् \nअग्रपूजामिह स्थित्वा गृहाणेदं विषं प्रभो ॥ २४ ॥\nश्रीहरिंनी त्रिशूलधारी भगवान् रुद्रांना म्हटले - 'सुरश्रेष्ठ देवतांनी समुद्रमंथन केल्यावर जी वस्तु सर्व प्रथम प्राप्त झाली आहे ती आपला भाग आहे. कारण आपण सर्व देवतांमध्ये अग्रगण्य आहात. हे प्रभो देवतांनी समुद्रमंथन केल्यावर जी वस्तु सर्व प्रथम प्राप्त झाली आहे ती आपला भाग आहे. कारण आपण सर्व देवतांमध्ये अग्रगण्य आहात. हे प्रभो अग्रपूजेच्या रूपात प्राप्त झालेल्या विषाला आपण येथेच ग्रहण करावे.' ॥ २३-२४ ॥\nदेवतानां भयं दृष्ट्वा श्रुत्वा वाक्यं तु शाङ्‌र्गिणः ॥ २५ ॥\nहालाहलं विषं घोरं संजग्राहामृतोपमम् \nदेवान् विसृज्य देवेशो जगाम भगवान् हरः ॥ २६ ॥\nअसे म्हणून देवशिरोमणि विष्णु तेथून अंतर्धान पावले. देवतांचे भय पाहून आणि भगवान् विष्णुंची पूर्वोक्त गोष्ट ऐकून देवेश्वर भगवान् रुद्रांनी त्या घोर हालाहल विषाला अमृतासमान मानून आपल्या कंठात धारण केले आणि देवतांचा निरोप घेऊन आपल्या स्थानास निघून गेले. ॥ २५-२६ ॥\nततो देवासुराः सर्वे ममन्थू रघुनन्दन \nप्रविवेशाथ पातालं मन्थानः पर्वतोपमः ॥ २७ ॥\n तत्पश्चात देवता आणि असु��� सर्व मिळून क्षीर सागराचे मन्थन करू लागले. त्यावेळी रवी बनलेला उत्तम पर्वत मन्दार पाताळात घुसला. ॥ २७ ॥\nत्वं गतिः सर्वभूतानां विशेषेण दिवौकसाम् ॥ २८ ॥\nतेव्हां देवता आणि गंधर्व भगवान मधुसूदनाची स्तुति करू लागले - 'महाबाहो आपणच सर्व प्राणिमात्रांची गति आहात. विशेषतः देवांचे आलंबन तर आपणच आहात. आपण आमचे रक्षण करावे आणि या पर्वतास उचलावे. ॥ २८ १/२ ॥\nइति श्रुत्वा हृषीकेशः कामठं रूपमास्थितः ॥ २९ ॥\nपर्वतं पृष्ठतः कृत्वा शिश्ये तत्रोदधौ हरिः \nहे ऐकून भगवान् हृषीकेशाने कच्छपाचे रूप धारण केले आणि त्या पर्वताला आपल्या पाठीवर घेऊन श्रीहरि समुद्रात झोपले. ॥ २९ १/२ ॥\nपर्वताग्रं तु लोकात्मा हस्तेनाक्रम्य केशवः ॥३० ॥\nदेवानां मध्यतः स्थित्वा ममन्थ पुरुषोत्तमः \nनंतर विश्वात्मा पुरुषोत्तम भगवान केशव पर्वताच्या शिखराला हाताने पकडून देवांच्या मध्ये उभे राहून स्वतःही समुद्राचे मंथन करू लागले. ॥ ३० १/२ ॥\nअथ वर्षसहस्रेण आयुर्वेदमयः पुमान् ॥ ३१ ॥\nउदतिष्ठत् सुधर्मात्मा सदण्डः सकमण्डलुः \nपूर्वं धन्वन्तरिर्नाम अप्सराश्च सुवर्चसः ॥ ३२ ॥\nत्यानंतर एक हजार वर्षे गेल्यावर त्या क्षीरसागरातून एक आयुर्वेदमय धर्मात्मा पुरुष प्रकट झाला. त्याच्या एका हातात दण्ड आणि दुसर्‍या हातात कमण्डलु होता. त्याचे नाव धन्वंतरी होते. त्याच्या प्राकट्यानंतर सागरांतून सुंदर कांति असलेल्या अनेक अप्सरा प्रकट झाल्या. ॥ ३१-३२ ॥\nअप्सु निर्मथनादेव रसत् तस्माद् वरस्त्रियः \nउत्पेतुर्मनुजश्रेष्ठ तस्मादप्सरसोऽभवन् ॥ ३३ ॥\n मन्थन करण्याने अप् (जल), अपांतूनच - त्याच्या रसापासून त्या सुंदर स्त्रिया उत्पन्न झाल्या म्हणून त्यांना अप्सरा म्हटले गेले. ॥ ३३ ॥\nअसङ्‍ख्येयास्तु काकुत्स्थ यास्तासां परिचारिकाः ॥ ३४ ॥\n त्या सुंदर कांतिच्या अप्सरांची संख्या साठ कोटी होती आणि त्यांच्या ज्या परिचारिका होत्या त्यांची तर गणनाच करणे शक्य नव्हते. त्या असंख्य होत्या. ॥ ३४ ॥\nन ताः स्म प्रतिगृह्णन्ति सर्वे ते देवदानवाः \nअप्रतिग्रहणादेव तेन साधारणाः स्मृताः ॥ ३५ ॥\nत्या अप्सरांना समस्त देवता आणि दानव कोणीही आपली 'पत्‍नी' या रूपाने ग्रहण करू शकले नाही, म्हणून त्या साधारणा (सामान्य) मानल्या गेल्या. ॥ ३५ ॥\nवरुणस्य ततः कन्या वारुणी रघुनन्दन \nउत्पपात महाभागा मार्गमाणा परिग्रहम् ॥ ३६ ॥\n तद्‍नंतर वरुणाची कन्या वारुणी, जी सुरेची अभिमानिनी देवी होती, प्रकट झाली, आणि आपल्याला स्वीकारणार्‍या पुरुषाचा शोध घेऊ लागली. ॥ ३६ ॥\nदितेः पुत्रा न तां राम जगृहुर्वरुणात्मजाम् \nअदितेस्तु सुता वीर जगृहुस्तामनिन्दिताम् ॥ ३७ ॥\n दैत्यांनी त्या वरुणकन्या सुरेला ग्रहण केले नाही. परंतु अदितिच्या पुत्रांनी (देवतांनी) त्या अनिंद्य सुंदरीला ग्रहण केले. ॥ ३७ ॥\nअसुरास्तेन दैतेयाः सुरास्तेनादितेः सुताः \nहृष्टाः प्रमुदिताश्चासन् वारुणीग्रहणात् सुराः ॥ ३८ ॥\n'सुरा रहित असल्यानेच दैत्य 'असुर' म्हटले जातात आणि सुरा सेवनामुळेच अदितिच्या पुत्रांना सुर संज्ञा प्राप्त झाली. वारुणीला ग्रहण करून देवता हर्षाने उत्फुल्ल आणि आनन्दमग्न झाल्या. ॥ ३८ ॥\nउच्चैःश्रवा हयश्रेष्ठो मणिरत्‍नं च कौस्तुभम् \nउदतिष्ठन्नरश्रेष्ठ तथैवामृतमुत्तमम् ॥ ३९ ॥\n तद्‌नंतर घोड्यामध्ये उत्तम उच्चैःश्रवा, मणिरत्‍न कौस्तुभ आणि परम उत्तम अमृताचे प्राकट्य झाले. ॥ ३९ ॥\nअथ तस्य कृते राम महानासीत् कुलक्षयः \nअदितेस्तु ततः पुत्रा दितिपुत्रानयोधयन् ॥ ४० ॥\n त्या अमृतासाठी देवता आणि असुरांच्या कुलांचा महान् संहार झाला. अदितिचे पुत्र दितिच्या पुत्रांबरोबर युद्ध करू लागले. ॥ ४० ॥\nएकतामगमन् सर्वे असुरा राक्षसैः सह \nयुद्धमासीन्महाघोरं वीर त्रैलोक्यमोहनम् ॥ ४१ ॥\nसमस्त असुर राक्षसांच्या बरोबर एकत्र झाले. वीरा देवतांबरोबर त्यांचा घनघोर संग्राम होऊ लागला, जो तिन्ही लोकांना मोहात पाडणारा होता. ॥ ४१ ॥\nयदा क्षयं गतं सर्वं तदा विष्णुर्महाबलः \nअमृतं सोऽहरत् तूर्णं मायामास्थाय मोहिनीम् ॥ ४२ ॥\nजेव्हां देवता आणि असुरांचा सारा समूह क्षीण होऊ लागला, तेव्हां महाबली भगवान् विष्णुंनी मोहिनी मायेचा आश्रय घेऊन तात्काळच अमृताचे अपहरण केले. ॥ ४२ ॥\nये गताभिमुखं विष्णुं अक्षरं पुरुषोत्तमम् \nसम्पिष्टास्ते तदा युद्धे विष्णुना प्रभविष्णुना ॥ ४३ ॥\nजे दैत्य बलपूर्वक अमृत हिसकावून घेण्यासाठी अविनाशी पुरुषोत्तम भगवान् विष्णुच्या समोर गेले त्यांना प्रभावशाली भगवान् विष्णुने त्या समयी युद्धात भरडून टाकले. ॥ ४३ ॥\nअदितेरात्मजा वीरा दितेः पुत्रान् निजघ्निरे \nअस्मिन् युद्धे महायुद्धे दैतेयादित्ययोर्भृशम् ॥ ४४ ॥\nदेवता आणि दैत्यांच्या त्या घोर महायुद्धात अदितिच्या वीर पुत्रांनी दित���च्या पुत्रांचा विशेष संहार केला. ॥ ४४ ॥\nनिहत्य दितिपुत्रांस्तु राज्यं प्राप्य पुरंदरः \nशशास मुदितो लोकान् सर्षिसङ्‍घान् सचारणान् ॥ ४५ ॥\nदैत्यांचा वध केल्यावर त्रैलोक्याचे राज्य प्राप्त झाल्याने देवराज इंद्र अत्यंत प्रसन्न झाले आणि ऋषि आणि चारणांसहित समस्त लोकांचे शासन करू लागले.' ॥ ४५ ॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चचत्वारिंशः सर्गः ॥ ४५ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा पंचेचाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pimpri-chinchwad-municipal-corporation-development-work/", "date_download": "2018-09-26T03:35:16Z", "digest": "sha1:577QZQCI47UMETG7SFOEFJB3373XY7EF", "length": 8938, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आधी भूमिपूजन मग सल्लागार महापालिकेचा उलटा चष्मा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आधी भूमिपूजन मग सल्लागार महापालिकेचा उलटा चष्मा\nआधी भूमिपूजन मग सल्लागार महापालिकेचा उलटा चष्मा\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे कोणत्याही कामासाठी सल्लागार नेमण्याची जणू प्रथा पडली आहे. पण आता त्याचा अतिरेक झाला आहे मोरवाडी येथे दिव्यांगासाठी बांधण्यात येणार्‍या कल्याणकारी केंद्राच्या कामाची अगोदर निविदा काढली. त्यानंतर भूमिपूजन करण्यात आले आणि आता काम कसे करायचे याचा सल्ला घेण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाचा उरफाटा कारभार चव्हाट्यावर आला आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकासकामे करताना कामाचा सल्ला घेण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली जाते. यासाठी पालिकेचे कोट्यावधी रुपये खर्च होतात. सल्लागार नियुक्तीवरुन सत्ताधार्‍यांवर टीकेची झोड देखील उठते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत सल्लागारांच्या नेमणूका सुरुच आहेत.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 10 मधील मोरवाडी येथे नि:समर्थ (अपंग) साठी कल्याणकारी केंद्र बांधण्यात येणार आहे.\nशहरातील अपंगांसाठी बांधण्यात येणार्‍या अपंग केंद्रामध्ये तळमजल्यावर चारचाकी, दुचाकी व सायकल पार्किंग तसेच मुलांसाठी खेळण्याचा बगीचा व चौकीदार रूम असणार आहे. पहिल्या मजल्यावर 600 लोकांसाठी मल्टीपर्पज हॉल, स्वागत कक्ष, कार्यालय, जॉईन टिचिंग स्टाफ रूम, स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह व आउटरीच रूमची सुविधा असणार आहे.\nदुसर्‍या मजल्यावर अधिष्ठता केबिन, बहुअपंग क्लास रूम, गणित प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, ग्रंथालय, ब्रेन लिपी, संगीत रूम, व्यवसाय उपचार विभाग, चित्रकला वर्ग, हस्तकला, ई-लर्निंग कक्ष इत्यादी सुविधा असणार आहेत. तिसर्‍या व चौथ्या मजल्यावर सुधार उद्देशक वर्ग, द्रुष्टी बाधित वर्ग, स्वमग्न वर्ग, बालवर्ग, टेलरिंग व ब्युटीशियन कोर्स वर्ग, व्यवसाय प्रशिक्षण श्रवण व वाचा, भौतिकोपचार व मानसोपचार विभाग आणि टेरेस वर पॅनल कव्हर इत्यादींची व्यवस्था असणार आहे. परंतु, या कामाचे नियोजन प्रशासनाकडून व्यवस्थित होताना दिसत नाही.\nया केंद्राचे काम देव कंन्स्टक्शन यांना 8 कोटी 6 लाख 72 हजार रुपयात दिले आहे. 18 महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत आहे. या केंद्राचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते 3 मे रोजी करण्यात आले. अगोदर भूमिपूजन केले जाते आणि त्यानंतर सल्लागार नेमला जात असल्यामुळे पालिका प्रशासनाचा उरफाटा कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे.\nआज होणार्‍या स्थायीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी\nभूमिपूजन झाल्यानंतर केंद्राचे काम कसे करायचे याचा सल्ला घेण्यासाठी पालिका सल्लागार नेमणार आहे. कल्याणकारी केंद्र बांधणे हे काम विशेष असल्याने तांत्रिक दृष्ट्या आराखड्याप्रमाणे काम करुन घेणे गरजेचे आहे. त्याचे मोजमाप घेऊन देयक तयार करणे, प्रकल्पाच्या दैनंदिन कामावर देखरेख करणे, निविदा पश्‍चात काम करणे यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी मे.के.बी.पी. सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निविदा पश्‍चात कामासाठी निविदा रकमेच्या 1.50 टक्के फी अदा करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.23) होणार्‍या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन स��भाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/student-transportation-Appoint-teachers-says-Superintendent-Suhel-Sharma/", "date_download": "2018-09-26T03:34:22Z", "digest": "sha1:QA2OD77TXY4IBAJPFIHVI5I4AADJ2JVB", "length": 4494, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थी वाहतूक देखरेखीस शिक्षक नियुक्ती करा : अधीक्षक सुहेल शर्मा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विद्यार्थी वाहतूक देखरेखीस शिक्षक नियुक्ती करा : अधीक्षक सुहेल शर्मा\nविद्यार्थी वाहतूक देखरेखीस शिक्षक नियुक्ती करा : अधीक्षक सुहेल शर्मा\nविद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांची कागदपत्रे, विद्यार्थी संख्या याची शाळांची तपासणी करावी. त्यावर देखरेखीसाठी एका शिक्षकाची नियुक्ती करावी, अशा सूचना पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिल्या.\nजिल्हा स्कूल सुरक्षा समितीची बैठक अधीक्षक शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, एस. टी. च्या विभागीय वाहतूक नियंत्रक एस. व्ही. ताम्हणकर, उपशिक्षणाधिकारी ए. एन. म्हेत्रे, शिक्षक, पालक उपस्थित होते.\nशर्मा म्हणाले, आपण आपल्या पाल्याची ज्याप्रमाणे लहानपणापासून काळजी घेतो, त्या पद्धतीने तो शाळेत कशा पद्धतीने जातो, याची काळजी घ्यावी. विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांची कागदपत्रे आहेत का, त्यामध्ये किती विद्यार्थी असतात याची शाळांनी तपासणी करावी. त्यासाठी एका शिक्षकाची नियुक्ती करावी. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कांबळे यांनी परिवहन समितीची रुपरेखा सांगितली. उच्च न्यायालयाच्या नियमानुसारच विद्यार्थी वाहतूक करावी, असे सांगितले.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Symbol-of-equality-Ashadhi-ceremony-in-pandharpur/", "date_download": "2018-09-26T02:45:34Z", "digest": "sha1:H7NLJ6YOXLMTBIRTNW4PTTNYZIMZIEHX", "length": 11073, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " समतेचे प्रतीक आषाढी सोहळा | पु��ारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › समतेचे प्रतीक आषाढी सोहळा\nब्‍लॉग : समतेचे प्रतीक आषाढी सोहळा\nशतकानुशतके गेली समाज बदलत गेला. परिवर्तन होत गेले. काळ बदलला. परंतु पांडुरांगच्या वाटेवरील-पंढरीच्या मार्गावरील दिंडीत अजूनही खंड पडलेला नाही. संतांनी नामभक्‍तीच्या जोरावर समाजात नवचैतन्य निर्माण केले. जातीभेद, वर्णभेद, पंथभेद ही पूर्वांपार चालत आलेली अनिष्ट बंधने वारकरी पंथांनी दूर केली. धर्माच्या नावाखाली स्वार्थी लोकांनी कर्मकांडाचा जो पसारा मांडला होता. तो वारकरी पंथानी हाणून पाडला. अंधश्रध्देच्या रूढीखाली दबलेल्या समाजाला विकासाचा-प्रकाशमय असा मार्ग या वारकरी पंथानी दिला.\nजोपर्यंत देहभाव आहे. तोपर्यंत दुर्गुण, द्वेष-दुजाभावही असणारच आहे आणि ही प्रापंचिक वृत्ती झाली. संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात-नामस्मरण केल्यास या प्रापंचिक वृत्तीत बदल होऊन सद्बुध्दी निर्माण होईल. हीच आपली सद्भक्‍ती होय. तिथे एकमेकांप्रती द्वेष, दुजाभाव रहात नाही. सद‍्गुणांचे संवर्धन होत राहते. हीच वारकरी पंथाची फलश्रृती आहे.\nआई वडिलांचे सेवा हीच तिर्थटा होते.\nतेणे न जावे तीर्थासी ॥\nआई वडिलांच्या सवेलाच भक्‍तीसाधनेच विशाल स्वरूप म्हणून संबोधले आहे. भक्‍त पुंडलिकाने आई वडिलांच्या सवेला भक्‍ती मार्गात मोठे स्थान दिले आहे.\nहजारो मैल पायी चालत वारकरी पंढरीत येतात. पांडुरंगाशी नाते जोडले तर व्यक्‍ती आणि जाती ईश्‍वर रूपात मिळून जातात आणि त्या ठिकाणी खर्‍या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडते. वर्षानुवर्षे भागवत धर्माने हेच समतेचे दर्शन घडविले आहे.\nविष्णुमय जग वैष्णवांचा धर्म \nया भूमिकेचाही तुकाराम महाराजांनी 17 व्या शतकात प्रसार केला. त्याचबरोबर समता व ऐक्यभाव प्रस्थापित केले.\nवारकर्‍यांची विठ्ठलभक्‍ती-विठ्ठलामध्ये रममाण होवून जाणारी त्यांची श्रध्दा ही विठ्ठलाच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. अशा वेळी स्वत: भगवान विठ्ठल स्वत:ला वारकर्‍यांमध्ये मिसळून गेल्याचा भास आषाढी एकादशीस होतो.\nजगाच्या हितप्रद जपणारी आपली संस्कृती भागवत धर्मामुळे अधिकच बळकत होत गेली. जीवनाचा खरा अर्थ वारीमुळे कळतो. वारकरी संप्रदायामध्ये पारमार्थिक साधन वारी आहे. आणि याच पारमार्थिक विचारामध्ये उच्च-निच्च, कनिष्ठ-श्रेष्ठ जाती भेदाला कोठेच थारा नाही. कुठल्याह��� कुळात जन्माला आला असला तरी एक लक्ष एक चित्त जर आपल्या लाडक्या विठ्ठलाशी बांधले असेल तर माणसा-माणसामध्ये भेद कसला\nपंढरीचे वारकरी हे खर्‍या अर्थाने मोक्षाचे अधिकारी आहेत, असे संत नामदेवांना वाटते. ऐहीक सुखासाठी, स्वार्थासाठी विठ्ठलाची पूजा करणे, उपसवास करणे संत तुकाराम महाराजांना आवडत नसत. खोटा उपवास, व्रते, यज्ञे, तिर्थ यात्रा, कर्मट अनुष्ठान इ. त्रासदायक कर्मकांडापासून तुकाराम महाराजांनी लोकांना मुक्‍त केले आणि स्वत:च्या सद्सद्विवेकबुध्दीवर आधारलेल्या भक्‍तीमार्गाचा एक सरळ असा सोपा धर्म लोकधर्म तुकाराम महाराजांनी दाखवून दिला.\nभागवत धर्मातील समतेची पताका ही नितीमूल्यांपर्यंत जाऊन माणसाला माणुसकीत जोडण्याचं काम करते. आपण सर्व ईश्‍वराची लेकरे आहोत. त्यामुळे आपण एकमेकांशी चांगले वागले पाहिजे. नितीमान राहिले पाहिजे. हेच वारकरी पंथाचे उद्दिष्ट आहे.\nएकमेकांबद्दल प्रेम, मैत्री, सदाचार हाच श्री विठ्ठलापर्यंत पोहचण्याचा मार्ग आहे. सर्व मानव जातीच्या हितासाठी माणसाने नितीमान झाले पाहिजे. माणसांवर प्रेम केले पाहिजे.\nतरच खर्‍या अर्थाने आपले जीवन सार्थक होईल. वारकरी पंथ हा संस्कार आणि जाणीव निर्माण करतो.\nमनुष्याच्या जन्माबरोबर जाणीव निर्माण होते आणि पुढे तो संस्काराबरोबर बांधला जातो. हे सर्व मानले की आत्मा, कर्मकांड नाहीसा होता. तो वारकरी पंथ.\nनाम: स्मरणासारखे सोपे साधने त्रिभुवनात नाही. नाम ही साधकांची संजीवनी आहे. नामाने भक्‍तिभाव वाढतो. नाम हे साराचे सार आहे व भक्‍तीचे भांडार आहे. दया, क्षमा, शांती हेच खरे अलंकार आहेत, असे संत नामदेव म्हणतात.\nपंढरीमध्ये येणार्‍या प्रत्येक वारकर्‍याला संतांच्या माणुसकीची शिकवण जपायची आहे. माणुसकीचा हा खरा धर्म भक्‍तांनी पाळून गरीबांना सहाय्य केले तर हीच खरी श्री विठ्ठलाची महापूजा घडेल.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभ��ष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/MLA-anil-benke-discus-with-korean-company-about-making-bricks-and-electricity-from-garbage/", "date_download": "2018-09-26T02:43:59Z", "digest": "sha1:WHQCE7OMG3TLGW3NAOFFCUWUUWOVRPZL", "length": 4087, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कचर्‍यापासून वीज, विटा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कचर्‍यापासून वीज, विटा\nशहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कोरियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कचर्‍यापासून वीज, विटा तयार करण्यात येतील, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.\nआ.अनिल बेनके यांच्या कार्यालयात कोरियन कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी व मनपा अधिकारी उपस्थित होते.\nतुरमुरी डेपोत टाकण्यात येणार्‍या कचर्‍यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प होणे आवश्यक आहे. याबाबत खोगा एनर्जी अँड पॉश कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करण्यात आली. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने जागा आणि पाण्याची व्यवस्था करावी. घन आणि ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून ऊर्जा तयार करण्यात येते. यातून वीज आणि विटा तयार होतात, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांमिले.\nआ. बेनके म्हणाले, कंपनीशी चर्चा केली असून पुढील आठवड्यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा अधिकारी यांच्यापुढे कंपनी माहिती सादर करणार आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/-Goa-Miles-app-launches-in-July/", "date_download": "2018-09-26T02:47:46Z", "digest": "sha1:6GBUPI2K5XHZPB5JXYFQ6WHZACY3DMDS", "length": 6661, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘गोवा माईल्स’अ‍ॅपचा जुलैमध्ये प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘गोवा माईल्स’अ‍ॅपचा जुलैमध्ये प्रारंभ\n‘गोवा माईल्स’अ‍ॅपचा जुलैमध्ये प्रारंभ\nगोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे बनवण्यात आलेल्या ‘गोवा म��ईल्स’ या टॅक्सी अ‍ॅपचा जुलै महिन्यात प्रारंभ होणार आहे. सध्या हे अ‍ॅप चाचणीच्या अंतिम टप्प्यात असून राज्यातील एकूण 2 हजार 800 टॅक्सी चालकांनी या अ‍ॅपच्या वापरासाठी संमती दर्शविली आहे. ग्राहकांची अ‍ॅपसाठी पसंती वाढल्यानंतर टॅक्सी चालकांच्या संख्येतही वाढ होईल, अशी आशा महामंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्‍त केली आहे.\nपर्यटनमंत्री मनोहर आजगावकर अ‍ॅपविषयी म्हणाले, की ‘गोवा माईल्स’ मुळे पर्यटकांना वाहतुकीचेच पर्याय शोधणे सुलभ होणार आहे. या अ‍ॅपमुळे टॅक्सी सेवेत लक्षणीय बदल घडणार असून टॅक्सी चालक, पर्यटक तसेच स्थानिकांना याचा लाभ होईल. राज्यातील टॅक्सी चालक अन्य राज्यांच्या तुलनेत मागे न राहता सदर अ‍ॅप वापरतील, अशी खात्री आहे.\nजीटीडीसीचे अध्यक्ष निलेश काब्राल म्हणाले, या अ‍ॅपविषयी लोकांमध्ये जागृतीसाठी महामंडळातर्फे सार्वजनिक माहिती मोहीम राबविली जाईल. जागरूकतेनंतर लोक मोठ्या प्रमाणात हे अ‍ॅप डाऊनलोड करतील, अशी अपेक्षा आहे.\nराज्यात डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना, पर्यटकांना चांगल्या सोयी तसेच टॅक्सी चालकांना चांगले उत्पन्न मिळवुन देणे हाच अ‍ॅप चा मुख्य उद्देश आहे. हे अ‍ॅप ग्राहकांना डिजिटल अनुभवाबरोबरच टॅक्सी चे भाडे देखील सुलभ व सुरक्षित करणारा आहे. तसेच टॅक्सी चालकांच्या खिशाला चिमटा न काढता हे अ‍ॅप ग्राहकांच्या जलद व सोयीस्कर वापरासाठी बनविण्यात आले आहे,असे सांगण्यात आले.\nअ‍ॅपचे व्यवस्थापकीय संचालक उत्कर्ष दाभाडे म्हणाले, ग्राहक गोवा माईल्स हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड व आयओएसवरून विनाशुल्क डाऊनलोड करता येईल. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना आपल्याला किती पैसे द्यायचे आहेत व आपण कुठे जात आहोत, यासंदर्भात माहिती मिळणार आहे. प्रवासात ग्राहकाचे काही सामान विसरले असेल, तर हे अ‍ॅप त्यांना टॅक्सी चालकाविषयी माहिती देणार आहे. प्रवाशी ज्यावेळी अ‍ॅप व्दारे टॅक्सी मागवतील त्यावेळी त्यांच्या जवळच्या अंतरावर असलेल्या टॅक्सीला याबाबत माहिती मिळेल व या प्रवाशाचे भाडे सदर टॅक्सी चालक घेईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ���लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/fishing-boat-drawn-in-sindhudurg-fort-near-sea/", "date_download": "2018-09-26T02:42:13Z", "digest": "sha1:UOCPYVNTL3PRZ6QWRSYMMF25Z746RSDD", "length": 5052, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " किल्ले सिंधुदुर्गनजीक मच्छिमार नौकेला जलसमाधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › किल्ले सिंधुदुर्गनजीक मच्छिमार नौकेला जलसमाधी\nकिल्ले सिंधुदुर्गनजीक मच्छिमार नौकेला जलसमाधी\nमासेमारी बंदी असतानाही मालवण-दांडी समुद्रात पातीच्या सहाय्याने मासेमारीसाठी गेलेली मच्छिमारी नौका मंगळवारी सकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यानजीक समुद्रात बुडाली. सुदैवाने या पातीवरील चारही मच्छीमारांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. सध्या मासेमारी बंदी कालावधी सुरू असताना समुद्रात मासेमारी होत असल्याकडे मत्स्य व्यवसाय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे या दुर्घटनेवरुन दिसून आले.\nयाबाबत सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त आर. आर. महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेची आपल्याला माहिती नाही. मात्र, या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी मत्स्य परवाना अधिकारी सतीश खाडे यांना दिले आहेत.\nमंगळवारी सकाळी चार मच्छीमार एक पात घेऊन मासेमारीस गेले होते. दरम्यान समुद्री उधाण व वार्‍याचा जोर असल्याने ही पात समुद्रात बुडाली आणि चारही जण समुद्रात फेकले गेले. या चारहीजणांनी पोहत लगत असलेला पद्मगड किल्ला गाठला. या घटनेची माहिती मिळाल्यावर काही स्थानिक मच्छीमारांनी दुसर्‍या नौकेच्या साहाय्याने त्यांना सुखरूप किनार्‍यावर आणले. सध्या मासेमारी बंदी कालावधी असताना मच्छीमारांची पात बुडाल्याची घटना समोर आल्याने मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या घटनेची माहिती कोणाला मिळू नये यासाठी किनारपट्टीवर कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौ��ांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/1235", "date_download": "2018-09-26T03:56:35Z", "digest": "sha1:ZKZ2YRTDHTV4J3LLKIFQCQNUY53HV6NH", "length": 2428, "nlines": 54, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "मारुती ए-स्टार ऑटोमॅटिक विकायची आहे | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nमारुती ए-स्टार ऑटोमॅटिक विकायची आहे\nसप्टेंबर २०१३ मधे नवीन घेतली होती. पुणे रजिस्ट्रेशन.\nरनिंग - १०००० होतील १-२ दिवसात\nस्टॅन्डर्ड फीचर्स - पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडोज वगैरे\nशिवाय रेमोट कंट्रोल्ड लॉक, रिव्हर्स सेन्सर आहेत\nगाडी अतिशय चांगल्या स्थितीत आहे\nअ‍ॅव्हरेज - १० kmpl\nअपेक्षित किंमत - ३.७० लाख, निगोशिएबल.\nअधिक माहितीसाठी वि.पू. मधे संपर्क साधा.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_58.html", "date_download": "2018-09-26T02:43:32Z", "digest": "sha1:EQ2J3637E5MPXX26M2BB5WVBL3ET3VEX", "length": 5153, "nlines": 111, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - पोलिस मित्रांनो ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nतडका - पोलिस मित्रांनो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/television/mohabbate-fame-diwalis-tripathi/", "date_download": "2018-09-26T03:19:15Z", "digest": "sha1:AYSHFATOOE4G7DLMOR4LCF6LVPLOLRFI", "length": 27382, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "This Is Mohabbate Fame Diwali'S Tripathi | ​ये है मोहोब्बते फेम दिव्यांका त्रिपाठी या कारणामुळे फुकेटला झाली रवाना | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या व���धतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\n​ये है मोहोब्बते फेम दिव्यांका त्रिपाठी या कारणामुळे फुके��ला झाली रवाना\nये है मोहोब्बते ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील इशिता ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेत इशिताची भूमिका साकारणारी दिव्यांका त्रिपाठी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. दिव्यांकाने याच मालिकेत अभिषेकची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विवेक दहियासोबत २०१५ मध्ये लग्न केले. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्या दोघांनी नच बलिये या कार्यक्रमात भाग घेतला होता आणि या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्यांनी मिळवले होते.\nदिव्यांका आणि विवेक त्यांच्या मालिकेच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असले तरी ते एकमेकांसाठी नेहमीच वेळ काढतात. ते त्यांच्या वाढदिवसासाठी, लग्नाच्या वाढदिवाच्या सेलिब्रेशनसाठी नेहमीच कुठे ना कुठे जात असतात. आता दिव्यांका त्रिपाठीचा १४ डिसेंबरला वाढदिवस असून हा वाढदिवस त्या दोघांनी धुमधडाक्यात साजरा करायचे ठरवले आहे आणि या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी ते फुकेटला रवाना झाले आहेत. दिव्यांकानेच ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगितली आहे. दिव्यांकाने तिचा आणि विवेकचा टूकटूक गाडीतील एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि त्यात तिने लिहिले आहे की, आम्ही दोघे फूकेट मध्ये असून टूकटूक गाडीने फिरत आहोत. आम्ही आमची ही ट्रीप खूपच एन्जॉय करत आहोत.\nदिव्यांकाची ये है मोहोब्बते या मालिकेतील इशिताची भूमिका रसिकांना प्रचंड आवडली होती. तिला प्रेक्षक इशी माँ म्हणूनच ओळखतात. मात्र रसिकांची लाडकी इशी माँ म्हणजेच दिव्यांका त्रिपाठीने नुकतीच या मालिकेतून एक्झिट घेतली. मालिकेत इशी माँ म्हणजेच दिव्यांकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. हे सगळे मालिकेच्या कथानकाचा भाग असल्याचे दाखवले जात असले तरी दिव्यांकाच्या एक्झिटमागे वेगळेच कारण असल्याचे समोर येत आहे. यामागे कोणता वाद कारणीभूत आहे असा तुम्ही विचार करत असाल तर तोही चुकीचा आहे. कारण दिव्यांकाच्या एक्झिटमागे एक गोड कारण असल्याचे समोर येत आहे. दिव्यांका लवकरच आई बनणार असल्याने तिने ही मालिका सोडली असल्याची जोरदार चर्चा आहे.\nAlso Read : का दिव्यांका त्रिपाठीने मारली विवेक दहियाच्या कानाखाली\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' रसिकांच्या भेटीला\n'या' मालिकेत दिसणार राहुल बोस\nखांद्यावरची जबाबदारी वाढलीय-गायक अभिजीत सावंत\n''कसौटी जिंदगी की 2'च्या कलाकारांसोबत एकता कपूरने घेतले तिरूपती बालाजीचे आशिर्वाद\nKasautii Zindagii Kay2: हिना खानच्या 'कोमोलिका' अंदाजातले लटके - झटके पाहून, फॅन्सने दिल्या अशा रिअॅक्शन \nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://puputupu.in/2013/10/", "date_download": "2018-09-26T02:48:09Z", "digest": "sha1:M5YNOXDIRZYLMFHN2BOMYC54Q4FZO2UF", "length": 79324, "nlines": 290, "source_domain": "puputupu.in", "title": "October 2013 - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nझाडाच्या पानात सोन्याचा अंश: अभ्यासक\nपंढरपूर: मोहोळ आणि मंगळवेढा सीमेवर असलेल्या बेगमपूर गावात सोन्याची खाण असल्याचा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर इथल्या मातीत आणि वडाच्या झाडांच्या पानात सोन्याचा अंश असल्याचं सांगण्यात येत आहे.\nभीमेच्या काठावर असलेलं बेगमपूर. याच गावातून औरंगजेबानं साडेचार वर्ष हिंदुस्थानचा कारभार हाकला. बेगमपूरमध्ये बादशहाची टांकसाळही होती. त्यामुळं एकेकाळी इथून सोन्याचा धूर निघत होता. आता याच गावातील मातीत आणि वडाच्या झाडाच्या पानात सोन्याचे अंश असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.\nनदीकिनारी उभा असलेला हा वड २०० वर्ष जुना आहे. या वडाच्या पानाची झळाळी सोनेरी आहे.\nत्यामुळं पुरातत्व विभागानं गांभीर्यानं याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.\nशिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु एम.जी.ताकवले यांनी, २००० साली विद्यापीठाची टीम पाठवून इथं संशोधन केलं. इथल्या मातीत कोलार आणि हट्टी गोल्डमाईनपेक्षा जास्त सोन्याचा अंश असल्याचं समोर आलं. याची माहिती भूगर्भशास्त्र विभागाला आणि सरकारलाही दिली. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळं अभ्यासकांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.\nशोभन सरकार यांच्यामुळं उन्नावचं खोदकाम देशभर गाजलं. पण तिथंही पुरातत्व खात्यानं केलेल्या संशोधनात टणक धातू असल्याचे पुरावे मिळाले होते. आता महाराष्ट्रात भीमेकाठी सोनं असल्याचं मातीपरीक्षणात समोर आलं आहे. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करुन खोदकाम केलं तर भीमेकाठच्या मातीतल्या सोन्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा सोन्याचा धूर निघेल.\nअबब…अमेरिकेला विकत घेण्याइतकी पेशव्यांकडे संपत्ती\nसध्या उन्नावमध्ये खजिन्याचा शोध सुरू आहे. मात्र या खजिन्यात कुणाची संपत्ती आहे य़ाबाबत जोरदार वादविवाद सुरू आहेत. हा खजिना नानासाहेब पेशव्यांचा असल्याचा दावा अनेक इतिहासतज्ञ करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या खजिन्याच्या तपशीलाचा शोध लागलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.\n५१ हजार ४०२ हिरे ,\n१ लाख , ७६ हजार , ०११ मोती\nनीलम , पुष्कराज , पोवळी , लसन्या आणि हजारो जड जवाहीरे. अबब…ही संपती ५०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे. या संपत्तीतून अमेरिकेला विकत घेतले जाऊ शकते.\nही संपत्ती आहे एकेकाळी दिल्लीचे तख्त गाजवणा-या पेशव्यांची. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र ही संपत्ती पेशव्यांचीच असल्याचा पुरावा इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांना नुकताच शोधलाय. पुरालेखागार विभागामध्ये मिळालेल्या या कागदपत्रांमधील उल्लेखावरून पेशव्यांच्या श्रीमतीची आपल्याला प्रचिती येते.\nया रत्नांची आत्ताची किंमत ५०० लाख कोटी इतकी असल्याचं दावा इतिहास तज्ज्ञांचा आहे. उन्नाव इथे पुरातत्व खात्याच्या वतीन सुरु असलेला खजिना नक्की कोणाच्या मालकीचा अशी उत्सुकता सर्वानाच आहे. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या मुख्य खजिन्यातल्या संपत्तीच्या तपशील मिळालाय. पेशव्यांच्या खजिन्यातील केवळ या जड-जवाहिरांची किंमत ५०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे. मुख्य म्हणजे शनिवारवाड्याची ही श्रीमंती पद्मनाभ मंदिरात आढळलेल्या संपत्तीहून किती तरी जास्त आहे.\nइंग्रजांनी १८१७ साली या खजिन्याची लूट केली होती. ही लुट झाल्या नंतरही या खजिन्यातली काही संपत्ती बाजीराव पेशव्यांनी आपल्यासोबत कानपूरला नेला होता. तो नंतर नानासाहेब यांना प्राप्त झाला. १८५७ च्या युद्धात नानासाहेब यांच्या शोधात असणा-या इंग्रजांच्या हातात पुन्हा एकदा नानासाहेबांचा खजिना पडला… लुट केलेल्या या खजिन्याची किंमत १ कोटी असल्याची नोंद इंग्रजांनी केली आहे.\nआजच्या काळात याची किंमत ५०० कोटी रुपये आहे. पेशव्यांच्या काळात एका राजाकडे एवढी संपत्ती होती यातूनच आपल्याला पेशावाईची श्रीमंती दिसून येते. पेशव्यांच्या या खजिन्याची लूट झाल्यानंतर ती संपत्ती कुठे आहे हे अजूनही गुढच आहे. परंतु पेशव्यांच्या या खाजिन्यामुळेच इंग्रज वैभवश���ली झाल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे.\nपायलट व ऑब्झर्व्हर पदासाठी भरती\nभारतीय नौदलातर्फे पायलट व ऑब्झर्व्हर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.\nपायलट – पायभूत हवाई प्रशिक्षणानंतर लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स चालवण्याची संधी प्राप्त होते. यामध्ये अत्याधुनिक (कटिंग एज टेक्नोलॉजी) विमानं चालवण्याचीही संधी मिळते\nऑब्झर्व्हर – प्रशिक्षणानंतर इंडियन नेव्हल एव्हिएशन आर्ममध्ये प्रवेश दिला जातो. यामध्ये विविध अत्याधुनिक साधने (सॉनिक्स, रडार, सोनार्स, दळणवळणाची साधने) हाताळण्याची संधी मिळते. नौदलाच्या सर्व ऑपरेशन्समध्ये प्रत्यक्ष विमानात बसून टेहाळणी करण्याची संधी मिळते.\nसर्वसाधारण उमेदवार -१९ ते २४ वर्षे\nसी.पी.एल. (कमर्शियल पायलट लायसन्स) धारक – १९ ते २५ वर्षे\nसर्वसाधारण उमेदवार – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसंच १२वीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणं आवश्यक आहे.\nसी.पी.एल. (कमर्शियल पायलट लायसन्स) धारक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसंच १२वीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे डि.जी.सी.ए.कडून दिलं जाणारं कमर्शियल पायलट लायसन्स असणं आवश्यक आहे.\nपायलटसाठी केवळ पुरुष उमेदवार पात्र असतात. तर ऑब्झर्व्हरसाठी पुरुष व महिला दोन्ही पात्र असतात.\nशैक्षणिक गुणवत्तेनुसार उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी बोलावले जाते. एस.एस.बी. मुलाखत पाच दिवस चालते. पहिल्या टप्प्यात इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन व ग्रुप डिस्कशनचा समावेश होतो. तर दुस-या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क व मुलाखतीचा समावेश होतो. पायलटसाठी पायलट अॅप्टिट्यूड टेस्ट असते. पायलट व ऑब्झर्व्हर या दोघांसाठी एव्हिएशन मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. प्रशिक्षणानंतर उमेदवारांची सब-लेफ्टनंट या पदावर नियुक्ती केली जाते. विविध भत्त्यांसह सब-लेफ्टनंटचे मासिक वेतन अंदाजे रू. ८३,०००/- इतकं असतं.\nप्रवेश अर्ज केवळ ऑनलाईन भरायचे आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १८ ऑक्टोबर २०१३ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी www.nausena-bharti.nic.in ही वेबसाईट पहावी.\nविक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा\nशासनाच्या विक्रीकर विभागातील एकूण ८३ पदांच्या भरतीकरिता आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक(पूर्व)प��ीक्षा-२०१३ रविवार २२ डिसेंबर रोजी ३५ जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरणा-या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.\nवयोमर्यादाः दि.१ फेब्रुवारी,२०१४ रोजी किमान १९ वर्षे असावे व ३३ वर्षांपेक्षाजास्त नसावे.\nमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अहर्ता. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार तात्पुरते पात्र असतील.\nविक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१३ करिता विहित माहिती स्विकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहिल.\nमराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंञज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहिल.\n१)अमागास रू. २६०/- (दोनशे साठ)२) मागासवर्गीय रू.१३५.०० (एकशेपस्तीस) 3) माजी सैनिक – रू.१०.००(दहा)\nप्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर ‌कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड(Web-based)ऑनलाईन अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटव्दारे दि.१ ऑक्टोबर, २०१३ ते दि.२१ ऑक्टोबर, २०१३ या कालावधीतच सादर करणे आवश्यक राहिल.\nविहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.\nआयोगाने ‌निश्चित केलेले परीक्षा शुल्क खालील पद्धतीने भरता येईल.\n(१) भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाव्दारे (२) नेटबँकिंग (३)डेबिट कार्ड (४)क्रेडिट कार्ड (५)संग्राम केंद्र/ सीएससी (नागरिक सेवा केंद्र)\nwww.mahaonline.gov.in येथे संग्राम केंद्र (ग्रामपंचायतींमध्ये) आणि सीएससीची सूची उपलब्‍ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्ध आहेत.\nनिरीक्षक परीक्षा – २०१३\nआयोगातर्फे ‘सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क’ पदाच्या भरतीक‌रिता पूर्व व मुख्य परीक्षेऐवजी सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा – २०१३ करीता केवळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार एकच परीक्षा रविवार १५ डिसेंबर, २०१३रोजी मुंबईसह महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर व पुणे या जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धती अर्ज मागवण्यात येत आहेत.\n१ फेब्रुवारी,२०१४रोजी किमान १९ वर्षे असावे व ३३ वर्षांपेक्षा (मागास वर्गाकरिता३८वर्षांपेक्षा) जास्त नसावे.\n१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) किंवा महाराष्ट्र शासनाने ए.एस.सी.च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता आणि २) राज्य तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेली स्वयंचल अभियांत्र‌िकी (ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग) किंवा यंत्र अभियांत्र‌िकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) मधील पदविका (३वर्षीय अभ्यासक्रम) किंवा केंद्र वा राज्य शासनाने या पदविकांशी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता.\nअनुभव,अतिरिक्त आवश्यक अर्हता, शारीरिक पात्रता यांचा संक्षिप्त तपशील www.mpsc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.\n१) अमागास रू. ४१० – २) मागासवर्गीय रू.२१० /- ३) माजी सैनिक – रू. १०/-\nअर्ज करण्याची पद्धतः प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर ‌कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटव्दारे दि.११ ऑक्टोबर,२०१३ ते दि.१ नोव्हेंबर,२०१३ या कालावधीतच सादर करणे आवश्यक राहील.विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.\nआयोगाने ‌निश्चित केलेले परीक्षा शुल्क खालील पद्धतीने भरता येईल.\n(1) भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाव्दारे (२) नेटबँकिंग (३)डेबिट कार्ड (४)क्रेडिट कार्ड (५)संग्राम केंद्र/सीएससी (नागरिक सेवा केंद्र) ww.mahaonline.gov.in येथे संग्राम केंद्र (ग्रामपंचायतींमध्ये) आणि सीएससीची सूची उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.\nवैद्यकीय प्रवेशांसाठी आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ NEET या परीक्षेएवजी ‘एमएच-सीईटी’ MH-CET ही परीक्षा द्यावी लागणार आहे; पण ‘एमएच-सीईटी’ MH-CETच्या काठिण्यपातळीत मात्र नक्कीच फरक पडला आहे. आता तुम्हाला या परीक्षेसाठी फक्त बारावीचाच नव्हे, तर अकरावीचा अभ्यासही कसून करावा लागणार आहे.\nया वर्षी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही. या वर्षी महाराष्ट्��ातील वैद्यकीय महाविद्यालयांतील ८५ टक्के प्रवेश महाराष्ट्र शासन घेणार असलेल्या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेतूनच (एमच-सीईटी) होणार आहेत, हे पूर्वीच निश्चित झाले होते. गेल्याच आठवड्यात या प्रवेश परीक्षेचे स्वरूपही निश्चित झाले. तरीही विद्यार्थी व पालकांच्या मनात त्या विषयी अनेक शंका आहेत. या परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी माहिती देत आहोत.\nया परीक्षेत अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत. ‘नीट’ऐवजी ‘एमएच-सीईटी’ MH-CET द्यावी लागणार, ही बातमी कळल्यापासून अनेक विद्यार्थ्यांनी असे गृहीत धरले होते, की ‘एमएच-सीईटी’ MH-CETही परीक्षा आजवर जशी फक्त बारावीच्या अभ्यासक्रमावर होत होती, तशीच या वर्षीही फक्त बारावीच्याच अभ्यासक्रमावर आधारित असेल. अशा विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीवरील लक्ष काढून घेतले असण्याची शक्यता आहे; पण आता हा गोंधळ दूर झालेला असल्याने त्यांना आपल्याला किती तयारी करायची आहे, याचा अंदाज आला असेल. सुदैवाने हा निर्णय दिवाळीच्या सुट्टीपूर्वी आल्याने आगामी तीन आठवड्यांच्या सुट्टीचा उपयोग अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी होऊ शकतो.\nया परीक्षेत अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत, ते अजून स्पष्ट झालेले नाही; परंतु जर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळ, गुण इत्यादी गोष्टी ‘नीट’प्रमाणेच असतील, तर एकूण (१८०) प्रश्नांपैकी ४० टक्के प्रश्न (७२) अकरावीच्या अभ्यासक्रमावर, तर ६० टक्के प्रश्न (१०८) बारावीच्या अभ्यासक्रमावर असतील. प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण मिळणार आहेत. याचा अर्थ असा, की अकरावीच्या अभ्यासक्रमावरील सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक देता आली, तर ७२० पैकी २८८ गुण मिळू शकतात. या वर्षी ‘नीट’ दिलेल्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले असता, कोणत्या कॉलेजात प्रवेश मिळाला, याचा आढावा घेतलात, तर अकरावीच्या अभ्यासक्रमावरील प्रश्नांच्या गुणांचे महत्त्व लक्षात येईल. त्यामुळे आमचा मुख्य सल्ला हाच राहील, की येत्या दिवाळीच्या सुट्टीत प्रथम अकरावीच्या अभ्यासक्रमाची तयारी पूर्ण करा. अकरावीचा अभ्यासक्रम शिकून त्यावरील परीक्षा देऊन सहा महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी विसरला असाल. तेव्हा पुन्हा एकदा बोर्डाचे पा��्यपुस्तक वाचण्यापासून सुरुवात करा. एक फायदा असा आहे, की या सहा महिन्यांत तुमचे वय वाढले आहे. अर्थातच, तुमचे आकलनही वाढलेच असणार. ज्या संकल्पना तुम्हाला अकरावीत शिकताना समजल्या नसतील, त्या या अभ्यासात समजतील. तात्पर्य काय, की तुम्हाला वाटतो, तेवढा अकरावीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास अवघड जाणार नाही. या अभ्यासामुळे तुमच्या अकरावीच्या अभ्यासक्रमातील ज्या संकल्पना स्पष्ट होतील, त्याचा उपयोग तुम्हाला बारावीच्या अभ्यासक्रमावरील तयारीसाठीसुद्धा होईल. अकरावीच्या तयारीमुळे अभ्यासाची सवय लागेल. अकरावीच्या अभ्यासक्रमावरील प्रश्न सोपे वाटू लागले, त्याची उत्तरे बरोबर येत गेली, की अर्थातच तुमचा आत्मविश्वासही वाढेल. आणि ‘जमतंय रे बाबा,’ असे छानसे फीलिंगही येईल.\nअकरावीचा अभ्यासक्रम तयार झाला, की बारावीच्या तयारीला सुरुवात करा. तोपर्यंत बारावी अभ्यासक्रम वर्गात, क्लासमध्ये शिकवून झालेला असेल. अकरावीच्या तयारीचा उपयोग ज्या धड्यांच्या अभ्यासासाठी होईल, अशा बारावीच्या धड्यांची तयारी आधी करा, म्हणजे सोपे जाईल. तयारी खालीलप्रमाणे करता येईल.\n> प्रत्येक धडा बोर्डाच्या पाठ्यपुस्तकातून वाचा. ओळन्ओळ शब्द अन् शब्द वाचा. मेमरी-बेस्ड प्रश्न पुस्तकातील कोणत्याही ओळीवर, शब्दावर येऊ शकतो. त्यासाठी एकही शब्द गाळू नका.\n> प्रत्येक धड्यातील व्याख्या, नियम, गृहितके एका वहीत लिहून काढा.\n> प्रत्येक संकल्पना नीट समजावून घ्या. त्यासाठी संदर्भग्रंथ (ज्यांची यादी पुस्तकात शेवटी दिलेली असते) वाचा. शिक्षकांना शंका विचारा. एकदा तुम्हाला एखादी संकल्पना नीट समजली, की त्यावरील कोणत्याही बहुपर्यायी प्रश्नाचे (multiple choice question) उत्तर, तो प्रश्न कितीही फिरवून, वेगळया पद्धतीने किंवा अवघड शब्दांत विचारला, तरी देता येईल.\n> थिअरीची अशी छान तयारी झाली, की प्रत्येक धड्यावरची गणिते सोडवायला हवीत. किती सोडवावीत, या संख्येला मर्यादा नाही. जोवर तुम्हाला एखाद्या धड्यावरील तयारीची पूर्ण खात्री वाटत नाही, तोवर त्या धड्यावरील गणिते सोडवत राहा. यामुळे त्या धड्यातील सर्व सूत्रे (formulae) आपसूक पाठ होतील. सुरुवातीला गणित सोडवायला जास्त वेळ लागेल कदाचित; पण पुढे सरावाने तो कमी होईल. तुम्हाला तुमच्या चुका कळतील. आकडेमोडीचा वेग वाढेल, जो तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेत उपयोगी पडेल.\n> यानं��र सर्वांत शेवटी प्रत्येक धड्यावरील बहुपर्यायी प्रश्न (Multiple Choice Questions) सोडवायला घ्या. त्यासाठी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणत्या विषयासाठी कोणत्या प्रकाशनाचे पुस्तक वापरावे, हे तुमच्या त्या विषयाच्या शिक्षकांना किंवा मागील वर्षी ‘नीट’मध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला विचारून घ्या. कमीत कमी प्रत्येक धड्यावरील ५० प्रश्न तरी सोडवा. ऑनलाइन वेबसाइटचा यासाठी सर्वांत चांगला उपयोग होतो. यात तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे बरोबर उत्तर, त्याचे सोल्युशन किंवा स्पष्टीकरण तर मिळतेच; पण यात काही शंका असेल, एखादी पायरी समजली नसेल, तर त्याचे निरसनही करून घेता येते.\nअशा चार टप्प्यांतील तयारी तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत करावी. त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे, असे मी सुचवेन.\nमाझा मुलगा बारावी सायन्सला आहे. त्याला कार डिझाइयनिंगमध्ये रस आहे. त्यासाठी कोणते अभ्यासक्रम आहेत इंजिनीअरिंग करून त्यात जाण्याचा मार्ग आहे काय इंजिनीअरिंग करून त्यात जाण्याचा मार्ग आहे काय याचे पुण्यात कोणते कोर्सेस आहेत याचे पुण्यात कोणते कोर्सेस आहेत या क्षेत्रात करिअर करण्यासाठी भारतात किती स्कोप आहे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी भारतात किती स्कोप आहे\nकार, बाइक या मुलांच्या आवडीच्याच नव्हे, तर त्यांना वेडे करून सोडण्याच्याच गोष्टी असतात. अर्थात, तुमच्या मुलाप्रमाणेच या रस्त्याला जाण्याचा ध्यास घेणारे आजवर अनेक विद्यार्थी मला भेटलेही आहेत. म्हणून यातील प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर येथे देत आहे.\nडिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन आणि कार डिझाइन असा हा खडतर रस्ता आहे. डिझाइनचे भारतात उत्तम कोर्सेस आहेतच. एनआयडी, सृष्टी ही त्यातील संस्थांची पुण्याबाहेरची नावे. डीएसके सुपइन्फोकॉम, सिम्बायोसिस, एमआयटी, व्हीआयटी आदी पुण्यातील संस्था आहेत, जेथे डिझाइनचा कोर्स आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आयआयटीत सोय आहे. आर्किटेक्ट, डिझाइनर, इंजिनीअर्स आणि बीएफए झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच्या प्रवेश परीक्षेला बसता येते. जागा फक्त २० असतात. हे सर्वच कोर्स बऱ्यापैकी खर्चिक असतात. साधारण चार लाख ते सात लाख रुपयांपर्यंत एकूण खर्च येतो.\nयात करिअर करण्यासाठी भारतात किती स्कोप आहे, या प्रश्नाची विविध उत्तरे आहेत. उत्तम डिझायनरला भारतात प्रचंड मागणी व स्कोप आहे; पण केवळ कार डिझाइनरला किती मागणी आहे, याबाबत नक्की उत्तर नाही. आजही पूर्णतः भारतीय कार म्हणून केवळ ‘नॅनो’चा उल्लेख होतो. बाकीमध्ये सहकार्य तत्त्वावर (असेम्ब्ली) काम चालते. त्यामुळे त्याबाबत फार खोल विचार करायचीसुद्धा गरज नाही, हे आपल्या नक्की लक्षात येईल. मुलांना पटणे मात्र कठीण जाते.\nजगभराची स्थिती काय आहे, याचा जाता जाता उल्लेख फार महत्त्वाचा ठरतो. सर्व महत्त्वाच्या कार निर्मात्यांच्या डिझायनर यादीत इटालियन नावांचे प्राबल्य आहे. जसे एक्स्ट्रा लार्ज कार म्हणजे अमेरिकन, छोटी उपयुक्त कार म्हणजे जपानी किंवा कोरियन आणि महागडी; पण अत्यंत सुरक्षित आणि अल्टिमेट मशीन म्हणजे जर्मन कार; तसेच कार डिझायनिंग म्हणजे वर्चस्व इटालियन्सचे.\nएक भारतीय म्हणून यात फरक पडावा, अशी जरी इच्छा असली, तरी शक्यता खूप कमी दिसते, हेही तितकेच खरे आहे. ‘नॅनो’चा डिझायनर मात्र अस्सल महाराष्ट्रायीन आहे, हे नक्की\nभारतीय नौदलातर्फे पायलट व ऑब्झर्व्हर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.\nपायलट – पायभूत हवाई प्रशिक्षणानंतर लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स चालवण्याची संधी प्राप्त होते. यामध्ये अत्याधुनिक (कटिंग एज टेक्नोलॉजी) विमाने चालवण्याचीही संधी मिळते.\nऑब्झर्व्हर – प्रशिक्षणानंतर इंडियन नेव्हल एव्हिएशन आर्ममध्ये प्रवेश दिला जातो. यामध्ये विविध अत्याधुनिक साधने (सॉनिक्स, रडार, सोनार्स, दळणवळणाची साधने) हाताळण्याची संधी मिळते.\nवयोमर्यादा – सर्वसाधारण उमेदवार – १९ ते २४ वर्षे\nसी.पी.एल. (कमर्शिअल पायलट लायसन्स) – १९ ते २५ वर्षे\nसर्वसाधारण उमेदवार – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसेच बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणे आवश्यक आहे.\nसी.पी.एल. (कमर्शिअल पायलट लायसन्स) धारक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसेच बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे डी.जी.सी.एकडून दिले जाणारे कमर्शिअल पायलट लायसन्स असणे आवश्यक आहे. पायलटसाठी केवळ पुरुष तर ऑब्झर्व्हरसाठी पुरुष व महिला दोन्ही पात्र असतात.\nनिवड प्रक्रिया – शैक्षणिक गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. एस.एस.बी. मुलाखत इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर पर्सेप्��न व ग्रुप डिस्कशन, मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क व मुलाखतीचा समावेश होतो. पायलटसाठी पायलट अॅप्टिटयूड टेस्ट असते. पायलट व ऑब्झर्व्हर या दोघांसाठी एव्हिएशन मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. प्रशिक्षणानंतर सब-लेफ्टनंट या पदावर नियुक्ती केली जाते. विविध भत्त्यांसह सब-लेफ्टनंटचे मासिक वेतन अंदाजे रू. ८३,०००/- इतके असते.\nप्रवेश अर्ज केवळ ऑनलाईन भरायचे आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १८ ऑक्टोबर २०१३ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी www.nausena-bharti.nic.in ही वेबसाईट पहावी.\nभारतीय नौदलातर्फे पायलट व ऑब्झर्व्हर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.\nपायलट – पायभूत हवाई प्रशिक्षणानंतर लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स चालवण्याची संधी प्राप्त होते. यामध्ये अत्याधुनिक (कटिंग एज टेक्नोलॉजी) विमाने चालवण्याचीही संधी मिळते.\nऑब्झर्व्हर – प्रशिक्षणानंतर इंडियन नेव्हल एव्हिएशन आर्ममध्ये प्रवेश दिला जातो. यामध्ये विविध अत्याधुनिक साधने (सॉनिक्स, रडार, सोनार्स, दळणवळणाची साधने) हाताळण्याची संधी मिळते.\nवयोमर्यादा – सर्वसाधारण उमेदवार – १९ ते २४ वर्षे\nसी.पी.एल. (कमर्शिअल पायलट लायसन्स) – १९ ते २५ वर्षे\nसर्वसाधारण उमेदवार – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसेच बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणे आवश्यक आहे.\nसी.पी.एल. (कमर्शिअल पायलट लायसन्स) धारक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसेच बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे डी.जी.सी.एकडून दिले जाणारे कमर्शिअल पायलट लायसन्स असणे आवश्यक आहे. पायलटसाठी केवळ पुरुष तर ऑब्झर्व्हरसाठी पुरुष व महिला दोन्ही पात्र असतात.\nनिवड प्रक्रिया – शैक्षणिक गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. एस.एस.बी. मुलाखत इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन व ग्रुप डिस्कशन, मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क व मुलाखतीचा समावेश होतो. पायलटसाठी पायलट अॅप्टिटयूड टेस्ट असते. पायलट व ऑब्झर्व्हर या दोघांसाठी एव्हिएशन मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. प्रशिक्षणानंतर सब-लेफ्टनंट या पदावर नियुक्ती केली जाते. विविध भत्त्यांसह सब-लेफ्टनंटचे मासिक वेतन अंदाजे रू. ८३,०००/- इतके असते.\nप्रवेश अर्ज – प्रवेश अर्ज केवळ ऑनलाईन भरायचे आहेत. अर्ज भरण्याची शेव���ची मुदत १८ ऑक्टोबर २०१३ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी www.nausena-bharti.nic.in ही वेबसाईट पहावी.\nस्पेशल क्लास रेल्वे अॅप्रेंटिंस परीक्षेद्वारे भारतीय रेल्वेतून इंजिनीयरींगचं शिक्षण मोफत घेता येतं. तसंच प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये पहिल्या वर्षापासून दरमहा स्टायपेंडही मिळतो. प्रशिक्षणानंतर भारतीय रेल्वेच्या मेकॅनिकल इंजिनीअरींग विभागात इंजिनीअर म्हणून नोकरीदेखील मिळते. या अनोख्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १२ वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतात. यासाठीची प्रवेश परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (यु.पी.एस.सी.) घेते. या परीक्षेसाठी वयोमर्यादा १७ ते २१ वर्ष इतकी असते.\nया परीक्षेत तीन पेपर्स असतात. एकूण गुण ६०० असतात. पेपर एक, सामान्यज्ञान, इंग्रजी व मानसशास्त्रीय कसोटय़ांवर आधारित असून २०० गुणांचा असतो. पेपर दोनमध्ये, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रावर आधारित प्रश्न विचारले जातात. (गुण २००) पेपर तीनमध्ये गणितावर आधारित प्रश्न असतात. (गुण २००)\nप्रश्नपत्रिकेचं स्वरूप वस्तुनिष्ठ प्रकारचं असतं. लेखी परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. मुलाखतीसाठी २०० गुण असतात.\nप्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. यासाठी www.upsconline.nic.in ही वेबसाइट पहावी. महाराष्ट्रामध्ये परीक्षेचं केंद्र मुंबई व नागपूर इथे असतं. परीक्षा १२ जानेवारी २०१४ला होणार आहे. यासाठी अर्ज पाठवण्याची मुदत ४ नोव्हेंबर २०१३ पर्यंत आहे.\nभारतीय रेल्वेच्या मेकॅनिकल विभागामध्ये तरुण अभियंते निवडण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. निवडलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय रेल्वे चार वर्षांचं प्रशिक्षण देते. चार वर्षांच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांशी करार केला जातो. प्रशिक्षण संपल्यावर विद्यार्थ्यांची कामगिरी बघून रेल्वेत नोकरी संदर्भात निर्णय घेतला जातो. निवड झालेला विद्यार्थी रेल्वे वर्कशॉपमध्ये आपलं सैध्दांतिक(क्लासरुम टीचिंग) व प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण करतो. या कार्यकालात बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा(रांची) या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांनं उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षांच्या प्रशिक्षण काळात दरमहा र���. ९१०० तर तिसऱ्या व चौथ्या वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांसाठी दरमहा रु.९४०० व पुढच्या सहा महिन्यांसाठी दरमहा रु.९७०० स्टायपेंड दिला जातो. चार वर्षांचं प्रशिक्षण संपल्यानंतर विद्यार्थ्यांला गुणवत्तेच्या आधारावर रेल्वेमध्ये मेकॅनिकल इंजिनीअर या पदावर काम करता येतं.\nसविस्तर जाहिरातीसाठी www.upsc.gov.in ही वेबसाईट पहावी. (एक्झामिनेशन नोटिफिकेशन करंट या मार्गाने जाहिरात पहावी )\nकरा अंतराळाचा अभ्यास – Astronomy Study\nकरिअर घडवण्यासाठी ज्योतिषातल्या ग्रह ताऱ्यांचा कितपत उपयोग होतो, हे माहीत नाही. पण तुम्हाला अवकाशाच्या अभ्यासात रस असेल तर, याच ग्रहगोलांच्या संशोधन विषयात तुम्ही उत्तम करिअर घडवू शकता.\n‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ ही आशिया खंडातील तसंच जगातील अंतराळविषयीची पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम उपलब्ध असणारी पहिली संस्था आहे. या अभ्यासक्रमांचा भर हा अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि उपयोजन यावरच आहे. या संस्थेची स्थापना २००७ साली झाली. वर्षभराच्या कालावधीतच या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. केंद्र सरकारच्या अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून आय.आय.एस.टी. कार्य करते. या संस्थेचं उद्दिष्ट देशभरात विज्ञान शाखेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अवकाश क्षेत्रातील जागतिक स्तरावरील शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून अवकाश क्षेत्रातील उपक्रमावर भारताचा ठसा उमटवणं हे आहे. अंतराळ संशोधन या विषयाची व्याप्तीही मोठी आहे. या संस्थेत उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत माहिती घेऊ या.\nएव्हिऑनिक म्हणजे एव्हिएशन इलेक्ट्रॉनिक्स. या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याबरोबरीने एव्हिएशन क्षेत्रातील या शाखांच्या उपयोजितेबाबत प्रशिक्षणही समाविष्ट असतं. उदा. एरोस्पेस व्हेईकल व उपग्रह व्यवस्थेतील नियंत्रण प्रणाली, त्यांची रचना व निर्मिती, सॅटेलाइट कम्युनिकेशन, इन्फर्मेशन थिअरी व कोडिंग, मोबाइल कम्युनिकेशन, मायक्रोवेव्ह, इंटिग्रेटेड सर्किटस्, अँटेना इंजिनीअरिंग अशा विविध विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात होतो.\nएरोस्पेस इंजिनीअरिंग हे रॉकेट सायन��स या शाखेशी साधर्म्य असणारं आहे. मेकॅनिकल इंजिनीअरिंगशी संबंधित अभ्यासाचा पायाभूत अभ्यासक्रमात समावेश असतो. उदा. सॉलिड व फ्लुइड मेकॅनिक्स, थर्मोडायनॅमिक्स, ह‌िट ट्रान्सफर, मटेरियल सायन्स इ. या पायाभूत अभ्यासानंतर त्याचं उपयोजन असणारे एरोडायनॅमिक्स, गॅस डायनॅमिक्स, प्रोपल्शन, फ्लाइट मेकॅनिक्स, थिअरी ऑफ मशिन्स, एरोस्पेस स्ट्रक्चर्स इत्यादी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट असतात. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी लॉन्च व्हेईकल तसंच विमानं व अवकाशयान यांची रचना व निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची एरोस्पेस उद्योगक्षेत्रातली आव्हानं पेलण्यासाठी उत्तम तयारी पूर्ण होते. एरोडायनॅमिक्स डिझाइन, प्रॉपल्शन सिस्टीम, प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग अशा क्षेत्रांत काम करण्यासाठी त्यांची पूर्ण तयारी झालेली असते. ‘इस्रो’ या भारतातील अग्रगण्य व जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थेतील विविध प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते. या अनुभवानंतर त्यांना एरोस्पेस सबसिस्टीम व अन्य संबंधित क्षेत्रांत संशोधन करणा-या संघांचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते.\nअंतरिक्ष मोहिमा या विशिष्ट वैज्ञानिक हेतू व उद्दिष्टे समोर ठेवून आखलेल्या असतात. त्यामुळे वरील अभ्यासक्रमाची रचना अंतराळ संशोधनाची आवश्यकता लक्षात घेऊन केलेली आहे. यात अॅस्ट्रोनॉमी- अॅस्ट्रोफिजिक्स, रिमोट सेन्सिंग, अर्थ सिस्टीम सायन्स व केमिकल सिस्टीम यांचा अंतर्भाव केलेला आहे. या चारपैकी एका विभागातून पाच विषयांची विद्यार्थ्यांना निवड करायची असते. अॅस्ट्रोनॉमी व अॅस्ट्रोफिजिक्स या शाखेत विश्वउत्पत्तीशास्त्र, विश्वातील विविध आकाशगंगा, सौरमालिका, आकाशगंगेबाहेरील विश्व यांचा अभ्यास केला जातो. भौतिकीय शास्त्रांमधील मूलभूत संकल्पना वापरत ताऱ्यांमधील अंतरं मोजणं, अंतरिक्ष मोहिमांच्या आखणीसाठी मूलभूत माहिती संकलित करणं, अन्य ग्रहांवरील जीवसृष्टीच्या शक्यतेचा वेध घेणं या सर्वांचा समावेश या अभ्यासात होतो.\nपृथ्वीवरील जमीन, वनं, पाणी, खनिजं इत्यादी नैसर्गिक संसाधनं, हवामान आदींचा उपग्रहांद्वारे मिळणा-या माहितीचं संकलन व आकलनाद्वारे अभ्यास करणं हे रिमोट सेन्सिंगचं महत्त्वपूर्ण कार्य अस��ं. उपग्रहांद्वारे मिळणा-या माहितीच्या आधारे नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर, संवर्धन शक्य होतं. तसंच भूकंप, त्सुनामी, वादळं अशा नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळून संभाव्य नुकसान कमी करता येते.\n‘अर्थ (Earth) सिस्टीम सायन्स’मध्ये पृथ्वीचे विविध स्तर, त्यांची वैशिष्ट्यं यांचा अभ्यास केला जातो. यात भौगोलिक संरचनांचा अभ्यास, खनिजशास्त्र (सॉलिड अर्थसायन्स) तसंच उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे नैसर्गिक आपत्तींबाबत शास्त्रीय अंदाज वर्तवणं, हवामानातील बदलांचा व त्याच्या परिणामांचा अभ्यास, पर्जन्य, वारे, ऊर्जाउत्सर्जन इत्यादींचा अभ्यास (अॅटमॉस्फिअरिफ सायन्सेस) अशा बहुविध विषयांचा अभ्यास केला जातो.\nकेमिकल सिस्टीम अभ्यासशाखेत उपग्रह, त्यांना अवकाशात नेणा-या यंत्रणेसाठी आवश्यक इंधनं आणि घटक पदार्थाचा अभ्यास यांचा समावेश होतो. या पदार्थाची गुणवत्ता उंचावत अत्यंत कार्यक्षम घटकांची निर्मिती व त्यासाठी संशोधन यावर या अभ्यासक्रमाचा भर आहे. नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनिक संशोधनाशी संयोग साधत केमिकल सिस्टीम्सचा आकार लहान होऊन कार्यक्षमता कित्येक पट वाढवता येऊ शकते का, यावरही या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी विचार करणं अपेक्षित आहे.\nपदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया\nआय.आय.एस.टी.मधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यावर्षीपासून जेईई(मुख्य) प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे. या प्रवेशपरीक्षेबाबत अधिक माहिती http://www.jeemain.nic.in या वेबसाईटवरुन घ्यावी.\nअभ्यासक्रमांना प्रवेश देताना जेईई(मुख्य) परीक्षेच्या गुणांना ६० टक्के वेटेज असेल तर बारावीच्या गुणांना ४० टक्के वेटेज असेल.\nजेईई(मुख्य) परीक्षेनंतरचे विद्यार्थ्यांच्या निवडीचे निकष संस्थेकडून ठरवण्यात येतात. त्यासाठी संस्थेची वेबसाईट पहावी.\nशिक्षणाचा सर्व खर्च (निवास व खाणं वगैरे) भागवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना असिस्टंटशिपची सुविधा दिली जाते.\nसंस्थेमध्ये इस्त्रोच्या प्रोजेक्ट्सशी सुसंगत विविध विषयातील एम.टेकचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.\n> एम.टेक. इन सॉफ्टकॉम्प्युटिंग अॅण्ड मशीन लर्निंग\n> एम.टेक. इन रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅण्ड मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन\n> एम.टेक. इन ऑप्टिकल इंजिनिअरिंग\n> एम.टेक. इन केमिकल सिस्टीम्स\n> एम.टेक इन प्रोप्लशन\n> एम.टेक इन डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग\n> एम.टेक इन एरोडायनॅमिक्स अॅण्ड फ्लाईट मेकॅनिक्स\n> एम.टेक इन स्ट्रक्चर्स\n> एम.टेक इन अर्थ सिस्टीम सायन्स\n> एम.टेक इन जिओइन्फोर्मेटिक्स\n> एम.टेक इन कंट्रोल सिस्टीम्स\n> एम.एस. इन अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स\n> एम.टेक इन मशिन लर्निंग अॅण्ड कॉम्प्युटिंग\n> एम.टेक इन सॉलिड स्टेट टेक्नॉलॉजी\n> एम.टेक इन व्ही.एल.एस.आय. अॅण्ड मायक्रोसिस्टीम्स\n> एम.टेक इन मटेरियल्स सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी\nया अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंगचे पदवीधर(बी.ई./बी.टेक) किंवा बेसिक सायन्समधील पदव्युत्तरपर्यंतचे (एम.एस्सी./एम.एस.) शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र असतात. या परीक्षेमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. प्रवेशाकरिता लेखी परीक्षा/ मुलाखत घेतली जाते. मे महिन्यात अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची जाहिरात प्रकाशित केली जाते.\nएरोस्पेस इंजिनीअरिंग, एव्हिऑनिक्स, रसायनशास्त्र, मानव्यशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र या विषयांमध्ये पीएच.डी. करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी लेखी परीक्षा व मुलाखत द्यावी लागते. पीएच.डी.साठी इंजिनीअरिंगमधून मास्टर्स (पदव्युत्तर शिक्षण) केलेले विद्यार्थी पात्र ठरतात, परंतु पदवी अभियांत्रिकीमधील कुशाग्र बुद्धिमत्ताधारक विद्यार्थ्यांचाही चांगल्या शैक्षणिक कामगिरीवर व संशोधनातील कलाप्रमाणे पीएच.डी.साठी विचार केला जाऊ शकतो. मूलभूत विज्ञान आणि मानव्यशास्त्रामधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचादेखील पीएच.डी.साठी विचार केला जाऊ शकतो, पण त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट परीक्षेत (जेआरएफ) उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – वय २८ वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे.\nअधिक माहितीसाठी संपर्क : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी तिरुअनंतपुरम, केरळ,. www.iist.ac.in\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s079.htm", "date_download": "2018-09-26T02:22:30Z", "digest": "sha1:YUGQON7JZSH7RIAO3WAJVGMZOGBTQXQD", "length": 46535, "nlines": 1401, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । एकोनाशीतितमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nमंत्रीप्रभृतीनां भरतं प्रति राज्यमङ्गीकर्तुं प्रस्तावो, भरतेनाभिषेसामग्रीं परिक्रम्य ’श्रीराम एव राज्यमधिकरोति’ इति प्रतिपाद्य तन्निवर्तयितुं वने गन्तुं व्यवस्थाकरणाय सर्वान् प्रत्यादेशदानं च -\nमंत्री आदिंचा भरतांनी राज्य ग्रहण करावे म्हणून प्रस्ताव तसेच भरतांनी अभिषेक सामग्रीची परिक्रमा करून श्रीरामच राज्याचे अधिकारी आहेत असे सांगून त्यांना परत आणण्यासाठी चलण्याच्या निमित्ताने व्यवस्था करण्याची सर्वांना आज्ञा देणे -\nततः प्रभातसमये दिवसे च चतुर्दशे \nसमेत्य राजकर्त्तारो भरतं वाक्यमब्रुवन् ॥ १ ॥\nत्यानंतर चौदावे दिवशी प्रातःकाळी समस्त राज्यकर्मचारी एकत्र जमले आणि त्यांनी भरतास याप्रकारे म्हटले - ॥ १॥\nगतो दशरथः स्वर्गं यो नो गुरुतरो गुरुः \nरामं प्रव्राज्य वै ज्येष्ठं लक्ष्मणं च महाबलम् ॥ २ ॥\nत्वमद्य भव नो राजा राजपुत्र महायशः \nसङ्ग त्या नापराध्नोति राज्यमेतदनायकम् ॥ ३ ॥\n जे आमचे सर्वश्रेष्ठ गुरू होते ते महाराज दशरथ तर आपला ज्येष्ठ पुत्र श्रीराम तसेच महाबली लक्ष्मण यांना वनात पाठवून स्वतःही स्वर्गलोकास निघून गेले आहेत. आता या राज्याला कोणी स्वामी नाही म्हणून आपण आमचा राजा व्हावे. आपल्या वडिल बंधुना स्वतः महाराजांनीच वनवासाची आज्ञा दिली आहे आणि आपल्याला हे राज्य प्रदान केले आहे. म्हणून आपण राजा होणे हे न्यायसंगत आहे. या संगतिमुळेच आपण राज्य आपल्या अधिकारात घेऊन कुणाही प्रति काही अपराध करीत नाही आहांत. ॥ २-३॥\nप्रतीक्षते त्वां स्वजनः श्रेणयश्च नृपात्मज ॥ ४ ॥\n हे मंत्री आदि स्वजन, पुरवासी धनिक लोग अभिषेकाची सर्व सामग्री घेऊन आपली वाट पहात आहेत. ॥ ४॥\nराज्यं गृहाण भरत पितृपैतामहं ध्रुवम् \nअभिषेचय चात्मानं पाहि चास्मान् नरर्षभ ॥ ५ ॥\n आपण आपल्या मातापिता पितामहांचे हे राज्य अवश्य ग्रहण करावे. नरश्रेष्ठ राजाच्या पदावर आपला अभिषेक करवावा आणि आम्हा लोकांचे रक्षण करावे.’ ॥ ५॥\nआभिषेचनिकं भाण्डं कृत्वा सर्वं प्रदक्षिणम् \nभरतस्तं जनं सर्वं प्रत्युवाच धृतव्रतः ॥ ६ ॥\nहे ऐकून उत्तमव्रत धारण करण्यार्‍या भरतांनी अभिषेकासाठी ठेवल्या गेलेल्या सर्व सामग्रीची प्रदक्षिणा केली आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना याप्रमाणे उत्तर दिले - ॥ ६॥\nज्येष्ठस्य राजता नित्यं उचिता हि कुलस्य नः \nनैवं भवन्तो मां वक्तुमर्हन्ति कुशला जनाः ॥ ७ ॥\n आपण बुद्धिमान आहात आपण माझ्याशी याप्रकारे बोलता कामा नये. आमच्या कुळात सदा ज्येष्ठ पुत्रच राज्याचा अधिकारी होत आलेला आहे आणि हेच उचितही आहे. ॥ ७॥\nरामः पूर्वो हि नो भ्राता भविष्यति महीपतिः \nअहं त्वरण्ये वत्स्यामि वर्षाणि नव पञ्च च ॥ ८ ॥\n’श्रीराम आमचे ज्येष्ठ बंधु आहेत, म्हणून तेच राजा होतील. त्यांचा ऐवजी मीच चौदा वर्षे वनात निवास करिन. ॥ ८॥\nयुज्यतां महती सेना चतुरङ्गामहाबला \nआनयिष्याम्यहं ज्येष्ठं भ्रातरं राघवं वनात् ॥ ९ ॥\nआपण सर्वांनी सर्वार्थाने बलसंपन्न अशी चतुरंगिणी सेना सज्ज करावी. मी आता आमचे ज्येष्ठ बंधु श्रीरामांना वनांतून परत आणीन. ॥ ९ ॥\nपुरस्कृत्य गमिष्यामि रामहेतोर्वनं प्रति ॥ १० ॥\nतत्रैव तं नरव्याघ्रमभिषिच्य पुरस्कृतम् \nआनयिष्यामि वै रामं हव्यवाहमिवाध्वरात् ॥ ११ ॥\n’अभिषेकासाठी एकत्रित केलेल्या या सर्व सामग्रीला पुढे ठेवून मी श्रीरामांना भेटण्यासाठी वनात जाईन आणि त्या नरश्रेष्ठ श्रीरामांचा तेथेच अभिषेक करून यज्ञातून आणल्या गेलेल्या अग्नीप्रमाणे त्यांना पुढे करुन मी अयोध्येस घेऊन येईन. ॥ १०-११॥\nन सकामां करिष्यामि स्वामिमां मातृगन्धिनीम् \nवने वत्स्याम्यहं दुर्गे रामो राजा भविष्यति ॥ १२ ॥\n’परंतु जिच्यात लेशमात्र मातृभाव शेष आहे त्या माझी माता म्हणविणार्‍या या कैकेयीला मी कदापि सफल मनोरथ होऊ देणार नाही. श्रीराम येथील राजा होतील आणि मी दुर्गम वनात निवास करीन. ॥ १२॥\nक्रियतां शिल्पिभिः पन्थाः समानि विषमाणि च \nरक्षिणश्चानुसंयान्तु पथि दुर्गविचारकाः ॥ १३ ॥\n’कारागिरांनी पुढे जाऊन रस्ता तयार करावा, उंच सखल भूमीला सारखी करावी तसेच मार्गातील दुर्गम स्थानांची माहिती असणारे रक्षकही बरोबर घ्यावेत. ॥ १३॥\nएवं सम्भाषमाणं तं रामहेतोर्नृपात्मजम् \nप्रत्युवाच जनः सर्वः श्रीमद् वाक्यमनुत्तमम् ॥ १४ ॥\nश्रीरामांसाठी अशा गोष्टी बोलणार्‍या राजकुमार भरताला तेथे आलेल्या सर्व लोकांनी याप्रकारे सुंदर आणि परम उत्तम गोष्ट सांगितली- ॥ १४॥\nएवं ते भाषमाणस्य पद्मा श्रीरुपतिष्ठताम् \nयस्त्वं ज्येष्ठे नृपसुते पृथिवीं दातुमिच्छसि ॥ १५ ॥\n अशा उत्तम वचने बोलणार्‍या आपल्याजवळ कमलवनात निवास करणारी लक्ष्मी अवस्थित होवो, कारण की आपण राजांचे ज्येष्ठ पुत्र श्रीराम यांना स्वतःच या पृथ्वीचे राज्य परत देऊ इच्छित आहात’. ॥ १५॥\nप्रभाषितं संश्रवणे निशम्य च \nनिपेतुरार्यानननेत्रसम्भवाः ॥ १६ ॥\nत्या लोकांनी बोललेले ते परम उत्तम आशीर्वचन जेव्हा कानावर पडले तेव्हा ते ऐकून राजकुमार भरताला अत्यंत प्रसन्नता वाटली. त्या सर्वांकडे पाहून भरताच्या मुखमण्डलात सुशोभित होणार्‍या नेत्रातून हर्षजनित अश्रूंचे थेंब पडू लागले. ॥ १६॥\nऊचुस्ते वचनमिदं निशम्य हृष्टाः\nपन्थानं नरवर भक्तिमान् जनश्च\nव्यादिष्टास्तव वचनाच्च शिल्पिवर्गः ॥ १७ ॥\nभरताच्या मुखांतून श्रीरामांना परत आणण्याची गोष्ट ऐकून त्या सभेतील सर्व सदस्य आणि मन्त्र्यांसहित समस्त राजकर्मचारी हर्षाने प्रफुल्लित झाले. त्यांचा सारा शोक दूर झाला आणि ते भरतास म्हणाले- नरश्रेष्ठ आपल्या आज्ञेप्रमाणे राजपरिवाराच्या प्रति भक्तिभाव ठेवणारे कारागीर आणि रक्षकांना मार्ग ठीक करण्यासाठी धाडून देण्यात आले आहे. ॥ १७॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकोनाशीतितमः सर्गः ॥ ७९ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामाय��� आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकोणविंशीवा सर्ग पूरा झाला. ॥ ७९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/photos/2408-mumbai-flooded-after-heavy-downpour", "date_download": "2018-09-26T02:31:17Z", "digest": "sha1:TKOFSJXXI7F4MLEDUPZNVLL6QV2CFPHU", "length": 4279, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईत पावसाचा कहर... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nराज्यात ‘स्वाईन फ्लू’चे सावट, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s025.htm", "date_download": "2018-09-26T02:40:31Z", "digest": "sha1:SPZNQOJAOMBJPEJ2ROK653PVI3A7B6IX", "length": 63767, "nlines": 1491, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - पञ्चविंशः सर्गः", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nस��्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nकौसल्यया श्रीरामस्य वनयात्रायै मंगलकामनापुरःसरं स्वस्तिवाचनकरणं तां प्रणम्य श्रीरामस्य सीताया भवनं प्रति गमनम् - कौसल्येने श्रीरामाच्या वनयात्रेसाठी मंगलकामनापूर्वक स्वस्तिवाचन करणे आणि श्रीरामांनी तिला प्रणाम करून सीतेच्या भवनाकडे जाणे -\nसा विनीय तमायासमुपस्पृश्य जलं शुचिः \nचकार माता रामस्य मङ्‍गलानि मनस्विनी ॥ १ ॥\nत्यानंतर त्या क्लेशजनक शोकाला मनांतून काढून टाकून श्रीरामाची मनस्विनी माता कौसल्या हिने पवित्र जलाने आचमन केले आणि नंतर ती यात्राकालिक मंगलकृत्यांचे अनुष्ठान करू लागली. ॥१॥\nन शक्यसे वारयितुं गच्छेदानीं रघूत्तम \nशीघ्रं च विनिवर्तस्व वर्तस्व च सतां क्रमे ॥ २ ॥\n(त्यानंतर ती आशीर्वाद देतांना म्हणाली-) 'रघुत्तमा आता मी तुला अडवू शकत नाही. यावेळी तू जा, सत्पुरुषांच्या मार्गावर स्थिर रहा आणि शीघ्रच वनातून परत ये. ॥२॥\nयं पालयसि धर्मं त्वं धृत्या च नियमेन च \nस वै राघवशार्दूल धर्मस्त्वामभिरक्षतु ॥ ३ ॥\n तू नियमपूर्वक प्रसन्नतेने ज्या धर्माचे पालन करीत आहेस तो धर्मच सर्व बाजूनी तुझे रक्षण करो. ॥३॥\nयेभ्यः प्रणमसे पुत्र देवेष्वायतनेषु च \nते च त्वामभिरक्षन्तु वने सह महर्षिभिः ॥ ४ ॥\n देवस्थाने आणि मंदिरात जावून तू ज्यांना प्रणाम करतोस, त्या सर्व देवता महर्षिंच्या सह वनामध्ये तुमचे रक्षण करोत. ॥४॥\nयानि दत्तानि तेऽस्त्राणि विश्वामित्रेण धीमता \nतानि त्वामभिरक्षन्तु गुणैः समुदितं सदा ॥ ५ ॥\n'तू सदगुणांनी प्रकाशित आहेस, बुद्धिमान विश्वामित्रांनी तुला जी जी अस्त्रे दिली आहेत ती सर्वच्या सर्व सदा सर्व बाजूंनी तुमचे रक्षण करोत. ॥५॥\nपितृशुश्रूषया पुत्र मातृशुश्रूषया तथा \nसत्येन च महाबाह�� चिरं जीवाभिरक्षितः ॥ ६ ॥\n तू पित्याची शुश्रूषा, मातेची सेवा तथा सत्याचा पालनाने सुरक्षित होऊन चिरंजीवी होऊन राहा. ॥६॥\nस्थण्डिलानि च विप्राणां शैला वृक्षाः क्षुपा ह्रदाः \nपतङ्‍गाः पन्नगाः सिंहास्त्वां रक्षन्तु नरोत्तम ॥ ७ ॥\n समिधा, कुशा, पवित्रा, वेदी, मंदिरे, ब्राह्मणांची देवपूजन संबंधी स्थाने, पर्वत, वृक्ष, क्षुप (लहान असणारे वृक्ष), जलाशय, पक्षी, सर्प आणि सिंह वनात तुमचे रक्षण करोत. ॥७॥\nस्वस्ति साध्याश्च विश्वे च मरुतश्च महर्षिभिः \nस्वस्ति धाता विधाता च स्वस्ति पूषा भगोऽर्यमा ॥ ८ ॥\n'साध्य, विश्वदेव तथा महर्षिंसह मरुद्‌गण तुमचे रक्षण करोत, धाता आणि विधाता तुमच्यासाठी मंगलकारी होवोत, पूषा , भग आणि अर्यमा तुमचे कल्याण करोत. ॥८॥\nलोकपालाश्च ते सर्वे वासवप्रमुखास्तथा \nऋतवः षट् च ते सर्वे मासाः संवत्सराः क्षपाः ॥ ९ ॥\nदिनानि च मुहूर्ताश्च स्वस्ति कुर्वन्तु ते सदा \nश्रुतिः स्मृतिश्च धर्मश्च पातु त्वां पुत्र सर्वतः ॥ १० ॥\n'ते इन्द्र आदि समस्त लोकपाल, साही ऋतू, सर्व मास (महिने), संवत्सर, रात्रि, दिन आणि मुहूर्त सदा तुमचे मंगल करोत. पुत्रा श्रुति, स्मृति आणि धर्मही सर्व बाजूने तुमचे रक्षण करोत. ॥९-१०॥\nस्कन्दश्च भगवान् देवः सोमश्च सबृहस्पतिः \nसप्तर्षयो नारदश्च ते त्वां रक्षन्तु सर्वतः ॥ ११ ॥\n'भगवान स्कंददेव, सोम, बृहस्पति, सप्तर्षिगण आणि नारद -हे सर्वही सर्व बाजूने तुमचे रक्षण करोत. ॥११॥\nते चापि सर्वतः सिद्धा दिशश्च सदिगीश्वराः \nस्तुता मया वने तस्मिन् पांतु त्वां पुत्र नित्यशः ॥ १२ ॥\n ते प्रसिद्ध सिद्धगण, दिशा आणि दिक्पाल मी केलेल्या स्तुतिने संतुष्ट होऊन त्या वनात सर्व बाजूने तुमचे रक्षण करोत. ॥१२॥\nशैलाः सर्वे समुद्राश्च राजा वरुण एव च \nद्यौरन्तरिक्षं पृथिवी वायुश्च सचराचरः ॥ १३ ॥\nनक्षत्राणि च सर्वाणि ग्रहाश्च सह दैवतैः \nअहोरात्रे तथा संध्ये पान्तु त्वां वनमाश्रितम् ॥ १४ ॥\n'समस्त पर्वत, समुद्र, राजा वरुण, द्युलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, वायु, चराचर प्राणी, समस्त नक्षत्रे, देवतांसहित ग्रह, दिन आणि रात्र तथा दोन्ही संध्याही सर्वच्या सर्व वनात गेल्यावर सदा तुमचे रक्षण करोत. ॥१३-१४॥\nऋतवश्चापि षट् चान्ये मासाः संवत्सरास्तथा \nकलाश्च काष्ठाश्च तथा तव शर्म दिशन्तु ते ॥ १५ ॥\n'सह ऋतू, अन्यान्य मास, संवत्सर, कला आणि काष्ठाही सर्व तुम्हांला कल���याण प्रदान करोत. ॥१५॥\nमहावनेऽपि चरतो मुनिवेषस्य धीमतः \nतथा देवाश्च दैत्याश्च भवन्तु सुखदाः सदा ॥ १६ ॥\nमुनींचा वेष धारण करून त्या विशाल वनात विचरणार्‍या तुझ्यासारख्या बुद्धिमान पुत्रासाठी समस्त देवता आणि दैत्य सदा सुखदायक होवोत. ॥१६॥\nराक्षसानां पिशाचानां रौद्राणां क्रूरकर्मणाम् \nक्रव्यादानां च सर्वेषां मा भूत् पुत्रक ते भयम् ॥ १७ ॥\n तुला भयंकर राक्षस, क्रूरकर्मी पिशाच्चे तथा समस्त मांसभक्षी जंतूंच्या पासून कधी भय न व्हावे. ॥१७॥\nप्लवगा वृश्चिका दंशा मशकाश्चैव कानने \nसरीसृपाश्च कीटाश्च मा भूवन् गहने तव ॥ १८ ॥\n'वनात जे बेडूक अथवा वानर, विंचू, डास, मच्छर, पर्वतीय सर्प आणि किडे वगैरे असतात, ते त्या गहन वनात तुमच्यासाठी हिंसक न होवोत. ॥१८॥\nमहाद्विपाश्च सिंहाश्च व्याघ्रा ऋक्षाश्च दंष्ट्रिणः \nमहिषाः शृङ्‌गिणो रौद्रा न ते द्रुह्यंतु पुत्रक ॥ १९ ॥\n मोठ मोठे हत्ती, सिंह, व्याघ्र, अस्वले, दाढा असणारे अन्य जीव, तथा विशाल शिंगे असणारे भयंकर रेडे वनांत तुमच्याशी द्रोह न करोत. ॥१९॥\nनृमांसभोजना रौद्रा ये चान्ये सर्वजातयः \nमा च त्वां हिंसिषुः पुत्र मया सम्पूजितास्त्विह ॥ २० ॥\n या शिवाय जे सर्व जातिंमध्ये नरमांसभक्षी भयंकर प्राणी आहेत, ते सर्व माझ्या कडून येथे पूजित होऊन वनात तुमची हिंसा न करोत. ॥२०॥\nआगमास्ते शिवाः सन्तु सिध्यन्तु च पराक्रमाः \nसर्वसम्पत्तयो राम स्वस्तिमान् गच्छ पुत्रक ॥ २१ ॥\n सर्व मार्ग तुमच्या साठी मंगलकारी होवोत. तुमचा पराक्रम सफल होवो तथा तुम्हांला सर्व संपत्ति प्राप्त होवोत. तुम्ही सकुशल यात्रा करा. ॥२१॥\nस्वस्ति तेऽस्त्वान्तरिक्षेभ्यः पार्थिवेभ्यः पुनः पुनः \nसर्वेभ्यश्चैव देवेभ्यो ये च ते परिपन्थिनः ॥ २२ ॥\n'तुम्हाला आकशचारी प्राण्यांपासून, भूतलावरील जीव-जंतूंपासून तथा समस्त देवतांपासून तथा जे तुमचे शत्रू आहेत त्यांच्याही पासून सदा कल्याण प्राप्त होत राहो. ॥२२॥\nगुरुः सोमश्च सूर्यश्च धनदोऽथ यमस्तथा \nपान्तु त्वामर्चिता राम दण्डकारण्यवासिनम् ॥ २३ ॥\n शुक्र, सोम, सूर्य, कुबेर तथा यम - हे माझ्याकडून पूजित होऊन दण्डकारण्यात निवास करते समयी सदा तुमचे रक्षण करोत. ॥२३॥\nउपस्पर्शनकाले तु पान्तु त्वां रघुनन्दन ॥ २४ ॥\n स्नान आणि आचमन समयी अग्नि, वायु, धूम तथा ऋषिंच्या मुखांतून निघालेले मंत्र तुमचे रक्षण करोत. ॥��४॥\nये च शेषाः सुरास्ते त्वां रक्षंतु वनवासिनम् ॥ २५ ॥\n'समस्त लोकांचे स्वामी ब्रह्मा, जगताचे कारणभूत परब्रह्म, ऋषिगण तथा त्यांच्या अतिरिक्त ज्या देवता आहेत त्या सर्वच्या सर्व वनवासाच्या समयी तुमचे रक्षण करोत.' ॥२५॥\nइति माल्यैः सुरगणान् गन्धैश्चापि यशस्विनी \nस्तुतिभिश्चानुकूलाभिरानर्चायतलोचना ॥ २६ ॥\nअसे म्हणून विशाल लोचना यशस्विनी राणी कौसल्येने पुष्पमाला आणि गंध आदि उपचारांनी तथा अनुरूप स्तुतिंच्या द्वारा देवतांचे पूजन केले. ॥२६॥\nज्वलनं समुपादाय ब्राह्मणेन महात्मना \nहावयामास विधिना राममङ्‍गलकारणात् ॥ २७ ॥\nतिने श्रीरामाच्या मंगलकामनेने अग्नि आणून एका महात्मा ब्राह्मणाच्या द्वारे त्यामध्ये विधिपूर्वक होम करविला. ॥२७॥\nघृतं श्वेतानि माल्यानि समिधश्चैवसर्षपान् \nउपसम्पादयामास कौसल्या परमाङ्‍गना ॥ २८ ॥\nश्रेष्ठ नारी महाराणी कौसल्येने तूप, श्वेत पुष्प आणि माला, समिधा तथा मोहर्‍या आदि वस्तू ब्राह्मणाच्या समीप ठेवविल्या. ॥२८॥\nउपाध्यायः स विधिना हुत्वा शान्तिमनामयम् \nहुतहव्यावशेषेण बाह्यं बलिमकल्पयत् ॥ २९ ॥\nपुरोहितांनी समस्त उपद्रवांची शान्ति आणि अरोग्याच्या उद्देश्याने विधिपूर्वक अग्निमध्ये होम करून हवनांतून शिल्लक राहिलेल्या हविष्याच्या द्वारे होमाच्या वेदिच्या बाहेर दाही दिशामध्ये इन्द्र आदि लोकपालांसाठी बलि अर्पित केला. ॥२९॥\nमधुदध्यक्षतघृतैः स्वस्ति वाच्य द्विजांस्ततः \nवाचयामास रामस्य वने स्वस्त्ययनक्रियाम् ॥ ३० ॥\nतदनंतर स्वास्तिवाचनाच्या उद्देश्याने ब्राह्मणांना मधु, दही, अक्षत आणि घृत अर्पित करून 'वनात श्रीरामाचे सदा मंगल होवो' या कामनेने कौसल्येने त्या सर्वांकडून स्वत्स्ययन संबंधी मंत्रांचा पाठ करविला. ॥३०॥\nततस्तस्मै द्विजेन्द्राय राममाता यशस्विनी \nदक्षिणां प्रददौ काम्यां राघवं चेदमब्रवीत् ॥ ३१ ॥\nयानंतर यशस्विनी राममातेने त्या विप्रवर पुरोहितांना त्यांच्या इच्छेस अनुसरून दक्षिणा दिली आणि राघवास याप्रकारे म्हटले - ॥३१॥\nवृत्रनाशे समभवत् तत् ते भवतु मङ्‍गलम् ॥ ३२ ॥\n'वृत्रासुराचा नाश करण्याच्या निमित्त सर्व देववंदित सहत्रनेत्रधारी इन्द्राणीला जो मंगलमय आशीर्वाद प्राप्त झाला होता तेच मंगल तुझ्यासाठी होवो. ॥३२॥\nयन्मङ्‍गलं सुपर्णस्य विनताकल्पयत् पुरा \nअमृतं प्रार्थयानस्य तत्ते भवतु मङ्‍गलम् ॥ ३३ ॥\n'पूर्वकाळी विनतादेवीने अमृत आणण्याची इच्छा करणार्‍या आपल्या पुत्रासाठी- गरूडासाठी जे मंगलकृत्य केले होते, तेच मंगल तुलाही प्राप्त होवो. ॥३३॥\nअमृतोत्पादने दैत्यान् घ्नतो वज्रधरस्य यत् \nअदितिर्मङ्‍गलं प्रादात् तत् ते भवतु मङ्‍गलम् ॥ ३४ ॥\n'अमृताच्या उत्पत्ति समयी दैत्यांचा संहार करणार्‍या वज्रधारी इन्द्रासाठी माता अदितिने जो मंगलमय आशीर्वाद दिला होता तेच मंगल तुझ्यासाठीही सुलभ होवो. ॥३४॥\nयदासीन्मङ्‍गलं राम तत् ते भवतु मङ्‍गलम् ॥ ३५ ॥\n तीन पावलांना वाढविणार्‍या अनुपम तेजस्वी भगवान विष्णुसाठी जी मंगलाशंसा केली गेली होती, तेच मंगल तुझ्यासाठीही प्राप्त होवो. ॥३५॥\nऋषयः सागरा द्वीपा वेदा लोका दिशश्च ते \nमङ्‍गलानि महाबाहो दिशन्तु शुभमङ्‍गलम् ॥ ३६ ॥\n ऋषि, समुद्र, द्वीप, वेद, समस्त लोक आणि दिशा तुम्हांला मंगलप्रदान करोत. तुमचे सदा शुभ मंगल होवो. ॥३६॥\nइति पुत्रस्य शेषाश्च कृत्वा शिरसि भामिनी \nगन्धैश्चापि समालभ्य राममायतलोचना ॥ ३७ ॥\nओषधीं चापि सिद्धार्थां विशल्यकरणीं शुभाम् \nचकार रक्षां कौसल्या मन्त्रैरभिजजाप च ॥ ३८ ॥\nयाप्रकारे आशीर्वाद देऊन विशाललोचना भामिनी कौसल्येने पुत्राच्या मस्तकावर अक्षत ठेवून चंदन आणि कुंकू लावले तथा सर्व मनोरथांची सिद्धि करणारी विशल्यकरणी नामक शुभ औषधी घेऊन रक्षणाच्या उद्देश्याने मंत्र म्हणून ती श्रीरामाच्या हातात बांधली, नंतर तिच्यात उत्कर्ष आणण्यासाठी मंत्राचा जपही केला. ॥३७-३८॥\nउवाचापि प्रहृष्टेव सा दुःखवशवर्तिनी \nवाङ्‍मात्रेण न भावेन वाचा संसज्जमानया ॥ ३९ ॥\nत्यानंतर दुःखाच्या अधीन झालेल्या कौसल्येने वरून प्रसन्न झाल्याप्रमाणे होऊन मंत्रांचे स्पष्ट उच्चारणही केले. त्या समयी ती केवळ वाणीनेच मंत्रोच्चारण करू शकली, हृदयापासून नाही. (कारण हृदय श्रीरामाच्या वियोगाच्या संभावनेने व्यथित होते म्हणून) ती खेदाने गदगद, अडखळणार्‍या वाणीने मंत्र म्हणत होती. ॥३९॥\nआनम्य मूर्ध्नि चाघ्राय परिष्वज्य यशस्विनी \nअवदत् पुत्रमिष्टार्थो गच्छ राम यथासुखम् ॥ ४० ॥\nपश्यामि त्वां सुखं वत्स सुस्थितं राजवर्त्मसु ॥ ४१ ॥\nत्यानंतर त्यांचे मस्तक किंचित नमवून यशस्विनी मातेने ते हुंगले आणि पुत्राला हृदयाशी धरून ती म्हणाली - 'वत्स राम तू सफल मनोरथ होऊन सुखपूर्वक वनात जा. ज्यावेळी पूर्णकाम होऊन रोगरहित सकुशल अयोध्येस परत येशील, त्या समयी तुला राजमार्गावर स्थित पाहून मी सुखी होईन. ॥४०-४१॥\nद्रक्ष्यामि त्वां वनात् प्राप्तं पूर्णचन्द्रमिवोदितम् ॥ ४२ ॥\nत्या समयी माझे दुःखपूर्ण संकल्प नष्ट होतील, मुखावर हर्षजनित उल्हास पसरेल आणि मी वनात परत आलेल्या तुला पौर्णिमेच्या रात्री उदित झालेल्या पूर्ण चंद्रम्या प्रमाणे पाहीन. ॥४२॥\nद्रक्ष्यामि च पुनस्त्वां तु तीर्णवन्तं पितुर्वचः ॥ ४३ ॥\n वनवासांतून येथे येऊन पित्याची प्रतिज्ञा पूर्ण करून जेव्हा तू राजसिंहासनावर बसशील, त्या समयी मी पुन्हा प्रसन्नतापूर्वक तुझे दर्शन करीन. ॥४३॥\nवध्वाश्च मम नित्यं त्वं कामान् संवर्ध याहि भो ॥ ४४ ॥\n आणि वनवासांतून येथे परत येऊन राजोचित मंगलमय वस्त्र भूषणांनी विभूषित होऊन तू सदा माझी सून सीता हिच्या समस्त कामना पूर्ण करीत राहा. ॥४४॥\nअभिप्रयातस्य वनं चिराय ते\nहितानि काङ्‍क्षन्तु दिशश्च राघव ॥ ४५ ॥\n मी सदा ज्यांचे पूजन आणि सन्मान केला आहे त्या शिव आदि देवता, महर्षि, भूतगण, देवोपम नाग आणि सम्पूर्ण दिशा-ही सर्वच्या सर्व वनात गेल्यावर चिरकालपर्यंत तुझ्या हितसाधनांची कामना करीत राहोत'. ॥४५॥\nसमाप्य च स्वस्त्ययनं यथाविधि \nप्रदक्षिणं चापि चकार राघवं\nपुनः पुनश्चापि निरीक्ष्य सस्वजे ॥ ४६ ॥\nयाप्रकारे मातेने नेत्रामध्ये अत्यंत अश्रू भरून विधिपूर्वक ते स्वास्तिवाचन कर्म पूर्ण केले. नंतर राघवाची प्रदक्षिणा केली आणि वारंवार त्यांच्याकडे पाहून त्यांना छातीशी धरले. ॥४६॥\nतया तु देव्या च कृतप्रदक्षिणो\nनिपीड्य मातुश्चरणौ पुनः पुनः \nस राघवः प्रज्वलितः तया श्रिया ॥ ४७ ॥\nदेवी कौसल्येने जेव्हा राघवाची प्रदक्षिणा केली तेव्हा महायशस्वी राघवाने वारंवार मातेचे चरणांना दाबून (चेपून) प्रणाम केला आणि मातेच्या मंगलकामनाजनित उत्कृष्ट शोभेने संपन्न होऊन ते सीतेच्या महालाकडे चालू लागले. ॥४७॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे पञ्चविंशः सर्गः ॥ २५ ॥\nयप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा पञ्चविसावा सर्ग पूरा झाला. ॥२५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s113.htm", "date_download": "2018-09-26T03:18:29Z", "digest": "sha1:4MKCBGP2XGH2UFSM6NUPWVEPQJL6XW7B", "length": 50116, "nlines": 1422, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । त्रयोदशाधिकशततमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nभरद्वाजेन सह मिलित्वा भरतस्यायोध्यां प्रति निवर्तनम् -\nभरतांचे भरद्वाजांना भेटून अयोध्येस परत येणे -\nततः शिरसि कृत्वा तु पादुके भरतस्तदा \nआरुरोह रथं हृष्टः शत्रुघ्नसहितस्तदा ॥ १ ॥\nत्यानंतर श्रीरामचंद्रांच्या दोन्ही चरणपादुकांना आपल्या मस्तकावर धरून भरत शत्रुघ्नासह प्रसन्नतापूर्वक रथात बसले. ॥ १ ॥\nवसिष्ठो वामदेवश्च जाबालिश्च दृढव्रतः \nअग्रतः प्रययुः सर्वे मन्त्रिणो मन्त्रपूजिताः ॥ २ ॥\nवसिष्ठ, वामदेव तसेच दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणारे जाबालि आदि सर्व मंत्री, जे उत्तम मंत्रणा देण्यामुळे सन्मानित होते, ते पुढेपुढे चालू लागले. ॥ २ ॥\nमन्दाकिनीं नदीं रम्यां प्राङ्‌मुखास्ते ययुस्तदा \nप्रदक्षिणं च कुर्वाणाः चित्रकूटं महागिरिम् ॥ ३ ॥\n���े सर्व लोक चित्रकूट नामक महान् पर्वताची परिक्रमा करून परम रमणीय मंदाकिनी नदीला पार करून पूर्व दिशेकडे प्रस्थित झाले. ॥ ३ ॥\nपश्यन् धातुसहस्राणि रम्याणि विविधानि च \nप्रययौ तस्य पार्श्वेन ससैन्यो भरतस्तदा ॥ ४ ॥\nत्या समयी भरत आपल्या सेनेसह हजारो प्रकारच्या रमणीय धातूंना पाहात चित्रकूटाच्या किनार्‍यावरून पुढे निघाले. ॥ ४ ॥\nआश्रमं यत्र स मुनिर्भरद्वाजः कृतालयः ॥ ५ ॥\nचित्रकूटपासून थोड्याच अंतरावर गेल्यावर भरताने जेथे मुनिवर भरद्वाज निवास करीत होते तो आश्रम** पाहिला. ॥ ५ ॥\n[** हा आश्रम यमुनेच्या दक्षिण दिशेस चित्रकूटाच्या थोडा जवळ होता. गंगा आणि यमुनेच्या मधील प्रयाग येथील आश्रम जेथे वनांत येतेवेळी श्रीरामचंद्र आणि भरत आदिंनी निवास केला होता, त्याहून हा आश्रम भिन्न असावा असे वाटते. म्हणूनच या आश्रमावर भरद्वाजांना भेटल्यानंतर भरत आदिंनी यमुना पार केल्याचा उल्लेख दिसतो आहे. ’ततस्ते यमुनां दिव्या नदीं तीर्तोस्मि मालिनीम् ’ या द्वितीय आश्रमांतून श्रीराम आणि भरत यांच्या समागमाचा समाचार शीघ्र प्राप्त होऊ शकत होता. म्हणून भरद्वाज भरत येईपर्यंत तेथेच उपस्थित होते.]\nस तमाश्रममागम्य भरद्वाजस्य वीर्यवान् \nअवतीर्य रथात् पादौ ववन्दे कुलनन्दनः ॥ ६ ॥\nआपल्या कुलाला आनंदित करणारे पराक्रमी भरत महर्षि भरद्वाजांच्या त्या आश्रमावर पोहोचून रथातुन खाली उतरले आणि त्यांनी मुनिंच्या चरणी प्रणाम केला. ॥ ६ ॥\nततो हृष्टो भरद्वाजो भरतं वाक्यमब्रवीत् \nअपि कृत्यं कृतं तात रामेण च समागतम् ॥ ७ ॥\nत्यांच्या येण्यामुळे महर्षि भरद्वाज फार प्रसन्न झाले आणि त्यांनी भरतास विचारले’- \"तात काय तुमचे कार्य संपन्न झाले का काय तुमचे कार्य संपन्न झाले का काय श्रीरामांची भेट झाली का काय श्रीरामांची भेट झाली का \nएवमुक्तः स तु ततो भरद्वाजेन धीमता \nप्रत्युवाच भरद्वाजं भरतो धर्मवत्सलः ॥ ८ ॥\nबुद्धिमान भरद्वाजांनी याप्रकारे विचारल्यावर धर्मवत्सल भरतांनी त्यांना सांगितले - ॥ ८ ॥\nस याच्यमानो गुरुणा मया च दृढविक्रमः \nराघवः परमप्रीतो वसिष्ठं वाक्यमब्रवीत् ॥ ९ ॥\n भगवान श्रीराम आपल्या पराक्रमावर दृढ राहाणारे आहेत. मी त्यांची खूप प्रार्थना केली. गुरूंनीही अनुरोध केला. तेव्हां त्यांनी अत्यंत प्रसन्न होऊन गुरुदेव वसिष्ठांना याप्रकारे सांगितले - ॥ ९ ॥\nपितुः प��रतिज्ञां तामेव पालयिष्यामि तत्त्वतः \nचतुर्दश हि वर्षाणि या प्रतिज्ञा पितुर्मम ॥ १० ॥\n’मी चौदा वर्षे वनांत राहावे यासाठी माझ्या पित्याने जी प्रतिज्ञा केली होती, त्यांच्या त्या प्रतिज्ञेचेच मी यथार्थरूपाने पालन करीन. ॥ १० ॥\nएवमुक्तो महाप्राज्ञो वसिष्ठः प्रत्युवाच ह \nवाक्यज्ञो वाक्यकुशलं राघवं वचनं महत् ॥ ११ ॥\n’त्यांनी असे म्हटल्यावर वचनांतील मर्म जाणणारे महाज्ञानी वसिष्ठ वाक्यकुशल राघवांना (रामांना) याप्रकारे महत्त्वपूर्ण वचन सांगते झाले. ॥ ११ ॥\nएते प्रयच्छ संहृष्टः पादुके हेमभूषिते \nअयोध्यायां महाप्राज्ञ योगक्षेमकरो भव ॥ १२ ॥\n तुम्ही प्रसन्नतापूर्वक या स्वर्णभूषित पादुका आपल्या प्रतिनिधीच्या रूपात भरतांना द्या आणि त्यांच्या द्वारे अयोध्येच्या योगक्षेमाचा निर्वाह करा.’ ॥ १२ ॥\nएवमुक्तो वसिष्ठेन राघवः प्राङ्‌मुखः स्थितः \nपादुके हेमविकृते मम राज्याय ते ददौ ॥ १३ ॥\nगुरु वसिष्ठांनी असे सांगितल्यावर पूर्वाभिमुख उभे असलेल्या राघवांनी अयोध्येच्या राज्याचे संचालन करण्यासाठी या दोन्ही स्वर्णभूषित पादुका मला दिल्या आहेत. ॥ १३ ॥\nअयोध्यामेव गच्छामि गृहीत्वा पादुके शुभे ॥ १४ ॥\nत्यानंतर मी महात्मा श्रीरामांची आज्ञा मिळतांच परत आलो आहे आणि त्यांच्या या मंगलमयी चरणपादुकांना घेऊन अयोध्येस जात आहे. ॥ १४ ॥\nएतच्छ्रुत्वा शुभं वाक्यं भरतस्य महात्मनः \nभरद्वाजः शुभतरं मुनिर्वाक्यमुदाहरत् ॥ १५ ॥\nमहात्मा भरतांचे हे शुभ वचन ऐकून भरद्वाज मुनींनीही परम मंगलमय गोष्ट सांगितली - ॥ १५ ॥\nनैतच्चित्रं नरव्याघ्रे शीलवृत्तविदां वरे \nयदार्यं त्वयि तिष्ठेत्तु निम्नोत्सृष्टमिवोदकम् ॥ १६ ॥\nभरत तुम्ही मनुष्यांमध्ये सिंहासमान वीर तसेच शील आणि सदाचाराच्या ज्ञात्यांमध्ये श्रेष्ठ आहात. ज्याप्रमाणे जल सखल भूमि असलेल्या जलाशयाकडे सर्व बाजूनी वाहात जाते त्या प्रकारे तुमच्यात सारे श्रेष्ठ गुण स्थित व्हावे ही काही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नव्हे. ॥ १६ ॥\nअनृणः स महाबाहुः पिता दशरथस्तव \nयस्य त्वमीदृशः पुत्रो धर्मात्मा धर्मवत्सलः ॥ १७ ॥\nज्यांचा तुमच्यासारखा धर्मप्रेमी आणि धर्मात्मा पुत्र आहे, असे तुमचे पिता महाबाहु राजा दशरथ आता सर्व प्रकारांनी उऋण झाले आहेत. ॥ १७ ॥\nतमृषिं तु महाप्राज्ञमुक्तवाक्यं कृताञ्जलिः \nआमन्त्रयितुमारे��े चरणावुपगृह्य च ॥ १८ ॥\nत्या महाज्ञानी महर्षिंनी असे सांगितल्यावर भरतांनी हात जोडून त्यांच्या चरणांना स्पर्श केला, आणि नंतर ते त्यांच्याकडून तेथून जाण्याची आज्ञा घेण्यास उद्यत झाले. ॥ १८ ॥\nततः प्रदक्षिणं कृत्वा भरद्वाजं पुनः पुनः \nभरतस्तु ययौ श्रीमानयोध्यां सह मन्त्रिभिः ॥ १९ ॥\nत्यानंतर श्रीमान् भरतांनी वारंवार मुनिंची परिक्रमा केली आणि ते मंत्र्यांसहित अयोध्येकडे निघाले. ॥ १९ ॥\nयानैश्च शकटैश्चैव हयैर्नागैश्च सा चमूः \nपुनर्निवृत्ता विस्तीर्णा भरतस्यानुयायिनी ॥ २० ॥\nनंतर ती विस्तृत सेना रथ छकडे, घोडे आणि हत्ती यांच्यासह भरतांचे अनुगमन करीत अयोध्येस परत निघाली. ॥ २० ॥\nततस्ते यमुनां दिव्यां नदीं तीर्त्वोर्मिमालिनीम् \nददृशुस्तां पुनः सर्वे गङ्गां शिवजलां नदीम् ॥ २१ ॥\nत्यानंतर पुढे जाऊन त्या सर्वांनी तरंगमालांनी सुशोभित दिव्य नदी यमुनेला पार करून पुनः शुभसलिला गंगेचे दर्शन केले. ॥ २१ ॥\nतां रम्यजलसम्पूर्णां संतीर्य सहबान्धवः \nशृङ्गवेरपुरं रम्यं प्रविवेश ससैनिकः ॥ २२ ॥\nनंतर बंधु-बांधव आणि सैनिकांसह मनोरम जलाने भरलेली गंगाही पार करून ते परम रमणीय श्रृंगवेरपुरास जाऊन पोहोंचले. ॥ २२ ॥\nशृङ्गवेरपुराद् भूय अयोध्यां संददर्श ह \nअयोध्यां तु तदा दृष्ट्वा पित्रा भ्रात्रा विवर्जिताम् ॥ २३ ॥\nभरतो दुःखसंतप्तः सारथिं चेदमब्रवीत् \nश्रृंगवेरपुराहून प्रस्थान केल्यावर त्यांना पुन्हा अयोध्यापुरीचे दर्शन झाले, जी त्या समयी पिता आणि भाऊ यांच्या विरहित होती. तिला पाहून भरतांनी दुःखाने संतप्त होऊन सारथ्यास याप्रकारे म्हटले - ॥ २३ १/२ ॥\nसारथे पश्य विध्वस्ता अयोध्या न प्रकाशते ॥ २४ ॥\nनिराकारा निरानन्दा दीना प्रतिहतस्वना ॥ २५ ॥\n पहा अयोध्येची सारी शोभा नष्ट होऊन गेली आहे. म्हणून ती आता पूर्वीप्रमाणे प्रकाशित होत नाही आहे. तिचे ते सुंदर रूप, तो आनंद निघून गेला आहे. यावेळी ती अत्यंत दीन व नीरव भासत आहे. ॥ २४-२५ ॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रयोदशाधिकशततमः सर्गः ॥ ११३ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे तेरावा सर्ग पूरा झाला ॥ ११३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-varkhede-dist-dhule-agrowon-maharashtra-7547", "date_download": "2018-09-26T04:05:31Z", "digest": "sha1:KHBH4VWSIACXHGLN3HHJYDH3S6NBASY3", "length": 20551, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, varkhede dist. dhule , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापर\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापर\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापर\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची वीस एकर शेती आहे. प्रारंभी काही वर्षे त्यांनी पारंपरिक पद्धतीने रासायनिक निविष्ठांचा वापर करत शेती केली. मात्र १९९५ पासून त्यांना रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता घटल्याचे जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्याबरोबरच पीक उत्पादकता वाढविण्यातही त्यांना यश मिळाले आहे.\nप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची वीस एकर शेती आहे. प्रारंभी काही वर्षे त्यांनी पारंपरिक पद्धतीने रासायनिक निविष्ठांचा वापर करत शेती केली. मात्र १९९५ पासून त्यांना रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता घटल्याचे जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्याबरोबरच पीक उत्पादकता वाढविण्यातही त्यांना यश मिळाले आहे.\nजमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय शेती, गांडूळ खत, जैविक खतांचा वापर, पीक फेरपालट आदी तंत्राचा अवलंब चौधरी करतात. त्यामुळे सेंद्रिय कर्ब, जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढून सुपीकता वाढल्याचा त्यांचा अनुभव आहे.\nसेंद्रिय शेती करताना सर्वप्रथम त्यांनी शेणखताच्या वापरास सुरवात केली. सुरवातीला दोन गायी खरेदी केल्या. सध्या २ गाई, २ बैल व २ कालवडी आहेत. सर्व जनावरांपासून मिळणाऱ्या शेणापासून गांडूळ खत तयार केले जाते. शेतात भरपूर प्रमाणात गांडूळखताचा वापर केला जातो. त्यामुळे सध्या त्यांच्या शेतात थाेडीजरी माती उकरली तर गांडुळांचा वावर दिसतो. गांडूळे जमीन भुसभुशीत करतात. परिणामी, जमिनीचा पोत सुधारला तसेच सुपीकताही वाढली. उत्पादनातही वाढ झाली. गांडुळखताशिवाय त्यांनी जीवामृताचाही ��ापर सुरू केला. त्यासाठी गोमूत्र, डाळींचे पीठ, गूळ आदींचे पाण्यात मिश्रण करून ते कुजवून पाण्याद्वारे ते पिकांना दिले जाते. त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असे त्यांच्या निदर्शनास आले. पेरणी करताना बियाण्यांबरोबर गांडूळ खताचीही पेरणी केली जाते.\nजमिनीचा पोत व सुपीकता सुधारण्या बरोबरीने त्यांनी वरच त्यांनी उत्पादकता वाढण्यासाठी पीकपद्धतीतही बदल केले. लागवड करताना नगदी पिके आणि चालू पिके अशी विभागणी केली. गहू, कपाशी यांसारख्या पिकांना भाजीपाला व मोगरा या नगदी पिकांची जोड दिली. कपाशी व गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात पीक अवशेष मिळतात. ते रोटाव्हेटरच्या साह्याने बारीक करून जागेवरच कुजविले जातात. त्यामुळे जमिनीचा पोत व सुपीकता वाढते. नंतर त्या क्षेत्रावर भाजीपाला लागवड केली जाते. मोगरा पिकाचे क्षेत्र कायम एकच असले तरी दरवर्षी छाटणीनंतर पडणारा पालापाचोळा तेथेच पडल्यामुळे त्याचे सेेंद्रिय खतामध्ये रुपांतरण होते. सर्व पिकांच्या देशी बियाण्यांच्या वापरावर त्यांचा भर आहे.\nशेताच्या चौफेर बांधबंदिस्ती केल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे सुपीक मातीचा वरील थर वाहून जात नाही.\nदेशीगाईचे शेण, गोमूत्र गोळा करण्यासाठी सिमेंटची टाकी केली आहे. त्यात शेणस्लरी बनविली जाते. जीवामृत व शेणस्लरी देण्यासाठी प्रत्येकी दोन एकर क्षेत्रासाठी सिमेंटच्या टाक्या केल्या आहेत. ज्याठिकाणी पाणी देण्याचा दांड आहे तेथेच टाक्यांची उभारणी केली आहे. पाणी देण्याच्यावेळी या टाक्यातून शेणस्लरी किंवा जीवामृत दिले जाते. ते पाण्याबरोबर सर्वत्र शेतात पसरते.\nदरवर्षी शेतात गाळ मिसळला जातो.\nफॉस्फोकंपोस्ट, गांडुळखत, अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, पी. एस. बी. या जिवाणू संवर्धकांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून जमीन भुसभुशीत झाली.\nआंतरपीक पद्धतीचा अवलंब आणि पीक फेरपालटीवर भर.\nचौधरी शेतात निर्माण होणारा काडीकचरा, पीक अवशेष जाळून टाकत नाही. उलट त्याचा आच्छादनासारखा वापर करतात. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही. काडीकचरा व पीक अवश्‍ोषांच्या आच्छादनामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची वाढ झाली आहे. जमिनीची सजीवता व सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत झाली. त्यामुळे अन्नद्रव्यांची पिकांना उपलब्धता वाढते. चौधरी य��ंनी बांधावर गिरीपुष्प या हिरवळीचे खत देणाऱ्या पिकाची लागवड केली आहे. त्याच्या पानांचे हिरवळीचे खत व आच्छादन या दोन्ही दृष्टिकोनातून वापर केला जातो.\nशेती खत नगदी पिके तण २०१८ अॅग्रोवन जमीन सुपीकता वर्ष २०१८\nबांधावर केलेली गिरीपुष्प हिरवळीच्या पिकाची लागवड व जीवामृताचा वापर\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जि���्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vidharbha-have-scattered-rainfall-till-thursday-8177", "date_download": "2018-09-26T04:02:10Z", "digest": "sha1:BDDFK2EOIPECKHENF4YKP3DE4JRLBRJ5", "length": 16135, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Vidharbha to have scattered rainfall till thursday | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविदर्भात गुरुवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज\nविदर्भात गुरुवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज\nसोमवार, 14 मे 2018\nपुणे : गेले काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळणाऱ्या विदर्भाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत (ता. १७) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असली तरी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारी (ता. १४) मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nपुणे : गेले काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळणाऱ्या विदर्भाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत (ता. १७) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असली तरी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारी (ता. १४) मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nविदर्भामध्ये एप्रिल महिन्यात आलेली उष्णतेची लाट मे महिन्यातही क��यम असून, चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह अनेक ठिकाणी सातत्याने ४४ ते ४५ अंशांच्या आसपास तापमानाची नोंद होत आहे. उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या विदर्भात शनिवारी (ता. १२) दुपारनंतर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. दरम्यान ढगाळ हवामानामुळे तापमानात एक ते दोन अंशांची घट झाल्याचे दिसून आले. विदर्भात गुरुवारपर्यंत हलका पाऊस पडण्याचा, तर उर्वरित महाराष्ट्रात मंगळवारपासून (ता. १५) मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.\nअरबी समुद्राच्या अाग्नेय भागात २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, त्यांच्या प्रभावामुळे मंगळवारी (ता. १५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत अाहेत. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ४४ अंशांच्या वर होता.\nरविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.८, जळगाव ४३.४, कोल्हापूर ३२.५, महाबळेश्वर ३१.८, मालेगाव ४३.२, नाशिक ३६.८, सांगली ३५.२, सातारा ३७.९, सोलापूर ४२.०, मुंबई ३४.०, अलिबाग ३६.४, रत्नागिरी ३२.६, डहाणू ३५.६, औरंगाबाद ४१.४, परभणी ४५.६, नांदेड ४४.०, अकोला ४५.१, अमरावती ४४.८, बुलडाणा ४१.०, ब्रह्मपुरी ४५.१, चंद्रपूर ४६.६, गोंदिया ४३.३, नागपूर ४५.३, वर्धा ४५.९, यवतमाळ ४५.०.\nपुणे विदर्भ उष्णतेची लाट महाराष्ट्र हवामान पूर ऊस पाऊस अरबी समुद्र समुद्र चंद्रपूर यवतमाळ जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर मुंबई अलिबाग औरंगाबाद परभणी नांदेड अकोला अमरावती नागपूर\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोब��योटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-26T02:24:13Z", "digest": "sha1:Z6WLD5TULD2CXSYPWRBYU2KVZNNECCFN", "length": 7127, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“सोनाली बेंद्रे’च्या निधनाच्या अफवेमुळे गोल्डी बहल संतापले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“सोनाली बेंद्रे’च्या निधनाच्या अफवेमुळे गोल्डी बहल संतापले\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या मेटास्टैटिक कॅन्सरशी झुंज देत आहे. तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये सध्या उपचार सुरु आहेत. शुक्रवारी तिच्या निधनाबद्‌दल अफवा पसरली होती. ही बातमी सोनालीचा पती गोल्डी बहल याच्यापर्यंत पोहचली आणि त्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला आणि लोकांना ट्विट करत एक आवाहन केले.\nभाजपाचे आमदार राम कदम यांनी सोनाली बेंद्रे हिच्या निधनाचे चुकीचे ट्विट केले होते. चुकीचे ट्विट केल्याने लोकांकडून ट्रोल झाल्यानंतर कदम यांनी ते चुकीचे ट्विट हटवले.\nया अफवेबद्‌दल सोनालीचा पती गोल्डी बहल यांनी संताप व्यक्त केला आहे. गोल्डी यांनी ट्विटरवर अशी बातमी पसरवणाऱ्या लोकांना चांगलच सुनावल आहे. गोल्डी बहल याने ट्विट करत म्हटले आहे की, मी लोकांना आवाहन करतो की, कृपया सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा. कोणत्याही अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका आणि त्याची शहानिशा न करता ती अफवा पसरवून संबंधितांना त्रास देऊ नका’. धन्यवाद.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#टिप्पण: आयारामांचीच होत आहे डोकेदुखी\nNext articleपवित्रचे अर्ज भरण्याची आणखी एक संधी\nअनुप आणि जसलीनच्या नात्याला कधीच मान्यता देणार नाही: जसलीनचे वडील\n“हलाल” ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\nप्रसिध्द काॅमेडियन भारती सिंहला ‘डेंग्यू’मुळे केले रूग्णालयात दाखल\nरोहित शेट्टी साकारणार शिवछत्रपतींच्या जीवनावर चित्रपट\nश्रद्धा कपूर आहे ‘या’ आजाराने त्रस्त\n#MovieReview: वास्तवाला मनोरंजक तडका : ‘बत्ती गुल, मीटर चालू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/3604/members", "date_download": "2018-09-26T03:34:32Z", "digest": "sha1:OEF26M323G47OKYPEJUTWG3HJBISERKL", "length": 3877, "nlines": 124, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी गझल कार्यशाळा-२ members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मर���ठी गझल कार्यशाळा-२ /मराठी गझल कार्यशाळा-२ members\nमराठी गझल कार्यशाळा-२ members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhovra.com/2010/11/mysore-ooty-part-8.html", "date_download": "2018-09-26T03:41:09Z", "digest": "sha1:3NHY5YHNIFASVIK646KE3YOJ3L7ILHSO", "length": 9359, "nlines": 168, "source_domain": "www.bhovra.com", "title": "मैसूर ऊटी भाग ८ / Mysore Ooty Part 8 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nदोड्डाबेट्टा पर्वतावरून दिसणारे दृश्य / View from Doddabetta Valley\nनिलगिरी सुपर मार्केट - जेथे तुम्ही निलगिरीचे तेल आणी इतर प्रोडक्ट, चोकलेट खरेदी करू शकतात. इतर दुकानांपेक्षा इथे सर्वात स्वस्त वाटले. हे दुकान उटी लेक च्या बरोबर समोर आहे.\nउटी लेक चे प्रवेशद्वार / Entrance for Ooty Lake\nउटी लेक मधून दिसणारे दृश्य / View from Ooty Lake\nउद्यानातले झाड / In a garden\nउद्यानातले झाड /In a garden\nउद्यानातले झाड /In a garden\nउद्यानातले झाड /In a garden\nउद्यानातले झाड /In a garden\nहृदयाच्या आकारात ठेवलेली फुलझाडे /Heart Shape flower plants\nएक २५ वर्षाचे बोन्झाई झाड/25 year old Bonzai\nदुसऱ्या दिवशी होटेल च्या रूम मधून दिसणारा देखावा /\nतामिळनाडू राज्याचा उपमुख्यमंत्री ...एकदम स्टायलिश /\nएक निसर्गरम्य जागा जेथे बहुतांशी सिनेमाची शुटींग होते. आठवतंय हिरो आणि हिरोईन दोन्ही दिशांनी धावत येतात आणि .....\nवाटेत लागलेले एक धरण / Dam on the way\nनिलगिरी पर्वतावरून जाताना / passing through Nilgiri hills\nउंच वाढलेल्या निलगिरी झाडांचे जंगल. इथे रावण सिनेमाची चे शुटींग झाली होती. /\nउंच वाढलेल्या निलगिरी झाडांचे जंगल. इथे रावण सिनेमाची चे शुटींग झाली होती. /\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nहृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल\nDr. Devi Shetty. गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाश...\nवर्तक नगर चे साईबाबा...\nह्या दिवाळीचा आकाश कंदील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k6s034.htm", "date_download": "2018-09-26T02:45:54Z", "digest": "sha1:HV4NZUR6LECXFGPOEUA6Y65EGY5NLM3J", "length": 52104, "nlines": 1433, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - युद्धकाण्ड - ॥ चतुस्त्रिंश: सर्ग: ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ चतुस्त्रिंश: सर्ग: ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nसीताया अनुनयेन सरमया तां प्रति मंत्रिसहित रावणसंबंधि निश्चित विचारस्य कथनम् - सीतेच्या अनुरोधाने सरमेने तिला मंत्र्यांसहित रावणाचा निश्चित विचार सांगणे -\nअथ तां जातसंतापां तेन वाक्येन मोहिताम् \nसरमा ह्लादयामास महीं दग्धामिवांभसा ॥ १ ॥\nग्रीष्मऋतूच्या तापाने दग्ध झालेल्या पृथ्वीला वर्षाकाळची मेघमाला आपल्या जलाने ज्���ाप्रमाणे आल्हादित करते त्याप्रमाणे रावणाच्या पूर्वोक्त वचनांनी मोहित आणि संतप्त झालेल्या सीतेला सरमेने आपल्या वाणीद्वारा आल्हादित केले. ॥१॥\nततस्तस्या हितं सख्याः चिकीर्षन्ती सखी वचः \nउवाच काले कालज्ञा स्मितपूर्वाभिभाषिणी ॥ २ ॥\nत्यानंतर समयास जाणणारी आणि हसून भाषण करणारी सखी सरमा आपली प्रिय सखी सीता हिचे हित करण्याच्या इच्छेने हे समयोचित वचन बोलली- ॥२॥\nनिवेद्य कुशलं रामे प्रतिच्छन्ना निवर्तितुम् ॥ ३ ॥\nकाळे भोर डोळे असलेल्या सखी माझ्यामध्ये हे साहस आणि उत्साह आहे की रामांजवळ जाऊन तुझा संदेश आणि कुशल -समाचार निवेदन करीन आणि नंतर लपून छपून तेथून परत येईन. ॥३॥\nन हि मे क्रममाणाया निरालम्बे विहायसि \nसमर्थो गतिमन्वेतुं पवनो गरुडोऽपि वा ॥ ४ ॥\nनिराधार आकाशातून तीव्र वेगाने जाणार्‍या माझ्या गतिचे अनुसरण करण्यास वायु अथवा गरूडही समर्थ नाहीत. ॥४॥\nएवं ब्रुवाणां तां सीता सरमामिदमब्रवीत् \nमधुरं श्लक्ष्णया वाचा पूर्वंशोकाभिपन्नया ॥ ५ ॥\nअसे म्हणणार्‍या सरमेला सीतेने स्नेहाने भरलेल्या मधुर वाणीने जी पूर्वी शोकाने व्याप्त होती, या प्रकारे म्हटले- ॥५॥\nसमर्था गगनं गन्तुं अपि च त्वं रसातलम् \nअवगच्छाद्य कर्तव्यं कर्तव्यं ते मदन्तरे ॥ ६ ॥\n तू आकाश आणि पाताळ सर्व जागी जाण्यास समर्थ आहेस. माझ्यासाठी जे कर्तव्य तुला करावयाचे आहे, ते आता मी सांगत आहे, ऐक आणि समजून घे. ॥६॥\nमत्प्रियं यदि कर्तव्यं यदि बुद्धिः स्थिरा तव \nज्ञातुमिच्छामि तं गत्वा किं करोतीति रावणः ॥ ७ ॥\nजर तुला माझे प्रिय कार्य करावयाचे आहे आणि जर या विषयात तुझी बुद्धि स्थिर आहे तर मी हे जाणू इच्छित आहे की रावण येथून जाऊन काय करत आहे \nस हि मायाबलः क्रूरो रावणः शत्रुरावणः \nमां मोहयति दुष्टात्मा पीतमात्रेव वारुणी ॥ ८ ॥\nशत्रूंना रडविणारा रावण मायाबळाने संपन्न आहे. तो दुष्टात्मा मला, वारूणी अधिक मात्रेमध्ये प्यायल्यावर ती जशी पिणार्‍याला मोहित (अचेत) करून टाकते, त्याप्रमाणे मोहित करत आहे. ॥८॥\nतर्जापयति मां नित्यं भर्त्सापयति चासकृत् \nराक्षसीभिः सुघोराभिः यो मां रक्षन्ति नित्यशः ॥ ९ ॥\nतो राक्षस अत्यंत भयानक राक्षसींच्या द्वारा प्रतिदिन मला धमकावत आहे, दरडावत आहे आणि सदा माझे रक्षण करत आहे, माझ्यावर पहारा ठेवत आहे. ॥९॥\nउद्विग्ना शंकिता चास्मि न स्वस्थं च मनो मम \nतद्‌भयाच्चाहमुद्विग्ना अशोकवनिकां गता ॥ १० ॥\nमी सदा त्याच्यामुळे उद्विग्न आणि शंकित रहात आहे. माझे चित्त स्वस्थ होऊ शकत नाही. मी त्याच्याच भयाने व्याकुळ होऊन अशोक वाटिकेत निघून आले होते. ॥१०॥\nयदि नाम कथा तस्य निश्चितं वापि यद्‌भवेत् \nनिवेदयेथाः सर्वं तत् परो मे स्यादनुग्रहः ॥ ११ ॥\nजर मंत्र्यांच्या बरोबर त्याची चर्चा चालली असेल तर तेथे जो काही निश्चय होईल अथवा रावणाचा जो निश्चित विचार होईल, ते सर्व मला सांगत रहा. ही माझ्यावर तुझी फार मोठी कृपा होईल. ॥११॥\nसाप्येवं ब्रुवतीं सीतां सरमा मृदुभाषिणी \nउवाच वदनं तस्याः स्पृशन्ती बाष्पविक्लवम् ॥ १२ ॥\nअसे सांगण्यार्‍या सीतेला मधुरभाषिणी सरमेने, तिचे अश्रुंनी भिजलेले नेत्र आपल्या हातांनी पुसत याप्रकारे म्हटले- ॥१२॥\nएष ते यद्यभिप्रायः तदा गच्छामि जानकि \nगृह्य शत्रोरभिप्रायं उपावर्तामि मैथिलि ॥ १३ ॥\n जर तुझी हीच इच्छा असेल तर मी जाते आणि शत्रुचा अभिप्राय जाणून आत्ता परत येते. ॥१३॥\nएवमुक्त्वा ततो गत्वा समीपं तस्य रक्षसः \nशुश्राव कथितं तस्य रावणस्य समंत्रिणः ॥ १४ ॥\nअसे म्हणून सरमेने त्या राक्षसांजवळ जाऊन मंत्र्यासहित रावणाने सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकल्या. ॥१४॥\nसा श्रुत्वा निश्चयं तस्य निश्चयज्ञा दुरात्मनः \nपुनरेवागमत् क्षिप्रमं अशोकवनिकां शुभाम् ॥ १५ ॥\nत्या दुरात्म्याचा निश्चय ऐकून तिने चांगल्याप्रकारे तो समजून घेतला आणि नंतर लगेचच ती सुंदर अशोकवाटिकेमध्ये परत आली. ॥१५॥\nसा प्रविष्टा ततस्तत्र ददर्श जनकात्मजाम् \nप्रतीक्षमाणां स्वामेव भ्रष्टपद्मामिव श्रियम् ॥ १६ ॥\nतेथे प्रवेश करून तिने आपलीच प्रतिक्षा करीत बसलेल्या जनककिशोरीला पाहिले, जी लक्ष्मीप्रमाणे वाटत होती, जिच्या हातातील कमळ कुठेतरी गळून पडले आहे. ॥१६॥\nतां तु सीता पुनः प्राप्तां सरमां प्रियभाषिणीम् \nपरिष्वज्य च सुस्निग्धं ददौ च स्वयमासनम् ॥ १७ ॥\nनंतर परत आलेल्या प्रियभाषिणी सरमेला मोठ्‍या प्रेमाने गळ्याशी लावून सीतेने स्वत: तिला बसण्यासाठी आसन दिले आणि म्हटले- ॥१७॥\nइहासीना सुखं सर्वं आख्याहि मम तत्त्वतः \nक्रूरस्य निश्चयं तस्य रावणस्य दुरात्मनः ॥ १८ ॥\n येथे सुखाने बसून सर्व गोष्टी ठीक ठीक सांग. त्या क्रूर आणि दुरात्मा रावणाने काय निश्चय केला आहे \nएवमुक्ता तु सरमा सीतया वेपमानया \nकथितं सर्वमाचष्ट रावणस्य समंत्रिणः ॥ १९ ॥\nकांपत असणार्‍या सीतेने याप्रकारे विचारल्यावर सरमेने मंत्र्यांसहित रावणाने सांगितलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या- ॥१९॥\nजनन्या राक्षसेन्द्रो वै त्वन्मोक्षार्थं बृहद्वचः \nअविद्धेन च वैदेहि मंत्रिवृद्धेन चोदितः ॥ २० ॥\n राक्षसराज रावणाच्या मातेने तसेच रावणाच्या प्रति अत्यंत स्नेह बाळगण्यार्‍या एका वृद्ध मंत्र्यानेही, मोठ मोठ्‍या गोष्टी सांगून तुम्हांला सोडून देण्यासाठी रावणाला प्रेरित केले.॥२०॥\nनिदर्शनं ते पर्याप्तं जनस्थाने यदद्‌भुतम् ॥ २१ ॥\n तुम्ही महाराज श्रीरामांना सत्कारपूर्वक त्यांची पत्‍नी सीता परत द्या. जनस्थानात जी अद्‌भुत घटना घडली, तीच श्रीरामांचा पराक्रम जाणून घेण्यास पर्याप्त प्रमाण एवं उदाहरण आहे. ॥२१॥\nलङ्घनं च समुद्रस्य दर्शनं च हनूमतः \nवधं च रक्षसां युद्धे कः कुर्यान् मानुषो युधि ॥ २२ ॥\nत्यांच्या सेवकातही अद्‌भुत शक्ति आहे. हनुमंतांनी जो समुद्र ओलांडला, सीतेस भेटले आणि युद्धात बर्‍याचशा राक्षसांचा वध केला- हे सर्व कार्य दुसरा कोण मनुष्य करू शकतो आहे \nएवं स मंत्रिवृद्धैश्च मात्रा च बहुबोधितः \nन त्वामुत्सहते मोक्तुं अर्थमर्थपरो यथा ॥ २३ ॥\nयाप्रकारे वृद्ध मंत्री आणि मातेने बरेच समजाविल्यावरही तो तुम्हांला, धनलोभी जसा धनाचा त्याग करू इच्छित नाही त्याप्रमाणे सोडू इच्छित नाही. ॥२३॥\nनोत्सहत्यमृतो मोक्तुं युद्धे त्वामिति मैथिलि \nसामात्यस्य नृशंसस्य निश्चयो ह्येष वर्तते ॥ २४ ॥\n तो युद्धांत मेल्याशिवाय तुम्हांला सोडण्याचे साहस करू शकत नाही. मंत्र्यांसहित त्या नृशंस निशाचराचा हाच निश्चय आहे. ॥२४॥\nतदेषा सुस्थिरा बुद्धिः मृत्युलोभादुपस्थिता \nभयान्न शक्तस्त्वां मोक्तुं अनिरस्तस्तः संयुगे ॥ २५ ॥\nराक्षसानां च सर्वेषां आत्मनश्च वधेन हि \nरावणाच्या शिरावर काळ नाचत आहे. म्हणून त्याच्या मनात मृत्युविषयी लोभ उत्पन्न झाला आहे. हेच कारण आहे की ज्यामुळे तुम्हांला परत न करण्याविषयी त्याची बुद्धि सुस्थिर झालेली आहे. तो जो पर्यंत युद्धात राक्षसांचा संहार आणि आपल्या वधाच्या द्वारा नष्ट होणार नाही, केवळ भय दाखविण्याने तो तुम्हांला सोडू शकत नाही. ॥२५ १/२॥\nनिहत्य रावणं संख्ये सर्वथा निशितैः शरैः \nप्रतिनेष्यति रामस्त्वां अयोध्यामसितेक्षणे ॥ २६ ॥\nकाळे भोर नेत्र असणार्‍या सीते याचा परिणाम हाच होईल की भगवान्‌ श्रीराम आपल्या सर्वथा तीक्ष्ण बाणांनी युद्धस्थळावर रावणाचा वध करून तुम्हांला अयोध्येला घेऊन जातील. ॥२६॥\nश्रुतो वै सर्वसैन्यानां कंपयन् धरणीतलम् ॥ २७ ॥\nत्याचवेळी भेरीनाद आणि शंखध्वनि मिसळलेला समस्त सैनिकांचा महान्‌ कोलाहल ऐकू आला, जो भूकंप उत्पन्न करत होता. ॥२७॥\nश्रुत्वा तु तं वानरसैन्यनादं\nश्रेयो न पश्यन्ति नृपस्य दोषाद् ॥ २८ ॥\nवानरसैनिकांचा तो भीषण सिंहनाद ऐकून लंकेत राहणार्‍या राक्षसराज रावणाचे सेवक हतोत्साह (उत्साह रहित) होऊन गेले. त्यांची सारी हालचाल दीनतेने व्याप्त होऊन गेली. रावणाच्या दोषाने त्यांनाही कल्याणाचा कुठलाही उपाय दिसून येत नव्हता. ॥२८॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुस्त्रिंशः सर्गः ॥ ३४ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा चौतीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mla-model-village-scheme-lacks-due-funds-8901", "date_download": "2018-09-26T04:04:43Z", "digest": "sha1:DDZZSEH4GLI45OU34EUS3OS2ZDLPD5Y5", "length": 21705, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, MLA Model Village scheme lacks due to Funds | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘आमदार आदर्श गाव’ निधीअभावी वाऱ्यावर\n‘आमदार आदर्श गाव’ निधीअभावी वाऱ्यावर\nरविवार, 3 जून 2018\nनाशिक : केंद्र शासन पुरस्कृत सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने आमदार आदर्श ग्राम योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोट्यवधींचे विकास आराखडे तयार करूनही निवडण्यात आलेल्यांपैकी एकही गाव विकसित करता आले नाही. आमदारांचा स्वतंत्र निधी मिळत नसल्याने ही योजना रेंगाळली आहे. यासाठी देण्यात आलेल्या तीन वर्षांच्या कालावधीतील अडीच वर्षे संपलेली आहेत.\nनाशिक : केंद्र शासन पुरस्कृत सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने आमदार आदर्श ग्राम योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोट्यवधींचे विकास आ���ाखडे तयार करूनही निवडण्यात आलेल्यांपैकी एकही गाव विकसित करता आले नाही. आमदारांचा स्वतंत्र निधी मिळत नसल्याने ही योजना रेंगाळली आहे. यासाठी देण्यात आलेल्या तीन वर्षांच्या कालावधीतील अडीच वर्षे संपलेली आहेत.\nयोजनेंतर्गत प्रत्येक विधान मंडळ सदस्याने आपल्या मतदारसंघात २०१६ पर्यंत एक आणि २०१९ पर्यंत दोन अशी एकूण तीन गावे आदर्श ग्राम म्हणून विकसित करावयाची आहेत. जिल्ह्यातील १८ आणि बाहेरील दोन अशा एकूण २० आमदारांनी या योजनेकरिता पहिल्या टप्प्यात २० गावांची निवड केली. त्या अनुषंगाने गावाचे विकास आराखडे तयार केले. मात्र, आराखड्यातील कामांना निधीअभावी चालना मिळाली नाही.\nया योजनेसाठी शासन स्वतंत्र निधी देत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांचा वार्षिक निधी तसेच जिल्हा नियोजन आराखड्यातून कामांसाठी निधीची तजवीज करण्यास सांगितले गेले. दरम्यानच्या काळात शासनाने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केल्यावर मागील वर्षी वार्षिक निधीत ३० टक्के कात्री लावली गेली. यामुळे आदर्श गावांच्या विकासासाठी निधीच उपलब्ध झाला नाही.\nग्रामीण भागातील काहींनी आमदार निधीतून आदर्श गावांसाठी काही निधी राखून ठेवला. त्यात छगन भुजबळ हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी लासलगावसाठी सुमारे ४० लाखांची तरतूद केली. येवला मतदारसंघातील मोठी लोकसंख्या असणारे हे गाव आहे. त्यासाठी इतर आमदारांनी सरासरी १० ते १५ लाख रुपयांची तजवीज केली आहे. दुसरीकडे शहरी आमदार आपल्या मतदारसंघाबाहेरील गावात विकासकामांसाठी निधी देण्यास फारसे तयार नाहीत. कमी-अधिक प्रमाणात सर्वानी निधी उपलब्ध केला असला तरी एकाही गावात अद्याप प्रभावीपणे कामे सुरू झालेली नाही. कारण, विकास आराखडा आणि प्रत्यक्षात निधी यात मोठी तफावत आहे.\nजिल्हा नियोजन मंडळाने निवडलेल्यांपैकी काही गावांमध्ये आवश्यकतेनुसार सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी, व्यायामशाळा आदी साधारणत: १० लाख रुपयांची कामे मंजूर करून ठेवली आहेत. आचारसंहिता, तत्सम कारणांमुळे ती अद्याप सुरू झाली नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. अडीच वर्षांत आमदाराचे एक गावही आदर्श म्हणून विकसित होऊ शकले नाही. हे लक्षात आल्यावर शासनाने आराखड्यातील कामांसाठी जोडनिधी देण्याचा निर्णय घेतला. त्यात ग्राम विकास आराखड्यातील कामासाठी आमदार निधीतून ६० टक��के तर राज्य शासनाचा ४० टक्के निधी असणार आहे. मात्र, त्यास आमदारांचा अजून प्रतिसाद मिळालेला नाही.\nपहिल्या टप्प्यात २० आमदारांनी प्रत्येकी एक यानुसार २० गावांची निवड केली आहे. योजनेच्या निकषाबद्दल सुरुवातीला प्रशासन संभ्रमात होते. ग्रामफेरी काढून त्या अंतर्गत ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या आणि मागण्यांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला. प्रत्येक गावचा आराखडा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. त्यास मान्यता दिली गेली असली तरी कामे रखडलेली आहेत. काही कामे करता येणारी नाहीत.\nआमदार पंकज भुजबळ यांनी निवडलेल्या जातेगावसाठी २६ कोटींचा आराखडा तयार आहे. राज्यमंत्री दादा भुसे यांनी निवडलेल्या लोणवाडेसाठी सहा कोटी ८५ लाख, शेख आसिफ यांच्या सातमानेसाठी ११ कोटी ३६ लाख, दीपिका चव्हाण- मोहळांगी (दोन कोटी ९० लाख), जे. पी. गावित- मौजे खोबळासाठी (तीन कोटी ६२ लाख), राहुल आहेर - खुंटेवाडी (सव्वा दोन कोटी), छगन भुजबळ- लासलगावसाठी (दोन कोटी ५७ लाख), राजाभाऊ वाजे - मौजे शास्त्रीनगर (सात कोटी ६५ लाख), अनिल कदम - शिवडी (सहा कोटी ८८ लाख), नरहरी झिरवाळ- मौजे एकदरेचा (१७ कोटी १३ लाख), देवयानी फरांदे- नन्हावे (दोन कोटी ८५ लाख), सीमा हिरे- पाटणे (१४ कोटी १३ लाख), योगेश घोलप- चांदगिरी (१३ कोटी ३० लाख), निर्मला गावित- वाघेरा (चार कोटी ६७ लाख), हेमंत टकले- कुंदेवाडी (दोन कोटी ८८ लाख), अपूर्व हिरे - निमगाव (१६ कोटी १२ लाख), अ‍ॅड. पराग अळवणी - मौजे वाखारी (दोन कोटी चार लाख) तर कॅप्टन आर. तमिलसेल्वन यांचा नांदूरटेकसाठी दोन कोटी ३४ लाखांचा आराखडा तयार आहे. मावळते सदस्य जयंत जाधव यांनी निवडलेल्या साकोरेचा आराखडा सुमारे २५ कोटींचा आहे. आराखड्यातील अनेक कामे करता येण्याजोगी नाहीत. ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन नव्याने प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. अनेक कामांना निधीअभावी कात्री लागणार आहे.\nआमदार नाशिक nashik विकास विभाग sections खून छगन भुजबळ chagan bhujbal प्रशासन administrations पंकज भुजबळ दादा भुसे dada bhuse दीपिका चव्हाण deepika chavan नगर देवयानी फरांदे सीमा हिरे seema hire कॅप्टन जयंत जाधव\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुध��तील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी प���क...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-38-lakh-52-thousand-farmers-got-benefit-loan-waiver-scheme-maharashtra-9322", "date_download": "2018-09-26T04:04:55Z", "digest": "sha1:44ED7VMLJYHTRG2SVKAMYQGH4MNU4CPZ", "length": 15710, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, 38 lakh 52 thousand farmers got benefit of loan waiver scheme, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाडेअडतीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी\nसाडेअडतीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी\nशनिवार, 16 जून 2018\nमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत ३८ लाख ५२ हजार खातेधारकांच्या बँक खात्यात १४ हजार ९८३ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याची व ऑनलाइन अर्ज करण्याची शुक्रवारी (ता.१५) अंतिम मुदत होती.\nमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत ३८ लाख ५२ हजार खातेधारकांच्या बँक खात्यात १४ हजार ९८३ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याची व ऑनलाइन अर्ज करण्याची शुक्रवारी (ता.१५) अंतिम मुदत होती.\nगेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार रुपयांवरील शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजना लागू केली; तसेच २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचेही घोषित केले होते.\nसुरवातीला ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल, अशी घोषणा सरकारने केली होती. दरम्यान, २००८ मधील कर्जमाफीच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या २००१ ते २००९ पर्यंत थकीत असलेल्या खातेदारांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी घोषणा सरकारने अर्थसंकल्पी अधिवेशनात केली. २०१६-१७ मधील जे थकीत खातेदार आहेत, त्याचा आढावा घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य अशी योजना तयार केली जाईल, असेही सांगण्यात आले.\nतसेच पीककर्जासोबत मुदत कर्जाचाही समावेश करून यात शेती, इमूपालन, शेडनेट, पॉलिहाउस यासाठीच्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचाही समावेश केला जाणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. वन टाइम सेटलमेंटची मुदतही सरकारने ३० जूनपर्यंत वाढवली आहे.\nप्रत्यक्षात, योजनेअंतर्गत आतापर्यंत प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८ लाख ५२ हजार इतकी आहे. त्यांच्या खात्यात १४ हजार ९८३ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे या योजनेत शेतकऱ्यांच्या संख्येसोबत कर्जमाफीच्या रकमेत आता फारशी वाढ होईल, याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जाते.\nशिवाजी महाराज कर्ज कर्जमाफी अर्थसंकल्प पीककर्ज\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokes.in/2013/03/murkh-doctor.html", "date_download": "2018-09-26T02:50:46Z", "digest": "sha1:SMNCYPTX4HW3KRPLPV7676ZMADAMHY4F", "length": 4057, "nlines": 112, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "murkh doctor | Latest Marathi Jokes | मराठी विनोद | Marathi Chavat Vinod", "raw_content": "\nएका माणसाच्या दातात किडा असतो..\nतो डॉक्टर कडे जातो ..\nडॉक्टर बोलतो :- ४ दिवस सकाळ - संध्याकाळ\nबिस्किट घ्या आणि पाचव्या दिवशी फक्त दुध\n... किडा नक्की निघेल..\nत्यानुसार त्याने ४ दिवस दुध बिस्किट घेतले..\nआणि पाचव्या दिवशी फक्त दुध घेतलं..\nतेव्हा किडा बाहेर आला आणि म्हणाला :- आज\nमिळवा नवीन मराठी जोक्स,Funny Images आणि बरेच काही...चला मग...मला पटकन Follow करा :)\nमराठी नॉन वेज जोक्स बंड्या😍 :- नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच\" मोर :- तू नाच कि लवड्या.. 😂😂😂😂 . . . . ...\nतुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवनवीन Marathi Jokes जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nदारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलोग\nमराठी फोटोग्राफर आणि लहान मुलाचा धमाल जोक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-152/", "date_download": "2018-09-26T02:46:50Z", "digest": "sha1:53YAY5S4PARMG6LEUV4U63CHXLSPHAWW", "length": 10296, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अमेरीकी डॉलरपुढे भारतीय रूपयाचे अवमूल्यन | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअमेरीकी डॉलरपुढे भारतीय रूपयाचे अवमूल्यन\nमुंबई : अमेरिकी डॉलरपुढे भारतीय रूपयाची घसरण सुरूच असून परिस्थिती चिंताजनक बनत आहे. रूपयाच्या मृल्यात 37 पैशांची घसरण झाली असून प्रति डॉलर 71.58 अशा पातळीपर्यंत रूपया घसरत आहे.\n‘आंतरराष्ट्रीय व्यापारयुद्धाची भीती व कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे रुपयाची घसरण होत आहे. या बाह्य गोष्टी सरकार नियंत्रित करू शकत नाही. रुपया लवकरच स्वत:हूनच सावरेल’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.\nरुपयाच्या अवमूल्यनामुळे इंधन आयातीवरील खर्च वाढत असून, पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, अशी स्पष्टोक्ती अन्य एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असून कच्च्या तेलाची प्रतिबॅरल किंमत मंगळवारी ७९.२६ डॉलरवर पोहोचली.\nयामुळे डॉलर व रुपयातील तफावत वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी एका सत्रात रुपया ७१.०९पर्यंत वधारला. मात्र दिवसभरात तो तब्बल ३७ पैशांनी घसरला.पेट्रोल व डिझेलमधील दरवाढही कायम असून मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा दर १६ पैशांनी वाढून ८६.७२ रु. तर डिझेलचा दर २० पैशांनी वाढून ७५.७४ रु.वर पोहोचला.\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असून कच्च्या तेलाची प्रतिबॅरल किंमत मंगळवारी ७९.२६ डॉलरवर पोहोचली. यामुळे डॉलर व रुपयातील तफावत वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी एका सत्रात रुपया ७१.०९पर्यंत वधारला. मात्र दिवसभरात तो तब्बल ३७ पैशांनी घसरला.\nPrevious articleमुलीच्या वाढद��वसाच्या दिवशीच पोलीस वडिलांचा दुर्दैवी मृत्यू\nNext articleमहिलांवरील आक्षेपार्ह विधानानंतर भाजप आमदार राम कदम यांच्यावर टीकेची झोड\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/valentine-day-marathi/valentien-day-110021200039_1.html", "date_download": "2018-09-26T02:31:59Z", "digest": "sha1:CYDSBGOSDDIZWN6LOF4HBF3AH63AZQQC", "length": 12689, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "''व्हॅलेंटाईन डे''चा खरा सुगंध | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'व्हॅलेंटाईन डे'चा खरा सुगंध\n14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. प्रेमाचा दिवस. या दिवशी टीव्ही, रेडिओ, ग्रीटिंग्स, फुगे, गिफ्ट सेंटर सर्वदूर प्रेमाचा रंग चढलेला दिसतो. सर्वत्र सेलिब्रेशनचा माहौल असतो.\nहे सर्व पाहून मनात सहज विचार येतो की हे प्रेम खरं प्रेम आहे का दिवसभर हॉटेलिंग, पिक्चर, ग्रिटिंगची देवाण-घेवाण. उपहाराचे आदान-प्रदान हेच फक्त या दिवसाचे अंतिम उद्दिष्ट आहे काय दिवसभर हॉटेलिंग, पिक्चर, ग्रिटिंगची देवाण-घेवाण. उपहाराचे आदान-प्रदान हेच फक्त या दिवसाचे अंतिम उद्दिष्ट आहे काय आपण म्हणतो की हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा असतो. परंतु, प्रेम अशी एका दिवसात व्यक्त करण्याची बाब आहे काय आपण म्हणतो की हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा असतो. परंतु, प्रेम अशी एका दिवसात व्यक्त करण्याची बाब आहे काय प्रेम त���यागात आहे. कर्तव्यात आहे. समर्पणात आहे. जीवनभरच्या अनुभवात आहे. तात्कालिक दिवस साजरा करण्यात ते नाही. प्रेम ही अनुभुती आहे. सुगंध आहे. जीवनाचा आधार आहे.\nह्या दिवशी मुलं-मुली बाहेर दिसतात.प्रेम फक्त तरुण-तरुणीतच असतं नाही नां मग का बरं जीवनातील दुसरी नाती नाही दिसत मग का बरं जीवनातील दुसरी नाती नाही दिसत आहे न हाही एक विचारणीय प्रश्न\nकोणताही दिवस साजरा करण्यात काही चुकीचे नाही. पण आपल्या इथे वसंत पंचमी आमची परंपरा आहे. या दिवसात संपूर्ण सृष्टी श्रृंगारलेली असते. फुलं पानांनी बहरलेली असते. परंतु, आता वसंत पंचमी शाळांपुरती राहिलेली आहे. वसंत पंचमीला तयार केलेला केशरीभात समर्पणाचे द्योतक आहे. पिवळी वस्त्रे पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. पण हा केशरीभात आता दिसत नाही आणि सरस्वती पूजन पाश्चात्य संस्कृतीत हरवले गेले आहे.\nखरंच आपल्या तरुण पिढीला हलवून जागं करावंस वाटत. अरे जागा बाळांनो, जगात श्रृंगारिक प्रेम फार कमी काळासाठी असतं. आपले माता-पिता, म्हातारे आजी-आजोबा, लहान भाऊ-बहीण ह्यांचं प्रेम जीवनात अविभाज्य अंग आहे. ही नाती कायम टिकणारी आहेत. आजीव आहेत. याचा विसर जीवनात एकटेपणाचे वाळवंटच घेऊन येतो. जीवन वृक्षावर अनेक गोड फळे आहेत. त्याचा आस्वाद घ्या. एक व्हॅलेंटाईन डे आपल्या आजी, आजोबांनकडून केक कापवून साजरा करा. ते तर तुमचे आणि तुमच्या आई-वडिलांचेही व्हॅलेंटाईन आहेत. ते होते म्हणून आपण आहोत ह्याचा विसर पडता कामा नये.\nप्रेम एक पारिजात पुष्प आहे. त्याचा अग्रभाग पांढरा आणि दांडी केशरी. पांढरा रंग प्रेमाचा, समर्पणाचे द्योतक आहे. केशरी रंग त्यागाचा. हा पारिजात बहरून तर पाहा कसा प्रेम सुगंध पसरतो ते.\nरोज डे : मन जोडणारे फुल\nराम माधव यांचे ट्विट I love pakistan\nअसा घालवा बायकोचा राग\nयावर अधिक वाचा :\nव्हॅलेंटाईन डेचा खरा सुगंध\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nटोमॅटो, कांदा, दही, दाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या व मीठ-साखर सर्व एका भांड्यात एकत्र ...\nघरी देखील ऑफिसमधील ताण येतो का\nआजकालची जीवन धावपळीचे, गुंतागुंतीचे आणि ताणतणावाचे आहे. घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत ...\nखास पंजाबी ढाबा : माखनी डाळ (दाल माखनी)\nसर्वप्रथम मसूर, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, लाल ...\nलिंबूपाणी आहे आरोग्यासाठी संजीवनी\nझोपेतून उठल्यावर आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी लागतेच. बहुतेकदा आपल्या सकाळची ...\nकॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर मेकअप करताना घ्या काळजी\nअलीकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/10/blog-post_8284.html", "date_download": "2018-09-26T03:47:50Z", "digest": "sha1:TPK5RI5T4VN3UCXMASWQKM4FTUINT3HW", "length": 3892, "nlines": 66, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मी एकटाच असेन.. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » मी एकटाच असेन. » मी एकटाच असेन..\nतुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील\nपण \"ओढणी सांभाळ \" सांगणारा कदाचित\nतुला हसवणारे बरेच असतील पण ,\nतुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित\nलगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट\nपाहणारे बरेच असतील पण ,\n\"जपून चाल \" सांगणारा कदाचित\nहसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,\nतू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर\nदेणारा कदाचित मी एकटाच असेन \nतुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच\nतुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप ��ोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-solar-power-light-zp-75655", "date_download": "2018-09-26T03:17:08Z", "digest": "sha1:EBUP56YD2YUKEXX7AOOKKQ7WTXTSJEF4", "length": 12923, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news solar power light in zp ‘झेडपी’त उजळणार सौरऊर्जेचा प्रकाश! | eSakal", "raw_content": "\n‘झेडपी’त उजळणार सौरऊर्जेचा प्रकाश\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nसातारा - जिल्हा परिषदेत वीज बिलापोटी प्रतिमहिना लाखांत खर्च येत असतो, तो कमी करण्यासाठी अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार यांनी सौरऊर्जा यंत्रणा बसविण्याची संकल्पना मांडली आहे. त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूदही केली आहे. आता त्याला सर्वसाधारण सभेच्या मान्यतेची औपचारिकता बाकी आहे.\nसातारा - जिल्हा परिषदेत वीज बिलापोटी प्रतिमहिना लाखांत खर्च येत असतो, तो कमी करण्यासाठी अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार यांनी सौरऊर्जा यंत्रणा बसविण्याची संकल्पना मांडली आहे. त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूदही केली आहे. आता त्याला सर्वसाधारण सभेच्या मान्यतेची औपचारिकता बाकी आहे.\nजिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबर खर्चातही बचत करण्यासाठी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण सभापती राजेश पवार यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जिल्हा परिषदेची इमारत चार मजली असून, त्या परिसरातील मोठी इमारत आहेत. आजपास जिल्हा बॅंकेशिवाय इतर कोणतीही मोठी इमारत नाही. ही इमारत पूर्व-पश्‍चिम अशी असल्याने सूर्यप्रकाशही जास्त असतो. टेरेसही मोठे असल्याने मोठ्या क्षमतेचे सौरऊर्जा युनिट बसविणे सहज शक्‍य आहे. या जमेच्या बाजूंचा विचार करून श्री. पवार हे सौरऊर्जेसाठी आग्रही आहेत.\nसौरऊर्जा युनिट बसविल्याने त्यातून निर्माण झालेली वीज सर्व विभागांत वापरली जावू शकते. त्यातून विविध विभागांसाठी येणारे महिना काही हजारोंचे बिल अत्यंत कमी होईल. तसेच जादा वीजनिर्मिती झाल्यास ती वीज वितरणलाही विकता येईल. त्यातून अधिकचा नफा मिळेल. शिवाय, हे युनिट बसव��णाऱ्याकडे पाच वर्षांसाठी देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीही देण्यात येईल.\nजिल्हा परिषदेचा पुरवणी अर्थसंकल्प चार ऑक्‍टोबरच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. त्या अर्थसंकल्पात यासाठी ५० लाखांची तरतूद केल्याची खात्रीशीर माहिती आहे. या सभेत त्याला मान्यता मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्याची, तसेच बचतीचा मार्ग सुरू होण्याची शक्‍यता आहे. हे युनिट पूर्ण झाल्यास सातारा जिल्हा परिषद पुन्हा एकदा आदर्शवत ठरेल.\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nराज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू\nसातारा - प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा...\nसिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी\nअमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/19303.html", "date_download": "2018-09-26T03:34:32Z", "digest": "sha1:NRFWBBJALTMTN6KZZ3WOM5MYVVJQPWFY", "length": 33891, "nlines": 342, "source_domain": "www.sanatan.org", "title": "��नुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म > हिंदु देवता > देव > शिव > मनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा \nमनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा \nधार्मिक मान्यतेनुसार अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने काशीमध्ये घेतलेल्या दर्शनापेक्षा १० पट, प्रयागपेक्षा १०० पट आणि नैमिषारण्यापेक्षा १ सहस्र पट अधिक पुण्य लाभते. म्हणूनच आजही कोट्यवधी हिंदू मोठ्या भक्तीभावाने अमरनाथ यात्रा करतात. अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाची, तसेच तेथील पार्वती पीठाची वैशिष्ट्ये सांगणारा हा लेख.\n१. पूर्वीचे अमरेश्‍वर म्हणजेच आताचे श्री अमरनाथ तीर्थक्षेत्र \nअमरनाथ हे हिंदूंचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे. प्राचीन काळी ते अमरेश्‍वर म्हणून ओळखले जायचे. श्रीनगरहून सुमारे १४५ कि.मी. अंतरावर हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये अमरनाथची गुहा वसलेली आहे. समुद्रसपाटीपासून ३ सहस्र ९७८ मीटर उंच ठिकाणी असलेली ही गुहा १६० फूट लांब आणि १०० फूट रूंद आहे. या गुहेची उंचीही अधिक आहे. अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाच्या दर्शनाने मनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य मिळते.\n२. बर्फाच्या शिवलिंगाच्या रूपाने साक्षात्\nभगवान शिवाचे अस्तित्व असलेली अमरनाथ गुहा \nअमरनाथ येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. भगवान शिवाने देवी पार्वतीला या गुहेमध्ये अमरत्वाचा मंत्र दिला होता, हे या गुहेचे महत्त्व आहे. साक्षात् भगवान शिवाचे या गुहेमध्ये अस्तित्व आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पार्वती देवीला अमरकथा सांगण्यासाठी घेऊन जात असतांना भगवान शिवाने वाटेमध्ये प्रथम स्वत:चे वाहन नंदीचा त्याग केला. यानंतर चंदनबाडी येथे स्वत:च्या जटेमधून चंद्राला मुक्त केले. शेषनाग येथील एका तलावावर पोचल्यानंतर त्यांनी गळ्यातून साप काढले. आपल्या प्रिय पुत्र गणपतीला त्यांनी महागुणस पर्वतावर सोडले. नंतर पंचतरणी या ठिकाणी जाऊन भगवान शिवाने पाचही तत्त्वांचा त्याग केला. एका मान्यतेनुसार राखीपौर्णिमेच्या दिवशी साक्षात् भगवान शिवाचे अमरनाथ गुहेमध्ये आगमन होते.\n३. ५१ शक्तीपिठांपैकी एक पीठ\nअसलेले अमरनाथ गुहेमधील पार्वती पीठ \nअमरनाथ गुहेमध्ये निर्माण होणारे शिवलिंग संपूर्ण बर्फाचे बनते; मात्र गुहेबाहेर पुष्कळ अंतरावर साधा बर्फ आहे. या गुहेच्या वर रामकुंड आहे, असे सांगितले जाते. अमरनाथ गुहेत पार्वती पीठ असून आजही अनेक भाविक त्याविषयी अनभिज्ञ आहेत. हे पीठ ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे देवी सतीच्या कंठाचा भाग पडला होता, असे मानले जाते. शास्त्रात नमूद केलेल्या माहितीनुसार भगवान शिवाने पार्वती मातेला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते. त्या वेळी माता पार्वतीसह एक पोपट आणि दोन कबूतर यांनीही ते ऐकले. हा पोपट नंतर शुकदेव नामक ऋषि होऊन अमर झाला आणि कुबतरांची जोडीही अमर झाली. काही भक्तांना आजही त्या गुहेमध्ये अमर झालेल्या कबुतरांची जोडी दिसते.\nसंदर्भ : आज तक वृत्तवाहिनी\nCategories शिव, हिंदूंची श्रद्धास्थानेTags शिव मंदीर\tPost navigation\nभोजशाळेची स्थापना झाल्यानंतर तिच्यावर इस्लामी आक्रमकांनी आणि स्वतंत्र भारतातील धर्मद्रोही राज्यकर्त्यांनी कशी आक्रमणे केली, याचा...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी स्थापन केलेले शेवगाव येथील जागृत दत्तमंदिर \nश्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील आद्य दत्तपीठ : वरद दत्तात्रेय मंदिर \nदेवशिल्पी विश्‍वकर्मा यांनी दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण केलेले औरंगाबाद (बिहार) येथील देव सूर्य मंदिर \nश्रीपाद श्रीवल्लभ यांच्या वास्तव्याने पुनित झालेले कर्नाटक मधील जागृत तीर्थक्षेत्र कुरवपूर \nसतना (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री शारदादेवी शक्तीपीठ \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (174) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (6) अध्यात्म कृतीत आणा (371) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (28) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (471) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (88) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (126) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gaggery-betel-nut-inculded-crop-mortgage-scheme-7839", "date_download": "2018-09-26T03:51:56Z", "digest": "sha1:M2GPFREWSCEYE4ZETTNN42NO7QUPJFNR", "length": 15556, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, gaggery, betel nut inculded in crop mortgage scheme | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतमाल तारण याेजनेत गूळ, सुपारी, घेवडाही\nशेतमाल तारण याेजनेत गूळ, सुपारी, घेवडाही\nमंगळवार, 1 मे 2018\nपुणे : घेवडा, सुपारी व गूळ उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल तारण याेजनेचा लाभ व्हावा, यासाठी या तीनही शेतमालाचा तारण याेजनेत समावेश करण्यात आला आहे. तर काजूच्या तारण कर्जासाठीचा दर प्रति किलाे ८० रुपयांवरुन १०० रुपये करण्यात आला आहे. अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.\nपुणे : घेवडा, सुपारी व गूळ उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल तारण याेजनेचा लाभ व्हावा, यासाठी या तीनही शेतमालाचा तारण याेजनेत समावेश करण्यात आला आहे. तर काजूच्या तारण कर्जासाठीचा दर प्रति किलाे ८० रुपयांवरुन १०० रुपये करण्यात आला आहे. अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.\nशेतमाल तारण याेजनेची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात पणन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांच्या सूचनेनुसार घेवडा, सुपारी व गुळाचा समावेश तारण याेजनेत समावेश करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली. तर काजूचा तारण याेजनेसाठीचा प्रतिकिलाेचा दर ८० रुपयांवरून १०० रुपये करण्यास ही मान्यता देण्यात आल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.\nसुपारीला तारण कर्ज देताना बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के किंवा १०० रुपये प्रतिकिलाेने दर आकारण्यात यावेत. बाजार समित्यांनी स्वमालकीची गाेदामे नसल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी किंवा खासगी गाेदामे भाडेतत्त्वावर घेऊन याेजना राबवावी. तसेच या याेजनेतील शेतमालाचा विमा उतरविण्यात यावा. कर्जाची रक्कम बाजार समित्यांनी स्वनिधीतून अदा करावी. तर तारण कर्जाची प्रतिपूर्ती पणन मंडळाकडून करून देण्यात येणार असल्याचेही पणन मंडळाने स्पष्ट केले आहे.\nगूळ तारण याेजनेसाठी बाजार समित्यांनी स्वमालकीची शितगृहे उभारण्याच्या सूचना पणन मंडळाने दिल्या आहेत. तर गूळ तारण ठेवताना बाजारभावाच्या ७० टक्के दराने आकारण्यात यावा. तसेच तारण ठेवण्यात येणाऱ्या गुळाच्या दर्जाच्या हमीबाबत प्रयाेगशाळेचे प्रमाणपत्र गरजेचे करण्यात आले आहे. तर गुळासाठीची याेजना अडीच महिन्यासाठी असणार असल्याचे पणन मंडळाने स्पष्ट केले असून, शेतमाल तारण याेजनेच्या सर्वसाधारण अटी गूळ, घेवडा व सुपारीसाठी लागू असणार आहेत.\nतारण कर्ज सुभाष देशमुख\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/left-fight-against-shiv-sena-and-bjp-125912", "date_download": "2018-09-26T03:32:12Z", "digest": "sha1:MD444IAAZY3QOU7GFJVM6ZL6S2HMBG5Z", "length": 15094, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Left to fight against Shiv Sena and BJP डाव्यांची शिवसेना भाजपाशी कडवी झुंज | eSakal", "raw_content": "\nडाव्यांची शिवसेना भाजपाशी कडवी झुंज\nरविवार, 24 जून 2018\nमुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत पुरोगामी आणि डाव्या पक्षांचे प्रतिनिधीत्व करीत असलेले पुरोगामी पदवीधर आघाडीचे उमेदवार अॅड. राजेंद्र कोरडे यांनी शिवसेना भाजपाला कडवे आवाहन उभे केले असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षानंतर डाव्या पक्षासह कॉंग्रेस, आंबेडकरी, पुरोगाम्याने पहिल्यांदाच शिवसेना तगडे आवाहन उभे केले असल्याने आता शिवसेना आणि भाजपाला डाव्यांच्या या उमेदवाराला कडवी झुंज द्यवी लागणार असल्याची चर्चा मुंबईत आहे.\nमुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत पुरोगामी आणि डाव्या पक्षांचे प्रतिनिधीत्व करीत असलेले पुरोगामी पदवीधर आघाडीचे उमेदवार अॅड. राजेंद्र कोरडे यांनी शिवसेना भाजपाला कडवे आवाहन उभे केले असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षानंतर डाव्या पक्षासह कॉंग्रेस, आंबेडकरी, पुरोगाम्याने पहिल्यांदाच शिवसेना तगडे आवाहन उभे केले असल्याने आता शिवसेना आणि भाजपाला डाव्यांच्या या उमेदवाराला कडवी झुंज द्यवी लागणार असल्याची चर्चा मुंबईत आहे.\nगेली अनेक वर्षे मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे. गेली 12 वर्षे डॉ. दीपक सावंत आणि त्यापूर्वी प्रमोद नवलकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत होते. मात्र यावेळी शिवसेनेने डॉ. सावंत यांना डावलून विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनेही शिवसेनेला धक्का देण्याच्या उद्देशाने अॅड. अमीत मेहता यांच्या रुपाने स्वतंत्र उमेदवार दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी पक्षाने आणि मनसेने संयुक्तरित्या उमेदवार दिला आहे. शेकापने अॅड. राजेंद्र कोरडे यांना प्रथमच उमेदवार दिली असून कॉंग्रेससह सर्वच पुरोगामी पक्षाने त्यांना पाठींबा दिला असल्याने कोरडे यांनी आवाहन उभे केले आहे.\nगेल्या दोन वर्षापासून ते या निवडणुकीची तयारी करीत असून त्यांच्या उमेदवारीला कोरडे यांना शेकाप बरोबरच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, जनता दल सेक्युलर, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्याबरोबरच आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना, डॉ. सुरेश माने यांचा बीआरएसपी, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, बॉम्बे युनिव्हर्सिटी ऍण्ड कॉलेज टिचर्स युनियन (बुक्टू, टीडीएफ, तसेच डाव्या चळवळीतील विविध शिक्षक, कामगार आणि सामाजिक संस्था संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.\nगेल्या 15 वर्षात मुंबईत मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले असून सर्व मुस्ल्मि मतदारही कोरडे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मराठी मतदारांसह उत्तरभारतीय आणि मुस्ल्मि मतदारही कोरडे यांच्या पाठीशी आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेक पक्ष-संघटनांच्या पाठिंब्यामुळे अॅड. राजेंद्र कोरडे यांचे पारडे जड झाले असून त्यांनी सेना-भाजपच्या उमेदवारांसमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. किंबहुना यावेळी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चमत्कार घडवून मूळची समाजवाद्यांचीच असलेली ही जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षासह सर्वांनी ताकत लावली असल्याची चर्चा आहे.\nराष्ट्रवादी महिला आघाडीची सरकारच्या विरोधात मोहीम\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली कारभारामुळे देशाची लोकशाही व्यवस्था धोक्‍याच्या वळणावर पोचली असू���, ती वाचविण्याकरिता राष्ट्रवादी महिला...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nमुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-ambabai-temple-kiranotsav-issue/", "date_download": "2018-09-26T02:44:17Z", "digest": "sha1:CPLEK6LEWFLFMC2YO2VK6VX4NMTCON3P", "length": 5034, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " किरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › किरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत\nअंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या उत्तरायण किरणोत्सवाच्या तिसर्‍या व शेवटच्या दिवशी शुक्रवारी मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीचा चरणस्पर्श केला आणि किरणे सायंकाळी ठीक 6 वाजून 19 मिनिटांनी देवीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचून डाव्या बाजूला लुप्त झाली. किरणांची तीव्रता कमी मिळाल्याने आजही किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊ शकला नाही. भाविकांनी मात्र मंदिर आवारात बसवण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवरून किरणोत्सव पाहण्याचा आनंद घेतला.\nसाधारणतः सायंकाळी 5.30 वाजता सूर्यकिरणांचा महाद्वार रोड येथून प्रवास सुरू झाला. त्यानंतर गणपती मंदिर मागे : 5.54 वा., कासव चौक : 6. वा., पितळी उंबरा : 6.04, खजिना चौक : 6.06 वा., तिसरी पायरी : 6.13 वा., चरणस्पर्श : 6.16 वा., देवीच्या गुडघ्यापर्यंत : 6.19 वाजता किरणे पोहोचली. किरणे गुडघ्यापर्यंत पोहोचून डाव्या बाजूला लुप्‍त झाली. त्यानंतर परंपरेनुसार देवीची आरती करण्यात आली.\nदरम्यान, शनिवारी किरणोत्सव अभ्यास समितीच्या वतीने सूर्यकिरणांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यावेळी किरणांमध्ये अजूनही कोणते अडथळे आहेत, याबाबत माहिती संकलित केली जाणार आहे. किरणोत्सव मार्गात सध्या अडथळ्यांची शर्यत असल्याने प्रतिवर्षी भाविकांच्या पदरी निराशा येऊ लागली आहे; परंतु आता महापालिका व देवस्थान समिती यांच्या संयुक्‍त विद्यामाने लवकरच यावर तोडगा काढला जाणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/nilu-phule/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-109071300034_1.htm", "date_download": "2018-09-26T02:58:37Z", "digest": "sha1:QEIFSGG6OY3EP25G3JPXENYCYRL7QICC", "length": 9403, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निळू फुले यांचे स्मारक उभारणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिळू फुले यांचे स्मारक उभारणार\nमराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे राज्य शासनातर्फे उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केली.\nनिळू फुले यांच्या निधनाचे वृत्त समजताच येवला तालुक्यातील (जि. नाशिक) आपला पूर्वनियोजित दौरा रद्द करून श्री. भुजबळ यांनी पुणे येथे धाव घेतली. येथील वैकुंठ स्मशानभूमीत निळू फुले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांनी श्रद्घांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते.\nश्री. भुजबळ पुढे म्हणाले की, निळू फुले यांनी साकारलेल्या काही वादग्रस्त भूमिकांविरोधात आंदोलने झाली. पण तरी देखील आपल्या भूमिकांतून समाजातील त्रुटी मांडताना ते अजिबात नमले नाहीत. त्यातूनच त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिका साकार झाल्या. मोठ्या पडद्यावरील या लोकप्रिय कलाकाराचा फुले-शाहू-आंबेडकर यांचा अभ्यास दांडगा होता. समाजवादी विचारसरणीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली होती. बहुजन समाजाकरिता त्यांनी अनेक व्याख्याने दिली. सेवादलाच्या कलापथकाच्या माध्यमातून ते अनेक उपक्रमांत सहभागी झाले. त्याचबरोबर समाजसेवकांसाठी 50 लाख रुपयांचा सामाजिक कृतज्ञता निधी जमा करण्याच्या कामी त्यांनी दिलेले योगदान आदर्शवत असेच आहे. फुले यांच्या निधनाने एक समाजसुधारक आपल्यातून कायमचा निघून गेला आहे.\nभारत विडींजमध्ये आज पहिला सामना\nस्वाईन फ्ल्यूमुळे सराव सामना रद्द\nभारतीय मुलींचा आज उपात्यंफेरीचा सामना\nभारतासाठी आज 'डू ऑर डाय' सामना\nइंग्लडविरुद्धची लढत भारतासाठी 'जिंका किंवा मरा'\nयावर अधिक वाचा :\nनेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी\nअभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...\n“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर \"राम\" हे नाव काढतो. ...\nआमिरवर आली अशी स्थिती बसला गाढवावर\nअभिनेता आमीर वर गाढवावर बसण्याची वेळ आली असून त्यानेच ती शेअर केली आहे. झाले असे की ...\n'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'\n'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी ...\nरुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन\nचित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.10winds.com/50languages/did_you_know/MR048.HTM", "date_download": "2018-09-26T02:43:58Z", "digest": "sha1:MC3J2MPNZE5VAMYH65VXCHH37X22QI3B", "length": 4194, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "चित्रांची भाषा", "raw_content": "\nजर्मन म्हण: चित्र हजारो शब्दांपेक्षा अधिक काही सांगते. म्हणजेच शब्दांपेक्षा चित्र पटकन समजली जातात. चित्रे अधिक चांगल्या पद्धतीने भावना प्रकट करू शकतात. यामुळेच, जाहिरातीमध्ये अनेक चित्रे वापरली जातात. भाषा चित्रापेक्षा वेगळे कार्य करते. ते आपल्याला एकत्रितपणे बर्‍याच गोष्टी एकाचवेळी दाखवतात. याचाच अर्थ असा की, संपूर्ण प्रतिमेचा एक विशिष्ट परिणाम आहे. भाषणामध्ये बरेच शब्द लागतात. परंतु, प्रतिमा आणि भाषण एकत्र असतात. चित्राचे वर्णन करण्यासाठी आपल्याला भाषणाची गरज असते. अशाच पद्धतीने बरीच पुस्तके ही प्रतिमेंच्या माध्यमातून समजली जातात. भाषा तज्ञांनी प्रतिमा आणि भाषण यांमधील संबंध अभ्यासले आहेत. हे देखील प्रश्न उपस्थित करते की, चित्रे ही एक भाषा आहे का. जर काही चित्रित केलेले असेल तर आपण प्रतिमांकडे पाहू शकतो. परंतु, चित्रपटाचा संदेश ठोस नाही. जर प्रतिमेला भाषणाचे कार्य करावयाचे असेल तर, ते ठोसच हवे. ते जेवढे कमी दाखवतील तेवढा निरोप स्पष्ट पोहोचेल. चित्रकृती याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. चित्रकृती हे अतिशय साधे असून ते चित्राची प्रतीके स्पष्ट दर्शवितात. ते शाब्दिक भाषेची जागा घेतात आणि ते दृश्यमान संभाषणाचा एक प्रकार आहे. प्रत्येकाला उदाहारणार्थ धुम्रपान करू नये यासाठीची चित्रकृती माहिती असेल. ते सिगारेटवरून जाणारी रेषा दाखवते. जागतीकरणामुळे प्रतिमा महत्वाच्या होत चालल्या आहेत. परंतु, तुम्हाला प्रतिमांची भाषा देखील अभ्यासावी लागेल. जरी खूप जण तसे समजत असतील तरीही जगभरात ती समजली जात नाही. कारण आपल्या प्रतिमेच्या समजुतीवर आपल्या संस्कृतीचा मोठा पगडा आहे. जे आपण पाहतो ते अनेक घटकांवर अवलंबून असते. म्हणून काही लोक सिगारेट पाहत नाहीत तर फक्त त्यावरील ठळक रेषा पाहतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/non-creamy-layer-certificate-124330", "date_download": "2018-09-26T03:38:33Z", "digest": "sha1:MLHXBWSM6UD4LSJ2WE52MWHV7RBZFA6L", "length": 16590, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "non creamy layer certificate प्रवास अन्‌ प्रयास ‘नॉनक्रिमीलेअर’साठीचा... | eSakal", "raw_content": "\nप्रवास अन्‌ प्रयास ‘नॉनक्रिमीलेअर’साठीचा...\nसोमवार, 18 जून 2018\nसातारा - कमी उत्पन्नगटासाठी असलेल्या शासनाच्या शैक्षणिक आणि इतर सवलतींसाठी आवश्‍यक असलेल्या ‘नॉनक्रिमीलेअर’ दाखल्यांसाठी पालकांची ससेहोलपट होत आहे. त्यातच हा दाखला दर वर्षी पुन्हा काढावा लागत असल्याने पालक त्रस्त होऊन गेले आहेत. उत्पन्नाच्या अटीत कुटुंब बसत असेल तर नॉनक्रिमिलेअर दाखले किमान तीन वर्षे चालावेत, अशी मागणी पालकांतून होत आहे.\nसातारा - कमी उत्पन्नगटासाठी असलेल्या शासनाच्या शैक्षणिक आणि इतर सवलतींसाठी आवश्‍यक असलेल्या ‘नॉनक्रिमीलेअर’ दाखल्यांसाठी पालकांची ससेहोलपट होत आहे. त्यातच हा दाखला दर वर्षी पुन्हा काढावा लागत असल्याने पालक त्रस्त होऊन गेले आहेत. उत्पन्नाच्या अटीत कुटुंब बसत असेल तर नॉनक्रिमिलेअर दाखले किमान तीन वर्षे चालावेत, अशी मागणी पालकांतून होत आहे.\nकुटुंबाचे उत्पन्न कमी असल्यास त्या कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक व इतर सवलती मिळतात. त्यासाठी ‘नॉनक्रिमिलेअर’ दाखला काढावा लागतो. हा दाखला काढण्यासाठी मात्र पालकांना अनेक दिव्यांतून जावे लागते. प्रथम वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवावा लागतो. त्याकरिता पालकांच्या उत्पन्नाबाबत तलाठ्याचा दाखला, शिधापत्रिका, आधारकार्ड हवेच असते. हे सर्व दाखले ‘सेतू’त दिल्यानंतर साधारण सात दिवसांनी तहसीलदारांचा दाखला मिळतो. तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला मिळाल्यानंतर या दाखल्यासह तलाठी, पोलिस पाटील आणि सरपंच यांचा जातीचा उल्लेख असलेला दाखला, त्याबरोबर वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि पाल्यांचा शाळा सोडल्याचा आणि जातीचा दाखला जोडावा लागतो. हे प्रकरण पुन्हा ‘सेतू’त देऊन ते तहसीलदारांकडे पाठवावे लागते.\nत्यांची सही होऊन परत तालुक्‍यातून ‘सेतू’मध्ये प्रकरण येते. तेथून हे प्रकरण घेऊन गावच्या मंडल अधिकाऱ्याकडे जावे लागते. मंडल अधिकारी संबंधित पालक गावचे रहिवासी आहेत, त्यांचे उत्पन्न एवढे आहे, अशी माहिती असलेला विहीत फॉर्म भरतो. या फॉर्मवर पालकांना ओळखणाऱ्या दहा ग्रामस्थांच्या सह्या आणण्याचे आदेश मंडल अधिकारी करतात. वास्तविक एवढ्या सर्व प्रक्रियेत ग्रामपंचायत, पोलिस पाटील, तलाठी अशा जबाबदार व्यक्तींचे संबंधित अर्जदार गावचे रहिवासी असल्याचा उल्लेख असलेले दाखले जोडलेले असतात. मात्र, ‘नॉनक्रिमिलेअर’साठी मंडल अधिकारी पुन्हा दहा ग्रामस्थांच्या सह्या घेण्यास सांगतात हा अजब प्रकार आहे.\nमंडल अधिकाऱ्यांकडून सहीसह पूर्ण झालेला अर्ज घेऊन पुन्हा तो ‘सेतू’मध्ये द्यावा लागतो. पुन्हा तो तेथून तहसील कार्यालय आणि पुढे तो प्रांताधिकाऱ्यांकडे सहीसाठी पाठविला जातो. त्यांची सही झाल्यानंतर तो ‘सेतू’त आल्यानंतर संबंधित पालकांना दाखला मिळतो.\n‘नॉनक्रिमीलेअर’ दाखला हा पालकाच्या उत्पन्नावर अवलं���ून असतो. त्यामुळे गेल्या वर्षीचा प्रांताधिकाऱ्यांनी दिलेला ‘नॉनक्रिमीलेअर’ दाखला आणि चालू वर्षीचा उत्पन्नाचा दाखला जोडून ‘नॉनक्रिमीलेअर’ दाखला पुन्हा दुसऱ्या वर्षी दिला जावा. त्यामुळे पालकांचा वेळ, पैसा आणि वेळेवर अधिकारी न भेटल्याने होणारा मनस्ताप वाचू शकेल, असे मत पालक व्यक्त करत आहेत.\nतलाठ्याचा दाखला- २० रु.\nपोलिस पाटलांचा दाखला- संबंध असेल तर फुकट अन्यथा त्याला वाटेल तेवढे\nझेरॉक्‍सचा खर्च- १० ते २० रु.\n‘सेतू’मधील शुल्क- १५० रु.\nलागणारा वेळ- दाखला देणारे संबंधित वेळेत भेटले तर किमान सात आठ दिवस\nदाखला देणारे संबंधित वेळेत भेटले नाहीत तर होणारा मनस्ताप- अमर्याद\nतहसीलदार उत्पन्नाचा दाखला- येणारा खर्च किमान २०० ते २५० रु.\nतलाठी दाखला- २० रु.\nग्रामपंचायत दाखला- २० रु.\n‘सेतू’मधील शुल्क- १५० रु.\nओळखणाऱ्या दहा ग्रामस्थांकडे फिरणे\nमंडल अधिकारी व्हेरिफिकेशन- किमान\n५० रुपये त्यापुढे ते मागतील तेवढे\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\n#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’\nपुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत...\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे...\nपुणे - गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असले, तरी रात्र बससेवेच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नामुळे आणि महापालिका...\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k1s072.htm", "date_download": "2018-09-26T02:40:05Z", "digest": "sha1:BL5EALTQGVSBDZZ65QTHD6WSJJNPHTX4", "length": 50320, "nlines": 1418, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - बालकाण्ड - । द्विसप्ततितमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nविश्वामित्रेण भरतशत्रुघ्नयोः कृते कुशध्वजकन्ययोर्वरणं जनकेन तस्य स्वीकरणं दशरथेन पुत्राणां मङ्गलार्थं नान्दीश्राद्धगोदानयोरनुष्ठानम् - विश्वामित्रद्वारा भरत आणि शत्रुघ्नासाठी कुशध्वजाच्या कन्यांचे वरण, राजा जनकद्वारा याची स्विकृति तथा राजा दशरथांचे आपल्या पुत्रांच्या मंगलासाठी नांदीश्राद्ध तसेच गोदान करणे -\nतमुक्तन्तं वैदेहं विश्वामित्रो महामुनिः \nउवाच ��चनं वीरं वसिष्ठसहितो नृपम् ॥ १ ॥\nविदेहराज जनकांनी जेव्हां आपले बोलणे समाप्त केले तेव्हां वसिष्ठासहित महामुनि विश्वामित्र त्या वीर नरेशाला म्हणाले - ॥ १ ॥\nइक्ष्वाकूणां विदेहानां नैषां तुल्योऽस्ति कश्चन ॥ २ ॥\n इक्ष्वाकु आणि विदेह दोन्हीही राजांचे वंश अचिंतनीय आहेत. दोन्हींच्या प्रभावाची काही सीमा नाही. या दोन्हींची समानता करणारा दुसरा कुठलाही राजवंश नाही. ॥ २ ॥\nसदृशो धर्मसम्बन्धः सदृशो रूपसम्पदा \nरामलक्ष्मणयो राजन् सीता चोर्मिलया सह ॥ ३ ॥\n या दोन्ही कुलात हा जो धर्मसंबंध स्थापित होऊ पहात आहे, सर्वथा एक-दुसर्‍यास योग्य आहे. रूप, वैभवाच्या दृष्टीनेही समान योग्यतेचा आहे. कारण ऊर्मिलेसहित सीता श्रीराम आणि लक्ष्मणाच्या अनुरूप आहेत. ॥ ३ ॥\nवक्तव्यं च नरश्रेष्ठ श्रूयतां वचनं मम \nभ्राता यवीयान् धर्मज्ञ एष राजा कुशध्वजः ॥ ४ ॥\nअस्य धर्मात्मनो राजन् रूपेणाप्रतिमं भुवि \nसुताद्वयं नरश्रेष्ठ पत्‍न्यर्थं वरयामहे ॥ ५ ॥\nभरतस्य कुमारस्य शत्रुघ्नस्य च धीमतः \nवरये ते सुते राजंस्तयोरर्थे महात्मनोः ॥ ६ ॥\n आपले लहान बंधू हे धर्मज्ञ राजा कुशध्वज बसलेले आहेत. या धर्मात्मा नरेशांच्याही दोन कन्या आहेत, ज्या या भूमंडलावर अनुपम सुंदर आहेत. नरश्रेष्ठ भूपाल मी आपल्याला त्या दोन कन्यांचे कुमार भरत आणि बुद्धिमान् शत्रुघ्न या दोन्ही महामनस्वी राजकुमारांसाठी त्यांची धर्मपत्‍नी बनविण्याच्या उद्देशाने वरण करीत आहे. ॥ ४-६ ॥\nलोकपालसमाः सर्वे देवतुल्यपराक्रमाः ॥ ७ ॥\n'राजा दशरथांचे हे सर्व पुत्र रूप आणि यौवनाने सुशोभित, लोकपालांप्रमाणे तेजस्वी, तथा देवतातुल्य पराक्रमी आहेत. ॥ ७ ॥\nइक्ष्वाकुकुलमव्यग्रं भवतः पुण्यकर्मणः ॥ ८ ॥\n या दोन्ही भावांनाही (भरत आणि शत्रुघ्न) कन्यादान करून या समस्त इक्ष्वाकु कुलाला आपल्या संबंधाने बांधून घ्यावे. आपण पुण्यकर्मा पुरुष आहात. आपल्या चित्तात व्यग्रता येता उपयोगी नाही. (अर्थात् आपण असा विचार करून व्यग्र होऊ नये की अशा महान् सम्राटांच्या बरोबर मी एकाच वेळी चार वैवाहिक संबंधाचा निर्वाह कसा करू शकतो \nविश्वामित्रवचः श्रुत्वा वसिष्ठस्य मते तदा \nजनकः प्राञ्जलिर्वाक्यमुवाच मुनिपुङ्‍गवौ ॥ ९ ॥\nवसिष्ठांच्या सम्मतीस अनुसरून विश्वामित्रांचे हे वचन ऐकून राजा जनकांनी हात जोडून त्या दोन्ही मुनिवरांना म्हटले - ॥ ९ ॥\nकुलं धन्यमिदं मन्ये येषां नो मुनिपुङ्‍गवौ \nसदृशं कुलसम्बन्धं यदाज्ञापयतः स्वयम् ॥ १० ॥\n मी आपल्या या कुलास धन्य मानतो आहे, ज्याला आपण दोघांनी इक्ष्वाकु वंशास योग्य समजून त्याच्याशी संबंध जोडण्यासाठी आपण स्वयं आज्ञा देत आहात. ॥ १० ॥\nएवं भवतु भद्रं वः कुशध्वजसुते इमे \nपत्‍न्यौ भजेतां सहितौ शत्रुघ्नभरतावुभौ ॥ ११ ॥\n आपण जसे सांगता आहात तसेच होईल. हे सदा एकत्र राहणारे दोन्ही भाऊ भरत आणि शत्रुघ्न कुशध्वजाच्या या दोन कन्यांचे (दोन कन्यांपैकी एकेकीचे) आपापल्या धर्मपत्‍नीच्या रूपांत ग्रहण करतील. ॥ ११ ॥\nएकाह्ना राजपुत्रीणां चतसॄणां महामुने \nपाणीन् गृह्णन्तु चत्वारो राजपुत्रा महाबलाः ॥ १२ ॥\nउत्तरे दिवसे ब्रह्मन् फल्गुनीभ्यां मनीषिणः \nवैवाहिकं प्रशंसन्ति भगो यत्र प्रजापतिः ॥ १३ ॥\n पुढील दोन दिवस फाल्गुनी नामक नक्षत्रांनी युक्त आहेत. यात पहिल्या दिवशी तर पूर्वा फल्गुनी आहे आणि दुसर्‍या दिवशी (अर्थात् परवा) उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असेल, ज्याची देवता प्रजापति भग (अर्यमा) आहे. मनीषी पुरुष त्या नक्षत्रात वैवाहिक कार्य करणे फार उत्तम म्हणून सांगतात. ॥ १२-१३ ॥\nएवमुक्त्वा वचः सौम्यं प्रत्युत्थाय कृताञ्जलिः \nउभौ मुनिवरौ राजा जनको वाक्यमब्रवीत् ॥ १४ ॥\nया प्रकारे सौम्य मनोहर वचन बोलून राजा जनक उठून उभे राहिले आणि त्या दोन्ही मुनिवरांना हात जोडून म्हणाले - ॥ १४ ॥\nपरो धर्मः कृतो मह्यं शिष्योऽस्मि भवतोस्तथा \nइमान्यासनमुख्यानि आस्यतां मुनिपुङ्‍गवौ ॥ १५ ॥\nआपण कन्यांचे विवाह निश्चित करून माझ्यासाठी महान् धर्माचे संपादन केले आहे, मी आपणा दोघांचा शिष्य आहे. मुनिवरांनो या श्रेष्ठ आसनांवर आपण दोघांनी विराजमान व्हावे. ॥ १५ ॥\nयथा दशरथस्येयं तथायोध्या पुरी मम \nप्रभुत्वे नास्ति संदेहो यथार्हं कर्तुमर्हथ ॥ १६ ॥\nआपणासाठी जशी राजा दशरथांची अयोध्या आहे तशीच ही माझी मिथिलापुरीही आहे. आपला हिच्यावर पूरा अधिकार आहे, यांत संदेह नसावा. म्हणून आपण आम्हांला यथायोग्य आज्ञा प्रदान करावी. ॥ १६ ॥\nतथा ब्रुवति वैदेहे जनके रघुनन्दनः \nराजा दशरथो हृष्टः प्रत्युवाच महीपतिम् ॥ १७ ॥\nविदेहराज जनकांनी असे म्हटल्यावर रघुनन्दन राजा दशरथ प्रसन्न होऊन त्या मिथिला नरेशाला त्यांनी या प्रकारे उत्तर दिले - ॥ १७ ॥\nऋषयो राजसङ्‍घाश्च भवद्‍भ्यामभिपूजिताः ॥ १८ ॥\n आपणा दोघा भावांचे गुण असंख्य आहेत. आपण ऋषि तथा राजसमूहाचा उत्तम प्रकारे सत्कार केला आहे. ॥ १८ ॥\nस्वस्ति प्राप्नुहि भद्रं ते गमिष्यामि स्वमालयम् \nश्राद्धकर्माणि विधिवद्‌विधास्य इति चाब्रवीत् ॥ १९ ॥\n आपण मंगलाचे भागी व्हावे. आता आम्ही आमच्या विश्रामस्थानी जाऊ. तेथे जाऊन मी विधिपूर्वक नांदीमुख श्राद्धाचे कार्य संपन्न करीन' असे राजा दशरथांनी सांगितले. ॥ १९ ॥\nतमापृष्ट्वा नरपतिं राजा दशरथस्तदा \nमुनीन्द्रौ तौ पुरस्कृत्य जगामाशु महायशाः ॥ २० ॥\nत्यानंतर मिथिला नरेशांची अनुमति घेऊन महायशस्वी राजा दशरथ, मुनिश्रेष्ठ विश्वामित्र आणि वसिष्ठांना पुढे करून तात्काळ आपल्या आवास स्थानाकडे निघून गेले. ॥ २० ॥\nस गत्वा निलयं राजा श्राद्धं कृत्वा विधानतः \nप्रभाते काल्यमुत्थाय चक्रे गोदानमुत्तमम् ॥ २१ ॥\nनिवासस्थानी जाऊन राजा दशरथांनी अपराह्नकालात विधिपूर्वक अभ्युदायिक श्राद्ध संपन्न केले. तत्पश्चात् रात्र सरल्यानंतर प्रातःकाळी उठून राजांनी तत्कालोचित उत्तम गोदान कर्म केले. ॥ २१ ॥\nगवां शतसहस्रं च ब्राह्मणेभ्यो नराधिपः \nएकैकशो ददौ राजा पुत्रानुद्दिश्य धर्मतः ॥ २२ ॥\nराजा दशरथांनी आपल्या एक एक पुत्राच्या मंगलासाठी धर्मानुसार एक एक लक्ष गायी ब्राह्मणांना दान केल्या. ॥ २२ ॥\nसुवर्णशृङ्‍ग्यः संपन्नाः सवत्साः कांस्यदोहनाः \nगवां शतसहस्राणि चत्वारि पुरुषर्षभः ॥ २३ ॥\nवित्तमन्यच्च सुबहु द्विजेभ्यो रघुनन्दनः \nददौ गोदानमुद्दिश्य पुत्राणां पुत्रवत्सलः ॥ २४ ॥\nत्या सर्वांची शिंगे सोन्याने मढविलेली होती. त्या सर्वांबरोबर वासरे आणि काशाचे दुग्धपात्रही होते. या प्रकारे पुत्रवत्सल रघुनन्दन पुरुषशिरोमणि राजा दशरथांनी चार लक्ष गायी दान दिल्या तथा आणखीही बरेचसे धन पुत्रांसाठी गोदानाच्या उद्देशाने ब्राह्मणांना दिले. ॥ २३-२४ ॥\nस सुतैः कृतगोदानैर्वृतः सन्नृपतिस्तदा \nलोकपालैरिवाभाति वृतः सौम्यः प्रजापतिः ॥ २५ ॥\nगोदान कर्म संपन्न करून आलेल्या पुत्रांनी घेरलेले राजा दशरथ त्या समयी लोकपालांनी घेरून बसलेल्या शांतस्वभाव प्रजापति ब्रह्मदेवा सामान शोभून दिसत होते. ॥ २५ ॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्विसप्ततितमः सर्गः ॥ ७२ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा बाहात्तरावा सर्ग समाप्त झाला. ॥ ७२ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/municipal-commissioner-of-thane-sanjeev-jaiswal-says-thane-will-be-free-from-potholes-302857.html", "date_download": "2018-09-26T03:09:42Z", "digest": "sha1:HXVV6VBZSO4XFXHZ4QHMH6J5FDCI2N6Y", "length": 2100, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ठाण्यातले खड्डे बुजवण्यासाठी पालिका आयुक्त रस्त्यावर, रात्रभर उभं राहून बुजवून घेतले खड्डे–News18 Lokmat", "raw_content": "\nठाण्यातले खड्डे बुजवण्यासाठी पालिका आयुक्त रस्त्यावर, रात्रभर उभं राहून बुजवून घेतले खड्डे\nनवीन अमेरीकन पद्धतीने काही तासात रस्ते खड्डे मुक्त होतात याची पाहणीदेखील केली\nया ५ गोष्टींमुळे कळेल तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला धोका तर देत नाही ना\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-09-26T02:47:30Z", "digest": "sha1:YUITKFKFP2DNGWIKMZR2DQWUFPRQ6KXL", "length": 9672, "nlines": 266, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेन - विकिपीडिया", "raw_content": "\nटोपणनाव: द पाईन ट्री स्टेट (The Pine Tree State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nक्षेत्रफळ अमेरिकेत ३९वा क्रमांक\n- एकूण ९१,६४६ किमी²\n- रुंदी ३३८ किमी\n- लांबी ५१५ किमी\n- % पाणी १३.५\nलोकसंख्या अमेरिकेत ४१वा क्रमांक\n- एकूण १३,२८,३६१ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता १६.६४/किमी² (अमेरिकेत ४०वा क्रमांक)\n- सरासरी उत्पन्न ६०,४४१\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १५ मार्च १८२० (२३वा क्रमांक)\nमेन (इंग्लिश: Maine) हे अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू इंग्लंड प्रदेशामधील एक राज्य आहे. मेन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४१व्या क्रमांकाचे राज्य आहे. ऑगस्टा ही मेनची राजधानी असून पोर्टलंड हे सर्वात मोठे शहर आहे.\nअमेरिकेच्या ईशान्य टोकाला वसलेले मेन राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल व खाद्य संस्कृतीबद्दल प्रसिद्ध आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्‍होड आयलंड · लुईझियाना · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/frankie-recipie-marathi.html", "date_download": "2018-09-26T03:36:14Z", "digest": "sha1:VHCWDVSF3CCSBQFMZFA7PHXW6AWGGI4W", "length": 7139, "nlines": 105, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "फ्रॅंकी ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nएक वाटी मैदा, एक वाटी कणीक, अर्धा चमचा मीठ, चार चमचे तेल, चिंचेची गोड चटणी, थोडीशी चिंच, थोडेसे गुळ, पाच ते सहा खजूर, एक चमचा जिरे, चवीनुसार तिखट व मीठ. बटाटयाच्या भाजीवरून घालण्यासाठी बारीक़ चिरलेला कांदा, थोड़े तिखट मीठ, एका लिंबाच्या फोड़ी, थोडा टोम्याटो सॉस, दोन अंडी व बटर.\nआधी कणीक, मैदा, मीठ व तेल एकत्र करून पोळीसाठी भिजवा व पिठाच्या पातळ पोळ्या लाटून तव्यावर शेकवा.नंतर कांदा बटाटयाची भाजी व चिंचेची पातळ चटणी करून ठेवावी.आता अंडे फेटून थोड़े मीठ घालावे.\nनंतर तव्यावर बटर घालावे. फेटलेले अंडे चमच्याने थोडेसे पोळीला लावावे नंतर अंड्याची बाजू तव्यावर येईल अशाप्रकार��� पोळी तव्यावर टाकावी.पोळी तव्यावर टाकल्याबरोबर अंडे सेट होईल, पोळीच्या दुसऱ्या बाजूला अंड्याचे थोडेसे मिश्रण लावून पोळी उलटावी.कडेने थोडेसे तूप सोडावे मध्यभागी एक चमचा चिंचेची चटणी गोल पसरावी.पोळीवर एका कडेला थोड़ी भाजी घालावी, कच्चा कांदा घालावा व चिमूटभर तिखट-मीठ घालावे, लिंबाचा थोडा रस घालावा, गोल गुंडाळी करावी.आणि फ्रॅंकी तयार, फ्रॅंकी वरून थोडा सॉस लावून गरमच सर्व करा.\nसंदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)\nलेखीका : मनाली पवार\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/453537", "date_download": "2018-09-26T03:08:15Z", "digest": "sha1:RBVLA2U73I2HI63LVHS4VTKTEWJXMA77", "length": 10953, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गांधीजी जगाने निवडलेले सहस्त्रकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्व! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गांधीजी जगाने निवडलेले सहस्त्रकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्व\nगांधीजी जगाने निवडलेले सहस्त्रकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्व\nवागदे ः बासरीवादन करताना डॉ. अनिल अवचट. बाजूला ऍड. संदीप निंबाळकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, ऍड. देवदत्त परुळेकर.\nकणकवली : गत सहस्त्रकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्वांची निवड करण्याचे जगाने ठरविले तेव्हा अल्बर्ट आईन्सस्टाईन व महात्मा गांधी ही दोनच नावे अंतिम निवडीपर्यंत पोहोचली होती. अखेरीस आईन्सटाईनला काही मतं जादा मिळाली होती. पण त्याच आईन्सटाईनने ‘कदाचित काही पिढय़ानंतर गांधीजी नावाचे थोर व्यक्तिमत्व जन्माला आले होते, ही जगाला दंतकथा वाटेल’ असे गांधीजींविषयी आदराने उद्गार काढले होते. महात्मा गांधींचे हे मोठेपण आपण समजून घ्यायला हवे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांनी काढले.\nकोकणचे गांधी स्व. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या वागदे येथी�� गोपुरीत ‘गांधी समजून घेताना’ या कार्यक्रमात डॉ. अवचट बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिंधुरत्न फाऊंडेशनचे डॉ. मिलिंद कुलकर्णी, संत वाङमयाचे अभ्यासक ऍड. देवदत्त परुळेकर, पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते ऍड. संदीप निंबाळकर, गोपुरी आश्रम समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते. डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी उपस्थितांच्यावतीने डॉ. अवचट यांच्याशी संवाद साधला.\nडॉ. अवचट म्हणाले, मार्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आदी जागतिक पातळीवरचे नेते हे गांधीजींना गुरू मानत. गांधी हत्येचे वृत्त ऐकून युरोपातील एका देशात असलेले मधु लिमये सैरभर झाले. सैरभैर अवस्थेत ते रस्त्यावरून फेऱया मारत होते. तेव्हा एक युरोपीयन माणूस त्यांच्याकडे आला आणि त्याने लिमये यांना विचारले ‘आर यू इंडियन’ त्यावर लिमये यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यावर त्यांच्या शर्टाला धरत गदागदा हलवीत त्या युरोपियनने मधु लिमयेंना विचारले ‘व्हाय यू किल्ड गांधी’ त्यावर लिमये यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यावर त्यांच्या शर्टाला धरत गदागदा हलवीत त्या युरोपियनने मधु लिमयेंना विचारले ‘व्हाय यू किल्ड गांधी’ ‘तुम्ही गांधींना का मारले’ ‘तुम्ही गांधींना का मारले’ ‘गांधी काय तुमच्या एकटय़ाचे होते काय’ ‘गांधी काय तुमच्या एकटय़ाचे होते काय’ ‘आमच्या गांधींना का मारले तुम्ही’ ‘आमच्या गांधींना का मारले तुम्ही’ असं तो युरोपीयन विचारत होता. इतके गांधीजी महान होते.\nजगाच्या राजकारणात आज जी काही आंदोलने, संघर्ष चालला आहे, त्यावर गांधीजींचा प्रभाव आहे. अगदी कृष्णवर्णीय बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बसण्याच्या घटनेवरही गांधी विचारांचा प्रभाव आहे. भारताने जगाला काय दिले जगाला भारताने गांधीजी दिले, ही खूप महान गोष्ट आहे, हे आपण कदापिही विसरता कामा नये.\nसमाजमाध्यमे ः आभासी जग\nसध्याच्या वाढत्या चंगळवादाशी संबंधित प्रश्नांवर डॉ. अवचट म्हणाले, कबिरानेच आपल्या दोहय़ामध्ये सांगून ठेवलंय की नावेमध्ये पाणी आणि घरामध्ये धन भरणे म्हणजे धोकादायक असते. नावेत अधिक पाणी भरले की नाव बुडते. तसे घरात अधिक धन झाले, तर घरही बुडण्याचा धोका असतो. यासाठी ‘गरजे इतकेच’ हा गांधी विचार समजून घ्यायला हवा. आज फेसबूक, व्हॉट्सऍप अशा समाजमाध्यमांवर शेकडो, हजारो मित्र आहेत. प्रत्यक्षात ���ात्र, आपले म्हणता येतील, अशी चार नावेही मित्र म्हणून सांगता येत नाहीत. शेजारच्या ब्लॉकमध्ये कोण राहतो, त्याचे साधे नाव माहीत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे ‘फेसबूक फ्रेंड’ हे आभासी जग आहे. या आभासी जगाबद्दल सावधानता बाळगायला हवी, असेही डॉ. अवचट म्हणाले.\n‘गांधी समजून घेताना’ या कार्यक्रमाचे आयोजन ऍड. देवदत्त परुळेकर, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले होते. आभार प्रा. मुंबरकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. नितीन शेटये, सौ. मंगलताई परुळेकर, संकल्प प्रतिष्ठानचे मुरादअली शेख, व्ही. के. सावंत, लक्ष्मीकांत खोबरेकर, प्रसाद घाणेकर, अर्पिता मुंबरकर, विजया चिंडक आदी उपस्थित होते.\nओंकार दीक्षितचे ‘गाव गाता गजाली’त संवाद\nआंबोलीच्या दरीत ट्रक कोसळून चालक अडकला\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/493731", "date_download": "2018-09-26T03:36:04Z", "digest": "sha1:674LOU7U2ER7XRT3LZWXH7KBYSCOG7BL", "length": 3892, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारतीय मल्लांना तीन पदके - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » भारतीय मल्लांना तीन पदके\nभारतीय मल्लांना तीन पदके\nतैवानमध्ये झालेल्या कनिष्ठांच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत रविवारी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय मल्लांनी तीन पदकांची कमाई केली असून त्यामध्ये एक सुवर्णपदकाचा समावेश आहे.\nपुरूषांच्या 60 किलो फ्रिस्टाईल प्रकारात भारताच्या श्रवणने सुवर्णपदक मिळविताना इराणच्या योनीस अलियाकबरचा 9-2 अशा गुणांनी पराभव केला. 84 किलो फ्रिस्टाईल वजन गटात भारताच्या दीपक पुनियाने रौप्यपदक तर 66 किलो फ्रिस्टाईल गटात करणने कास्यपदक मिळविले.\nइंग्लंडच्या वनडे संघातून स्टोक्सची माघार\nपाक सुपर लिग स्पर्धेत डिव्हीलियर्सचा सहभाग\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/515907", "date_download": "2018-09-26T03:08:03Z", "digest": "sha1:ROH5HRZ2SM2X5M4THK74MA7ODRAHGMBL", "length": 10119, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाच लाख रोख अन् विकासाची हमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाच लाख रोख अन् विकासाची हमी\nपाच लाख रोख अन् विकासाची हमी\nथेट सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी\nचिपळुणात बडय़ा राजकीय पक्षाचे ‘पॅकेज’\nजिल्हय़ात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीला सुरूवात झाली असली तरी राजकीय पक्षांनी आपले लक्ष्य ‘थेट सरपंच’ निवडीवर केंद्रीत केले आहे. अधिकाधिक सरपंच निवडून गाव ताब्यात घेण्यासाठी एका बडय़ा राजकीय पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावासाठी पाच लाख रूपये आणि गावच्या विकासाची हमी असे पॅकेजज गाव, वाडी प्रमुखांना पक्षाकडून दिले असल्याचे वृत्त आहे. चिपळुण तालुक्यातील या पॅकेजने राजकीय पक्ष मात्र हडबडून गेले आहेत.\nआगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून समजल्या जाणाऱया ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आठवडाभरानंतर खऱया अर्थाने सुरू होत आहे. येत्या 14 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील मालदोली, बिवली, करंबवणे, केतकी, भिले, कापरे, ओमळी-पवारवाडी, नारदखेरकी, वहाळ, आबीटगांव, खांडोत्री, गुढे, डुगवे, ढाकमोली, गुळवणे, परशुराम, पेढे, खांदाटपाली, नवीन कोळकेवाडी, शिरवली, देवखेरकी, उमरोली, गोंधळे-मजरेकौंढर, बामणोली, असुर्डे, आंबतखोल, धामेली कोंड, कामथे, कामथे खुर्द, कळकवणे, गाणे, शिरगांव अशा 32 ग्रामपंचायती निवडणुकीला सामोरे जात आहेत. यावर्षी थेट सरपंचामुळे निवडणुकीला वेगळाच रंग चढला आहे.\nजनतेतून थेट सरपंच निवडून द्यायचा असल्याने अन्य सदस्यांच्या निवडीला तितकेसे महत्व उरलेले नाही. यापूर्वी निवडून गेलेल्या सदस्यांमध्ये सरपंचपदासाठी वर्ष-सव्वा वर्षाची वाटणी होत असल्याने निवडून गेल्यानंतर पाच वर्षात सरपंच पदाचा टिळा लागणार याची खात्री असे. मात्र आता तसे होणार नसल्याने सर्वांचे लक्ष थेट सरपंच निवडीकडे लागले आहे. सरपंचासाठी अख्खा गाव मतदान करणार असल्याने त्यादृष्टीने गावातील वलयांकीत चेहऱयाला संधी मिळणार आहे. यातच गावातील एकूण परिस्थिती, समाजनिहाय मतदान याचा ठोकताळा बांधला जात असून अधिक असलेला समाज त्यादृष्टीने एकत्र येताना दिसत आहे. याचाच फायदा एका राजकीय पक्षाने घेतला असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.\nतालुक्यात आपल्या राजकीय वर्चस्वाचा टक्का दाखवून देण्यासाठी सदर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱयांनी आपापल्या भागातील निवडणूक होत असलेल्या गावांत जाऊन सरपंच पदासाठी ‘फिल्डींग’ लावण्यास सुरूवात केली आहे. गावातील चार-पाच वाडय़ांच्या प्रमुखांना एकत्र आणून एकूण पाच लाख रूपये खर्चासाठी आणि गावच्या विकासाची जबाबदारी घेत असल्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. केवळ सरपंचपदासाठी हा प्रस्ताव असून सदस्य कोणीही निवडून गेले तरी चालतील असेही या प्रस्तावात मांडण्यात आले आहे. अर्थात या प्रस्तावाची माहिती गावांतील कार्यकर्त्यांनी आपापल्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाना दिल्यानंतर तेही हडबडून गेले आहेत.\nदरम्यान, ही पध्दत चुकीची असली तरी विरोध कोणत्या बाजूने करणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. राजकीय नेतेमंडळी स्वतःच्या निवडणुकीत जे काही करतात ते आता सरपंच निवडीत होणार असल्याने सरकारचा निर्णय नेमका कोणाच्या फायद्याचा ठरतो हे आगामी काळात दिसणार आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवरील एका जबाबदार लोकप्रतिनिधीने ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.\nजिल्हा आरोग्यदायी करण्याचा संकल्प करा\nयुवतीने प्रियकराच्या मदतीने पावणेदहा लाखाचे दागिने लांबवले\nगोवळकोट धक्क्यावरील सहाही तोफा गडावरच विसावणार\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात ��ाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/603792", "date_download": "2018-09-26T03:09:27Z", "digest": "sha1:X3ERP3VPRO2ZF6B6LJKNDGO2QSJZUQZE", "length": 5273, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबईत रिक्षावर झाडाची फांदी कोसळून प्रवाशाचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुंबईत रिक्षावर झाडाची फांदी कोसळून प्रवाशाचा मृत्यू\nमुंबईत रिक्षावर झाडाची फांदी कोसळून प्रवाशाचा मृत्यू\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमुंबईत चालत्या रिक्षावर झाडाची फांदी कोसळून एका प्रवाशाला प्राण गमावावे लागले, तर महिला प्रवासी आणि रिक्षाचावक गंभरि जखमी झाले आहेत. मुलुंड कॉलनीमधील हिंदूस्थान चौकात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.\nमंगळवारी चालत्या रिक्षावर झाडाची फांदी पडली.यामध्ये डोंबिवलीत राहणाऱया 32 वर्षीय शाह याचा मृत्यू झाला तर 27 वर्षीय उर्वी शाह आणि 40वर्षीय रिक्षाचालक चंद्रभान रमाशंकर गुप्त गंभीर जखमी झाले आहेत. मुलुंडमध्ये मुलूंड कॉलनी परिसरात असलेल्या हिंदूस्थान चौकात दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या झाडाचा फांद्या यापूर्वी तीन वेळा रस्त्यावर कोसळल्या होत्या. यावेळी कोणतीही जखमी झाली नसली तरी स्थानिकांनी याची तक्रार दिली होती. मात्र यावेळी जीवितहानी झाल्यामुळे रहिवाशांनी संतपा व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.\nएलपीजीच्या दरात 86 रुपयांनी वाढ ; ग्राहकांना भुर्दंड\n19 वर्षीय तरूणाला जैन धर्माची दीक्षा\nजे काही बोलायचे ते नागपूरातच बोलणार : प्रणव मुखर्जी\nनेट-सेट आणि पीएचडीधारकांचे आमरण उपोषण\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणक���लीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616266", "date_download": "2018-09-26T03:06:32Z", "digest": "sha1:XFMFHEVIRIW6UQ4ZRB3JZM5JGCR3TZWI", "length": 6359, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नापिकीस कंटाळून शेतकरी दांपत्याची आत्महत्त्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » नापिकीस कंटाळून शेतकरी दांपत्याची आत्महत्त्या\nनापिकीस कंटाळून शेतकरी दांपत्याची आत्महत्त्या\nनापिकी आणि कर्जबाजारीपणाला वैतागून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळंब तालुक्यातील आढाळा येथे मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. दहा दिवसापूर्वीच ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी तालुक्यातील डिकसळ येथील शेतकऱयाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.\nआढाळा येथील शिवाजी अंबादास वायसे (वय55) हे बहुला रस्त्यावरील स्वतःच्या शेतात पत्नीसह वास्तव्यास होते. सोमवारी सायंकाळी गावातील हरीनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यातील भजनाच्या कार्यक्रमात हजेरी लावून रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शेतातील घरी गेल्sा. मध्यरात्री घराजवळील जांभळीच्या झाडास शिवाजी वायसे यांनी तर तेथून जवळच असलेल्या लिंबाच्या झाडास त्यांची पत्नी धोंडूबाई शिवाजी वायसे (वय50) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.\nमंगळवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. मयत वायसे दांपत्याच्या नावे दोन हेक्टर 50 गुंठे जमीन असून बँक ऑफ इंडियाचे एक लाख रूपयाचे कर्ज आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीमुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा वायसे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, मयत शेतकरी दांपत्यावर इटकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.\nघटनेचा कळंब पोलीस व तलाठी यांनी पंचनामा केला. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे.\nप्रुरकर्मा डॉ.खिद्रापुरेच्या अखेर मुसक्या आवळल्या\nवसंतदादा कारखानाप्रश्नी सहकारमंत्री घेणार बैठक\nदृष्टीदानात सोलापूर जिल्हा अव्वल\nमिरजेत 100 वर्षापूर्वीच्या जुन्या वाडय़ाचे छत कोसळले\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/5097", "date_download": "2018-09-26T03:45:59Z", "digest": "sha1:PC6KTF2ZA6ES423HS3UHMMSXAOFZRGEV", "length": 15561, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ग्लुवाईन (Glühwein) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ग्लुवाईन (Glühwein)\nग्लुवाईन हे जर्मनी आणि ऑस्ट्रीयात नाताळच्या सुट्टीत केले जाणारे पेय. गावागावात लागलेल्या प्रत्येक ख्रिसमस मार्केटमध्ये हे मिळते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गरम असतांनाच प्यायला देतात (आपल्या चहासारखे) त्यामुळे कडाक्याच्या थंडीत सगळीकडे खरेदीसाठी भटकल्यावर ख्रिसमस मार्केटमध्ये वाफाळती ग्लुवाईन पिण्याची मजा काही औरच. याला after-ski drink असे पण म्हणतात.\n२ सिनेमन (दालचिनी)च्या काड्या\n१ (७५० मिली) रेड वाईनची बाटली\n१. गॅसवर एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी, साखर आणि दालचिनी टाकुन मिश्रणाला एक उकळी येवु द्या, त्यानंतर मंद गॅस वर मिश्रण ५ मि. तापत ठेवा (simmer - याला मराठीत काय म्हणतात ते मला आठवत नाहीये)\n२. त्यानंतर संत्र्याचे २ तुकडे करुन त्यातला रस या मिश्रणात टाका आणि सालींना सगळ्या लवंगा टोचुन त्���ा सालीपण या भांड्यात टाका. हे मिश्रण मंद गॅसवर साधारण ३०-३५ मि. शिजू द्या. याचा घट्टसर पाक व्हायला हवा.\n३. ह्यानंतर यात संपूर्ण वाईन ओता, मिश्रण गरम व्हायला हवे पण वाईन उकळु देवू नये (simmer). त्यामुळे वाफा यायला लागल्या की गॅस वरुन खाली उतरवायचे आणि लवंगांसह संत्र्याच्या साली काढुन टाकायच्या.\n४. गरम गरम सगळ्यांना प्यायला द्या.\n४-६ जण किंवा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे\n१. पारंपारीक जर्मन पद्धतीत यात संत्र्यासोबत लिंबू पण टाकलेले मी बघीतलय आणि त्यांची ग्लुवाईन करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे पण घरी करण्यासाठी मला त्यातल्या त्यात हीच सोपी पद्धत सापडली. पारंपारीक पद्धतीत ते भांड्यावर एक छिद्र असलेली स्टीलची पट्टी ठेवतात, त्यावर साखरेची ढेप (खास या प्रकारासाठी गुळाच्या ढेपेसारखी साखरेची ढेप बाजारात मिळते) त्यावर थोडी रम किंवा व्हिस्की टाकुन पेटवुन ठेवतात, मग हळु हळु ती साखर वितळुन पट्टीच्या छिद्रातुन खालच्या गॅसवर ठेवलेल्या भांड्यात पडते.\nस्कॅन्डेनेव्हीयन देशात पण अश्याच पद्धतीची वाईन बनवतात त्यात ते किसमिस, वॅनीला, बदाम पण टाकतात पण मी ते कधी करुन बघीतले नाही.\n२. सुरुवातीच्या क्र. १ च्या कृतीसाठी काही लोक ३/४ कप पाण्याऐवजी तेवढाच संत्र्याचा रस वापरतात.\n३. ज्या काचेच्या कपात/ग्लासात वाईन द्यायची आहे ते एकदा गरम पाण्यातुन काढुन घ्या, काचेच्या थंड ग्लासात गरम वाईन ओतली तर काचेला तडा जावू शकतो.\n३. यावेळी ख्रिसमस पार्टीसाठी हा प्रकार केला होता. एरवी कधीही वाईन न घेणारे लोकपण आवडीने ही वाईन घेतात, ही वाईन चवीला गोड लागते, त्यात गरम असते त्यामुळे लवकर चढते तेव्हा सांभाळून. ही वाईन घेतल्यावर काही झाल्यास (किंवा काहीच न झाल्यास) मी जबाबदार नाही :).\nजर्मन मित्र आणि नेटवर बर्‍याच ठिकाणी वाचुन.\n धन्यवाद.. आत्ताच कुठेसं नाताळनिमित्त जर्मनी मधे वगैरे ग्लुवाईन पितात असा उल्लेख वाचला.. ग्लुवाईन नावानेच उत्सुकता चाळवली गेली.. आणि रेसीपी हाजिर.. सहीच वाटलं...\nजमलं तर नक्की करून पाहीन, व सांगेन तुला...\nरुनी.. जले पे नमक अगदी माझ्या..\nमला ही वाईन जबरदस्त आवडते आणि फ्रांसमध्ये असताना अनेक वेळा घरी आणि ख्रिसमस मार्केट मध्ये मनसोक्त प्यायली आहे. एकदम आठवण आणून दिलीस त्या दिवसांची.. माझी एक रुममेट ऑस्ट्रियन होती आणि ती खूप प्रेमाने ही वाईन बनवत असे. एका रात्री हाच प्रकार माझ्या रशियन रुममेटने केला.. किती प्यायला ते तीच किंवा देवच जाणे.. पण दुसर्‍या दिवशी सकाळी मी उठून चहा करायला गेले तेव्हा hotplate high वर चालू होती आणि वरच्या non-stick मधली वाईन पार तळाला जाऊन फक्त मसाले त्यात दिसत होते.. घरभर एक उग्र वास पसरलेला होता आणि रुममेटही मी अर्धा दिवस कामाला जाऊन येई पर्यंत बिछान्यातच होती..\nतर असो सांगायचे हे की ह्या वाईन ला Vin brule (जळलेली/उकळलेली ) किंवा Vin chaud {गरम वाईन} असेही म्हणतात फ्रेंच मध्ये.. कदाचित त्या व्हिस्की/रम घालून जाळण्याच्या प्रकारामुळे ते नाव आलेही असेल.. हम्म्म तर माझी मैत्रीण त्यात ऑरेंज ज्युस घालायची.. बाकी कृती हीच..\nधन्यवाद .... रेसिपी नोटेड चव घेतल्यावर पुढची प्रतिक्रिया\nआता इथे चवीचे काय महत्व पण प्रतिक्रिया लिहायचीच तर घेतल्याच्या दुसर्‍या दिवशी लिही\nरुनी, छान आहे रेसिपी. यावरुन एक कुठेतरी वाचलेली आठवली मला. वाईन, मध, दालचिनी आणि फळांचा स्ट्यू. apricot, prunes किंवा पीच, चेरी अशी फळं घालून oven किंवा स्टोव्हवर फळं मऊ होईपर्यंत मंद आचेवर गरम करायचे. थंड करुन फ्रिजमध्ये टिकते काही दिवस. टॉपिंग म्हणून वापरतात. ब्रेकफास्टला पॅनकेक, ओटमील, फ्रेंच टोस्ट वरही घालता येते सकाळी सकाळी.\nरुनी , माझं वाईन या विषयावरच ज्ञान खूपच कमी आहे अन त्यात वाचनात हे आलं\nसॉरी हे इथं टाकतोय पण हे कितपत खर आहे तुम्ही जाणकार मंडळी सांगू शकाल काही त्याबद्दल म्हणून हा प्रपंच \nवाईन पीण्यापूर्वी लोक इतका विचार करतात का\nम्हणजे, ती इतकी चांगली आहे म्हणून प्यावी यापेक्षा, जेवणापूर्वी किंवा समारंभात ज्याला सोशल ड्रिंकिंग म्हणतात तिथे रिवाज म्हणून, आवडते म्हणून प्यायली जात असावी.\nदीपुर्झा, भारतामध्ये वाईनरी या नव्यानेच सुरू झाल्या आहेत. पुण्यामध्ये तर वाईन फेस्टीव्हलही झाला होता, ही त्यातली जाहिरात आहे असे वाट्टेय\nमस्त रेसिपी आहे गं रुनी \nमस्त रेसिपी आहे गं रुनी सध्याचे थंडीचे दिवस तर अगदी आदर्श आहेत ग्लूवाईन प्यायला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/allahabad-high-court-acquits-noopur-rajesh-talwar-in-aarushi-talwar-murder-case-16212", "date_download": "2018-09-26T03:50:28Z", "digest": "sha1:XI6RCTK6YOX4XYQMZTBNJ7HFLBOPHIMM", "length": 3530, "nlines": 82, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सुट 'का'?", "raw_content": "\nBy प्रदीप म्हापसेकर | मुंबई लाइव्ह टीम\n२००८ मध्ये नोएडात १४ वर्षांच्या आरूषीचा मृतदेह घरात सापडला. या प्रकरणात दोषी ठरवत आरूषीच्या आई-वडिलांनाच तुरूंगात पाठवण्यात आलं होतं. पण आता उच्च न्यायालयानं त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.. पण खरा प्रश्न हाच आहे की या प्रकरणातला खरा गुन्हेगार कोण\nआरूषीहत्यानोएडाउच्च न्यायालयतलवारनिर्दोष सुटकाप्रदीप म्हापसेकर\nवांद्र्यात पैशांच्या व्यवहारातून महिलेची गळा चिरून हत्या\nगौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींचा 'या' स्फोटक प्रकरणात सहभाग\nसंघवी हत्या प्रकरण: आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nसिद्धार्थ संघवीची हत्या कार्यालयाच्या पार्किंगमध्येच\nबेपत्ता एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्याची हत्या\nसर्पमित्राकडून हिसकावून घेत सापाची हत्या; मद्यपी तरूणाची क्रुरता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-118071200028_1.html", "date_download": "2018-09-26T02:33:04Z", "digest": "sha1:4COWE5YICHCBEL34R6B7QR2ZR27XENF6", "length": 17375, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल 13.07.2018 | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : संबंध विशेषरीत्या व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. विशेषरीत्या आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी. हा वेळ या विषयांवर जास्त ताण पाडण्याची नाही.\nवृषभ : आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील.\nमिथुन : कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे कारण बनू शकतात. थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा.\nकर्क : आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकते. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बुद्धी संबंधी कार्य संभवतात.\nसिंह : आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कायर्ािन्वत करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल.\nकन्या : जास्त कार्यभार आपल्या मानसिक व्यग्रतेचे आणि ताणाचे कारण बनू शकते. आपल्या कार्यस्थाना���र सहकार्‍यांबरोबर वाद करणे टाळा.\nतूळ : पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील.\nवृश्चिक : इतर लोकांना आपला विचार विकण्याची आपली योग्यता अप्रतीम आहे. मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आकस्मिक संधी मिळेल.\nधनू : जर आपण गंभीरपणे विचार केलात तर आपण एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. आपल्या जोडीदाराबरोबर आपण उत्तम वेळ व्यतीत कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष आकर्षित करतील.\nमकर : आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील.\nकुंभ : आवडीचे काम झाल्याने परिस्थिती आनंददायी राहील. व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे. चाकरमान्यांना लाभ मिळेल.\nमीन : आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल तरी काही आर्थिक मुद्द्यांबद्दल किंवा इतर लोकांबरोबर आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल काही वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल.\nम्हणून नंदीच्या कानात केली जाते प्रार्थना\nयावर अधिक वाचा :\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\nआजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\n\"काही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे...Read More\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील. आपल्या...Read More\n\"आज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\n\"आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटू शब्दांचा उपयोग...Read More\n\"आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल....Read More\nया सात संकेतांनी कळतं की पितर खूश आहे\nशास्त्रानुसार पितरांसाठी करण्यात आलेले श्राद्ध तुमच्या कुटुंबातील त्या मृतकांना तृप्त ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nक्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)\nजैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात ...\nपितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम\nया दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर ...\nनवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे\nहिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची ...\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/konkan-news-ratnagiri-58010", "date_download": "2018-09-26T03:12:58Z", "digest": "sha1:RSZR6HLJPMTY5I275HV6RPWD6GGIWT3J", "length": 14763, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news ratnagiri मुंबईतील चाकरमान्याला खेड्यात परत आणायचंय! | eSakal", "raw_content": "\nमुंबईतील चाकरमान्याला खेड्यात परत आणायचंय\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nरत्नागिरी - कोकणातील चारही जिल्ह्यांत व प्रायशः रत्नागिरी-सिंधुदुर्गात कृषी पर्यटनासाठी असलेली क्षमता पूर्णपणे वापरता आली, तर येथील तरुणांना रोजगारासाठी मुंबईत जाण्याची गरज पडणार नाही. कृषी पर्यटनाचा विस्तार करताना कोकणातील तरुण चाकरमान्यांना पुन्हा गावाकडे वळवणे हा कोकणभूमीत कृषी पर्यटन सहकारी संस्थेचा एक महत्त्वाचा हेतू आहे. गेली आठ वर्षे त्यासाठी काम सुरू आहे, अशी माहिती संस्थेच्या चिटणीस मीनल ओक यांनी दिली.\nरत्नागिरी - कोकणातील चारही जिल्ह्यांत व प्रायशः रत्नागिरी-सिंधुदुर्गात कृषी पर्यटनासाठी असलेली क्षमता पूर्णपणे वापरता आली, तर येथील तरुणांना रोजगारासाठी मुंबईत जाण्याची गरज पडणार नाही. कृषी पर्यटनाचा विस्तार करताना कोकणातील तरुण चाकरमान्यांना पुन्हा गावाकडे वळवणे हा कोकणभूमीत कृषी पर्यटन सहकारी संस्थेचा एक महत्त्वाचा हेतू आहे. गेली आठ वर्षे त्यासाठी काम सुरू आहे, अशी माहिती संस्थेच्या चिटणीस मीनल ओक यांनी दिली.\nकोकणभूमी प्रतिष्ठान या कोकणसाठी काम करणाऱ्या व कोकण ग्लोबल करणाऱ्या संस्थेशी त्यांचा परिचय महाविद्यालयीन काळात २००० ला झाला. पर्यटनामधील समस्या आणि संधी याचा अभ्यास करताना कोकणभूमी प्रतिष्ठानकडे ओक वळल्या. त्यातूनच पुढची वाटचाल सुरू झाली. ‘कोकणभूमी’ने सुरवातीला रायगडमध्ये काम सुरू केले. २०१३, १४ व १५ ला तीन वर्षे चिकू महोत्सव डहाणूत भरवला. २०१२ ला कुडाळमध्ये आंबा महोत्सव तसेच त्यानंतर कृषी पर्यटन परिषद आयोजित केली. मुंबईत दरवर्षी संस्थेतर्फे दोन वेळा परिषद भरवली जाते. कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर मुंबईत आहेत. तेथील जीवन आणि रोजगार यापेक्षा कितीतरी सरस जीवनशैलीत ते खेड्यात येऊन जगू शकतात, हे ठसवण्यासाठी परिषद मुंबईत होते. संस्थेतर्फे वर्षातून तारपा येथे तीन कार्यशाळा होतात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. वेगवेगळ्या क्षमतांवर चर्चा होते. आदान-प्रदान होते. संस्थेतर्फे कृषी पर्यटन प्रकल्प उभारणीसाठी साह्य, मार्गदर्शन केले जाते.\nकृषी पर्यटनाला प्रचंड वाव असून त्याबाबत गती का नाही हे सांगताना ओक म्हणाल्या की, कोकणची मानसिकता मुळात आड येते. आपल्याकडे बदल करायला धाडस नाही. शिवाय अल्पसंतुष्टता आहे. आपला परिसर व पर्यावरण याआधारे व्यवसाय होऊ शकतो. त्यासाठी बदल होण्यास तयार नाही. कामगारांचा प्रश्‍न शिवाय परवानग्या, त्यासाठी सरकार दरबारी मारावे लागणारे खेटे अशा साऱ्या गोष्टी त्या उद्योगाच्या गतीला ब्रेक लावत आहेत. तरीही आम्ही आशावादी आहोत, अशी पुष्टी त्यांनी जोडली.\nकृषी पर्यटन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. त्यामुळे त्याला सवलतीही मिळाव्यात. कोकणात तो अधिक व्यापक करता येणेही शक्‍य आहे. त्यासाठी सरकारनेही धोरणामध्ये दूरदृष्टी दाखवावी. नदी, खाडी किनाऱ्यावरील निसर्गसमृद्ध गावांमध्ये दहा वर्षांत १० हजार कृषी पर्यटन केंद्र सुरू व्हावीत, यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याची माहितीही ओक यांनी दिली.\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nइंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर...\nसाडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य\nकऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या \"एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...\nबेलतरोडी देहव्यापाराचे \"हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे....\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये नागपूर, ता. 25 : राज्यात खासगी नर्सिंग कॉलेजचे पीक आले ��ोते. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नसलेले अनेक नर्सिंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/ajay-devgan-tanaji-new-movie-esakal-news-61119", "date_download": "2018-09-26T03:23:16Z", "digest": "sha1:IOLWUM65BTKXWDLCNC2P5NEXBW7AWD2E", "length": 10676, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ajay devgan in Tanaji new movie esakal news अजय देवगण साकारणार तानाजी मालुसरे | eSakal", "raw_content": "\nअजय देवगण साकारणार तानाजी मालुसरे\nगुरुवार, 20 जुलै 2017\nअजय देवगण अस्सल मराठमोळ्या भूमिकांमध्ये लोकप्रिय झाला. त्याने वठवलेली सिंघमची भूमिकाही गाजली. आता बुधवारी रात्री सोशल मिडीयावर ट्विट करून त्याने नवी बातमी दिली. आता अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे.\nमुंबई : अजय देवगण अस्सल मराठमोळ्या भूमिकांमध्ये लोकप्रिय झाला. त्याने वठवलेली सिंघमची भूमिकाही गाजली. आता बुधवारी रात्री सोशल मिडीयावर ट्विट करून त्याने नवी बातमी दिली. आता अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे.\nट्विट करताना अजय देवगणने तानाजी यांचे भरभरून कौतुक केले आहे. तो त्याच्या माणसांसाठी, त्याच्या आत्म्यासाठी आणि त्याचे राजे छत्रपती शिवाजी यांच्यासाठी लढला असे म्हटले आहे.\nशिवाजी महाराजांचे विश्वासू साथीदार म्हणून तानाजी मालुसरे यांची ओळख आहे. कोंढाणा गड घेताना प्राणाची बाजी लावून तानाजी मालुसरे यांनी तो गड जिंकला. पण त्यासाठी त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. याच घटनेवर बेतलेला तानाजी: अनसंग वाॅरिअर असे या सिनेमाचे नाव आहे.\nकोहलीचा 'विराट ट्रेलर' प्रदर्शित (व्हिडिओ)\nनवी दिल्ली : क्रिकेटच्या दुनियेतील बादशहा भारताचा कर्णधार विराट कोहली आता अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे की काय असा प्रश्न...\nअजय देवगणचा 'तानाजी' आता येतोय\nमुंबई- अजय देवगणची निर्मिती आणि मुख्य भुमिका असलेल्या तानाजी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरवात झाली आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी...\nमोदींकडून दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या शुभेच्छा\nनवी दिल्ली- जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांची आज (ता.25) जयंती आहे. त्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत...\nमानाच्या बाप्पांचे हौदात विसर्जन\nपुणे - वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरवात रविवारी महात्मा फुले मंडई येथून सकाळी साडेदहा वाजता झाली. तत्पूर्वी चौकातील लोकमान्य टिळक पुतळ्यास...\nAsia Cup : अखेर त्या तरुणीची ओळख पटली\nदुबई : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये दोन सामने झाले असले तरी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/sonam-kapoor-discloses-ban-im-more-concerned-about-personal-life/", "date_download": "2018-09-26T03:19:08Z", "digest": "sha1:SKDQPFIJNE2FFYHVTMBR54JDCQHJLMKW", "length": 27326, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sonam Kapoor Discloses Ban; 'I'M More Concerned About Personal Life' | सोनम कपूरने केला खुलासा; ‘वैयक्तिक आयुष्याबद्दल मी जास्तच कॉन्शियस’ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nसोनम कपूरने केला खुलासा; ‘वैयक्तिक आयुष्याबद्दल मी जास्तच कॉन्शियस’\nबॉलिवूडची मस्सकली गर्ल सोनम कपूर ही तिच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिला एखादी गोष्ट खटकली ती लगेचच त्याबद्दल बोलून टाकते, असे अनेक इव्हेंटमध्ये दिसून आले आहे. ‘फॅशनिस्टा’ म्हणून तिची असणारी ओळखही तिला फारशी आवडत नाही. म्हणून तिने अनेकदा मीडियालाही धारेवर धरले होते. अशातच सोनम कपूरने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे. याबाबत खुलासा करताना ती म्हणते,‘ माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मी जास्तच कॉन्शियस आहे. माझ्या आयुष्यात सहजासहजी कुणीही डोकावू शकत नाही. मला असं वाटतं की, कुणी माझ्या आयुष्यात दखल देण्याचा प्रयत्न चालवला तर मला त्याचा त्रास होतो. मी ते सहन करू शकत नाही. त्यामुळे माझे कामावरून दुर्लक्ष होते.’\nअभिनेत्री सोनम कपूर ही ८ मे रोजी आनंद अहुजा या दिल्ली येथील बिझनेसमॅनसोबत विवाहबद्ध होणार आहे. हा दिवस या दोघांसाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण असणार आहे. त्यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबीय देखील या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. लग्नाची जय्यत तयारी झाली असून संपूर्ण क पूर कुटुंबीय हे या विवाहसोहळयासाठी सज्ज झाले आहे. लग्नाानंतर सोनम 'वीरे दी वेडिंग'च्या प्रमोशनला लागणार आहे. १ जूनला 'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत.\nसोनम कपूरची बहीण रेहा कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. जुलैपासून सोनमला शैली चोप्रा दिग्दर्शित 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'ची शूटिंगला सुरुवात करायची आहे. या चित्रपटातून शैली चोप्रा दिग्दर्शनात पदार्पण करते आहे. यात सोनमसह अनिल कपूर, जुही चावला आणि राजकुमार रावसुद्धा असणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग पंजाबमध्ये होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सोनम कपूर वडिल अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-HDLN-health-benefits-of-drinking-ajwain-water-5928375-PHO.html", "date_download": "2018-09-26T02:25:20Z", "digest": "sha1:XXXFT2YACHGAHSL5JODUCWKYXQ2ZYKPW", "length": 6099, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Health Benefits of drinking Ajwain Water | जाणून घ्या.. कोणासाठी गुणकारी असते ओव्याचे पाणी, शरिराला असे ठरते फायद्याचे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजाणून घ्या.. कोणासाठी गुणकारी असते ओव्याचे पाणी, शरिराला असे ठरते फायद्याचे\nअसेच औषधी महत्त्व आहे तो ओव्याच्या पाण्याला. ओव्याचे पाणी हे अनेक आजारांवर किंवा आरोग्याच्या समस्यांवर फायदेशीर असते.\nहेल्थ डेस्क - आपल्याला रोजच्या जीवनात आरोग्याच्या अनेक किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागत असते. पण अनेकदा आपल्या लहान - सहान घरगुती उपचारांमुळे अशा अनेक समस्या अगदी चटकन दूरही होऊ शकतात. आपल्या घरामध्येच अशा काही आयुर्वेदीक महत्त्व असलेले पदार्थ किंवा गोष्टी असतात त्यामुळे असे अनेक त्रास दूर होतात. असेच औषधी महत्त्व आहे तो ओव्याच्या पाण्याला. ओव्याचे पाणी हे अनेक आजारांवर किंवा आरोग्याच्या समस्यांवर फायदेशीर असते. नेमक्या कोणत्या आजारावर किंवा त्रासावर ओव्याचे पाणी कशाप्रकारे गुणकारी ठरते याची माहिती आपण आज या पॅकेजमधून घेणार आहोत.\nपुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, ओव्याच्या पाण्याचे फायदे...\nझोपेतही करतात सेक्स, दारू न पिताही राहतात नशेत; अतिशय दुर्लभ आहेत हे 8 आजार\nBeauty: हाता-पायांचा रंग चेह-यासारखा गोरा नाही ना ट्राय करा या टिप्स\nअंघोळ करताना तुम्ही हे काम तर करत नाही ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/federation-cup-kabaddi-championships-2018-1629519/", "date_download": "2018-09-26T03:06:48Z", "digest": "sha1:ZFOG5SOTKY3FVTEST4ZRIG6U3QGZTXUL", "length": 16141, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Federation Cup Kabaddi Championships 2018 | महाराष्ट्राच्या संघांची विजयी सलामी | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nमहाराष्ट्राच्या संघांची विजयी सलामी\nमहाराष्ट्राच्या संघांची विजयी सलामी\nतर महिलांकडून केरळचा धुव्वा\nउत्तर प्रदेशचे क्षेत्ररक्षण भेदून मध्यरेषेला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगा.\nपुरुष संघाचा उत्तर प्रदेशवर रोमहर्षक विजय, तर महिलांकडून केरळचा धुव्वा\nमहाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी तिसऱ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र महिलांच्या तुलनेत पुरुष संघाला विजयासाठी जबरदस्त संघर्ष करावा लागला. राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पुरुष संघाला उत्तर प्रदेशने झुंजवले. पुरुषांनी ३४-३३ अशा फरकाने विजय मिळवला, तर महिलांनी केरळवर ४७-२१ अशी सहज मात केली. भारतीय कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली शुक्रवारपासून जोगेश्वरी येथील एसआरपी मैदानावर या स्पर्धेला शानदार सुरुवात झाली.\nमहिलांच्या ब-गटातील उद्घाटनीय सामन्यात महाराष्ट्राने मध्यंतराला १७-१० अशी आघाडी घेतली होती. कोमल देवकर, सायली केरीपाळे यांच्या चढाया, तर अभिलाषा म्हात्रेच्या भक्कम पकडी यामुळे हा विजय मिळाला. कोमलने ५ चढायांत ८ गुण मिळवले. सायलीने १० चढायांत ८ गुण मिळवले. अभिलाषाने ४ पकडी यशस्वी केल्या. महाराष्ट्राने एकूण तीन लोण दिले. केरळसाठी विद्याने ४ गुण मिळवले.\nपुरुषांच्या अ-गटात महाराष्ट्राने मध्यंतराला २०-१६ अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. मात्र उत्तर प्रदेशने त्यांना चांगलेच झुंजवले. महाराष्ट्राकडून रिशांक देवाडिगाने २२ चढायांत १ बोनस व ८ गुण मिळवले. नीलेश साळुंखेने चढाईत ७, तर पकडीत ३ गुण कमावत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पुरुषांच्या लढतीत पंचांच्या सदोष निर्णयावर दोन्ही संघांनी नाराजी प्रकट केली.\nतंत्रज्ञानाची कास पकडून स्थानिक कबड्डीत प्रयोग होत असताना फेडरेशन चषक स्पर्धेत पहिल्याच दिवशी उणिवा जाणवल्या. कोणता संघ कोणाविरुद्ध खेळतोय, याशिवाय नक्की किती गुण आहेत हेही कळत नव्हते. गुणफलक नसल्याने उपस्थित प्रेक्षकांना कोणता संघ आघाडीवर असेल, याचा अंदाज बांधावा लागत होता.\nमुंबईत इनडोअर स्टेडियम बांधणार -ठाकरे\nमहाराष्ट्रातील ही मातीवरील कबड्डी आता मॅटवर आली असली तरी खेळाडूंना मातीशी नाते तुटू देऊ नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत मॅटवर खेळाडूंना सराव करण्यासाठी इनडोअर स्टेडियम उभारले जाईल, असे आश्वासान त्यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘बुवा साळवी यांचे स्मरण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मातीवरील कबड्डी सामने सुरू ठेवा. मॅटवर सराव करता यावा, यासाठी मुंबई महानगरपालिका लवकरच इंडोअर स्टेडियम उभारेल.’’ – शिवसेनेचा शासनावर भरवसा नाय\nठाकरे यांनी सत्ताधारी मित्र भारतीय जनता पार्टीला कोपरखळी मारली. ते म्हणाले, ‘‘शासनाच्या भरवशावर वचन देणार नाही. शासन आणि आमचे नाते जगजाहीर आहे. त्यामुळे इंडोअर स्टेडियम उभारण्याची जबाबदारी पालिका घेईल. कबड्डीच्या मैदानाबाहेर राजकीय कबड्डी खेळणारे आज या स्पर्धेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले आहेत.’’ राजकीय पुढाऱ्यांच्या भाषणांमुळे सामने २५ मिनिटे उशिराने सुरू झाले.\nफेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे सोपवण्यात आले आहे. मात्र स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्यातील शपथविधी समारंभात सयोजकांनी अभिलाषा म्हात्रेचा कर्णधार म्हणून उल्लेख केला. त्यामुळे या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व नक्की कोण करणार आहे, हा संभ्रम निर्माण झाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-sonakshi-sinha-fitness-challenge-to-salman-girlfriend-iulia-vantur-5882558-NOR.html", "date_download": "2018-09-26T03:11:02Z", "digest": "sha1:7KTAWVXQTY4WXPFPWGMBKYDJVFQCPD2E", "length": 7917, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sonakshi Sinha Fitness Challenge To Salman Girlfriend Iulia Vantur | सलमानची गर्लफ्रेंड सोनाक्षीने दिले फिटनेस चॅलेन्ज, समोर आला वर्कआउट व्हिडिओ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसलमानची गर्लफ्रेंड सोनाक्षीने दिले फिटनेस चॅलेन्ज, समोर आला वर्कआउट व्हिडिओ\nदेशभरात सध्या फिटनेस चॅलेंजची चर्चा सुरु आहे. अॅक्टर, पॉलिटिशयन, स्पोर्ट्समन, सर्वच फिटनेस चॅलेन्ज अॅक्सेप्ट करुन व्हिड\nमुंबई : देशभरात सध्या फिटनेस चॅलेंजची चर्चा सुरु आहे. अॅक्टर, पॉलिटिशयन, स्पोर्ट्समन, सर्वच फिटनेस चॅलेन्ज अॅक्सेप्ट करुन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. याच निमित्ताने सोनाक्षी सिन्हानेही आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोनाक्षीने यामध्ये सलमानची गर्लफ्रेंड यूलिया वंतरुला टॅक करत तिला फिटनेस चॅलेन्ज दिले आहे. यासोबतच सोनाक्षीने आपले अजून दोन फ्रेंड्स ट्रेनर नम्रता पुरोहित आणि विशाल मिश्रालाही चॅलेन्स दिले आहे. यापुर्वी ऋतिक रोशन, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण आणि वरुण धवननेही फिटनेस चॅलेन्स स्विकारले आहे.\nकसे सुरु झाले फिटनेस चॅलेन्स\nकाही दिवसांपुर्वी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराट कोहली, ऋतिक रोशन आणि सायना नेहवालला फिटनेस चॅलेन्स दिले होते. यावर विराटने स्पाइडर प्लँक करत ट्वीटरवर व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये विराट मोदी, महेंद्र सिंह धोनी आणि पत्नी अनुष्काला फिटनेस चॅलेन्स दिले होते. अशा प्रकारे हळुहळू हे कॅम्पेन सोशल मीडियावर प्रसिध्द झाले.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनाक्षी सिन्हाचा हा व्हिडिओ...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nज्यूनिअर NTRच्या वडिलांच्या अपघाती निधनानंतर आणखी एका दाक्षिणात्‍य स्टारच्या कारला अपघात, 2 वर्षांची चिमुकली ठार\n82 वर्षांच्या धर्मेंद्र यांनी शेअर केला फार्महाउसचा नवीन व्हिडिओ, म्हणाले- शेती करणे माझी हॉबी आहे\nमुलींसह 101 वर्षांच्या आजीबरोबर सुष्मिताने साजरा केला कन्या दिन, आजी म्हणाल्या - परत ये एकदा घरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/union-budget-2016-analysis-1209511/", "date_download": "2018-09-26T03:18:04Z", "digest": "sha1:QPT7CSSTMSHVA6CXGWIM3ANIBDD7MKLB", "length": 18805, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ई-एडिट : दुधात साखर कमी | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nई-एडिट : दुधात साखर कमी\nई-एडिट : दुधात साखर कमी\nउड्डाण घेणार अशी अपेक्षा असलेल्या विमानाने धावपट्टीच सोडली नाही तर...\nलोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | March 1, 2016 01:55 pm\nजागतिक आर्थिक आव्हाने आणि मंदावलेली देशी अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काही मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात होतील ही अपेक्षा अरूण जेटली यांनी फोल ठरवली.\nजागतिक आर्थिक आव्हाने आणि मंदावलेली देशी अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काही मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात होतील ही अपेक्षा अरूण जेटली यांनी फोल ठरवली. परंतु, त्याचवेळी अनेक छोट्या छोट्या योजना सादर करून ते नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यात ते किती यशस्वी होतात हे पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस स्पष्ट होणार असले तरी त्या यशाची हमी देता येईल अशी परिस्थिती तूर्तास नाही. उदारणार्थ गेल्या अर्थसंकल्पात जेटली यांनी ६३ हजार कोटी रूपये निर्गुंतवणुकीतून उभे केले जातील अशी घोषणा केली होती. परंतु, प्रत्यक्षात अवघे १३ हजार कोटी रूपये इतकीच रक्कम त्यांना या मार्गाने उभारता आली. परिणामी, वित्तिय तूट ही गंभीर समस्या कायमच राहिली. आजच्या अर्थसंकल्पात ही तूट ३.९ टक्के इतकीच राखली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. एरव्ही त्यावर विश्वासही बसला असता परंतु तूट मर्यादित राखण्याचे आश्वासन देत असताना जवळपास ३ लाख कोटी रूपयांच्या नवीन योजना त्यानी जाहीर केल्या. अशा वेळी या योजनांना लागणारा पैसा कोठून येणार हे त्यांनी सांगणे अपेक्षित होते, पण ते झाले नाही.\nया अर्थसंकल्पाची ठसठसशीतपणे समोर येणारी बाब म्हणजे त्याने घेतलेले ग्रामीण वळण. हा अर्थसंकल्प कृषी आणि त्यासंबंधित रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्था, सामाजिक क्षेत्र आणि आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास यावर भर देतो. या सर्वांसाठी जेटली यांनी अर्थसंकल्पात अनेक नवनव्या योजना जाहीर केल्या. त्यातील काही निश्चितच कौत���कास्पद आहेत. उदाहरणार्थ, पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत गावपातळीवर रस्ते बांधणीस दिलेले महत्त्व किंवा गरीब ग्रामीम रूग्णांसाठी डायलिसिसाठी स्वस्त दराची योजना या निश्चितच कौतुकास्पद आहेत. तसेच जमिनीखालील पाण्याची पातळी वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांवर ६ हजार कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. देशभरातील ग्रामपंचायतींना विविध विकास कार्यक्रमांसाठी २ कोटी ८७ लाख रूपये दिले जाणार आहेत. हे अर्थातच सकारात्मक पाऊल आहे. रस्ता आणि महामार्ग बांधणी क्षेत्र हे या अर्थसंकल्पातील आणखी एक लक्ष्य. आर्थिक विकासात महामार्गांना असलेले महत्त्व लक्षात घेता, हे पाऊलदेखिल प्रशंसनीय आहे. परंतु, या सगळ्यासाठी पैसा येणार कसा हे मात्र जेटली सांगत नाहीत. कदाचित तेलाच्या स्वस्त दरांमुळे वाचलेला निधी या कल्याणकारी योजनांकडे वळवावा असा त्यांचा मानस दिसतो.\nमध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल असेही काही या अर्थसंकल्पात नाही. ज्याचे वार्षिक उत्पन्न ५ लाख वा कमी आहे, त्याच्या आयकरात वर्षभरात ३ हजार रूपये वाचतील एवढाच काय तो दिलासा. स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया याचा बराच उदो उदो पंतप्रधान मोदी यांनी चालवला आहे. अशा नव्या उद्योजकांना पहिल्या पाच वर्षातील तीन वर्ष कर लागणार नाही. पण त्याचवेळी त्यां ना मिनिमम अल्टरनेट टॅक्स मात्र लागणार, हे अगदीच हास्यास्पद. वस्तुत: कोणताही नवा उद्योग पहिल्या पाच वर्षात नफा कमवतोच असे होत नाही. त्यामुळे त्यांना पाच पैकी तीन वर्ष देण्यात आलेली कर सवलत अगदीच हास्यास्पद ठरते.\nहे सर्व करीत असताना जेटली यांनी काही भरीव, महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांना हात घातला असता तर अर्थसंकल्पाच्या दुधात साखर पडली असे म्हणता आले असते. तो आनंद हा अर्थसंकल्प देत नाही. जवळपास भिकेला लागलेल्या बँकांच्या फेरभांडवलासाठी अवघी २५ हजार कोटींची तरतूद, सिगरेटवर तेवढा कर आणि विडीना करमाफी ही चलाखी, प्रदूषण, रस्ते आदींसाठी लावण्यात आलेले नवनवीन उपकर अशा अनेक काळजी वाढवणा-या बाबी या अर्थसंकल्पात आहेत. परिणामी उड्डाण घेणार अशी अपेक्षा असलेल्या विमानाने धावपट्टीच सोडली नाही तर जसे वाटेल तशी काहिशी भावना या अर्थसंकल्पामुळे तयार होते. हे टाळता आले असते. बोर्डात येण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्याने जेमतेम पन्नास टक्क्यांवरच समाधान मानावे अ��े या अर्थसकल्पाचे होते ते याचमुळे. परिणामी, या अर्थसंकल्पाचं एकंदर वर्णन बरेच काही करू पाहणारा पण त्याहूनही बरेच काही करण्याचा प्रयत्नही न करणारा अर्थसंकल्प असे करावे लागेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nउत्तर प्रदेश, बिहारमध्ये आघाडी झाली तर भाजपा २०१९ मध्ये जिंकू शकत नाही – राहुल गांधी\nचिनी सैन्य अजूनही डोकलाममध्ये आहे – राहुल गांधी\nजगातील सर्वात मोठी योजना मोदींनी केली लाँच, काय आहे आयुष्मान भारत समजून घ्या..\nयोगींनी पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली तुलना\nकाश्मीरच्या भल्यासाठी नरेंद्र मोदींनी इम्रान खान बरोबर चर्चा सुरु करावी – मेहबूबा मुफ्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-26T02:35:05Z", "digest": "sha1:TPPALZFCMFGNGJWUAG3O2LZ5L4S5NXOP", "length": 9418, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आघाडी सरकारमधील व्यवहारांचीही होणार चौकशी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआघाडी सरकारमधील व्यवहारांच��ही होणार चौकशी\nखारघर जमीन घोटाळा: चौकशीसाठी निवृत्त न्यायधिशांची नेमणूक\nमुंबई – कोयना प्रकल्पग्रस्तांना दिलेली कोट्यवधी रूपयांची जमीन अवघ्या कवडीमोल भावात बिल्डरांच्या घशात घातल्याप्रकरणी कॉंग्रेसने भाजप व राज्य सरकारवर भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशानत या प्रकरणाची निवृत्त न्यायधिशामार्पैत चौकशी करण्याची घोषण केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश किशोर रोही यांची एक सदस्यीय समिती नियुक्ती करण्यात आली आहे. या जमिनीसोबतच मागील 15 वर्षांत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झालेल्या जमीन व्यवहारांचीही चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यात येणार आहे.\nखारघर येथील सर्व्हे क्र. 183 मधील सुमारे 9.81 हेक्‍टर जमीन कवडीमोल दराने विकासकाच्या घशात घातली. यामुळे सरकारचे सुमारे दोन हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप पावसाळी अधिवेशनात करण्यात आला होता. यावेळी झालेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावत निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश किशोर रोही यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यासंदर्भात नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. खारघरमधील जमीन राज्य सरकारच्या किंवा सिडकोच्या मालकीची होती का, या जमिनीचे वाटप प्रकल्पग्रस्तांना करण्याचा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येतो का, त्याचप्रमाणे या जमिनीचे हस्तांतरण करण्यास परवानगी आहे किंवा कायद्यानुसार सरकारच्या धोरणानुसार हे हस्तांतरण झाले आहे का, याची चौकशी न्यायमूर्तींना करावी लागणार आहे.\nतसेच कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात 15 वर्षांत रायगड जिल्ह्यात झालेल्या जमीन व्यवहारांचीही चौकशी न्यायाधीशांमार्फत लावली आहे. या वर्षांत जमिनीचे जे व्यवहार झाले ते नियमानुसार झाले आहेत का. जमीन वाटप करण्यासाठी निकष विचारात घेऊन वाटप करण्यात आले आहे का अपात्र प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे काय, या सर्वांची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींमार्फत तीन महिन्यांत करण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी सुशांत शेलार\nNext articleबकरी ईदची सुटी 23 ऐवजी 22 ऑगस्ट रोजी\nदाभोलकर हत्येमागील शक्तींना युतीचा पाठिंबा – विखे पाटील\nजात वैधता प्रमाणपत्र वर्षभरात देता येणार\nक्रोधाचा संहारक पंचमावतार लंबोदर\nप्रकाश जावडेकरांकडून “तो’ शब्द मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-09-26T03:25:11Z", "digest": "sha1:UII5CMIYTKCQXTC34PEKNH4WFDD5EYPQ", "length": 6898, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड – संभाजी भिडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nधर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड – संभाजी भिडे\nजळगाव : मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनुच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही’, असं म्हणत श्री शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचं समर्थन केलं. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा म्हणजे निव्वळ नालायकपणा आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड असल्याची टीका संभाजी भिडे यांनी केली. नंदुरबारमधील धर्मसभेत ते बोलत होते.\nराष्ट्रीयतेच्या मुद्द्यावर भिडे यांनी हिंदू धर्मातील स्त्री-पुरुषांवर जळजळीत टीका केली. ‘हिंदू स्त्री-पुरुष हे राष्ट्रीयतेच्या बाबतीत नपुंसक आहेत,’ असं ते म्हणाले. ‘पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रू देशांविरोधात एकजुटीने उभं राहण्याची आवश्यकता आहे. पण तसं होत नाही. पाकिस्तानच्या गोळीबारात एकीकडं भारतीय जवान शहीद होत असताना दुसरीकडं आपण पाकशी क्रिकेट सामने खेळतो. त्यांना सणासुदीला मिठाई देतो, हे चुकीचं आहे,’ असं भिडे म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोहलीला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार\nNext articleपालघरमध्ये खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक\nसमतोल विकासासाठी विशेष अर्थसहाय्य द्या\nइंधन दरवाढीचे सत्र कायम; मुंबईत पेट्रोल नव्वदीजवळ\nव्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द\nजलसंधारण मंत्र्याच्या तालुक्यात टँकर सुरु करण्याची मागणी\nनिरुपम-फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण\nमहाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 “राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/7942", "date_download": "2018-09-26T03:54:44Z", "digest": "sha1:OIIXJ7SQSUUY77PGAFXHA5GTPQCXAY4F", "length": 23223, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, remedies to maintain soil fertility , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nप्रकाश तापकीर, डॉ. अनिल दुरगुडे\nशनिवार, 5 मे 2018\nजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे. परंतु, बहुसंख्य शेतकरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या २५ ते ३० वर्षांत जमिनीची सुपीकता वेगाने ऱ्हास होत असल्याचे दिसून येते. वेळीच दखल न घेतल्यास अशा जमिनीत पिके घेणे अवघड होईल. जमिनीचा सजीवपणा टिकवून ठेवला तरच सुपीकता व उत्पादनक्षमता टिकून राहणार आहे.\nजमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सर्व सूक्ष्म जीवाणूंची, गांडूळाची संख्या व कार्यक्षमता ही सदैव उच्च पातळीवर राहावयास पाहिजे. याशिवाय जमिनीच्या विविध गुणधर्मांवरही सुपीकता अवलंबून असते.\nजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे. परंतु, बहुसंख्य शेतकरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या २५ ते ३० वर्षांत जमिनीची सुपीकता वेगाने ऱ्हास होत असल्याचे दिसून येते. वेळीच दखल न घेतल्यास अशा जमिनीत पिके घेणे अवघड होईल. जमिनीचा सजीवपणा टिकवून ठेवला तरच सुपीकता व उत्पादनक्षमता टिकून राहणार आहे.\nजमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सर्व सूक्ष्म जीवाणूंची, गांडूळाची संख्या व कार्यक्षमता ही सदैव उच्च पातळीवर राहावयास पाहिजे. याशिवाय जमिनीच्या विविध गुणधर्मांवरही सुपीकता अवलंबून असते.\nजमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मावर व अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेवर सुपीकता ठरविली जाते. सूक्ष्म जीवाणू व गांडूळ यांच्या कार्यक्षमतेनुसार जमिनीचे सर्व गुण बदलतात. प्रत्येक कृषी हवामान विभागातील जमिनीचे गुणधर्म वेगळे असतात. जमिनीची चाचणी केल्याशिवाय तिच्या गुणधर्माचे व दोषांचे स्वरूप कळत नाही. गुणधर्म व दोष कळाल्याशिवाय जमीन व पीक नियोजनाचा आराखडा तयार करता येत नाही. आराखडा तयार केला नाही, तर जमिनीची पीक उत्पादनक्षमता वाढविता येणार नाही. त्यामुळे मातीपरीक्षण आवश्‍यक आहे.\nजमिनीची प्रत किंवा सुपीकता पातळी\nजी जमीन पूर्णपणे सजीव आहे, जिच्यात कमीत कमी दोष (उदा. क्षारता, आम्लता, विम्लता, चोपणपणा, घट्टपणा, निचरा नसणे, चुनखडीचे प्रमाण जास्त, जमिनीची धूप, उथळ अथवा बरड जमीन इ.) व जास्तीत जास्त उपयुक्त गुण आहेत तसेच पीक वाढीस अतिशय पोषक वातावरण आहे अशा जमिनीला उत्कृष्ट प्रतिची म्हणता येईल.\nजमिनीचे गुणधर्म व पीक उत्पादन संबंध\nजमिनीचा सामू व क्षारतेचे प्रमाण यावरून तिच्यातील अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेची कल्पना येते. सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावरून जमिनीची घडण, जलधारण क्षमता, निचऱ्याचे प्रमाण, जीवाणूंच्या कार्यक्षमतेची पातळी यांची कल्पना येते. भौतिक गुणधर्मावरून पोत, मुळांच्या वाढीस अनुकूल वातावरण याची कल्पना येते. जैविक गुणधर्मावरून जमिनीतील अन्नद्रव्य पुरवठ्याचे प्रमाण व वेग, सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाचा वेग व त्याचा भौतिक व रासायनिक गुणधर्मावर होणारा परिणाम याची कल्पना येते.\nजमिनीची सुपीकता पातळी वाढली की, पीक उत्पादन पातळी आपोआप वाढते. तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले की त्या प्रमाणात पीक उत्पादन पातळीही वाढते. क्षारयुक्त जमिनीत पीक उत्पादन घटते. चोपण व चुनखडीच्या जमिनीत स्फुरद व सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. जमीन घट्ट असेल किंवा फार उथळ असेल तर पिकांची मुळे फार खोलवर जाऊ शकत नाही. परिणामी पाणी व अन्नद्रव्य शोषणावर प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादन घटते.\nवरील निकषावरून स्पष्ट होते की, पीक उत्पादनाच्या दृष्टीने जमीन सुस्थितीत असणे अत्यंत आवश्‍यक आहे. नसेल तर नियोजनाच्या माध्यमातून तिच्यात अपेक्षित बदल करणे गरजेचे आहे.\nगांडुळे ही जमिनीत नैसर्गिकरित्या सेंद्रिय खत निर्माण करणारे कारखानदार आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जमिनीचे आरोग्य, शाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची पातळी २ टक्क्‍यांच्यावर राहील याची सतत काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांच्या जमिनी खराब झालेल्या आहेत किंवा खराब होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांनी वरील माहितीचा जास्तीत जास्त उपयोग करावा.\n(जमीन प्रत सुधार) तत्त्वे\nजमिनीची उत्तम भौतिक स्थिती, जमिनीतील आर्द्रतेचे योग्य प्रमाण, वरखतांच��� संतुलित वापर, अनुकूल हवामान व वेळेवर मशागत या पंचसूत्रांचा अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता पातळी टिकून राहते. पीक उत्पादन पातळी वाढण्यास भरीव मदत होते.\nविशिष्ट परिस्थितीत क्षारता व चोपणपणा होणार नाही याची काळजी घेणे, ओलितासाठी खारे किंवा मचूळ पाणी न वापरण्याचा निर्धार, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार वापर, क्षारता व चोपणपणा सहनशील वाणांची निवड या गोष्टी कराव्या लागतील.\nसुपीकता पातळी वाढविण्याचे मार्ग\nभरखतांचा भरपूर प्रमाणात वापर\nपिकांची फेरपालट व फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश\nयोग्य वेळी व योग्य प्रमाणात जमिनीची पूर्व मशागत\nसूक्ष्म अन्नद्रव्यांचा शक्यतो सेंद्रिय खतांबरोबर वापर\nमाती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर\nक्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारकांचा वापर\nसेंद्रिय स्वरुपात नत्राचा पुरवठा\nसेंद्रिय तसेच एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंब\nपाणलोट क्षेत्र विकासाची कामे\nजमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मानुसार पीक नियोजन\nजैविक कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर\nगांडूळखत, कंपोस्टखत, हिरवळीचे खत यांचा जास्तीत जास्त वापर\nजमिनीतून निघणारे सेंद्रिय पदार्थ जाळून न टाकता, शेतातच पुनर्वापर\nसंपर्क : प्रकाश तापकीर, ९४२१८३७१८६\n(मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर.)\nनिसर्ग हवामान विभाग घटना आरोग्य health रासायनिक खत शेती विकास कीटकनाशक\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाज��र समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-26T02:25:27Z", "digest": "sha1:XO5AEGDQHODC7YCH5LNEA6GTS2SI2NJJ", "length": 8886, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जितेंद्र आव्हाड यांचे आरोप सूडबुद्धीने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजितेंद्र आव्हाड यांचे आरोप सूडबुद्धीने\nनगरसेवक धीरज घाटे यांची सायबर क्राइमकडे तक्रार\nपुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंधुरे याचे पुण्यातील भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला असून, त्यांच्याविरोधात घाटे यांनी सायबर क्राइम आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nअंधुरे याला दाभोलकर खूनप्रकरणात अटक झाली आहे. अंधुरे याने याआधी फेसबुकवर आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात खालच्या पातळीवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. या अटकेनंतर आव्हाड यांनीही सोशल मीडियावर हिंदुत्त्ववाद्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. त्यातूनच त्यांनी तीन वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत त्यामध्ये घाटे यांच्याबरोबर अंधुरे उपस्थित होता, असा ट्‌विटरद्वारे आरोप केला आहे.\nआव्हाड यांचा आरोप खोटा असल्याचा खुलासा घाटे यांनी केला आहे. तसेच आव्हाड यांच्या विरोधात सायबर क्राईम आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आव्हाड यांच्यावर झालेल्या तथाकथित हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नाही. या प्रकरणात आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच सचिन अंधुरे याला आपण ओळखतही नाही आणि कधी भेटलोही नाही, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.\nआव्हाड यांनी माझ्यावर राजकीय सुडातून खोटे आरोप केले आहेत. या आरोपामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. आव्हाड यांनी घेतलेल्या भूमिकेवर मी वेळोवेळी ब्लॉग लिहिले आहेत. त्याचा राग मनात धरून आव्हाड यांनी हे बिनबुडाचे आरोप केले आहेत, असे घाटे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे या आरोपांची दखल घेऊन कारवाई करावी, अशी विनंती अर्जाद्वारे करण्यात आली आहे. तसेच आव्हाड यांच्या या वक्‍तव्याबाबत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावाही दाखल करणार असल्याचे घाटे यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेरळात आता पुनर्वसनाचा मोठा प्रश्‍न\nNext articleरिक्षाच्या भाड्यात वाढ\nदाभोलकर हत्येमागील शक्तींना युतीचा पाठिंबा – विखे पाटील\nडॉ.दाभोलकर हत्याप्रकरण : शरद कळसकरनेच गोळ्या झाडल्या\nसचिन अंदुरेला घटनास्थळी आणले\nआव्हाडांसह चौ���े हिटलिस्टवर होते…\nगौरी लंकेश-डॉ. दाभोलकर हत्येचे “कनेक्‍शन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-26T02:23:27Z", "digest": "sha1:BZSAI5BDF7ECTZWF7P5Z67TPMWTLPAWG", "length": 7157, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तरुणांना धूम्रपानापासून दूर नेण्यात फेसबुकवरील समुपदेशनाची मदत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतरुणांना धूम्रपानापासून दूर नेण्यात फेसबुकवरील समुपदेशनाची मदत\nलॉस एंजल्स : फेसबुकवरील समुपदेशन तरुणांना धूम्रपानापासून दूर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हे संशोधन ‘अ‍ॅडिक्शन’ या मासिकात नुकतेच प्रसिद्ध झाले असल्याचे वृत्त आहे.\nकॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी फेसबुकचा ठरावीक कालावधीसाठी धूम्रपान करणाऱ्या तरुणांवर पडणारा प्रभाव तपासला. समाजमाध्यमांवरील तंबाखूविरोधी कार्यक्रम व्यसनापासून सहजपणे दूर घेऊन जातो, असे साहाय्यक प्राध्यापक डॅनियल रामो यांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ५०० जणांपैकी ४५ टक्के पुरुष होते. त्यातील ८७ टक्के मोठय़ा प्रमाणावर धूम्रपान करणारे होते. त्यात २१ वर्षांच्या तरुणांची संख्या अधिक होती. समाजमाध्यमांवरील कार्यक्रमामुळे व्यसनांना आळा घालण्याचे कार्य प्रभावीपणे करता येत असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा: सख्ख्या बहिणींकडून फसवणूक; दोघींवर गुन्हा\nNext articleअहमदनगर: बिनविरोध सदस्यावर दोनही पॅनलचा दावा\nइन्स्टाग्रामच्या संस्थापकांनी केला फेसबुकला रामराम\nअरब अमिराती आणि सौदीवर क्षेपणास्त्र हल्ल्यांची इराणची धमकी\nनिवडणूक हारूनही पद न सोडण्याचा मालदीवचे राष्ट्रपती गयूम यांचा निर्णय\nराफेल व्यवहार : केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे राहुल गांधी यांच्यावर ‘हे’ आरोप\nदेशाच्या चौकीदाराने गरीब, शहिदांचे पैसे अंबानींच्या खिशात घातले\nनेपाळमध्ये पोर्नोग्राफिक साईटवर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/82-percent-of-the-candidates-Deposit-seized/", "date_download": "2018-09-26T02:46:21Z", "digest": "sha1:ONF3FMADBDKRBCK6KMM7VIEECX4YYIX3", "length": 4804, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " यंदा तब्बल ८२ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्‍त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › यंदा तब्बल ८२ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्‍त\nयंदा तब्बल ८२ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्‍त\nराज्य विधानसभा निवडणूक लढविलेल्या प्रत्येक 10 उमेदवारांपैकी 8 उमेदवारानी डिपॉझिट गमाविले आहे. अपक्ष 1129 उमेदवारांपैकी 1114 उमेदवारांना डिपॉझिट परत मिळालेले नाही अर्थात त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.तसेच एस.पी. (24) निजद (28), शिवसेना (37) व आप (28) उमेदवारांची परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. डाव्या पक्षातून रिंगणात उतरलेल्या 23 पैकी केवळ एक उमेदवार आपले डिपॉझिट राखून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराचे डिपॉझिट जप्त न होता त्याला परत मिळायचे असल्यास मतदान झालेल्या संख्येच्या एक षष्ठांश मते उमेदवाराला मिळाली पाहिजेत. मात्र इतकी मते मिळविण्यात यंदाच्या निवडणुकीत 82 टक्के उमेदवार अपयशी ठरले आहेत.\nविधानसभा निवडणुकीसाठी सामान्य उमेदवारांना 10 हजार रु. व अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवाराना 5 हजार रु. अशी अनामत रक्कम असते. यंदाच्या निवडणुकीत 222 मदारसंघात 2844 उमेदवार रिंगणात होते. 2,337 उमेदवारांनी ( 82.2 टक्के ) डिपॉझिट गमाविले आहे.\nकांही वर्षांपूर्वी ही रक्कम अत्यंत कमी होती. 1996 च्या निवडणुकीत तब्बल 456 उमेदवारांनी एकाच मतदार संघातून अर्ज भरल्यामुळे अनामत रक्कम वाढविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. उमेदवारांची संख्या कमी करण्याचा हा एक मार्ग होता.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/PMP-s-traveler-earnings-growth-too-high/", "date_download": "2018-09-26T02:46:16Z", "digest": "sha1:WFVCZ3VE43NQJTFQ5JZQZMJSLZOOPGOY", "length": 7985, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पीएमपी’च्या प्रवासी,उत्पन्नातही भरीव वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘पीएमपी’च्या प्रवासी,उत्पन्नातही भरीव वाढ\n‘पीएमपी’च्या प्रवासी,उत्पन्नातही भरीव वाढ\nपीएमपीने जोमाने प्रगती करीत गेल्या नऊ महिन्यांमध्ये प्रवासी संख्येबरोबरच उत्पनात वाढ करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार एप्रिल ते डिसेंबर 2016 या कालावधीपेक्षा एप्रिल ते डिसेंबर 2017 या कालावधीत सुमारे 18 कोटी 41 लाख 90 हजार 360 रुपयांनी उत्पन्न मिळाले आहे. तर, याच कालावधीत दररोज 6 लाख 69 हजार 783 रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रवासी संख्या 50 हजार 819 एवढी वाढून ती 10 लाख 71 हजार 425 वर पोहचल्याचे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सांगितले.\nतुकाराम मुंढे यांनी पीएमपीची सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेक आमूलाग्र बदल केले. गेल्या नऊ महिन्यात केलेल्या कामाचा आणि भविष्यातील नियोजनासंदर्भात त्यांनी मुंढे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.\nमुंढे म्हणाले, विविध मार्गावरील बसेसची संख्या वाढविणे, प्रवाशांना सुरक्षित बससेवा देणे, चालक, वाहकाची वर्तणूक, बसमार्गांचे सुसूत्रीकरण या बांबीकडे अधिक लक्ष दिल्याने एप्रिल ते डिसेंबर 2017 या कालावधीत पीएमपीचे उत्पन्न 414 कोटी 80 लाख 86 हजार 853 रूपयांवर जाऊन पोहचले. तेच गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर 2016 पर्यंत 396 कोटी 38 लाख 96 हजार 493 एवढे होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 18 कोटी 41 लाख 90 हजार 360 रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले आहे. या उत्पन्न वाढीमुळे पीएमपीचा तोटा कमी होण्यास मदत होणार आहे. याबरोबरच एप्रिल ते डिसेंबर 2016 पर्यंत रोज किमान 1 कोटी 44 लाख 14 हजार 169 एवढे उत्पन्न मिळत होते. मात्र एप्रिल ते डिसेंबर 2017 या कालावधीत हे उत्पन्न 1 कोटी 50 लाख 83 हजार 952 वर पोहचले. यावर्षी रोजच्या उत्पन्नात 6 लाख 69 हजार 783 रूपयांची वाढ झाली आहे.\nपीएमपीने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून बहुतांशी बस मार्गंची फेररचना केली. तसेच काही नवीन मार्ग सुरू केले. त्यामुळे एप्रिल ते डिसेंबर 2017 या कालावधीत सुमारे 10 लाख 71 हजार 425 एवढी प्रवाशी संख्या झाली. 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये रोजच्या प्रवाशी प्रवासी संख्येत 50 हजार 819 एवढी वाढ झाली. तसेच 2016 - 17 च्या तुलनेत डिसेंबर 2017 अखेरप़र्यंत मार्गावऱील बससेची संख्या सरासरी 42 ने वाढली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2016 मध्ये ही संख्या 1 हजार 383 एवढी होती. तर, डिसेंबर 2017 अखेरपर्यंत 1 हजार 425 एवढी होती.\n300 कर्मचारी आणि अधिका-यांवर कारवाई\nगेल्या नऊ महिन्यात कामामध्ये हलगर्जी करणा-या सुमारे 300 कर्मचारी आणिअधिका-यांवर कारवाई केली आहे . त्यामध्ये 100 जणांनी व्हीआरएस घेतली आहे .तर 200 जणांना कामांवरून काढून टाकण्यात आले आहे.\nमी कार्ड काढणे बंधनकारक\nशहर आणि पिंपरी चिंचवड भागात कामावर अथवा इतर कामासाठी जाण्यासाठी पास काढणे गरजेचे होते .मात्र आता पास सेवा बंद होणार असून, त्याऐवजी ‘मी-कार्ड ’घेणे प्रवाशांना बंधनकारक आहे. आतापर्यत 1092 कर्मचा-यांना मी-कार्ड देण्यात आले आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/ABVP-Student-Protest-For-Re-Examination/", "date_download": "2018-09-26T03:04:21Z", "digest": "sha1:SEEP4NPJEQPRGBN3G3EDN6AH2BVVVKS6", "length": 4917, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फेरपरीक्षा रद्दसाठी अभाविपचे आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › फेरपरीक्षा रद्दसाठी अभाविपचे आंदोलन\nफेरपरीक्षा रद्दसाठी अभाविपचे आंदोलन\nबीबीएच्या दुसर्‍या सत्राची फेरपरीक्षा रद्द करावी या मागणीसाठी अभाविप संघटनेतर्फे आज विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. बीबीए दुसर्‍या सत्राची परीक्षा 19 एप्रिल 2018 रोजी झाली. यामध्ये हिराचंद नेमचंद महाविद्यालयात सराव परीक्षेदरम्यान एका प्राध्यापकाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाचाच पेपर दिला गेला. यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे सांगत काही संघटनांनी दोषींवर कारवाई आणि फेरपरीक्षा घेण्याचे निवेदन विद्यापीठास दिले. यावर सोलापूर विद्यापीठाने फेरपरीक्षा घेणार असल्याचे सांगितले. यामध्ये बीबीए इंटरनॅशनल बिझनेसची 14 मे आणि बीबीए ऑर्गनायझेशन बिहेविअरची परीक्षा 16 मे 2018 रोजी घेणार असल्याचे जाहीर केले.\nमात्र सध्या यामध्ये पूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा पूर्वीचा पेपर दिला असला तरी त्यांना याबाबतीत कुठलीही कल्पना नव्हती. यात विद्यार्थ्यांची काही चूक नाही. त्यामु���े सोलापूर विद्यापीठाने फेरपरीक्षा घेऊ नये यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर 8 मे रोजी दुपारी 12 वाजता अभाविप संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक यतिराज होनमाने, प्रशांत कुलकर्णी, निखीलेश्‍वर निल, राघवेंद्र घनाते, अक्षय इनामदार आदी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2018-09-26T02:37:19Z", "digest": "sha1:PAEEJQKVGIWIFAMVPGRVZH7MEW65OOTK", "length": 11440, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वाळूने भरलेले ट्रॅक्टर पायावरुन गेल्याने विद्यार्थीनी जखमी | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nवाळूने भरलेले ट्रॅक्टर पायावरुन गेल्याने विद्यार्थीनी जखमी\n शहरातून वाळू वाहतुक बंद असतांना देखील वाळूमाफियांकडून सर्रासपणे अवैध रित्या वाळू वाहतुक केली जात आहे. फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या तरुणीच्या पायावर वाळूने भरलेले ट्रॅक्टर गेल्याची घटना आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. तरुणीला तात्काळ जिल्हा सामान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nफुले मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी शुभांगी सुनिल पाटील (वय-24. रा. भातखंडे ता. एरंडोल) ही विद्यार्थीनी आपल्या मैत्रीणींसोबत आली होती. फुले मार्केटमध्ये खरेदी झाल्यानंतर घरी जात असतांना दोघ तरुणी टॉवर चौकात उभ्या होत्या. याचवेळी शिवाजी नगरकडून वाळूने भरलेले (एमएच 19. 6821) क्रमांकाचक ट्रॅक्टर भरधाव वेगाने टॉवर चौकाकडे येत होते. याचवेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या शुभांगी पाटील यांच्या डाव्या पायावरुन वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तरुणी जखमी झाली.\nतरुणीवर जिल्हा रु���्णालयात उपचार\nविद्यार्थीनीच्या पायावर ट्रॅक्टरचे चाक गेल्याचे समजात त्याठिकणी असलेल्या नागरिकांनी जखमी तरुणीस उपचारार्थ तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी तरुणीच्या पायाला दुखापत झाली असून तीच्यावर उपचार सुरु आहे.\nशहरातून होतेय अवैध वाळू वाहतुक\nजिल्ह्यातील सर्व वाळू ठेके बंद करण्यात आले आहे. तरी देखील वाळू माफीये चोरट्यापद्धतीने अवैधरित्या वाळू वाहतू करीत आहे. दरम्यान शहरातून देखील वाळू वाहतुक करण्यास बंदी असतांना देखील शहरातून सर्रासपणे वाळू वाहतुक होत असल्याने महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.\nटॉवर चौकात उभ्या असलेल्या तरुणीच्या पायावर ट्रॅक्टरचे चाक गेल्याचे समताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर जोरात पळवीत घटनास्थळहून पळ काढला.\nवाळू माफियांना पोलिसांचे अभय\nटॉवर चौकात दिवसरात्र रहदारी असते. तरी देखील वाळू याठिकाणाहून अवैध रित्या वाळू वाहतुक केली जात आहे. मात्र पोलिसांसह महसूल प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसून कानडोळा केला जात असल्याने अवैध रित्या वाळू वाहतुकदारांना महसूल विभागासह पोलिसांचे अभय मिळत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुुरु आहे.\nPrevious articleजळगावात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा एल्गार\nNext articleविद्यार्थी साकारताहेत भव्य गणपती म्युरल\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगावात श्रींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी\n406 घरकुलांसाठी 24 कोटींचा प्रस्ताव\nपाळधी बायपासजवळ मोटारसायकल-स्कूलव्हॅनच्या धडकेत तिघे ठार\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/teachers-role-very-important-community-said-mp-rajendra-gavit-125643", "date_download": "2018-09-26T03:19:22Z", "digest": "sha1:VJAHN26AXPFW7TFFHQVJDLHI6L7TIG2K", "length": 15075, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "teachers role is very important in community said mp rajendra gavit शिक्षकाची समाजातील भूमिका महत्वाची- खा. राजेंद्र गावीत | eSakal", "raw_content": "\nशिक्षकाची समाजातील भूमिका महत्वाची- खा. राजेंद्र गावीत\nशनिवार, 23 जून 2018\nसफाळे (पालघर) : समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खुप महत्वाची असल्यानेच समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो समाजाचा शिल्पकार आहे.एक शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बरबाद होते म्हणूनच शिक्षकांची जबाबदारी ही वाढत आहे असे खासदार राजेंद्र गावीत यांनी सांगितले.\nपालघर जिल्ह्यातील विराथन येथील मेघराज शिक्षण संस्थेच्या केळवारोड येथील विद्या वैभव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजय चौधरी यांचा सेवा निवृत्ती सत्कार समारंभ शुक्रवारी (ता. 22) संपन्न झाला.\nसफाळे (पालघर) : समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खुप महत्वाची असल्यानेच समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो समाजाचा शिल्पकार आहे.एक शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बरबाद होते म्हणूनच शिक्षकांची जबाबदारी ही वाढत आहे असे खासदार राजेंद्र गावीत यांनी सांगितले.\nपालघर जिल्ह्यातील विराथन येथील मेघराज शिक्षण संस्थेच्या केळवारोड येथील विद्या वैभव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजय चौधरी यांचा सेवा निवृत्ती सत्कार समारंभ शुक्रवारी (ता. 22) संपन्न झाला.\nया वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावीत बोलत होते.पालघर जिल्हयात अदयावत रूग्णालय उभारण्याचे आपले स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरेल असे सांगून पालघर तालुक्यातील अनेक समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे सांगितले.\nया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेघराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती दामोदर पाटील होते. पाटील यांनी चौधरी यांचे सारखे इमाने इतबारे सेवा करणारया शिक्षकांची समाजाला गरज आहे, असे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर संस्थेचे कार्यवाह चंदुलाल घरत यांनी शासनाच्या उदासीनतेमुळे निवृत्त शिक्षकांच्या जागी नविन शिक्षक भरती नसल्याने संस्थांना तारेवरची कसरत करावी लागते असे सांगितले.\nसत्कार मूर्ती राजय चौधरी यांनी संस्थ���ने दिलेल्या संधीमुळे मला माझी प्रगती करता आली. संस्थेचे व दोन्ही शाळांमधील शिक्षकांचे उपकार आयुष्यभर लक्षात राहतील असे सांगून आभार व्यक्त केले.\nया वेळी संस्थेचे खजिनदार सुदाम भोईर, सदस्य विनोद मोरे, नरसिंह पाटील,डी. एस. किणी, नयना घरत , शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पावडे, पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रमोद पाटील , आयटी आयचे प्राचार्य नितीन वर्तक परिसरातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, परिसरातील सरपंच, संस्थेचे आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, मेघराज शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यालय विराथन व विद्या वैभव विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि चौधरी यांचे कुटूंबिय , नातेवाईक उपस्थित होते.\n31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल चौधरी यांचा संस्था,दोन्ही शाळा,विविध संस्था, सरपंच,नातेवाईक यांच्या हस्ते सपत्निकसत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेश किणी यांनी केले तर सूत्रसंचालन महेंद्र पाटील व मनोहर पाटील यांनी केले.\nराष्ट्रवादी महिला आघाडीची सरकारच्या विरोधात मोहीम\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली कारभारामुळे देशाची लोकशाही व्यवस्था धोक्‍याच्या वळणावर पोचली असून, ती वाचविण्याकरिता राष्ट्रवादी महिला...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nपवारांचा सल्ला \"समजनेवालों'को इशारा\nसातारा - राष्ट्रवादीचे आमदार व खासदारांमधील संघर्ष टिपेला पोचल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बालेकिल्ला उद्‌ध्वस्त...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभिय��न\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578850", "date_download": "2018-09-26T03:07:05Z", "digest": "sha1:FCXZV2JOGBXYRTWKE3MGLDN3NYB4CWDJ", "length": 8485, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रवादीत खांदेपालट निश्चित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » राष्ट्रवादीत खांदेपालट निश्चित\nप्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील,शशिकांत शिंदे यांच्यात चुरस\n29 एप्रिलला पुण्याच्या बैठकीत होणार निर्णय\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला नवा चेहरा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसाठी येत्या 29 एप्रिल रोजी पुण्यात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होत आहे. नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मंत्री जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात चुरस आहे. याशिवाय विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्षपदावरून आपण पायउतार होत असल्याचे सांगितले. गेली चार वर्ष आपण पक्षाची जबाबदारी सांभाळली. आता पक्षाचे नेतृत्व माझ्याऐवजी दुसऱयाकडे द्यावे, अशी विनंती आपण पक्षश्रेष्ठींना केल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. तर, प्रदेशाध्यक्षपदासह इतर कार्यकारिणीची निवड 29 एप्रिलच्या बैठकीत होईल. पक्षात अनेक सक्षम नेते आहेत. त्यामुळे बैठकीत आम्ही सर्वजण एकत्र बसून नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करू, असे तटकरे म्हणाले.\nदरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बदनाम झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्वच्छ चेहरा देण्याचा प्रयत्न पक्षाचा आहे. त्यासाठी जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. पाटील यांनी 1999 ते 2014 ��ा कालावधीत वित्त आणि नियोजन, गृह, ग्रामविकास अशी महत्त्वाची खाती सांभळली. मंत्री असताना पाटील यांच्यावर एकही आरोप झाला नाही. आता विरोधी पक्षात असताना पक्षाचे गटनेते म्हणून पाटील यांची विधानसभेतील कामगिरी उत्तम राहिली आहे. त्यामुळे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.\nकामगार नेते आणि सातारा जिह्याातील आमदार शशिकांत शिंदे हेही प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत आपली छाप पाडली आहे. तरुण असल्याने शिंदे यांच्या नावाचाही पक्षाकडून विचार होऊ शकतो.\nतटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती\nदरम्यान, राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस तारिक अन्वर यांनी यासंदर्भातील नियुक्तीचे पत्र तटकरे यांना दिले.\nकेरोसिनमुळे लोकलच्या मालडब्याला आग\nमराठमोळय़ा दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ ऑस्कर शर्यतीत\nअमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी निलंबित\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/523", "date_download": "2018-09-26T03:49:53Z", "digest": "sha1:MYMQGTTKU5MV72COHLSJMWSTYWW4JXWE", "length": 2080, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "मुंगूस कॅम्प नाशिक. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nत्र्यंबकेश्वरच्या डोंगरात आम्ही एक नवीन कॅम्प सुरू केला आहे. साडे पाच एकर जमिनीत टेंट मध्ये राहण्याची सोय आणि आजूबाजूला असणार्‍या उंच डोंगरात trekking वगैरे करण्याची सोय आहे. पण कमीत कमी 20 ते 40 लोक हवीत. कारण जेवणाची व्यवस्था तेव्हाच परवडते.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाच��े\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/news-trends-from-nashik-no-rain-in-yeola-taluka-farmers-crop-in-damage-phase/", "date_download": "2018-09-26T02:56:24Z", "digest": "sha1:EBNU5RLNW2FKFSI6GCI72V66FNK6KX5B", "length": 8993, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पावसाची दडी; कांदा उत्पादक शेतकरी संकटात | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nपावसाची दडी; कांदा उत्पादक शेतकरी संकटात\nचांदगाव दि. ०७ वार्ताहर : चांदगाव व परीसरातील शेतकर्‍यांच्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या परीसरात पावसाळा सुरु झाला तसा समाधानकारक पाऊस पडलाच नाही. पावसाच्या लहरीपणामुळे धरण कोरडेठाक झाली आहेत.\nया परिसरात पाऊस पडला नसल्यामुळे अद्याप विहीरी कोरड्याच आहेत. पिके वाचवण्यासाठी शेतकर्‍याने पर्यायी व्यवस्था म्हणुन बाहेरील गावातुन टंॅकरने पाणी आणावे लागते आहे.\nत्यामुळे टंॅकरचे दरही गगनाला भिडले आहेत. 20 हजार लीटर पाण्यासाठी 3 हजार रुपये रक्कम मोजावी लागते. त्यात येणारा वाहतुकीचा खर्च हा वेगळाच येतो.\nशेतकर्‍याने पावसाच्या अपेक्षेपोटी तुळतुळ करुण पावसाच्या पाण्यावर कांद्याची रोपे रुजवली खरी परंतु सर्व लागवडी पुर्वीची मशागत पुर्ण होऊनही पाण्याअभावी कांदा लागवड रखडली आहे.\nरोपे लागणी योग्य असतानाही रोपाची लागवड न करता पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आहे. पावसाची आस आजही टिकुण आहे. एखादा मोठा पाऊस होईल, हा शिवार पाण्याने भरुण निघेल अशा आशेने शेतकरी वरुनराजाची आतुरतेंने वाट पाहत आहेत.\nPrevious articleनगर जिल्‍ह्याचे सुपूत्र अभिनेते मिलिंद शिंदेंना ‘कलागौरव’ पुरस्‍कार\nNext article९ ऑगस्टला नवी मुंबईत आंदोलन होणार नाही\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/972.html", "date_download": "2018-09-26T03:31:19Z", "digest": "sha1:42WQHDAT254K4DWLWBC6TVI3OSQNXS37", "length": 49351, "nlines": 389, "source_domain": "www.sanatan.org", "title": "आध्यात्मिक त्रास आणि नामस्मरण - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आध्यात्मिक उपाय > आध्यात्मिक त्रासांवरील उपाय > देवतांचे नामजप > आध्यात्मिक त्रास आणि नामस्मरण\nआध्यात्मिक त्रास आणि नामस्मरण\nदैनंदिन प्रपंचात व्यग्र असणार्‍या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामसाधना. नामजपामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास बरे होणे, दुःखांचा परिहार होणे, सर्व पापांचा नाश होणे आणि मृत्यूनंतरही लाभ होणे असे अनेक स्तरांवर लाभ होतात. प्रस्तुत लेखात नामजपाचे लाभ आणि विशेषतः आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी कोणत्या देव���ेचा जप उपयुक्त आहे, तसेच वास्तू आणि पूर्वज यांमुळे होणारे त्रास दूर कसे करावे, यांविषयी विवेचन केले आहे.\nनामजपाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर पुढीलप्रमाणे लाभ होतात.\nव्यसनापासून परावृत्त होता येणे, व्याधीचे स्वरूप प्रकट होण्यापूर्वीच त्याची लक्षणे समजू लागणे, मनःशांती, काही विकार दूर होणे\nमनोविकारांवरील उपचार, अंतर्मुखता आणि अंतर्निरीक्षण, मनाची एकाग्रता वाढणे\nइंद्रियांचे कार्य आध्यात्मिक कारणामुळे बिघडले असल्यास उपाय म्हणून उपयुक्त, वाईट शक्तींच्या त्रासावर मात करण्यासाठी.\n२. त्रासांची विविध आध्यात्मिक कारणे आणि त्यांवरील उपाय\n२ अ. इंद्रियांचे कार्य आध्यात्मिक कारणामुळे बिघडले असल्यास करावयाच्या देवतेचा जप\n२ आ. कोणत्या आध्यात्मिक कारणासाठी कोणता जप उपयुक्त असतो\n१. प्रारब्ध कुलदेवी / कुलदेव उपासना\n२. त्रासदायक शक्ती (टीप १)\nअ. भूतबाधा हनुमान, काली, श्री दुर्गादेवी वगैरेंची उपासना (टीप २)\nआ. करणी हनुमान, काली, श्री दुर्गादेवी वगैरेंची उपासना\nइ. पूर्वजांचे लिंगदेह जरासा त्रास : दत्ताची उपासना, उदा. पूजा,जप, देवळात जाणे.\nजास्त त्रास : दत्ताच्या उपासनेसह त्रिपिंडी श्राद्ध, नारायण-नागबळी विधी.\nई. ग्रहपीडा ग्रहांप्रमाणे निरनिराळी\nआ. ग्रामदेवता ग्रामदेवतेची पूजाअर्चा परंपरेनुसार करणे\nइ. स्थानदेवता पूजा, होम वगैरे\nई. वास्तूदेवता वास्तूशांत, उदकशांत वगैरे\n४. शरीरातील शक्तीशी संबंधित\nअ. कुंडलिनीचक्र आणि नाडी यांत अडथळा बीजाक्षरमंत्र\nआ़ प्राणशक्ती अल्प शंकर, श्रीविष्णु, श्री गणपति, श्री लक्ष्मी, पार्वती वगैरे उच्चदेवतांची उपासना आणि संतसहवास\nअ. अन्न, कपडे वगैरे काही पदार्थ खायचे टाळणे वगैरे\nआ़ काळ आपली साधना करीत रहाणे\nइ. समष्टी पाप इतरांना साधना करायला लावणे\n२ इ. समष्टी साधना करणार्‍यांनी वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ करावयाचा नामजप\nसमष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना. समाजात धर्माचा प्रसार करणे, धर्माविषयी लोकांना जागृत करणे, तसेच समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षण करणे, याला ‘समष्टी साधना’ म्हणतात. समष्टी साधना करणारा साधक धर्मजागृतीचे कार्य करत असल्याने त्याला अधर्मी वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता व्यष्टी साधना करणार्‍याच्या तुलनेत पुष्कळ जास्त असते. वाईट शक्तींच्या त्रासांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.\n१. वाईट शक्तींच्या त्रासांचे स्वरूप\nवाईट शक्तींमुळे व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ शकतात किंवा तिच्या जीवनात सातत्याने काही ना काहीतरी अडचणी येऊ शकतात. बाह्यतः ‘हे त्रास किंवा अडचणी शारीरिक, मानसिक किंवा भौतिक कारणांमुळेच येत आहेत’, असे जरी वाटले, तरी त्यामागील खरे कारण ‘वाईट शक्तींचा त्रास’ हे असू शकते. वाईट शक्तींमुळे शारीरिक आणि / किंवा मानसिक त्रास होत असल्यास त्यासाठी स्थुलातील उपचार कितीही केले, तरी ते त्रास समूळ नष्ट होत नाहीत. जसे हिवतापाच्या जीवाणूंमुळे ताप आला असल्यास तापावरच्या अन्य कोणत्याही औषधांनी तो बरा होत नाही, तर केवळ हिवतापाच्या जीवाणूंना मारण्याची क्षमता असलेल्या प्रतीजैविकांनीच (अँटीबायोटिक्सने) जातो, तसेच हे आहे. वाईट शक्ती साधकांच्या साधनेतही अडथळे आणू शकतात. त्यामुळे साधकांना साधनेचे अपेक्षित फळ लाभत नाही; कारण वाईट शक्तींमुळे होणारा त्रास अल्प (कमी) करण्यासाठी त्यांची बहुतांश साधना वापरली जाऊ शकते. उदाहरणार्थ वाईट शक्तींमुळे एखाद्याची प्राणशक्ती घटली असल्यास ती भरून काढण्यासाठी त्याची बहुतांश साधना व्यय (खर्च) होऊ शकते. तसेच वाईट शक्ती साधकांच्या साधनेचा लाभ मिळवू शकतात; म्हणूनही साधकांना पुष्कळ साधना करूनही साधनेचे अपेक्षित फळ लाभत नाही. यावरून वाईट शक्तींचा त्रास दूर करण्याला प्राधान्य देणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते.\n२. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी उच्च देवतेचा/देवतांचा नामजप करणे\nवाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ श्री गणपति, शिव, श्री दुर्गादेवी यांसारख्या उच्च देवतांचा नामजप करणे आवश्यक असते. सध्याच्या आपत्काळाला अनुसरून त्या त्या आठवड्यात नेमका कोणता नामजप करावा, हे ‘सर्वांसाठीचा नामजप’ या स्तंभाखाली ‘सनातन प्रभात’च्या सर्व नियतकालिकांतून आणि dainiksanatanprabhat.blogspot.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. साधकांनी त्यानुसार प्रतिदिन न्यूनतम (किमान) २ घंटे (तास) नामजप करावा. काही कारणाने या नामजपाविषयीची माहिती उपलब्ध न झाल्यास ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ’ हा नामजप प्रतिदिन न्यूनतम २ घंटे करावा. वर्ष २०२१ पर्यंत आपत्काळाची तीव्रता असल्याने तोपर्यंत अशाच पद्धतीने नामजप चालू ठेवावा. समष्टी साधना करणार्‍या साधकांनी व्यष्टी जीवनाशी संबंधित कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करण्याची आवश्यकता नाही.\n२ ई. पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप\nआजकाल समाजातील बहुतांश लोक श्राद्ध, पक्ष इत्यादी करत नसल्यामुळे त्यांना अतृप्त पूर्वजांमुळे त्रास होऊ शकतात. विवाह न होणे, पती-पत्नीचे न जुळणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, ही त्रासाची काही लक्षणे आहेत.\n१. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ’ हा नामजप करावा. उर्वरित वेळी प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून कुलदेवतेचा नामजप जास्तीतजास्त करावा.\n२. मध्यम त्रास असल्यास कुलदेवतेच्या नामजपासह ‘श्री गुरुदेव दत्त ’ हा नामजप प्रतिदिन २ ते ४ घंटे करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात.\n३. तीव्र त्रास असल्यास कुलदेवतेच्या नामजपाच्या जोडीला ‘श्री गुरुदेव दत्त ’ हा नामजप प्रतिदिन ४ ते ६ घंटे करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती, अशांसारखे विधी करावे. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा.\n४. पितृपक्षात दत्ताचा नामजप केल्याने पितरांना लवकर गती मिळते; म्हणून त्या काळात प्रतिदिन दत्ताचा नामजप घरातील व्यक्तींनी वर दिल्याप्रमाणे आपापल्या त्रासाच्या तीव्रतेनुसार न्यूनतम तेवढा तरी करावा आणि जास्तीतजास्त म्हणजे सतत करावा.\n२ उ. वास्तूशुद्धीसाठी उपयुक्त नामजप\nवास्तूदोष घालवण्यासाठी वास्तूशांती, उदकशांती यांसारख्या उपाययोजना करतात. बर्‍याचदा वास्तूत रहाणार्‍या व्यक्तींचे स्वभावदोष, वास्तूच्या वापराचे कारण, वास्तूवर होणारा वाईट शक्तींचा परिणाम आदी कारणांमुळे वास्तूत त्रासदायक स्पंदने निर्माण होत रहाण्याची शक्यता असते. अशा त्रासदायक वास्तूत रहात असल्यास वास्तूतील अयोग्य स्पंदनांचा त्याच्या जीवनावर तसेच साधनेवर परिणाम होतो. वास्तू नेहमी चांगल्या स्पंदनांनी भारित रहावी आणि साधनेला पूरक व्हावी, यांसाठी ती स्वच्छ ठेवणे, वास्तूत नियमित तीर्थ किंवा गोमूत्र श���ंपडणे यांच्या जोडीलाच वास्तूत नियमित नामजप करणे आवश्यक असते. नामजपातील शक्तीमुळे वातावरण शुद्ध होत असल्याने वास्तूदोष दूर होण्यास लवकर साहाय्य होते. ‘वास्तूत काहीतरी दोष आहे किंवा वास्तूतून येणारी स्पंदने त्रासदायक आहेत’, असे जाणवले, तर वास्तूसाठी कोणता नामजप करावा, हे सूक्ष्मातील कळण्याची चांगली क्षमता असलेल्यांना विचारावे. त्यांनी सूक्ष्मातून शोधून काढलेला नामजप श्रद्धेने करावा. असे विचारणे शक्य नसल्यास आपापल्या कुलदेवतेचा नामजप त्रासाच्या तीव्रतेनुसार ३ ते ९ माळा करावा.\nटीप १ – याविषयीचे अधिक विवेचन लेखातील सूत्र क्र. २ इ आणि २ ई यांत केले आहे.(मूळस्थानी)\nटीप २ – मांत्रिक किंवा भगत यांच्याकडे गेल्यास लवकर लाभ होऊ शकतो; पण पुनःपुन्हा त्रास होण्याची शक्यता असते. याउलट हनुमान, काली इत्यादी देवतांची उपासना केल्यास त्रास दूर होण्यास वेळ लागला, तरी साधनेने शक्ती वाढल्यामुळे पुनःपुन्हा त्रास होत नाही. जरासा त्रास असल्यास स्वतःच्या साधनेने तो दूर करावा आणि जास्त असल्यास मांत्रिक किंवा भगत यांच्याकडे जात असतांना स्वतःही साधना करावी.(मूळस्थानी)\nमोठ्या वा दीर्घकाळ टिकणार्‍या शारीरिक किंवा मानसिक त्रासांवर मात करण्यासाठी साधना अपरिहार्य \n‘प्रत्येकाला जीवनात कोणता ना कोणतातरी शारीरिक किंवा मानसिक त्रास असतोच. लहानसा शारीरिक किंवा मानसिक त्रास हा शारीरिक किंवा मानसिक उपचारांनी बरा होऊ शकतो; परंतु या उपचारांनी लाभ न होणार्‍या, मोठ्या स्वरूपाच्या वा दीर्घकाळ टिकणार्‍या शारीरिक किंवा मानसिक त्रासांच्या मुळाशी शारीरिक किंवा मानसिक कारणांच्या जोडीला आध्यात्मिक कारणेही असतात. असे त्रास बरे होण्यासाठी शारीरिक किंवा मानसिक उपायांच्या जोडीला आध्यात्मिक उपायही करणे आवश्यक ठरते. अशा शारीरिक किंवा मानसिक त्रासांच्या संदर्भात पुढीलप्रमाणे करावे.\nअ. शारीरिक त्रासासाठी शारीरिक उपाय करावेत, उदा. वैद्यांकडून उपाय करून घ्यावेत आणि त्याच्या जोडीला आध्यात्मिक उपाय, म्हणजे साधना, नामजप, यज्ञ, धार्मिक विधी इत्यादी करावे.\nआ. मानसिक त्रासासाठी मानसिक उपाय करावेत, उदा. स्वयंसूचना घ्याव्यात किंवा मानसोपचार तज्ञांकडून उपाय करून घ्यावेत आणि त्याच्या जोडीला आध्यात्मिक उपाय, म्हणजे साधना, नामजप, यज्ञ, धार्मिक विधी इत्याद��� करावे.\nथोडक्यात मोठ्या वा दीर्घकाळ टिकणार्‍या शारीरिक किंवा मानसिक त्रासांवर मात करण्यासाठी साधना अपरिहार्य आहे.\n– (पू.) श्री. संदीप आळशी, रामनाथी आश्रम, गोवा. (२२.४.२०१४)\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’\nनामजपाचे उपाय करण्याविषयीच्या सूचना\nनामजप करतांना करायच्या मुद्रा आणि न्यास, तसेच न्यास करण्यासाठीचे स्थान समजून घेणे\nकाही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – ३\nकाही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – २\nकाही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – १\nविकार-निर्मूलनासाठी नामजप – २\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (174) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (6) अध्यात्म कृतीत आणा (371) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष���ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे ��भिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) ��त्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (28) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (471) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (88) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (126) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसम��, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/mud-rain-road-vehicle-125062", "date_download": "2018-09-26T03:25:53Z", "digest": "sha1:AQGZG5UGCKDFHV64AQ5RJYXWJPNM6UXX", "length": 14032, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "mud by rain road vehicle चिखल हटवत वाहनांना मिळतेय वाट | eSakal", "raw_content": "\nचिखल हटवत वाहनांना मिळतेय वाट\nगुरुवार, 21 जून 2018\nढेबेवाडी - पाटीलवाडी, नेहरू टेकडी व परिसरातील वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात दैना झाली. प्रचंड दलदल निर्माण झाल्याने ग्रामस्थांना चिखल हटवत वाहनांना मोकळी वाट करून द्यावी लागत आहे. वाहनचालकांकडून सुरू असलेल्या या कसरतीमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.\nवाल्मीक पठारावरील रूवले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील या वाड्या-वस्त्यांना स्वातंत्र्योत्तर काळात बारमाही वाहतूकयोग्य रस्ता मिळालेला नाही. फाटा ते पाटीलवाडीपर्यंतच्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, नंतर डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने टाकलेली खडीही उखडली आहे.\nढेबेवाडी - पाटीलवाडी, नेहरू टेकडी व परिसरातील वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात दैना झाली. प्रचंड दलदल निर्माण झाल्याने ग्रामस्थांना चिखल हटवत वाहनांना मोकळी वाट करून द्यावी लागत आहे. वाहनचालकांकडून सुरू असलेल्या या कसरतीमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.\nवाल्मीक पठारावरील रूवले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील या वाड्या-वस्त्यांना स्वातंत्र्योत्तर काळात बारमाही वाहतूकयोग्य रस्ता मिळालेला नाही. फाटा ते पाटीलवाडीपर्यंतच्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, नंतर डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने टाकलेली खडीही उखडली आहे.\nनेहरू टेकडीपासून पुढे ८०० मीटरच्या रस्त्याचेही मध्यंतरी डांबरीकरण करण्यात आले. पुढच्या रस्त्याचा पत्ता नाही. अति पावसाचा हा परिसर असल्याने नाल्यांअभावी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या मार्गावर एसटीची वाहतूक नाही, वडाप किं���ा पायपीट एवढे दोनच पर्याय ग्रामस्थांपुढे असून दलदलीमुळे दोन्ही पर्याय गुंडाळल्यासारखी स्थिती आहे. अक्षरशः चिखल हटवत वाहने गावापर्यंत पोचवावी लागत आहेत. कसरत करत निघालेली वाहने आणि समोर हातात खोरे घेऊन रस्त्यावरील चिखल हटविण्यासाठी धडपडणारे ग्रामस्थ असे चित्र दृष्टीस पडत आहे.\nबारमाही वाहतूकयोग्य रस्ता न मिळाल्यास अगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असला तरी अद्याप तरी त्याची दखल कुणी घेतलेली दिसत नाही.\nनेहरू टेकडी, पाटीलवाडी परिसरातील वाहतूक पावसाळ्यात पूर्णपणे बंद पडत असल्याने आजारी व्यक्तीला पाळणा किंवा डोलीतून, खांद्यावरून डोंगरपायथ्यापर्यंत उचलून आणावे लागते. यंदा पहिल्याच पावसात रस्त्याची दैना झाल्याने वनवास लवकर सुरू झाल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. शिक्षणासाठी रूवलेत पायपीट करीत जाणारे विद्यार्थीही सध्या शेतातून चिखल तुडवत ये-जा करत आहेत.\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nराज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू\nसातारा - प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा...\n'यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची कास धरावी'\nमुंबई - तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येत आहे. जगामध्ये सर्वोत्तम काही नाही. तुम्ही स्वत:ला झोकून दिले, तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यां��ाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/due-poss-machine-stopped-black-market-125734", "date_download": "2018-09-26T03:44:18Z", "digest": "sha1:EXQL53CFWF2GXR5HTHKAXFZV2HIROZWF", "length": 12396, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Due to Poss machine stopped black market \"पॉस' मशिनमुळे थांबला धान्याचा काळाबाजार | eSakal", "raw_content": "\n\"पॉस' मशिनमुळे थांबला धान्याचा काळाबाजार\nरविवार, 24 जून 2018\n\"पॉस' मशिनमुळे धान्याची मोठी बचत होत आहे. हे शिल्लक धान्य नवीन लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरी भागात 2013 मध्ये 59 हजार रुपये वार्षिक उत्पन्नाच्या अटीनुसार पात्र असूनही बरेच केशरी कार्डधारक लाभार्थी धान्यापासून वंचित होते. त्या लाभार्थ्यांना हे धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.\n- रघुनाथ पोटे, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर\nपुणे : स्वस्त धान्य दुकानांमध्ये पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशिनद्वारे धान्य वितरण सुरू केल्यानंतर धान्य विक्रीची नोंद थेट पुरवठा विभागाच्या कार्यालयात होत आहे. यामुळे शहरातील रेशनिंग दुकानदार आवश्‍यक तेवढेच धान्य घेत आहेत. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात गोदामांमध्ये तब्बल तीन हजार 312 टन धान्य शिल्लक राहिले. त्यामुळे यापूर्वी शेकडो टन धान्य नेमके कोठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nशहरात \"पॉस' मशिनचा वापर करण्यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये अंत्योदय योजनेअंतर्गत 343 टन आणि दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) केशरी शिधापत्रिकाधारकांना सहा हजार 864 टन धान्य वितरित करण्यात येत होते. त्या वेळी रेशन दुकानात एक किलोही धान्य शिल्लक राहत नव्हते. मात्र या वर्षी मे महिन्यात अंत्योदय योजनेअंतर्गत 252 टन आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना तीन हजार 643 टन धान्य वितरित करण्यात आले. यामुळे सध्या दर महिन्याला तीन हजार 312 टन धान्य शिल्लक राहत असल्याचे समोर आले आहे.\nअंत्योदय योजना : 343 टन\nबीपीएल आणि केशरी कार्डधारक : 6 हजार 864 टन\nअंत्योदय योजना : 252 टन\nबीपीएल आणि केशरी शिधापत्रिकाधारक : 3 हजार 643 टन\n3 हजार 312 टन\nशहरातील स्वस्त धान्य दुकाने - 890\n\"पॉस' मशिनची संख्या - 879\nशहरातील शिधापत्रिकाधारक (मे 2018)\nएकूण शिधापत्रिकाधारक - 9 ��ाख 81 हजार 783\nपिवळी - बीपीएल 24 हजार 382, अंत्योदय 9 हजार 977\nकेशरी - 3 लाख 30 हजार 875\nविनाधान्य केशरी - 4 लाख 57 हजार 927\nशुभ्र - एक लाख 58 हजार 509\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\n#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’\nपुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत...\n#PmcIssues पालिकेकडून कामाबाबत वेळकाढूपणा\nपुणे - पुणे महानगरपालिकेच्या ऑनलाइन विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची त्या विभागाने तत्काळ दखल घेतली. परंतु, गणेशोत्सवापूर्वी ते काम होणे...\nपूर्वीच्याच ठेकेदाराची निविदा मंजूर\nपुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/component/tags/tag/396-health", "date_download": "2018-09-26T02:25:32Z", "digest": "sha1:NVQBGIL7KHUJMTSLZ55S7CIYI7MPVQZP", "length": 3093, "nlines": 98, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Health - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअनेक विकारांवर रामबाण उपाय रसरशीत द्राक्ष\nअळशी खाल्ल्याने काय होते माहिती आहे का\nआहारात करा काळ्या मिरीचा वापर, हे होतील फायदे...\nउन्हाळ्यात जिऱ्याचं सेवन फायदेशीर\nजर व्यायामात मन रमत नसेल तर करा हे उपाय...\nपर्रिकरांच्या ��जारपणामुळे गोव्यात पेच, सत्तेसाठी राजकीय रस्सीखेच\nपाहा गुळाचे आरोग्यदायी फायदे\nराज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी \n पाहा अभिनेत्री परिणीतीचा डायट प्लॅन...\nसुंदर त्वचेचे रहस्य कढीपत्ता\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/08/blog-post_2797.html", "date_download": "2018-09-26T03:48:13Z", "digest": "sha1:OJS64TT2IUQPJW2H546W6PUNBH5QTN54", "length": 4109, "nlines": 61, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "हल्ली हे असच सुचत. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » हल्ली हे असच सुचत. » हल्ली हे असच सुचत.\nहल्ली हे असच सुचत.\nहल्ली हे असच सुचत मन तुज्यापाशीच घुटमलता.......\nतू येणार नसतानाही वाट तुझी पाहत राहता..\nहल्ली हे असच सुचत तुज्यावरच कविता करावी वाटत.....\nमन मोकळा करायला तू नाही निदान शब्दापाशी तरी ते करावा वाटत\nहल्ली हे असच सुचत पावसात चिंब भिजावा वाटत.....\nएकत्र घालवलेले क्षणाणा पुन्हा उजाळा द्यावा वाटत\nहल्ली हे असच सुचत खूप खूप राडाव वाटत.....\nमोकळा करून भावननं वाट मोकळी करून द्यावा..\nहल्ली हे असच सुचत जगणे नकोसा वाटत.....\nतुज्या आठवणीत कुठेतरी एकंतात दिवस रात्र बसावा वाटत\nहल्ली हे असच सुचत तुलच आठवत राहावा वाटत....\nसुख देवो देव तुला हेच त्याच्याकडे मागावासा वाटत....\nहल्ली हे असच सुचत.\nRelated Tips : हल्ली हे असच सुचत.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/faq/questions-en/add-ons-en/where-can-i-find-the-informations-about-a-rikoooo-add-on-manual-readme-copyright", "date_download": "2018-09-26T03:34:18Z", "digest": "sha1:QTAXF26J2N7I54DCNANMQYHLKG62ASB5", "length": 7499, "nlines": 94, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "जेथे हस्तपुस्तिका, ReadMe.txt, कॉपीराइट इ आहेत?", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nसिम्युलेटर, अॅड-ऑन आणि वेबसाइटबद्दल प्रश्न\nजेथे हस्तपुस्तिका, ReadMe.txt, कॉपीराइट इ आहेत\nस्वयं-इन्स्टॉलरची आवृत्ती 10 किंवा + सर्व कागदपत्रांनिशी मध्ये स्थित आहेत माझे कागदपत्र फोल्डर किंवा दस्तऐवज आपल्या Windows आवृत्ती वर आधारित.\nआवृत्ती 10 पेक्षा कमी स्वयं-इंस्टॉलर या चरणांचे अनुसरण करा:\nहे विंडोज विस्टा, 7, 8 आणि 10 कार्य करते.\nडेस्कटॉप वर «वर क्लिक करा प्रारंभ मेनू », नंतर« वर सर्व प्रोग्राम्स »आणि« जा Rikoooo ऍड-ऑन »फोल्डर. आपण त्यावर क्लिक करता तेव्हा, आपण ऍड-ऑन आपण आपल्या संगणकावर स्थापित केले यादी सापडतील.\nOhter पद्धत, आपण सर्व आपले अॅड-ऑन मूळ फोल्डर, उदाहरणार्थ दस्तावेज समाविष्ट सापडतील: क: \\ कार्यक्रम फाइल्स (x86) मायक्रोसॉफ्ट खेळ मायक्रोसॉफ्ट फ्लाइट सिम्युलेटर एक्स \\ SimObjects \\ Airplanes \\ \\ \\ XXXX \\\nरविवारी ऑगस्ट 09 वर by rikoooo\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमा��ियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Latestnews&id=3488&news=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%87%20%0A%0A%09.html&start=21", "date_download": "2018-09-26T02:52:33Z", "digest": "sha1:TRRZX2H3XZY62LCOIA5WW6WYYM3TQH5N", "length": 13931, "nlines": 121, "source_domain": "beedlive.com", "title": "सर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे .html", "raw_content": "\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमराठी माणसाला उद्योग करता येत नाही असा समज आपल्या मराठवाडयात व त्यातल्या त्यात बीड सारख्या सदा दुष्काळाच्या सवाटाखाली असलेल्या भागात सर्वत्र पहावयास मिळतो मात्र याला आपवाद ठरवले असेच म्हणावे लागेल ते कुटे गृपचे संस्थापक,ज्ञानराधा मल्टीस्टेटचे स्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांनी यशस्वी उद्योगाची उभारणी त्याला कष्टाची जोड व चांगल्या लोकाचा संपर्क याच्या जोरावर आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणून संपूर्ण भारतात नावारूपाला आले आहेत..त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादाी आहे..त्यांचा आज वाढदिवस सरांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन..\nएक सामान्य कुंटूबात जन्मलेले सुरेश कुटे यांनी त्यांच्या सुरवातीच्या काळात अनेक छोटेमोठे व्यवसाय केले वडिलोपार्जित असलेल्या हिलाल चौकातील कापड दुकानदारीच्या व्यवसायात त्यांनी हातभार लावायला सुरवात केली..यातूनच त्यांच्यातील उद्योगशिलतेला चालना मिळाली.बीड जिल्हयात सर्वात जास्त कपाशी कापसाचे उत्पादन घेतले जाते यावर आधारीत त्यांनी व्यवसाय सुरू केला.सुरवातीला कॉटन प्रेसीग,जिनीग या व्यवसायात त्यांनी आपले नाव कमावले..अनेक राज्यात त्यांच्या या व्यवसायाच्या माध्यमातून संपर्क आला व बहेरील राज्यातील मोठाले उद्योग कसे उभे राहता यांचा त्यांनी आभ्यास केला..\nजिनिग च्या व्यवसायात येत असलेल्या बॅकीगच्या आडचणी ओळखून त्यांनी बॅकिंग क्षेत्रात पदार्पण केले ज्ञानराधा नावाची मलटिस्टेट काढून अनेक तरूणहोतकरूना रोजीरोटीस लावले..त्यांच्या वडलाचे नाव ज्ञानोबा व आईचे नाव राधा या नावावरू ज्ञानराधा नावाची मलटीस्टेट कॉपरेटीव्ह सोसायटी स्थापन केली आज घडीला या सोसायटीचा र्टनओव्ह ५०० कोटीच्या पुढे आहे.. परराज्यात व महाराष्ट्रात मिळून ४० च्या व शाखा बॅकीगची सेवा सर्वसामान्याना देत आहेत.या शाखाचा संपूर्ण व्यवहार हा पारदर्शक व सर्वसामान्य डोळयासमोर ठेवून हे करत आहेत..\nआर्थात या उद्योग उभारणीत त्यांना मोलाची साथ मिळत आहे ती त्यांची पत्नी आर्चना कुटे,बंधू सदाशीव कुटे यांची यातून योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेवून पुढील काळात त्यांनी कुटे गृपची स्थापना केली व या गृपच्या माध्यमातून तिरूमला ऑईल रिफायनी या उद्योगाची उभारणी केली या तिरूमला ऑईल मिलच्या माध्यमातून त्याची संपूर्ण भारतभर ओळख निमार्ण झाली आहे..त्यांची पत्नी आर्चना कुटे या ही उच्च शिक्षा विभूषीत आहेत त्यांच या आईल मिलचा संपूर्ण कारभार पहातात.या आईलमिलमध्ये तयार होणारे उत्पादन उत्त्म दर्जाचे खाद्यातेल या ऑईल मिलच्या माध्यमातून तयार होत आहे व त्यांवरची प्रोसिसिग,पॅकीग ही या बीड येथील प्लॅटमध्येच केली जाते या आईल मिलच्या माध्यमातून अनेक सुशिक्षीत बेरोजगाराना रोजगारही मिळाला आहे..या आईल मिलचे इतर ठिकाणी ही मोठे प्लॅट उभे राहीले आहेत पनवेल येथे मोठा प्लॅट उभारला आहे त्यामुळे भारताची आर्थिक राजधानी मुंबई तेथून इतर देश विदेशात तयार होणारे उत्पादन वितरीत केले जात आहे..\nलवकरच या कुटे गृपची गगन भरारी युरोप व अमेरिकेत ही होत आहे. अशा यशस्वी उद्योजगाला वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य लाभो हि ईश्वर चरणी प्रर्थना व पुढील यशस्वी वाटचालीस खुपखुप शुभेच्छा..\nबालाघाटाच्या जनतेची सेवक म्हणून काम करीन - सौ. सारिका पोकळे\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसत्तेच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घेणा-यास जनता बालाघाटाचे पाणी पाजणार\nबालाघाटाच्या विकासासाठी भाजपालाच मतदान करा - दयानंद निर्मळ\nनेकनूर गटाच्या विकासासाठी सौ. सारिका पोकळे यांना निवडून द्या - गोरख रसाळ\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nसाधुसंताचे आशीर्वाद घेवून बालाघाटाच्या विकासाचा निर्धार\nसाधुसंताचे आशीर्वाद घेवून बालाघाटाच्या विकासाचा निर्धार\nरमेशभाऊंच्या न्यु व्हिजनने बालाघटाचे शैक्षणीक चित्र पालटले-आ.संगिता ठोंबरे\nजि.प. व पं.स. निवडणूकीबाबत जिल्हाधिकारी यांच्या विविध विभागांना पूर्वतयारीच्या सुचना\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nभाजपाची निवडणूक तयारी पूर्ण युती व्हावी हिच आमची भुमिका-रमेश पोकळे\nप्रा.सतिश पत्की उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार\n२६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल; आचारसंहिता लागू\nबालाघाटावर रंगू लागली रमेश पोकळें ची चर्चा \nसकारात्मक विकास घडविण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची- वाघमारे\nये तो सिर्फ झांकी है असली विकास अभी बाकी है ना.पंकजाताई मुंडे यांचा बालाघावर झंझावात..\nबालाघाटाच्या विकासाचे स्वप्न पुर्ण करणार- ना. पंकजाताई मुंडे\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Sports&id=109&news=%0A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1.html", "date_download": "2018-09-26T02:27:03Z", "digest": "sha1:FJ4PXZTAOMHP3NCTGPA7MJ7YDJEDWVZQ", "length": 13310, "nlines": 121, "source_domain": "beedlive.com", "title": "विभागीय क्रीडा संकुलाच्या वापरासाठी स्मार्ट कार्ड.html", "raw_content": "\nविभागीय क्रीडा संकुलाच्या वापरासाठी स्मार्ट कार्ड\nऔरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी येथील सुविधांच्या वापर करणाऱ्या खेळाडूंना स्मार्ट कार्ड देण्यात येणार असून क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.\nविभागीय क्रीडा संकूल कार्यकारी समितीची बैठक शनिवारी औरंगाबाद येथे श्री.जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी कुणालकुमार, पोलीस आयुक्त संजयकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, क्रीडा प्रतिनिधी सुधीर जोशी, अरविंद तेलंग, तसेच सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, सिडको आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nश्री.जयस्वाल म्हणाले, क्रीडा संकूल व्यवस्थापनासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात येईल. ही नियंत्रण समिती नियमितपणे खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिकांशी संवाद साधून प्रत्यक्ष संकुलाला भेट देऊन आढावा घेईल. संकुलाचा वापर करणाऱ्या संघटना, खेळाडू, प्रशिक्षक आदींच्या अडचणी सोडवण्याबरोबरच सुविधांचे व्यवस्थापन व्हावे आणि प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी ही समिती कार्य करेल. तसेच क्रीडा संकुलाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विभागीय क्रीडा संकूल समितीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुणालकुमार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घ्यावी अशी सूचनाही त्यांनी दिली.\nऔरंगाबाद येथील क्रीडा संकुलामध्ये वेगवेगळ्या क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या सुमारे 1700 क्रीडाप्रेमी नागरिक, विद्यार्थी हे व्यायाम, खेळांचा सराव आणि क्रीडा स्पर्धा यासाठी या संकुलाचा उपयोग करीत आहेत. त्यांची सुरक्षितता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी स्मार्ट कार्डचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून इनडोअर स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, मुख्य क्रीडा संकुल आदी ठिकाणी स्मार्ट कार्ड वापरून प्रवेश करावा यासाठी मशीन बसवण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलाचा विकास आणि अधिकाधिक खेळांसाठी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\nपोलीस आयुक्त संजयकुमार यांनी एअर रायफल या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील असे खेळाडू औरंगाबादमध्ये असून त्यांना सरावासाठी इनडोअर फायरिंग रेंज असण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. याबाबत समितीने तात्काळ निर्णय घेऊन सदर सुविधा उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियमचा वापर वेगवेगळ्या खेळांसाठी करणे, बास्केटबॉल क्रीडांगणाला संरक्षक जाळी उभारणे, स्केटींगसाठी नव्याने जागा विकसित करणे आदी महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले.\nविभागीय क्रीडा संकुलाची उभारणी करताना पूर्वीच्या बंद पडलेल्या सूतगिरणीच्या दायित्वाची जबाबदारी प��र्ण करण्यासाठी राज्य शासनाने क्रीडा विभागामार्फत नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यातील राज्य मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सव्वा तीन कोटी रुपये देण्यात आले असून सूतगिरणीच्या कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनासाठी अजून चार कोटी रुपये आवश्यक असल्याने त्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.\nबांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर व्यावसायिक वापरासाठी काही जागा विकसित करण्यात येत असून त्याच धर्तीवर अजून पाच एकर जागा विकसित केली जाऊ शकते, त्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही यावेळी ठरविण्यात आले.\nकेन विल्यम्सन व रॉस टेलरची दमदार फलंदाजी\nझिंबाब्वे, वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर\nआयपीएल सामन्यांसाठी सांडपाणी वापरणार’\nवेस्ट इंडिजचा महान विजय\nफोर्ब्सच्या यादीत विराटबरोबर सानिया आणि सायनाचाही समावेश\nअंडर१९ वर्ल्डकप - भारताचा श्रीलंकेवर ९७ धावांनी विजय, भारताची अंतिम फेरीत धडक\nटी-२० वर्ल्डकपसाठी अखेर अजिंक्यच\nभारताचा आफ्रिकेवर २२ धावांनी शानदार विजय\nमहत्त्व क्रीडा सप्ताहाचे प्रोत्साहन शासनाचे\nसचिन तेंडुलकरची वनडेतील निवृत्‍ती जाहीर\nआदर्श क्रिकेट संघ विजयी\nनिवड समिती अध्यक्षपदी संदीप पाटील\nविभागीय क्रीडा संकुलाच्या वापरासाठी स्मार्ट कार्ड\nभारताच्या पहिल्या डावात ४३८ धावा\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s059.htm", "date_download": "2018-09-26T03:03:58Z", "digest": "sha1:SWT6FAENJEKKX6J5KLCI3BQBDYJRVYEN", "length": 55658, "nlines": 1449, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । एकोनषष्टितमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीरामस्य शोकेन समेषां जडचेतनानामयोध्यायापुर्याश्च दुरवस्थाया वर्णनं राज्ञो दशरथस्य विलापश्च -\nसुमन्त्रद्वारा श्रीरामांच्या शोकाने जड-चेतन एवमयोध्यापुरीच्या दुरवस्थेचे वर्णन तथा राजा दशरथांचा विलाप -\nमम त्वश्वा निवृत्तस्य न प्रावर्तन्त वर्त्मनि \nउष्णमश्रु प्रमुञ्चन्तो रामे सम्प्रस्थिते वनम् ॥ १ ॥\nप्रस्थितो रथमास्थाय तद्दुःखमपि धारयन् ॥ २ ॥\nसुमंत्रांनी म्हटले - ’ज्यावेळी श्रीरामांनी वनाकडे प्रस्थान केले, तेव्हा मी त्या दोन्ही राजकुमारांना हात जोडून प्रणाम केला आणि त्यांच्या वियोगाचे दुःख हृदयात धारण करून रथावर आरूढ होऊन तेथून परत फिरलो. परत येतेवेळी माझे घोडे नेत्रातून गरम- गरम अश्रु ढाळू लागले. रस्त्याने चालण्यात त्यांचे जराही मन लागत नव्हते. ॥१-२॥\nगुहेन सार्धं तत्रैव स्थितोऽस्मि दिवसान् बहून् \nआशया यदि मां रामः पुनः शब्दापयेदिति ॥ ३ ॥\n’मी गुहाबरोबर काही दिवस तेथेच या आशेने थांबून रहिलो की संभव आहे की श्रीराम परत मला बोलावून घेतील. ॥३॥\nविषये ते महाराज रामव्यसनकर्शिताः \nअपि वृक्षाः परिम्लानाः सपुष्पाङ्कुरकोरकाः ॥ ४ ॥\n आपल्या राज्यांतील वृक्ष सुद्धा या महान संकटाने कृशकाय होऊन गेले ���हेत. फुले, अंकुर आणि कळ्यांसहित कोमजून गेले आहेत. ॥४॥\nउपतप्तोदका नद्यः पल्वलानि सरांसि च \nपरिशुष्कपलाशानि वनान्युपवनानि च ॥ ५ ॥\n’नद्या, लहान जलाशय तसेच मोठ्या सरोवरांचे जल गरम झाले आहे. वने आणि उपवने यांतील पाने सुकून- वाळून गेली आहेत. ॥५॥\nन च सर्पन्ति सत्त्वानि व्याला न प्रचरन्ति च \nरामशोकाभिभूतं तन्निष्कूजमभवद् वनम् ॥ ६ ॥\n’वनातील जीव-जंतु आहारासाठी देखील कोठे जात नाही आहेत. अजगर आदि सर्पही जेथल्या तेथे पडून राहिले आहेत, पुढे सरकत नाहीत. रामांच्या शोकाने पीडित झालेले ते सारे वन नीरव झाल्या सारखे भासत आहे. ॥६॥\nसंतप्तपद्माः पद्मिन्यो लीनमीनविहङ्गमाः ॥ ७ ॥\n’नद्यांचे जल मलिन झाले आहे. त्यात पसरलेल्या कमळांची पाने गळून पडली आहेत. सरोवरातील कमळे सुकून गेली आहेत. त्यात रहाणारे मत्स्य आणि पक्षीहि नष्टप्राय होऊन गेले आहेत. ॥७॥\nजलजानि च पुष्पाणि माल्यानि स्थलजानि च \nनातिभान्त्यल्पगन्धीनि फलानि च यथापुरम् ॥ ८ ॥\n’जलांत उत्पन्न होणारी पुष्पे तथा भूमिवर उत्पन्न होणारी फुलेही फारच थोड्या सुगंधाने युक्त असल्याने अधिक शोभून दिसत नाहीत तसेच फळेही पूर्ववत दृष्टिगोचर होत नाहीत. ॥८॥\nअत्रोद्यानानि शून्यानि प्रलीनविहगानि च \nन चाभिरामानारामान् पश्यामि मनुजर्षभ ॥ ९ ॥\n अयोध्येतील उद्यानेही ओसाड होऊन गेली आहेत. त्यांच्यात रहाणारे पक्षीही कोठे दडून बसले आहेत. तेथील बगिचेही मला पूर्वीप्रमाणे मनोहर दिसून येत नाहीत. ॥९॥\nप्रविशन्तमयोध्यां मां न कश्चिदभिनन्दति \nनरा राममपश्यन्तो निश्वसन्ति मुहुर्मुहुः ॥ १० ॥\n’अयोध्येत प्रवेश करीत असता कुणीही माझ्याशी प्रसन्न होऊन बोलले नाही. श्रीराम न दिसल्याने लोक वारंवार दीर्घ श्वास घेऊ लागले. ॥१०॥\nदेव राजरथं दृष्ट्वा विना राममिहागतम् \nदुःरादश्रुमुखः सर्वो राजमार्गे गतो जनः ॥ ११ ॥\n रस्त्यावर आलेले सर्व लोक राजाचा रथ रामांशिवायच येथे परतून आला आहे हे पाहून दुरूनच अश्रु ढाळू लागले. ॥११॥\nहाहाकारकृता नार्यो रामादर्शनकर्शिताः ॥ १२ ॥\n’अट्टालिका, विमाने आणि प्रासादांवर बसलेल्या स्त्रिया तेथूनच रथ मोकळाच परत आलेला पाहून श्रीरामांचे दर्शन न झाल्याने व्यथित होऊन हाहाकार करू लागल्या. ॥१२॥\nअन्योन्यमभिवीक्षन्तेऽव्यक्तमार्ततराः स्त्रियः ॥ १३ ॥\n’त्यांचे काजळ आदि रहित मोठे मोठे नेत्र अश्रुंच्या ���ेगात बुडून गेले होते. त्या स्त्रिया अत्यंत आर्त होऊन अव्यक्त भावाने एक दुसरीकडे (एकमेकीकडे) पहात होत्या. ॥१३॥\nनामित्राणां न मित्राणामुदासीनजनस्य च \nअहमार्ततया कंचिद् विशेषं नोपलक्षये ॥ १४ ॥\n’शत्रू, मित्र तसेच उदासीन (मध्यस्थ) मनुष्यांनाही मी समान रूपाने दुःखी झालेले पाहिले आहे. कुणाच्याही शोकात मला काही अंतर दिसून आले नाही. ॥१४॥\nआर्तस्वरपरिम्लाना विनिःश्वसितनिःस्वना ॥ १५ ॥\nकौसल्या पुत्रहीनेव अयोध्या प्रतिभाति मे ॥ १६ ॥\n अयोध्येतील लोकांचा आनंद हिरावून घेतला गेला आहे. तेथील घोडे आणि हत्तीही फार दुःखी आहेत. सर्व पुरी आर्त नादाने मलीन दिसून येत आहे. लोकांचे सुस्कारेच या नगरीचे उच्छवास बनले आहेत. ही अयोध्यापुरी राम वनवासामुळे व्याकुळ झालेल्या पुत्रवियोगिनी कौसल्येप्रमाणेच मला आनंद रहित प्रतीत होत आहे.’ ॥१५-१६॥\nसूतस्य वचनं श्रुत्वा वाचा परमदीनया \nबाष्पोपहतया सूतमिदं वचनमब्रवीत् ॥ १७ ॥\nसुमंत्राचे वचन ऐकून दशरथ राजांनी त्यांना अश्रु- गदगद परम दीनवाणीने म्हटले- ॥१७॥\nमया न मन्त्रकुशलैर्वृद्धैः सह समर्थितम् ॥ १२ ॥\n जी पापपूर्ण कुळात आणि पापपूर्ण देशात उत्पन्न झालेली असून जिचे विचारही पापपूर्ण आहेत त्या कैकेयीच्या बोलण्यास फसून मी या विषयात सल्ला देण्यात कुशल अशा वृद्ध पुरुषांबरोबर काही विचार परामर्शही केला नाही. ॥१८॥\nन सुहृद्‌भिर्न चामात्यैर्मन्त्रयित्वा सनैगमैः \nमयायमर्थः सम्मोहात् स्त्रीहेतोः सहसा कृतः ॥ १९ ॥\n’सुहृद, मंत्री आणि वेदवेत्ते पुरुष यांचा सल्ला न घेताच मी मोहवश केवळ एका स्त्रीची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकाएकी हे अनर्थकारक कार्य करून टाकले आहे. ॥१९॥\nभवितव्यतया नूनमिदं वा व्यसनं महत् \nकुलस्यास्य विनाशाय प्राप्तं सूत यदृच्छया ॥ २० ॥\n भवितव्यतेस अनुसरून ही भारी विपत्ति निश्चितच या कुळाचा विनाश करण्यासाठीच अकस्मात येऊन ठेपली आहे. ॥२०॥\nसूत यद्यस्ति ते किञ्चिन्मयापि सुकृतं कृतम् \nत्वं प्रापयाशु मां रामं प्राणाः संत्वरयन्ति माम् ॥ २१ ॥\n जर मी तुमच्यावर कधी थोडासाही जरी उपकार केलेला असेल तर तुम्ही मला तात्काळ श्रीरामांजवळ पोहोंचवा. माझे प्राण मला त्वरित श्रीरामाचे दर्शनाची घाई करण्याची प्रेरणा देत आहेत. ॥२१॥\nयद्यद्यापि ममैवाज्ञा निवर्तयतु राघवम् \nन शक्ष्यामि विना रामं मुहूर्तमपि जीवितुम् ॥ २२ ॥\n’जर आज ही या राज्यात माझी आज्ञा चालत असेल तर तुम्ही माझ्याच आदेशावरून जाऊन राघवाला परत घेऊन या, कारण आता मी त्यांच्या शिवाय एक मुहूर्तपर्यंतही जिवंत राहू शकणार नाही. ॥२२॥\nअथवापि महाबाहुर्गतो दूरं भविष्यति \nमामेव रथमारोप्य शीघ्रं रामाय दर्शय ॥ २३ ॥\n’अथवा महाबाहु राम तर आतां दूर निघून गेलेले असतील म्हणून मलाच रथावर बसवून घेऊन चला आणि त्वरितच श्रीरामांचे दर्शन करवा. ॥२३॥\nवृत्तदंष्ट्रो महेष्वासः क्वासौ लक्ष्मणपूर्वजः \nयदि जीवामि साध्वेनं पश्येयं सीतया सह ॥ २४ ॥\n’कुन्दकळ्यांसारखे पांढरे शुभ्र दात असणारे, लक्ष्मणाचे मोठे बंधु महाधनुर्धर श्रीराम कोठे आहेत जर सीतेसह मी त्यांचे उत्तम प्रकारे दर्शन करू शकलो तरच मी जिवंत राहू शकेन. ॥२४॥\nरामं यदि न पश्येयं गमिष्यामि यमक्षयम् ॥ २५ ॥\nज्यांचे लाल (आरक्त) नेत्र आहेत, मोठमोठ्या भुजा आहेत आणि जे मण्यांची कुण्डले धारण करतात त्या रामांना जर मी पाहिले नाही तर अवश्यच यमलोकाला निघून जाईन. ॥२५॥\nअतो नु किं दुःखतरं योऽहमिक्ष्वाकुनन्दनम् \nइमामवस्थामापन्नो नेह पश्यामि राघवम् ॥ २६ ॥\n’मी अशा मरणासन्न अवस्थेला पोहोचूनही इक्ष्वाकु कुलनंदन राघवाचे येथे दर्शन करू शकत नाही यापेक्षा अधिक दुःखाची गोष्ट कुठली असू शकेल \nहा राम रामानुज हा हा वैदेहि तपस्विनि \nन मां जानीत दुःखेन म्रियमाणमनाथवत् ॥ २७ ॥\n तुम्हांला माहीतही नसेल की मी कशा प्रकारे येथे दुःखाने अनाथाप्रमाणे मरतो आहे \nस तेन राजा दुःखेन भृशमर्पितचेतनः \nअवगाढः सुदुष्पारं शोकसागरमब्रवीत् ॥ २८ ॥\nराजा त्या दुःखाने अत्यंत चेतनारहित होत होते म्हणून ते त्या परम दुर्लंघ्य शोक समुद्रात निमग्न होऊन म्हणाले- ॥२८॥\nश्वसितोर्मिमहावर्तो बाष्पवेगजलाविलः ॥ २९ ॥\nप्रकीर्णकेशशैवालः कैकेयीवडवामुखः ॥ ३० ॥\nवरवेलो नृशंसाया रामप्रव्राजनायतः ॥ ३१ ॥\nयस्मिन् बत निमग्नोऽहं कौसल्ये राघवं विना \nदुस्तरो जीवता देवि मयायं शोकसागरः ॥ ३२ ॥\n श्रीरामाशिवाय मी ज्या शोक समुद्रात बुडत आहे, त्याला जीवात जीव असे पर्यंत पार करणे माझ्यासाठी अत्यंत कठीण आहे. श्रीरामाचा शोक हा त्या समुद्राचा महान वेग आहे. सीतेचा वियोग हा त्याचा दुसरा किनारा आहे. दीर्घ श्वास त्याच्या लहरी आणि भोवरे आहेत. अश्रुंचा वेगाने उचंबळून येणारा प्रवाह त्याचे मलिन जल आहे. माझे हात आपटणे ह��च त्यांत उड्या मारणार्‍या माशांचा विलास आहे. करुण क्रंदन हीच त्याची महान गर्जना आहे. हे विस्कटलेले केस हेच त्यात उपलब्ध होणारे शेवाळ अहे. कैकेयी वडवानल आहे. मंथरेची कुटिलतापूर्ण वचने हे या समुद्रातील मोठमोठे ग्राह आहेत. क्रूर कैकेयीने मागितलेले दोन वर हे याचे दोन तट आहेत आणि रामाचा वनवास हाच या शोकसागराचा महान विस्तार आहे. ॥२९-३२॥\nदिदृक्षमाणो न लभे सलक्ष्मणम् \nइतीव राजा विलपन् महायशाः\nपपात तूर्णं शयने स मूर्च्छितः ॥ ३३ ॥\n’मी लक्ष्मणासहित राघवाला पाहू इच्छितो, पण यावेळी येथे ते मला दिसत नाहीत. हे माझ्या फार मोठ्या पापाचे फळ आहे. याप्रकारे विलाप करीत तात्काळच महायशस्वी महाराज दशरथ मूर्च्छित होऊन शय्येवर कोसळले. ॥३३॥\nइति विलपति पार्थिवे प्रणष्टे\nकरुणतरं द्विगुणं च रामहेतोः \nभयमगमत् पुनरेव राममाता ॥ ३४ ॥\nश्रीरामांसाठी या प्रकारे विलाप करीत दशरथ राजे मूर्च्छित झाल्यावर त्यांचे अत्यंत करूणाजनक वचन ऐकून राममाता कौसल्येला पुन्हा दुप्पट भय उत्पन्न झाले. ॥३४॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे एकोनषष्टितमः सर्गः ॥ ५९ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकोणसाठावा सर्ग पूरा झाला. ॥५९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k5s034.htm", "date_download": "2018-09-26T02:40:50Z", "digest": "sha1:RGWEDZ4BMAHYXNVPJRTLGJRW4NDA3LTG", "length": 59573, "nlines": 1467, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - सुंदरकाण्ड - ॥ चतुस्त्रिंशः सर्गः॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ���०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nहनुमति सीताया संदेहः, स्वत एव तस्य समाधानं च सीताया आदेशेन हनुमता श्रीरामगुणानां वर्णनम् -\nसीतेचा हनुमंताबद्दल संशय, त्याचे समाधान तथा हनुमंता द्वारा श्रीरामचंद्रांच्या गुणांचे वर्णन -\nतस्यास्तद् वचनं श्रुत्वा हनुमान् हरिपुंगवः \nदुःखाद् दुःखाभिभूतायाः सान्त्वमुत्तरमब्रवीत् ॥ १ ॥\nदुःखामागून दुःख सोसावे लागल्याने पीडित त्रस्त झालेल्या सीतेचे उपर्युक्त वचन ऐकून तिचे सांत्वन करण्यासाठी वानरशिरोमणी हनुमान म्हणाले - ॥१॥\nअहं रामस्य सन्देशाद् देवि दूतस्तवागतः \nवैदेहि कुशली रामः स त्वां कौशलमब्रवीत् ॥ २ ॥\n मी श्रीरामचंद्रांचा दूत आहे आणि तुझ्यासाठी त्यांचा संदेश घेऊन आलो आहे. हे वैदेही श्रीरामचंद्र सकुशल आहेत आणि त्यांनी तुझा कुशल समाचार विचारला आहे. ॥२॥\nयो ब्राह्ममस्त्रं वेदांश्च वेद वेदविदां वरः \nस त्वां दाशरथी रामो देवि कौशलमब्रवीत् ॥ ३ ॥\n ज्यांना ब्रह्मास्त्र आणि वेदांचे पूर्ण ज्ञान आहे त्या वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ दशरथनंदन श्रीरामांनी स्वतःचे कुशल कळवून तुझ्याही कुशला संबंधी विचारणा केली आहे. ॥३॥\nलक्ष्मणश्च महातेजा भर्तुस्तेऽनुचरः प्रियः \nकृतवाञ्छोकसन्तप्तः शिरसा तेऽभिवादनम् ॥ ४ ॥\nतुझ्या पतीचा अनुचर तसेच महातेजस्वी लक्ष्मणही शोक संतप्त असून त्यांनी आपल्या चरणी मस्तक नमवून आपल्याला प्रणाम सांगितला आहे. ॥४॥\nसा तयोः कुशलं देवी निशम्य नरसिंहयोः \nप्रीतिसंहृष्टसर्वाङ्‌गी हनुमन्तमथाब्रवीत् ॥ ५ ॥\nदेवी सीतेने जेव्हा पुरुषसिंह श्रीराम आणि लक्ष्मण यांचा कुशल समाचार ऐकला तेव्हा तिच्या संपूर्ण शरीरावर हर्षजनित रोमांच आले आणि ती हनुमंतास म्हणाली - ॥५॥\nकल्याणी बत गाथेयं लौकिकी प्रतिभाति मा \nएति जीवन्तमानन्दो नरं वर्षशतादपि ॥ ६ ॥\nमनुष्य जर जिवंत राहिला तर त्याला शंभर वर्षानंतरही आनंद प्राप्त होऊ शकतो ही लौकिक म्हण आज मला अगदी सत्य आणि कल्याणकारक असल्याचे जाणून येत आहे. ॥६॥\nतयोः समागते तस्मिन् प्रीतिरुत्पादिताद्‌भुिता \nपरस्परेण चालापं विश्वस्तौ तौ प्रचक्रतुः ॥ ७ ॥\nसीता आणि हनुमंताच्या या परस्पर भेटीने - दर्शनाने दोघांना ही अद्‍भुत प्रसन्नता प्राप्त झाली. त्यांना एकमेकाबद्दल विश्वास उत्पन्न झाला आणि ती दोघे एकमेकाशी संभाषण करू लागली. ॥७॥\nतस्यास्तद् वचनं श्रुत्वा हनुमान् मारुतात्मजः \nसीतायाः शोकतप्तायाः समीपमुपचक्रमे ॥ ८ ॥\nदीन आणि शोक संतप्त सीतेचे वचन ऐकून वानरयूथपति हनुमान तिच्या काहीसे जवळ चालत आले. ॥८॥\nयथा यथा समीपं स हनुमानुपसर्पति \nतथा तथा रावणं सा तं सीता परिशङ्‌कते ॥ ९ ॥\nहनुमान जस जसे जवळ येऊ लागले तस तशी सीतेला शंका येऊ लागली की हा रावण तर नाही ना \nअहो धिग् धिक्कृतमिदं कथितं हि यदस्य मे \nरूपान्तरमुपागम्य स एवायं हि रावणः ॥ १० ॥\nअसा विचार येताच ती मनातल्या मनात म्हणू लागली - अहो मी याच्या समोर माझ्या मनातील गोष्ट उघड सांगितली त्या अर्थी माझा धिक्कार असो. हा, हे दुसरे रूप धारण करून आलेला तो रावणच आहे. ॥१०॥\nतामशोकस्य शाखां सा विमुक्ता शोककर्शिता \nतस्यामेवानवद्याङ्‌गी धरण्यां समुपाविशत् ॥ ११ ॥\nनंतर तर ती निर्दोष अंगे असणारी सीता त्या अशोक वृक्षाची शाखा सोडून देऊन शोकाने कातर होऊन तेथे जमीनीवर बसली. ॥११॥\nअवन्दत महाबाहुः ततस्तां जनकात्मजाम् \nसा चैनं भयवित्रस्ता भूयो नैनमुदैक्षत ॥ १२ ॥\nत्यानंतर महाबाहु हनुमंतानी जनकात्मजा सीतेच्या चरणी प्रणाम केला परंतु ती भयभीत झालेली होती त्यामुळे ती परत त्यांच्याकडे पाहूही शकली नाही. ॥१२॥\nतं दृष्ट्वा वन्दमानं तु सीता शशिनिभानना \nअब्रवीद् दीर्घमुच्छ्वस्य वानरं मधुरस्वरा ॥\nवानर हनुमंतास वारंवार वंदन करतांना पाहून चंद्रमुखी सीता दीर्घ श्वास घेऊन त्याला मधुर स्वराने म्हणाली - ॥१३॥\nमायां प्रविष्टो मायावी यदि त्वं रावणः स्वयम् \nउत्पादयसि मे भूयः संतापं तन्न शोभनम् ॥ १४ ॥\nजर तू स्वतः मायावी रावण असशील आणि मायामय शरीरात प्रवेश करून, फिरून मला कष्ट देत असशील तर ही गोष्ट तुझ्यासाठी चांगली नाही. ॥१४॥\nस्वं परित्यज्य रूपं यः पर��व्राजकरूपवान् \nजनस्थाने मया दृष्टः त्वं स एव हि रावणः ॥ १५ ॥\nज्याला मी जनस्थानात पाहिले होते आणि ज्याने आपले यथार्थ रूप सोडून परिव्राजकाचे संन्याशाचे रूप धारण करून जो आला होता, तो रावण तूच आहेस. ॥१५॥\nउपवासकृशां दीनां कामरूप निशाचर \nसंतापयसि मां भूयः संतापं तन्न शोभनम् ॥ १६ ॥\nहे इच्छानुसार रूप धारण करणार्‍या निशाचरा मी उपवास करून दुर्बळ झालेली असून मनातल्या मनात दुःखी राहात आहे, असे असून तू परत परत संताप देत आहेस, ही गोष्ट तुझ्यासाठी चांगली नाही. ॥१६॥\nअथवा नैतदेवं हि यन्मया परिशंकितम् \nमनसो हि मम प्रीतिः उत्पन्ना तव दर्शनात् ॥ १७ ॥\nअथवा ज्या गोष्टीची शंका माझ्या मनात उत्पन्न झाली आहे, तसे नसेल ही; कारण तुला पाहून माझ्या मनात प्रसन्नता उत्पन्न झाली आहे. ॥१७॥\nयदि रामस्य दूतस्त्वं आगतो भद्रमस्तु ते \nपृच्छामि त्वां हरिश्रेष्ठ प्रिया रामकथा हि मे ॥ १८ ॥\n खरेच जर तू भगवान श्रीरामाचा दूत आहे आणि तुला श्रीरामाच्या विषयीची चर्चा अत्यंत प्रिय आहे, तर मी तुला त्यांच्या संबंधीच्या गोष्टीच विचारते. ॥१८॥\nगुणान् रामस्य कथय प्रियस्य मम वानर \nचित्तं हरसि मे सौम्य नदीकूलं यथा रयः ॥ १९ ॥\n माझ्या प्रियतम श्रीरामाच्या गुणांचे तू वर्णन कर. हे सौम्या ज्याप्रमाणे जलाचा वेग नदीच्या तटाचे हरण करतो, त्याप्रमाणेच तूही श्रीरामाच्या चर्चेच्या योगाने माझे चित्त हरण करीत आहेस. ॥१९॥\nअहो स्वप्नस्य सुखता याहमेव चिराहृता \nप्रेषितं नाम पश्यामि राघवेण वनौकसम् ॥ २० ॥\n हे स्वप्न इतके सुखद कसे झाले ज्यायोगे येथे चिरकाल अपहरण करून आणली गेलेली मी आज भगवान श्रीरामांनी धाडलेल्या वानर दूतास समक्ष पहात आहे ज्यायोगे येथे चिरकाल अपहरण करून आणली गेलेली मी आज भगवान श्रीरामांनी धाडलेल्या वानर दूतास समक्ष पहात आहे \nस्वप्नेऽपि यद्यहं वीरं राघवं सहलक्ष्मणम् \nपश्येयं नावसीदेयं स्वप्नोऽपि मम मत्सरी ॥ २१ ॥\nजरी मी लक्ष्मणसहित वीरश्रेष्ठ श्रीरघुनाथास स्वप्नात जरी पाहू शकेन तरी मला इतके कष्ट होणार नाहीत. परंतु स्वप्न सुद्धा माझा जणु मत्सर करीत आहे. ॥२१॥\nनाहं स्वप्नमिमं मन्ये स्वप्ने दृष्ट्वा हि वानरम् \nन शक्योऽभ्युदयः प्राप्तुं प्राप्तश्चाभ्युदयो मम ॥ २२ ॥\nशिवाय मी याला स्वप्न समजत नाही, कारण स्वप्नात वानरास पाहिल्यावर कुणाचा अभ्युदय होऊ शकत नाही आणि मला तर ��ेथे अभ्युदय प्राप्त झाला आहे (अभ्युदयकाळात जशी प्रसन्नता होते तशी प्रसन्नता माझ्या मनास प्राप्त झाली आहे.) ॥२२॥\nकिन्नु स्याच्चित्तमोहोऽयं भवेद् वातगतिस्त्वियम् \nउन्मादजो विकारो वा स्यादयं मृगतृष्णिका ॥ २३ ॥\nअथवा हा माझ्या चित्ताचा मोह तर नाही ना अथवा वात विकाराने होणारा भ्रम नाही ना अथवा वात विकाराने होणारा भ्रम नाही ना किंवा हा उन्मादाचा विकार तर बळावलेला नाही ना किंवा हा उन्मादाचा विकार तर बळावलेला नाही ना की ही मृगतृष्णा तर नाही ना की ही मृगतृष्णा तर नाही ना \nसंबुध्ये चाहमात्मानं इमं चापि वनौकसम् ॥ २४ ॥\nअथवा हा उन्मादजनित विकारही नाही किंवा उन्मादासारखी लक्षणे असणारा मोहही नाही. कारण मी मला पाहू शकत आहे आणि जाणूही शकत आहे. तसेच या वानरालाही मी नीट पणे (ठीक ठीक) पहात आहे आणि समजू शकत आहे. (उन्माद आणि अवस्थाच्यामध्ये या प्रकारे नीट पणे ज्ञान होणे संभवत नाही). ॥२४॥\nइत्येवं बहुधा सीता संप्रधार्य बलाबलम् \nरक्षसां कामरूपत्वान् मेने तं राक्षसाधिपम् ॥ २५ ॥\nएतां बुद्धिं तदा कृत्वा सीता सा तनुमध्यमा \nन प्रतिव्याजहाराथ वानरं जनकात्मजा ॥ २६ ॥\nयाप्रकारे नाना तर्‍हेने विचार करून राक्षसांची प्रबलता आणि वानरांची निर्बलता या संबंधी निश्चय करून तिने त्यास राक्षसराज रावणच मानले. कारण राक्षसांच्या ठिकाणी इच्छेनुसार रूपधारण करण्याची शक्ती असते. याप्रमाणे विचार करून सडपातळ कटिप्रदेश असणारी जनकात्मजा सीता कपिवर हनुमंताशी परत काहीच बोलली नाही. ॥२५-२६॥\nसीताया निश्चितं बुद्ध्वा हनुमान् मारुतात्मजः \nश्रोत्रानुकूलैर्वचनैः तदा तां सम्प्रहर्षयन् ॥ २७ ॥\nसीतेचा हा निश्चय जाणून पवनपुत्र हनुमान त्यावेळी कानांना सुखद अशा अनुकूल वचनांच्या द्वारे तिला आनंद प्रदान करीत बोलू लागले- ॥२७॥\nआदित्य इव तेजस्वी लोककान्तः शशी यथा \nराजा सर्वस्य लोकस्य देवो वैश्रवणो यथा ॥ २८ ॥\nभगवान श्रीराम सूर्याप्रमाणे तेजस्वी, चंद्राप्रमाणे लोककमनीय आणि देव वैश्रवणाप्रमाणे (कुबेराप्रमाणे) संपूर्ण जगताचे राजे आहेत. ॥२८॥\nसत्यवादी मधुरवाग् देवो वाचस्पतिर्यथा ॥ २९ ॥\nमहायशस्वी भगवान विष्णूप्रमाणे ते पराक्रमी आहेत आणि बृहस्पतींच्या प्रमाणे सत्यवादी आणि मधुरभाषी आहेत. ॥२९॥\nरूपवान् सुभगः श्रीमान् कन्दर्प इव मूर्तिमान् \nस्थानक्रोधः प्रहर्ता च श्रेष्ठो लोके महारथः ॥ ३० ॥\nते इतके रूपसंपन्न, सौभाग्यशाली आणि कांतिमान आहेत की जणुं मूर्तीमंत कामदेवच ते क्रोध करण्यालायक व्यक्तीवरच प्रहार करण्यास समर्थ असून जगातील श्रेष्ठ महारथी आहेत. ॥३०॥\nबाहुच्छायामवष्टब्धो यस्य लोको महात्मनः \nअपक्रम्याश्रमपदान् मृन्मृगरूपेण राघवम् ॥ ३१ ॥\nशून्ये येनापनीतासि तस्य द्रक्ष्यसि तत्फलम् \nसंपूर्ण विश्व महात्मा श्रीरामांच्या भुजांच्या आश्रयात त्यांच्याच छत्रछायेमध्ये विश्राम करीत आहे. मृगरूपधारी निशाचरद्वारा ज्याने राघवास आश्रमापासून दूर नेऊन शून्य आश्रमात पोहोचून तुझे अपहरण केले, त्याला त्याच्या पापाचे फळ लवकरच मिळालेले तू स्वतः आपल्या डोळ्यांनी पहाशील. ॥३१ १/२॥\nअचिराद् रावणं सङ्‌ख्ये यो वधिष्यति वीर्यवान् ॥ ३२ ॥\nपराक्रमी श्रीरामचंद्र क्रोधयुक्त होऊन सोडल्या गेलेल्या अग्निप्रमाणे प्रज्वलित अशा तेजस्वी बाणांनी समरांगणात लवकरच त्या रावणाचा वध करतील. ॥३२ १/२॥\nतेनाहं प्रेषितो दूतः त्वत्सकाशमिहागतः ॥ ३३ ॥\nत्वद् वियोगेन दुःखार्तः स त्वां कौशलमब्रवीत् \nमी त्यांचाच दूत त्यांनी धाडल्यावरून येथे तुझ्याजवळ आलो आहे. भगवान श्रीराम तुझ्या वियोगजनित दुःखाने पीडित आहेत. त्यांनी आपला कुशल समाचार तुला कळविला असून तुझे कुशलाचीही चौकशी केली आहे. ॥३३ १/२॥\nलक्ष्मणश्च महातेजाः सुमित्रानन्दवर्धनः ॥ ३४ ॥\nअभिवाद्य महाबाहुः स त्वां कौशलमब्रवीत् \nसुमित्रेचा आनंद वाढविणार्‍या महातेजस्वी महाबाहु लक्ष्मणानेंही आपल्याला प्रणाम करून आपले कुशल विचारले आहे. ॥३४ १/२॥\nरामस्य च सखा देवि सुग्रीवो नाम वानरः ॥ ३५ ॥\nराजा वानरमुख्यानां स त्वां कौशलमब्रवीत् \nनित्यं स्मरति ते रामः ससुग्रीवः सलक्ष्मणः ॥ ३६ ॥\n श्रीरामाचा सखा एक सुग्रीव नावाचा वानर आहे जो मुख्य मुख्य वानरांचा राजा आहे, त्यानेही आपले कुशल विचारले आहे. सुग्रीव आणि लक्ष्मणासहित श्रीराम, नित्य तुझे स्मरण करीत आहेत. ॥३५-३६॥\nदिष्ट्या जीवसि वैदेहि राक्षसीवशमागता \nनचिराद् द्रक्ष्यसे रामं लक्ष्मणं च महारथम् ॥ ३७ ॥\n राक्षसींच्या तावडीत सापडूनही तू आजपर्यंत जिवंत राहिली आहेस ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता लवकरच तू महारथी श्रीराम आणि लक्ष्मण यांचे दर्शन करशील. ॥३७॥\nमध्ये वानरकोटीनां सुग्रीवं चामितौजसम् \nअहं सुग्रीवसचिवो हनुमान् नाम वानरः ॥ ३८ ॥\nतसेच कोट्‍यावधी वानरांनी घेरलेल्या अमिततेजस्वी सुग्रीवासही तू पहाशील. मी सुग्रीवाचा सचिव हनुमान नामक वानर आहे. ॥३८॥\nप्रविष्टो नगरीं लङ्‌कां लङ्‌घयित्वा महोदधिम् \nकृत्वा मूर्ध्नि पदन्यासं रावणस्य दुरात्मनः ॥ ३९ ॥\nमी महासागराचे उल्लंघन करून लंका नगरीत प्रवेश केला आहे. त्या दुरात्मा रावणाच्या मस्तकावर पाय देऊन मी लंकापुरीत प्रवेश केला आहे. ॥३९॥\nत्वां द्रष्टुमुपयातोऽहं समाश्रित्य पराक्रमम् \nनाहमस्मि तथा देवि यथा मामवगच्छसि \nविशङ्‌का त्यज्यतां एषा श्रद्धत्स्व वदतो मम ॥ ४० ॥\nमी आपल्या पराक्रमाच्या भरवशावर तुझ्या दर्शनासाठी येथे उपस्थित झालो आहे. हे देवी तू मला जसा समजत आहेस तसा मी नाही. तू ही विपरीत शंका सोडून दे आणि माझ्या वचनावर विश्वास ठेव. ॥४०॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुंदरकाण्डे चतुस्त्रिंशः सर्गः ॥ ३४ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा चौतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-how-turning-down-heat-makes-baby-turtle-male-8482", "date_download": "2018-09-26T03:57:45Z", "digest": "sha1:PRT7H3G2BM2OOSGLS5BRXMKEN3PZCFG6", "length": 16007, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, How turning down the heat makes a baby turtle male | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय कोडे उलगडले\nकासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय कोडे उलगडले\nमंगळवार, 22 मे 2018\nगेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या तापमानानुसार कासवाच्या पिलांचे लिंग ठरत असल्याची माहिती संशोधकांना असली, तरी ते नेमके कशा प्रकारे होते, हे उलगडण्यात ड्यूक विद्यापीठातील संशोधकांना प्रथमच यश आले आहे. अंडी उबण्याच्या प्रक्रियेमध्ये Kdm६b हे जनुक जैविक थर्मामीटरप्रमाणे कार्य करते.\nगेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या तापमानानुसार कासवाच्या पिलांचे लिंग ठरत असल्याची माहिती संशोधकांना असली, तरी ते नेमके कशा प्रकारे होते, हे उलगडण्यात ड्यूक विद्यापीठातील संशोधकांना प्रथमच यश आले आहे. अंडी उबण���याच्या प्रक्रियेमध्ये Kdm६b हे जनुक जैविक थर्मामीटरप्रमाणे कार्य करते.\nजागतिक तापमानवाढीचे विपरीत परिणाम विविध प्राण्यांवर होताना दिसतात. अशा वेळी नैसर्गिक तापमानावर अंडी उबणाऱ्या प्राण्यांवर (उदा. कासव व अन्य सरीसृप) अधिक विपरीत परिणाम होणार आहेत. मात्र, कासवांमध्ये पिलांचे लिंग तापमानानुसार ठरत असल्याने भविष्यामध्ये एकाच लिंगाची पिले पैदास होण्याचा धोका शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. ही प्रक्रिया सुमारे ५० वर्षांपासून शास्त्रज्ञांना ज्ञात असली, तरी त्यामागील जनुकीय कारणांचा शोध घेण्यात ड्यूक विद्यापीठातील संशोधकांसह चीन येथील झेजियांग वान्ली विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. त्याविषयी माहिती देताना ड्यूक विद्यापीठातील पेशीजीवशास्त्राचे प्रा. ब्लांचे कॅपेल यांनी सांगितले, की तापमानाधारीत लिंग निर्धारण प्रक्रिया ही मानवांसाठी कायम गूढ राहिली आहे. जैविक थर्मामीटर म्हणून काम करणाऱ्या जनुकांचा शोध घेण्यात आला असून, त्याद्वारे पिलांचे लिंग ठरते. माणसासारख्या सस्तन प्राण्यामध्ये साधारणपणे गुणसूत्रातील अनेक बाबी त्यासाठी कार्यरत असतात. मात्र, पाली, कासव, मगर यांसारखे सरीसृप वर्गातील प्राण्यांमध्ये असलेली अंडी उबण्याच्या काळातील तापमानावर त्याचा निर्णय ठरतो.\nया प्रयोगामध्ये लाल कानांच्या कासवाची अंडी ३२ अंश सेल्सिअस तापमानावर उबवल्यास त्यातून सर्व मादी पिले बाहेर पडतात. तर काही अंडी २५ अंश सेल्सिअस तापमानावर उबवल्यास नर पिले बाहेर पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यापेक्षा कमी तापमानावर अंडी उबल्यास लैंगिक अवयव अविकसित राहण्याचा धोका असतो. अशा थंड वातावरणामध्ये Kdm६b हे जनुक कार्यान्वित होत असल्याचे आढळले आहे. त्यानंतर अन्य जनुके आपल्या कार्याला सुरवात करतात. हे संशोधन जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nचीन विषय topics जीवशास्त्र biology मगर\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००�� रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6816-neha-dhupia-got-secretly-married-to-angad-bedi", "date_download": "2018-09-26T03:00:52Z", "digest": "sha1:6CY66NERC4B5HTBKUSM7C3S6RELTNOV6", "length": 6891, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नेहा धुपिया आणि अंगदची 'सिक्रेट वेडिंग' - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनेहा धुपिया आणि अंगदची 'सिक्रेट वेडिंग'\nजय महाराष्ट्र न्युज, मुंबई\nबॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधुम सुरू आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. त्याला कारणही तसेच आहे. सोनम कपूरच्या शाही लग्नाची चर्चा ताजी असतानाच आणखीन एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकली आहे, तिचे नाव आहे नेहा धुपिया. नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत लग्न केले आहे. अंगद बेदी हा क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. नेहाने ही पंजाबी धर्माच्या रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. नेहा धुपिया आणि अंगदने 'सिक्रेट वेडिंग'नंतर सोशल मीडियावर ही खुशखबर आपल्या चाहत्यांना दिली.\n२००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर वर्षभराने ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अलीकडे नेहा ‘हिंदी मीडियम’, ‘तुम्हारी सुलू’, ‘जुली’ आदी चित्रपटांमध्ये दिसली. गेल्या १७ वर्षांपासून नेहा बॉलिवूडमध्ये घट्ट पाय रोवून आहे. अंगदही छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. अंगद हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पिंकमध्ये दिसला होता. त्यानंतर आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगीमध्ये सुद्धा अंगद होता.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभू���ीचं शुद्धीकरण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2018-09-26T02:39:19Z", "digest": "sha1:42P7B6RTCTH6R5LP4IQGE7EP6E63IQD3", "length": 7463, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nकाजू व बदामाचे लाडू\nलाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. बेसन, रवा, वेगवेगळ्या डाळींच्या पिठांसारख्या कोणत्याही एका घटकपदार्थापासून किंवा मिश्रणांपासून, तसेच बेसनासारख्या पदार्थांच्या बुंदीपासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चवीसाठी साखर किंवा गूळ, तसेच स्निग्धतेसाठी तूप किंवा नारळाचे दूध वापरतात.\nघटकपदार्थांनुसार लाडवांचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारच्या डाळींच्या पिठांपासून बनवले जाणारे लाडू हा लाडवांच्या प्रकारांमधील एक प्रमुख गट आहे. यात मुगाच्या वाटल्या डाळीचे लाडू, बेसनाचे लाडू हे प्रकार यात मोडतात. खेरीज मोतीचुराचे (अर्थात बारीक बुंदीचे) लाडू हेदेखील याच गटात मोडतात. निरनिराळ्या धान्यांपासून बनवल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये गव्हाच्या भाजलेल्या पिठाचे लाडू,राजगिऱ्याचे लाडू, कुटकीचे [१] लाडू, कोदोचा [२] लाडू, अळिवाचे[३] लाडू, मेथीचे लाडू इत्यादी प्रकारांची गणना होते. यांशिवाय रव्याचे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू, पोळीचे लाडू, डिंकाचे लाडू, पोह्याचे लाडू, अळीवाचे लाडू दाण्याचे लाडू असे विशेष घटक पदार्थांपासून बनवलेले प्रकारही आहेत.\n↑ कुटकी : एक प्रकारचे धान्य.\n↑ कोदो : एक प्रकारचे धान्य.\n↑ अळीव : एक प्रकारचे धान्य.\n\"लाडवांचे प्रकार\" (मराठी मजकूर). मराठीमाती. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २०१८ रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्���ा अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s005.htm", "date_download": "2018-09-26T03:26:19Z", "digest": "sha1:FFU562IKM4PNOZ3B6QH3N7HFHM4SCL3P", "length": 50907, "nlines": 1426, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - पञ्चमः सर्गः", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nराज्ञोऽनुरोधेन सीतासहिताय श्रीरामाय वसिष्ठकर्तृकमुपवासव्रतदीक्षादानं वसिष्ठेन राजानं प्रति वृत्तस्यास्य निवेदनं राज्ञः स्वान्तःपुरे प्रवेशः - राजा दशरथांच्या अनुरोधाने वसिष्ठांनी सीतेसहित श्रीरामास उपवास व्रताची दीक्षा देऊन येणे आणि राजाला हा समाचार अवगत करणे, राजाचा अंतःपुरात प्रवेश -\nसंदिश्य रामं नृपतिः श्वो भाविन्यभिषेचने \nपुरोहितं समाहूय वसिष्ठमिदमब्रवीत् ॥ १ ॥\nइकडे महाराज दशरथ जेव्हा रामांना दुसर्‍या दिवशी होणार्‍या अभिषेकाविषयी आवश्यक संदेश देऊन आपले पुरोहित वसिष्ठ यांना बोलावून म्हणाले- ॥१॥\nगच्छ��पवासं काकुत्स्थं कारयाद्य तपोधन \nश्रेयसे राज्यलाभाय वध्वा सह यतव्रत ॥ २ ॥\n'नियमपूर्वक व्रतांचे पालन करण्यार्‍या तपोधना आपण जावे आणि विघ्न निवारणरूप कल्याणाच्या सिद्धिकरिता आणि राज्याच्या प्राप्तिसाठी वधूसहित काकुस्थाकडून उपवास व्रताचे पालन करवावे. ॥२॥\nतथेति च स राजानमुक्त्वा वेदविदां वरः \nस्वयं वसिष्ठो भगवान् ययौ रामनिवेशनम् ॥ ३ ॥\nब्राह्मं रथवरं युक्तमास्थाय सुधृतव्रतः ॥ ४ ॥\nतेव्हा राजाला 'तथास्तु' म्हणून वेदवेत्त्या विद्वानांमध्ये श्रेष्ठ तथा उत्तम व्रतधारी स्वयं भगवान वसिष्ठ मंत्रवेत्ता वीर श्रीरामास उपवास-व्रताची दीक्षा देण्यासाठी ब्राह्मणांना चढण्यास योग्य अशा प्रकारे जोडलेल्या श्रेष्ठ रथावर आरुढ होऊन रामाच्या महालाकडे निघाले. ॥३-४॥\nस रामभवनं प्राप्य पाण्डराभ्रघनप्रभम् \nतिस्रः कक्ष्या रथेनैव विवेश मुनिसत्तमः ॥ ५ ॥\nरामभवन श्वेत मेघांप्रमाणे उज्ज्वल होते. त्याच्या जवळ पोहोचल्यावर मुनिवर वसिष्ठांनी त्याच्या तीन देवड्यांमध्ये रथाच्याद्वारे प्रवेश केला. ॥५॥\nमानयिष्यन् स मानार्हं निश्चक्राम निवेशनात् ॥ ६ ॥\nतेथे आलेल्या त्या सम्माननीय महर्षिंचा सन्मान करण्यासाठी राम मोठ्या घाईगर्दीने वेगपूर्वक घरातून बाहेर आले. ॥६॥\nअभ्येत्य त्वरमाणोऽथ रथाभ्याशं मनीषिणः \nततोऽवतारयामास परिगृह्य रथात् स्वयम् ॥ ७ ॥\nत्या मनीषी महर्षिच्या रथासमीप शीघ्रतापूर्वक जाऊन श्रीरामांनी स्वयं त्यांचा हात पकडून त्यांना रथांतून खाली उतरविले. ॥७॥\nस चैनं प्रश्रितं दृष्ट्वा सम्भाष्याभिप्रसाद्य च \nप्रियार्हं हर्षयन् राममित्युवाच पुरोहितः ॥ ८ ॥\nश्रीराम प्रिय वचन ऐकण्यास योग्य होते. त्यांना इतके विनीत पाहून पुरोहितांनी 'वत्स ' असे संबोधून त्यांना हाक मारली आणि त्यांना प्रसन्न करून त्यांचा आनंद वाढवीत याप्रकारे म्हणाले - ॥८॥\nप्रसन्नस्ते पिता राम यत्त्वं राज्यमवाप्स्यसि \nउपवासं भवानद्य करोतु सह सीतया ॥ ९ ॥\n तुझे पिता तुझ्यावर फार प्रसन्न आहेत कारण तुला त्यांच्या पासून राज्य प्राप्त होईल, म्हणून आजच्या रात्री तू वधू सीतेसह उपवास कर. ॥९॥\nप्रातस्त्वामभिषेक्ता हि यौवराज्ये नराधिपः \nपिता दशरथः प्रीत्या ययातिं नहुषो यथा ॥ १० ॥\n जसे नहुषाने ययातिला अभिषेक केला होता, त्याच प्रकारे तुझा पिता महाराज दशरथ उद्या प्रातःका���ी मोठ्या प्रेमाने तुझा युवराज- पदावर अभिषेक करतील.\" ॥१०॥\nइत्युक्त्वा स तदा राममुपवासं यतव्रतः \nमंत्रवत् कारयामास वैदेह्या सहितं शुचिः ॥ ११ ॥\nअसे म्हणून त्या व्रतधारी आणि पवित्र महर्षिनी मंत्रोच्चारणपूर्वक सीतेसहित रामाला त्या समयी उपवास-व्रताची दीक्षा दिली. ॥११॥\nततो यथावद् रामेण स राज्ञो गुरुरर्चितः \nअभ्यनुज्ञाप्य काकुत्स्थं ययौ रामनिवेशनात् ॥ १२ ॥\nतदनंतर रामांनी महाराजांचे गुरु असलेल्या वसिष्ठांचे यथावत पूजन केले, आणि नंतर ते मुनि रामांची अनुमति घेऊन त्यांच्या महालांतून बाहेर पडले. ॥१२॥\nसुहृद्‌भिः तत्र रामोऽपि सहासीनः प्रियंवदैः \nसभाजितो विवेशाथ ताननुज्ञाप्य सर्वशः ॥ १३ ॥\nरामही तेथे प्रियवचन बोलण्यार्‍या सुहृदांबरोबर थोडा वेळ बसून राहिले, नंतर त्यांच्याकडून सन्मानित होऊन त्या सर्वांची अनुमति घेऊन पुन्हा आपल्या महालात निघून गेले. ॥१३॥\nहृष्टनारीनरयुतं रामवेश्म तदा बभौ \nयथा मत्तद्विजगणं प्रफुल्लनलिनं सरः ॥ १४ ॥\nत्यावेळी रामांचे भवन हर्षोत्फुल्ल नरनारींनी भरून गेले होते आणि मत्त पक्ष्यांच्या कलरवांनी युक्त विकसित कमलांनी युक्त तलावांप्रमाणे शोभत होते. ॥१४॥\nस राजभवनप्रख्यात् तस्माद् रामनिवेशनात् \nनिर्गत्य ददृशे मार्गं वसिष्ठो जनसंवृतम् ॥ १५ ॥\nराजभवनांत श्रेष्ठ रामाच्या महालातून बाहेर येऊन वसिष्ठांनी सारे मार्ग मनुष्यांच्या गर्दीने भरलेले पाहिले. ॥१५॥\nबभूवुरभिसम्बाधाः कुतूहलजनैर्वृताः ॥ १६ ॥\nअयोध्येचा राजमार्गावर सर्वत्र लोकांच्या झुंडीच्या झुंडी दिसत होत्या ते सर्व रामांचा राज्याभिषेक पहाण्यासाठी उत्सुक झाले होते. सारे राजमार्ग अशा लोकांनी खचाखच भरलेले होते, घेरलेले होते. ॥१६॥\nबभूव राजमार्गस्य सागरस्येव निस्वनः ॥ १७ ॥\nजनसमुदायरूपी लाटा परस्परात टक्कर घेत असल्याने त्यासमयी जो हर्षध्वनि प्रकट होत होता, त्याने व्याप्त झालेला राजमार्गावरील कोलाहल समुद्राच्या गर्जनेप्रमाणे ऐकू येत होता. ॥१७॥\nसिक्तसम्मृष्टरथ्या हि तथा च वनमालिनी \nआसीदयोध्या तदहः समुच्छ्रितगृहध्वजा ॥ १८ ॥\nत्या दिवशी वन आणि उपवनांच्या पंक्तिंनी सुशोभित झालेल्या अयोध्यापुरीच्या घरा घरांतून उंच उंच ध्वज उभारले गेले होते आणि तेथील सर्व गल्ल्या आणि रस्ते झाडून त्यांच्यावर सडे शिंपण्यात आले होते. ॥१८॥\nतदा ह्य���ोध्यानिलयः सस्त्रीबालाकुलो जनः \nरामाभिषेकमाकाङ्‍क्षन्नाकाङ्‍क्षनुदयं रवेः ॥ १९ ॥\nस्त्रिया आणि बालकांसहित अयोध्यावासी जनसमुदाय श्रीरामाचा राज्याभिषेक पहाण्याच्या इच्छेने त्यासमयी शीघ्र सूर्योदय होण्याची कामना करीत होता. ॥१९॥\nउत्सुकोऽभूज्जनो द्रष्टुं तमयोध्यामहोत्सवम् ॥ २० ॥\nअयोध्येतील तो महान उत्सव प्रजांसाठी अलंकाररूप आणि सर्व लोकांचा आनंद वाढविणारा होता, तेथील सर्व लोक तो पहाण्यासाठी उत्कंठित होत होते. ॥२०॥\nएवं तज्जनसम्बाधं राजमार्गं पुरोहितः \nव्यूहन्निव जनौघं तं शनै राजकुलं ययौ ॥ २१ ॥\nया प्रकारे मनुष्यांच्या गर्दीनी भरलेल्या राजमार्गावर पोहोचल्यावर त्या जनसमूहाला एक बाजूस सारीत पुरोहित (वसिष्ठ) हळू हळू राजमहालाकडे गेले. ॥२१॥\nसमीयाय नरेन्द्रेण शक्रेणेव बृहस्पतिः ॥ २२ ॥\nश्वेत मेघाच्या तुकड्या प्रमाणे सुशोभित होणार्‍या महालावर चढून, बृहस्पति देवराज इंद्रास जसे भेटतात, त्याप्रमाणे वसिष्ठ राजा दशरथांना भेटले. ॥२२॥\nतमागतमभिप्रेक्ष्य हित्वा राजासनं नृपः \nपप्रच्छ स्वमतं तस्मै कृतमित्यभ्यवेदयत् ॥ २३ ॥\nत्यांना येतांना पाहून राजे सिंहासन सोडून उभे राहिले आणि विचारू लागले - 'मुने काय आपण माझा अभिप्राय सिद्ध केलात काय आपण माझा अभिप्राय सिद्ध केलात ' वसिष्ठांनी उत्तर दिले - 'हां, केला'. ॥२३॥\nतेन चैव तदा तुल्यं सहासीनाः सभासदः \nआसनेभ्यः समुत्तस्थुः पूजयन्तः पुरोहितम् ॥ २४ ॥\nत्यांच्या बरोबरच तेथे बसलेले अन्य सभासदही पुरोहितांचा समादर करीत आपापल्या आसनांवरून उठून उभे राहिले .॥२४॥\nगुरुणा त्वभ्यनुज्ञातो मनुजौधं विसृज्य तम् \nविवेशान्तःपुरं राजा सिंहो गिरिगुहामिव ॥ २५ ॥\nत्यानंतर गुरुंची आज्ञा घेऊन राजा दशरथांनी त्या जनसमुदायास निरोप देऊन पर्वताच्या कंदरात घुसणार्‍या सिंहासमान आपल्या अंतःपुरात प्रवेश केला. ॥२५॥\nशशीव तारागणसङ्‍कुलं नभः ॥ २६ ॥\nसुंदर वेशभूषा धारण करणार्‍या सुंदरींनी भरलेल्या इंद्रसदना समान त्या मनोहर राजभवनास आपल्या शोभेने प्रकाशित करीत राजा दशरथांनी चंद्रमा ज्याप्रमाणे तारकांनी भरलेल्या आकाशात पदार्पण करतो त्याप्रमाणे त्या राजभवनांत प्रवेश केला. ॥२६॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा पाचवा सर्ग पूरा झाला. ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/5241-asiangames-2018", "date_download": "2018-09-26T02:25:01Z", "digest": "sha1:MO2SSANMG3CUYEU7MVIXM75GOJYJH2LY", "length": 3496, "nlines": 98, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "AsianGames 2018 - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएशियन गेम्स 2018 : 20 वर्षीय नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी\nएशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू बजरंग पुनियाचं सुवर्ण वाजपेयींना समर्पित...\nएशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू\nएशियन गेम्स 2018 : पी.व्ही. सिंधूने मिळवलं रौप्य पदक\nएशियन गेम्स 2018 टेनिस पुरुष दुहेरीत भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nएशियन गेम्स 2018: चौरंगी नौकानयनात भारताची सुवर्णकमाई\nएशियन गेम्स 2018: पदकांची लयलूट सुरूच...\nएशियन गेम्स 2018: पी.व्ही.सिंधुंचा महिला एकेरी बॅडमिंटन अंतिम फेरीत प्रवेश\nएशिया गेम्स 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 पदकांसह भारताचं अर्धशतक पूर्ण\nनेमबाजीमध्ये दीपक कुमारची 'रौप्य' कामगिरी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-26T03:33:45Z", "digest": "sha1:PLUEBQHGY6U4UKRQTPP35PBFGW7DM3Z5", "length": 29293, "nlines": 174, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जैव इंधनाची नवी दिशा | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजैव इंधनाची नवी दिशा\nऔद्योगिकीकरणाला मोठ्या प्रमाणावर चालना तसेच गाड्यांची वाढती संख्या यामुळे पेट्रोल-डिझेलचा वापर वाढत आहे. मात्र यातून हवेतील प्रदूषणात होणारी वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जैव इंधनाचा वापर गरजेचा ठरत आहे. भारतात अलीकडेच राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करण्यात आले. त्यापाठोपाठ जैव इंधनावरील विमानभरारीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यानिमित्ताने जैव इंधनाचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे ठरणार आहे.\nअलीकडच्या काळात वाहनांची प्रचंड संख्या, त्यात वरचेवर पडत असलेली भर आणि त्यातून प्रदूषणवाढीला लागणारा हातभार ही चिंतेची बाब ठरत आहे. प्रदूषण निर्माण करणार्‍या विविध घटकांत वाहनांपासून होणार्‍या प्रदूषणाचे प्र��ाण लक्षात घेण्याजोगे आहे. याशिवाय वाहनांचा वापर वाढत आहे त्याप्रमाणात पेट्रोल-डिझेलची मागणीही वाढत आहे. मात्र ही गरज पूर्ण करण्याइतके तेलाचे उत्पादन आपल्या देशात होत नाही.\nत्यामुळे मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करावी लागते. त्यातच कच्च्या तेलाचे बदलत चाललेले अर्थकारण, या क्षेत्रातील काही देशांची मक्तेदारी, त्यातून होणारी अडवणूक यामुळे कच्च्या तेलाची आयात डोकेदुखी ठरत आहे. कच्च्या तेलाच्या मोठ्या प्रमाणावरील आयातीमुळे एकूण आयात खर्चात वाढ होऊन त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईवाढीला चालना मिळत असून सामान्य जनता हैराण होत आहे. या सार्‍यात वाढत्या वाहन संख्येमुळे प्रदूषणात होणारी वाढ हा अलीकडच्या काळात कळीचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, खासगी वाहन वापरावर मर्यादा आणणे असे उपाय सुचवले जात आहेत. मात्र ते कधी अंमलात येणार याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. मग वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालणार\nया पार्श्वभूमीवर जैव इंधनाचा पर्याय विचारात घेण्यासारखा आहे. यात भारताने नुकतीच महत्त्वाची कामगिरी पार पाडली. जैव इंधनावरील विमानभरारीचा प्रयोग देशात नुकताच यशस्वी झाला. आजवर जैव इंधनावर विमानभरारी ही केवळ बड्या देशांची मक्तेदारी मानली जात होती. ती मोडून काढण्यातही भारताला यश आले. डेहराडून-दिल्लीदरम्यानच्या या यशस्वी प्रयोगामुळे जैव इंधनाचा वापर करून विमान वाहतूक करणार्‍या अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलियासोबत आता भारतानेही स्थान मिळवले आहे. आताच्या विमान भरारीसाठी वापरलेल्या जैव इंधनाचे उत्पादन एरंडाच्या झाडापासून करण्यात आले. या जैव इंधनाची निर्मिती विज्ञान आणि उद्योग संशोधन परिषद (सीएसआरआय) तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम यांनी संयुक्तपणे केली.\nजैव इंधनाची काही मुख्य वैशिष्ट्ये लक्षात घेण्यासारखी आहेत. त्यात उत्पादनावर होणारा कमी खर्च आणि या इंधनामुळे कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात होणारी घट या बाबींचा समावेश होतो. कार्बन उत्सर्जनात घट झाल्याने प्रदूषण कमी करण्यास हातभार लागतो. तसेच या इंधनाचा उत्पादन खर्च कमी असल्याने कमी पैशात विमानसेवा उपलब्ध होते. प्रवासीसेवेचा दरही तुलनेने कमी राहतो. यावरून जैव इंधनाचे महत्त्व व त्याची गरज लक्षात येते. भारतात पंतप्रधानांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2018’ लागू करण्यात आले आहे.\nआपण गेली अनेक वर्षे इंधन म्हणून प्रामुख्याने जिवाष्म इंधनाचा वापर करतो. याला इंग्रजीत ‘फॉसिल फ्युएल’ म्हणतात. फार पूर्वी म्हणजे मानवाच्या उत्पत्तीच्या कोट्यवधी वर्षांंपूर्वी त्याला इंग्रजीत ‘कॉर्बोनी फेरस पिरीयड’ म्हणत. त्या काळात पृथ्वीतलावर असलेल्या वनस्पती व जंगले भूकंपामुळे पृथ्वीच्या पोटात गडप झाली. भूगर्भातील ज्वालारसामुळे त्यांचे ज्वलन झाले किंवा त्यांच्यावर अन्य प्रक्रिया झाल्या आणि त्यापासून दगडी कोळसा तयार झाला. त्याचवेळी त्यापासून जिवाष्म इंधन तयार झाले.\nआपण वापरत असलेला गॅस तसेच पेट्रोल-डिझेल हे सर्व जिवाष्म इंधनातच येतात. अशा तर्‍हेने पूर्वीच्या काळी वनस्पती, जंगलांनी साठवून ठेवलेल्या ऊर्जेचाच वापर आज आपण करीत आहोत. जिवाष्म इंधनाचे हे नैसर्गिक साठे, विशेषत: पेट्रोल-डिझेलचे साठे पृथ्वीतलावर काही ठराविक देशांतच उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या साठ्यांचा मालकी हक्क मर्यादित स्वरुपात त्या देशांकडे आहे. यातलेही काही देश दहशतवाद्यांच्या अधिपत्याखाली आहेत. त्यात इराकसारख्या देशांचा समावेश होतो. त्यामुळे तेथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा कोणत्याही प्रकारची आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास जगाला परिणाम भोगावे लागतात. कारण जिवाष्म इंधनाची मक्तेदारी ठराविक देशांकडेच आहे. दुसरीकडे जागतिक अर्थशास्त्र आणि जागतिक आर्थिक परिस्थिती आज तरी जिवाष्म इंधनावर अवलंबून आहे. अलीकडील काळात इंधनाची गरज वाढत आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे. या दोन्हींसाठी जिवाष्म इंधनाची गरज आहे. त्यामुळे या इंधनाची मागणी दरवर्षी वाढत आहे.\nअसे असले तरी जिवाष्म इंधनाच्या उपलब्धतेला काही मर्यादा आहेत. कारण या इंधनाचे साठे झपाट्याने कमी होत आहेत. एक दिवस पृथ्वीतलावरील हे सर्व जिवाष्म इंधनाचे साठे संपणार आहेत. याची जाणीव व गांभीर्य सर्व देशांना आहे. त्यादृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून जगभरच जिवाष्म इंधनाला पर्याय शोधले जात आहेत. त्यात काही पर्याय पुढे आले आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय विद्युत ऊर्जेचा आहे. ही वीज प्रामुख्याने दोन मार्गाने तयार केली जाते. त्यातील एक म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प, म्हणजेच पाण्यापासून वीजनिर्मिती परंतु पाणीसाठा अशाश्वत आहे. शिवाय या प्रकारच्या वीजनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतेच असे नाही. त्यामुळे या प्रकारच्या ऊर्जानिर्मितीला मर्यादा आहेत. त्यानंतरचा दुसरा पर्याय आहे अणुऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती करणे. यासाठी मोठ्या प्रमाणावर दगडी कोळसा वापरला जातो. हा दगडी कोळसाही जिवाष्म स्वरुपात आहे. त्यामुळे याच्या उपलब्धतेलाही मर्यादा आहेत. त्याचे नैसर्गिक साठे संपुष्टात येणार आहेत.\nअणुऊर्जा प्रकल्पात ऊर्जा उत्पन्न करताना दगडी कोळशाचे ज्वलन करतात. त्यातून मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रपूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे हे शहर हवेच्या प्रदूषणाबाबत देशात सर्वात वरच्या स्थानावर आहे. यानंतरचा पर्याय म्हणजे पवनऊर्जा आणि सौरऊर्जा अणुऊर्जा प्रकल्पामुळे हे शहर हवेच्या प्रदूषणाबाबत देशात सर्वात वरच्या स्थानावर आहे. यानंतरचा पर्याय म्हणजे पवनऊर्जा आणि सौरऊर्जा हे दोन्ही पर्याय सर्वात चांगले प्रदूषणविरहित आहेत; पण ते उभे करण्यासाठी पायाभूत खर्च मोठा असतो. शिवाय या पर्यायांना नैसर्गिक मर्यादा आहेत. उदाहरण द्यायचे तर वार्‍याचे प्रमाण कमी असेल तर पवनऊर्जा निर्मितीला मर्यादा येतात. त्यानंतरचा पर्याय म्हणजे जैव इंधन. या इंधनातही अनेक प्रकार आहेत. यात कचर्‍यापासून आणि शेणापासून गॅसची, विजेची निर्मिती करता येते. परंतु याच्या उपलब्धतेलाही मर्यादा आहेत. जैव इंधन हे मुख्यत्वे जैविक घटकांपासून तयार केले जाते. त्यामुळे हा पर्याय सर्वात महत्त्वाचा आणि उपयुक्त वाटू लागला आहे. यामुळेच जागतिक पातळीवर याबाबत चर्चा आणि प्रयत्न सुरू झाले आहेत. आपल्या देशातही गेल्या काही वर्षांपासून हे प्रयत्न सुरू आहेत.\nउदाहरण घ्यायचे तर मोगली एरंड, ज्याला इंग्रजीत जट्रोफा क्युरकस म्हणतात, यापासून जैव इंधननिर्मिती करता येते. दुसरी वनस्पती म्हणजे उंडी. ती कोकणात आढळते. याला इंग्रजीत कॅलोफायलम इनोफायलम म्हणतात. विशेष म्हणजे या वनस्पतींच्या बियांच्या तेलापासून बायोडिझेलची निर्मिती केली जात होती, आजही करतात. याबाबत आजवर बरेच प्रयत्न करण्यात आले. अनेक कृषी विद्यापीठांमध्ये याबद्दल संशोधन झाले, परंतु या प्रयत्नांना व्यावहारिकदृष्ट्या म्हणावे तसे यश मिळाले नाही. बायोडिझेल अर्थात जैव इंधन म्हणून पर्याय समोर येतो तो इथेनॉलचा. इथेनॉलचा डिझेल आणि पेट्रोलमध्ये मिसळून वापर हा आज उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. यामुळे इंधनांची, वाहनांची आणि यंत्रांची कार्यक्षमता वाढते, असे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर या इंधनाच्या वापराने प्रदूषणाचे प्रमाण कमी होते, हेही सिद्ध झाले आहे. फक्त पेट्रोल वापरल्यावर होणारे प्रदूषण आणि इथेनॉल मिसळून वापरल्यानंतरचे प्रदूषण याची तुलना केली तर दुसर्‍या प्रकारात तुलनेने प्रदूषण कमी होत असल्याने आता हाच पर्याय सर्वत्र मान्य होत आहे.\nइथेनॉल शेतमालापासून तयार होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती हा प्रमुख व्यवसाय राहिला आहे. त्यामुळे आपल्याला इथेनॉलनिर्मितीच्या दृष्टीने शेतमालासाठी दुसर्‍या देशावर अवलंबून राहण्याची फारशी गरज नाही. मुख्यत्वे इथेनॉल हे पेट्रोल अथवा डिझेलमध्ये मिसळून वपरल्यामुळे भारताची कच्च्या तेलाची आयात कमी होईल. पर्यायाने परकीय चलनात बचत होईल. देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. मुख्यत्वे इथेनॉलच्या वापराने हवेचे प्रदूषण तुलनेने कमी होईल. साधारणपणे उसापासून इथेनॉल तयार करतात. हे पूर्वी उसाची मळी, मोलॅसिस, काकवी यापासून तयार केले जायचे.\nपरंतु आता अनेक राज्यात इथेनॉल प्रकल्प सुरू झाले आहेत. पेट्रोलमध्ये 5 टक्के मिसळून त्याचा वापरही सुरू झाला आहे. तरीसुद्धा आपल्या देशात प्रत्यक्षात पेट्रोल आणि डिझेलमध्ये 2 ते 2.2 दशांश टक्के एवढ्याच प्रमाणात इथेनॉल वापरले जाते. अशा परिस्थितीत केंद्र शासनाकडून इथेनॉल वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. आता तर विमानातही याचा वापर सुरू झाला आहे. आपल्याकडे उसाची मळी, उसाचा रस आणि साखरेपासून इथेनॉलची निमिर्र्ती करतात. देशात काही ठिकाणी मक्यापासून, ज्वारीपासून, गव्हापासून आणि सडलेल्या धान्यापासूनसुद्धा इथेनॉलची निर्मिती करतात. हिमालयाच्या पायथ्याशी, विशेषत: ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि आसाम या आठ राज्यांमधील काही भाग दलदलीचा आहे. तिथे मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पन्न मिळते.\nया सर्व राज्यांमध्ये बांबूचे गाळप करून इथेनॉल तयार करण्याचा 200 दशलक्ष डॉलर्सचा प्रकल्प आसाममध्ये नुकताच सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी या प्रकल्पातून 60 दशलक्ष लिटर इथेनॉलची निर्मिती होणार आहे. जैव इंधनाच्या वाढत्या वापरामुळे 2022 पर्यंत भारताची कच्च्या तेलाची आयात 10 टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे परकीय चलनात बचत होऊन देशाची आर्थिक स्थिती चांगली होईल, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. यामुळे सर्वत्र याच्या वापरावर भर दिला जात आहे. किंबहुना, जैव इंधनाचा वापर ही आता काळाची गरज बनली आहे.\nPrevious articleमुख्यमंत्र्यांनी आमदार राम कदम यांचे प्रवक्तेपद गोठवले\nNext articleखरेदी करा; पण सावधपणे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nशिक्षक आमदार साहेब… 1 तारखेला पगार करुन दाखवाच\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/washrooms-and-public-service-centers-on-all-state-highways-15925", "date_download": "2018-09-26T03:52:23Z", "digest": "sha1:CSFPZKXY4Y3BRHL6MECQQGWLXS73FYC3", "length": 9962, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राज्य महामार्गांवर उभारणार प्रसाधनगृहे..कुठे? जाणून घ्या...", "raw_content": "\nराज्य महामार्गांवर उभारणार प्रसाधनगृहे..कुठे\nराज्य महामार्गांवर उभारणार प्रसाधनगृहे..कुठे\nBy मुंबई लाइव्ह टीम\nराज्यातील प्रमुख राज्य मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पहिल्या टप्प्यात शंभर ठिकाणी प्रसाधनगृहांसह जनसुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी बुधवारी सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पेट्रोलियम कंपन्यांमध्���े सामंजस्य करार करण्यात आला.\nजनसुविधा केंद्रे उभारण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांबरोबर करार\nराज्यातील महामार्गावर अनेक ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या/ शौचालयाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची, विशेषतः महिला प्रवाशांची यामुळे गैरसोय होते. या गोष्टी विचारात घेऊन महिलांच्या 'राईट टू पी' आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमुख राज्य मार्गांवर प्रसाधनगृहे आणि जनसुविधा केंद्रे उभारण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांबरोबर करार केला आहे.\nरस्त्याच्या कडेला असलेल्या जागा 'या' कंपन्यांना देणार\nयामध्ये भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीन कंपन्यांचा समावेश आहे. यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन ते पाच एकर जागा या कंपन्यांना भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहेत. या ठिकाणी कंपन्या पेट्रोलपंप, सार्वजनिक प्रसाधनगृहे, इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधा, उपहारगृह/रेस्टॉरंट, एटीएम केंद्रे तसेच वाहनांसाठी वाहनतळ आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.\nबसस्थानकांशिवाय कुठेही सार्वजनिक प्रसाधनगृहे उपलब्ध नाही\nराज्यातील रस्त्यांलगत बसस्थानकांशिवाय कुठेही सार्वजनिक प्रसाधनगृहे उपलब्ध नाहीत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेषतः महिलांची गैरसोय होत होती. यामुळे बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या राज्य व प्रमुख राज्य मार्गावर उपलब्ध असलेल्या जागा या पेट्रोल कंपन्यांना देण्यात येणार आहेत.\nजनसुविधा केंद्रांचा आराखडा एकसारखा\nयाठिकाणी प्रसाधनगृह, रेस्टॉरंट, वाहनतळ, एटीएम केंद्रे इत्यादी ठिकाणी सर्व सुविधा कंपन्यांमार्फत उभारण्यात येणार असून या जागेचे भाडे शासनाला मिळणार आहे. या सर्व जनसुविधा केंद्रांचा आराखडा एकसारखा असणार आहे. येथील प्रसाधनगृहांचा वापर मोफत करता येणार आहे. या सर्व सुविधांची देखभाल या कंपन्या करणार आहेत. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंपन्यांमध्ये करार करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nपहिल्या टप्प्यात राज्यातील 100 ठिकाणे निवडण्यात आली असून, यासाठी कंपन्यांना जागा निवडण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे प��रवाशांना शौचालयाची मोफत व्यवस्था होणार असून त्याबरोबरच राज्य शासनाला जागेचे उत्पन्नही मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातून जाणाऱ्या महामार्गावर याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमाहुलमधील वसाहतीच्या सुविधांसाठी ३०० कोटी; भाजपाची मागणी\nराज्य महामार्गप्रसाधनगृहसार्वजनिक बांधकाम मंत्रीचंद्रकांत पाटीलप्रवासीशौचालयभारत पेट्रोलियमहिंदुस्थान पेट्रोलियमइंडियन ऑईल\nशौचालयासाठी नगरसेवक जेलमध्ये; कंत्राटदाराला मात्र मुदतवाढ\nरेल्वेपेक्षा एसटीलाच कोकणवासीयांची पसंती\nज्येष्ठांना बस प्रवासात ५० टक्के सवलत\nपेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ\nBy मानसी बेंडके | नितेश दूबे\nVideo: चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट, २१ जण जखमी १ गंभीर\nमुंबईतील ३८३ सार्वजनिक शौचालये धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhovra.com/2011/02/blog-post_21.html", "date_download": "2018-09-26T02:58:13Z", "digest": "sha1:ELYDI6BB3PXEHGXHJXK5BNDUJCJSQQWA", "length": 7069, "nlines": 143, "source_domain": "www.bhovra.com", "title": "श्रीगणेशा.. - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nखूप दिवसापासून माझ्या स्केचेस, पेंटींग्जस, कॅलीग्राफी, असेच काहीतरी खरडलेले स्केचेस ब्लॉग वर टाकायची इच्छा होती. इथे पण ब्लॉग चे नाव शोधण्यामध्ये एक महिना गेला आणि त्याहून जास्त टेम्प्लेट शोधण्यामध्ये गेला. टेम्प्लेट वर काम चालूच आहे. एखादी चांगली थीम भेटली तर परत थीम चेंज करेन. तोपर्यंत हीच चालवायची.\nम्हटल सुरुवात गणपती बाप्पा पासूनच करुया. वरील चित्र डायरेक्ट पेनाने काढले आहे.मला खोड रबर न वापरता चित्राचे स्ट्रोक काढायला आवडतात. त्यामुळे मी खोडरबर कधीच जाग्यावर ठेवत नाही आणि खोडरबर ची सवय सुटायला मी मुद्दाम स्केच पेन किंवा पेनाने चित्र काढतो.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्���ा आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nहृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल\nDr. Devi Shetty. गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाश...\nभारत पाकिस्तान सेमी फायनल\nभारत पाकिस्तान च्या सामन्यावर खूप काही लिहिले गेले आहे. मी लिहायचा विचार केला कारण कालचा दिवस खूप चांगला गेला. त्याच्या आठवणी चांगल्या कोरून...\nश्री घाटण देवीचे मंदिर\nMy Tour Diary/ माझे प्रवास वर्णन\nभारतीय टपाल खात्याचा नविन उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-news-in-marathi-north-maharashtra-university-nomenclature-bill-passed-in-lc/", "date_download": "2018-09-26T02:52:57Z", "digest": "sha1:JK7E2SNC7S6XLI3RRERUB7KXYYDCV667", "length": 8886, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव; विधेयक मंजूर | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव; विधेयक मंजूर\nनागपूर, ता. 20 : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या विधेयकाला विधानसभेत यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.\nउच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी याबाबत विधेयक मांडले होते. या विधेयकाला मंजुरी देण्यापूर्वी सभागृहात बहिणाबाई चौधरी यांच्या अनेक कविता सदस्यांनी वाचून दाखवल्या.\nया चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, डॉ. सुधीर तांबे, जयदेव गायकवाड, कपिल पाटील, विक्रम काळे, शरद रणपिसे, प्रकाश गजभिये, प्रा. जोगेंद्र कवाडे, अनिल सोले, हरीभाऊ राठोड, गिरीश व्यास, रामहरी रूपनवर, ख्वाजा बेग, विद्या चव्हाण, स्मिता वाघ यांनीही बहिणाबाई यांच्या योगदानावर माहिती दिली तर चंद्रकांत रघुवंशी यांनी अहिराणी भाषेतून विधेयकला पाठिंबा दिला.\nPrevious articleनगर टाइम्स ई-पेपर : शुक्रवार, 20 जुलै 2018\nNext articleअनावश्यक कॉल्स व एसएमएस पासून ग्राहकांची सुटका\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nउमविला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव\nउमवि करणार आदिवासी क्षेत्राचा विकास\nविद्यार���थ्यांसोबत शिक्षकांनीही संशोधनात पुढाकार घ्यावा \nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mp-supriya-sule-in-pune/", "date_download": "2018-09-26T02:37:08Z", "digest": "sha1:RGTR5NKPQSEZS2ZSGUAHOEFRD5V3F2DD", "length": 7643, "nlines": 162, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पुणे : 1 जानेवारीपर्यंत कोपर्डी प्रकरणाचा निकाल लावा : खा. सुप्रिया सुळे", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nपुणे : 1 जानेवारीपर्यंत कोपर्डी प्रकरणाचा निकाल लावा : खा. सुप्रिया सुळे\nपुणे : कोपर्डीच्या घटनेला दीड वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. तरीही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. 1 जानेवारीपर्यंत कोपर्डी प्रकरणाचा निकाल लागला नाही तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.\nनराधमांना जरब बसेल अशा प्रकारचा निकाल आत्तापर्यंत लावायला हवा होता असेही सुळे यावेळी म्हणाल्या.\nPrevious articleथोडसं फिल्मी बिल्मी…दिवाळीला असं झालं तर\nNext articleऐन दिवाळीत गॅस ग्राहक वेठीला; सिन्नरमध्ये लांबच लांब रांगा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k3s039.htm", "date_download": "2018-09-26T02:40:21Z", "digest": "sha1:MOH4ETZNXLUJU34FQVUVFGDD5AJEMBLT", "length": 50350, "nlines": 1423, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अरण्यकाण्ड - ॥ एकोनचत्वारिंशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ एकोनचत्वारिंशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nमारीचेन रावणस्य प्रबोधनम् - मारीचाचे रावणास समजाविणे -\nएवमस्मि तदा मुक्तः कथञ्चित् ते��� संयुगे \nइदानीमपि यद् वृत्तं तच्छृणुष्व यदुत्तरम् ॥ १ ॥\nयाप्रकारे त्या वेळी तर मी कुठल्याही प्रकारे श्रीरामचंद्रांच्या हातून जिवंत राहिलो. त्यानंतर त्या काळात जी घटना घडली तीही ऐका. ॥१॥\nसहितो मृगरूपाभ्यां प्रविष्टो दण्डकावने ॥ २ ॥\nश्रीरामांनी माझी अशी दुर्दशा करून टाकली तरीही मी त्यांचा विरोध करण्याचे सोडले नाही. एक दिवस मृगरूपधारी दोन राक्षसांच्या बरोबर मी मृगाचे च रूप धारण करून दण्डकवनात गेलो. ॥२॥\nव्यचरन् दण्डकारण्यं मांसभक्षो महामृगः ॥ ३ ॥\nमी महान बलशाली तर होतोच, माझी जीभ आगी प्रमाणे उद्दीप्त होत होती. दाढा ही खूप मोठ्‍या होत्या. शिंगे तीक्ष्ण होती आणि महान्‌ मृगाच्या रूपात मांस खात दण्डकवनात हिंडू लागलो. ॥३॥\nअग्निहोत्रेषु तीर्थेषु चैत्यवृक्षेषु रावण \nअत्यन्तघोरो व्यचरंस्तापसांस्तान् प्रधर्षयन् ॥ ४ ॥\n मी अत्यंत भयंकर रूप धारण करून अग्निशाळेत, जलाशयांच्या घाटांवर तसेच देववृक्षांच्या खाली बसलेल्या तपस्वी जनांना तिरस्कृत करीत सर्व बाजूस विचरण करीत होतो. ॥४॥\nनिहत्य दण्डकारण्ये तापसान् धर्मचारिणः \nरुधिराणि पिबंस्तेषां तन्मासानि च भक्षयन् ॥ ५ ॥\nदण्डकारण्यात धर्मानुष्ठानात लागलेल्या तापसांना मारून त्यांचे रक्त पिणे आणि मांस खाणे हेच माझे काम होते. ॥५॥\nतदा रुधिरमत्तोऽहं व्यचरं दण्डकावनम् ॥ ६ ॥\nमाझा स्वभाव क्रूर होताच, मी ऋषिंचे मांस खाऊन आणि वनात विचरण करणार्‍या प्राण्यांना भिती दाखवीत रक्तपान करून उन्मत्त होऊन दण्डकवनात हिंडू लागलो. ॥६॥\nतदाहं दण्डकारण्ये विचरन् धर्मदूषकः \nआसादयं तदा रामं तापसं धर्ममाश्रितम् ॥ ७ ॥\nवैदेहीं च महाभागां लक्ष्मणं च महारथम् \nतापसं नियताहारं सर्वभूतहिते रतम् ॥ ८ ॥\nयाप्रकारे त्या समयी दण्डकारण्यात विचरत असता धर्माला कलंकित करणारा मी मारीच तापस धर्माचा आश्रय घेणार्‍या श्रीराम, वैदेही सीता तसेच मिताहारी तपस्व्याच्या रूपात समस्त प्राण्यांच्या हितात तत्पर राहाणार्‍या महारथी लक्ष्मणाजवळ जाऊन पोहोंचलो. ॥७-८॥\nसोऽहं वनगतं रामं परिभूय महाबलम् \nतापसोऽयमिति ज्ञात्वा पूर्ववैरमनुस्मरन् ॥ ९ ॥\nजिघांसुरकृतप्रज्ञस्तं प्रहारमनुस्मरन् ॥ १० ॥\nवनात आलेल्या महाबली श्रीरामांना हा एक तपस्वी आहे असे जाणून त्यांची अवहेलना करीत मी पुढे गेलो आणि पहिल्या वैराचे वारंवार स्मरण करून अत्यंत कुपित होऊन त्यांच्याकडे धावलो. त्यासमयी माझी आकृती मृगासारखीच होती. माझी शिंगे टोंकदार होती. त्यांच्या पहिल्या प्रहाराची आठवण करून मी त्यांना ठार मारू इच्छित होतो. माझी बुद्धि शुद्ध नसल्याने मी त्यांची शक्ती आणि प्रभावास विसरून गेलो होतो. ॥९-१०॥\nतेन मुक्तास्त्रयो बाणाः शिताः शत्रुनिबर्हणाः \nविकृष्य सुमहच्चापं सुपर्णानिलतुल्यगाः ॥ ११ ॥\nआम्हा तिघांना येतांना पाहून श्रीरामांनी आपले विशाल धनुष्य खेचून तीन टोकदार बाण सोडले, जे गरूड किंवा वायुप्रमाणे शीघ्रगामी आणि शत्रुंचे प्राण घेणारे होते. ॥११॥\nते बाणा वज्रसंकाशाः सुमुक्ता रक्तभोजनाः \nआजग्मुः सहिताः सर्वे त्रयः संनतपर्वणः ॥ १२ ॥\nवाकलेल्या गांठीचे ते सर्व तीन्ही बाण वज्रासारखे दुःसह, अत्यंत भयंकर तसेच रक्त पिणारे होते एकाच वेळी आमच्या कडे आले. ॥१२॥\nपराक्रमज्ञो रामस्य शरो दृष्टभयः पुरा \nसमुत्क्रान्तस्ततो मुक्तस्तावुभौ राक्षसौ हतौ ॥ १३ ॥\nमी तर श्रीरामांचा पराक्रम जाणत होतो आणि पूर्वी एकवेळ त्यांच्या भयाचा सामना करून चुकलो होतो, म्हणून शठतापूर्वक उडी मारून पळून गेलो. पळून गेल्याने मी तर वाचलो पण माझे ते दोन्ही साथीदार राक्षस मारले गेले. ॥१३॥\nशरेण मुक्तो रामस्य कथञ्चित् प्राप्य जीवितम् \nइह प्रव्राजितो युक्तस्तापसोऽहं समाहितः ॥ १४ ॥\nयावेळी श्रीरामांच्या बाणापासून माझी कशीतरी सुटका झाली आणि मला नवीन जीवन मिळाले आणि सर्वांपासून संन्यास घेऊन समस्त दुष्कर्मांचा परित्याग करून स्थिरचित्त होऊन योगाभ्यासात तत्पर राहून मी तपस्या करू लागलो. ॥१४॥\nवृक्षे वृक्षे हि पश्यामि चीरकृष्णाजिनाम्बरम् \nगृहीतधनुषं रामं पाशहस्तमिवान्तकम् ॥ १५ ॥\nआता मला एकेका वृक्षात चीर, काळे मृगचर्म आणि धनुष्य धारण केलेले- श्रीरामच दिसत असतात, जे मला पाशधारी यमराजा समान प्रतीत होत आहेत. ॥१५॥\nअपि रामसहस्राणि भीतः पश्यामि रावण \nरामभूतमिदं सर्वमरण्यं प्रतिभाति मे ॥ १६ ॥\n मी भयभीत होऊन हजारो रामांना आपल्या समोर उभे असलेले पहात आहे. हे सर्व वनच मला राममय प्रतीत होत आहे. ॥१६॥\nराममेव हि पश्यामि रहिते राक्षसेश्वर \nदृष्ट्वा स्वप्नगतं राममुद्‌भ्रमामि विचेतनः ॥ १७ ॥\n जेव्हा मी एकांतात बसतो तेव्हा मला श्रीरामांचे दर्शन होत असते. स्वप्नात (ही) श्रीरामांना पाहून मी उद्‌भ्रान्त आणि अचेतसा ���ोऊन उठत असतो. ॥१७॥\nरकारादीनि नामानि रामत्रस्तस्य रावण \nरत्‍नानि च रथाश्चैव वित्रासं जनयन्ति मे ॥ १८ ॥\n मी रामापासून इतका भयभीत झालो आहे की रत्‍न आणि रथ आदि जितकी म्हणून रकारादि नामे आहेत ती माझ्या कानावर पडली की माझ्या मनात भारी भय उत्पन्न करतात. ॥१८॥\nअहं तस्य प्रभावज्ञो न युद्धं तेन ते क्षमम् \nबलिं वा नमुचिं वापि हन्याद्धि रघुनन्दनः ॥ १९ ॥\nमी त्यांचा प्रभाव उत्तम प्रकारे जाणतो म्हणून म्हणतो की श्रीरामांशी तुझे युद्ध करणे कदापि उचित नाही. रघुनंदन राम राजा बळी अथवा नमुचिचा ही वध करू शकतात. ॥१९॥\nरणे रामेण युध्यस्व क्षमां वा कुरु रावण \nन ते रामकथा कार्या यदि मां द्रष्टुमिच्छसि ॥ २० ॥\n तुझी इच्छा असेल तर रणभूमीमध्ये श्रीरामाबरोबर युद्ध कर अथवा त्यांना क्षमा कर, परंतु जर मला जीवित पाहू इच्छित असलास तर माझ्या समोर श्रीरामांची चर्चा करु नको. ॥२०॥\nबहवः साधवो लोके युक्ता धर्ममनुष्ठिताः \nपरेषामपराधेन विनष्टाः सपरिच्छदाः ॥ २१ ॥\nलोकात बरेचसे साधुपुरुष जे योगयुक्त होऊन केवळ धर्माच्याच अनुष्ठानात लागलेले असतात, दुसर्‍यांच्या अपराधानेही परिकरांसहित नष्ट झाले आहेत. ॥२१॥\nसोऽहं परापराधेन विनश्येयं निशाचर \nकुरु यत्ते क्षमं तत्त्वमहं त्वा नानुयामि वै ॥ २२ ॥\n मीही कुठल्याही प्रकारे दुसर्‍याच्या अपराधाने नष्ट होऊ शकतो, म्हणून तुम्हांला जे उचित वाटेल ते करा. मी या कार्यात तुम्हाला सहकार्य देऊ शकत नाही. ॥२२॥\nरामश्च हि महातेजा महासत्त्वो महाबलः \nअपि राक्षसलोकस्य न भवेदन्तकोऽपि हि ॥ २३ ॥\nकारण की श्रीरामचंद्र अत्यंत तेजस्वी, महान आत्मबलाने संपन्न तसेच अधिक बलशाली आहेत. ते समस्त राक्षस-जगताचा संहार करू शकतात. ॥२३॥\nअतिवृत्तो हतः पूर्वं रामेणाक्लिष्टकर्मणा \nअत्र ब्रूहि यथातत्त्वं को रामस्य व्यतिक्रमः ॥ २४ ॥\nजर शूर्पणखेचा बदला घेण्यासाठी जनस्थान निवासी खर प्रथम श्रीरामांवर चढाई करण्यासाठी गेला आणि अनायासे महान्‌ कर्म करणार्‍या श्रीरामांच्या हातून मारला गेला तर तू खरे खरे सांग की यात श्रीरामांचा काय अपराध आहे \nइदं वचो बन्धुहितार्थिना मया\nहतोऽद्य रामेण शरैरजिह्मगैः ॥ २५ ॥\nतुम्ही माझे बंधु आहात. मी तुमचे हित करण्याच्या इच्छेने या गोष्टी सांगत आहे. जर मानल्या नाहीत तर युद्धात आज रामांच्या सरळ जाणार्‍या बाणांद्वारा घायाळ होऊन ��ुम्हांला बंधु-बांधवांसहित प्राणांचा परित्याग करावा लागेल. ॥२५॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकोनचत्वारिंशः सर्गः ॥ ३९ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा एकोणचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥३९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-stop-payment-employees-who-has-don-malpractices-road-works-11716", "date_download": "2018-09-26T03:55:32Z", "digest": "sha1:336EDNLFXSY2LW52AX5MHLYI4ETTTGQX", "length": 14292, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, stop the payment of Employees' who has don Malpractices in the road works | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरस्त्याच्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली\nरस्त्याच्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nरो हयो कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अपेक्षित होती; पण वेतनवाढ बंद करण्याची तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केल्याने आपले समाधान झाले नाही. आता मी न्यायालयात दाद मागणार आहे.\n- धनाजी गावडे, तक्रारदार, सावळेश्‍वर\nसोलापूर : सावळेश्‍वर (ता. मोहोळ) येथे रोजगार हमी योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दोन वेतनवाढी बंद करून शिस्तभंगाच्या कारवाईचा निर्णय त्रिसदस्यीय समितीने दिला; परंतु समितीच्या निर्णयाबाबत समाधान न झाल्याने तक्रारदार धनाजी गावडे आता न्यायालयात धाव घेणार आहेत.\n‘ॲग्रोवन'मध्ये गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणी पाठपुरावा करण्यात येत आहे. या संपूर्ण कामांमध्ये कोणत्या प्रकारे गैरव्यवहार झाला आणि कसा यासंबंधी सविस्तर वृत्तमालिकाही प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर या कामाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने या कर्मचाऱ्यांवर कामामध्ये अनियमिततेचा शेरा मारला आहे.\nसमितीच्या अहवालावरच प्रशासनाने या प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केली आहे. या प्रकरणी श्रीमती एस. एच. कांबळे (तत्कालीन ग्रामसेवक), मिलिंद तांबिले (तत्कालीन ग्रामसेवक), एम. पी. कांबळे (कनिष्ठ सहायक), एस. व्ही. पाटील (सहायक लेखाधिकारी), अस्लम शेख (पॅनल तांत्रिक अधिकारी), श्रीमती पल्लवी व्हटाणे (सहायक कार्यक्रम अधिकारी), एम. आर. साळुंखे (सहायक गटविकास अधिकारी), बी. एन. साबळे (ग्रामरोजगार सेवक) यांच्यावर तात्पुरत्या दोन वेतनवाढी बंद करण्याची कारवाई झाली आहे.\nभ्रष्टाचार bribery सोलापूर रोजगार employment गैरव्यवहार प्रशासन administrations\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\nरब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार...जळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही...\nनाशिक बाजार समितीचा ‘ई-नाम’ योजनेत...नाशिक : केंद्र शासनातर्फे शेतमालाच्या खरेदी-...\nजीएसटीमुळे सूत उद्योग अडचणीत ः...इस्लामपूर, जि. सांगली ः अठरा टक्के जीएसटी...\nफळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार अर्जऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...\nसोलापूर जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीवर ३...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे...\nसांगलीत अठरा गावांतून टॅंकरची मागणीसांगली ः जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद होत...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nरब्बीत ज्वारीचे १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍...औरंगाबाद : पावसाअभावी खरीप जवळपास हातचा गेल्यात...\nकाही ठिकाणी सोयाबीन, कपाशीच्या नासाडीची...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nकिवी फळातील अधिक ‘क’ जीवनसत्त्वाचे...किवी फळझाडाच्या पूर्वजांनी उत्क्रांतीच्या...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-permission-budget-river-linking-project-report-maharashtra-9237", "date_download": "2018-09-26T04:03:56Z", "digest": "sha1:ANXHVVJROXPRKFLTGPOEZFOU6QR2DRKS", "length": 17841, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, permission for budget of river linking project report, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदोन नदीजोड प्रकल्पांच्या अहवालासाठी अंदाजपत्रकास मान्यता\nदोन नदीजोड प्रकल्पांच्या अहवालासाठी अंदाजपत्रकास मान्यता\nबुधवार, 13 जून 2018\nनाशिक : दमणगंगा-एकदरे आणि अपर वैतरणा-कडवा देव या दोन नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ४१ कोटी रुपये मंजूर केले असून, दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर १२ टीएमसी अतिरिक्त पाणी नाशिक जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे.\nनाशिक : दमणगंगा-एकदरे आणि अपर वैतरणा-कडवा देव या दोन नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ४१ कोटी रुपये मंजूर केले असून, दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर १२ टीएमसी अतिरिक्त पाणी नाशिक जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे.\nदमणगंगा-एकदरे या नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्‍चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने तयार केलेल्या पूर्व व्यवहार्यतानुसार या योजनेचे लाभव्यय गुणोत्तर १.४४ इतके आहे. सदर योजनेतून १०० दलघमी पाणी सिंचनासाठी व ४३ दलघमी पाणी बिगरसिंचन प्रयोजनार्थ उपलब्ध होऊ शकते. या योजनेंतर्गत एक धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे. ते गंगापूर धरणाशी बोगद्याद्वारे वा पाइपलाइनद्वारे जोडण्याचे नियोजन असून, १४३ दलघमी पाणी उपसा पद्धतीने गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे.\nजलसंपदा विभागाने दमणगंगा-एकदरे नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि अन्वेषणाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी १७ कोटी ७४ लाख १८ हजार रुपये मंजूर केले आहेत. अपर वैतरणा-कडवा देव या नदीजोड प्रकल्पामुळे पश्‍चिमवाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या योजनेचे दोन पर्याय देण्यात आले असून, लाभव्यय गुणोत्तर १ करिता १.६५ व पर्याय २ करिता १.६४ इतके येते. सदर योजनेतून सुमारे २८.३२० हेक्‍टर सिंचनाचा लाभ मिळू शकतो. तसेच १३७.०१ दलघमी पाणी बिगरसिंचनासाठी उपलब्ध होऊ शकते.\nया योजनेंतर्गत पाच धरणे बांधण्याचे प्रस्तावित आहे. ही धरणे एकमेकांशी जोडण्यात येणार असून, २०२ दलघमी पाणी उपसा पद्धतीने उचलून गोदावरीवरील खोऱ्यातील देव नदीत वळविण्याचे प्रस्तावित आहे. या नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी २३ कोटी १४ लाख ५४ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, या नदीजोड प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता दिलेली आहे.\nया दोन्हीही नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खोऱ्यात १२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यामुळे नाशिक शहराचा पिण्याच्या पाण्याचा तसेच सिन्नर तालुक्‍यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. याबरोबरच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरला लागणारे २.६ टीएमसी पाणी सहज उपलब्ध होणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे शिर्डी आणि जायकवाडीलाही पाणी मिळेल, असा विश्वास प्��कल्पासाठी पाठपुरावा करणारे खासदार हेमंत गोडसे व राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केला आहे.\nनाशिक गंगा जलसंपदा विभाग विभाग पाणी गोदावरी सिंचन नितीन गडकरी मुंबई जायकवाडी हेमंत गोडसे राजेंद्र जाधव\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/sridevis-accusation-will-make-bhadkala-nani-now-language-law-answer/", "date_download": "2018-09-26T03:29:19Z", "digest": "sha1:5633AHA5QE4XLMDEF45HDWVEVCKSQIBS", "length": 28137, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sridevi'S Accusation Will Make Bhadkala Nani, Now In The Language Of Law To Answer !! | ​श्रीरेड्डीच्या आरोपामुळे भडकला नानी, आता देणार कायद्याच्या भाषेत उत्तर !! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nदिल्लीसह या 6 राज्यांतील पेट्रोल-डिझेलवर लागणार एकसमान टॅक्स, जाणून घ्या होणारे फायदे\nचाचणी लेखापरीक्षणामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढणार \nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील क��स्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\n​श्रीरेड्डीच्या आरोपामुळे भडकला नानी, आता देणार कायद्याच्या भाषेत उत्तर \nसाऊथ इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाविरोधात टॉपेलस आंदोलन करणारी अभिनेत्री श्रीरेड्डी पुन्हा चर्चेत आली आहे. होय, श्रीरेड्डीने तेलगू इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यात एक नाव होते, तेलगू अभिनेता नानी याचे. श्री रेड्डींच्या आरोपांनी नानी चांगलाच भडकला होता आणि आता त्याने श्री रेड्डीविरोधात कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले आहे.\nनानीने याबद्दल चुप्पी तोडली असून सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. श्रीरेड्डीने माझ्यााविरोधात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यात तिने माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. पण तिचे सगळे आरोप खोटे आहेत. आता मी सोशल मीडियावर श्रीरेड्डीच्या आरोपांना कुठलेही उत्तर देणार नाही. आता जे काही उत्तर देईल ते कायद्याच्या भाषेतचं देईल़. तिच्या आरोपांमुळे मी स्वत:साठी नाही तर तमाम इंडस्ट्रीसाठी चिंतीत आहे,असे नानीने म्हटले आहे.\nश्रीरेड्डीने नानीवर तेलगू बिग बॉसमध्ये जाण्यापासून रोखल्याचा आरोप केला होता. तेलगू इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या श्री रेड्डीने तेलगू फिल्म चेंबरकडे कास्टिंग काउचबाबत तक्रार केली होती. पण फिल्म चेंबरने तिच्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली नाही. अखेर श्री रेड्डीने फिल्म चेंबरबाहेरचं कॅमे-यासमोर टॉपलेस होण्याचा निर्णय घेत कॅमे-यासमोर कपडे उतरवले होते. यावेळी तिने कास्टिंग काउचमध्ये अडकलेल्या अनेक बड्या नावांचा खुलासा करण्याची धमकी दिली होती. तेलगू फिल्म इंडस्ट्री माझ्यासारख्या अभिनेत्रींना संधी नाकारली जाते. मला तेलगू फिल्म चेंबर आॅफ कॉमर्सचे सदस्यत्व हवे आहे. पण चेंबर मला सदस्यत्व देण्यास तयार नाही.मी काम मागितले की, न्यूड फोटो आणि व्हिडिओची मागणी केली जाते. केवळ ही मागणी पूर्ण करत नसल्याने मला संधी नाकारली जात आहे, असा आरोप श्री रेड्डीने यावेळी केला होता.\nALSO READ : अन् कास्टिंग काउचच्या विरोधात अभिनेत्रीने रस्त्यावर उतरवले कपडे; टॉपलेस होऊन केले आंदोलन\nत्यापूर्वी श्री रेड्डीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एका दिग्गज तेलगू दिग्दर्शकावर आरोप केले होते. हा बडा दिग्दर्शक काही दिवसांपासून माझ्या घरासमोर घिरट्या घालत असल्याचे तिने म्हटले होते. शिवाय त्या दिग्दर्शकावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तो मला व्हिडिओ कॉल करायला सांगतो, असेही ती म्हणाली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/1517", "date_download": "2018-09-26T03:57:19Z", "digest": "sha1:6QTSCPHTKNFJJ5O2BYLZM33HZXVOLKGL", "length": 2028, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "हिंजेवाडी येथे ३ बेडरूम चा फ्लॅट विकणे आहे. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nहिंजेवाडी येथे ३ बेडरूम चा फ्लॅट विकणे आहे.\nहिंजेवाडी येथील परांजपे - Blueridge या संकुलातील तयार ३ बेडरूमचा फ्लॅट विक्रीकरीता उपलब्ध आहे. ५ वा मजला - क्षेत्रफळ सुमारे १८०० चौ. फूट.\nअधिक माहितीकरीता इच्छुकांनी संपर्क साधावा.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k6s114.htm", "date_download": "2018-09-26T02:47:23Z", "digest": "sha1:OGW6P3XU4SXI553ZADHGXQO727XNTULX", "length": 57763, "nlines": 1457, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - युद्धकाण्ड - ॥ चतुर्दशाधिकशततमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ चतुर्दशाधिकशततमः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीरामस्याज्ञया विभीषणेन सीतायास्तत्समीप आनयनं सीताकर्तृकं प्रियतममुखचन्द्रस्य दर्शनं च -\nश्रीरामांच्या आज्ञेने विभीषणाने सीतेला त्यांच्या समीप आणणे आणि सीतेने प्रियतमाच्या मुखचंद्राचे दर्शन करणे -\nतं उवाच महाप्राज्ञः सोऽभिवाद्य प्लवङ्गमः \nरामं कमलपत्राक्षं वरं सर्वधनुष्मताम् \nत्यानंतर परम बुद्धिमान्‌ वानरवीर हनुमानांनी संपूर्ण धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ कमलनयन श्रीरामांना प्रणाम करून म्हटले - ॥१॥\nयन्निमित्तोऽयमारम्भः कर्मणां यः फलोदयः \nतां देवीं शोकसन्तप्तां द्रष्टुमर्हसि मैथिलीं \n ज्यांच्यासाठी या युद्ध आदि कर्मांचा सारा उद्योग आरंभ केला गेला होता, त्या शोकसंतप्त मैथिली सीतादेवींना आपण दर्शन द्यावे. ॥२॥\nसा हि शोकसमाविष्टा बाष्पपर्याकुलेक्षणा \nमैथिली विजयं श्रुत्वा द्रष्टुं त्वामभिकाङ्क्षति \nत्या शोकात बुडून राहिलेल्या आहेत. त्यांच्या नेत्रात अश्रु दाटून आले आहेत. आपल्या विजयाचा समाचार ऐकून त्या मैथिली आपले दर्शन करू इच्छित आहेत. ॥३॥\nपूर्वकात् प्रत्ययाच्चाहं उक्तो विश्वस्तया तया \nद्रष्टुमिच्छामि भर्तारं इति पर्याकुलेक्षणा \nपहिल्या वेळी जेव्हा आपला संदेश घेऊन आलो होतो तेव्हा पासूनच त्यांना माझ्याबद्दल विश्वास उत्पन्न झाला आहे, की हा माझ्या स्वामींचा आत्मीय जन आहे. त्याच विश्वासाने युक्त होऊन त्यांनी डोळ्यात अश्रू आणून मला सांगितले आहे की मी प्राणनाथांचे दर्शन करू इच्छिते. ॥४॥\nएवमुक्तो हनुमता रामो धर्मभृतां वरः \nअगच्छत् सहसा ध्यानं ईषद् बाष्पपरिप्लुतः \nस दीर्घं अभिनिःश्वस्य जगतीं अवलोकयन् \nहनुमानांनी असे म्हटल्यावर धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ श्रीरामचंद्र एकाएकी ध्यानस्थ झाले. त्यांचे डोळे अश्रुनी डबडबले आणि ते दीर्घ श्वास घेऊन जमिनीकडे पहात जवळ उभे असलेल्या मेघासमान शाम कान्तिच्या विभीषणांना म्हणाले- ॥५-६॥\nइह सीतां शिरस्स्नातां उपस्थापय मा चिरम् \nतुम्ही वैदेही सीतेला डोक्यावरून स्नान करवून दिव्य अङ्गराग तसेच दिव्य आभूषणांनी विभूषित करून शीघ्र माझ्यापाशी घेऊन या. ॥७॥\nएवमुक्तस्तु रामेण त्वरमाणो विभीषणः \nप्रविश्यान्तःपुरं सीतां स्त्रीभिः स्वाभिरचोदयत् \nश्रीरामांनी असे सांगितल्यावर विभीषण मोठ्‍या उतावळेपणाने आंतःपुरात गेले आणि प्रथम आपल्या स्त्रियांना धाडून त्यांनी सीतेला आपल्या येण्याची सूचना दिली. ॥८॥\nततः सीतां महाभागां दृष्ट्वोवाच विभीषणः \nमूर्ध्नि बद्धाञलिः श्रीमान् विनीतो राक्षसेश्वरः ॥ ९ ॥\nयानंतर श्रीमान्‌ राक्षसराज विभीषणांनी स्वतःच जाऊन महाभाग सीतेचे दर्शन केले आणि मस्तकावर अंजलि जोडून विनीतभावाने म्हटले - ॥९॥\nयानमारोह भद्रं ते भर्ता त्वां द्रष्टुमिच्छति \n आपण स्नान करून दिव्य अङ्गराग तसेच दिव्य वस्त्राभूषणांनी भूषित होऊन वाहनात बसावे. आपले कल्याण होवो. आपले स्वामी आपल्याला पाहू इच्छितात. ॥१०॥\nएवमुक्ता तु वेदेही प्रत्युवाच विभीषणम् \nअस्नात्वा द्रष्टुमिच्छामि भर्तारं राक्षसेश्वर \nत्यांनी असे म्हटल्यावर वैदेहीने विभीषणास उत्तर दिले - राक्षसराज मी स्नान न करतांच आत्ता पतिदेवांचे दर्शन करू इच्छिते. ॥११॥\nतस्यास्तद् वचनं श्रुत्वा प्रत्युवाच विभीषणः \nयदाह रामो भर्ता ते तत् तथा कर्तुमर्हसि \nसीतेचे हे वचन ऐकून विभीषण म्हणाले - देवी आपले पतिदेव श्रीरामांनी जशी आज्ञा दिली आहे, आपल्याला तसेच केले पाहिजे. ॥१२॥\nतस्य तद् वचनं श्रुत्वा मैथिली पतिदेवता \nभर्तृभक्त्यावृता साध्वी तथेति प्रत्यभाषत \nत्यांचे हे वचन ऐकून पतिभक्तिने सुरक्षित तसेच पतिलाच देवता मानणार्‍या सती-साध्वी मैथिली सीतेने फार चांगले असे म्हणून स्वामींची आज्ञा शिरोधार्य केली. ॥१३॥\nततः सीतां शिरस्स्नातां संयुक्तां प्रतिकर्मणां \nत्यानंतर वैदेहीने डोक्यावरून स्नान करून सुंदर श्रृंगार केला तसेच बहुमूल्य वस्त्रे आणि आभूषणे घालून ती जावयास तयार झाली. ॥१४॥\nआरोप्य शिबिकां दीप्तां परार्ध्याम्बरसंवृताम् \nतेव्हा विभीषणांनी बहुमूल्य वस्त्रांनी आवृत्त दीप्तिमती सीतादेवीला शिबिकेत बसवून भगवान्‌ श्रीरामांच्या जवळ घेऊन आले. त्यासमयी बरेचसे निशाचरही चहू बाजूनी घेरून तिचे रक्षण करीत होते. ॥१५॥\nसोऽभिगम्य महात्मानं ज्ञात्वापि ध्यानमास्थितम् \nप्रणतश्च प्रहृष्टश्च प्राप्तं सीतां न्यवेदयत् \nभगवान्‌ श्रीराम ध्यानस्थ आहेत हे जाणूनही विभीषण त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना प्रणाम करून प्रसन्नतापूर्वक म्हणाले - प्रभो सीतादेवी आली आहे. ॥१६॥\nरोषं हर्षं च दैन्यं च राघवः प्राप शत्रुहा \nराक्षसांच्या घरात बरेच दिवस निवास केल्यानंतर आज सीता आली आहे, हा विचार करून आगमनाचा समाचार ऐकून शत्रुसूदन राघवांना एकाच समयी रोष, हर्ष आणि दुःख प्राप्त झाले. ॥१७॥\nततो यानगतां सीतां सविमर्शं विचारयन् \nविभीषणमिदं वाक्यं अमहृष्तो राघवोऽब्रवीत् \nत्यानंतर सीता वाहनांतून आली आहे या गोष्टीवर तर्क-वितर्क पूर्ण विचार करून राघवांना प्रसन्नता वाटली नाही. ते विभीषणाला याप्रकारे बोलले - ॥१८॥\nराक्षसाधिपते सौम्य नित्यं मद्विजये रत \nवैदेही सन्निकर्षं मे क्षिप्रं समभिगच्छतु \nसदा माझ्या विजयासा��ी तत्पर राहाणार्‍या सौम्य राक्षसराजा तुम्ही वैदेहीला सांगा की त्यांनी शीघ्र माझ्या जवळ यावे. ॥१९॥\nस तद् वचनं श्रुत्वा राघवस्य विभीषणः \nतूर्णमुत्सारणे तत्र कारयामास धर्मवित् \nश्रीराघवांचे हे वचन ऐकून धर्मज्ञ विभीषणांनी तात्काळ दुसर्‍या लोकांना हटविण्यास प्रारंभ केला. ॥२०॥\nउत्सारयन्तस्तान् योधान् समन्तात् परिचक्रमुः \nपगडी बांधलेले आणि अंगरखा घातलेले बरेचसे शिपाई हातात झांजेप्रमाणे वाजणारी छडी घेऊन त्या वानर योद्ध्यांना हटवीत चोहोबाजूस फिरू लागले. ॥२१॥\nऋक्षाणां वानराणां च राक्षसानां च सर्वशः \nत्यांच्या द्वारा हटविले गेलेली अस्वले, वानर आणि राक्षसांचे समुदाय आंततोगत्वा दूर जाऊन उभे राहिले. ॥२२॥\nज्याप्रमाणे वायुच्या थप्पडा खाऊन उद्वेलित झालेल्या समुद्राची गर्जना वाढत जाते त्याप्रमाणे तेथून हटविले गेलेल्या त्या वानर आदिंच्या हटण्यामुळे तेथे फार मोठा कोलाहल माजला. ॥२३॥\nउत्सार्यमाणांस्तान् दृष्ट्वा समन्तात् जातसम्भ्रमान् \nज्यांना हटविले जात होते, त्यांच्या मनात फार मोठा उद्वेग उत्पन्न होत होता. सर्वत्र हा उद्वेग पाहून राघवांनी आपल्या सहज उदारतेमुळे त्या हटविणारांना रोषपूर्वक रोखले. ॥२४॥\nसंरम्भाश्चाब्रवीद् रामः चक्षुषा प्रदहन्निव \nविभीषणं महाप्राज्ञं सोपालम्भमिदं वचः \nत्यासमयी श्रीरामांनी त्या हटविणार्‍या शिपायांच्याकडे याप्रकारे रोषपूर्ण दृष्टिने पाहिले जणु त्यांना जाळून भस्म करून टाकतील. त्यांनी परम बुद्धिमान्‌ विभीषणाला ठपका देत क्रोधपूर्वक म्हटले - ॥२५॥\nकिमर्थं मामनादृत्य क्लिश्यतेऽयं त्वया जनः \nनिवर्तयैनमुद्वेगं जनोऽयं स्वजनो मम \nतुम्ही कशासाठी माझा अनादर करून या सर्व लोकांना कष्ट देत आहात. या उद्वेगजनक कार्याला थांबवा. येथे जितके म्हणून लोक आहेत ते सर्व माझे आत्मीयजन आहेत. ॥२६॥\nन गृहाणि न वस्त्राणि न प्राकारास्तिरस्क्रियाः \nनेदृशा राजसत्कारा वृत्तमावरणं स्त्रियाः \nघर, वस्त्र (कनात आदि) आणि प्राकारादि वस्तु स्त्री साठी पडदा होऊ शकत नाहीत. याप्रकारे लोकांना हटविण्याचे जो निष्ठुरतापूर्ण व्यवहार आहेत ते ही स्त्रीसाठी आवरण अथवा पडद्याचे काम करीत नाहीत. पतिकडून प्राप्त होणारा सत्कार तसेच नारीचा स्वतःचा सदाचार हीच तिच्यासाठी आवरणे आहेत. ॥२७॥\nव्यसनेषु न कृच्छ्रेषु न युद्ध���षु स्वयंवरे \nन क्रुतौ न विवाहे च दर्शनं दूष्यते स्त्रियाः \nविपत्तिकाळात, शारिरीक अथवा मानसिक पीडेच्या समयी, युद्धात, स्वयंवरात, यज्ञात अथवा विवाहात स्त्रीचे दर्शन (अथवा दुसर्‍यांच्या दृष्टीस पडणे) दोषास्पद नाही आहे. ॥२८॥\nसैषा युद्धगता चैव कृच्छ्रेण च समनिवता \nदर्शने नास्ति दोषोऽस्या मत्समीपे विशेषतः \nही सीता यावेळी विपत्तित आहे. मानसिक कष्टानेही युक्त आहे आणि विशेषतः माझ्या जवळ आहे, म्हणून हिचे पडद्याशिवाय सर्वांच्या समोर येणे दोषास्पद गोष्ट नाही. ॥२९॥\nविसृज्य शिबिकां तस्मात् पद्‌भ्यामेवापसर्पतु \nसमीपे मम वैदेहीं पश्यन्त्वेते वनौकसः \nम्हणून जानकी शिबिका सोडून पायीच माझ्या जवळ येऊ दे आणि हे सर्व वानर तिचे दर्शन करू देत. ॥३०॥\nएवमुक्तस्तु रामेण सविमर्शो विभीषणः \nरामस्योपानयत् सीतां सन्निकर्षं विनीतवत् \nश्रीरामांनी असे म्हटल्यावर विभीषण फार मोठ्‍या विचारात पडले. आणि विनीतभावाने सीतेला त्यांच्याजवळ घेऊन आले. ॥३१॥\nततो लक्ष्मणसुग्रीवौ हनुमांश्च प्लवङ्गमः \nनिशम्य वाक्यं रामस्य बभूवुर्व्यथिता भृशम् \nत्यासमयी श्रीरामांचे पूर्वोक्त वचन ऐकून लक्ष्मण, सुग्रीव तसेच कपिवर हनुमान्‌ तिघेही अत्यंत व्यथित झाले. ॥३२॥\nअप्रीतमिव सीतायां तर्कयन्ति स्म राघवम् \nश्रीरामांच्या भयंकर क्रिया हे सूचित करीत होत्या की ते पत्‍नीच्या विषयी निरपेक्ष झाले होते. म्हणून त्या तिघांनी हे अनुमान केले की राघव सीतेवर अप्रसन्न असल्यासारखे वाटत आहेत. ॥३३॥\nलज्जया त्ववलीयन्ती स्वेषु गात्रेषु मैथिली \nपुढे पुढे सीता होती आणि पाठीमागे विभीषण. ती लज्जेमुळे आपल्या अंगाना चोरून घेत घेत जात होती. याप्रकारे ती आपल्या पतिदेवासमोर उपस्थित झाली. ॥३४॥\nविस्मयाच्च प्रहर्षाच्च स्नेहाच्च पतिदेवता \nउदैक्षत मुखं भर्तुः सौम्यं सोम्यतरानना \nसीतेचे मुख अत्यंत सौम्यभावाने युक्त होते. ती पतिलाच दैवत मानणारी होती. तिने विस्मयाने, हर्षाने आणि स्नेहसहित आपल्या स्वामींच्या सौम्य (मनोहर) मुखाचे दर्शन घेतले. ॥३५॥\nउदयकालीन पूर्णचंद्रम्यालाही लज्जित करणार्‍या प्रियतमाच्या सुंदर मुखाला, ज्याच्या दर्शनापासून ती फार दिवस वंचित होती, सीतेने जीव भरून न्याहाळले आणि आपल्या मनाची पीडा दूर केली. त्यासमयी तिचे मुख प्रसन्नतेने प्रफुल्ल झाले होते आणि निर्मल चंद���रम्याप्रमाणे शोभा प्राप्त करू लागले होते. ॥३६॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुर्दशाधिकशततमः सर्गः \nश्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेचौदावा सर्ग पूरा झाला. ॥११४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhovra.com/2012/07/blog-post_23.html", "date_download": "2018-09-26T02:57:33Z", "digest": "sha1:ZPMDM3ZGORJL3RQDPYNBRUUGEXESGY44", "length": 60929, "nlines": 198, "source_domain": "www.bhovra.com", "title": "एक अविस्मरणीय अनुभव !! - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nमागील खेळ मांडियेला वरून पुढे...\nभिंगरीला तसेच हॉस्पिटलमधून घरी आणले होते. तिच्यावर काही उपचार करताच आले नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिला आता बाळ झाल्यावरच उपाय करता येणार होते. नुसतेच हॉस्पिटलमध्ये ठेवून काय करणार म्हणून तिला डिस्चार्ज देण्यात आला. त्यादिवशी दसरा होता. मराठी तिथीनुसार तिचा वाढदिवस. तिला घरी आणले. केक वगैरे कापून तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न केले. पण दुखण्यामुळे ती बेजार झाली होती.\n(ही ब्लॉग पोस्ट समजण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी ह्या पोस्ट मागची इथे पार्श्वभूमी जरूर वाचा. तर ह्या पोस्टचा आस्वाद माझ्या जोडीने घेता येईल.)\nतिला घरी आणले तेव्हा ऑक्टोबरची सहा तारीख होती व आताशी तिला सातवा महिना चालू होता. तिची डिलीव्हरीची तारीख अंदाजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तिला कमीत कमी तीन महिने उपचार न करता राहावे लागणार होते. हे पुढील तीन महिने खूप कष्टदायक जाणारे होते. पोटात बाळ असल्याने ह्या काळात तिला खूप खायची इच्छा होत होती तिची भूक वाढत होती. पोटातल्या बाळाचीही भूक वाढत होती. पण तिच्या जबड्याचे ऑपरेशन झाले असल्यामुळे आणि पूर्ण दात व हिरड्यांना तारा व धातूचे चाप (clip) लावल्यामुळे तिला काही खाताच येणार नव्हते. कमीत कमी दोन महिने तिला जल पदार्थ आणि सूप खाऊनच राहावे लागणार होते.\nतिचे आणि पोटातल्या बाळाचे हाल बघवत नव्हते. पण तिच्या हातातही काही नव्हते अन आमच्या हातात ही काही नव्हते. जे घडतेय ते फक्त बघत राहणे हाच पर्याय समोर होता. ह्या काळात तिचे मन खूप उदास राहायचे दुखण्यामुळे सारखी रडत राहायची. समजूत काढून तरी किती काढणार तुझ्या रडण्याने पोटातील बाळावर वाईट परिणाम होतील एवढेच सांगून तिला शांत करता यायचे. होणाऱ्या बाळासाठी ती त्रास सहन करून गप्प राहायची.\nपुढच्या तीन महिन्यात चार पाच वेळा तिला लीलावती हॉस्पिटल मधील तिच्या डॉक्टर कडे घेऊन जावे लागले. तिला झालेल्या अपघात आणि तिच्या वर झालेले ऑपरेशन तसेच तिच्या बरगड्यांना झालेले फ्रॅक्चर यामुळे तिला डिलीव्हरीच्या वेळेस होणाऱ्या कळा सहन होणाऱ्या नव्हत्या. प्रसव वेदना सहन करायची तिची मानसिक तयारीही नव्हती. तिचे फ्रॅक्चर बघून तिच्या प्रसुती तज्ञाने (Gynecologist)-डॉ. रंजना धानू-ह्यांनी तिचे इलेक्ट्रोनिक सिजेरीयन करावे लागेल म्हणून सांगितले. डॉ. रंजना धानू ह्या लीलावती मधील नावाजलेली प्रसुतीतज्ञ आहेत. डॉ. रंजनाने आधीच सांगितले होते की तिने आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे. त्यात तिला प्रसव वेदना देण्यात अर्थ नाही. त्यामुळे तिच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. आपण तिची इलेक्ट्रोनिक सिजेरीयन करूयात. त्याने तिला त्रास कमी होईल. शिवाय पोटावर टाकेसुद्धा दिसणार नाही. तिने असेही सुचवले की जर तुम्हाला ह्या हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसेल आणि तुम्हाला कुठे दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जर तिची डिलीव्हरी करायची असेल तर कुठल्याही साध्या हॉस्पिटल मध्ये करू नका तिच्यासाठी मल्टी-स्पेशालिटी - सर्व साधनांनी युक्त असेच हॉस्पिटल निवडा.\nकौटुंबिक निर्णयात असे ठरले की तिला आधीच खूप त्रास झालेला आहे त्यामुळे बजेट जरी हलले असले तरी तिच्यावर उपचार हे लीलावती हॉस्पिटल मध्येच करायचे. लीलावती मध्ये २० हजार रुपये जमा (deposit) करायला सांगितले गेले आणि उरलेले पैसे तिच्या ऍडमिशन च्या वेळेला भरायला सांगितले. आम्ही सर्वजण डिसेंबर महिना कधी संपतो ह्याची वाट बघायला लागलो होतो. जानेवारी मध्ये येणाऱ्या नवीन बाळाची आणि तिच्या सही सलामत सुटकेची सर्वाना ओढ लागली होती. डिसेंबरच्या १० तारखेला तिला चेकअप साठी बोलावले होते. तिची अंतर्गत सोनोग्राफी केली गेली. डॉक्टर रंजनाने सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरशी फोनवर बोलून काही तरी बोलणी केली आणि नंतर आम्हाला सांगितले की तिची ह्या आठवड्यात सिजेरीअन करावे लागेल.\nआम्ही आश्चर्यचकित होऊन विचारले की, 'आम्हाला तर जानेवारी महिन्याची सात तारीख दिली होती. मग एवढ्या लवकर का \nडॉक्टर म्हणाले तिचे बाळाचे वजन डिलीवरी योग्य झाले आहे. बाळाने आपली दिशा बदलून डोके खाली केलेले आहे. तिला कधीही प्रसव वेदना चालू होऊ शकतील. रात्रीच्या वेळी अचानक प्रसव वेदना चालू झाल्या आणि जर तुम्हाला गाडी मिळाली तर तुम्ही तिला घरून हॉस्पिटल मध्ये आणेपर्यंत तिला खूप त्रास होऊ शकतो. दिवसा जर प्रसव वेदना चालू झाल्या तर ट्राफिक मधून येईपर्यंत तिला खूप त्रास होईल. तुम्ही पुढच्या आठवड्यातील एखादी तारीख ठरवा मला फोन वर कळवा आणि आदल्या दिवशी तिला हॉस्पिटल मध्ये भरती करा.\nअचानक एवढे सांगितल्यामुळे भिंगरी जरा घाबरून गेली. तिच्या साठी २०११ हे वर्ष चांगले नव्हते गेले. तिचा एवढा मोठा अपघात झाला होता. तिच्या आणि बाळाच्या जीवावर बेतले होते. देवाच्या कृपेने दोघेही ठीक होते पण तिला ह्या वर्षात बाळ नको होते. नवीन वर्षात नवीन सुरुवात व्हावी असे वाटत होते. बाळाच्या दृष्टीने सुद्धा त्याचे शाळेत वय लागताना वर्ष २०११ लागणार होते त्यामुळे तिला ते नको होते. तिने डॉक्टरला विचारले सुद्धा की माझी डिलीव्हरी पुढच्या महिन्यात नाही होऊ शकत का डॉक्टर ने तिला समजावले की ते किती धोकादायक आहे आणि ह्या महिन्यात आणि ह्या आठवड्यातच डिलीव्हरी करण्यास तिला मानसिक रित्या तयार केले.\nआता आमच्या कडे एक सुवर्णसंधी चालून आली होती की आमच्या होणाऱ्या बाळाची जन्मतारीख आणि चांगला दिवसवार निवडायची. तो मार्गशीष महिना होता. घरातल्यांनी भटजीला विचारून ही घेतले की कुठला दिवस चांगला आहे. त्यांनी सांगितले मार्गशीष संपेपर्यंत सर्वच दिवस चांगले आहेत. नक्की काय करायचे ते सुचत नव्हते. नोव्हेंबर महिना असता तर ११-११-११ ही तारीख तरी निवडता आली असती. रविवार ते शनिवार कुठला दिवस घ्यावा हा प्रश्न होता. सोमवारी जन्मलेली मुले हट्टी असतात हा अनुभव होता. मंगळवार चांगला होता. त्यादिवशी १३ तारीख होती. जन्मतारीख पण १३-१२-११ आली असती. पण एका खास मित्राचा-जिगरचा जन्मदिवस पण १३ डिसेंबर होता. तो दिवस पण नको होता. बुधवारी १४ डिसेंबर होती. त्यादिवशी संकष्टी होती. गणपतीचा चांगला वार होता. खूप विचारांती तोच दिवस निश्चित केला. पण नेमकी त्या दिवशी डॉक्टरला दुसऱ्या दोन केसेस एक्स्पेक्टेड होत्या. त्यांच्या डिलीव्हरी जर नेमक्या त्या दिवशी आल्या असत्या तर हिची डिलीव्हरी पुढे ढकलावी लागली असती. तसेच डॉक्टर ने ऑपरेशन रूमची उपलब्धता, तिचा रक्तदाब आणि तिची मनाची तयारी ह्या गोष्टी ही महत्वाच्या असतील हे नमूद केले.\nसाशंक मनाने तिला मंगळवारी संध्याकाळी हॉस्पिटल मध्ये भरती केले. बाजूच्या बेड वर एक मुसलमान स्त्री होती. तिचे तिसरे बाळ जन्मणार होते. तिला प्रसुती वेदना चालू झाल्या होत्या आणि ती भयंकर किंचाळत होती, रडत होती, नर्सेस, डॉक्टर कोणाचेच ऐकत नव्हती. जे हातात भेटेल ते फेकून देत होती. त्यामुळे भिंगरी अजूनच घाबरून गेली. रात्री पावणे एकच्या सुमारास बाजूच्या बाईला लेबर रूम (प्रसुती करण्याची खोली) मध्ये घेऊन गेली आणि तिच्या रूम मध्ये शांतता झाली. पण पुढील पंधरा मिनिटातच तिला बाळ झाले आणि तिला परत रूम मध्ये आणले गेले. ती बाई शांत झाली होती पण तिच्या बाळाने रडणे चालू केले होती. भिंगारीला रात्रभर झोप लागलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ऑपरेशन थियेटर उपलब्ध झाले होते. तिला सकाळीच बरोबर पावणे नऊला एक सलाईन लावून आणि एक इंजेक्शन देऊन आत मध्ये घेऊन गेले. ती जायच्या आधी पोटाला मिठी मारून घेतली कारण आता वर आलेले पोट दिसणार नव्हते...बाळ बाहेर येणार होता.\nतिला स्ट्रेचर वर घेऊन जाण्यापूर्वी आम्ही दोघेही खूप खुश होतो पण जशी तिला लेबर रूम मध्ये घेऊन गेले तसे मन उदास झाले. मनात एक भीतीचे तरंग उठून गेले. ती पण रुममध्ये आत जाईपर्यंत हात घट्ट पकडून होती. जाताना पण तिच्या मनावरची भीती आणि डोळ्यातले पाणी स्पष्ट दिसत होते. तिचे ऑपरेशन यशस्वी होईल ना बाळ चांगले असेल ना बाळ चांगले असेल ना अपघाताचे आणि उपचारांचे काही परिणाम तर नसतील ना झाले त्या बाळावर अपघाताचे आणि उपचारांचे काही परिणाम तर नसतील ना झाले त्या बाळावर खूप शंका मनात डोकावत होत्या आणि मन उगाच कासावीस होत होते. धमण्यातील रक्त जोरात पळू लागल्याचे जाणवू लागले होते. अंगावर काटे उभे राहत होते. हृदयाची धडधड वाढू लागली होती त्यांच्या ठोक्याच्या आवाज स्वत:च्या कानांना जाणवू लागला होता. आजूबाजूचे जग विसरून गेल्यासारखे झाले होते. समोर धावपळ करणारे नर्सेस, डॉक्टर दिसत होत्या पण मनापर्यंत पोहचत नव्हत्या. एक वेगळीच समाधी लागत होती. मनातले सगळे वाईट विचार बाजूला केले आणि लेबर रुमच्या बाहेर उभे राहून बाप बनण्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. मुलगा होणार की मुलगी खूप शंका मनात डोकावत होत्या आणि मन उगाच कासावीस होत होते. धमण्यातील रक्त जोरात पळू लागल्याचे जाणवू लागले होते. अंगावर काट�� उभे राहत होते. हृदयाची धडधड वाढू लागली होती त्यांच्या ठोक्याच्या आवाज स्वत:च्या कानांना जाणवू लागला होता. आजूबाजूचे जग विसरून गेल्यासारखे झाले होते. समोर धावपळ करणारे नर्सेस, डॉक्टर दिसत होत्या पण मनापर्यंत पोहचत नव्हत्या. एक वेगळीच समाधी लागत होती. मनातले सगळे वाईट विचार बाजूला केले आणि लेबर रुमच्या बाहेर उभे राहून बाप बनण्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. मुलगा होणार की मुलगी दोघांसाठी नावे ठरवून ठेवली होती. कोणीही झाले असते तर आनंदच होणार होता. भिंगरीला मुलगा हवा होता. तिने देवाला त्या साठी खूप मस्के मारले होते. मला कोणीही चालले असते. फक्त बाप बनण्याचा आनंद उपभोगायचा होता. बस्स दोघांसाठी नावे ठरवून ठेवली होती. कोणीही झाले असते तर आनंदच होणार होता. भिंगरीला मुलगा हवा होता. तिने देवाला त्या साठी खूप मस्के मारले होते. मला कोणीही चालले असते. फक्त बाप बनण्याचा आनंद उपभोगायचा होता. बस्स स्व:ताच्या रक्तामांसाच्या गोळ्याला मिठीत घ्यायचे होते. जसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तशी धडधड अजून वाढत होती.\nडॉ रंजनाला मदत करायला अजून एक डॉक्टर येणार होता. त्याला दुसऱ्या पेशंटची इमर्जन्सी आल्याने यायला एक तास उशीर लागला. सव्वा दहा वाजता तो डॉक्टर आला. तोपर्यंत जीव कासावीस व्हायला लागला होता. कधी एकदा ऑपरेशन होते आणि बाळाची व बायकोची सुटका होतेय असे झाले होते. मागच्या भेटीत तिने डॉ. रंजनाला विचारले होते की ऑपरेशन च्या वेळेस माझ्या नवऱ्याला सोबत घ्याल का तिने त्या वेळेस बघू असे सांगून उत्तर द्यायचे टाळले होते. आज ती यायच्या आधी तेथे असलेल्या डॉक्टरांना तिने मलाही ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन जाण्यासाठी हट्ट केला होता. पण डॉक्टरांनी तिला नाही म्हणून सांगितले. साडे दहा वाजता डॉ रंजना आल्या. ऑपरेशन थियेटर मध्ये जाण्याआधी त्यांनी मला भेटून काही घाबरायची गरज नाही सर्व ठीक होईल म्हणून सांगितले. मी त्यांना बाळाच्या जन्माची बरोबर वेळ नोंदवायला सांगितली त्यांनी 'हो नक्कीच तिने त्या वेळेस बघू असे सांगून उत्तर द्यायचे टाळले होते. आज ती यायच्या आधी तेथे असलेल्या डॉक्टरांना तिने मलाही ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन जाण्यासाठी हट्ट केला होता. पण डॉक्टरांनी तिला नाही म्हणून सांगितले. साडे दहा वाजता डॉ रंजना आल्या. ऑपरेशन थियेटर मध्ये जाण्याआधी त्यांन��� मला भेटून काही घाबरायची गरज नाही सर्व ठीक होईल म्हणून सांगितले. मी त्यांना बाळाच्या जन्माची बरोबर वेळ नोंदवायला सांगितली त्यांनी 'हो नक्कीच' असे म्हणून ऑपरेशन थियेटर मध्ये निघून गेल्या. त्या तश्याच उलट पावली बाहेर आल्या नी म्हणाल्या, तुम्हाला ही यायचे आहे का ' असे म्हणून ऑपरेशन थियेटर मध्ये निघून गेल्या. त्या तश्याच उलट पावली बाहेर आल्या नी म्हणाल्या, तुम्हाला ही यायचे आहे का \nमला हे अनपेक्षितच होते. काय बोलायचे सुचलेच नाही. मी म्हटले, 'मी आलो तर चालेल का\nडॉक्टर म्हणाल्या, 'ते मी बघेन, पण तुम्हाला रक्त वगैरे बघून किंवा वासाने चक्कर वगैरे येणार नाही ना\nमी म्हटले,' माहित नाही, आधी कधी असे झाले नाही'\n(तसे मागे काही वर्षापूर्वी एकदा रक्त तपासायला गेलो होतो तेव्हा सुईने रक्त काढून घेतल्यावर रक्त बाहेर आले होते. ते बघून चक्कर आली होती.डॉक्टर ने काही तरी प्यायला दिले होते म्हणून चक्कर येऊन पडलो नाही)\nडॉक्टर म्हणाल्या, 'मग तुम्ही आत या.'\nमी माझ्या सोबत असलेल्या कुटुंबियांना सांगून आत गेलो. तिथे असलेल्या नर्सने परत बाहेर हाकलले व म्हणाली तुम्ही आत कसे आलात. आत मध्ये यायला परवानगी नाही. मी म्हणालो, 'मला डॉ रंजनाने यायला सांगितले आहे'. ती म्हणाली,'असे तुम्ही येऊ शकत नाही.तुम्ही बाहेर थांबा. मी विचारून सांगते.\nमी काय करणार बाहेर येऊन थांबलो.\nअर्ध्या तासाने त्याच नर्सने आतमध्ये यायला सांगितले. म्हणाली तुम्हाला डॉ. रंजना आतमध्ये बोलवत आहे. मी तिच्याकडे थोडे रागाने बघून बोललो. 'मग तुम्हाला आधीच सांगितले होते.....तुम्ही शहाणपणा करत होतात.' अर्थात हे सगळे मनातच बोललो. चेहऱ्यावर खोटे हास्य आणून तिला धन्यवाद म्हणालो. ती म्हणाली तुमचे मोबाईल, घड्याळ, पर्स सगळे बाहेर ठेवून या. परत बाहेर येऊन सगळे काढून ठेवून आत गेलो. मला तिने अंगावरचे सगळे कपडे काढून डॉक्टर वापरतात ते कपडे घालायला सांगितले. तोंडाला लावायला आणि केसांना घालायला मास्क दिला. मी तिची परवानगी घेऊन घड्याळ घालूनच ठेवले. बाळाचा जन्मवेळ बघायचा होता.\nतिने मला विचारले, 'रक्त बघून चक्कर नाही ना येणार. मी मानेनेच नाही बोललो.\nकपडे घालून झाल्यावर ती ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन गेली. जवळपास आठ ते नऊ डॉक्टर घाई गडबडीत आपापले काम करण्यात गुंग होते. भिंगरीला अनेस्थेशिया दिला होता. त्यामुळे पोटापासून पायापर��यंत सर्व भाग बधीर झाला होता. पण ती बेशुद्ध नव्हती. तिचा आणि तिच्या बाळाचा आंतरिक संपर्क तुटू नये म्हणून तिला पूर्ण बेशुद्ध केले नव्हते. तिच्या पोटावर लग्नात एक अंतरपाट धरतात तसा हिरवा जाड फडका किंवा चादर धरली होती. त्यामुळे तिला आपल्या पोटावर काय करतात ते दिसत नव्हते. तिला अनेस्थेशिया देणारी डॉक्टर तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस उभी होती. तिथेच एक छोटे लोखंडी टेबल ठेवले होते व तिने मला खुणेनेच बसायला सांगितले.\nत्या अनेस्थेशिया देणाऱ्या डॉक्टर ने मला परत विचारले, 'ठीक आहे ना चक्कर नाही ना येत आहे.\nमी तसे अजून काही बघितलेच नव्हते. त्या हिरव्या कपड्या मागे काय चाललेय ते अजून दिसत नव्हते त्यामुळे मी सांगितले, 'मी ठीक आहे.'\nमला आत आलेले बघून भिंगरी खुश झाली आणि तिचा चेहरा हसरा झाला. ते बघून सगळे डॉक्टर तिला चिडवायला लागले, हम्म नवऱ्याला बघून बघा आता कशी खुश झालीय. इंजेक्शन देताना कशी रडायला आली होती.' हे सगळे तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी होते ते समजत होते. पण ती खुश झाल्यामुळे बहुतेक रक्त दाब नॉर्मल झाला. तिला ऑपरेशनला घेतल्यावर बहुतेक तिने डॉ रंजनाला परत माझ्याबद्दल विचारणा केली असल्यामुळे मला अर्ध्या तासाने परत बोलावले गेले होते.\nमी जाईपर्यंत डॉक्टरने तिच्या पोटावर काप मारून गर्भ पिशवी मोकळी करायला सुरुवात केली होती. मी गेल्यावर पाचच मिनिटात तिने इतर डॉक्टरांना विचारले, 'Now, are you ready' (तुम्ही बाळाला बाहेर काढायला तयार आहात का' (तुम्ही बाळाला बाहेर काढायला तयार आहात का) सर्व डॉक्टरांनी हो म्हटल्यावर सर्वांनी तिच्याभोवती घोळका केला. भिंगरीचे अंग जोरजोरात हलु लागले. तिने माझा हात घट्ट पकडला. तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस असणारया डॉक्टरने एक... दोन ....तीन करत तिच्या छातीपासून पोटाकडे खालच्या बाजूला धक्का द्यायला सुरुवात केली. धक्का देता देता तिने मला विचारले तुम्हाला बघायचे आहे का बाळाला बाहेर येताना) सर्व डॉक्टरांनी हो म्हटल्यावर सर्वांनी तिच्याभोवती घोळका केला. भिंगरीचे अंग जोरजोरात हलु लागले. तिने माझा हात घट्ट पकडला. तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस असणारया डॉक्टरने एक... दोन ....तीन करत तिच्या छातीपासून पोटाकडे खालच्या बाजूला धक्का द्यायला सुरुवात केली. धक्का देता देता तिने मला विचारले तुम्हाला बघायचे आहे का बाळाला बाहे��� येताना पण चक्कर येणार नसेल तर.\n('हा प्रश्न ऐकूनच मला चक्कर येणार आहे बहुतेकच' अर्थातच मनातल्या मनात पुटपुटलो.)\n'हो मला बघायला आवडेल. ती म्हणाली ठीक आहे तुम्ही उभे राहा. पण जर चक्कर सारखे काही वाटले तर सरळ बाहेर जाऊन बेड वर झोपून घ्यायचे.' मी म्हटले, 'ठीक आहे.'\nमी उठलो, एसी मध्ये असून सुद्धा घाम फुटायला लागला होता. मी बाप होणार होतो. आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण बघणार होतो. काय असेल मुलगा की मुलगी. थरथरत्या हाताने पडदा थोडा खाली करून बघितले. तिच्या अंगावर सफेद चादर होती. आणि पोट पूर्ण उघडे होते. पोटावर बेंबीच्या खूप खाली आडवा काप मारला होता. पोटाला आणि अंगावरच्या चादरीला खूप रक्त लागले होते. सर्व डॉक्टरांचे हॅँडग्लोवज रक्ताने माखले होये. मन घट्ट केले. तिचा हात घट्ट पकडला. डॉ रंजनाने आवाज दिला. चलो रेडी थरथरत्या हाताने पडदा थोडा खाली करून बघितले. तिच्या अंगावर सफेद चादर होती. आणि पोट पूर्ण उघडे होते. पोटावर बेंबीच्या खूप खाली आडवा काप मारला होता. पोटाला आणि अंगावरच्या चादरीला खूप रक्त लागले होते. सर्व डॉक्टरांचे हॅँडग्लोवज रक्ताने माखले होये. मन घट्ट केले. तिचा हात घट्ट पकडला. डॉ रंजनाने आवाज दिला. चलो रेडी. तिने पोटावरचा काप अजून फाकवून बाळाचे डोके बाहेर काढायला सुरुवात केली. रक्तात पूर्णपणे माखलेल्या बाळाचे डोके तिने दोन्ही हातात धरून हळू हळू बाहेर काढले आणि थोडा वेळ थांबली. गर्भापिशवीत असलेल्या पाण्यामुळे बाळ पूर्ण पांढरा फिक्कट झाला होता. त्याला बाहेर काढल्यावर अंगावरचे पाणी लगेच सुकून गेले आणि रक्ताच्या छोट्या छोट्या गाठी डोक्यावर, कुरळ्या केसांवर राहिल्या. मग बाजूच्या सर्व लेडीज डॉक्टरांनी तिच्या पोटाला सगळीकडून दाबायला सुरुवात केली. त्या बाळाला बाहेर यायला मदत करत होत्या. डॉ रंजनाने बाळाचे डोके दोन्ही हातात घट्ट पकडले आणि त्याला हळू हळू बाहेर खेचायला सुरुवात केली. बाळाचे खांदे बाहेर आले. पाठ दिसू लागली.\nत्याचे लाल रक्तात माखलेले अंग बाहेर येत होते आणि बाहेरच्या हवेवर ते सगळे सुखून बाळाचे अंग पांढरे फिक्कट पडत होते. पाठ बऱ्यापैकी बाहेर आल्यावर बाळाने पहिला ओंवा ओंवा चालू केले. त्याला पार्श्वभागावर फटके मारायचे गरजच नाही पडली. (वाचला बिचारा डॉक्टर नाहीतर माझ्या बाळाला फटका मारला म्हणून माझा मारच खाल्ला असता) मग डॉ रं��नाने परत त्याची मान दोन्ही हातात पकडली दुसऱ्या डॉक्टरने खांद्या खाली हात घालून हळू हळू बाळाला बाहेर खेचले. हे सर्व करताना त्याचे तोंड माझ्या विरुद्ध दिशेला होते. त्यामुळे त्याचा चेहरा दिसू शकला नाही. मला बाळाचे प्रथम मागचे डोके, नंतर पाठ नंतर पार्श्वभाग आणि नंतर पाय दिसले. पिशवीतल्या पाण्याने पूर्ण पांढरा फिक्कट झाला होता. बाहेर आल्यावर थंडी ने गारठून त्याने जोरजोरात रडायला सुरुवात केली.\nजसे त्याचे पाय पूर्ण बाहेर आले. तसे सर्व डॉक्टर एका सुरात ओरडले, \"Congratulations\". बाळाला बघून इतका आनंद झाला होता की आपोआप तोंडातून 'Thank you' बाहेर पडले. जसे बाळ पूर्ण बाहेर आले तसे मी हातातल्या घड्याळात किती वाजले ते बघितले. अकरा वाजून १ मिनिटे.(आज तक चा टाईम) पण तिथे आधीच एक मोठे डिजिटल घडयाळ भिंतीवर लावले होते. आणि एक डॉक्टर खास तिथेच उभी होती फक्त बरोबर टाईमिंग बघायला. तिथेच भिंतीवर बोर्ड होता तिथे आम्हा दोघांचे नाव लिहिले होते. वय लिहिले होते. आणि बाळाच्या जन्माच्या तारीख व वेळे साठी जागा होती. त्यांचा घड्याळाप्रमाणे बरोबर ११ वाजून १ सेकंद झाला होता. तो टाईम लगेच तिने बोर्ड वर लिहिला. मी म्हटले ठीक आहे त्यांचे टाईमिंग बरोबर असणार. सकाळी अकरा वाजून एक सेकंद.\nबाळाला बाहेर काढल्यावर त्याला बालरोग तज्ञ कडे हवाली करण्यात आले. आणि बाकीचे डॉक्टर तिच्या पिशवीतले इतर पाणी बाहेर काढायच्या मागे लागले. डॉ रंजनाने इतर डॉक्टरांना पटापट करण्यास सूचना दिली व पोट लवकर टाके घालून शिवण्यास सांगितले. मला खाली बसायला सांगितले गेले. पहिल्यांदाच मनुष्याच्या पोटात बघितले होते, पहिल्यांदाच बाप झालो होतो, पहिल्यांदाच बाळाचा जन्म बघितला होता. मी खाली बसलो. बायकोचा हात घट्ट पकडून तिचे अभिनंदन केले. पण आम्हा दोघांना काही समजत नव्हते की आम्हाला मुलगा झालाय की मुलगी बाजूला असलेल्या लेडी डॉक्टरला आम्ही विचारले तिला पण समजले नाही. ती म्हणाली थांबा सांगते विचारून.\nबालरोग तज्ञाने तिकडूनच आवाज दिला. की बाळ चांगले धडधाकट आहे. सव्वा तीन किलो वजन आहे. त्याचे वडील हवं असेल तर ५ मिनिटांनी इथे येऊन बघू शकतात. आमच्या बाजूच्या डॉक्टरने विचारले अरे मुलगा की मुलगी. तो म्हणाला, अगं मुलगा आहे. माझ्यापेक्षा बायको खुश झाली. तिला मुलगा पाहिजे होता. मागच्या संकष्टीला तिला स्वप्न पडले होते की तिला मुलगा झाला आहे आणि ह्या संकष्टी ला तिला मुलगा झाला होता.\nबालरोग तज्ञ निघताना मला सांगून गेला की तुम्ही आता बाळाला बघू शकतात. माझे हातपाय आनंदाने थरथरत होते. मी बाळा जवळ गेलो. त्याला गरम हवा येणाऱ्या हिटरखाली ठेवले होते. हिरव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळले होते आणि तो ओंवा ओंवा करून रडत होता. त्याचा सुंदर चेहरा बघून माझ्या अंगावर सरासरीत काटा येऊन गेला.\nसर्वप्रथम हिरव्या चादरीतून बाहेर आलेले त्याचे पाय दिसले. सुंदर नाजूक गोरे गोरे पाय. रडण्या बरोबर थरथरत होते. डोळे अजून चिकटलेलेच होते. तसेच डोळे बंद करून तो रडत होता. रडता रडता डोळे उघडायचा प्रयत्न करत होता. पोटात असलेल्या अंधारामधून एकदम बाहेर आल्यावर डोळ्यावर पडणारा उजेड अजून सहन होत नव्हता. पण तरी सुद्धा डोळे उघडायचा प्रयत्न करत होता आणि ते होत नव्हते म्हणून परत रडत होता. पहिली नर्स (जीने मला बाहेर हाकलले होते.) माझ्याजवळ आली आणि म्हणाली तुम्ही हवे तर तुमचा कॅमेरा आणून फोटो काढू शकता पण फ्लॅश वापरू नका. 'मी ठीक आहे' म्हणून बाहेर गेलो व कॅमेरा घेऊन आलो.\nमाझ्या बाळाचे फोटो काढले. त्याचे पहिले रडणे रेकोर्ड केले. त्याची डोळे उघडायची पहिली लढाई पहिली. भले त्याच्या आईने त्याला नऊ महिने त्याला पोटात ठेवले असेल. पण ह्या जगात त्याचे स्वागत मी केले. आईच्या आधीही मला त्याला बघायला मिळाले. त्याची पहिली कृती रडणे आणि डोळे उघडणे हे मी स्वत: त्याच्या जवळ राहून अनुभवले. इथे लावलेला हा व्हिडीयो पहा.\nहा आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता. एवढा आनंद दहावी, बारावी पास झाल्यावर झाला नव्हता की नोकरीत कायम झाल्यावर सुद्धा झाला नव्हता. अगदी लग्नाआधी बायकोला प्रेमाची मागणी केल्यावर तिचा होकार आला होता त्याच्यापेक्षा ही आनंद नक्कीच जास्त होता. सहसा हे सुख आईच्या नशिबी जास्त येते. बाळाचे जन्म त्यांच्या शरीरातून होत असल्यामुळे त्यांना बाळाचे पहिले दर्शन होते. पहिला आवाज त्या ऐकतात. पण माझ्या नशिबाने तो आनंद मलापण अनुभवायला मिळाला. अगदी त्याच्या आईच्या आधीसुद्धा मला त्याला बघायला मिळाले हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.\nपरदेशात स्त्रीला डिलीव्हरी करायच्या वेळेस तिच्या नवऱ्याला घेऊन जातात. आपल्याकडे अजून तो ट्रेंड आला नाही आहे. काही मोठ्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नवऱ्याला बायकोच्या डिलीव्हरीच्या वेळेस ऑपरेशन थियेटर मध्ये परवानगी देतात. पण अजून म्हणावी तशी ही पद्धत प्रचलित झाली नाही आहे. माझ्या मित्राची बहिण परदेशातच स्थायिक आहे तिची डिलीव्हरी परदेशात झाली होती. तिच्या नवऱ्याला पण तिच्या डिलीव्हरीच्या वेळेला लेबर रूम मध्ये घेऊन गेले होते. तिथे मुलगा होणार की मुलगी हे आधीच समजले जाते. तिथे गर्भलिंगनिदान सरकारमान्य आहे. कारण तिथे आपल्या सारखे स्त्री भ्रुण हत्या होत नाही. इतकेच काय बाळाचे नाव ही त्यांना आधीच ठरवून हॉस्पिटल मध्ये सांगावे लागते. बाळाच्या आईला जेव्हा हॉस्पिटल मध्ये भरती केले जाते तेव्हा बाळाच्या नावाने सुद्धा फॉर्म भरला जातो. बेड (पाळणा) बुक केला जातो. बाळ जन्मल्यावर आई नॉर्मल होई पर्यंत बाळाला वेगळ्या खोलीत ठेवले जाते. पाच दिवस बाळ हॉस्पिटलच्या ताब्यात असते. हे करण्यामागचा उद्देश्य असा की त्याला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये. फक्त दोन /तीन तासाच्या अंतराळाने आई ला भेटायला व अंगावरचे दुध भरवायला आईकडे आणले जाते. परत त्याला बाळांच्या रूम मध्ये ठेवले जाते. बाळ अदलाबदली होऊ नये म्हणून त्याच्या पायाचे ठसे घेऊन ते कॉम्पुटर मध्ये रजिस्टर केले जातात. वडिलांना पण काचेतूनच बघायला मिळते.\nपण नशीब आपल्याकडे ते एक चांगले आहे. बाळाचा जन्म झाल्यावर बाळ जर नॉर्मल असेल तर त्याला अर्ध्या एक तासात त्याच्या आई वडिलांकडे सोपवले जाते. नाहीतर पाच दिवस बाळाला फक्त बंद दरवाज्यातून बघत राहायचे म्हणजे खूप त्रास झाला असता. ती ताटातूट सहन नसती झाली. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आपल्या इथे गर्भलिंगनिदान होत नाही (म्हणजे अधिकृतरीत्या तरी) त्यामुळे लेबर रुमच्या बाहेर राहून आता मुलगा होणर की मुलगी होणार हा आनंद, त्यातली भीती, चिंता काळजी आणि एक अनामिक ओढ हे सर्व सर्व काही अनुभवता येते. त्या ज्या काही भावना, उत्कंठा असतात त्या अवर्णनीय असतात.\nबायकोला पुढे लीलावती हॉस्पिटल मध्ये सहा दिवस ठेवले होते. मी सुद्धा सहा दिवस हॉस्पिटल मध्येच राहिलो होतो. जेवण,राहणे, अंघोळ सर्व काही हॉस्पिटलमध्येच होते. पुढील सहा दिवसात कमीत कमी १२ ते १५ डिलीव्हरी झाल्या होत्या पण त्यातील कोणालाच लेबर रूम मध्ये बोलावले नव्हते. मलाच कसे बोलावले ते आश्चर्य आहे. कदाचित भिंगरीला झालेल्या अपघातामुळे आणि तिने सहन केलेल्या त्रासामुळे डॉक���टरांनी मला आत मध्ये यायला परवानगी दिली असेल.\nकाहीही असो, डॉ रंजना मुळे मला आयुष्यातला एक सुंदर आणि दुर्मिळ अनुभव घेता आला. माझ्या मुलाचा जन्म होताना, त्याला या जगात येताना, पहिल्यांदाच रडताना, पहिल्यांदा इवलेसे डोळे उघडून या जगाला बघताना ह्या सर्व गोष्टींचा अनुभव जवळून घेता आला. काही मुली गर्भार असताना अगदी पाय पडून घसरल्यामुळे, किंवा गर्दीत पोटाला धक्का लागून गर्भपात झालेल्या बघितल्या आहेत. पण भिंगरीचा एवढा मोठा अपघात होऊन ती जवळपास १० फुट हवेत उडून रस्त्यावर तिच्या तोंडावर पडली, हनुवटी फुटली, मल्टीपल फ्रॅक्चर झाले पण तरी सुद्धा तिच्या पोटातल्या बाळाला काही झाले नाही. तो सहीसलामत या जगात आला, कदाचित पुढे येणारे दु:ख तो आधीच भोगून सर्व मागचे पुढचे हिशोब चुकता करून आला. एवढ्या मोठ्या अपघात आणि मृत्यूच्या चक्रव्यूहातून त्याने स्वत:ला आणि त्याच्या आईलाही वाचवले. कोण आहे तो अश्या शूर बाळाचे नाव काय ठेवले पाहिजे\nमस्त अनुभव आहे रे तुझा. आणि व्हिडीओ सुद्धा मस्तच आहे.\nसाला सामान्य माणसाला जर एवढ भोगावं लागलं असतं तर तो टेन्शन घेऊन मेला असता.\nजेव्हा शार्दूल चा जन्म झाला त्या वेळी शीतलला अठवा महिना चालु होता. ती जनरल चेकअप ला गेली होती आणि डॉक्टरांनी तिचा बिपी चेक केला तर खूप उच्च होता. डॉक्टरांनी लगेच मला फोन करून बोलावून घेतलं.\nते म्हणाले लगेच सिजेरीअन कराव लागेल आणि बिपी खली नाही आला तर आईला किवा बाळाला धोका होवू शकतो असं म्हणाले. दुपरी एक ते आठ पर्यंत बिपी खाली येण्याची वाट पहिली. शेवटी जनरल अनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया करायचं ठरलं. त्यांनी माझ्याकडून फोर्म पण भरून घेतला की काही वाईट झालं तर हॉस्पिटलला जबाबदार धरता येणार नाही. मी सुद्धा घाबरलो होतो पण ओपेरेशन च्या वेळी बिपी थोडा खाली आला (कदाचीत डॉक्टरांची चालबाजी असेल, पण त्यावेळी आपल्या हातात काही नसत रे) त्यामुळे स्पायनल अनेस्थेशिया देऊन सेजेरीअन केलं. जीव भांड्यात पडला.\nमला पण माझ्या बाळाच्या वेळी लेबर रूम मध्ये जायची इच्छा होती पण संकोच मुले मी डॉक्टर ला विचारल नाही.\nतुझा अनुभव शेअर केल्याबद्दल सुद्धा धन्यवाद..\nबाळाचा जन्म हा बापासाठीही कितीमहत्वाचा असतो असतो आणि तो डबडबलेल्या डोळ्यांनी कसा भिरभिरा होतो याचा अनुभव मिही घेतली आहे. हा सगळा भाग खुपच छान जमला आहे. सुख���ंत झालाय हे महत्वाचं. मागचा भाग वाचताना विचित्र भावना जमा झाल्या होत्या. दु:ख, चीड, हताशपणा जाणवून गळा भरून आला होता. आधी वाटलं हे सगळं काल्पनिक आहे........आता सत्याच्या जवळ आल्यावर अजून गलबलून येतंय....खूप सांगायचंय पण शक्य होईल असं वाटत नाही.....असो. फ़िल्मी आहे पण खरंही आहे, अच्छे लोगों के साथ अच्छा होता है. अजून काय बोलू\n एवढ्या मिश्र प्रतिक्रिया ऐकून मला भरून पावले...धन्यवाद आमची कथा पूर्ण वाचून कमेंट केल्याबद्दल..\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nहृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल\nDr. Devi Shetty. गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाश...\nमाझा विठ्ठल-- पहिला वॉलपेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/marathi-language-court-result-in-belgaum/", "date_download": "2018-09-26T03:33:30Z", "digest": "sha1:XEUL3OY6BNPIWZLPHL5LMHRPPJ3X7LML", "length": 6878, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘मराठी’ विरोधी आदेश रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘मराठी’ विरोधी आदेश रद्द\n‘मराठी’ विरोधी आदेश रद्द\nकाळ्या दिनी फेरी काढण्याआधीच गुन्हा नोंद करून तब्बल 5 लाख रुपयांची वैयक्तिक हमी देण्याचा पोलिस प्रशासनाने मराठी नेत्यांना बजावलेला आदेश न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. अशी कोणतीही हमी देण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय पोलिसांच्या दबावामुळे जर मराठी नेत्यांनी 5 लाखांची हमी दिली असेल तर तीही रद्दबातल करावी, असेही न्यायालयाने पोलिस प्रशासनाला बजावले आहे. त्यामुळे पोलिस नेहमीच मराठीविरोधी बाजू घेत असतात, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.\nम. ए. समिती नेत्यांनी महामेळावा व गेल्या 1 नोव्हेंबर काळ्यादिनानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेत��ा होता. त्याबद्दल पोलिस उपायुक्तांना 24 ऑक्टोबर 2017 रोजी मराठी नेत्यांंविरुद्ध मार्केट पोलिस स्थानकात सीआरपीसी 111 कलमाखाली गुन्हा नोंद करून म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर तसेच तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार यांना प्रत्येकी पाच लाखांची हमी देण्याचा आदेश बजावला होता. एक वर्षाच्या आत ही हमी द्यायची होती.\nपोलिस उपायुक्तांनी काढलेला हा अमराठी नेत्यांवर अन्यायकारक असून तो रद्द करण्यात यावा, असे अपिल अ‍ॅड. महेश बिर्जे यांनी येथील 11 वे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मरुळसिद्धराध्या यांच्याकडे दाखल केले होते. न्यायाधीशांनी त्यावर सुनावणी करून कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलिस उपायुक्तांनी काढलेला पाच लाख रु. ची वैयक्तीक हमी देण्याचा आदेश मंगळवारी रद्दबातल ठरवला. तसेच पोलिसांच्या दबावाखाली तितक्या रकमेची वैयक्तिक हमी कोणी दिली असेल तर अपिल आदेशानुसार ती हमीही रद्द करण्याचा आदेश न्यायाधीशांनी बजाविला आहे.\nमराठी नेत्यांच्या वतीने अ‍ॅड. बिर्जे यांनी पोलि उपायुक्तांचा आदेश बेकायदेशीर आणि न्याय करणारा असल्याचे तसेच मराठी भाषिकांना शांततेने मराठी जनतेची बाजू मांडण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले.\nआयजीपी धमकीप्रकरणी चौघे ताब्यात\nविजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू\nआधी वडाप वाहनांना नियम लागू करा\nशॉर्टसर्किटने घराला आग, बैल ठार\nम.ए.समिती कार्यकर्त्यांवरील दोषारोप निश्‍चिती लांबणीवर\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/candidate-chat-each-other-after-voting-stop/", "date_download": "2018-09-26T02:46:49Z", "digest": "sha1:XTWT24RHUG63BURDP4A2N23QIKVTYIMF", "length": 6570, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजकीय भिंती दूर सारून नेत्यांच्या रंगल्या गप्पा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › राजकीय भिंती दूर सारून नेत्यांच्या रंगल्या गप्पा\nराजकीय भिंती दूर सारून नेत्यांच्या रंगल्या गप्पा\nशिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानावेळी मतदान केंद्राबाहेर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते तळ ठोकून होते. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदानावर बारीक लक्ष ठेवले होते. यावेळी समोरासमोर आल्यावर राजकीय मतभेद दूर सारून राजकीय प्रतिनिधींनी एकमेकांशी हस्तांदोलन करत गप्पा देखील ठोकल्या. मात्र, कॅमेर्‍यामध्ये हे दृश्य क्‍लिक होताच विजय आपल्याच उमेदवाराचा होईल हे सांगायला नेते मंडळी विसरली नाही.\nमतदान केंद्राबाहेर उमेदवारांनी त्यांचे बूथ लावले होते. या ठिकाणी त्यांचे नातेवाइक देखील उपस्थित होते. उमेदवार स्वत: शिक्षक मतदारांचे नमस्कार करून स्वागत करत होते. सकाळपासूनच राजकीय नेत्यांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती. भाजपाकडून अनिकेत पाटील यांच्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, वसंत गिते, विजय साने यांनी मोर्चा सांभाळला होता. दुपारी आमदार प्रा.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, महापालिका स्थायी सभापती हिमगौरी आडके यांनी मतदान केंद्राला भेद देत मतदानाची माहिती घेतली. तर शिवसेनेकडून पक्षाचे पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांचे बंधू आमदार नरेंद्र दराडे यांनी दिवसभर मतदान केंद्रावर मुक्काम ठोकला होता. त्यांच्या सोबत माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख सचिन मराठे आणि महेश बडवे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदी उपस्थित होते. भाजपाचे वसंत गिते आणि शिवसेनेचे विनायक पांडे यांची मैत्री सर्वश्रूत आहे. मतदान केंद्राबाहेर या दोघांनी राजकीय भिंती दूर सारत गप्पा मारल्या. राष्ट्रवादीकडून माजी शहरप्रमुख अर्जुन टिळे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, नाना महालेंनी बेडसे यांच्या बूथवर तळ ठोकला होता. यावेळी समोरा समोर आल्यावर मात्र, राजकीय मतभेद काही क्षणासाठी दूर ठेवत राजकीय नेत्यांनी अगदी एकमेकांना आलिंगन देत हस्तांदोलन केले. तसेच, एकमेकांच्या गळ्यात हात टाकून राजकीय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देखील दिल्याचे चित्र पहायला मिळाले.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/3-months-extension-of-birth-and-death-data-entry-institution/", "date_download": "2018-09-26T02:47:59Z", "digest": "sha1:GSAXAPG2MGISAATEMHZ43RZV77IVLNEV", "length": 6070, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जन्म-मृत्यू डेटा एन्ट्री संस्थेला ३ महिने मुदतवाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जन्म-मृत्यू डेटा एन्ट्री संस्थेला ३ महिने मुदतवाढ\nजन्म-मृत्यू डेटा एन्ट्री संस्थेला ३ महिने मुदतवाढ\nपिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागांतर्गत जन्म-मृत्यू नोंदीची डेटा एंट्री करणे आणि दाखले वितरित करणार्‍या साई एंटरप्रायजेस संस्थेच्या कामकाजाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मंगळवारी (दि.26) मान्यता दिली.\nपिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागांतर्गत जन्म-मृत्यू नोंद घेणे व त्याचे दाखले वितरित करण्याचे काम दहा उपनिबंधकांमार्फत आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम), भोसरी रुग्णालय, जिजामाता, सांगवी, आकुर्डी, तालेरा रुग्णालय, फुगेवाडी दवाखाना, प्राधिकरण दवाखाना आणि पिंपरीगाव दवाखाना येथे सुरू आहे. या कामासाठी निविदा मागवून सर्वांत कमी दराची निविदा सादर करणार्‍या साई एंटरप्राईजेसला हे काम दिले होते. या कामासाठी महापालिकेतर्फे संगणक, प्रिंटरची व्यवस्था करण्यात येते, तर लागणारी स्टेशनरी, कार्टेज, कामगार आणि अन्य आवश्यक साहित्य हे ठेकेदारांतर्फे पुरविण्यात येते.\nमराठी डेटा एंट्री 3 रुपये 10 पैसे, तर इंग्रजी डेटा एंट्री 2 रुपये 90 पैसे आणि 12 रुपये प्रति संगणक दाखला या दराने संबंधित संस्थेला 5 वर्षांच्या कालावधीसाठी हे काम देण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकतर्फे मंजुरी दिली होती. त्याची मुदत 31 डिसेंबर 2017 ला संपणार आहे.\nनवीन संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे साई एंटरप्राईजेस या संस्थेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली.\nबनावट शाम्पू वि��णारी टोळी अटकेत\nओ साहेब, पासपोर्ट ऑफिस कुठयं\nपीडितेच्या न्यायप्रक्रियेत समुपदेशक महत्त्वाचा घटक\nजिल्ह्यातील शेतकर्‍यांना ३३५ कोटींची कर्जमाफी\nईबीसीवरून विद्यार्थ्यांची अडवणूक नको\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/new-delhi-news-narendra-modi-kashmir-policy-and-rahul-gandhi-61437", "date_download": "2018-09-26T03:14:29Z", "digest": "sha1:54TQXE7UJS4BPVLCN36AG2NCJSKPPXM3", "length": 11668, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news narendra modi kashmir policy and rahul gandhi मोदींच्या धोरणांमुळेच काश्‍मीर होरपळतेय: राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nमोदींच्या धोरणांमुळेच काश्‍मीर होरपळतेय: राहुल गांधी\nशनिवार, 22 जुलै 2017\nनवी दिल्ली : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू- काश्‍मीरमधील अशांततेवरून शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. मोदी सरकारच्या धोरणांमुळेच आज जम्मू काश्‍मीर होरपळतेय, अशी टीका त्यांनी केली आहे. काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.\nनवी दिल्ली : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू- काश्‍मीरमधील अशांततेवरून शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. मोदी सरकारच्या धोरणांमुळेच आज जम्मू काश्‍मीर होरपळतेय, अशी टीका त्यांनी केली आहे. काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.\nसंसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवर आपली मते व्यक्त केली. डोकलामचा वाद सुरू असतानाच काश्‍मीरप्रश्नी भारताने पाकबरोबर चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचा समाचार घेताना ते म्हणाले, चीन आणि पाकिस्तानबरोबर काश्‍मीरप्रश्नी चर्चा व्हावी, असे बोलले जात आहे; पण तो भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. काश्‍मीरचा प्रश्न आम्ही सोडवू, कुणा तिसऱ्या पक्षाने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. काश्‍मीर इज इंडिया, इंडिया इज काश्‍मीर अशा शब्दांत त्यांनी ठणकावले.\nगेल्या काही महिन्यांपासून काश्‍मीर धुमसतोय. याला मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) धोरणे जबाबदार असल्याचे मी दीर्घकाळापासून म्हणत आहे. त्यांनी काश्‍मीरला आगीच्या खाईत ओढले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nसैफ अली खानच्या 'बाजार'चा ट्रेलर प्रदर्शित\nअभिनेता सैफ अली खानचे करिअर सध्या सिनेसृष्टीत फारसे यशस्वी राहिले नाही. सैफचे शेवटचे दोन सिनेमे 'रंगून' आणि 'शेफ' हे बॉक्स ऑफिसवर आपटले. पण आपल्या...\n'बॉईज 2' चा ट्रेलर प्रदर्शित; मुंबईत पार पडला सोहळा\nमुंबई: तरुणाईवर आधारीत सिनेमा म्हटला की त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच खास करून जर तो सिनेमा सुपरहिट 'बॉईज' चा सिक्वेल असेल,...\nआमिर खानचं 'हे' स्वप्न उतरलं प्रत्यक्षात \nमुंबई: अभिनेता आमिर खानच्या सिनेमांची सिनेप्रेमी नेहमीच वाट बघत असतात. वर्षातून आमिरचा एखादाच सिनेमा पण तो अगदी ताकदीचा विषय घेऊन आणि बिग बजेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-question-bio-medical-waste-was-fixed-58984", "date_download": "2018-09-26T03:17:21Z", "digest": "sha1:HDCDLRTUPLHTVWOAWLWI7RQDIC77GII6", "length": 16172, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news The question of bio-medical waste was fixed जैव वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्‍न कायम | eSakal", "raw_content": "\nजैव वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्‍न कायम\nबुधवार, 12 जुलै 2017\nआरोग्याचा धोका वाढतोय; सर्वांनी एकत्रित मार्ग काढण्याची गरज\nपुणे - शहरातील सर्व जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागत नसल्याने पुणेकरांच्या आरोग्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी डॉक्‍टर, महापालिका आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीने एकत्र येऊन समस्येतून मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे.\nआरोग्याचा धोका वाढतोय; सर्वांनी एकत्रित मार्ग काढण्याची गरज\nपुणे - शहरातील सर्व जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागत नसल्याने पुणेकरांच्या आरोग्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी डॉक्‍टर, महापालिका आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीने एकत्र येऊन समस्येतून मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे.\nशहरातील रुग्णालयांमधील वैद्यकीय कचरा संकलनाची व्यवस्था निर्माण झाली आहे; पण काही दवाखाने, रक्तपेढ्या व प्रयोगशाळांमधून नियमित कचरा संकलन होत नाही. त्यामुळे यातून निर्माण होणारा कचरा सामान्य कचऱ्यातच टाकला जातो. वैद्यकीय कचऱ्यामध्ये रोगजंतू असण्याचा धोका असतो. सामान्य कचऱ्यातून या रोगजंतूंचा प्रसार होण्याची भीती असते. त्यामुळे या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्‍यक असते. हे काम महापालिकेने पास्को या खासगी कंपनीकडे सोपविले आहे. शहरातील १२ हजार डॉक्‍टर वैद्यकीय सेवा देतात. त्यापैकी जेमतेम तीन हजार डॉक्‍टरांनी जैव कचऱ्यासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे शहरात वैद्यकीय कचऱ्याचा धोका वाढत असल्याचा निष्कर्ष या क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे.\nशहरातील डॉक्‍टरांनी जैव वैद्यकीय कचरा देण्यासाठी विरोध केला आहे. त्यामुळे बहुतांश डॉक्‍टरांनी यासाठी नोंदणी केलेली नाही.\nजैव वैद्यकीय कचरा संकलनाचे पैसे भरूनही सेवा मिळत नाही, ही यातील मुख्य समस्या असल्याचे ‘जनरल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन’चे (जीपीए) अध्यक्ष डॉ. संतोष गोसावी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘डॉक्‍टरांच्या कामाच्या वेळेत जैव कचरा संकलन करणारे वाहन येते. परिणामी, वैद्यकीय कचरा घेऊन गाडीच्या ठिकाणी जाणे शक्‍य होत नाही. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय, आरोग्य कोठीतून कचरा उचलण्याचा पर्याय पुढे आला आहे.’’\nकचरा संकलन पॉइंटची संख्या वाढविणार\nजैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट ��ावली पाहिजे. त्यासाठी डॉक्‍टरांनी पुढे येणे आवश्‍यक असल्याचे मत ‘पास्को’चे संचालक प्रदीप मुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘वेळेवर कचरा देणे आणि योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यास मदत केली पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून सुधारणा होत आहे; पण,त्याचा वेग वाढणे आवश्‍यक आहे. जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत कायदा आहे. त्याची भीती कमी असावी, कचरा संकलनासाठी पैसे भरावे लागतात. तसेच हा कचरा वेगळा करण्याची मानसिकता नाही, ही यामागची प्रमुख कारणे आहेत.’’\nआतापर्यंत २० खाटांच्या पुढच्या रुग्णालयांमध्ये जाऊन जैव वैद्यकीय कचरा संकलित केला जात होता. त्यासाठी २०० ते २५० पॉइंट होते. ते आता १० खाटांच्या रुग्णालयांपर्यंत खाली आणले आहेत. त्यासाठी ५८० पॉइंट केले आहेत. लवकरच त्यात आणखी पॉइंटची भर पडणार आहे. त्यामुळे डॉक्‍टरांना त्यांच्या क्‍लिनिकच्या जवळच्या पॉइंटवर कचरा टाकता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nजैव वैद्यकीय कचरा म्हणजे काय\nरुग्णालय, प्रयोगशाळा किंवा दवाखान्यात निर्माण होणाऱ्या कचऱ्याला जैव वैद्यकीय कचरा म्हणतात. सुया, सलाइनच्या बाटल्या, जखमांवर लावलेल्या पट्ट्या अशांचा यात समावेश होतो. काढलेले शरीराचे अवयवदेखील या कचऱ्याचा भाग असतो. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्‍यक असते.\nपुणे - गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असले, तरी रात्र बससेवेच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नामुळे आणि महापालिका...\nमुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nधाकट्याने दिली थोरल्या भावाला \"किडनी'\nअमरावती : मोर्शी तालुक्‍यातील धानोरा येथील रहिवासी संदीप आहाके (वय 30) यांनी आपल्या मोठ्या भावाला मूत्रपिंड (किडनी) देऊन जीवनदान दिले. सुपर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्य���हार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Savarde-villagers-stopped-the-32-mineral-trucks/", "date_download": "2018-09-26T02:42:22Z", "digest": "sha1:LH2M5AYP4EJF3JIGPYQMJOOBFKWYYGER", "length": 5635, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावर्डेत ग्रामस्थांनी रोखले ३२ खनिजवाहू ट्रक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › सावर्डेत ग्रामस्थांनी रोखले ३२ खनिजवाहू ट्रक\nसावर्डेत ग्रामस्थांनी रोखले ३२ खनिजवाहू ट्रक\nसेझा गोवा कोडली खाणीवरून कालमर्यादेचे उल्लंघन करून खनिज वाहतूक करणारे 32 ट्रक सावर्डे तिस्क येथे ग्रामस्थांनी रोखले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच वाहतुकीची परवानगी कंपनीकडून असताना रात्री 8 वाजता वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच पंचायत सदस्य नीतेश भंडारी यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन ट्रक रोखले.\nसावर्डे भागातील ट्रकांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच खनिज वाहतुकीची परवानगी कंपनीकडून दिली जाते. थोडा कालावधी वाढवून देण्याची मागणी सावर्डेतील स्थानिक ट्रक मालकांकडून झाल्यास ती इंटरनेट बंद आहे, किंवा संगणक खराब झाल्याचे सांगून फेटाळली जाते. मात्र, सोमवारी रात्री 8 वाजल्यानंतर कंपनीतून 32 ट्रक एकामागोमाग एक याप्रमाणे बाहेर पडू लागताच आपल्याला संशय आला, असे नीतेश भंडारी यांनी सांगितले.\nभंडारी म्हणाले, कंपनी स्थानिक ट्रक मालकांवर अन्याय करत असून सावर्डे बाहेरील ट्रक संध्याकाळी 6.45 वाजता खनिज भरून सोडल्याचे स्लीपवरून आढळून आले आहे. बाहेरील ट्रकांना वेळेचे बंधन असतानाही ते झुगारून चोरट्या मार्गाने संधी दिली जाते. कंपनीने हा प्रकार थांबवावा, असेही भंडारी म्हणाले.\nदरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुडचडे पोलिस उपनिरीक्षक व्हॅरोनिका कुतिन्हो फौजफाट्यासह सावर्डे तिस्क येथे दाखल झाल्या व स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेऊन कायद्याचे उल्‍लंघन केलेल्या 32 ट्रकच्या चालकांचे परवाने व कंपनी गेट पास जप्‍त केले. व त्यांच्य��विरोधात तक्रार नोंदविली. स्थानिकांनी सदर खनिज वाहतूक करणारे सर्वच्या सर्व ट्रक पुन्हा कोडली सेझा गोवा कंपनीच्या आवारात पाठविण्याची मागणी केल्याने पोलिसांनी भरलेले ट्रक परत पाठवले.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/ockhi-cyclone-hits-raigad-district-in-maharashtra/", "date_download": "2018-09-26T02:48:07Z", "digest": "sha1:IRACHPRSNID6ZZKCLWSRMGMBJZ7LXQ65", "length": 7712, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उरणमध्ये सात तर, दिघीच्या चार बोटी बुडाल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › उरणमध्ये सात तर, दिघीच्या चार बोटी बुडाल्या\nओखी वादळचा रायगडाला फटका; ११ बोटी बुडाल्या\nउरण/दिघी : राजकुमार भगत/अभय पाटील\nतामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार उडवून देणारे ओखी चक्रीवादळचा फटका रायगड किनार्‍याला बसला असून, या वादळामुळे उरणमध्ये सात तर दिघीमध्ये चार बोटी बुडाल्या आहेत. वादळामुळे समुद्रात लाटांचा वेग वाढला असून, किनार्‍याला असलेल्या बोटींना जोरदार लाटांचा तडाखा बसला आहे. यात या सात बोटी समुद्रात बुडाल्या. यातील सहा बोटींचा शोध लागला असून, एका बोटीचा शोध अद्याप सुरु आहे. मात्र, सर्व मच्छिमार सुखरूप परतल्याचे मत्स्य विभागाने सांगितले आहे.\nवादळ गोवा व महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधूदूर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर घोंगावत आहे. उरण तालुक्यातील दांडा, माणकेश्‍वर समुद्र किनार्‍यावर या वादळाच्या तडाख्याने सात बोटी बुडाल्या आहेत. तर दिघी समुद्रात चार बोटी बुडाल्याचे सांगितले जात आहे. ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा आणि कोकण किनारपट्टीवरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगड जिल्हा आपत्कालीन विभागातर्फे देखील धोक्याचा इशारा दिला होता. रविवारी ३ डिसेंबर रोजी रात्री या वादळाचा फटका रायगडच्या किनारपट्टीला बसण्यास सुरुवात झाली आहे. यात उरणच��या माणकेश्‍वर समुद्र किनारी नांगरण्यात आलेल्या सात मच्छीमार बोटोंना जलासमाधी मिळाली आहे. याबुडालेल्या बोटींपैकी सहा बोटी बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले असून, एका बोटींचा शोध सुरू आहे. बुडालेल्या बोटींमध्ये चार यांत्रिक बोटी आणि तीन बिगर यांत्रिक बोटी होत्या. मच्छिमारांनी कोणाचीही मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःच समुद्रातून या बुडालेल्या बोटी शोधून किनार्‍यावर आणल्या. एक बोट समुद्राला आलेल्या उधाणामुळे शोधता आली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने या बोटी मोरा व करंजा बंदरात हलविण्यात आल्या आहेत.\nयेत्या ४८ तासांत या वादळाचा मोठा फटका रायगड किनारपट्टीला बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, मच्छीमारांना तसेच किनारपट्टीवरील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, वादळाच्या तडाख्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सागरी सुरक्षा रक्षक, तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा व तटरक्षक दलाकडून विशेष टेहाळणी करण्यात येत आहे.\nओखी वादळचा रायगडाला फटका; ११ बोटी बुडाल्या\nप्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर कक्षाची स्थापना\nआणि शिक्षणमंत्री म्हणतात, पाटील उगाच बोंब मारतात\n'ओखी'मुळे महापरिनिर्वाणदिनी समुद्रात जाण्यास मज्जाव\nकुत्ते भौंकते है...: पठाण यांना मनसेचे प्रत्युत्तर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान दुर्लक्षित\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/12622", "date_download": "2018-09-26T03:34:01Z", "digest": "sha1:MZJSZZRYTLY6MYIURVD2ULSACMIVW5EP", "length": 27424, "nlines": 256, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नवीन काय \"खाऊ\"? (खाद्य उत्पादने) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन काय \"खाऊ\"\nहल्ली बाजारात सगळीकडे बरेच नवीन तयार खाद्यपदार्थ येतात. जसे वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, कॉर्न चिप्स, कुरकुरे, चिवडे, वड्या, गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट्स इ. याबद्दल इथे माहिती लिहिणे अपेक्षित आहे. 'स्नॅक्स' किंवा थोडक्यात चहाबरोबर आणि (कधीतरी) येताजाता तोंडात टाकायचे पदार्थ.\nलिहा तर मग, लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला आवडलेल्या खाऊची माहिती. प्रकार, ब्रॅन्ड, कुठे मिळेल इ. लिहावे. भारतातील आणि परदेशातीलही पदार्थ लिहिले तरी चालेल.\n(अमेरिकेत मिळणारे). Cascadian Farm कंपनीचे dark chocolate almond chewy granola bars मस्त आहेत. त्यांचे प्रेट्झेल, व्हॅनिला चॉकलेट घातलेले बार्स पण आहेत. पण हे बेस्ट वाटले. True North कंपनीचे pecan almond peanut clusters तर अफलातून चिक्कीसारखे, पण त्याहून जास्त आवडले. (दाताला चिकटत नाहीत.)\nStacys चे सगळ्या प्रकारचे पीटा चिप्स मस्त आहेत. तसच Miss Vicky चे हालापिन्यो फ्लेवरचे पोटॅटो चिप्स\nGreenwise ब्रँडचे सगळ्या प्रकारचे थंड दुधाबरोबर खायचे सिरियल्स इतके चवदार आहेत की नुस्ते स्नॅक म्हणून वाटीत घेऊन खायला पण छान लागतात. ( Greenwise हा ब्रँड Publix कंपनीचा in house brand असल्यामुळे सगळीकडे उपलब्ध आहे की नाही माहिती नाही.)\nछान आहे बाफ. मला पण खूप दिवस\nछान आहे बाफ. मला पण खूप दिवस मुलांना दुपारी़ घरी आल्यावर खायला हेल्थी स्नॅक्स काय द्यावे (विकतचे) हा प्रश्न पडला होता. त्यांना शाळेतून आल्यावर चिवडा, लाडू असलं काही आवडत नाही. डिनरला रोज भारतिय जेवणच असतं. त्यामुळे स्नॅक्ससाठी त्यांना ग्रोसरी स्टोअरमधलंच आवडतं.\nरीत्झचे Handy Snacks ह्यात क्रॅकर्स आणि चीज असतं, Krudos चे Milk chocolate granola bars मस्त असतात.\nआणखी लिहा. उपयुक्त बाफ\nMiss Vicky चे हालापिन्यो\nMiss Vicky चे हालापिन्यो फ्लेवरचे पोटॅटो चिप्स\n एकदम टेस्टी आहेत चविला, याचा पार्टी pack आणायला हवा.\nकाय खावु आणि काय नको अस झालय\nकाय खावु आणि काय नको अस झालय मला हा बाफ वाचुन.\nनट्स चालत असतील तर व्होल फुड मध्ये एनर्जी चंक्स मिळतात. पीनटबटर ई मिळत ना तिथे. दोन प्रकारचे मिळतात. स्पिरुलिना घातलेलले आणि दुसरे बहुदा almond घातलेले.\nअधन मधन ,एनर्जी टिकवण्यासाठी अतिशय चांगला आणि टेस्टी प्रकार आहे.क्रोगर मध्ये पण मिळतो. चव वेगळी आहे खर.\nमी तो पदार्थ घरी करायचा प्रयत्न केला (व्होल फुड खुप लांब आहे आमच्या घरापासुन) पण जमल नाही.\nभारतात मिळणारे चिप्स चे\nभारतात मिळणारे चिप्स चे प्रकार देण्यापेक्षा तिन्ही त्रिकाळ पोळी भाजी परवडली.. पण माझ्या आणि ( नशिबाने ) मुलाच्याही आवडीच म्हणजे राजगिरा लाडू आणि चिक्की... आणि येता जाता तोंडात टाकायला भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे...\nचिप्स प्रकरण आमच्याकडे येत\nचिप्स प्रकरण आमच्याकडे येत नाही फारसं. मला अधेमधे तोंडात टाकयची सवयच नाही. नी मुलांकरता यावेळी आणलेले स्नॅक्स पुढच्या वेळी चालतील ह्याची गॅरंटी नाही. पण म्हणून घरात स्नॅक्स नसून चालतच नाही.\nनेचर व्हॅलीचे ओटस आणि हनी चे बार्स किंवा ट्रेल मिक्सचे फ्रूट आणि नटस बार्स. क्वचित चुई चॉकलेट चिप कुकीज.\nचहाबरोबर, दुधाबरोबर देसी दुकानातली बिस्कीटं ही चालतात.\nबटाटा चिप्स ऐवजी आम्ही हल्ली\nबटाटा चिप्स ऐवजी आम्ही हल्ली सनचिप्स चे मल्टीग्रेन चिप्स आणतो. हेल्दी तर असतातच पण चवीला अत्यंत छान. कुरकुरीत आणि खुसखुशीत. त्यातले दुसरे फ्लेवर्स ट्राय नाही केले. ओरिजिनलच खूप आवडून गेलाय. त्याबरोबर खायला हमस मस्त लागते किंवा मग गार्डन व्हेजी क्रीम चीज\nकेटल कंपनीच्या Spicy Thai\nकेटल कंपनीच्या Spicy Thai या चवीच्या बटाटा चिप्स \nएकदा खायला लागले की थांबवत नाहीत. भारतीय पाहुण्यांना हमखास आवडतात. किंचीत आंबटगोड आणि झणझणीत तिखट. आणि तिखट असे की लगेच लागत नाही. घास गिळला की मग घशातून गंमत येते \nमात्र कॅलरीकडे पाहू नका.\nStacys चे सगळ्या प्रकारचे\nStacys चे सगळ्या प्रकारचे पीटा चिप्स मस्त आहेत.>> अगदी. मी Stacy's चे Multigrain Pita Chips रेडीमेड हमस बरोबर खाते कधी कधी चहाच्या वेळेला स्नॅक म्हणून. Baked असल्याने फार तेलकटही नसतात. Nature Valley चे Cereal Bars ही चांगले आहेत.\nमृण्मयी, Greenwise चे कुठल्या फ्लेवरचे सिरीयल आणतेस तू माझी सगळी ग्रोसरी Publix मधून येते पण मी Greenwise चे cereal नाही आणले कधी. तू एखादा फ्लेवर्/टाईप recommend केलास तर लग्गेच ट्राय करते\nहनी ओट्स, nutella ब्रेड\nहनी ओट्स, nutella ब्रेड स्प्रेड , डोरिटोस चिप्स , चिप्स विथ साल्सा किंवा आर्टिचोक, हल्दीरामचे बनाना चिप्स छान लागतात.\nस्वीटीस् (छोट्या छोट्या संत्र्या, कॉस्को मधे मिळतात), विंडमील फार्म मधे तर आपल्या चकल्या,तोंडुळे शेव इ. अमेरीकन स्टाइल(विथ चिझ) मधे मिळते,\nमदर्स च्या कुकीज मस्त असतात, बाकी चॉक्लेट मधे किसेस् च पाकिट आणलं कि महिनाभर पुरत.\nवरचं केटल कंपनीचं स्पायसी थाय\nवरचं केटल कंपनीचं स्पायसी थाय चिप्सचं पॅकेट आजचं संपलंय. मस्त झणझणीत आहेत चवीला.\nस्टेसी पिटा चिप्स छानच असतात.\nस्टेसी पिटा चिप्स छानच असतात. आता या मिस विकी मिळतात का पहायला हवे. केटलचे स्पायसी थाई आणून पहाणार नक्��ी.\n'टेरा' (TERRA) च्या चिप्स चांगल्या असतात. त्याच्या इथल्या 'एग्झॉटिक व्हेजिटेबल्स' मस्त असतात. बटाटा, रताळे, युका इ.\n'प्रॉडक्ट्स' वर क्लिक केल्यावर अजून प्रकार दिसतील.\nसनचिप्सही मस्त. Grandma UTZ च्या हँडकुक्ड प्लेन, हनी बार्बेक्यू सॅन्डविचबरोबर बर्‍या वाटतात कधीतरी.\nभारतीय पदार्थांपैकी कुरेकुरेही मस्त. त्यांचा एक लाल पॅकमधला फ्लेवर मला आवडला नव्हता.\nआणि बन्सी चा पातळ पोह्यांचा चिवडा चांगला असतो.\nपॉपचिप्स हा एक माझा आवडता\nपॉपचिप्स हा एक माझा आवडता प्रकार - http://www.popchips.com/\nsour creme and vinegar flavor प्रचंड अंबट असतो म्हणुन तो टाळते बाकीचे मस्त असतात.\nहल्दिरामचे मसाला फुटाणे मिळतात तो प्रकार अप्रतीम लागतो.\nकेटल चे चिली आणि इंडियन मसाला\nकेटल चे चिली आणि इंडियन मसाला पण मस्तच.\nपण खाताना जाम अपराधीपणा वाटतो कॅलरीज चा विचार करुन.\nहो त्या टेराच्या व्हेजीटेबल\nहो त्या टेराच्या व्हेजीटेबल चिप्स मला खूप आवडतात.\nलिहिताना विचार करु नको\nलिहिताना विचार करु नको भाग्यश्री.\nन्यूयॉर्क स्टाईल बेगल चिप्स. क्रीम चीजबरोबर छान लागता.\nकेटल चिप्स, सन चिप्स, फ्रिटोज\nकेटल चिप्स, सन चिप्स, फ्रिटोज कॉर्न चिप्स, कॉस्टको मधल्या वेजी स्ट्रॉज (क्रीम चीजबरोबर भारी), बेगल चिप्स, टेराच्या व्हेजीटेबल चिप्स हे सगळे आवडते प्रकार. डिवाइन, पेपरिज फार्मच्या कूकीज अधुन मधुन. कॅरेमल फ्लेवर्ड पॉप कॉर्न्स. काशीचे चुइ ग्रॅनोला बार्स मला सगळ्यात आवडले. साखरेचे प्रमाण कमी आहे आणि इतर मिनरल्सचे जास्त. चवीला पण चांगलेत. लहान मुलांसाठी अर्थज बेस्ट प्रॉडक्ट्सचे अ‍ॅपल बार्स, अ‍ॅपल सिनॅमन ओट कूकीज, कॅरट व्हील्स, एल्मो कूकीज, चीज पफ्स, फ्रूटी पफ्स.\nपेपरिज फार्मचे गार्लिक ब्रेड्स मस्त आहेत. ७-८ मिन. मधे मस्त क्रिस्पी ब्रेड तयार होतात. अधिक उत्साह असेल तर पेपरिज फार्मचे पेस्ट्री शीट्स वापरुन पेस्ट्री. हे सगळे स्टॉप अन शॉप, होल फूड्स मधे मिळते.\nदेसी दुकानातले बिस्किट्स, अम्मा बनाना चिप्स, फणसाचे चिप्स, मसाला दाणे, मूग डाळ, स्वादचा पोह्याचा चिवडा हे काही आणखी. हल्दिरामची भेळ. अधुन मधुन भारतातुन आलेल्या बाकरवड्या, आंबावडी, शेव, चिवडा\nमी दुपारी लिहिणार होते अजय तुमच्या स्पायसी थाइ चिप्सविषयी हे चिप्स पण मस्त आहेत.\nत्या कुरकुर्‍यांविषयी भारतात फार कॉन्ट्रोवर्सी झाली होती. मी आणत नाही आता. पण मला सगळेच फ्लेवर आ���डायचे.\nबन्सीच्या पातळ चिवड्याबद्दल शर्मिलाला अनुमोदन. अगदी घ्रच्या चिवड्यासारखी चव आहे.\nगरवी गुहरातच्या कचोर्‍या, आणखीन १,२ स्न्कॅक्स चांगले आहेत पण सगळेच जास्त तिखट आहेत. मुलांना चालतील असं नाही.\nNABISCO SOCIAL TEA BISCUITS पण चहात बुडवून खायला फाऽर मस्त लागतात. पण रोज ४ जरी खाल्ली तरी आठवडाभरात १-२ किलो वजन वाढतं.\nKashi चे multi grain crackers (त्यात सन्ड्राइड टोमॅटो वगरे आहेत्.)आणि Sesmark चे cheddar चीज घातलेले sesame-rice thin crackers (किंवा चीज नसलेले) ताज्या कोथिंबीर हमसशी झकास लागतात.\nइथे आपलं देशी फरसाण आणि गुजराथी स्नॅक्स सही दिस्ताहेत.\nकेटल कुक्ड चिप्स नेहमीच\nकेटल कुक्ड चिप्स नेहमीच जास्ती कुरकुरीत लागतात. मला टेरा बरोअबर्च केप कॉडचे आवडतात.\nएकदा टारगेटमधे प्रचंड भूक लागली म्हणून आर्चर फार्मचा हलोपिनो चेडर वाला चिप्स चा पॅक घेतला होता तो एका सिटींगमधे संपला.\nबिस्कीट भाकरी काय प्रकार आहे\nबिस्कीट भाकरी काय प्रकार आहे पाककृती की ब्रॅन्डेड /मार्केट डिश\nमिर्च मसाला brand चा\nमिर्च मसाला brand चा भेल-मिक्स खुप मस्त आहे,हल्दिरामचे चाय्-पुरी नावाचा एक तिखट पुरीचा प्रकार चांगला झणझणित आणि चवदार आहे.\nबिस्कीट भाकरी काय प्रकार आहे\nबिस्कीट भाकरी काय प्रकार आहे पाककृती की ब्रॅन्डेड /मार्केट डिश\n>> गुजराती पाकक्रुति प्रकार आहे.\nनास्टाला उखरी हा प्रकार अतिशय\nनास्टाला उखरी हा प्रकार अतिशय उतम आहे. पोळीचे पीट कमी पान्यात भिजवा.पुरिपेक्शा थोडे मोटे लाटा.भाकरिपेक्शा थोडे जाड. चाळ्णीवर किवा oven bake करा.वर तुप बरोबर लसुन चटणि\nलहान मुलाना वेफर्स ,कुरकुरे\nलहान मुलाना वेफर्स ,कुरकुरे अस पँकफुड सतत दिल्याने त्यांच्या शरीरात गरजेपेक्षा जास्त मीठ जात\nत्याचे दुश्परीणाम कायम्स्वरूपी असतात याची जाणीव असावी .\nनेटवर बिस्कीट भाकरी शोधले तर\nनेटवर बिस्कीट भाकरी शोधले तर ही http://www.chiangkrua.com/2009/06/biscut-bhakri.html रेसिपी मिळाली. हीच का ती बिस्किट भाकरी\nस्पेशल के च चॉकोलेट सिरियल (\nस्पेशल के च चॉकोलेट सिरियल ( कोको ची हिंट असलेल आणि डार्क चॉकोलेट चे तुकडे असलेल ) आणि सिनॅमन पिकॅन सिरियल आवडतं. सि.पिकॅन तर दुधात छान भिजवून खाल्लं तर पुरणपोळी खाल्ल्यासारख वाटतं.\nइंडियन स्टोअरमध्ये मिळणारा केक रस्क्,खाकरा आणि कुठल्यातरी परदेशी ब्रँडची लाल पॅकिंगमधली डायजेस्टीव्ह बिस्किट्स मस्त असतात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन प���वलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/47618.html", "date_download": "2018-09-26T03:35:17Z", "digest": "sha1:PDZA4NEVXLO7NTMIW3KXQBA5IVZBCXLI", "length": 30321, "nlines": 335, "source_domain": "www.sanatan.org", "title": "सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे शिवधनुष्य उचलले आहे ! एक मराठी व्यक्तीच असे करू शकते ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले > सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे शिवधनुष्य उचलले आहे एक मराठी व्यक्तीच असे करू शकते \nसनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे शिवधनुष्य उचलले आहे एक मराठी व्यक्तीच असे करू शकते \nभाजपचे माळवा (मध्यप्रदेश) प्रांताचे अध्यक्ष विवेक जोशी\nउज्जैन (मध्यप्रदेश) – एक आध्यात्मिक संस्था असतांनाही आणि तिचे संस्थापक (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे मोठे शिवधनुष्य उचलले आहे. तात्पर्य जेव्हा देशाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे, तेव्हा मराठी व्यक्तींनी देशाचा कार्यभार सांभाळला आहे. मराठी व्यक्तीच असे कार्य ���रू शकते, असे प्रतिपादन भाजपचे मध्यप्रदेशातील माळवा प्रांताचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. विवेक जोशी यांनी येथे केले. त्यांनी मराठी व्यक्तींविषयी बोलतांना लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी क्रांतीपुरुषांविषयी सांगितले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर येथील महाराष्ट्र समाजाकडून त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमस्थळी सनातनकडून ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्यात आला होता. तसेच संस्थेकडूनही श्री. जोशी यांचा सत्कार करण्यात आला.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nCategories परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\tPost navigation\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृतज्ञताभाव दर्शवणार्‍या अद्वितीय आणि आदर्शवत् कृती \nबंगालमधील डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के, तर डॉ. कौशकचंद्र मल्लिक आणि तमिळनाडू येथील अर्जुन...\nअसा झाला जन्मोत्सव सोहळा \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात करण्यात आलेले विविध यज्ञ\nरामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राजमातंगी यज्ञ भावपूर्ण वातावरणात संपन्न\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नवग्रह शांती’ या यज्ञविधीसाठी यज्ञस्थळी जातांना कपाळावर कुंकवाचा टिळा (नाम)...\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (174) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (6) अध्यात्म कृतीत आणा (371) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसर��� (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा ���रावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (28) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (471) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (88) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (126) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2013/09/blog-post.html", "date_download": "2018-09-26T02:26:08Z", "digest": "sha1:F2GEIVTGY5FWEST6UFPKNQLFJWO3EYIJ", "length": 7786, "nlines": 242, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: शोध माझ्यातला", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nमला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले\nसमजण्या मला काय गवसले\nअन काय हरवले माझ्यातले\nमला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले\nशुद्ध हवा घेतली का कधी\nनिर्मळ पाणी चाखले का कधी\nखळाळता निर्झर कधी का पाहीला\nघाम त्वचेतून कधी का वाहीला\nलहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर\nनिर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर\nमदत का कधी कुठे केली\nन ठेवता आशा परतीची\nघनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी\nधावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी\nपाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी\nभुकेने कधी जीव तळमळला असे झाले कधी\nएकांती बसता कोणताच विचार नाही मनी\nलागली समाधी त्यावेळी जिवंत जागेपणी\nरूप रंग गंध हुंगले कधी श्वासात\nअसे झाले कधी हरवून गेलो त्यात\nदिला का कधी ठोसा एखाद्या उन्मत्त ठगाला\nमार जरी खाल्ला तरी एकतरी फटका लगावला\nचिड आली का सार्‍या दुनियेची, इतरांच्या वागण्याची\nखरेच का, सबूरीने वागण्याची खोटी रीत जगण्याची\nज्यांची उत्तरे माहीत नाही पडले प्रश्न सारे\nउत्तरांसाठी कसे जावे प्रश्नांना सामोरे\nका माहीत आहेत उत्तरे म्हणून प्रश्नच पड�� नाही दिले\nमला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले\nLabels: अनुभव, कल्पना, कविता\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nअसले कसले जेवण केले\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k1s052.htm", "date_download": "2018-09-26T03:16:16Z", "digest": "sha1:Y3MGNWMM4GV7S5UERNB526NB6IGMIX7R", "length": 48547, "nlines": 1416, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - बालकाण्ड - । द्विपञ्चाशः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nवसिष्टेन राज्ञो विश्वामित्रस्य सत्काराय मनोवाञ्छितवस्तूनि स्रष्टुं कामधेनुं प्रत्यादेशदानम् - महर्षि वसिष्ठ द्वारा विश्वामित्रांचा सत्कार आणि कामधेनुला अभीष्ट वस्तुंची सृष्टि करण्याचा आदेश -\nतं दृष्ट्वा परमप्रीतो विश्���ामित्रो महाबलः \nप्रणतो विनयाद् वीरो वसिष्ठं जपतां वरम् ॥ १ ॥\nजप करणारांत श्रेष्ठ वसिष्ठांचे दर्शन करून महाबली वीर विश्वामित्र अत्यंत प्रसन्न झाले आणि विनयपूर्वक त्यांनी वसिष्ठांच्या चरणी प्रणाम केला. ॥ १ ॥\nस्वागतं तव चेत्युक्तो वसिष्ठेन महात्मना \nआसनं चास्य भगवान् वसिष्ठो व्यादिदेश ह ॥ २ ॥\nतेव्हां वसिष्ठ म्हणाले - \"राजन् तुमचे स्वागत आहे\" असे म्हणून भगवान वसिष्ठांनी त्यांना बसण्यासाठी आसन दिले. ॥ २ ॥\nउपविष्टाय च तदा विश्वामित्राय धीमते \nयथान्यायं मुनिवरः फलमूलमुपाहरत् ॥ ३ ॥\nजेव्हां बुद्धिमान विश्वामित्र आसनवर विरजमान झाले तेव्हां मुनिवर वसिष्ठांनी त्यांना विधिपूर्वक फल-मूलाचा उपहार अर्पित केला. ॥ ३ ॥\nप्रतिगृह्यतु तां पूजां वसिष्ठाद् राजसत्तमः \nतपोऽग्निहोत्रशिष्येषु कुशलं पर्यपृच्छत ॥ ४ ॥\nविश्वामित्रो महातेजा वनस्पतिगणे तदा \nसर्वत्र कुशलं प्राह वसिष्ठो राजसत्तमम् ॥ ५ ॥\nवसिष्ठांकडून हा आतिथ्य सत्कार ग्रहण करून राजशिरोमणि महातेजस्वी विश्वामित्रांनी त्यांचे तप, अग्निहोत्र, शिष्यवर्ग, आणि लता-वृक्ष आदिंचा कुशल समाचार विचारला. नंतर वसिष्ठांनी सर्व काही सकुशल असल्याचे सांगितले. ॥ ४-५ ॥\nसुखोपविष्टं राजानं विश्वामित्रं महातपाः \nपप्रच्छ जपतां श्रेष्ठो वसिष्ठो ब्रह्मणः सुतः ॥ ६ ॥\nतद्‍नंतर जप करणार्‍यांत श्रेष्ठ ब्रह्मकुमार महातपस्वी वसिष्ठांनी तेथे सुखपूर्वक बसलेल्या राजा विश्वामित्रांना या प्रकारे विचारले - ॥ ६ ॥\nकच्चित्ते कुशलं राजन् कच्चिद् धर्मेण रञ्जयन् \nप्रजाः पालयसे वीर राजवृत्तेन धार्मिक ॥ ७ ॥\n तुम्ही सकुशल तर आहांत ना धर्मात्मा नरेश काय तुम्ही धर्मपूर्वक प्रजेला प्रसन्न ठेऊन राजोचित रीतिने, नीतिने प्रजावर्गाचे पालन करीत आहांत \nकच्चित्ते सम्भृता भृत्याः कच्चित् तिष्ठन्ति शासने \nकच्चित्ते विजिताः सर्वे रिपवो रिपुसूदन ॥ ८ ॥\n काय तुम्ही आपल्या भृत्यांचे चांगल्या प्रकारे भरण पोषण केले आहे ना काय ते तुमच्या आज्ञेच्या अधीन राहतात ना काय ते तुमच्या आज्ञेच्या अधीन राहतात ना तुम्ही समस्त शत्रुंवर विजय मिळविला आहे ना तुम्ही समस्त शत्रुंवर विजय मिळविला आहे ना \nकच्चिद् बलेषु कोशेषु मित्रेषु च परंतप \nकुशलं ते नरव्याघ्र पुत्रपौत्रे तवानघ ॥ ९ ॥\n'शत्रुंना संताप देणार्‍या पुरुषसिंह निष्पाप न��ेशा काय तुझी सेना, कोश, मित्रवर्ग तथा पुत्र-पौत्र आदि सर्व सकुशल आहेत ना काय तुझी सेना, कोश, मित्रवर्ग तथा पुत्र-पौत्र आदि सर्व सकुशल आहेत ना \" ॥ ९ ॥\nसर्वत्र कुशलं राजा वसिष्ठं प्रत्युदाहरत् \nविश्वामित्रो महातेजा वसिष्ठं विनयान्वितम् ॥ १० ॥\nतेव्हां महातेजस्वी राजा विश्वामित्रांनी विनयशील महर्षि वसिष्ठांना उत्तर दिले - \" हो भगवन् माझ्या येथे सर्वत्र कुशल आहे.\" ॥ १० ॥\nकृत्वा तौ सुचिरं कालं धर्मिष्ठौ ताः कथास्तदा \nमुदा परमया युक्तौ प्रीयेतां तौ परस्परम् ॥ ११ ॥\nतत्पश्चात् ते दोघे धर्मात्मा पुरुष अत्यंत प्रसन्नतापूर्वक बराच वेळपर्यंत परस्परांत वार्तालाप करीत राहिले. त्या समयी दोघांना एकमेकाविषयी खूप प्रेम उत्पन्न झाले. ॥ ११ ॥\nततो वसिष्ठो भगवान् कथान्ते रघुनन्दन \nविश्वामित्रमिदं वाक्यमुवाच प्रहसन्निव ॥ १२ ॥\n वार्तालाप केल्यानंतर भगवान् वसिष्ठांनी विश्वामित्रास हसत हसत असे म्हटले - ॥ १२ ॥\nआतिथ्यं कर्तुमिच्छामि बलस्यास्य महाबल \nतव चैवाप्रमेयस्य यथार्हं सम्प्रतीच्छ मे ॥ १३ ॥\n तुमचा प्रभाव असीम आहे. मी तुमचा आणि तुमच्या सेनेचा यथायोग्य अतिथि-सत्कार करू इच्छितो. तुम्ही माझ्या अनुरोधाचा स्वीकार करावा. ॥ १३ ॥\nसत्क्रियां हि भवानेतां प्रतीच्छतु मया कृताम् \nराजंस्त्वमतिथिश्रेष्ठः पूजनीयः प्रयत्‍नतः ॥ १४ ॥\n तुम्ही अतिथिंमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून यत्‍नपूर्वक तुमचा सत्कार करणे माझे कर्तव्य आहे. म्हणून माझ्याकडून केल्या जाणर्‍या या सत्कारास तुम्ही ग्रहण करा.' ॥ १४ ॥\nएवमुक्तो वसिष्ठेन विश्वामित्रो महामतिः \nकृतमित्यब्रवीद् राजा पूजावाक्येन मे त्वया ॥ १५ ॥\nवसिष्ठांनी असे म्हटल्यावर महाबुद्धिमान राजा विश्वामित्रांनी म्हटले - \"मुने आपल्या सत्कारपूर्ण वचनांनीच माझा पूर्ण सत्कार झाला आहे. ॥ १५ ॥\nफलमूलेन भगवन् विद्यते यत् तवाश्रमे \nपाद्येनाचमनीयेन भगवद्दर्शनेन च ॥ १६ ॥\n आपल्या आश्रमात जे विद्यमान आहे, त्या फल-मूल, पाद्य आणि आचमनीय आदि वस्तुंनी माझा उत्तम प्रकारे आदर सत्कार झाला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले दर्शन झाले आहे त्यानेच मी धन्य झालो आहे. ॥ १६ ॥\nसर्वथा च महाप्राज्ञ पूजार्हेण सुपूजितः \nनमस्तेऽस्तु गमिष्यामि मैत्रेणेक्षस्व चक्षुषा ॥ १७ ॥\n आपण सर्वथा मला पूजनीय आहात. तरीही आपण माझे उत्तम प्रकारे पूजन केले आहे. आपल्याला नमस्कार आहे. आता मी येथून जाईन. आपण कृपापूर्ण दृष्टीने माझ्याकडे पहावे.\" ॥ १७ ॥\nएवं ब्रुवन्तं राजानं वसिष्ठः पुनरेव हि \nन्यमन्त्रयत धर्मात्मा पुनः पुनरुदारधीः ॥ १८ ॥\nअसे म्हणणार्‍या राजा विश्वामित्रांस उदारचेता धर्मात्मा वसिष्ठांनी निमंत्रण स्वीकारण्यास वारंवार आग्रह केला. ॥ १८ ॥\nबाढमित्येव गाधेयो वसिष्ठं प्रत्युवाच ह \nयथाप्रियं भगवतस्तथास्तु मुनिपुङ्‌गवः ॥ १९ ॥\nतेव्हां गाधिनन्दन विश्वामित्रांनी त्यांना आपण मला पूज्य आहात, आपली जशी रुची असेल, आपल्याला जे प्रिय असेल, तसेच होवो. ॥ १९ ॥\nएवमुक्तस्तथा तेन वसिष्ठो जपतां वरः \nआजुहाव ततः प्रीतः कल्माषीं धूतकल्मषाम् ॥ २० ॥\nराजाने असे म्हटल्यावर जप करणार्‍यांत श्रेष्ठ मुनिवर वसिष्ठ फार प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या चितकबर्‍या होम-धेनूला बोलाविले, जिचे पाप धुतले गेले होते. (ती कामधेनु होती.) ॥ २० ॥\nएह्येहि शबले क्षिप्रं शृणु चापि वचो मम \nसबलस्यास्य राजर्षेः कर्तुं व्यवसितोऽस्म्यहम् \nभोजनेन महार्हेण सत्कारं संविधत्स्व मे ॥ २१ ॥\n(तिला बोलावून ऋषिंनी सांगितले) - \"शबले शीघ्र ये, ये आणि मी सांगतो ते ऐक. मी सेनेसहित या राजर्षिंचा महाराजांना योग्य अशा उत्तम भोजन आदिच्या द्वारा आतिथ्य सत्कार करण्याचा निश्चय केला आहे. तू माझा हा मनोरथ सफल कर. ॥ २१ ॥\nयस्य यस्य यथाकामं षड्‌रसेष्वभिपूजितम् \nतत् सर्वं कामधुग् दिव्ये अभिवर्ष कृते मम ॥ २२ ॥\nषड्‍रस भोजनापैकी ज्याला जे जे पसंत असेल, त्याच्यासाठी ते सर्व प्रस्तुत कर. दिव्य कामधेनू आज माझ्या आदेशावरून या अतिथिंसाठी अभीष्ट वस्तूंची वृष्टि कर. ॥ २२ ॥\nरसेनान्नेन पानेन लेह्यचोष्येण संयुतम् \nअन्नानां निचयं सर्वं सृजस्व शबले त्वर ॥ २३ ॥\n सरस पदार्थ, अन्न, पान, लेह्य आणि चोष्ट्य यांनी युक्त विविध प्रकारच्या अन्नांचे ढीग लाव. सर्व आवश्यक वस्तुंची सृष्टि कर. शीघ्रता कर. विलंब होऊ देऊ नको.\" ॥ २३ ॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्विपञ्चाशः सर्गः ॥ ५२ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा बावन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५२ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhovra.com/2011/11/first-flashmob-of-mumbai.html", "date_download": "2018-09-26T02:58:36Z", "digest": "sha1:U4SVECBVMZS36PS6KKPDKOGJL2XZZM4I", "length": 13718, "nlines": 151, "source_domain": "www.bhovra.com", "title": "First Flashmob of Mumbai - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\n२७ नोव्हेंबर २०११ ह्या दिवशी मुंबई ने पहिला फ्लॅशमॉब अनुभवला. कदाचित देशातला हा पहिलाच फ्लॅशमॉब होता. फ्लॅशमॉब संकल्पना मुळची अमेरिकेतली. फ्लॅशमॉब म्हणजे अचानक काही मॉब (माणसांचा समूह) एकत्र येतो आणि काहीतरी नाच गाणे करून दाखवतात. दोन मिनिटे नाच गाणे चालते आणि अचानक ते संपल्यावर सर्वजण आपापल्या कामाला निघून जातात जसे काही घडलेच नाही. फ्लॅशमॉब मध्ये काय करायचे आणि कुठल्या संगीतावर नाच करायचे हे बहुदा ठरवलेले असते. नाच चांगला निर्देशन (choreograph) करून बसवलेला असतो तर कधी कधी अचानक कुठलेही गाणे लावून नाच केला जातो.\nभारतात ही संकल्पना अजून आलेली नव्हती. पण २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी २३ वर्षीय मुलगी शोनान कोठारी ह्या मुलीने पहिलावहिला फ्लॅशमॉब आयोजित केला होता. चक्क रेल्वेने आपली प्रसारण/घोषणा व्यवस्था (announcement system) ह्या फ्लॅशमॉब साठी वापरायला दिली होती. संध्याकाळी पाच च्या सुमारास लोकांना गाडीची घोषणा ऐकू येण्याऐवजी रंग दे बसंती चे शीर्षक गीत ऐकू यायला लागले. अचानक एका मुलीने नाच करायला सुरुवात केली तिच्या बरोबर अजून एक मुलगी तिला सोबत द्यायला आली आणि असे करत करत ४ ते ६० वयोगटातील जवळपास दोनशे च्या वर लोकांनी ह्यात सहभाग घेतला. गाणे पूर्ण वाजवले गेले आणि संपल्यावर सर्व जण आपापल्या रस्त्याने निघून गेले. जसे काही झालेच नाही.लोकांना काय झाले ते नेमके समजलेच नाही.\nजपान सारख्या काही देशांमध्ये ही संकल्पना करमणुकी बरोबर शरीराचा व्यायाम करण्यासाठी सुद्धा वापरली जाते. ऑफिस मध्ये काम करत असताना अचानक सार्वजनिक घोषणा यंत्रावर एखादे संगीत अथवा कसरतीचे संगीत लावले जाते. सर्वजण आपापली कामे सोडून उठतात अगदी महत्वाची मिटींग असली तरी सर्व जण उभे रहातात. ठरवलेली कसरत करतात आणि संगीत संपल्यावर काही झाले नाही अश्या अविर्भावात काम चालू करतात. नवीन माणूस कोण असेल तर त्याला हे समजतच नाही की हे काय चालले आहे. दिवसभर बसून शरीराला व्यायाम मिळत नाही तो मिळावा म्हणून फ्लॅशमॉबचा उपयोग केला जातो.\nकाही देशात ह्या फ्लॅशमॉबवर बंदी घातलेली आहे. सार्वजनिक जागेचा गैरवापर होऊन काही अघटीत घडू नये म्हणून कायद्याने ह्यावर बंदी घातली गेली आहे.तसेच ह���याचा उपयोग काही दंगे करण्यासाठी होऊ नये अशीही अपेक्षा होती. काही महिन्यापूर्वी लंडन मध्ये अश्याच फ्लॅशमॉबने खूप दंगे झाले होते. हे सगळे लोक अचानक एखाद्या मॉल अथवा मार्केट मध्ये जमायचे आणि ठरल्या वेळेवर दंगे करायचे आणि सर्व मॉलची नासधूस करून निघून जायचे. ह्यात श्रीमंतपासून अगदी गरीब लोक पण सामील असायचे. ह्यांचा उद्देश फक्त चोरी करण्याचा नसतो तर फक्त एकत्र येऊन एकजूट दाखवायची आणि आपली करमणूक करून घ्यायची.\nफ्लॅशमॉब कसा आयोजित केला जातो\nहा सहसा इमेल्स पाठवून, किंवा फेसबुक, ओर्कुट सारख्या सोशल नेटवर्किंग च्या साईट वर ठरवला जातो. कधी कधी मोठ्या कंपनी आपल्या उत्पादकांची जाहिरात करण्यासाठी अश्या फ्लॅशमॉबला प्रायोजित करतात. कधी कधी नाच शिकवणाऱ्या नृत्य निर्देशाकाला (Dance director/choreographer) हाताशी धरून त्याच्या नृत्यशाळेतले शिकाऊ मुलांना घेऊन केले जाते. तसे आयोजित करायला सोपे पडते.\nबघू आपल्या देशातही ह्याची सुरुवात झाली आहे. आपल्या देशात फ्लॅशमॉबचा उपयोग चांगल्या कामासाठी होईल अशी आशा आहे. खाली मुंबईत झालेल्या पहिल्या फ्लॅशमॉबचा व्हिडियो जोडत आहे. नक्की बघा.\nजर इथे काही एरर आली तर ह्या लिंक वर क्लिक करून पहा\nअच्छा असं हाय होय...मला वाटल तिथे कनीमोळीला सोडलं म्हणून नाचत होते की काय...:)\nअसो माहिती उपयुक्त आहे पण या प्रकाराने नक्की काय साधता येईल हे जरा डोक्याच्या पलीकडे आहे..म्हणजे एकत्र येऊन नाच करण जितक चांगल तितकाच एकत्र येऊन समजा जर त्याच सीएसटी स्थान्कावारचा थोडा कचरा (नाचत नाचत का होईना) उचलला तर जास्त उपयुक्त होईल आणि बघ्यांना पण थोडी समज येईल..बाकीच्या देशात का करतात माहित नाही पण आपण आपल्या देशात जे work out होईल असंही काही करूया...:)\nचांगले सजेशन आहे अपर्णा\nआपल्यापर्यंत कधी फेसबुक द्वारे FlashMob ची रिक्वेस्ट आली की आपण नक्की हा प्रयत्न करून बघुया..\nब्लॉग वर स्वागत आणि कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nहृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल\nDr. Devi Shetty. गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai/2587-cm-on-mayor", "date_download": "2018-09-26T03:28:14Z", "digest": "sha1:KOBP55MZMSLVSY63ZQN5QCL3CK55SZUN", "length": 5979, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nतीन-चार महापालिका सोडल्यास राज्यातील अन्य महापालिकांची निवडणूक पाच वर्षांनंतर आहे. तो पर्यंत ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेत महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा विचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.\nअखिल भारतीय महापौर परिषदेच्या संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, महापौरांबाबतचा निर्णय झाल्यास औरंगाबादसह नांदेड, परभणी, लातूरला फायदा बसण्याची शक्यता आहे.\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nगरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nजिल्हा परिषदेच्या ‘त्या’ सदस्यांना पंकजा मुंडेंचा दिलासा\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/review/movie-review/marathi-movie-farzand-movie-review-chinmay-mandlekar-prasad-oak-digpal-lanjekar-mrunmayee-deshpande/1689126/", "date_download": "2018-09-26T03:23:25Z", "digest": "sha1:MKD7KE43V2IXUGK5HTS6IFYMKSTKCIU6", "length": 20323, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi movie farzand movie review chinmay mandlekar prasad oak digpal lanjekar mrunmayee deshpande | असा ‘फर्जंद’ पुन्हा होणे नाही | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nFarzand Movie Review: असा ‘फर्जंद’ पुन्हा होणे नाही\nFarzand Movie Review: असा ‘फर्जंद’ पुन्हा होणे नाही\nमहाराजांनी स्वराज्यासाठी एकाहून एक सरस हिरे शोधून काढले होते. त्यातलाच एक अनमोल हिरा म्हणजे कोंडाजी फर्जंद.\nमहाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आजही अनेकांच्या छाती इंचभर का होईना फुलतातच. एवढ्या वर्षांनंतरही जर महाराजांबद्दलची आत्मियता कमी झालेली नसली तर विचार करा की, शिवकालात काय वातावरण असेल महाराजांनी स्वराज्यासाठी एकाहून एक सरस हिरे शोधून काढले होते. त्यातलाच एक अनमोल हिरा म्हणजे कोंडाजी फर्जंद.\nआजवर आपण शिवाजी महाराजांच्या गौरव गाथा ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या. पण त्यांच्या एका शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या त्यांच्या शिलेदारांचा मात्र इतिहासात फारसा उल्लेख दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सरदार कोंडाजी फर्जंद आणि पन्हाळा किल्ला काबीज करण्यासाठी मूठभर मावळ्यांच्या मदतीने दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने ‘फर्जंद’ सिनेमाच्या माध्यमातून लिलया मांडली आहे.\nअवघ्या साठ मावळ्यांनी अडीच हजार मुघल सैनिकांचा पराभव केला आणि पन्हाळगडाची मोहीम साडेतीन तासांत फत्ते केली. कमी मनुष्यबळ आणि युद्धसामग्रीच्या बळावर शत्रूवर विजय मिळवून युद्ध जिंकल्याची ही एकमेव ऐतिहासिक घटना मानली जाते. दिग्पालने याच घटनेवर ‘फर्जंद’ हा सिनेमा साकारला आहे.\nमराठी सिनेमांमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. दिग्पाल आणि त्याच्या संपूर्ण टीमने मराठी सिनेसृष्टीत ‘फर्जंद’च्या निमित्ताने अजून एक साहसी प्रयोग केला असेच म्हणावे लागेल. ऐतिहासिक युद्धपट अशी या सिनेमाची ओळख म्हणता येईल. सिनेमात ६० ते ७० टक्के साहसी दृश्ये आहेत. शिवाजी महार���ज यांची रणनीती, त्यांचा गनिमी कावा त्याचबरोबर मराठ्यांची शस्त्रे, युद्ध करण्याचे प्रकार याचेही दर्शन सिनेमातून उत्कृष्टरित्या दाखवण्यात आले आहे. मराठी सिनेमांना साहसी दृश्ये हाताळता येत नाही हे चित्र या सिनेमामुळे नक्कीच पुसले जाईल यात काही शंका नाही. काही दृश्यांमधील संकलन अजून चांगले होऊ शकले असते असे सिनेमा पाहताना नक्कीच वाटते.\nया सिनेमाचा मुळ गाभा आहे तो व्हीएफक्स. एखाद्या सिनेमात ऐतिहासिक कथानक साकारायचे म्हणजे पडद्यावर तो काळ जसाच्या तसा उभारणे गरजेचे असते. त्या काळातील शहरे, वास्तू हुबेहूब साकारणे फार महत्त्वाचे असते. फर्जंदच्या टीमने व्हीएफक्सच्या माध्यमातून शिवकालीन जगच प्रेक्षकांसमोर उभं केलं आहे. रायगड किल्ल्याची बांधणी करतानाची दृश्यं या सिनेमात दाखवण्यात आली आहेत. मोठ्या पडद्यावर ते चित्र पाहताना नकळत आपण त्या काळात जातो, हे व्हीएफक्सच्या टीमचं खरं यश आहे.\nअभिनेता चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराज यांची भूमिका फार उत्तमरित्या साकारली आहे. पडद्यावर शिवाजी महाराजांचे आगमन होताना अनेकदा आपण ‘बाहुबली- २’ तर पाहत नाही आहोत ना याची आठवण होते. आजच्या तरुण पिढीला शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याबद्दल फारसे माहित नाही. त्यांच्यासाठी ‘फर्जंद’ हा सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा आहे. नवोदित अभिनेता अंकित मोहन याने कोंडाजी फर्जंदची भूमिका साकारली आहे. अमराठी असूनही सिनेमामध्ये असलेला त्याचा वावर वाखाण्याजोगा आहे.\nसिनेमाची लांबी जास्त असली तरी कोणत्याही क्षणी सिनेमा तुम्हाला कंटाळवाणा वाटत नाही. सिनेमाचा पुर्वार्ध जेवढा रंजक आहे तेवढाच उत्तरार्ध तुम्हाला खुर्चीत खिळवून ठेवतो. या सिनेमात उत्कृष्ट कलाकारांची फौजच आहे. गणेश यादवने साकारलेले तानाजी मालुसरे ही भूमिका पाहिली तर फार लहान आहे. पण लहान भूमिकाही लोकांच्या लक्षात कशी रहावी याचं कसब त्याच्याकडे पुरेपुर आहे. त्याचप्रमाणे प्रसाद ओकची ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका त्याच्या कारकिर्दितील लक्षात राहतील अशा भूमिकांपैकी एक असेल यात काही वाद नाही. बहिर्जीच्या साथीदाराची भूमिका अभिनेता निखिल राऊत याने साकारली आहे. बहिर्जीप्रमाणेच तोही स्वराज्यासाठी हेरगिरीचे काम करत असतो. प्रसाद आणि निखिलने संपूर्ण सिनेमात पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल��या आहेत. समीर धर्माधिकारीने साकारलेली बेशक खानची भूमिका लक्षात राहते. या सिनेमामुळे एक वेगळा समीर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.\nस्लो- मोशन, अॅक्शन सीन, पाश्वसंगीत, भारावून टाकणारं भाषण यामुळे ज्यापद्धतीने शिवरायांचे मावळे स्वराज्यासाठी लढतात ते पाहून अनेकदा आपल्या अंगावरही काटा येतो. पडद्यावरील तसेच पडद्यामागील प्रत्येक कलाकाराने त्याचे सर्वोत्तम दिल्यावर पडद्यावर उत्कृष्ट कलाकृती साकारली जाते हे ‘फर्जंद’च्या टीमने पुन्हा एकदा दाखवून दिले.\nसिनेमात अनेक कलाकार असूनही कोणताही कलाकार दुसऱ्यामुळे झाकोळला गेला नाही. सिनेमा संपताना जेवढा फर्जंद लक्षात राहतो तेवढी मृणाल कुलकर्णीने साकारलेली जिजाऊ, मृण्मयी देशपांडेने साकारलेली केसर आणि सिनेमातील प्रत्येक मावळा लक्षात राहतो. अंशुमन विचारेने साकारलेली ‘भिकाजी’ ही भूमिका अवघ्या काही मिनिटांची आहे पण तरीही त्या दोन मिनिटांचं त्यानं सोनं केलं असंच म्हणावं लागेल. दिग्पाल लांजेरकरने उचललेलं हे शिवधनुष्य त्याने लिलया पेललं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे शिवाजी महाराज्यांच्या या ‘अनसंग हिरों’ची कामगिरी मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखी आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराजस्थानमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंग, मंदिराजवळ मासेमारी केल्याने मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ ज���वांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-benefits-schemes-agriculture-department-eight-days-farmers-account", "date_download": "2018-09-26T03:59:58Z", "digest": "sha1:AGEYXXOEH2FIEL6PMVFXEXU4CPV2RC7A", "length": 17259, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The benefits of the schemes of the Agriculture Department in eight days to the farmers' account | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोजनांचा लाभ आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर\nयोजनांचा लाभ आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nपुणे ः जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्‍तिक लाभ योजनांचे थेट लाभ हस्तांतराचे काम पूर्ण झाले आहे. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या ४ हजार ५६५ लाभार्थ्यांना एकूण ४ कोटी ४४ लाख २९ हजार रुपयांची रक्कम येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली.\nपुणे ः जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्‍तिक लाभ योजनांचे थेट लाभ हस्तांतराचे काम पूर्ण झाले आहे. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या ४ हजार ५६५ लाभार्थ्यांना एकूण ४ कोटी ४४ लाख २९ हजार रुपयांची रक्कम येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली.\nजिल्हा परिषदेच्या योजनांचा थेट लाभ जिल्हास्तरावरून देण्यात येणार आहे. गेल्यावर्ष�� फक्त कृषी विभागांच्या योजनांचे लाभ जिल्हा स्तरावरुन तर उर्वरित विभागांच्या लाभ तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत गतवर्षी ६३ लाभार्थ्यांना दोन एचपी बोअरवेल मोटार, २९७ लाभार्थ्यांना तीन एचपी आेपन वेल मोटार पंपसंच, ३३२ लाभार्थ्यांना पाच एचपी मोटार पंपसंच आणि १८२ लाभार्थ्यांना ७.५ एचपी मोटार पंपसंचासाठीच्या अनुदानाचे एकूण ३७ कोटी ९८ लाख रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहे.\nया शिवाय ७५ एम. एम. ९० एमएम पीव्हीसी पाइप, ७५ एमएम एचडीपीई पाइपासाठी ११९९ लाभार्थ्यांना २ लाख २६ हजार रुपये दिले जाणार आहेत. ३ एचपी पेट्रोडिझेल पंपसंच खरेदी करणाऱ्या ३२ आणि ३ एचपी पेट्रोकेरोसिन पंपसंच घेणाऱ्या ३० लाभार्थ्यांना मिळून ५ लाख ५२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.\nबॅटरी स्प्रेपंप घेणाऱ्या २७१, एचटीपी स्पेपंप आॅईल इंजिनासाठी २० लाभार्थ्यांना ३ लाख २० हजार रुपये, प्लॅस्टिक क्रेटसाठी १५४ शेतकऱ्यांना ३ लाख १४ हजार रुपये, प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी २२ लाख ११ हजार रुपये, सायकल कोळप्यासाठी ५ शेतकऱ्यांना ३ हजार १०० रुपये, ट्रक्टरचलित दोन फाळी सरी रिझरसाठी १०० शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रुपये, २ एपी इलेक्ट्रीक कडबा कुट्टीसाठी ९२५ शेतकऱ्यांना १ कोटी ६२ लाख ३२ हजार रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.\nप्रस्ताव पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकच वेळी रक्कम पोचावी याची खबरदारी घेण्यात आली आहे. लाभ देताना पैसे परत येऊ नयेत, यासाठी त्यांच्या बॅंक खात्याच्या माहितीची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे पैसे जमा करण्यास उशीर झाला. आठ दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.\n- सुनील खैरनार, जिल्हा कृषी विकास अधिकारी\nकृषी विभाग agriculture department बोअरवेल डिझेल\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-IFTM-infog-best-6-budget-cars-for-women-5797127-PHO.html", "date_download": "2018-09-26T03:10:27Z", "digest": "sha1:FPTCQ4GSZYHKQX6QN5YFJQCDZKMLH4CZ", "length": 8014, "nlines": 192, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Best 6 Budget Cars For Women | महिलांसाठी बेस्ट आहेत या 6 कार, किंमत चार लाखांपासून पुढे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमहिलांसाठी बेस्ट आहेत या 6 कार, किंमत चार लाखांपासून पुढे\nकारचा आकार आणि इंजिनच्या आधारे वेगवेगळ्या सेग्मेंटमध्ये समावेश केला जातो. मात्र, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे महिला\nनवी दिल्ली - कारचा आकार आणि इंजिनच्या आधारे वेगवेगळ्या सेग्मेंटमध्ये समावेश केला जातो. मात्र, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या सेग्मेंटच्या कार असतात. काय पुरुष लहान हॅचबॅक कार चालवू शकत नाहीत, की महिला मोठ्या एसयुव्ही कार चालवू शकत नाहीत कारचे उत्पादन महिला अथवा पुरुषांसाठी वेगळे केले जात नाही. तरीसुद्ध काही कार महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आल्या आहेत.\nनिल्सनच्या एका सर्वेक्षणानुसार, जास्तीत जास्त ग्राहक वारंवार बदलाव्या लागणाऱ्या गिअरपासून सुटकारा मिळवू इच्छित आहेत. हे ग्राहक ऑटोमॅटीक गिअर शिफ्ट कारला प्राधान्य देत आहेत. अभ्यासानुसार महिलांना आता स्वत:ची स्वतंत्र कार हवी आहे, अथवा ऑटोमॅटीक कार हवी आहे. महिलांसाठी खास असलेल्या या कारची माहिती खास तुमच्यासाठी देत आहोत.\nमारुती सुझुकी सेलेरिओ- एएमटी\nकिंमत - 4.72 ते 5.25 लाख रुपये\nइंजिन - 998 सीसी\nपावर : 67 बीएचपी\nटॉर्क : 90 एनएम\nपुढे वाचा - या कार आहेत महिलांसाठी खास\nकिंमत : 3.78 लाख से 4.56 लाख रुपये\nइंजिन : 999 सीसी\nपावर : 67 बीएचपी\nटॉर्क : 91 एनएम\nह्युंडई ग्रँड आय 10 - एएमटी\nकिंमत : 6 लाख से 6.87 लाख रुपये\nइंजिन : 1197 सीसी\nपावर : 82 बीएचपी\nकिंमत : 4.75 लाख रुपये\nइंजिन : 1196 सीसी\nपावर : 64.7 केडब्‍ल्‍यू\nटॉर्क : 112 एनएम\nकिंमत : 5.25 लाख रुपये\nइंजिन : 1200 सीसी\nपावर : 84 बीएचपी\nटॉर्क : 114 एनएम\nमारुती सुझुकी ऑल्‍टो के10 (एएमटी)\nकिंमत : 4.1 लाख रुपये\nइंजिन : 998 सीसी\nपावर : 67 बीएचपी\nटॉर्क : 90 एनएम\nबाईकमध्‍ये रोज पेट्रोल भरण्‍याची गरज पडणार नाही, आजच करा हे काम\nअॅडव्हॉन्स आणि लक्झरी फीचर्ससह लवकरच लॉन्च होईल Maruti ची लिमिटेड एडिशन कार, मिळेल 26 KMPL चे मायलेज\nलवकरच लाँच होणार आहेत या 4 दमदार कार, टाटापासून फोर्डपर्यतचे मॉडेल उपलब्ध, किंमतही असेल कम��\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/09/blog-post_9299.html", "date_download": "2018-09-26T03:47:52Z", "digest": "sha1:OT4DVDSTXGC7PDOWPEH6MOX4JYRPMTOA", "length": 3951, "nlines": 67, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "बोलण्यासारखे खुप आहे. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » बोलण्यासारखे खुप आहे. » बोलण्यासारखे खुप आहे.\nकधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;\nउभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;\nमी दिसलो नाही तुला तर,\nतुला नेहमीच वाटत असेल,\nमी तुझ्यावर प्रेम का करावं ते;\nकळण्यास अवघड काहीच नाही…..\nमानले तर अमृताचे थेंब आहेत,\nनुसते पाहिलेस तर काहीच नाहीत.\nRelated Tips : बोलण्यासारखे खुप आहे.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k5s061.htm", "date_download": "2018-09-26T03:34:04Z", "digest": "sha1:VSV2R5R7QGMUJJGWRUK5HSFXLMWQ54WV", "length": 51871, "nlines": 1437, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - सुंदरकाण्ड - ॥ एकषष्टितम: सर्ग: ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ एकषष्टितम: सर्ग: ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nमधुवनं गत्वा तत्रत्यानां मधूनां फलानां च वानरैर्यथेष्टमुपभोगो वनरक्षकस्य भुवि विकर्षणं च -\nवानरांचे मधुवनात जाऊन तेथील मधु आणि फलांचा मनसोक्त उपभोग घेणे आणि वन रक्षकांना फरफटविणे -\nततो जाम्बवतो वाक्यं अगृह्णन्त वनौकसः \nअङ्गदप्रमुखा वीरा हनूमांश्च महाकपिः ॥ १ ॥\nत्यानंतर अंगद आदि सर्व वीर वानर आणि महाकपि हनुमान यांनीही जांबवानाचे म्हणणे मान्याकेले. ॥१॥\nमहेन्द्राग्रात् समुपत्य पुप्लुवुः प्लवगर्षभाः ॥ २ ॥\nनंतर ते सर्व श्रेष्ठ वानर पवनपुत्र हनुमानास पुढे ठेवून मनातल्या मनात प्रसन्नतेचा अनुभव करीत महेन्द्र पर्वताच्या शिखराहून उड्या मारीत मारीत पुढे निघाले. ॥२॥\nमेरुमन्दरसङ्काशा मत्ता इव महागजाः \nछादयन्त इवाकाशं महाकाया महाबलाः ॥ ३ ॥\nते मरु पर्वतासमान विशाल देह असलेले आणि मोठ मोठया मदमत्त गजराजाच्याप्रमाणे महाबलाढ्य असलेले वानर जणु आकाशाला आच्छादित करीत जात होतो.॥३॥\nसभाज्यमानं भूतैस्तं आत्मवन्तं महाबलम् \nहनूमन्तं महावेगं वहन्त इव दृष्टिभिः ॥ ४ ॥\nत्यावेळी सिद्ध आदि भूतगण अत्यंत वेगवान महाबली बुद्धिमान हनुमानाची वारंवार खूपच प्रशंसा करीत होते आणि त्यावेळी ते आपल्या दृष्टिनी त्याला वाहूनच नेत आहेत की काय, अशा रीतीने ते एकटक त्याच्याकडे पाहू लागले.॥४॥\nराघवे चार्थनिर्वृत्तिं कर्तुं च परमं यशः \nसमाधाय समृद्धार्थाः कर्मसिद्धिभिरुन्नताः ॥ ५ ॥\nप्रियाख्यानोन्मुखाः सर्वे सर्वे युद्धाभिनन्दिनः \nसर्वे रामप्रतीकारे निश्चितार्था मनस्विनः ॥ ६ ॥\nराघवाच्या कार्याची सिद्���ि करण्याचे उत्तम यश मिळाल्यामुळे त्या वानरांचे मनोरथ सफल झाले होते. त्या कार्याची सिद्धि झाल्याने त्यांचा उत्साह वाढलेला होता. ते सर्वजण भगवान श्रीरामाला प्रिय समाचार ऐकविण्यासाठी उत्सुक झाले होते. सर्व युद्धाचे अभिनंदन करणारे होते. श्रीरामचंद्रांकडूनच रावणाचा पराभव व्हावा असा सर्वांनी निश्चय केलेला होता, तसेच ते सर्वच्या सर्व मनस्वी वीर होते.॥५-६॥\nप्लवमानाः खमाप्लुत्य ततस्ते काननौकसः \nनन्दनोपममासेदुः वनं द्रुमलतायुतम् ॥ ७ ॥\nआकाशात उड्डाण करीत ते वनवासी वानर शेकडो वृक्षांनी भरलेल्या एका सुंदर वनात जाऊन पोहोंचले. ते वन नंदनवनाप्रमाणे मनोहर होते.॥७॥\nयत् तत्तन्मधुवनं नाम सुग्रीवस्याभिरक्षितम् \nअधृष्यं सर्वभूतानां सर्वभूतमनोहरम् ॥ ८ ॥\nत्याचे नाव मधुवन होते. सुग्रीवाचे हे वन सर्वथा सुरक्षित होते. समस्त प्राण्यांमध्ये कुणीही त्याची हानी करू शकत नव्हते. ते वन पाहून सर्व प्राण्यांचे मन मोहित होत असे.॥८॥\nयद् रक्षति महावीरः सदा दधिमुखः कपिः \nमातुलः कपिमुख्यस्य सुग्रीवस्य महात्मनः ॥ ९ ॥\nकपिश्रेष्ठ महात्मा सुग्रीवाचा मामा महावीर दधिमुख नामक वानर सदा त्या वनाचे रक्षण करीत असे.॥९॥\nते तद् वनमुपागम्य बभूवुः परमोत्कटाः \nवानरा वानरेन्द्रस्य मनःकान्तं महावनम्त् ॥ १० ॥\nवानरराज सुग्रीवाच्या त्या मनोरम महावनाजवळ पोहोंचतांच ते सर्व वानर तेथील मधु पिण्यासाठी आणि फळे वगैरे खाण्यासाठी अत्यंत उत्कंठित झाले.॥१०॥\nततस्ते वानरा हृष्टा दृष्ट्वा मधुवनं महत् \nकुमारमभ्ययाचन्त मधूनि मधुपिङ्गलाः ॥ ११ ॥\nत्या महान मधुवनाला पाहून ते अत्यंत हर्षित झाले आणि मधुप्रमाणे पिंगट वर्ण असलेल्या त्या वानरांनी मधुपान करण्यास परवानगी देण्याविषयी कुमार अंगदाची प्रार्थना केली.॥११॥\nततः कुमारस्तान् वृद्धान् जाम्बवत्प्रमुखान् कपीन् \nअनुमान्य ददौ तेषां निसर्गं मधुभक्षणे ॥ १२ ॥\nत्यावेळी कुमार अंगदाने त्या जांबवान आदि वृद्ध वृद्ध वानरांची अनुमति घेऊन त्या सर्वांना मधुपान करण्याची परवानगी दिली.॥१२॥\nते निसृष्टाः कुमारेण धीमता वालिसूनुना \nहरयः समपद्यन्त द्रुमान् मधुकराकुलान् ॥ १३ ॥\nबुद्धिमान वालीपुत्र राजकुमार अंगदाची आज्ञा मिळतांच ते वानर मधमाशांनी झुंडींनी भरलेल्या त्या वृक्षांवर चढले.॥१३॥\nभक्षयन्तः सुगंधीनि मूलानि च फलान�� च \nजग्मुः प्रहर्षं ते सर्वे बभूवुश्च मदोत्कटाः ॥ १४ ॥\nतेथील सुमधुर फळे मुळे त्यांनी भक्षण केली आणि ते सर्व आनंदित झाले. आणि सर्वच मदाने उन्मत्त होऊन झाले. ॥१४॥\nततश्चानुमताः सर्वे सुसंहृष्टा वनौकसः \nमुदिताश्च ततस्ते च प्रनृत्यन्ति ततस्ततः ॥ १५ ॥\nयुवराजाची अनुमति मिळाल्याने सर्व वानरांना अत्यंत आनंद झाला. आणि आनंदमग्न होऊन ते ठिकठिकाणीं नाचू लागले.॥१५॥\nगायन्ति केचित् प्रणमन्ति केचित्\nनृत्यन्ति केचित् प्रणमन्ति केचित् \nपतन्ति केचिद् प्रचरन्ति केचित्\nप्लवन्ति केचित् प्रलपन्ति केचित् ॥ १६ ॥\nकाही जण गाऊ लागले, काही हसू लागले, काही नाचू लागले, काही प्रणाम करू लागले, काही पडू लागले, काही हिंडू लागले, काही उडया मारू लागले, काही बडबड करू लागले. ॥१६॥\nक्षितौ नगाग्रान्निपतन्ति केचित् ॥ १७ ॥\nकाही एकमेकांकडे जाऊन भेटू लागले, कुणी आपापसात विवाद करू लागले, कुणी या वृक्षावरून त्या वृक्षावर उडया मारू लागले, तर काही वृक्षाग्रावरून, झाडाच्या शेंडयावरून भूमीवर उडया टाकू लागले.॥१७॥\nहसंतमन्यः प्ररुदन्नुपैति ॥ १८ ॥\nआणि काही प्रचण्ड वेग असलेले वानर भूतलावरून धांवत जाऊन मोठमोठया वृक्षांच्या शेंडयावर एकदम जाऊन पोहोंचू लागले. कोणी गाऊ लागला की दुसरा हसत हसत त्याच्याकडे जाऊ लागे. तर कुणी हसणाराजवळ मोठमोठयाने रडत रडत जाऊ लागे.॥१८॥\nन चात्र कश्चिन्न भभूव मत्तो\nन चात्र कश्चिन्न बभूव दृप्तः ॥ १९ ॥\nकोणी दुसर्‍याची खोडी काढू लागे तर दुसरा कुणी त्याच्याजवळ मोठमोठयाने गर्जना करीत येऊन पोहोचे. याप्रकारे ती सारी वानरसेना मदोन्मत्त होऊन त्यास अनुसरून चेष्टा करू लागली. वानरांच्या त्या समुदायात असा कोणीही नव्हता की जो तर्र (उन्मत्त) झाला नाही; आणि कुणीही असा ही नव्हता की जो दर्पाने माजलेला नाही.॥१९॥\nनिवारयामास कपिः कपींस्तान् ॥ २० ॥\nत्यानंतर तेथे जमलेले सर्व वानर सर्वप्रकारे त्या वनातील पदार्थ भक्षण करीत आहेत. आणि वृक्षांवरील पानांचा, फुलांचा त्यानी विध्वंस केला आहे हे पाहून तो दधिमुख वानर रागारागाने त्या वानरांना तसे करण्यापासून परावृत्त करू लागला. ॥२०॥\nस तैः प्रवृद्धैः परिभर्त्स्यमानो\nवनस्य रक्षां प्रति वानरेभ्यः ॥ २१ ॥\nपरंतु मद चढलेले, नशा चढलेले ते मोठमोठे वानर उलट त्या वनाचे रक्षण करणार्‍या त्या वृद्ध वानरवीरालाच दटावू लागले. त्य��ची निर्भत्सना करू लागले. तथापि उग्र तेजाने युक्त असलेल्या दधिमुखाने पुन्हा त्या वानरांपासून वनाचे रक्षण करण्याचे मनात आणले. ॥२१॥\nसमेत्य कैश्चित् कलहं चकार\nतथैव साम्नोपजगाम कांश्चित् ॥ २२ ॥\nकाही काही वानरांना त्याने निर्भयपणे कठोर वाणीत सुनावले, काहींना मुळीच उपेक्षा न करतां तो थपडा मारू लागला. बर्‍याच जणांच्या जवळ जाऊन तो बाचाबाची करू लागला. आणि काही जणांशी तो सामोपचाराने बोलू लागला.॥२२॥\nप्रकृष्यते चाप्यनवेक्ष्य दोषम् ॥ २३ ॥\nपरंतु मदामुळे ज्यांचा वेग रोखणे अशक्य झाले होते त्या वानरांना जेव्हां दधिमुख बलपूर्वक अडविण्याचा प्रयत्‍न करू लागला तेव्हां ते सर्व मिळून त्याला बलपूर्वक इकडे तिकडे फरफटवू लागले. वनरक्षकावर आक्रमण केल्याने राजदण्ड प्राप्त होईल याचेही त्यांना भान राहिले नाही. (ही गोष्टी त्यांच्या ध्यानात आली नाही.) आणि म्हणून ते सर्व निर्भय होऊन त्याला इकडे तिकडे ओढू लागले.॥२३॥\nमदात् कपिं तं कपयः समन्तान्\nमहावनं निर्विषयं च चक्रुः ॥ २४ ॥\nमदाच्या प्रभावामुळे ते वानर कपिवर दधिमुखाला नखांनी ओरबाडू लागले, दातानी चावू लागले. आणि थपडा आणि लाथा मारमारून त्याला अर्धमेला करू लागले. याप्रकारे त्यांनी त्या सर्व विशाल वनातील कोणतीही भोग्य वस्तु शिल्लक ठेविली नाही. (त्याला पूर्ण निर्विषय करून टाकले.)॥२४॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुंदरकाण्डे एकषष्टितमः सर्गः ॥ ६१ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा एकसष्टावा सर्ग पूरा झाला.॥६१॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/vally-land-business-117225", "date_download": "2018-09-26T03:43:52Z", "digest": "sha1:T743JWPCKAL6DBGR2I3H3WBT3TBKS5NM", "length": 14109, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "vally land business व्हॅलीतील भूखंडही उद्योगांना देणार | eSakal", "raw_content": "\nव्हॅलीतील भूखंडही उद्योगांना देणार\nशुक्रवार, 18 मे 2018\nपिंपरी - चुकीच्या आकारात किंवा दरीत (व्हॅलीमध्ये) असणाऱ्या जमिनींचा वापर उद्योगांसाठी करता येणे अवघड असते. मात्र, एमआयडीसीने चाकणच्या टप्पा दोनमधील अशा जमिनींचा शोध घेऊन त्या दुरुस्त करण्याचे नियोजन केले आहे. एमआयडीसीने या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यालयाकडे पाठवला आहे.\nउद्योगांकडून चाकण एमआयडीसीमध्ये जमिनीला मोठ्या प्रमा��ात मागणी आहे. मात्र, नवीन भूसंपादन होत नसल्यामुळे नव्या उद्योगांना जागा देण्यात अडचणी येत आहेत. त्यावर उपाय म्हणून एमआयडीसीने चाकण टप्पा दोनमध्ये दरी आणि नाल्याच्या भागात असणाऱ्या भूखंडाचा शोध घेतला.\nपिंपरी - चुकीच्या आकारात किंवा दरीत (व्हॅलीमध्ये) असणाऱ्या जमिनींचा वापर उद्योगांसाठी करता येणे अवघड असते. मात्र, एमआयडीसीने चाकणच्या टप्पा दोनमधील अशा जमिनींचा शोध घेऊन त्या दुरुस्त करण्याचे नियोजन केले आहे. एमआयडीसीने या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यालयाकडे पाठवला आहे.\nउद्योगांकडून चाकण एमआयडीसीमध्ये जमिनीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, नवीन भूसंपादन होत नसल्यामुळे नव्या उद्योगांना जागा देण्यात अडचणी येत आहेत. त्यावर उपाय म्हणून एमआयडीसीने चाकण टप्पा दोनमध्ये दरी आणि नाल्याच्या भागात असणाऱ्या भूखंडाचा शोध घेतला.\nभूखंडाची दुरुस्ती कोणत्या प्रकारे झाल्यास तो उद्योगांना देणे शक्‍य होणार आहे, याचा सखोल अभ्यास केला. या भागात भराव टाकणे किंवा अन्य कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो का, याचीही चाचपणी करण्यात आली आहे. एमआयडीसीच्या अभियांत्रिकी विभागाकडून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.\nदरी आणि नाल्याच्या भागात असणारे भूखंड योग्य प्रकारे तयार करण्यात आले, तर उद्योगांची गरज त्यामधून पूर्ण करणे शक्‍य होणार आहे. दरी आणि नाल्याखेरीज चुकीच्या आकारात असणारे भूखंडही दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nइंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक छोट्या उद्योगांना याठिकाणी जमीन देता येईल.\nबाधीत क्षेत्र 5,19,964 चौरस मीटर\nसीमाभिंत वादातील भूखंड 3\nझोपडीचे अतिक्रमण असणारा भूखंड 1\nपरत आलेले भूखंड 8\nवनखात्याशी वाद असणारे भूखंड 3\nएमआयडीसीने काही दिवसांपूर्वी या संदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यात खोल दरी, नाला, चुकीच्या आकाराचे भूखंड दुरुस्त होणे शक्‍य होऊ शकते, असे दिसून आले. हे भूखंड दुरुस्त झाल्यानंतर नव्या उद्योगांना ते देणे शक्‍य होईल. भूखंड चांगले करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे.\n- संजीव देशमुख, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्य���त माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nपुणे - पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी नेमका किती खर्च येणार हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या जागेचे फेरमूल्यांकनाचे काम सुरू...\nमुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार...\nमुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/503585", "date_download": "2018-09-26T03:08:01Z", "digest": "sha1:6BR4GQXM35JTOEBBM4TZQTE76CBYTXD7", "length": 8855, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीचे प्रकार पुन्हा सुरु - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीचे प्रकार पुन्हा सुरु\nधार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीचे प्रकार पुन्हा सुरु\nदक्षिण गोव्यात धार्मिक स्थळांची व प्रतिकांची तोडफोड करणाऱया फ्रान्सिस्को उर्फ बॉय पेरेरा या संशयिताला अटक झाल्यामुळे हे प्रकार थांबतील असे वाटत होते. मात्र करंजाळ-मडकई येथील ख्रिस्ती बांधवांच्या दफनभूमीमध्ये अज्ञातांकडून करण्यात आलेल्या क्रॉस व थडग्यांच्या तोडफोडीच्या प्रकाराने खळबळ माजली आहे. या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली असून राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.\nकरंजाळ येथील अवर ले���ी ऑफ फातिमा या चर्चच्या बाजूला ही दफनभूमी आहे. मडकई, धाकणे, करंजाळ व गावणे भागातील ख्रिस्ती समाज या दफनभूमीचा वापर करतात. मंगळवार 25 रोजी दुपारी दिवोदित सिल्वेरा हे आपल्या एका कुटुंबसदस्याच्या दफनविधीनंतर होणारे सोपस्कार करण्यासाठी तेथे आले होते. यावेळी त्यांना दफनभूमीची लोखंडी गेट तोडलेली दिसली. आंतमधील काही थडगी व त्यावरील क्रॉसही मोडून टाकण्यात आले होते. तसेच अत्यसंस्कारानंतर गुप्त जागी जपून ठेवलेल्या मानवी अस्थी शोधून काढीत त्यांची विटंबना करण्यात आली आहे. सिल्वेरा यांनी त्वरीत या घटनेची माहिती त्वरीत या जागेचे मुख्यत्यार एराज्मो आगियार यांना दिल्यानंतर फोंडा पोलिसांना कळविण्यात आले.\nउपनिरीक्षक अरुण बाक्रे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी येऊन पाहणी केली. पंचनाम्यादरम्यान साधारण 12 क्रॉस मोडून टाकल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून सायंकाळी उशिरा दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस, फोंडय़ाच्या उपअधीक्षक सुनिता सावंत, निरीक्षक सुदेश नाईक यांनीही भेट देऊन तपास पथकाला मार्गदर्शन केले. श्वानपथक व ठसेतज्ञाच्या साहाय्याने तपासाला आवश्यक असलेले काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या घटनेवर सध्या कुणीही भाष्य केले नसले तरी त्यात राजकीय हेतू असल्याची गावात चर्चा सुरु आहे.\nसदर दफनभूमी डोंगरमाथ्यावर अज्ञातस्थळी असून तेथे जाण्यासाठी किमान पन्नास पायऱया चढाव्या लागतात. गेल्या 20 जुलै रोजी दिवोदिन सिल्वेरा हे कुटुंब सदस्याच्या अंत्यसंस्कारापश्चात होणाऱया विधीसाठी याठिकाणी आले होते. त्यावेळी सर्वकाही सुरळीत होते. मात्र काल मंगळवारी दुपारी ते पुन्हा येथे आले तेव्हा हा प्रकार घडला होता. त्यामुळे 20 जुलैनंतर गेल्या चार दिवसांमध्ये ही तोडफोड झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. दफनभूमीच्या सभोवताली पक्के कुंपण असून प्रवेश द्वाराला लोखंडी गेट आहे. या गेटला कुलुप लावले जाते. अज्ञातांनी लोखंडी हत्याराने प्रवेशद्वाराची कडी लावण्याचा कोना तोडून आंतमध्ये प्रवेश केला व नंतर क्रॉस व थडग्यांची तोडफोड केली.\nदेशाने सर्व क्षेत्रात प्रगती केलीय\nगोमंतक मराठा समाजातर्फे गुरुनाथ नाईक यांना मदत\nदोन विद्यार्थ्यांची रेल्वेखाली आत्महत्या\nडिचोलीत उद्या खाण कामगारांचा ‘कँडल मार्च’\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/562490", "date_download": "2018-09-26T03:46:22Z", "digest": "sha1:YBESOTTDO7CGKWLI4P6EJPXEBGSHOGWK", "length": 9301, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गुणवंतांचा गौरव स्तुत्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गुणवंतांचा गौरव स्तुत्य\nप्रा. सुनंदा शेळके, लेखक मनोहर भोसले जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित\nसत्य हेच इश्वर आहे. प्रामाणिकपणे, सत्यनिष्ठेने जगणाऱया आणि लिहिणाऱया लेखकांचे सत्कार झाले पाहिजेत. माणसाचं कर्तृत्व पाहून दिलेला पुरस्कार बळ देणारा असतो. ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने दिलेला पुरस्कार प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कवयित्री प्रा. सुनंदा शेळके यांनी केले.\nयेथील ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालय, कवितासागर साहित्य अकादमी यांच्यावतीने कवयित्री प्रा. सुनंदा शेळके यांच्या हस्ते सैनिक टाकळी येथील लेखक मनोहर भोसले यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी निवृत्त मेजर निवृत्ती जगताप होते. अजय जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डी. बी. चिपरगे, एन. टी. पाटील प्रमुख उपस्थित होते.\nसमाजात आज काहीतरी अपेक्षा ठेवून पुरस्कार दिले जातात, अशी खंत व्यक्त करून प्रा. शेळके पुढे म्हणाल्या, आजच्या काळात सत्य सांगणे शिष्टाचाराला धरून राहिलेलं नाही. याउलट असत्यच शिष्टाचार बनत आहे. मनात सलणार, खदखदणार सत्य मांडणाराच खरा लेखक असतो. तो जीवन रहस्याच्या शोधात असतो. लेखकाच्या लेखणीतून समाजाच्या हृदयाला भ���डणारे, समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारे, समाजाला दिशा देणारे साहित्य प्रसिध्द झाले पाहिजे. सत्यभावनेने केलेले लेखन काळाच्या कसोटीला निश्चितच उतरते. मनोहर भोसले हा संवेदनशील मनाचा लेखक त्यापैकीच एक आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.\nसत्काराला उत्तर देताना लेखक मनोहर भोसले म्हणाले, पत्रकारितेनंतर साहित्य निर्मितीकडे वळलो. संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारे समाजातील वास्तव साहित्यातून मांडले. माझ्या साहित्यनिर्मितीची दखल सरकारने घेतली आणि कठीण समय येता हा पाठ पाचवीच्या पुस्तकात समाविष्ट झाला. मी जिथे राहतो, त्या सैनिक टाकळी गावचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सैनिकांच्या शौर्याचे लिखाण केले, कविताही लिहिल्या. मात्र आज लेखकाला जातीचे निकष लावले जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. समाजात आजही माणुसकीचे, प्रामाणिकपणाचे दर्शन घडते. अडचणीच्या काळात लोक मदतीला धावतात. हे दिसते, तेव्हा माझी लेखणी सरसावते, असेही ते म्हणाले.\nईशस्तवनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. स्वागत प्राचार्य डी. आर. खामकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्राचार्य बी. बी. गुरव यांनी करून दिली. आबासाहेब सूर्यवंशी, अजय जाधव यांनी मनोगते व्यक्त केले. जयपाल चौगुले, कवितासागर साहित्य अकादमीचे सुनील पाटील, सौ. संजीवनी पाटील, जयपाल चौगुले, सौ. जया भोसले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. कुमार पाटील यांनी केले. आभार उज्ज्वला आडके यांनी मानले.\nलहू जरग यांनी तालुक्मयात भाजप वाढीचे काम केले : शेळके\nडॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पारितोषिक वितरण\nकलानगरीच्या नावलौकिकात भर टाकणारी कला\n‘माझा वर्ग – माझी ओळख’ भुदरगड शिक्षण विभागाचा नाविण्यपूर्ण उपक्रम\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगां���भविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokes.in/2012/08/sardarji-sms-in-marathi.html", "date_download": "2018-09-26T02:48:58Z", "digest": "sha1:FTFJVYQ5SV7ZSMS7QDPEQIHF7FT723QX", "length": 3569, "nlines": 88, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "Sardarji sms in marathi | Latest Marathi Jokes | मराठी विनोद | Marathi Chavat Vinod", "raw_content": "\nसरदारजी पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली -\nसरदारजी - साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत\nपोलिस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे\nसरदारजी - साहेब ... टेलिफोनवाले... म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.\nमिळवा नवीन मराठी जोक्स,Funny Images आणि बरेच काही...चला मग...मला पटकन Follow करा :)\nमराठी नॉन वेज जोक्स बंड्या😍 :- नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच\" मोर :- तू नाच कि लवड्या.. 😂😂😂😂 . . . . ...\nतुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवनवीन Marathi Jokes जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nबायको ला मारायला टपलेला गोलू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/jackie-shroff-fills-shock-because-thing/", "date_download": "2018-09-26T03:18:43Z", "digest": "sha1:54PK5K2FRI24SGGEN6J6OYNDCNFQGF4P", "length": 27045, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jackie Shroff Fills The Shock Because Of 'This' Thing! | ‘या’ गोष्टीमुळे जॅकी श्रॉफ यांना भरते धडकी! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या र���गाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर ���िझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\n‘या’ गोष्टीमुळे जॅकी श्रॉफ यांना भरते धडकी\nजॅकी श्रॉफ तसे अगदी बिनधास्त अभिनेते. त्यांचा बिनधास्त अंदाज सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. एकेकाळी जॅकी आपल्या गल्लीचे ‘दादा’ होते, हेही आपल्याला ठाऊक आहे. पण हेच, जॅकी अलीकडे मनातून दचकून असतात. एका गोष्टीने चिंतातूर असतात. खरे तर हे ऐकून कुणालाच विश्वास होणार नाही, पण स्वत: जॅकी यांचा मुलगा टायगर श्रॉफ यानेचं एका मुलाखतीत हे सांगितले आहे. जॅकी कशामुळे चिंतीत असतात, तर मुलाच्या म्हणजेच टायगरच्या काळजीने. होय, टायगर अ‍ॅक्शन सीन्ससाठी ओळखला जातो. टायगर स्वत:चे अ‍ॅक्शन सीन्स स्वत: करतो. म्हणजे, त्यासाठी कुठलाही बॉडी डबल वापरत नाही. नेमकी याचीच जॅकींना चिंता वाटते. टायगर सेटवर अ‍ॅक्शन सीन्स करणार म्हटले की, जॅकींना धडकी भरते. ‘मी माझ्या व्यावसायिक जीवनापासून डॅडला दूर ठेवतो. विशेषत: तेव्हा केव्हा मी धोकादायक स्टंट करणार असतो, तेव्हा डॅडला अजिबात कळू देत नाही. अलीकडे तर स्टंट्स सीन्स झाल्यानंतरचं मी त्यांना सांगतो. कारण माझ्या या धोकादायक स्टंट्समुळे त्यांना माझी सतत काळजी वाटत असते. ते माझे वडील आहे आणि त्यांची चिंता मी समजू शकतो. खरे तर ते खूप बिनधास्त आहे. पण माझे स्टंट म्हटले की, ते कायम घाबरलेले असतात,’असे टायगरने हसत हसत सांगितले.\nसध्या टायगर ‘बागी2’ या चित्रपटात बिझी आहे. यातही टायगरने जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स दिले आहेत. येत्या ३० मार्चला रिलीज होणाºया या चित्रपटात टायगर त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. पण ‘बागी2’मध्ये श्रद्धाची जागा दिशाने घेतलीयं. ‘बागी’ हा चित्रपट साबीर खानने दिग्दर्शित केला होता. ‘बागी2’ मात्र अहमद खानने दिग्दर्शित केला आहे. ‘बागी2’मध्ये टायगर श्रॉफ व त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हे दोघे प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. कॉलेजपासून सुरू होणा-या या लव्हस्टोरीत अनेक टिष्ट्वस्टही बघायला मिळणार आहे.\n ​मुलाच्या गर्लफ्रेन्डबद्दल हे काय बोलून गेलेत जॅकी श्रॉफ\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आ���े पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/k-k-menons-marathi-entry-lokesh-gupte-directors-chair/", "date_download": "2018-09-26T03:17:06Z", "digest": "sha1:Z5PW6FMJDXHOKKW76OG6AXXXWU6AUJU4", "length": 29538, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "K. K. Menon'S Marathi Entry; Lokesh Gupte Director'S Chair! | के. के. मेननची मराठीत एंट्री; तर लोकेश गुप्ते दिग्दर्शकाच्या खुर्चीत! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गु���्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nके. के. मेननची मराठीत एंट्री; तर लोकेश गुप्ते दिग्दर्शकाच्या खुर्चीत\n‘सैराट’, ‘नटरंग’, ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांनी ज्या पद्धतीने बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला, त्यावरून अनेक बॉलिवूड कलाकारांनाही मराठी चित्रपटसृष्टीचे आकर्षण वाटू लागले आहे. सद्य:स्थितीचा विचार केल्यास हिंदीतील अनेक मातब्बर कलाकार सध्या मराठी चित्रपटांमध्ये नशीब अजमावताना दिसत आहेत. आता यामध्ये आणखी एका बॉलिवूड कलाकाराची भर पडली आहे. होय, अभिनेता के. के. मेनन लवकरच एका मराठी चित्रपटात नशीब अजमावताना दिसणार आहे. देवी सातेरी प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘एक सांगायचंय...UNSAID HARMONY’ या चित्रपटातून तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटातून अभिनेता लोकेश गुप्ते हादेखील आपल्या नव्या इनिंगला सुरूवात करणार असून, तो दिग्दर्शकाची भूमिका समर्थपणे पार पाडताना दिसणार आहे.\nनुकतेच या चित्रपटाचे टायटल लाँच करण्यात आले. अभिनेता लोकेश विजय गुप्तेने मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांतून स्वत:चा ठसा उमटवला. या सर्व माध्यमांतून बरीच वर्षे काम केल्यानंतर आता लोकेश चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. पहिल्या चित्रपटासाठी त्याने संवेदनशील विषयाची निवड केली असून, या चित्रपटासाठी त्याने के. के. मेननसारख्या मातब्बर अभिनेत्याची निवड केली आहे. चित्रपटाची निर्मितीपूर्व प्रक्रि या पूर्ण झाली असून, दि.९ मार्चला या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरु वात होणार आहे.\nआपल्या या नव्या इनिंगबद्दल बोलताना के. के. मेनन याने सांगितले की, ‘मराठी चित्रपट मी पाहतो. मराठी चित्रपटाच्या कथा माझ्या मनाला भिडतात. चित्रपटाची कथा मला लोकेशने ऐकवली तेव्हा माझ्या मनाला भिडली. मी क्षणाचाही विलंब न करता लगेचच होकार दिला. महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी भाषा मी खूप ऐकली आहे. मला मराठी भाषा बोललेली समजते सुद्धा. या चित्रपटासाठी मी मराठीचे धडे गिरवणार आहे, असे त्याने सांगितले.’\nतर लोकेश गुप्तेने सांगितले की, हा चित्रपट पालक आणि मुले यांच्यामधल्या न बोलल्या गेलेल्या सुसंवादाबद्दल आहे. बदलेली जीवनशैली, पालकांचे व्यस्त वेळापत्रक, मुलांकडून असलेल्या अपेक्षा, दिवसागणिक बदलत जाणारे जग, जीवघेणी स्पर्धा, मुलांची आणि पालकांची बदलत जाणारी मानसिकता, त्याचे पालक आणि मुले या दोघांवरही होणारे बरे-वाईट परिणाम या चित्रपटाद्वारे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी एक उत्तम संवेदनशील नट, उत्तम व्यक्तिमत्व आणि विषय समजून तो तितक्याच ताकदीने मांडणारा कलाकार मला हवा होता. तो अभिनेता मला के. के. मेननच्या रूपाने मिळाला. माझ्यातल्या दिग्दर्शकालाच नव्हे, तर माझ्यातल्या लेखकालाही पटला. त्याला भेटल्यावर माझा निर्णय योग्य असल्याची खात्री झाली आणि मी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असेही लोकेशने सांगितले.\n‘एक सांगायचंय...UNSAID HARMONY’ हा चित्रपट दसºयाच्या मुहूर्तावर म्हणजेच १८ आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संजय मेमाणे, पुष्पांक गावडे यांची सिनेमॅटोग्राफी, अभिनेता जितेंद्र जोशीचे गीतलेखन, शैलेंद्र बर्वेचे बहारदार संगीत, नितीन कुलकर्णी यांचे कलादिग्दर्शन आणि चैत्राली लोकेश गुप्ते यांची वेशभूषा या चित्रपटाला लाभणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nनाजुका आणि रायबा उधळणार 'प्रीती सुमने'\nसिद्धार्थ चांदेकरला सेटवर भेटायला आला हा मित्र\nसुबोध भावे आणि श्रुती मराठेचे 'ओ साथी रे' रोमँटीक गाणे आले समोर, तर नेटीझन्सही देतायेत अशा कमेंटस\nप्रसाद ओक म्हणतोय, 'ओक ठोक' बोलायचे\nहलालने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’ सिनेमात असणार 'डबल रोल'\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2018-09-26T03:25:24Z", "digest": "sha1:JGWSQIBTLZADEOGTTQPZ5VVK2YWTK2ZF", "length": 14178, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निखिल फाटक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनिखिल फाटक (रोमन लिपी: Nikhil Phatak ;) (१३ मार्च, जन्मवर्ष अज्ञात; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे हिंदुस्तानी पद्धतीतले तबलावादक आहेत. मराठी अभिनेत्री, कथक नर्तिका शर्वरी जमेनीस त्यांची पत्नी आहे.\nवसंतोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव अशा संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी तबल्याची साथ केली आहे.\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्त��बुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०१३ रोजी १५:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%9A/", "date_download": "2018-09-26T03:38:02Z", "digest": "sha1:OVGRJ7FH7S77HKXKYNAETEMP6PRUMRJX", "length": 26206, "nlines": 171, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "काश्मीर अजूनही चिंताजनकच | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकाश्मीरबाबत गेल्या काही दिवसांत काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्��ाचा गांभीर्याने विचार करायला हवा. या घटना जम्मू-काश्मीरच्या शांतता, सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि एकूणच भारताच्या सुरक्षिततेवर परिणाम करणार्‍या आहेत. आतापर्यंत जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी राजकीय व्यक्तीची नियुक्ती जाणीवपूर्वक टाळली जात होती. तिथे प्रशासनातल्या व्यक्ती नेमल्या जात होत्या.\nत्याचा जसा फायदा होता तसाच तोटाही होता. आता मात्र काश्मीरच्या राज्यपालपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय व्यक्तीची निवड करून काही चांगले संकेत दिले आहेत. सत्यपाल मलिक यांची काश्मीरमध्ये नियुक्ती करण्यात आली. ते बिहारमध्ये राज्यपाल होते. जवळपास 51 वर्षांनंतर पहिल्यांदाच राजकारणात सक्रिय राहिलेल्या व्यक्तीला जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद देण्यात आले आहे. नोकरशाही किंवा लष्कराशी संबंधित अधिकार्‍यांचीच या पदासाठी वर्णी लागत होती. मलिक यांनी भारतीय क्रांतिदल, लोकदल, काँग्रेस, जनता दल आणि भाजप असा प्रवास केला आहे. त्यांच्यापुढे काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आहे. नेमकी मलिक यांची निवड झाल्यानंतर लगेच आणखी दोन घटना घडल्या. त्या दोन्हीही चिंताजनक आहेत. त्यातली एक घटना दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नातेवाईकांच्या केलेल्या अपहरणाची. आतापर्यंत पोलिसांचे अपहरण केले जात होते. आता त्यांच्या नातेवाईकांचे अपहरण करून सामान्य लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे पुढचे पाऊल दहशतवाद्यांनी टाकले आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नातेवाईकांची सुटका केली, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.\nकाश्मीर हा सुफी संतांचा प्रभाव असलेला भाग. मुस्लिमांमधील अनेक वाईट प्रथा तिथे बाजूला ठेवल्या जात आहेत. काश्मीरमध्ये मुलींना जेवढी मोकळीक आहे तेवढी देशाच्या अनेक भागांमध्ये नाही. त्यामुळे इथल्या काही मुली थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या आहेत. काही मुली भारतीय प्रशासकीय सेवेत चमकल्या आहेत. आता तर काश्मीरमधील युवती पायलट झाली आहे. ही एकीकडे चांगली बाब असताना दुसरीकडे काश्मीरसारख्या उदारमतवादी भागात मूलतत्त्ववादी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) चा उपद्रव वाढत असल्याचे वरवर दिसत आहे. वास्तविक भारतीय मुस्लिमांनी वारंवार इसिसला आपल्याकडे थारा नाही, असे स्पष्ट केले आहे. पुणे, जयपूर, कल्याण, पनवेल आदी ठिकाणच्या काही युवक-युवतींचा इसिसशी संबंध आला असला तरी त्या घटना मर्यादित आहेत,\nपरंतु इसिसच्या घटनांचे भांडवल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. बकरी ईदच्या दिवशी श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये इसिसचे झेंडे फडकावण्यात आले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली. काश्मीरमध्ये दररोज दगडफेक किंवा निदर्शने होतात. इसिसचे झेंडेही पूर्वी फडकावले जात होते. दगडफेक करणार्‍या हातांना जसे पाकिस्तानमधून टेरर फंडीगच्या माध्यमातून पैसे येतात तसेच आता इसिसचे झेंडे फडकावण्यासाठीही येतात. पाकिस्तान ही दहशतवाद्यांची जन्मभूमी आहे. तिथून दहशतवाद जगभर जातो, परंतु आता पाकिस्तानला ती प्रतिमा पुुसायची आहे.\nत्यासाठी भारतातच कसा दहशतवाद आहे आणि काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे कसे उल्लंघन केले जाते, हेही दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. दहशतवादाच्या कारणावरून अमेरिकेने पाकिस्तानला 2100 कोटी रुपये द्यायला नकार दिला. इतर देशही हात आखडता घेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर इसिसच्या वारंवार फडकवल्या जाणार्‍या झेंड्याचा विचार करायला हवा. इसिसचे झेंडे फडकावणारे हात ठरावीक आहेत. त्यांना काश्मिरी नागरिकांची संमती नाही. उलट हा प्रकार केवळ लक्ष विचलित करण्यासाठी केला गेला आहे. त्यामागे पाकिस्तानचे सुनियोजित धोरण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिम हे शियापंथीय आहेत, तर इसिस ही सुन्नी पंथीयांची संघटना आहे. शिया आणि सुन्नी जमातींमध्ये असलेला टोकाचा संघर्ष पाहिला तर काश्मिरींचे इसिसला समर्थन मिळणे केवळ अशक्यप्राय आहे.\nसुन्नी पंथीय देशांमध्ये इसिस अस्तित्वात होती. इराक आणि सीरियामधून या संघटनेची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली आहे. जगाच्या अन्य भागातून तिचा प्रभाव कमी होत असताना काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे दाखवले जात आहेत. अवघे जग पाकिस्तानकडे दहशतवादाची निर्यात करणारी फॅक्टरी म्हणून पाहत आहे. भारत जागतिक व्यासपीठावर हीच बाब सातत्याने मांडत आला आहे. मात्र त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्वास बसत नव्हता. परंतु आता अमेरिकेसह जगाचाही विश्वास बसायला लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान दहशतवादाला कसा समर्थन देत आहे हे अलीकडे स्पष्ट केले. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या दिशेने प्रवास करते आहे. पाकिस्तानला जगाकडून आर्थिक मदतीची गरज आहे. ही आर्थिक मदत घेण्यासाठी पाकिस्तानला आपली प्रतिमा बदलणे गरजेचे आहे.\nत्यामुळेच आपला देश लोकशाहीचे समर्थन करणारा, लोकशाही रुजलेला आणि दहशतवादाची निर्यात न करणारा असल्याचे चित्र पाकिस्तान निर्माण करत आहे. हे करत असताना पाकिस्तान भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करू पाहत आहे. जगात दहशतवादाची निर्यात भारताकडून होत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. त्यासाठीच भारतात इसिसचे समर्थक वाढताहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. त्यासाठीच जम्मू-काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे दाखवले जात आहेत. काश्मीर सोडून देशाच्या अन्य भागात युवक इसिसकडे वळण्याच्या तयारीत होते, परंतु समुपदेशन करून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. काश्मीरमधील तरुण दहशतवादाकडे वळत आहेत, हे चित्र मात्र चिंताजनक आहे. अलीकडेच एक सर्वेक्षण प्रकाशित झाले. जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी 131 स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळाले असल्याचे हा अहवाल सांगतो. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. 2000 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने तरुण दहशतवादाकडे वळले आहेत. बुर्‍हान वाणीच्या लष्कराबरोबरच्या चकमकीनंतर सातत्याने हा आकडा वाढतो आहे. काहीकाळ तो कमी झाला होता. शोपियाँ या जिल्ह्यातील सर्वाधिक तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळतात. स्थानिक स्तरावर लोकप्रिय होणारे दहशतवादीदेखील तितकेच विघातक आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. काश्मीरमध्ये बेरोजगारी आणि दहशतवादाचे होणारे उदात्तीकरण यामुळे तरुण दहशतवादाकडे वळत आहेत. ते थांबवायला हवे. विकासाची गती वाढवावी लागेल; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांमध्ये काश्मीरसाठी 68 हजार कोटी रुपयांच्या घोषणा केल्या.\nत्यातल्या एकाही घोषणेचा आराखडा अजून मंजूर झालेला नाही. काश्मीरमधील विविध घटकांच्या नाराजीचे हेही एक कारण आहे. ते लक्षात घेतले पाहिजे. काश्मीर खोर्‍यातल्या दहशतवादाने प्रभावित असलेल्या शोपियाँ, अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये नुकतीच अत्यंत तणावपूर्ण स्थिती होती. जम्मू-काश्मीरसाठीच्या, वादग्रस्त ठरलेल्या कलम 35 (अ) समर्थनार���थ तिथे बंद पाळण्यात आला. त्यातच दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कुटुंबियांचे अपहरण केल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील गावांमध्ये परिस्थिती चिघळली होती. सर्वोच्च न्यायालयात कलम 35 (अ) संदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. आता ही सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या बाहेरील व्यक्तींना या राज्यात जमीन खरेदी करता येत नाही. या तरतुदीला घटनेच्या 35 (अ) कलमानुसार संरक्षण देण्यात आले आहे. हे कलम काढून टाकण्यास काश्मीर मुस्लिमांकडून कडाडून विरोध होत आहे. पोलिसांच्या कुटुंबियांच्या अपहरणामुळे शोपियाँ, पुलवामा, अनंतनागमधली परिस्थिती संवेदनशील बनली होती. ‘हिजबूल’च्या एका कमांडरच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांनी सुटका केल्यामुळे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या कुटुंबांच्या सर्व सदस्यांना शुक्रवारी संध्याकाळी सोडून दिले.\nहिजबूल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला, सय्यद शकील अहमदला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवाद्यांना आर्थिक मदत (टेरर फंडिंग) केल्याप्रकरणी अटक केली आहे. तपास यंत्रणांकडून अद्याप याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. एनआयए, स्थानिक सुरक्षा दल आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शकीलला अटक केली. शकील व्यवसायाने लॅब टेक्निशियन आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सलाउद्दीनच्या आणखी एका मुलाला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.\nगेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सय्यद शाहीद युसूफला मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. 2011 मध्ये टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने युसूफला अटक केली होती. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहत असलेले आपले वडील सय्यद सलाउद्दीनकडून युसूफने दहशतवादी कारवायांसाठी कथितरीत्या पैसे घेतल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधली परिस्थिती सतत हाताबाहेर जात असून पाकिस्तानी टेरर फंडींगमुळे भारतापुढे नवनवी आव्हाने उभी राहत आहेत.\n– प्रा. डॉ. विजयकुमार पोटे\nPrevious articleनोटबंदी : फसलेली क्रांती\nNext articleटोलवटोलवी हेच राजकारण\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nशिक्षक आमदार साहेब… 1 तारखेला पगार करुन दाखवाच\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्���ांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-private-moneylenders-61194", "date_download": "2018-09-26T03:45:05Z", "digest": "sha1:OJC5HR6VLMCLIAARGZ54R3KESWH75ST4", "length": 16766, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news Private moneylenders उन्मत्त सावकारी कधी होणार उद्‌ध्वस्त! | eSakal", "raw_content": "\nउन्मत्त सावकारी कधी होणार उद्‌ध्वस्त\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nसहा महिन्यांपासून समोर येणाऱ्या एकापेक्षा एक गंभीर स्वरूपाच्या खासगी सावकारीच्या घटनांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. कायद्याचे कोणतेही भय बाळगायला यंत्रणा तयार नसल्याचे पदोपदी जाणवत आहे. खासगी सावकारांची ही साखळी उद्‌ध्वस्त करायचे सोडाच; पण अनेक गुन्हे दाखल झालेल्यांनाही पोलिसांना हात लावता आलेला नाही. पोलिस दलाचे हे अपयशच आहे. त्यामुळे खासगी सावकारीला लगाम घालणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात दहशतीचे थैमान घालणाऱ्या खासगी सावकारीवर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...\nफलटण, कऱ्हाड असो वा सातारा, गेल्या सहा महिन्यांत खासगी सावकारांनी केलेले प्रताप सर्वसामान्यांचा थरकाप उडविणारे आहेत. लाखो, कोटींचे व्यवहार व त्यापोटी झालेली पठाणी वसुली नाडलेल्यांच्या लुबाडलेल्या जमिनी, गाड्या इतकेच काय त्यांच्या कुटुंबाच्या अब्रूवर हात टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यावरून साताऱ्यात कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित झाल्यावाचून राहात नाही. गेल्या सहा महिन्यांत खासगी सावकारीचे अनेक गुन्हे उघडकीस आले. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यात घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. त्यांच्या भूमिकेमुळे किमान गुन्हे तरी दाखल व्हायला लागले. नाही तर खासगी सावकारी विरुद्धचे गुन्हे हे एक प्रकारचे कुरणच बनले होते. मात्र, केवळ गुन्हे दाखल होऊन भागणार नाही. सर्वसामान्यांना प्रकर्षाने जाणवेल, अशा कडक कारवाईची गरज आहे. त्यामध्ये मात्र, पोलिस यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरली आहे.\nशहर पोलिसांच्या पुढाकाराने साताऱ्यात खासगी सावकारीचे गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. मात्र, प्रत्येक गुन्ह्यात असलेला मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. लाखो, कोट्यवधी रुपये सावकारीने देणाऱ्यांची साखळीही समोर आलेली नाही. खंड्याच्या नावावर, जिवावर अनेक लुंगेसुंगेही साताऱ्यात सावकार बनून फिरत होते. आजही फिरतात. मात्र, त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यात पोलिस यंत्रणेला अपयश आले आहे. त्यामुळे एकीकडे गुन्हे दाखल होत असताना दुसरीकडे वसुलीच्या मोहिमा सुरूच आहेत. आढाव कुटुंब बेपत्ता झाल्याचे प्रकरण तर साखगी सावकारीचा भयावह चेहरा प्रकर्षाने समोर आणत आहे. या कुटुंबाचा शोध घेऊन त्याला जबाबदार असलेल्या सावकारांना ठेचण्याचे आव्हान पोलिस दलासमोर आहेच. मात्र, असे अनेक आढाव आज जिल्ह्यात विविध ठिकाणी खासगी सावकारीने कर्ज घेतल्याने मरण यातना भोगत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होत आहे. अनेकांच्या जमिनी, इतर स्थावर मालमत्ता जबरदस्तीने लुबाडल्या गेल्या आहेत. तक्रार देण्याचे धाडस त्यांच्यात होत नसल्याने मड्याच्या टाळूचे लोणी खाणारे मदमस्त झाले आहेत.\nया सर्वाला पोलिस यंत्रणेतील महाभागही तितकेच जबाबदार आहेत. जिल्ह्यातील छोट्यातला छोटा खासगी सावकार पोलिस दलाला माहीत नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल. अनेक जण त्यांचे लाभार्थी आहेत. त्यामुळे अनेकदा तक्रारदाराला मिटवून घ्यावे लागते किंवा तक्रार नोंदविण्याचा नाद सोडावा लागतो. आर्थिक पिळवणूक झालेला तक्रार करण्याचा विचारही करू शकत नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यातील अनेक ठिकाणची आहे. अधिकारी मात्र आपल्याकडे तक्रारी कधी येतात याचीच वाट पाहात असल्याचे दिसत आहे. तक्रारी नाहीत म्हणून संबंधित अधिकारी सुस्तावलेत, तर आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाही म्हणून सावकार मस्तावले आहेत. सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, उद्योजक तर आहेच, मात्र या सावकारांचा विळखा सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, नगरपालिका, तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांभोवतीही आवळ��� चालला आहे. त्यामुळे या प्रवृत्तींना लगाम घालण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पोलिस दलाचा हातोडा निर्दयीपणे खासगी सावकारांच्या सर्वच यंत्रणेवर चालणे आवश्‍यक आहे.\nपुणे - सुमारे दीड तपापूर्वी सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधींचा कर्जपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची (एमसीडीसी) आर्थिक स्थिती सध्या...\nअंतराळ तंत्रज्ञानात भारत लवकरच तिसरा - किरणकुमार\nबेळगाव - भारताने चांद्रयान यशस्वीरीत्या पाठविल्यानंतर इस्रोकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर भारताने एकाचवेळी अनेक उपग्रह सोडत जगाचे...\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nराजकीय पटलावर मुश्रीफांचे नाव नसेल - महाडिक\nकोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://traynews.com/mr/tag/miner/", "date_download": "2018-09-26T03:25:10Z", "digest": "sha1:EB2DJIKPVU2SEEUDT4CBE7BGYHI5DH7C", "length": 6162, "nlines": 71, "source_domain": "traynews.com", "title": "miner Archive - Blockchain बातम्या", "raw_content": "\nजून 24, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nमे 23, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nमार्च 27, 2018 प्रशासन\nब्राउझर-आधारित खाण अधिक सामान्य होत आहे\nवाचन सुरू ठेवा »\nमार्च 12, 2018 प्रशासन\nक्वीबेक सिटी नवीन सुविधा विकिपीडिया खाणकाम सुरू\nमॅरेथॉन पेटंट गट, इन्क. तो क्वीबेक सिटी त्याच्या नवीन सुविधा येथे व��किपीडिया खाण सुरू झाली आहे, असे जाहीर केले. फेब्रुवारी रोजी 8,\nवाचन सुरू ठेवा »\nफेब्रुवारी 6, 2018 प्रशासन\nसर्व miners खर्च कपात विकिपीडिया टिकून असेल\nकी खाण पुन्हा फायदेशीर होते त्यामुळे खर्च किती विकिपीडिया पाहिजे एक 70% पासून विकिपीडिया किंमत घट\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 31, 2018 प्रशासन\nSamsung पासून ASIC चीप उत्पादन\nवाचन सुरू ठेवा »\nऑगस्ट 21, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/nanded-civic-poll-results-ashok-chavan-criticise-bjp-government-16183", "date_download": "2018-09-26T03:53:21Z", "digest": "sha1:SFRKPAGG7IN4CKZ6EBUOECNWBYMX3OUE", "length": 6859, "nlines": 97, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "भाजपाच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू - अशोक चव्हाण । मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nभाजपाच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू - चव्हाण\nभाजपाच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू - चव्हाण\nBy मुंबई लाइव्ह टीम\nलोकांमध्ये महागाई आणि जीएसटीबाबत रोष कायम आहे. या रोषातून सर्व पिचलेल्या जनतेने काँग्रेसला बहुमत दिलं. काँग्रेसचा हा विजय म्हणजे भाजपाच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाल्याचं निदर्शक आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका निवडणुकीतील विजयावर प्रतिक्रीया दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत खा. चव्हाण बाेलत होते.\nभाजपानं २०१४ मध्ये सोशल मीडियाचा वापर करून निवडणुका जिंकल्या. पण जनतेला त्यांच्या कारभारातील फोलपणा कळला आहे. म्हणूनच नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपाच्या खोट्या प्रचाराला, फोडाफोडीच्या राजकारणाला मतदार बळी पडले नाहीत. नांदेडमधील विजय हा काँग्रेससाठी अत्यंत मोठा विजय असल्याचंही यावेळी चव्हाण म्हणाले.\nईव्हीएममध्ये छेडछाड नाही म्हणूनच आम्ही मोठ्या फरकानं जिंकलो\nभाजपानं या निवडणुकीत अत्यंत खालच्या स्तरावर प्रचार केला\nनिवडणुकीआधी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले\nभाजपाच्या जातीय ध्रुवीकरणाला लोकांनी नाकारलं\nभाजपाची खोटी आश्वासनं आणि आमिषाला मतदार बळी पडले नाहीत\nइंधनवाढ, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीबाबत लोकांमध्ये रोष\nएमआयएम भाजपाला पर्याय ठरू शकत नाही\nसोशल मीडियाचा वापर भाजपावरच उलटला\nराणेंचे आभार की त्यांनी माझं अभिनंदन केलं\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nमराठा तरुणांनी नोकऱ्या देणारं बनावं- मुख्यमंत्री\n५ इलेक्ट्रिकल कार राज्याच्या ताफ्यात; अाणखी १ हजार वाहने टप्प्याटप्प्याने\nमुख्यमंत्र्यांकडून ६ मंत्र्यांच्या कामाची झाडाझडती\n'आयुष्यमान भारत योजना' म्हणजे गरिबांची थट्टा- अशोक चव्हाण\nशरद पवार खोटारडे- प्रकाश आंबेडकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - अशोक चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/a-k-diwan", "date_download": "2018-09-26T02:47:20Z", "digest": "sha1:QJMNIA7YBE2ZM5QKFZJUKBLK4T4CY2MV", "length": 12456, "nlines": 354, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक ए के दिवाण यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nडॉ. ए के दिवाण\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nडॉ. ए के दिवाण ची सर्व पुस्तके\nप्रोफ. वाल्मिक एस जगताप, डॉ. ए के दिवाण ... आणि अधिक ...\nडॉ. ए��� वाय खळदकर, डॉ. एस. डी. कुलकर्णी ... आणि अधिक ...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-3016/", "date_download": "2018-09-26T03:41:57Z", "digest": "sha1:GVYQLIPXO7T4AEM3O4BRRSGOCHRHNPK2", "length": 8310, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी पहिला संशयीत अटकेत/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nगौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी पहिला संशयीत अटकेत\nमुंबई : ज्येष्ट पत्रकार व समांजसेविका गौरी लंकेश यांच्या हत्याप्रक़रणातील पहिल्या संशयीतास एसआयटीने अटक केली आहे.\nलंकेश यांच्या हत्येनंतर तब्बल पाच महिन्यांनी ही पहिली अटक करण्यात आली आहे.\nके.टी.नवीनकुमार ( वय ३७) असे संशयीताचे नाव आहे. तो कर्नाटकधील मांड्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. हिंदु युवा सेना या संघटनेचा संस्थापक असून तो अवैधरित्या बंदुकांचे कार्टीज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.\nपोलिसांनी सापाळा रचून त्याला अटक केली असता त्याच्याकडून ३२ एमएमची १५ कार्टिज जप्त केले आहे. त्याची चौकशी करून अजून आरोपींना अटक करण्यात यश येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.\nPrevious articleचाळीसगावच्या खडकी शिवारात आढळला अर्धवट जाळलेला मृतदेह\nNext articleराज्य शासनाची कार खरेदी : ५६ लाखाच्या बुलेटप्रुफ कारसह २५५ व्हीआयपीगाड्यांची खरेदी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज म���डईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k3s012.htm", "date_download": "2018-09-26T03:39:04Z", "digest": "sha1:VLDD4RFEWWZ3CJVCHMOZHUKLAMMRHKEU", "length": 57544, "nlines": 1450, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अरण्यकाण्ड - ॥ द्वादशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ द्वादशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीरामप्रभृतीनामगस्त्यस्याश्रमे प्रवेशः तत्र तेषामातिथ्यं मुनेः सकाशाच्च तेभ्यो दिव्यास्त्रशस्त्राणां प्राप्तिः -\nश्रीराम आदिंचा अगस्त्यांच्या आश्रमात प्रवेश, अतिथि-सत्कार तसेच मुनींच्या कडून त्यांना दिव्य अस्त्र-शस्त्रांची प्राप्ती -\nस प्रविश्याश्रमपदं लक्ष्मणो राघवानुजः \nअगस्त���यशिष्यमासाद्य वाक्यमेतदुवाच ह ॥ १ ॥\nश्रीरामचंद्रांच्या लहान भावाने - लक्ष्मणांनी आश्रमात प्रवेश करुन अगस्त्यांच्या शिष्याची भेट घेतली आणि त्यास म्हटले - ॥१॥\nराजा दशरथो नाम ज्येष्ठस्तस्य सुतो बली \nरामः प्राप्तो मुनिं द्रष्टुं भार्यया सह सीतया ॥ २ ॥\n अयोध्येत जे दशरथ नामाने प्रसिद्ध राजे होते त्यांचे ज्येष्ठ पुत्र महाबली श्रीरामचंद्र आपली पत्‍नी सीता हिच्यासह महर्षिंच्या दर्शनासाठी आले आहेत. ॥२॥\nलक्ष्मणो नाम तस्याहं भ्राता त्ववरजो हितः \nअनुकूलश्च भक्तश्च यदि ते श्रोत्रमागतः ॥ ३ ॥\n’मी त्यांचा लहान भाऊ, हितैषी आणि अनुकूल वागणारा भक्त आहे. माझे नाव लक्ष्मण आहे. संभव आहे की हे नाव कधी आपल्या कानावर पडले असेल. ॥३॥\nते वयं वनमत्युग्रं प्रविष्टाः पितृशासनात् \nद्रष्टुमिच्छामहे सर्वे भगवन्तं निवेद्यताम् ॥ ४ ॥\n’आम्ही लोक पित्याच्या आज्ञेने या अत्यंत भयङ्‌कर वनात आलो आहोत. आणि भगवान अगस्त्य मुनींचे दर्शन करू इच्छितो. आपण त्यांना हा समाचार निवेदन करावा.’ ॥४॥\nतस्य तद् वचनं श्रुत्वा लक्ष्मणस्य तपोधनः \nतथेत्युक्त्वाग्निशरणं प्रविवेश निवेदितुम् ॥ ५ ॥\nलक्ष्मणांचे हे बोलणे ऐकून त्या तपोधनाने ’फार चांगले’ असे म्हणून महर्षिंना समाचार सांगण्यासाठी अग्निशाळेत प्रवेश केला. ॥५॥\nस प्रविश्य मुनिश्रेष्ठं तपसा दुष्प्रधर्षणम् \nकृताञ्जलिरुवाचेदं रामागमनमञ्जसा ॥ ६ ॥\nयथोक्तं लक्ष्मणेनैव शिष्योऽगस्त्यस्य सम्मतः \nअग्निशाळेत प्रवेश करून, अगस्त्यांच्या त्या प्रिय शिष्याने, जो आपल्या तपस्येच्या प्रभावाने दुसर्‍यासाठी दुर्जय होते, त्या मुनिश्रेष्ठ अगस्त्यांच्या जवळ जाऊन हात जोडून लक्ष्मणांच्या कथनानुसार त्यांना श्रीरामचंद्रांच्या आगमनाचा समाचार शीघ्रतापूर्वक ऐकविला. ॥६ १/२॥\nपुत्रौ दशरथस्येमौ रामो लक्ष्मण एव च ॥ ७ ॥\nप्रविष्टावाश्रमपदं सीतया सह भार्यया \nद्रष्टुं भवन्तमायातौ शुश्रूषार्थमरिंदमौ ॥ ८ ॥\n राजा दशरथांचे हे दोन पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण आश्रमात आलेले आहेत. श्रीराम आपली धर्मपत्‍नी सीता हिच्यासह आले आहेत. ते दोन्ही शत्रुदमन वीर आपल्या सेवेच्या उद्देश्याने आपले दर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आता या विषयी जे काही सांगावयाचे अथवा करावयाचे असेल त्यासाठी आपण मला आज्ञा द्यावी.’ ॥ ७-८ १/२॥\nततः शिष्यादुपश्रुत्य प्राप्तं रामं सलक्ष्मणम् ॥ ९ ॥\nवैदेहीं च महाभागामिदं वचनमब्रवीत् \nशिष्याकडून लक्ष्मणासहित श्रीराम आणि महाभागा वैदेही सीतेच्या शुभागमनाचा समाचार ऐकून महर्षिने याप्रकारे म्हटले - ॥९ १/२॥\nदिष्ट्या रामश्चिरस्याद्य द्ष्टुं मां समुपागतः ॥ १० ॥\nमनसा काङ्‌क्षितं ह्यस्य मयाप्यागमनं प्रति \nगम्यतां सत्कृतो रामः सभार्यः सहलक्ष्मणः ॥ ११ ॥\nप्रवेश्यतां समीपं मे किमसौ न प्रवेशितः \n’सौभाग्याची गोष्ट आहे की आज चिरकालानंतर श्रीरामचंद्र स्वतःच मला भेटण्यासाठी आले आहेत. माझ्या मनातही बरेच दिवसा पासून ही अभिलाषा होती की त्यांनी एक वेळ माझ्या आश्रमात यावे. जा आणि पत्‍नीसहित श्रीराम आणि लक्ष्मण यांना सत्कारपूर्वक आश्रमाच्या आत माझ्या समीप घेऊन ये. तू आतापर्यत त्यांना का घेऊन आला नाहीस \nएवमुक्तस्तु मुनिना धर्मज्ञेन महात्मना ॥ १२ ॥\nधर्मज्ञ महात्मा अगस्त्य मुनिनी असे म्हटल्यावर शिष्याने त्यांना प्रणाम केला आणि म्हटले - ’फार चांगले; आत्ता घेऊन येतो.’ ॥१२ १/२॥\nतदा निष्क्रम्य संभ्रान्तः शिष्यो लक्ष्मणमब्रवीत् ॥ १३ ॥\nकोऽसौ रामो मुनिं द्रष्टुं एतु प्रविशतु स्वयम् \nयानंतर तो शिष्य आश्रमातून निघून शीघ्रतापूर्वक लक्ष्मणांजवळ गेला आणि म्हणाला - ’श्रीरामचंद्र कोण आहेत त्यांनी स्वतः आश्रमात प्रवेश करावा आणि मुनींचे दर्शन करण्यास चलावे.’ ॥१३ १/२॥\nततो गत्वाऽऽश्रमपदं शिष्येण सह लक्ष्मणः ॥ १४ ॥\nदर्शयामास काकुत्स्थं सीतां च जनकात्मजाम् \nतेव्हा लक्ष्मणानी शिष्यासह आश्रमाच्या द्वारावर जाऊन त्याला श्रीरामचंद्र तसेच जनकनंदिनी सीतेचे दर्शन करविले. ॥१४ १/२॥\nतं शिष्यः प्रश्रितं वाक्यमगस्त्यवचनं ब्रुवन् ॥ १५ ॥\nप्रावेशयद् यथान्यायं सत्कारार्हं सुसत्कृतम् \nशिष्याने अत्यंत विनयाने महर्षि अगस्त्यांनी सांगितलेली वचने परत उच्चारून दाखविली आणि जे सत्कारास योग्य होते त्या श्रीरामांचा यथोचित रीतीने उत्तम प्रकारे सत्कार करून तो त्यांना आश्रमात घेऊन गेला. ॥१५ १/२॥\nप्रविवेश ततो रामः सीतया सह लक्ष्मणः ॥ १६ ॥\nस तत्र ब्रह्मणः स्थानमग्नेः स्थानं तथैव च ॥ १७ ॥\nत्या वेळी श्रीरामांनी लक्ष्मण आणि सीतेसह आश्रमात प्रवेश केला. तो आश्रम शांतभावाने राहाणार्‍या हरिणांनी भरलेला होता. आश्रमाची शोभा पहात त्यांनी तेथे ब्रह्मदेवांचे स्थान आणि अग्निदेवांचे स��थान पाहिले. ॥१६-१७॥\nविष्णोः स्थानं महेन्द्रस्य स्थानं चैव विवस्वतः \nसोमस्थानं भगस्थानं स्थानं कौबेरमेव च ॥ १८ ॥\nधातुर्विधातुः स्थानं च वायोः स्थानं तथैव च \nस्थानं च पाशहस्तस्य वरुणस्य महात्मनः ॥ १९ ॥\nस्थानं तथैव गायत्र्या वसूनां स्थानमेव च \nस्थानं च नागराजस्य गरुडस्थानमेव च ॥ २० ॥\nकार्तिकेयस्य च स्थानं धर्मस्थानं च पश्यति \nनंतर क्रमशः भगवान विष्णु, महेंद्र, सूर्य, चंद्रमा, भग, कुबेर, धाता, विधाता, वायु, पाशधारी महात्मा वरूण, गायत्री, वसु, नागराज अनंत, गरूड, कार्तिकेय तसेच धर्मराज यांच्या पृथक पृथक स्थानांचे निरीक्षण केले. ॥१८-२० १/२॥\nततः शिष्यैः परिवृतो मुनिरप्यभिनिष्पतत् ॥ २१ ॥\nतं ददर्शाग्रतो रामो मुनीनां दीप्ततेजसाम् \nअब्रवीद्वचनं वीरो लक्ष्मणं लक्ष्मिवर्धनम् ॥ २२ ॥\nइतक्यातच शिष्यांनी घेरलेले मुनिवर अगत्स्यही अग्निशाळेच्या बाहेर आले. वीर श्रीरामांनी मुनिंच्या पुढे पुढे येणार्‍या उद्दीप्त तेजस्वी अगस्त्यांचे दर्शन केले आणि आपल्या शोभेचा विस्तार करणार्‍या लक्ष्मणास या प्रकारे म्हटले - ॥२१-२२॥\nऔदार्येणावगच्छामि निधानं तपसामिमम् ॥ २३ ॥\n भगवान अगस्त्य मुनि आश्रमातून बाहेर पडत आहेत. ते तपस्येचे निधि आहेत. त्यांच्या विशिष्ट तेजाच्या आधिक्यानेच मला पत्ता लागला आहे की अगस्त्यच आहेत.’ ॥२३॥\nजग्राहपततस्तस्य पादौ च रघुनन्दनः ॥ २४ ॥\nसूर्यतुल्य तेजस्वी महर्षि अगस्त्यांच्या विषयी असे म्हणून महाबाहु रघुनंदनांनी समोरून येणार्‍या त्या मुनीश्वरांचे दोन्ही चरण पकडले. ॥२४॥\nअभिवाद्य तु धर्मात्मा तस्थौ रामः कृताञ्जलिः \nसीतया सह वैदेह्या तदा रामः सलक्ष्मणः ॥ २५ ॥\nज्यांच्यामध्ये योग्यांचे मन रमण करते अथवा जे भक्तांना आनंद प्रदान करणारे आहेत ते धर्मात्मा राम त्यावेळी वैदेही सीता आणि लक्ष्मणासहित महर्षिंच्या चरणी प्रणाम करून हात जोडून उभे राहिले. ॥२५॥\nकुशलवप्रश्नमुक्त्वा च आस्यतामिति चाब्रवीत् ॥ २६ ॥\nमहर्षिंनी भगवान श्रीरामांना हृदयाशी धरले आणि आसन तथा जल (पाद्य, अर्घ्य आदि) देऊन त्यांचा आतिथ्य सत्कार केला. नंतर कुशल समाचार विचारून त्यांना बसण्यास सांगितले. ॥२६॥\nअग्निं हुत्वा प्रदायार्घ्यमतिथीन् प्रतिपूज्य च \nवानप्रस्थेन धर्मेण स तेषां भोजनं ददौ ॥ २७ ॥\nअगस्त्यांनी पहिल्याने अग्नित आहुति दिली, नंतर वानप्रस्थ धर्मास अनुसरून अर्घ्य देऊन अतिथिंचे उत्तम प्रकारे पूजन करून त्यांच्यासाठी भोजन दिले. ॥२७॥\nप्रथमं चोपविश्याथ धर्मज्ञो मुनिपुंगवः \nउवाच राममासीनं प्राञ्जलिं धर्मकोविदम् ॥ २८ ॥\nअग्निं हुत्वा प्रदायार्घ्यमतिथिं प्रतिपूजयेत् \nअन्यथा खलु काकुत्स्थ तपस्वी समुदाचरन् \nदुःसाक्षीव परे लोके स्वानि मांसानि भक्षयेत् ॥ २९ ॥\nधर्माचे ज्ञाते मुनिवर अगस्त्य प्रथम स्वतः बसले आणि धर्मज्ञ श्रीरामचंद्र हात जोडून आसनावर विराजमान झाले. यानंतर महर्षिंनी त्यांना म्हटले - ’काकुत्स्थ वानप्रस्थाने प्रथम अग्नित आहुती देणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्घ्य देऊन त्याने अतिथीचे पूजन करावे. जो तपस्वी याच्या विपरीत आचरण करतो, त्याला खोटी साक्ष देणाराप्रमाणे परलोकात आपल्याच शरीराचे मांस खावे लागते. ॥२८-२९॥\nराजा सर्वस्य लोकस्य धर्मचारी महारथः \nपूजनीयश्च मान्यश्च भवान् प्राप्तः प्रियातिथिः ॥ ३० ॥\n’आपण संपूर्ण लोकांचे राजे, महारथी आणि धर्माचे आचरण करणारे आहात तसेच माझ्या प्रिय अतिथिच्या रूपात या आश्रमात आला आहात म्हणून आपण आम्हा लोकांना माननीय आणि पूजनीय आहात.’ ॥३०॥\nएवमुक्त्वा फलैर्मूलैः पुष्पैश्चान्येश्च राघवम् \nपूजयित्वा यथाकामं पुनरेव ततोऽगस्त्यमब्रवीत् ॥ ३१ ॥\nअसे म्हणून महर्षि अगस्त्यांनी फल, मूल, फुले तसेच अन्य उपकरणांनी इच्छेनुसार भगवान श्रीरामांचे पूजन केले. तत्पश्चात अगस्त्य या प्रकारे बोलले - ॥३१॥\nइदं दिव्यं महच्चापं हेमवज्रविभूषितम् \nवैष्णवं पुरुषव्याघ्र निर्मितं विश्वकर्मणा ॥ ३२ ॥\nअमोघः सूर्यसङ्काशो ब्रह्मदत्तः शरोत्तमः \nदत्तौ मम महेन्द्रेण तूणी चाक्षय्यसायकौ ॥ ३३ ॥\nमहाराजतकोशोऽयमसिर्हेमविभूषितः ॥ ३४ ॥\n हे महान दिव्य धनुष्य विश्वकर्म्याने बनविलेले आहे. यात सुवर्ण आणि हिरे जडविलेले आहेत. हे भगवान विष्णुनी दिलेले आहे. तसेच हा जो सूर्यासमान देदीप्यमान अमोघ उत्तम बाण आहे तो ब्रह्मदेवांनी दिलेला आहे. याशिवाय इंद्रांनी हे दोन तरकस (भाते) दिलेले आहेत जे तीक्ष्ण आणि प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी बाणांनी सदा भरलेले राहातात. कधी रिक्त होत नाहीत. त्याचबरोबर ही तलवार ही आहे जिच्या मूठीमध्ये सोने जडविलेले आहे. हिची म्यानही सोन्याचीच बनविलेली आहे. ॥३२-३४॥\nआनेन धनुषा राम हत्वा सङ्ख्ये महासुरान् \nआजहार श्रियं दीप्तां पुरा ��िष्णुर्दिवौकसाम् ॥ ३५ ॥\nतद्धनुस्तौ च तूणी चरौ शरं खड्गं च मानद \nजयाय प्रतिगृह्णीष्व वज्रं वज्रधरो यथा ॥ ३६ ॥\n पूर्वकाळी भगवान विष्णुनी याच धनुष्याने युद्धात मोठमोठ्या असुरांचा संहार करून देवतांच्या उद्दीप्त लक्ष्मीला त्यांच्या अधिकारात परत आणून दिली होती. मानद आपण हे धनुष्य, हे दोन्ही भाते, हे बाण आणि ही तलवार (राक्षसांच्यावर) विजय प्राप्त करण्यासाठी ग्रहण करा; ज्याप्रमाणे वज्रधारी इंद्र वज्र ग्रहण करतो त्या प्रमाणेच.’ ॥३५-३६॥\nएवमुक्त्वा महातेजाः समस्तं तद्वरायुधम् \nदत्त्वा रामाय भगवानगस्त्यः पुनरब्रवीत् ॥ ३७ ॥\nअसे म्हणून महान तेजस्वी अगस्त्यांनी ती सर्वश्रेष्ठ आयुधे श्रीरामांच्या हाती सोपविली. त्यानंतर ते परत म्हणाले - ॥३७॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे द्वादशः सर्गः ॥ १२ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा बारावा सर्ग पूरा झाला. ॥१२॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic297.html", "date_download": "2018-09-26T02:23:36Z", "digest": "sha1:QIXDY6CR5P4ORC7KIG3NPCEUKRJATLFV", "length": 16274, "nlines": 100, "source_domain": "trekshitiz.com", "title": "गावाकडचे तंत्रज्ञ� - Adventure & Social Forum", "raw_content": "\nQuote Reply Topic: गावाकडचे तंत्रज्ञ�\nगावाकडचे तंत्रज्ञान - वासोटा नागेश्वर ट्रेक\n-दीपाली लंके ०३. १२ .२०१४\nशहरात तंत्रद्यानाच्या जगात वावरणारे आपण गावाच्या ठिकाणी गेलो कि तेथील लोकांची कला, त्यांचा साधेपणा, राहणीमान,मदत करण्याची वृत्ती आपल्या मनात घर करून जाते. गावाकडील लोकांमध्ये असलेली जगण्याची कला ,माणुसकी हि शहरी माणसाला भुरळ पाडते असंच त्यांचं गावाकडील पण समृद्ध तंत्रज्ञान अनुभवण्याचा योग आला तो ट्रेक क्षितीज संस्थेने आयोजित केलेल्या २२ आणि २३ नोव्हेंबर २०१४ वासोटा नागेश्वर ट्रेक मूळे.\nडोंगरांच्या कुशीत असलेले साताऱ्याजवळील बामणोली गाव पर्यटकांना साद घालते.आणि तिथूनच बोटीची सधनता लाभलेले ,सुंदर टुमदार गाव ,शिवसागर जलाशयामुळे समृध्तता प्राप्त झालेले भटक्यांची वाट पाहत असते. प्रत्येक गडावर पोहोचण्यासाठी तेथील असलेल्या आजू बाजूच्या गावातून वाट हि भटक्यांना आकर्षित करत असते ,त्याच प्रमाणे बामणोली गावातून थेट वासोट्याच्या पायथ्याशी पोहचण्याची एक वाट आहे ,म्हणजेच मेट इंदावली.कुसापूर मार्गे आप��� बामणोली या गावी येतो तिथे बोटीची सोय आहे त्यासाठी अगोदर बुकिंग करणे आणि वन विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते. वासोटा नागेश्वर हा ट्रेक आपण एका दिवसात पूर्ण करू शकतो दुर्गप्रेमिनी अथक चालण्याची आणि जंगलात असणाऱ्या जळू चावल्याच तर खिलाडू वृत्ती दाखविण्याची तयारी ठेवावी. ऐतिहासिक वारसा लाभलेला वासोटा किल्ला दुर्गप्रेमींसाठी खास पर्वणीच आहे.मेट इंदावली या पायथ्यापासून आपण २ ते ३ तासात जंगलातील चढ उतार करत पोहचतो आणि अधून मधून असणाऱ्या जळूंचा सामना करत त्यांच्यावर ताशेरे ओढत आपण प्रवास चालूच ठेवतो.\nकिल्ल्यावर आपण प्रवेशद्वारामधून प्रवेश करतो आणि मागे वळून पाहिल्यास विहंगम दृश्य नजरेत न कळत सामावून घेतल जात. एक प्रवेशद्वार ढासळलेल्या स्थितीत आहे दुसऱ्या प्रवेशद्वारामधून आपण किल्ल्यावर प्रवेश करतो.प्रवेश केल्याबरोबर आपल्याला बिन छपरचे मारुतीचे मंदिर दिसते. उजवीकडे महादेवाचा मंदिर असून तिथूनच पुढे आपल्याला किल्ल्याच्या एका उद्धवस्त द्वारातून किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो आणि तिथून आपल्याला छोटा नागेश्वर आणि( मोठा )खरा नागेश्वर यांची सुंदर डोंगर रचना पाहायला मिळते तर विरुद्ध दिशेला जलाशय आणि घनदाट अरण्य यांचा संगम साद घालत राहतो. ते पाहून परतून आपण डाव्या दिशेने गेल्यास २ पाण्याचे टाके असून तेथील पाणी पिण्या योग्य आहे.तिथून पुढे आपण बाबू कड्यावर पोहचतो हा रौद्र भीषण बाबू कडा मनाला मोहिनी घालतो आणि सह्याद्रीची श्रीमंती जाणवून देतो. त्यावरच विराजमान असलेला जुना वासोटा किल्ला नजरेतून सुटत नाही घनदाट अरण्य आणि जंगली श्वापद यामुळे तिथे सहसा कुणी फिरकत नाही.जिगरबाज लोकांसाठी हे एक धाडसी आणि साहसी पावूल ठरू शकेल. वासोटा हा ट्रेक नागेश्वर केल्याशिवाय पूर्ण झाला असे म्हणताच येणार नाही.छोट्या नागेश्वराच्या मागे आपल अस्तित्व जतन केलेला मोठा किंवा खरा नागेश्वर आणि तिथपर्यंतच पल्ला हा खरच कसोटी लावणारा आहे.निसर्गाची किमया आणि निबिड अरण्य, रोरावत असणारा वारा, लपाछापी खेळणारा सुर्य,खडी चढण मधेच लागणारा घसारा, आजूबाजूला दिसणाऱ्या दऱ्या जीव टांगणीला लावतात पण जिद्द असेल आणि अथक परिश्रम करायची इच्छा असल्यास तुम्ही हसत खेळत नागेश्वराच्या गुहेत पोहोचताच आडवे पडल्याशिवाय राहत नाही.मागे वळून पाहिल्यास तुम्ही जिंकला हीच तुमच्या चेहऱ्यावर विजयाची भावना क्षणासाठी का होईना पण तरळून जाते. नागेश्वर गुहेत महादेवाची पिंड असून त्यावर नैसर्गिक पणे थेंब थेंब पाणी कातळातून पडत असते.येथे रात्री राहण्यासाठी सोय होऊ शकते पण त्यासाठी वन विभागाची पुर्वपरवानगी काढणे आवश्यक आहे. अथक परिश्रमानंतर परतीचे वेध लागतात आणि सोप्या वाटेने जावूया यावर सगळ्यांचे एकमत होत असते. सोबत असलेले वाटाडे आणि आम्हाला बोटीने मेट इंदावली ला घेवून येणारे मग सांगतील ती पूर्वदिशा असे कधी कुणाचं एकूण न घेणारे आम्ही नियम ऐकत परतीला लागतो. उतरताना नागेश्वराच्या इथून डाव्या बाजूने एक ओढ्याचा रस्ता आहे मळलेली हि पायवाट नसल्यामुळे ओढा हाच दिशादर्शक असून तोच आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतो. सोबत असलेली वाटाडे मंडळी अगदी मनापासून आम्हाला अंधाराच्या आत घनदाट अरण्यातून निघण्यासाठी प्रवुत्त करत होती तर आम्ही आमची शक्ती पणाला लावून रस्ता काढत जमेल तसं पुढे सरकत होतो. त्यांची तळमळ आम्हाला समजत नव्हती असे नसून नेहमीची हि वाट नसल्या कारणाने नकळत पणे वेळ लागत होता.अरण्यातील श्वापद हि रात्री बाहेर पडत असतात वाटाडे गावकरी ,आम्हा सगळ्यांची जबाबदारी घेतल्यासारखेच आम्हाला हेकेखोरपणे सांगत अधून मधून तर अक्षरश: चालण्याचा वेग वाढविण्यासाठी ओरडत होते. आपली शहरी मंडळी करते का एवढी काळजी परक्या माणसांसाठी मनात प्रश्न तरळून गेला. काळोखात ओढ्यातून मार्गक्रमण करत असताना आम्हाला उजव्या हाताला हनुमानाचे मदिर दिसले आणि मनात हुष झाले कारण तीच एक खून होती कि आम्ही बरोबर आलो असून लवकरच मेट इंदावलीत पोहचू आणि तिथून परत २ तासांचा बोटीचा प्रवास आणि मग बामणोली गावात. शेवटी आम्ही मेट इंदवली गाठले तसं काळोखाने आणि गारव्याने सगळेच कसे शहारून गेले होते. पुढे २ तास बोटीने कसे जाणार बोट पाहाल तर अगदी सध्या प्रकारच्या गावकरी मंडळींचा कस पणाला लावणाऱ्या अंधारातून प्रवास चालू झाला तो फक्त जवळ असणाऱ्या टोर्च सोबत एक मेकांना प्रकाश दाखवून आमच्या ४ बोटी मार्गी लागल्या थंड गार वारे आणि पाण्याची नीरव शांतता मनात काहूर माजवत होती शेवटी Handle वर पाय ठेवून हातात असलेल्या टोर्च च्या साह्याने बोट चालवणे हे एक खरच अवगत असलेले तंत्रज्ञान च आहे. मनात असलेली तळमळ, आम्हाला सुखरूप बामणोली गाव���त पोहचवण्याची जिद्द मानलीच पाहिजे. आयुष्यात अशी माणसे खरच त्यांच्या कडील कौशल्याने आपल्या सारख्या शहरी माणसांवर छाप सोडल्यावाचून राहत नाही. आयुष्यात हेच प्रसंग चिरंतर स्मृतीत कोरले जातात.\nउत्तम शाब्दिक वर्णन, त्यासोबत फोटोज ची जोड...\nकोणाला हि लावेल वासोटा-नागेश्वर ट्रेक ची ओढ..\nखूप छान दिपाली (deeps)\nदिपाली , मस्त .\nपण फ़ोटो कुठे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-75698.html", "date_download": "2018-09-26T02:42:09Z", "digest": "sha1:PKCWQ36CVYE2SRUJ7KASVZUXLGS4O7C4", "length": 1569, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - हॅपी बर्थ डे सचिन–News18 Lokmat", "raw_content": "\nहॅपी बर्थ डे सचिन\nहॅपी बर्थ डे सचिन\nया ५ गोष्टींमुळे कळेल तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला धोका तर देत नाही ना\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/mumbai-live-pradeep-mhapsekar-cartoon-and-wishes-amitabh-bachchan-on-his-birthday-turns-75-16129", "date_download": "2018-09-26T03:51:55Z", "digest": "sha1:7X5LQ4L2JOCLNYPC35NZGTI47DW7TSKP", "length": 2667, "nlines": 82, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "हॅपी बर्थडे बिग बी", "raw_content": "\nहॅपी बर्थडे बिग बी\nहॅपी बर्थडे बिग बी\nBy प्रदीप म्हापसेकर | मुंबई लाइव्ह टीम\nमहान अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज 75 व्या वर्षात पदार्पण केले.\nबिग बीमहानायकअमिताभ बच्चनवाढदिवसबॉलिवूडप्रदीप म्हापसेकर\nअंजलीसाठी सई ताम्हणकरने वाढवलं १० किलो वजन\nमांजरेकरांच्या सिनेमात सोनल चौहान\nसंजयचा वाढदिवस आणि वेबसाइटचा मुहूर्त\nBy मुंबई लाइव्ह टीम | संजय घावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/theatre/news/5263-thane-to-host-fun-filled-stand-up-comedy-show-mumbaikar-punekar-nagpurkar-ani-parpryantiy", "date_download": "2018-09-26T03:02:06Z", "digest": "sha1:AIDT5SVENZCLOQ6LTIANHPWZ7TNRBHUD", "length": 9263, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nPrevious Article आमीर खान, नागराज मंजुळे च्या उपस्थितीत रंगण��र 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' चा ७०० वा प्रयोग\nNext Article 'सुमित राघवन' साकारणार \"हॅम्लेट\" - झी मराठीची पहिली नाट्य प्रस्तुती\nयूटय़ूबसारख्या माध्यमामुळे अनेक हरहुन्नरी कलावंत पुढे आले आहेत. त्यातील ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ क्षेत्रातील कलाकारांनाही मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी मिळतेय. यूटय़ूबचा बोलबाला वाढला तरीही लाइव्ह शोची गंमत कमी झालेली नाही. हेच ओळखून ‘न्यू नेस्ट’ या संस्थेने विनोदाची फटकेबाजी करणारा ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो रसिकांसाठी आयोजित केला आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजे ‘भाडिपा’ या मराठमोळ्या ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ चॅनलने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या ‘भाडिपा’ चा ‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ हा धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो शुक्रवार २७ एप्रिलला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे रात्रौ ८.३० वा रंगणार आहे. ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना यांनी गुणी कलावंतांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने ‘न्यू नेस्ट’ या संस्थेची स्थापना केलीय.\nसोशल मीडियावर लोकप्रिय असणारे सारंग साठे, चेतन मुळ्ये, मंदार भिडे आणि ओमकार रेगे हे चार विनोदवीर या शो चे सादरीकरण करणार आहेत. प्रत्येक शहराची तसेच तिथल्या माणसांची एक खासियत असते. हीच खासियत विनोदी ढंगात अनुभवण्याची मजा या शो मधून प्रेक्षकांना मिळणार आहे. या संकल्पनेबद्दल बोलताना ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना सांगतात की, सोशल मीडियावरील या विनोदवीरांना घेऊन अशा प्रकारचा लाइव्ह शो करण्याची कल्पना वेगळी असली तरी प्रेक्षक या ‘शो’ चे नक्की स्वागत करतील असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.\nPrevious Article आमीर खान, नागराज मंजुळे च्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' चा ७०० वा प्रयोग\nNext Article 'सुमित राघवन' साकारणार \"हॅम्लेट\" - झी मराठीची पहिली नाट्य प्रस्तुती\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mahindra-launches-new-scorpio-in-indian-market-pune/", "date_download": "2018-09-26T03:26:54Z", "digest": "sha1:QWPHTZ5JWRR2XPLIRWXKKEYS75IMQUYP", "length": 11117, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महिंद्राची नव्या ढंगातील स्कॉर्पिओ बाजारात दाखल | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमहिंद्राची नव्या ढंगातील स्कॉर्पिओ बाजारात दाखल\n भारतातील एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आज एसयूव्ही स्कॉर्पिओ नव्या ढंगात लाँच केली. ही गाडी भारतातील सर्व वितरकांकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाडीमध्ये सर्वात जास्त ताकद आणि टॉर्क, नवा 6 स्पीड ट्रान्समिशन, सुधारित कामगिरी, खास स्टायलिंग आणि आलिशान आरामदायी शीट आणि प्रशस्त जागा ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. गाडीची किंमत 9.69 लाख रुपये एवढी आहे.\nयावेळी महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विभागाचे अध्यक्ष राजन वधेरा म्हणाले, 2002 मध्ये लाँच झाल्यापासून स्कॉर्पिओने काळानुसार त्यात बदल केला आहे. आज जवळपास सहा लाख स्कॉर्पिओचे ग्राहक आहेत. आज नवीन ढंगातलाँच करण्यात आलेली स्कर्पिओ नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.\nया गाडीत एमहॉक इंजिन बसवण्यात आले आहे.\nजे 140 बीएचपीची जास्त ताकद आणि 320 एनएमचा जास्त टॉर्क देईल. गाडीमध्ये बसवण्यात आलेला बॉर्ग वॉर्नर, टर्बो चार्जर संपूर्ण ड्राइव्ह ग्राहकांचा आनंद द्विगुणीत करेल. एनव्हीएचमध्ये सुधारणा करण्यात आल्यामुळे केबिन अधिक प्रशस्त झाली आहे. गाडीचे नवीन आकर्षक बाह्य रूप तिला वेगळेपण देतांना दिसते. तसेच फॉक्स लेदरमुळे अंतर्गत सजावट जास्त स्टायलिश व हायफाय दिसणारआहे.\nनवा पर्ल व्हाइट (फक्त एस 11 मध्ये), डायमंड व्हाइट (एस 11 खेरीज), नेपोली ब्लऍक, डी सॅट सिल्व्हर, मोल्टेन रेड आणि 6 प्रकार – एसथ्री, एसफाईव्ह, एससेव्हन (120 बीएचबी), एससेव्हन (140 बीएचपी), एस11 (140बीएचपी) आणि एस11 (140 बीएचपी 4 डब्ल्यूडीसह) असे वेगवेगळे रंग या गाडीसाठी साकारण्यात आले आहेत.\nही आहेत वैशिष्ट्ये : नवा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, नवा 1 टच लेन चेंज इंडिकेटर, नवी ऑटो विंडो रोल- अप, स्टॅटिक बेंडिंग तंत्रज्ञान असलेले प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, जीपीएस सह सहा इंची टच- स्क्रीन इन्फोटेनमेंट, गाडीतील हवामानावर नियंत्रण करण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा.\nया प्रकारात आहे स्कार्पिओ उपलब्ध : एस थ्री, एस फाइव्ह, एससेव्हन (120 बीएचबी), एससेव्हन (140 बीएचपी), एस11 (140 बीएचपी) आणि एस11 (140 बीएचपी 4 डब्ल्यूडीसह) अशा सहा प्रकारांत उपलब्ध झाली आहे.\nPrevious articleनगर टाइम्स ई पेपर : गुरुवार, दि. 16 नोव्हेंबर 2017\nNext articleकेंद्राने डाळ निर्यातीवरील निर्बंध हटवले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nजळगाव ई पेपर (दि 26 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 26 सप्टेंबर 2018)\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiweather-prediction-pune-maharashtra-11903", "date_download": "2018-09-26T04:05:19Z", "digest": "sha1:T4KC2ZZ7VAC2ZV2XBEFRT3TVPXEBYDR7", "length": 17290, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज\n��ुरुवार, 6 सप्टेंबर 2018\nपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीपार पोचला आहे. बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकणात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीपार पोचला आहे. बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकणात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nपोषक स्थिती नसल्याने तुरळक अपवाद वगळता राज्यात जवळपास आठवडाभरापासून पाऊस थांबला आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. पावसाने दडी मारल्यानंतर अनेक भागात मुख्यत : आकाश निरभ्र असल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. त्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने कमाल तापमानाचा पारा २६ ते ३३ अंशांच्या दरम्यान आहे. बहुतांशी ठिकाणी २० ते २५ अंश किमान तापमानाची नाेंद होत आहे.\nबंगालच्या उपसागरात कमी दाबचे क्षेत्र तयार झाले असून, मध्य प्रदेशाकडे सरकणारी ही प्रणाली तीव्र होत अाहे. यामुळे पश्‍चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. तर मॉन्सूनचे प्रवाह क्षीण झाल्याने दक्षिण भारतातील राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार आहे.\nराज्यात रविवारपर्यंत (ता. ९) कोकणात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शनिवार आणि रविवारी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nबुधवारी (ता.५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.८, नगर ३३.२, जळगाव ३१.६, कोल्हापूर २८.२, मालेगाव २६.२, नाशिक २६.४, सांगली ३०.०, सातारा २६.५, सोलापूर ३२.३, सांताक्रुझ ३१.२, अलिबाग ३०.६, रत्नागिरी २९.०, डहाणू ३१.०, आैरंगाबाद २७.९, परभणी ३२.०, नांदेड ३१.०, अकोला ३१.४, अमरावती २७.६, बुलडाणा २७.४, चंद्रपूर ३२.२, गोंदिया ३०.०, नागपूर ३०.९, वर्धा ३०.०, यवतमाळ २९.५.\nबुधवार (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (स्त्रोत - कृषी विभाग) : कोकण : हमारपूर २४, सावर्डे ३६, कळकावणे २५, शिरगाव २८, कडवई २३, सवंडल २४, पाचळ २५, अंबोली ३८. मध्य महाराष्ट्र : पेठ २३, भोलवडे २२, महाबळेश्‍वर २४, तापोळा २८, लामज ३४, करंजफेन २१, आंबा ३९. मराठवाडा : बीड २५, राजूरी २३, अंबाजोगाई ३५, बर्दापूर २६, पानगाव २०, घोणशी २०, वाशी २८.\nपुणे नगर कोकण पाऊस हवामान विभाग महाराष्ट्र विदर्भ मध्य प्रदेश पश्‍चिम बंगाल झारखंड छत्तीसगड जळगाव कोल्हापूर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर अलिबाग परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ कृषी विभाग बीड\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शे��ारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Swati-Shinde-selected-for-Asian-wrestling-competition/", "date_download": "2018-09-26T03:00:34Z", "digest": "sha1:5HJSL6EUE7BJBVRMYBG7335ZLS3QRBEX", "length": 4604, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वाती शिंदेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › स्वाती शिंदेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nस्वाती शिंदेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nयेथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलची राष्ट्रीय मल्ल स्वाती संजय शिंदे हिची महाराष्ट्रातून आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु. स्वाती शिंदेने जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजन गटातून सुवर्णपदक पटकावले.\nया कुस्ती संकुलची मल्ल प्रतीक्षा संजय देवा हिने 59 किलो वजन गटातून कांस्य पदक मिळविले. कु. स्वाती शिंदेने या स्पर्धेत प्रेक्षणीय व चटकदार कुस्त्या केल्या. तिने हरियाणाची कु. अंजू, उत्तर प्रदेशची आरजू व अर्चन���ला चितपट केले. मंडलिक कुस्ती आखाड्याच्या प्रतीक्षा देवा हिने पंजाबच्या मनजीतला व दिल्लीच्या मंजूला पराभूत केले, तर अंतिम लढतीत हरियाणाच्या सृष्टीला ढाक डावावर चितपट केले.\nस्वाती शिंदे हिने सुवर्ण पदक विजेती किरण (हरियाणा) हिला भारद्वाज डावावर पराभूत केले. त्यामुळे ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. या दोन्ही यशस्वी मल्लांना कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे यांचे मार्गदशन मिळाले, तर जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी संजय मंडलिक, संचालक वीरेंद्र मंडलिक, कार्यवाह आण्णासो थोरवत, वस्ताद सुखदेव येरूडकर यांचे प्रोत्साहन मिळाले.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Maharashtra-tops-in-sugar-production-in-the-country/", "date_download": "2018-09-26T02:46:39Z", "digest": "sha1:OQ3MXGEWNSLACZJXUIED2PYLO5AZJHVT", "length": 7426, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वलस्थानी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वलस्थानी\nदेशात साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वलस्थानी\n- ऊस गाळप 1806 लाख टन; साखर उत्पादन 187 लाख टन\n* गाळप आणि उत्पादनात उत्तरप्रदेश दुसर्‍या स्थानी\n* कर्नाटक, गुजरात आणि पंजाबमध्ये उत्पादन चांगले\n* महाराष्ट्रातील उत्पादन वाढीने एकूण उत्पादन वाढणार\nदेशात 1 हजार 806 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 10.35 टक्के सरासरी साखर उतार्‍यानुसार 187 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आलेले आहे. राज्यनिहाय उत्पादनाची आकडेवारी पाहता 77.66 लाख टन साखर उत्पादन घेऊन महाराष्ट्राने अव्वलस्थान पटकावले आहे. तर 66 लाख टन उत्पादन घेऊन उत्तरप्रदेश दुसर्‍या स्थानावर असल्याचे केंद्राच्या ताज्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.\nकेंद्रीय साखर संचालक कार्यालयाकडून 19 फेब्रुवारीअखेर देशात झालेल्या ऊस गाळपाची आकडेवारी येथील साखर आयुक्तालयास पाठविण्यात आली आहे, त्यातील माहितीनुसार हे चित्र स्पष्ट झालेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी असून उत्तरप्रदेश दुसर्‍या स्थानावर आहे. त्या खालोखाल कर्नाटक, गुजरात आणि पंजाब राज्यात उसाचे अधिक गाळप झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात 692.89 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर 77.66 लाख टनाइतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. आठ दिवसांतील उत्पादनाचा हा आकडा आणखी वाढलेला असल्याचेही आयुक्तालयातून सांगण्यात आले.\nउत्तरप्रदेशात 635.65 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 66.11 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखरेचा सरासरी उतारा 10.40 टक्के हाती आलेला आहे. उत्तरप्रदेशमध्ये चालूवर्षी 100 लाख टनाहून अधिक उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज हंगाम सुरू होताना वर्तविण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात 73.40 लाख टनाचा साखरेचा सुरुवातीच्या उत्पादनाचा अंदाज मागे पडला असून 90 लाख टनापर्यंत उत्पादनात मुसंडी मारली जाईल, असे साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आघाडी आणखी किती दिवस टिकणार हे चित्रही लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. मात्र, देश पातळीवर सुरुवातीला सुमारे 250 लाख टनाइतके साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामध्ये निश्‍चितच वाढ होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे.\nकर्नाटकात 213.14 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 9.99 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 21.30 लाख टन साखर उत्पादन हाती आले आहे. त्या खालोखाल गुजरामध्ये 60.81 लाख टन ऊस गाळप, 5.86 लाख टन साखर उत्पादन हाती आले आहे. तर पंजाबमध्ये 46.30 लाख टन ऊस गाळपातून 4.20 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आले आहे. अन्य राज्यांतील ऊस गाळप तुलनेने कमीच असल्याचे अहवालातून दिसून येत आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/maratha-morcha-in-pandharpur/", "date_download": "2018-09-26T02:48:35Z", "digest": "sha1:BLGPYHGFVRDTBVLA7R7TDBAXAJGDM6MU", "length": 12826, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 2 ते 8 ऑगस्ट पंढरपूर तहसीलसमोर ठिय्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › 2 ते 8 ऑगस्ट पंढरपूर तहसीलसमोर ठिय्या\n2 ते 8 ऑगस्ट पंढरपूर तहसीलसमोर ठिय्या\nमराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येत्या 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान तालुक्यातील सर्वच गावांतील मराठा समाजाचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार असून 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण तालुक्यात चक्काजाम आंदोलन नियोजीत करण्यात आले आहे. आषाढी यात्रेमुळे तालुक्यात थंडावलेले आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पेटू लागले असून आज वाखरीत रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे.\nराज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षण आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यासह अन्य तालुक्यातही आंदोलन जोरात असताना पंढरपूर शहर व तालुक्यात मात्र आषाढी यात्रेमुळे आंदोलन स्थगित ठेवण्यात आले होते. आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यात यश मिळाल्यामुळे तालुक्यातील आंदोलकांतून उत्साहाचे वातावरण आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन तीव्र करून राज्य सरकारला आरक्षणविषयक निर्णय घ्यायला भाग पाडायचे या निर्धाराने तालुक्यातील मराठा समाजातील युवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी शेतकरी, व्यापारी, डॉक्टर, वकील एकवटू लागले आहेत. तालुक्यात अभूतपूर्व अशा स्वरूपाचे आंदोलन उभा केले जात आहे. 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती असून त्या जयंती सोहळ्यात अडथळा नको म्हणून 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटानुसार सर्व गावांतील मराठा युवक आणि नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहे.\nदररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन 7 दिवस चालणार आहे. तालुक्यातील सर्व जि.प.गटातील प्रत्येक गावातील नागरिक या ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यात गावोगावी आंदोलनाची जनजागृती सुरू झालेली आहे. गट, तट, राजकीय पक्ष विसरून समाजातील युवक आंदोलनाच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. सध्या तालुक्याच्या विविध गावांतून आंदोलन सुरूच असून अनेक गावांनी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, गाव बंद आंदोलन सुरू आहे. सुस्ते येथे 5 ���ुवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते मात्र लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकार्‍यांच्या विनंतीला मान देऊन तिसर्‍या दिवशी हे आंदोलन मागे घेतले गेले.\nदरम्यान शनिवारी सुस्ते येथे एका युवकाने भीमा नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. सचिन शिंगणे या युवकाने भीमा नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला वाचवण्यात यश आले आहे.\nया पार्श्‍वभूमीवर आता तालुक्यातील प्रत्येक गावात आंदोलनाने जोर धरलेला आहे. तहसील कार्यालयासमोर 7 दिवस चालणार्‍या ठिय्या आंदोलना दरम्यान शेती, व्यवसाय, आरक्षण, मराठा समाजापुढचे प्रश्‍न, शेतीला सक्षम पर्याय आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत. 9 ऑगस्ट रोजी तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून त्यासंदर्भातील नियोजन मराठा क्रांती मोर्चाची समन्वय समिती करीत आहे.\nपंढरपूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार्‍या गावांची नावे आणि त्यांच्या नियुक्त तारखा\nगुरूवार दि. 2 ऑगस्ट सकाळी 9 वा.\nभाळवणी, केसकरवाडी, शेंडगेवाडी, जैनवाडी, धोंडेवाडी, सुपली, पळशी, तिसंगी, सोनके, गार्डी, लोणारवाडी, उपरी.\nशुक्रवार दि. 3 ऑगस्ट सकाळी 9 वा.\nवाखरी, भंडीशेगाव, कौठाळी, शिरढोण, खेडभाळवणी, पिराची कुरोली, पट. कुरोली, उजनी वसाहत, देवडे, आव्हे, तरटगांव, वाडीकुरोली, शेळवे, सुगांव\nशनिवार दि. 4 ऑगस्ट सकाळी 9 वा.\nकासेगाव, अनवली, सरकोली, ओझेवाडी, नेपतगांव, रांझणी, सिद्धेवाडी, तरटगांव, चिचुंबे, एकलासपूर, शिरगांव.\nरविवार दि. 5 ऑगस्ट सकाळी 9 वा.\nरोपळे, मेंढापूर, तुंगत, पांढरेवाडी, बाभुळगांव, सुस्ते, मगरवाडी, तारापूर, बिटरगांव, अजनसोंड, ईश्‍वर वठार, ना. चिंचोली, देगांव.\nपंढरपूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार्‍या गावांची नावे आणि त्यांच्या नियुक्त तारखा\nसोमवार दि. 6 ऑगस्ट सकाळी 9 वा.\nभोसे, सुगांव भोसे, खेडभोसे, व्होळे, शेवते, नेमतवाडी, गुरसाळे, वेणुनगर, टाकळी (पून.), आढीव, शेगांव दुमाला, भटुंबरे, चिंचोली भोसे, अजोती, चिलाईवाडी.\nमंगळवार दि. 7 ऑगस्ट सकाळी 9 वा.\nकरकंब, बार्डी, जाधववाडी, खरातवाडी, उंबरे, करोळे, कान्हापूरी, जळोली, सांगवी, बादलकोट, पेहे, नांदोरे, गोपाळपूर, चळे, आंबे, कोंढारकी, मुंढेवाडी, पुळूज, पुळूजवाडी, शंकरगांव, नळी, आंबेचिंचोली, विटे, फुलचिंचोली, पोहोरगांव, ख���सोळी.\nबुधवार दि. 8 ऑगस्ट सकाळी 9 वा.\nल. टाकळी, गादेगाव, कोर्टी, खर्डी, तनाळी, त. शेटफळ, तावशी, उंबरगांव, बोहाळी.\nवाखरीत आज रास्ता रोको, गाव बंद आंदोलन\nदरम्यान, वाखरी येथे आज ( सोमवारी ) रास्ता रोको आणि संपूर्ण गाव बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून वाखरी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू होणार असून संपूर्ण दिवसभर गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भात पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याला एक निवेदनही देण्यात आले आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/10/blog-post_9331.html", "date_download": "2018-09-26T03:45:29Z", "digest": "sha1:VT2Q46UHIW5QOZUZDNUGVYKPDIADLWUV", "length": 3184, "nlines": 58, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "राहूनच गेल... | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » राहूनच गेल... » राहूनच गेल...\nतुला एकटक न्याहाळतां ना\nतुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना\nतू रागावशील, सोडून जाशील\nमैत्रीचा धागा तोडून जाशील\nमाझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/kerala-paytm-help-flooded-hashtag-donate-for-kerala/", "date_download": "2018-09-26T03:48:15Z", "digest": "sha1:MR6UBDDAJS6KGUVT3O7PKNZZNT7BPD2I", "length": 8168, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "केरळ पूरग्रस्तांसाठी पेटीएमची 'निधीसंकलन'द्वारे मदत | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकेरळ पूरग्रस्तांसाठी पेटीएमची ‘निधीसंकलन’द्वारे मदत\nकेरळ : केरळमध्ये बचावकार्य चांगल्या पद्धतीने चालू असून गुगलप्रमाणे पेटीएमनेही यात सहभाग घेत मदतकार्यात उत्साह वाढविला आहे.\nपेटीएम ने आपल्या ट्विटर पेज वरून लोकांना मदतीसाठी आवाहन करत दोन दिवसात केरळच्या पूरग्रस्तांसाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. हा निधी थेट केरळच्या मुख्यमंत्री निधीत जमा होऊन तो पूरग्रस्तांसाठी वापरण्यात येणार आहे.\nशतकातील सर्वात विनाशकारी पूर केरळ मध्ये आलेला असताना पेटीएम ने ‘केरळफ्लड’ नावाचा हॅशटॅग तयार करून तो लोकांपर्यंत पोहचविला आहे. केंद्र सरकारने देखील ५०० कोटींचा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी दिला आहे.\nPrevious articleवणी-बोरगाव-सापुतारा रस्त्याची दयनीय अवस्था\nNext articleदेशात मुलींचा जन्मदर वाढला; बेटी बचाव योजनेची फलनिष्पत्ती\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमतदार जागृतीसाठी गणेशोत्सवाचा आधार\nहुमणीबाधित ऊस क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत जाहीर करावी\nमहापुरानंतर देवभूमीत आता ‘लेप्टोपायरॅसिस’चा धोका\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/454235", "date_download": "2018-09-26T03:09:35Z", "digest": "sha1:67W5HAD4IHOKDOHRUC77NE6JPWQ7HTHM", "length": 10986, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विठठलमय झाली पंढरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » विठठलमय झाली पंढरी\nमाघी एकादशीच्या सोहळयासाठी आज पंढरपूर येथे सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी विठठलमय होउन गेली आहे.\nज्ञानोबा – तुकाराम , जय जय राम कृष्ण हरी अशा जयघोषात आज अनेक माघींसाठी येणा-या पायीदिंडया पंढरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरीतील चातुर्मासी मठ शिवाय चंद्रभागेंच्या पैलतीरावर असणारे प्रति पंढरपूर अर्थात 65 एकरही भाविकांनी गजबजून गेले आहे.\nमाघी यात्रेमधे आज दशमी दिवशी विठठलांची पदस्पर्श दर्शन रांग ही गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडच्याही पुढे पर्यत जाउन पोहाचली होती. त्यामुळे विठठलांच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 8 ते 9 तासांचा कालावधी लागत होता. तसेच मुखदर्शनासाठी 2 तासांचा कालावधी लागत होता.\nआजच्या एकादशीसाठभ् मंदिर समिती तसेच प्रशासनाकडून सर्वेत्तम सोय करण्यात आली आहे. यामधे आज एकादशींची नित्यपूजा ही मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी रणजित कुमार करणार आहेत. आणि त्यानंतर साधारणपणे 4 वाजलेपासून सकाळी दर्शन सुरू राहणार आहे. शिवाय आज दशमी दिवशी रात्रींची शेजारती ही 1 वाजता होण्याची शक्यता आहे. आणि सकाळची नित्यपूजा आणि एकादशींची सुरूवात ही 3 वाजता होईल. असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.\nमाघी एकादशीसाठी सोमवारी रात्री उशीरापर्यत एसटी बस , रेल्वे तसेच खाजगी वाहनामधून मोठया प्रमाणावर भाविकांची गर्दी पंढरीत येउन रात्री उशीरापर्यत दाखल होत होती. त्यामुळे शहरातील प्रमुख असणारे संत गजानन महाराज संस्थान , वेदांता आणि व्हीडीओकॉन भक्तनिवास , संत तनपुरे मठ तसेच शहरात विविध असणारे मठ तसेच धर्मशाळा पूर्णपणे होउसफ्ढgल्ल झाल्या होत्या. भाविकांनी अक्षरशः जागा मिळेल तेथे तंबू ठोकून पंढरीत आपले वास्तव्य सुरू केले आहे.\nसध्या संपूर्ण पंढरी नगरी विठलमय होउन गजबजून गेली होती. सोमवारी सकाळपासूनच चंद्रभागा स्नान नगरप्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसून येत होती.\nकार्तिकी यात्रेनंतर येणा-या या माघी यात्रेमधेही प्रमुख आकर्षणाचा विषय हा जनावरांचा बाजार असतो. कार्तिकीनंतर या यात्रेलाही हा बाजार वाखरी येथेच नेण्यात आला आहे. त्यामुळे ये��े देखिल प्रशासनाच्या वतीने शौचालये , पाणी दिवाबत्ती आदिची सोय करण्यात आली आहे. या बाजारामधे साधारणपणे 1 हजारांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.\nमाघीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून प्रशासनाची देखिल जय्यत तयारी सुरू आहे. मंदिर समितींच्या वतीने दर्शन रांगेमधे भाविकांना चहा आणि शुध्द पाण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय आपात्कालीन परिस्थितीसाठी भाविकांचा विमा देखिल मंदिर समितीच्या वतीने उतरविण्यात आला आहे. याशिवाय 65 एकर मधे भाविकांना सोयीसुविधांचे वाटप देखिल करण्यात आले आहे.\nयाशिवाय यात्रेतील स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे. यासाठी पालिकेच्या वतीने सुमारे 1 हजारांच्या आसपास प्री फ्Ÿढब्रिकेटेड शौचालये उभा करण्यात आली आहेत. याशिवाय शहरातील सार्वजनिक शौचालयांची आणि सुलभ शौचालयांची संख्या देखिल नगण्य आहे.\nयाशिवाय शहरातील भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सहा . पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा फ्ढाwजफ्ढाटा शहरामधे विविध ठिकाणी कार्यरत असलेला दिसून येत आहे.\nकार्तिकीसाठी एसटी प्रशासनाकडून देखिल जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे तर रेल्वे कडून मिरज , लातूर , दौंड येथून देखिल विशेष रेल्वेगाडया सोडण्यात आल्या आहेत. एकंदरीतच भाविकांच्या सोयीसुविधासाठीची जय्यत तयारी होताना दिसत आहे. त्यामुळे माघींचा सोहळा हा मोठया प्रमाणावर संपन्न होताना दिसणार आहे.\nयुवकांनी नोकरीपेक्षा छोटय़ा-मोठय़ा व्यवसायीक संधी शोधाव्या\nतंत्रनिकेतनचा निर्णय आता महसूल मंत्र्यांच्या कोर्टात\nकापड व्यापाऱयाचा कात्रीने भोसकून खून\nकवलापूर विमानतळाची 166 एकर जागा हडपण्याचा डाव\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-09-26T03:31:38Z", "digest": "sha1:UA7OQCEJOYYPNKT7WS4KEOEET5UGRRXW", "length": 9406, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Defence Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसैन्याला लवकरच मिळणार 400 तोफा\nचीन तसेच पाकिस्तान सीमेवर होणार तैनात : होवित्झर तोफांची खरेदी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय सैन्याला सद्यकाळात अत्याधुनिक तोफांची गरज आहे. भारत-पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात केल्या जाणाऱया तोफांचा देखील यात समावेश आहे. अत्याधिक उंचीपासून वाळवंट असो किंवा हिमाच्छादित प्रदेशात तैनात करता येणाऱया 400 तोफा सैन्याला लवकरच मिळणार आहेत. भारतीय सैन्याच्या ताफ्यात सामील होणाऱया या सर्व तोफा मेक इन इंडियांतर्गत ...Full Article\nसर्जिकल स्ट्राईक पुन्हा घडू शकतो\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था भविष्यात पाकिस्तानला कठोर संदेश देण्याची वेळ आली तर सर्जिकल स्ट्राईक पुन्हा केला जाऊ शकतो, असा इशारा निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी दिला आहे. ...Full Article\nअमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट\nकाश्मीर खोऱयात 200 दहशतवादी सक्रीय वृत्तसंस्था/.श्रीनगर अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा कट दहशतवादी संघटनांनी रचला आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारने अमरनाथ यात्रेसाठी 22 हजार अतिरिक्त जवानांची मागणी केली आहे. ...Full Article\nपाकिस्तान, चीन सीमेवर भारताचा ‘युद्धाभ्यास’\nएक हजाराहून अधिक लढाऊ विमाने भाग घेणार, सैन्याची सज्जता जोखणार वृत्तसंस्था / नवी दिल्ली अचानक युद्धाचा प्रसंग उद्बवला तर भारतीय वायुसेनेची सज्जता किती आणि कशी आहे, हे तपासण्यासाठी भारत ...Full Article\nपाक सीमेवर 14 हजार खंदकांची निर्मिती होणार\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारत सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये सीमा क्षेत्रामध्ये राहणाऱया लोकांची ससेहोलपट कमी करण्यासाठी 14,460 खंदकांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. जम्मू-काश्मीरसाठी दोन नव्या सीमा बटालियन्स स्थापन करण्यास देखील सरकारने मंजुरी ...Full Article\nभारताच्या तिप्पट चीनचा संरक्षण खर्च\n8 टक्के वृद्धीनंतर 11 लाख 36 हजार कोटीच्या पार वृत्तसंस्था/ बीजिंग चीन स्वतःच्या संरक्षण अर्थसंकल्पात यंदा 8.1 टक्क्यांची वृद्धी करणार आहे. या वृद्धीमुळे तेथील संरक्षण अर्थसंकल्प 175 अब्ज डॉलर्सवर ...Full Article\nएक वर्षात एकही जातीय दंगल नाही\nउत्तर प्रदेश पोलीस महासंचालकांचा दावा वृत्तसंस्था / लखनौ गेल्या मार्चमध्ये उत्तर प्रदेशात सत्ताबदल झाल्यापासून राज्यात एक वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झालेली नाही, असा दावा राज्याचे पोलीस महासंचालक ओ. पी. ...Full Article\nघुसखोरी रोखण्यासाठी सैनिकांची 19 तास पायपीट\nअरुणाचल प्रदेशमधील प्रकार : चीनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, पायाभूत सुविधांचा अभाव वृत्तसंस्था/ गुवाहाटी अरुणाचल प्रदेशच्या तूतिंग भागात चिनी सैन्याच्या रस्तेनिर्मितीच्या तुकडीच्या घुसखोरीचे वृत्त मिळताच भारतीय सैनिक रवाना झाले ...Full Article\nसैन्यप्रमुख बिपिन रावत यांचे प्रतिपादन : भविष्यातील युद्ध अवघड स्थितीत होणार : सज्जता गरजेची वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सैन्यप्रमुख बिपिन रावत यांनी देशात निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा ...Full Article\nआधारशी लिंक होणार मालमत्ता\nमोदी सरकार मोठय़ा निर्णयाच्या तयारीत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली काळय़ा पैशांच्या विरोधात मोदी सरकार आणखी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यावेळी मालमत्ता सरकारच्या निशाण्यावर असल्याचे समजते. पहिल्यांदाच एका केंद्रीय ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/10/blog-post_9.html", "date_download": "2018-09-26T03:45:42Z", "digest": "sha1:PEI2MSOQGMNI7MNLOJBUO6A6FRFCELCY", "length": 3493, "nlines": 57, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "प्रेम म्हणजे काय. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » प्रेम म्हणजे काय.. » प्रेम म्हणजे काय.\nकळत नव्हते प्रेम म्हणजे काय,..........\nतरी तुझ्या प्रेमात पडले मी,..........\nतुझ्या सोबत जगण्याचे सुंदर स्वप्न पाहीले मी,......\nया स्वप्नाला माझ्या डोळ्यात सदैव साठवून ठेवले मी,.....\nस्वप्न हे स्वप्नच असते,...\nउशिरा हे जाणले मी,.....\nतुझ्या प्रेमात पूर्णपणे स्व:ताला विसरून गेले मी,.....\nपण नशिबाला मान्य नव्हते तुझ्या सोबत जगावे मी..\nRelated Tips : प्रेम म्हणजे काय..\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-mla-residence-sunny-leone-making-a-dance-performance-in-marathi-movie-amdar-niwas/", "date_download": "2018-09-26T03:09:57Z", "digest": "sha1:DZ775HMVWBYV62SNCXONNNJC2JH2GIXT", "length": 8679, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आमदार निवासात सनी धरणार लावणीवर ठेका | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nआमदार निवासात सनी धरणार लावणीवर ठेका\nमुंबई : सध्या सगळीकडे गणपतीचे वेध लागले असून गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. ठिकठिकाणी सेलिब्रेटीना निमंत्रण देण्याचं नियोजनही सुरु झालं आहे. पण आता आमदार निवासाला सनी लिओनीचे वेध लागले आहेत. कारणही तसंच आहे आमदार निवासात सनी सर्वाना वेड लावणाऱ्या शांताबाई या गाण्यावर नृत्य करणार आहे.\nहोय, आमदार निवास नावाच्या चित्रपटात निवास सनी झळकणार आहे. संजीव राठो़ड दिग्दर्शित या चित्रपटाचं चित्रीकरण अंधेरीमध्ये सुरु असल्याचं कळत आहे. दरम्यान, मराठी चित्रपटामध्ये सनी पुन्हा झळकणार असल्यामुळे सध्या चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.\nयाआधी सनीना ‘बॉईज’ या चित्रपटामध्ये ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या गाण्यावर नृत्य सादर केलं होतं. त्यामुळे आता आ���दार निवासमध्ये कधी थिरकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nPrevious article२०१९ चे आयपीएल सामने भारताबाहेर होण्याची शक्यता\nNext articleखूशखबर : स्पर्धा परिक्षांसाठी मोफत अभ्यासिकेची सुविधा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nग्रामीण मुलींना मिळणार 12वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास – परिवहन मंत्री दिवाकर रावते\nबाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना मनाला; राज्यभर गणेश विसर्जनाची धूम\nनाशिक-मुंबई पर्यावरण संवर्धन सायकल रॅलीचे आयोजन, नोंदणी सुरु\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/5944-serial-phulpakharu-shooting-cancelled-due-to-heavy-rains", "date_download": "2018-09-26T02:58:19Z", "digest": "sha1:ZOSZ5OYLYMODUI2LEWDWGKM37UFWUDDF", "length": 9457, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "मुसळधार पावसामुळे 'फुलपाखरू' च्या शूटिंगचा खाडा - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमुसळधार पावसामुळे 'फुलपाखरू' च्या शूटिंगचा खाडा\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ८६ वा दिवस - घराचे बिग बॉस हॉटेल मध्ये रुपांतर\nझी युवा वाहिनीवरील लोकप्रिय मालिका फुलपाखरूच्या सेट वर मुसळधार पावसामुळे काल शूटींगला खाडा झाला आणि संपूर्ण टीमला एक अनपेक्षित सुट्टी मिळाली. रविवार पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालंय आणि या पावसाचा परिणाम मालिकेच्या चित्रीकरणावर देखील झाला. जोरदार पावसात प्रवास करणे सुरक्षित नसल्यामुळे फुलपाखरूच्या टीमला सुट्टी देण्यात आली.\nमालिकांचं चित्रीकरण हे आठवड्यातील ७ ही दिवस १२ -१२ तास चालतं त्यात अशी अनपेक्षित सुट्टी मिळाल्यामुळे फुलपाखरूची टीम सुखा���ली आणि हा सुट्टीचा दिवस घरी आराम करत घालवावा कि बाहेर पावसाचा आनंद लुटावा या विचारात आहे. नक्कीच दिग्दर्शकासाठी पावसामुळे पुढे ढकललं गेलेलं शूट पूर्ण करणे ही तारेवरची कसरतच असते.\nपावसामुळे मिळालेल्या सुट्टी बद्दल अभिनेत्री हृता दुर्गुळे म्हणाली, \"मुसळधार पावसामुळे टीम मधील काही लोकं शूटिंगसाठी पोहोचू शकले नाहीत आणि त्यामुळे आम्हाला शूटिंगला सुट्टी देण्यात आली. लहानपणी आपण शाळेत असताना आपल्याला जोरात पाऊस पडला की सुट्टी मिळायची, मालिकेचं शूटिंग करताना तसा ऑप्शन नसतो पण आज अनपेक्षितपणे सुट्टी मिळाली त्यामुळे मी माझ्या घरच्यासोबत आज वेळ घालवणार आहे आणि पावसाचा आनंद घेणार आहे.\" तसेच अभिनेता यशोमन आपटे म्हणाला, \"आजचा मुसळधार पाऊस बघून मला आमच्या मालिकेतील पावसाळ्यात नुकतंच शूट केलेलं गाणं आठवलं. लागोपाठ शूटिंग करत असल्यामुळे अशी अनपेक्षित सुट्टी मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. आज आराम करायचं मी ठरवलंय.\"\nमालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, \"पावसाळ्यात शूटिंगमध्ये काहीना काही अडथळे येतच असतात, त्यामुळे त्या दृष्टीनं आम्ही पूर्वतयारी केलेली असते. सुट्टीचा दिवस भरून काढण्यासाठी आम्ही वेळ न दवडता वेगाने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.\"\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ८६ वा दिवस - घराचे बिग बॉस हॉटेल मध्ये रुपांतर\nमुसळधार पावसामुळे 'फुलपाखरू' च्या शूटिंगचा खाडा\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_1.html", "date_download": "2018-09-26T03:46:58Z", "digest": "sha1:F3JH3DUGWX7GDSYRPQXGF2W7JGFACMAE", "length": 3476, "nlines": 57, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "भेटणेही बंद केले. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » भेटणेही बंद केले. » भेटणेही बंद केले.\nबोलणेही बंद केले..... .भेटणेही बंद केले.\nनाव माझे मी तिच्याशी जोडणे ही बंद केले .\nपेटली ही आग ऐसी त्या नकाराची तुझ्या की\nमी दिवे ही बंद केले ,चांदणेही बंद केले ....\nदेव मी समजून गेलो,भेटला मज दगड तेथे\nहात मी जोडून आता ,मागणेही बंद केले ...\nएवढ्या उमदा प्रकारे तोडले नाते तिने की\nमी अता नाते कुणाशी, जोडणे ही बंद केले...\nRelated Tips : भेटणेही बंद केले.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.epw.in/mr/journal/2017/49/editorials/gagging-justice.html", "date_download": "2018-09-26T03:04:17Z", "digest": "sha1:DTYDHBEOHBJTTNWEWD7U5KPSWHT5X3YO", "length": 20369, "nlines": 150, "source_domain": "www.epw.in", "title": "न्यायाची मुस्कटदाबी | Economic and Political Weekly", "raw_content": "\nन्यायालयीन कामकाजापासून प्रसारमाध्यमांना दूर ठेवल्यानं न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा ऱ्हास होईल.\nखुला न्याय हा भारतातील न्यायव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. न्यायालयांमधील सुनावण्यांवेळी उपस्थित राहाण्याची मुभा सर्व जनतेला आहे आणि प्रसारमाध्यमांना या सुनावण्यांचं वार्तांकन करण्याची मुभा आहे. ही मुभा अर्थातच ‘तत्त्वतः’ असते. व्यावहारिक पातळीवर मात्र न्यायालयीन सभागृहांमधील अपुरी जागा आणि सुनावणीमधील संभाव्य अडथळा रोखण्याची गरज यांमुळं सुनावण्यांच्या वेळी प्रवेशावर निर्बंध राहू शकतो. त्यामुळं न्यायालयातील कामकाजाचा निःपक्षपाती आणि अचूक सारांश आपल्यापर्यंत पोचावा यासाठी सर्वसामान्य जनता पत्रकारांवर विसंबून असते. एखाद्या प्रकरणामध्ये जितके अधिकाधिक हितसंबंध गुंतलेले असतील तितका त्यामध्ये जनतेला अधिक रस असतो, परिणामी या प्रकरणाचं कामकाज निर्दोष व्हावं यासाठी न्यायालयावरही अधिक दबाव असतो. निकाल काहीही लागला तरी न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास प्रक्रियेवर अवलंबून असतो. ही प्रक्रिया निःपक्षपाती आणि कायद्याला धरून झाल्याचा विश्वास जनतेला वाटणं आवश्यक असतं. न्यायिक प्रक्रिया प्रत्यक्ष पाहून त्यामध्ये सचोटी राखली आहे की नाही, हे पाहाण्याची मुभा जनतेला असते. सरकारच्या इतर कोणत्याही अंगापेक्षा भिन्न असं हे न्यायव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे.\nत्यामुळं न्यायालयांनी स्वतःच हे तत्त्व सातत्यानं बाजूला सारणं निराशाजनक ठरतं. शिवाय अशा कृतींचा परिणाम काय होईल याचाही फारसा विचार न्यायालयीन व्यवस्थेकडून केला गेलेला दिसत नाही. सोहराबुद्दीन शेख व इतरांच्या हत्येप्रकरणी अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर सुरू असलेला फौजदारी खटला आणि द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करण्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेली रिट याचिका- या दोन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनाला ‘वक्तव्यबंदी आदेश’ (गॅग ऑर्डर) देण्यात आले आहेत. अलीकडच्या काही दिवसांमधील हे दोन प्रसंग विशेष चिंताजनक ठरतात, कारण ही दोन्ही प्रकरणं सर्वार्थांनी ‘अतिमहत्त्वाची’ आहेत, आणि साहजिकपणे यातील निकालांमध्ये जनतेला मोठ्या प्रमाणात रस आहे.\nया दोन्ही बंदी आदेशांमागची पार्श्वभूमी किंचित भिन्न आहे. (सोहराबुद्दीन शेख खटल्यामध्ये) दोन्ही बाजूंचे साक्षीदार, आरोपी व वकील यांच्यात पूर्वग्रह पेरला जाऊ नये अशा वरपांगी कारणावरून दैनंदिन सुनावणीच्या वार्तांकनापासून माध्यमांना प्रतिबंध करणारा आदेश मुंबईतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय: सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) पीठासीन न्यायाधिशांनी दिला. सुनावणीच्या वेळी उपस्थित राहाण्याची मुभा माध्यम प्रतिनिधींना आहे आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बहुधा त्याबद्दल त्यांना वार्तांकनही करता येईल, परंतु दैनंदिन कामकाजाचा तपशील प्रकाशित करण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. बचावपक्षाच्या वक��लानं दाखल केलेल्या लेखी अर्जाव्यतिरिक्त आणखी कशाच्या आधारावर न्यायालयानं हा निष्कर्ष काढला, हे स्पष्ट झालेलं नाही.\nदुसरीकडं, उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त महाअधिवक्त्यांनी सादर केलेल्या गैरवार्तांकनाच्या काही नमुन्यांवर विसंबून अलाहाबाद उच्च न्यायालयानं संबंधित प्रकरणी निकाल लागेपर्यंत कामकाजाचा तपशील प्रकाशित करू नये असा आदेश दिला आहे. वर्तमानपत्रांमधील कोणतं वार्तांकन आपल्याला गैर प्रकारचं वाटलं, याचं कोणतंही स्पष्टीकरण उच्च न्यायालयानं दिलेलं नाही. शिवाय, गैरवार्तांकन झालं आहे किंवा न्यायालयातील विधानं संदर्भाविना प्रसिद्ध केली गेली आहेत, या गृहितकाचा प्रतिवाद करण्याची संधी कोणत्याही विशिष्ट पत्रकाराला देण्यात आलेली नाही. निकाल येईपर्यंत न्यायालयीन कामकाजाचं कोणतंही वार्तांकन करता येणार नाही, असा प्रतिबंधात्मक आदेश तेवढा या न्यायालयानं काढला आहे.\nया दोन्ही घटनांमध्ये संबंधित न्यायालयांनी ‘सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध सेक्युरीटीज् एक्सेन्ज बोर्ड ऑफ इंडिया’ (२०१२) १० एससीसी ६०३ या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान केला आहे. या खटल्यामध्ये घटनात्मक खंडपिठानं स्पष्ट केलं होतं की, सुनावणीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडून होणारं प्रकाशन लांबणीवर टाकण्यासंबंधीचे आदेश देताना न्यायालयांनी संबंधित खटल्याची व्याप्ती आणि आवश्यकता ध्यानात घ्यायला हवी. सुनावणीचं पावित्र्य जपण्यासाठी दुसरा कोणताही उपाय उरलेला नव्हता आणि सुनावणीतील हस्तक्षेप टाळण्यासाठी वार्तांकन प्रलंबित करणं हाच एकमेव आवश्यक मार्ग होता, याबाबत न्यायालयांनी स्वतःचं पूर्ण शंकानिरसन करून घ्यायला हवं. परंतु सदर दोन घटनांमध्ये माध्यमांच्या वार्तांकनांवर बंदी आदेश लादताना संबंधित न्यायालयांनी या दोन अटींचं पालन केलेलं नाही.\nअर्थात, माध्यमांवरील अशा बंदी आदेशांसंबंधी केवळ या दोन न्यायालयांवरच टीका करणं योग्य होणार नाही. खुद्द सर्वोच्च न्यायालयानंही पूर्वी अशा प्रकारची खेदजनक कृती केलेली आहे. उज्जैन महाकालेश्वर मंदिरातील पारंपरिक विधींबाबतच्या खटल्यामध्ये सुनावणीचं वार्तांकन करू नये असा तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित पत्रकारांना दिला होता. खटल्याचा संदर्भ लक्षात न घे��ा ‘गैरवार्तांकन’ होईल हेच वरपांगी कारण या आदेशामागं होतं, परंतु प्रत्यक्षात अंतिम निकालाच्या बाबतीतच असं गैरवार्तांकन झालेलं दिसलं. सर्वोच्च न्यायालयानं अशाच प्रकारचा आदेश न्यायमूर्ती सी.एस. कर्नान यांच्याबाबतच्या खटल्यातही दिला होता. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अवमानाशी संबंधित या खटल्याबाबतच्या कर्नान यांच्या कोणत्याही विधानाचं वार्तांकन करू नये, असा आदेश न्यायालयानं माध्यमसमूहांना दिला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान करणारे आदेश अविचारी व निष्काळजी पद्धतीनं देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयानंही केलेलं आहे, याचे हे केवळ सूचक दाखले आहेत.\nमाध्यमस्वातंत्र्य आणि न्याय प्रशासन यांच्यात स्वीकारार्ह समतोल साधण्याचं काम नेहमी सहजसोपं नसतं, हे सहारा खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर आलेले ताजे बंदी आदेश माध्यमस्वातंत्र्यासोबतच न्याय प्रशासनासाठीही विध्वंसक ठरणारे आहेत. पत्रकारांच्या वार्तांकनावर निराधार प्रतिबंध लादण्यापुरतेच हे आदेश मर्यादित नाहीत; तर आपल्या निर्णयासाठी काळजीपूर्वक कारणं देणं किंवा व्याप्तीची खातरजमा करून घेणं, ही जबाबदारीही या प्रक्रियेत टाळण्यात आली आहे. त्यामुळं, विशेषतः अतिमहत्त्वाच्या खटल्यांमध्ये असे आदेश देणाऱ्या न्यायालयांच्या हेतूंविषयी प्रश्न विचारणं जनतेसाठी आवश्यक बनतं. न्याय नक्की कशा रीतीनं देण्यात आला, हे पाहाण्याची मुभा जनतेला असेल तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ राहातो. परंतु अशा महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये कामकाजाचं वार्तांकन करण्यावर बंदी आणून न्यायालय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करतं आहे, शिवाय खुद्द न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास कमी होण्यासाठीही हे आदेश कारणीभूत ठरत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/487655", "date_download": "2018-09-26T03:08:54Z", "digest": "sha1:2YQWVQAMKRJGXD7LTMQMMPP2FQJNPXNN", "length": 8010, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुरलेल्या नात्यांचा आगळावेगळा मुरांबा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » मुरलेल्या नात्यांचा आगळावेगळा मुरांबा\nमुरलेल्या नात्यांचा आगळावेगळा मुरांबा\nअमेय वाघने यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला फेसबुकवरून जाहीर करून टाकलं, माझी व्हॅलेंटाईन मिथिला पालकर.. ���ण नंतर काही दिवसातच स्पष्ट झालं की हे दोघे प्रत्यक्षात व्हॅलेंटाईन नाहीत तर वरूण नार्वेकर दिग्दर्शित आगामी ‘मुरांबा’ या चित्रपटातले आलोक आणि इंदू आहेत.\nत्या क्षणापासून सोशल मीडियावर आणि एकूणच मराठी सिनेवर्तुळ तसेच चाहत्यांमध्ये आलोक आणि इंदू यांचा धुडगूस चालू आहे. या दोघांचा हा धुडगूस चालू असतानाच आलोकच्या आई बाबांनी, सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमीत यांनी फेसबुकवर लाईव्ह जाणारा व्हिडिओ टाकून धमाल उडवून दिली. या व्हिडिओमुळे आलोक, इंदू आणि आलोकचे आई बाबा यांचं जग अत्यंत खुमासदार पद्धतीने लोकांसमोर आलं आणि त्याचं जोरदार स्वागत झालं. या पाठोपाठ आलं जसराज, सौरभ आणि ऋषीकेश यांनी संगीतबद्ध केलेले मिथिला पालकर आणि जसराज जोशी यांनी गायलेलं ‘मुरांबा’ हे गाणं आणि त्यानंतर अमेयच्याच आवाजातलं ‘चुकतंय’ हे गाणं.. यातून अमेयच्या आयुष्यात काहीतरी चुकतंय याची झलक पहायला मिळाली आणि मागोमाग आलेला मुरांबाचा ट्रेलर. त्यात तर आलोक आणि इंदूच्या ब्रेकअपचा बॉम्ब पडलाय. ब्रेकअप झालेले आलोक, इंदू आणि या दोघांच्या ब्रेकअपमध्ये घुसलेले आलोकचे आई बाबा असं त्रांगडं असलेला हा मुरांबा नेमका आहे तरी काय, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.\nदशमी क्रिएशन्स, ह्यूज प्रोडक्शन्स आणि प्रतिसाद प्रोडक्शन्स निर्मित मुरांबा हा सिनेमा आई वडील आणि मुलं यांच्यातल्या नातेसंबंधाच्या बदलत्या स्वरूपाकडे तीक्ष्ण नजरेने आणि एका विशिष्ट विचाराने बघतो. मांडणीतला फ्रेशनेस आणि नाविन्य आल्हाददायक असलं तरी विचारातलं, निरीक्षणातलं गांभीर्य दाद देण्यासारखं आहे. सोळाव्या वर्षी वडील आणि मुलगा एकमेकांचे मित्र होतात म्हणे पण दोन्ही बाजूंकडून मैत्रीच्या मर्यादा आणि नियम पाळले जात नाहीत. अनुभव आणि सातत्याने बदलणारं बाहेरचं जग यातली जुगलबंदी टाळता आली तर बाप-मुलगा, आई-मुलगा, सासू-सून या नात्यांचा मुरांबा, त्यातील गोडी आयुष्यभर टिकू शकेल, हे सांगणारा हा खुमासदार सिनेमा आहे. तर व्हॅलेंटाईनला जाहीर झालेल्या अमेय मिथिला या जोडीचा आलोक-इंदू असा अवतार आणि आता त्यांचा ब्रेकअप असा हा मुरांबा आहे तरी कसा, ते येत्या 2 जूनला समजणार आहे.\nकंगनासोबत काम करण्यास शाहरूख उत्सुक\nबॉईज सिनेमाच्या सिक्वलची घोषणा\nकलाकार आणि तंत्रज्ञांनी उभारली मेंढपाळ वस्ती\nतुमच्यासाठी काय पनच्या मंचावर प्रशांत दामलेंना अनोखे गिफ्ट\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/p-chidambaram-criticize-government-note-ban-124384", "date_download": "2018-09-26T03:34:57Z", "digest": "sha1:WLG7RGHOTTSUAFDOI73EEXGGQWNQ4FJN", "length": 13038, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "P Chidambaram criticize government on Note ban नोटाबंदीबाबत माझे भाकीत खरे ठरल्याचे दुःख: चिदंबरम | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीबाबत माझे भाकीत खरे ठरल्याचे दुःख: चिदंबरम\nसोमवार, 18 जून 2018\nमी जे म्हणालो होतो ते खरे झाल्याचे दुःख मला वाटते आहे. माझे भाकीत खरे ठरले असले, तरी त्याचा मला आनंद झालेला नाही, कारण या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे, असे चिदंबरम म्हणाले. चिदंबरम यांनी लिहिलेल्या \"स्पीकिंग ट्रूथ टू पॉवर' या पुस्तकाच्या तमीळ आवृत्तीचे प्रकाशन आज झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.\nचेन्नई : नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असून, परिणामी विकासाचा दर दीड टक्‍क्‍याने खाली येऊ शकतो, असे मी केलेले भाकीत खरे ठरले असल्याचे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज व्यक्त केले. नोटाबंदी करण्याचा निर्णय हा भारताच्या अर्थव्यवस्थेला 21व्या शतकात बसलेला सर्वांत मोठा तडाखा होता, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली.\nनोटाबंदीसारखे भीषण संकट कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर ओढवले जाऊ नये. नोटाबंदीचा मोठा तडाखा देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. नोटाबंदी लागू केल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेत बोलताना मी म्हटले होते, की नोटाबंदीमुळे विकासदर दीड टक्‍क्‍याने खाली येऊ शकतो. मी के��ेले हे भाकीत खरे ठरल्याचे सध्या दिसून येते आहे, असे चिदंबरम म्हणाले. 2015-16मध्ये विकासदर 8.2 टक्‍क्‍यांवर होता, तो नोटाबंदीच्या निर्णयामुळे 2017-18मध्ये 6.7 टक्‍क्‍यांवर आला आहे, असे चिदंबरम यांनी सांगितले.\nमी जे म्हणालो होतो ते खरे झाल्याचे दुःख मला वाटते आहे. माझे भाकीत खरे ठरले असले, तरी त्याचा मला आनंद झालेला नाही, कारण या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे, असे चिदंबरम म्हणाले. चिदंबरम यांनी लिहिलेल्या \"स्पीकिंग ट्रूथ टू पॉवर' या पुस्तकाच्या तमीळ आवृत्तीचे प्रकाशन आज झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.\nराजकीय अनियमितता व जातीभेद नष्ट करण्यासाठी आणि आर्थिक चुका दुरुस्त करण्यासाठी त्याविरोधात प्रत्येकाने आवाज उठविला पाहिजे आणि लिहिले पाहिजे.\n- पी. चिदंबरम, माजी केंद्रीय अर्थमंत्री\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nमुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार...\nवरोरा (जि. चंद्रपूर) : रूळ दुरुस्तीचे काम सुरू असतानाच वेल्डिंग करणारा ट्रक नादुरुस्त झाला. यामुळे सोमवारी (ता. 24) सायंकाळी तब्बल सहा तास या...\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये नागपूर, ता. 25 : राज्यात खासगी नर्सिंग कॉलेजचे पीक आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नसलेले अनेक नर्सिंग...\nगोंडपिपरीच्या भूमिपुत्राला अमेरिकेकडून दहा कोटींचे अनुदान\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुदर्शन कुरवडकर यांच्या एका प्रकल्पाला अमेरिकन सरकारने तब्बल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/facial-for-glowing-skin-117100700014_1.html", "date_download": "2018-09-26T03:14:07Z", "digest": "sha1:RYSW6ZOFHHLG4A224SBDTZGKBTGN54MR", "length": 11143, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ग्लोसाठी फेशियलचे 5 प्रकार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nग्लोसाठी फेशियलचे 5 प्रकार\nसण असो व लग्नसराई, खरेदी व इव्हेंद प्लॅनिंग नंतर एक आणखी गोष्ट आहे जी विसरून चालत नाही. ती म्हणजे पॉर्लर जाण्याची तयारी. त्यात हा प्रश्न पडतो की सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी कोणते फेशियल योग्य ठरेल. अशा वेळी प्रदुषणामुळे टॅन झालेल्या त्वचेला वेगवेगळ्या प्रकाराचे फेशियल्स नवसंजीवनी देतात. त्वचेचं सौंदर्य खुलवणार्‍या फेशियलसंबंधी थोडंसं...\nफ्रुट फेशियल- फेशियलचा बेसकि प्रकार म्हणून या फेशियलकडे पाहिलं जातं. साईड इफेक्ट नसल्याने फेशियलचा हा प्रकार तरुणींमध्ये लोकप्रिय आहे.\nइलेक्ट्रिक शॉक फेशियल- हे फेशियल थोडी भीती वाटायला लावणारं आहे. मायक्रो करंटची निर्मिती करून हे फ‍ेशियल केलं जातं. मध्यमवयीन स्त्रियांसाठी हे फेशियल अत्यंत उपयुक्त आहे.\nपॅराफिन फेशियल- सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असणारं फेशियल म्हणून या फेशियलकडे पाहिलं जातं. हे फेशियल युक्तींसाठी फायदेशीर ठरतं.\nगॅल्वहोनिक फेशियल- रूक्ष आणि निर्जीव त्वचेसाठी गॅल्वहोनिक फेशियल वरदान ठरू शकतं. त्वचा पुन्हा ताजी टवटवीत करण्याचं काम या फेशियलद्वारे केलं जातं.\nऑईल फ्री फेशियल- तेलकट आरि डागविरहीत त्वचेसाठी ऑईल फ्री फेशियल वरदान ठरू शकतं.\nदिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी..\nदीपावली स्पेशल : मोहनथाळ\nएटीएमची चार कोटीची रोकड घेऊन व्हॅन चालक पसार\nसुंदर दिसण्यासाठी सोपे घरगुती उपाय\nदसर्‍याचा अर्थ दहावा दिवस असा आहे\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले ���ली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nटोमॅटो, कांदा, दही, दाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या व मीठ-साखर सर्व एका भांड्यात एकत्र ...\nघरी देखील ऑफिसमधील ताण येतो का\nआजकालची जीवन धावपळीचे, गुंतागुंतीचे आणि ताणतणावाचे आहे. घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत ...\nखास पंजाबी ढाबा : माखनी डाळ (दाल माखनी)\nसर्वप्रथम मसूर, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, लाल ...\nलिंबूपाणी आहे आरोग्यासाठी संजीवनी\nझोपेतून उठल्यावर आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी लागतेच. बहुतेकदा आपल्या सकाळची ...\nकॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर मेकअप करताना घ्या काळजी\nअलीकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://myownshayari.blogspot.com/2015/12/blog-post_24.html", "date_download": "2018-09-26T03:53:49Z", "digest": "sha1:GBY2ZWF2JUGL3LVIKVFNKMSPTPPINLUG", "length": 8718, "nlines": 119, "source_domain": "myownshayari.blogspot.com", "title": "Meri Shayari Meri Amanat", "raw_content": "\n९१ वर्षापुर्वी म्हणजेच १९२४ ला याच दिवशी अमृतसर जवळच्या कोटला सुल्तानसिंग नावाच्या खेड्यात एका मुलाचा जन्म झालाजेव्हा तो ७-८ वर्षाचा होता,तेव्हा त्या गावात रोज एक फ़क़ीर यायचाजेव्हा तो ७-८ वर्षाचा होता,तेव्हा त्या गावात रोज एक फ़क़ीर यायचादारोदार भटकत पंजाबी सूफी भजनं म्हणत भिक्षा मागत पुढे जायचादारोदार भटकत पंजाबी सूफी भजनं म्हणत भिक्षा मागत पुढे जायचा या छोट्या मुलाला त्या फकीराची गाणी खुप आवडायची या छोट्या मुलाला त्या फकीराची गाणी खुप आवडायचीमग त्या सुरांच्या ओढ़ीनं,कळत नकळत तो गावच्या वेशी पर्यंत त्या फकीराच्या मागे मागे जायचामग त्या सुरांच्या ओढ़ीनं,कळत नकळत तो गावच्या वेशी पर्यंत त्या फकीराच्या मागे मागे जायचात्या फकीराचं हे ऋण,तो मुलगा आयुष्यभर विसरला नाहीत्या फकीराचं हे ऋण,तो मुलगा आयुष्यभर विसरला नाहीत्या छोट्या मुलाचा तो फ़क़ीर म���हणजे पहिला गुरु होतात्या छोट्या मुलाचा तो फ़क़ीर म्हणजे पहिला गुरु होतात्या फकीराचं पुढे काय झालं,माहित नाहीत्या फकीराचं पुढे काय झालं,माहित नाहीहा मुलगा मात्र पुढे मोहम्मद रफ़ी म्हणून पुढे नावरूपास आला. त्याने सुरांचं जग काबिज केलंहा मुलगा मात्र पुढे मोहम्मद रफ़ी म्हणून पुढे नावरूपास आला. त्याने सुरांचं जग काबिज केलंपण एवढाच त्याच्या आयुष्याचा पैलू नव्हतापण एवढाच त्याच्या आयुष्याचा पैलू नव्हताजेवढा तो गायक म्हणून मोठा झाला,कदाचित एक फ़रिश्ता म्हणून त्याच्याकड़े अधिक पहिल्या गेलंजेवढा तो गायक म्हणून मोठा झाला,कदाचित एक फ़रिश्ता म्हणून त्याच्याकड़े अधिक पहिल्या गेलंव्यक्ती कोणीही असो त्याने सर्वांना सन्मानानेच वागवलंव्यक्ती कोणीही असो त्याने सर्वांना सन्मानानेच वागवलंअफाट यश आणि एवढी विनम्रता,याचं तो एक अफ़लातून मिश्रण होताअफाट यश आणि एवढी विनम्रता,याचं तो एक अफ़लातून मिश्रण होतात्याच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणुस हा मनापासून त्याचाच होऊन गेलात्याच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणुस हा मनापासून त्याचाच होऊन गेलाअवघं ५५ वर्षाचंच आयुष्य त्याला मिळालंअवघं ५५ वर्षाचंच आयुष्य त्याला मिळालंपण जेव्हा तो गेला,सर्वांच्याच डोळ्यात एक न संपणारा शोध देऊन गेला\nगोष्ट १९६३ ची आहे.त्या दिवशी मुंबईमधे वादकांचा संप होतात्यांच्या काही मागण्या होत्यात्यांच्या काही मागण्या होत्याशंकर जयकिशन नेहमी प्रमाणे आपल्या स्टूडियो मधे पोहचलेशंकर जयकिशन नेहमी प्रमाणे आपल्या स्टूडियो मधे पोहचलेस्टुडिओच्या दरवाज्यात सगळे वादक ठिय्या देऊन होतेस्टुडिओच्या दरवाज्यात सगळे वादक ठिय्या देऊन होतेशंकर जयकिशन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होतेशंकर जयकिशन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होतेपण त्यांचे हे प्रयत्न व्यर्थच ठरत होते पण त्यांचे हे प्रयत्न व्यर्थच ठरत होते शेवटी जयकिशनने रफ़ी साहेबांना,आज रिकॉर्डिंग होणार नाही असा निरोप देण्यासाठी फोन लावला शेवटी जयकिशनने रफ़ी साहेबांना,आज रिकॉर्डिंग होणार नाही असा निरोप देण्यासाठी फोन लावलातेव्हा त्यांच्या घरुन कळलं की रफ़ी नुकतेच स्टूडियोसाठी निघाले आहेततेव्हा त्यांच्या घरुन कळलं की रफ़ी नुकतेच स्टूडियोसाठी निघाले आहेतत्यांनाही शंकर जय प्रमाणे या संपाची कल्पना नव्हतीत्यांनाही शंकर जय प्रमाणे या संपाची कल्पना नव्हतीइकडे संप मागे घेण्याचे शंकर जयचे प्रयत्न सुरूच होतेइकडे संप मागे घेण्याचे शंकर जयचे प्रयत्न सुरूच होते तेवढ्यात रफ़ी साहेबांची गाडी आली.आज रफ़ी साहेब गाणार आहेत,हे कळल्यावर मात्र सर्व वादक आपल्या व्यवहाराबद्दल ख़जिल झाले तेवढ्यात रफ़ी साहेबांची गाडी आली.आज रफ़ी साहेब गाणार आहेत,हे कळल्यावर मात्र सर्व वादक आपल्या व्यवहाराबद्दल ख़जिल झाले स्टूडियोचे दरवाजे उघडण्यात आले.साधारण चार तासात गाणं रिकॉर्डही झालं स्टूडियोचे दरवाजे उघडण्यात आले.साधारण चार तासात गाणं रिकॉर्डही झालंरफ़ी साहेब सर्वांचे आभार मानून निघून गेलेरफ़ी साहेब सर्वांचे आभार मानून निघून गेलेपुन्हा वादकांचा संप सुरु झाला\nझाल्या प्रकाराबद्दल शंकर जयला अजिबात आश्चर्य वाटलं नाही,किंवा रागही आला नाहीजिथे रफ़ी हे नाव आहे,तिथे प्रेमाचा झरा आहे,याची त्यांना जाणीव होतीजिथे रफ़ी हे नाव आहे,तिथे प्रेमाचा झरा आहे,याची त्यांना जाणीव होतीहो,रफींच्या माणूसकीची अशी अनेक उदाहरणं आहेतहो,रफींच्या माणूसकीची अशी अनेक उदाहरणं आहेतइतकं असूनही या मतलबी दुनियेत रफ़ी साहेबांनी अनेक अपेक्षाभंग,अनेक मानसिक आघात झेलले,पण त्यांच्या मनातील गोडवा कधीही कमी झाला नाहीइतकं असूनही या मतलबी दुनियेत रफ़ी साहेबांनी अनेक अपेक्षाभंग,अनेक मानसिक आघात झेलले,पण त्यांच्या मनातील गोडवा कधीही कमी झाला नाहीयाच गोडव्याला,आज त्यांच्या जयंती निमित्त पुन्हा अभिवादन करू या,सलाम करू या.\nआणि हो,वर उल्लेख केलेलं ते गाणं,तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचं,.... म्हणजेच\nयाद न जाये,बीते दिनों की..... ( दिल एक मंदिर)\nकबसे तरस रही है मेरी हसरते,हकीकत में बदल जाने को. है दिल को यकीं और कानो में आहट सी,कोई तो है आने को.\n९१ वर्षापुर्वी म्हणजेच १९२४ ला याच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhovra.com/2011/06/blog-post_10.html", "date_download": "2018-09-26T02:58:34Z", "digest": "sha1:E2EJ3P3KBQZBSRXCTYR2A5HURX5PTCYF", "length": 16891, "nlines": 176, "source_domain": "www.bhovra.com", "title": "आता काय करायचे ?? - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nभोवरा 6/10/2011 Add Comment Blog , कानपिचक्या , पॅंथर , राजकारण , वाघ , संवाद Edit\nहा मी दादा बोलतोय.\nअरे तो 'पॅंथर' 'वाघाच्या' गुहेत गेला ऐकलेय \n दादा, त्यांची बोलणी चाललीय असे ऐकलेय. पुढच्या निवडणुकीत ते एकत्र शिकार करणार आहेत असे वाटतेय.आपली चांगलीच गेम होणार आहे. इथे 'अपना हात' आपल्याच मागे हात धुवून लागला आहे. आपण ना घर के ना घाट के अशी हालत झाली आहे.\nअरे पण काय उपाय काढला आहे का त्यावर \nनाही दादा काय सुचतच नाही.\nअरे काय झालं काय तुम्हाला तुमचे 'घड्याळ्याचे' सेल डाऊन झालेत काय तुमचे 'घड्याळ्याचे' सेल डाऊन झालेत काय काका साहेबाना समजले तर काय म्हणतील एक राज्य सांभाळता येत नाही हे अख्खे जंगल कसे सांभाळणार काका साहेबाना समजले तर काय म्हणतील एक राज्य सांभाळता येत नाही हे अख्खे जंगल कसे सांभाळणारएक काम कर आपल्या प्राणी सहकारी बँकेतून पैसे काढ आणि इतर प्राण्यांना वाटून त्यांना निवडणुकीआधीच कर्जे बिर्जे काय पाहिजे असेल ते देऊन टाक\n बाकीच्या संचालक मंडळाची काळजी करू नको. ते आपल्या हाताखालीच आहेत. त्यांना मी बघेन.\n तू सांगितले ते कर आधी बघू. सगळी घड्याळे पटापट चालली पाहिजेत.\nअहो पण दादा. बँक आता आपल्या ताब्यात नाही आहे. मोठ्या बँकेने ती कधीच ताब्यात घेतली.\nअरे काय बोलतोस काय पण मला काही नोटीस पण नाही आली.\nअहो साहेब पण आता नव्या नियमानुसार मोठ्या बँकेला आपल्याला नोटीस द्यायची गरजच नाही. ती आपली बँक डायरेक्ट बरखास्त करू शकते. तुम्हाला नवीन नियम माहित नाही का\nठीक आहे ठीक आहे मला माहित होते. मी तुझी परीक्षा घेत होतो\nअरे पण काकांना पण माहित नव्हते का त्यांनी तर आपल्या जंगलाच्या अर्थ खात्याकडे सेटिंग लावली होती ना \nहो दादा.पण ते तरी किती दिवस गप्प ठेवू शकणार. कधी ना कधी बाहेर पडणारच ते.\nठीक आहे ठीक आहे ...ते जाउदेत ह्या पॅंथर चे काय करायचे नेमकी निवडणूक आली आणि तो बांद्र्याच्या गुहेत गेला.आपली एकगठ्ठा शिकार जाणार.\n........पण आपण एक काम केले तर \nसाहेब ह्या वाघाच्या बछ्द्यावर हल्ला चढवला तर\nआयडिया तर चांगली आहे. वाघ एकदा बिथरला की काही तरी बडबड करेल आणि मिडीयाला पण चांगला विषय मिळेल आणि आपल्यावरचे आरोपांकडे दुर्लक्ष होईल. अशी तशी पब्लिक म्हणजे शोर्ट टर्म मेमरी लॉसच आहेत.\nसाहेब उद्या आपली सभा आहे तुम्ही वाघाला चीथवा..मग बघू काय करायचे.\n साहेब तुम्ही तर वाघाच्या गुहेत जाऊन वाघावरच हल्ला केला.\nअरे मग उगीचच लोक मला दादा म्हणत नाही.\nपण साहेब आता राडा होणार.\nअरे आपली माणसे काय उगाचच पोसतोय. करू दे साल्यांना. फोडू देत एकमेकांची टाळकी. मिडिया वाल्यांना पण काहीतरी खुराक मिळेल आणि आपल्याला दुसरी लफडी निस्तरता येतील.\nते ठीक आहे साहेब पण वाघ ह्या जंगलातला सर्वात जुना आणि वयाने मोठा आहे. त्याच्यावर हल्ला करायला नाय पाहिजे होता. त्याच्या एका डरकाळीवर अख्खे जंगल जागे होते..\nअरे घाबरतोस काय त्याला ह्या जंगलात फक्त दोनच गोष्टी चालतात एक बाळासाहेब आणि दुसरे बाबासाहेब. दोघांपैकी एकाची जरी कळ काढलीस कि बस फक्त बघत बसायचे.\nतसे नाही साहेब पण.....\nअरे सोड पण बिन....तू अजून हल्ला करायच्या तयारीला लाग. एक काम कर पॅंथर त्या वाघाकडे गेला आहे ना त्या दोघांमध्ये फुट पाड. मग बघ कसा पॅंथर परत घड्याळाकडे येतो.\nहो दादा पण ते कसे करणार. ह्यावेळेला पॅंथर पण भडकला आहे आपल्या काका साहेबांवर. म्हणूनच तो तिकडे वाघाच्या गुहेत गेला आहे ना.\nएक काम कर पॅंथर च्या दुखत्या रगेवर असा बाण मार कि वाघ आणि पॅंथर दोघेही भडकून उठले पाहिजेत.\nउद्याच घोषणा करून टाक. आम्ही दादर चे नाव बदलून चैत्यभूमी करणार आहोत आणि पुढच्या अधिवेशनामध्ये सर्व प्राण्याच्या बैठकीत आम्ही हा प्रस्ताव मांडणार आहे.\nअहो दादा, पण दादर हे जुने नाव आहे खूप वर्षापासून चालत आले आहे.\nअरे असुदेत तुला काय फरक पडतोय रे. आपल्याला फक्त मताचे राजकारण तर करायचे. कोणाच्या भावनांशी आपल्याला काय मतलब. आपण दादर चे चैत्यभूमी केले तर वाघाला आवडणार नाही पण तो ओरडू शकणार नाही कारण आतच पँथर बरोबर त्याची मैत्री झाली आहे आणि पठार च्या गटातले लोकही आपल्यावर खुश होतील. जास्तीत जास्त काय होइल इंजिन येईल बोम्बलत. आपल्याला काय फरक नाही पडत. जसे पुण्याच्या लाल महालतून आपण दादोजींचा पुतळा हलवला तसेच एका रात्रीत नाव बदलून टाकायचे.\nठीक आहे दादा ..आता तुम्ही म्हणताहेत तर करतो तसे .\n दादा. राडे चालू झाले आहेत.\nअरे होऊ देत अजून वातावरण गरम होऊदेत मग बघ अजून कसे तेल ओततोय. आपल्या सर्व पोलीस ठाण्यावर फोन करुन् सांगून ठेव. राडे आपल्या माणसांनी केले कि काही कारवाई करायची नाही आणि जरा वाघाच्या माणसांनी केली तर लगेच एकेकाला आत टाकुन फोडुन काढायचा. अगदी रक्ताची लघवी होइपर्यंत मारायचे.\nदादा काय झाले काय समजले नाही. वाघाने एक दोन डरकाळी फोडल्या , पण त्याने न फोडता त्याच्या प्रवक्त्यांनीच जास्त फोडल्या...वाघाचा बछडा पण मुंबईत नाही आहे. वातावरण एकदम शांत झाले आहे .\n मला पण क��ही समजत नाही. इंजिनाने ने पण एक दोनदा शिट्टी वाजवली आणि तो पण गप्प बसला. वाघाला चिथवुन सुद्धा तो गप्प कसा आहे.\nदादा मला आतली खबर मिळाली आहे कि काका साहेबांनी बहुतेक वाघाला फोन केला आहे, काका साहेबांनी सांगितले कि मी पुतण्याला आवरतो तुम्ही घड्याळाकडे लक्ष देऊ नका. तुम्ही हाताच्या मागे हात धुवून लागा. मी दादर चा मॅटर सुद्धा थोडा वेळ साइडला करायला सांगतो. तुम्ही फक्त हाताच्या मागे लागा. आणि आपल्या सर्व मंत्र्यानी सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे.\nच्यायला हे काका आपलाच बुच लावायला बसले आहेत का चांगला मोका होता एका दगडात दोन तिन पक्षी मारण्याचा..... साला चांगला चान्स गेला आता.\nआता काय करायचे दादा \nआता काय एखादी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करुया आणि काय घड्याळ्याचे सेल बदलत राहायचे.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nहृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल\nDr. Devi Shetty. गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/manoranjan/", "date_download": "2018-09-26T03:17:21Z", "digest": "sha1:TUJRLACKLYESIOFLECGHLDIA36OVYJ6Y", "length": 26687, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Entertainment News | Bollywood & Hollywood News in Marathi | Marathi Movies & Celebrities | बॉलीवुड व मराठी चित्रपट | ताज्या बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, ह�� जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक ���िंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nनाजुका आणि रायबा उधळणार 'प्रीती सुमने'\nसिद्धार्थ चांदेकरला सेटवर भेटायला आला हा मित्र\nसुबोध भावे आणि श्रुती मराठेचे 'ओ साथी रे' रोमँटीक गाणे आले समोर, तर नेटीझन्सही देतायेत अशा कमेंटस\nप्रसाद ओक म्हणतोय, 'ओक ठोक' बोलायचे\nहलालने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nLust Stories मध्येच नाही तर रिअल लाइफमध्येही बिनधास्त आहे कियारा आडवाणी\nSEE PHOTO:रिया सेनच्या घायाळ करणा-या अदा\nमौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदा\nभूमी पेडणकरचा बोल्ड अवतार\nहॉलिवूडचे सुपरहिरो रिअल लाइफमध्ये वापरतात 'या' आलिशान कार\nOscar 2018 पुरस्कारासाठी Village Rockstars चित्रपटाची निवड\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nEmmys 2018: एमी अवार्डच्या मंचावर रंगला ‘प्रेमसोहळा’ 57 वर्षांच्या दिग्दर्शकाने गर्लफ्रेन्डला केले प्रपोज\nप्रियांका चोप्राने असा साजरा केला निक जोनासचा वाढदिवस\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' रसिकांच्या भेटीला\n'या' मालिकेत दिसणार राहुल बोस\nखांद्यावरची जबाबदारी वाढलीय-गायक अभिजीत सावंत\n''कसौटी जिंदगी की 2'च्या कलाकारांसोबत एकता कपूरने घेतले तिरूपती बालाजीचे आशिर्वाद\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\n'हे' पाच खेळाडू वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या मैदानात उतरतात तेव्हा...\nकोंकणी चित्रपट ‘केस्तांव दे कोफुसांव’ला प्रेक्षकांना भावला\nधनंजय माने इथेच राहतात का 30 वर्षानंतरही 'अशी ही बनवाबनवी'ची जादू कायम\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष���ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/544050", "date_download": "2018-09-26T03:07:32Z", "digest": "sha1:OKH5F4R5G5GJIETENYMN2ZZWEBPYTP56", "length": 19178, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘तरुण भारत’वर शुभेच्छांचा वर्षाव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘तरुण भारत’वर शुभेच्छांचा वर्षाव\n‘तरुण भारत’वर शुभेच्छांचा वर्षाव\nरौप्यमहोत्सवी ���ांगली आवृत्तीचा स्नेहमेळावा अपूर्व उत्साहात : सीमाबांधवांना महाराष्ट्राने सक्रिय साथ द्यावी\nरम्य सायंकाळचा उत्साह, सनईची सुरेल साथ, आपुलकीने भारलेलं वातावरण, अनेक वर्षांचा जपलेला गोडवा आणि वाचक, हितचिंतक यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात ‘तरूण भारत’च्या सांगली आवृत्तीचा रौप्यमहोत्सवी वर्धापन स्नेहमेळावा दणक्यात साजरा झाला. बापट बाल शिक्षण मंदिरच्या मैदानात अपूर्व उत्साहात झालेल्या कार्यक्रमात ‘तरूण भारत’चे समूह प्रमुख आणि मार्गदर्शक किरण ठाकुर यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.\n‘तरूण भारत’ म्हणजे निर्भीडपणा, अन्यायावर प्रहार, सत्याची कास आणि समाजमूल्ये जपणारे वर्तमानपत्र असे जणू समीकरणच आहे. एखादी चळवळ त्यागातून अथवा व्रतासारखी जोपासावी ती ‘तरूण भारत’नेच. सीमालढय़ातील अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून उभ्या महाराष्ट्रात ख्याती आहेच. पण, अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याची लेखणीची ताकदही ‘तरूण भारत’ बाळगून आहे. यासोबत ‘चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट’ म्हणण्याचा निडरपणाही ‘तरूण भारत’ने जपला आहे. यासह अनेक प्रतिक्रिया स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अनुभवास आल्या. गेल्या 25 वर्षातील ‘तरूण भारत’ परिवाराच्या चांगल्या कार्याची जणू ही पोचपावतीच. चांदोली ते उमदी आणि कडेगाव ते म्हैसाळ अशा उभ्या-आडव्या पसरलेल्या सांगली जिल्हय़ातील वाचकांनी सहभाग नोंदवत स्नेहमेळाव्याचा आनंद व्दिगुणित केला.\nस्नेहमेळाव्याचे उदघाटन दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. इस्लामपूरचे लोक नियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जतच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, चितळे उद्योग समूहाचे प्रमुख गिरीश चितळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक गौतम पवार, तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकार प्राची गोडबोले, मानसिंग बँकेचे प्रमुख जे.के.बापू जाधव, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष चिमण डांगे यांच्याहस्ते करण्यात आले.\nउद्घाटनप्रसंगी मोहनराव कदम म्हणाले, ‘तरूण भारत’ हे सांगली जिल्हय़ातील आघाडीचे दैनिक आहे. या दैनिकाने लोकांच्या मनात राज्य निर्माण केले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, या दैनिकाने जनमानसात एक चांगली प्रति��ा निर्माण केली आहे. सांगलीकरांच्या जीवनातील हा एक अविभाज्य घटक बनला आहे. तो लोकांना आपला मित्र वाटतो. इतकी त्याने आत्मियता निर्माण केली आहे. निशिकांत पाटील म्हणाले, लोकांच्या प्रश्नाला भिडणारे हे दैनिक आहे. त्यांनी अनेक आव्हानात्मक कामे केली आहेत. या आव्हानात्मक कामात ‘तरूण भारत’ सातत्याने अग्रेसर आहे. गेल्या 25 वर्षात ‘तरूण भारत’ने वास्तववादी चित्रण केले आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, सीमाभागातील चळवळ जोमाने वाढविण्यासाठी सातत्याने ‘तरूण भारत’नेच प्रयत्न केला आहे. जतच्या नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार म्हणाल्या सामान्य कुटुंबातील स्त्राrला जतचे नगराध्यक्षपद मिळाले यामध्ये ‘तरूण भारत’चे योगदान आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नावर है दैनिक सातत्याने प्रहार करत आहे. त्यामुळे सामान्यांचे आशास्थान हे दैनिक आहे. नगरसेवक गौतम पवार म्हणाले, विविध विषयाच्या प्रश्नांचा ऊहापोह ‘तरूण भारत’मधून सातत्याने करण्यात येतो. गोव्यातील प्रश्न वेगळे, सिंधुदुर्गातील प्रश्न वेगळे, मुंबईतील प्रश्न वेगळे सांगलीतील वेगळे. पण या सर्व प्रश्नांची उत्तरे मात्र ‘तरूण भारत’मधून मिळतात. त्यामुळे यांचे वेगळेपण दिसून येते.\nगिरीश चितळे म्हणाले, ‘तरूण भारत’ म्हणजे पुरवणीचा बादशहा आहे. सांगली जिल्हय़ात पुरवणी काढण्याचा हातखंडा फक्त आणि फक्त त्यांच्याकडेच आहे. या पुरवण्या संग्रही ठेवण्यासारख्या आहेत. मानसिंग बँकेचे अध्यक्ष जे.के.बापू जाधव म्हणाले, ‘तरूण भारत’ने सीमालढा अत्यंत निष्ठेने दिला आहे. मराठी माणसांच्या अन्यायाविरोधात सातत्याने चळवळीची भूमिका घेतली आहे.\nमाजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सांगलीत ‘तरूण भारत’ कसा रूजला आणि वाढला याची माहिती देताना जुन्या आठवणी सांगितल्या. हे सांगलीकरांचे मुखपत्र बनले आहे. रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होता आले, त्यात मी धन्यता मानतो, असे ते म्हणाले.\nतरूण भारतचे समूह प्रमुख किरण ठाकुर म्हणाले, स्वातंत्र्यसेनानी बाबुराव ठाकुर यांनी ‘तरूण भारत’ची मुहूर्तमेढ रोवली आणि सामान्य लोकांसाठी लढण्याचा वसा दिला. हा वसा घेऊन 1919 पासून आम्ही लढत आहोत. सांगली आवृत्ती आज रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त सांगली आवृत्तीने तब्बल 116 पानांचे दैनिक काढून एक इतिहास केला आहे. ए��ाचवेळी 116 पानांचे दैनिक प्रसिद्ध करणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही. ते सांगलीकरांनी करून दाखविले. ‘तरूण भारत’चे पत्रकार म्हणजे एक कार्यकर्ता असतो. कार्यकर्ता निष्ठेने कामकाज करत असतो आणि तेच काम सांगलीच्या सर्व कर्मचाऱयांनी करून दाखविले आहे. त्यामुळे मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो.\nसांगलीकरांनी सीमालढय़ासाठी बळ द्यावे, सांगली हा बेळगावनजीकचा मराठी प्रदेश आहे. मराठी माणसांवर होणारा अन्याय सांगलीकरांनी जाणून घ्या आणि सीमाभागातील मराठी बांधवांना साथ द्या आणि हा सीमाप्रदेश महाराष्ट्रात यावा यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार उदासीन आहे. आजपर्यंत अनेक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो पण त्यांच्याकडून सीमाप्रश्न सोडविण्यासाठी हालचाली झाल्या नाहीत. त्या यापुढील काळात व्हाव्यात असे आवाहन त्यांनी केले.\nयावेळी महापौर हारूण शिकलगार, खासदार संजयकाका पाटील, ‘तरूण भारत’चे संपादक जयवंत मंत्री, सीईओ दीपक प्रभू, आमदार सुरेश खाडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी महापौर किशोर जामदार, स्थायी समिती सभापती बसवराज सातपुते, नगरसेवक शेखर माने, कवयित्री जयश्री पाटील, अरूण दांडेकर, वामन काळे, प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. स्वागत आवृत्ती प्रमुख मंगेश मंत्री यांनी केले.\nमंगेश मंत्री यांना गौरवपत्र प्रदान\nसीमालढय़ाचा वसा जपत सांगलीत बेळगाव ‘तरुण भारत’ची आवृत्ती सुरू झाली. तो काळ आधी बुकिंग करून टेलिफोनवरून बोलण्याचा होता. प्रिंटींग यंत्रणाही फारशी अद्ययावत नव्हती. त्यावेळी सांगलीत ‘तरुण भारत’ची धुरा पत्रकार मंगेश मंत्री यांनी स्वीकारली. बेळगावच्या ‘तरुण भारत’ने सांगलीत ठसा उमटवला. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे पत्रकारिताही बदलत गेली. काळानुरूप ठामपणे बदल स्वीकारत पत्रकार मंत्री यांनी कामकाज सुरू ठेवले. गेल्या 25 वर्षात त्यांच्या हाताखाली अनेक पत्रकार, उपसंपादक, फोटोग्राफर आणि पर्यायाने एका पिढीची अख्खी पत्रकारिता घडली. अभ्यासू, संयमी आणि हसतमुख असलेल्या मंत्री यांनी वेळोवेळी प्रत्येकाच्या पाठीवर मायेने हात फिरवत कार्यरत राहण्याचे प्रोत्साहन दिले. आज ज्येष्ठ पत्रकार आणि सक्षम मार्गदर्शकाची भूमिका बजावताना मंत्री यांनी, ‘बदल स्वीकारा, पण जुनेही जपा’ असा कानमंत्र दिला. त्यांच्या या योगदानाबद्दल ‘तरुण भारत’ सांगली परिवाराकडून समूह प्रमुख किरण ठाकुर यांच्याहस्ते गौरवपत्र देऊन त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.\nतंत्रनिकेतनचा निर्णय आता महसूल मंत्र्यांच्या कोर्टात\nशहरातील वाहतूकीवर आता सीसीटिव्हीची नजर\nदोन्ही काँग्रेसकडून निष्ठावंतांना संधी\nमाजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांचे निधन\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ingoanews.com/tag/cashless", "date_download": "2018-09-26T02:56:17Z", "digest": "sha1:GHZJLLKAZHF377D66NL35D43GZQGXSDU", "length": 8083, "nlines": 118, "source_domain": "ingoanews.com", "title": "CASHLESS Archives - In Goa 24X7", "raw_content": "\nदेवतांच्या दर्शनाला जाताना मुख्यमंत्र्यांचा खिसा रिकामाच श्री महालक्ष्मी समोर उभं राहिल्यानंतर आली अर्पणाची आठवण अर्पण देण्यासाठी खिशात पुरेसे पैसे नसल्याने झाली पंचाईत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवडणूक रिंगणात पाऊल ठेवण्याअगोदर श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात हजेरी लावली. यावेळी देवीसमोर उभं राहिल्यानंतर त्यांना अर्पण देण्याची आठवण झाली. त्यासाठी खिसे तपासले; मात्र देवीला दान देण्याएवढे पैसे नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांची पंचाईत झाली.Read More\nरोकडरहित व्यवहारांना चालना देण्याच्या दिशेने टाकले पाऊल गोव्यात डिजिधन योजनेचा शानदार शुभारंभ संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन बॅंकांच्या प्रदर्शनक्षावर मिळणार कॅशलेसचे धडे ‘लकी ग्राहक��� आणि व्यापारी डिजिधन योजनेस प्रारंभ रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांसाठी ‘लकी ग्राहक’ तर व्यापाऱ्यांसाठी डिजिधन योजना सुरू करण्यात आलीये. या योजनेचा शानदार शुभारंभ बुधवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. पणजीतील ‘आयनॉक्स कोर्ट यार्ड’मध्ये झालेल्या या कार्यक्रमात डिजिधन मेळाव्याचंही उद्घाटन करण्यात आलं. या मेळाव्यात विविध बॅंकांचे प्रदर्शनकक्ष असूनRead More\nराज्यातील पहिला कॅशलेस ‘हिरा’ पेट्रोल पंप मुख्यमंत्र्यांनी फुगे सोडून केले निर्णयाचे स्वागत पणजीतील कदंब बसस्थानकाजवळील हिरा पेट्रोलपंप राज्यातील पहिला कॅशलेस पेट्रोल पंप बनल्यामुळे आकाशात फुगे सोडण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि इंडियन ऑईलचे अधिकारी उपस्थित होते. काळे धन आणि भ्रष्टचाराचे निर्मूलन करण्यासाठी गोव्यातील सर्व व्यवहार हळूहळू कॅशलेस करण्यासाठी सरकारनं पावलं उचललीयेत. यासाठी व्यापारी आणि ग्राहकांमध्ये जागृतीही करण्यात येताहे. सरकारच्या या प्रयत्नांना पणजी कदंब बसस्थानकाजवळील हिरा पेट्रोल पंपानं साथ देत पंपावरील व्यवहार पूर्णपणे कॅशलेस केलेत. त्यामुळं कॅशलेस व्यवहार करणारा राज्यातील पहिला पेट्रोलपंप म्हणून हिरा पेट्रोल पंपानं मान मिळवलाय. या उपक्रमाचाRead More\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/municipality-claims-Mayor-inspected-the-case/", "date_download": "2018-09-26T02:47:22Z", "digest": "sha1:7WNH3MBLCMAFKBWTVNCEZG7UWFIUWJIC", "length": 8402, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म्हणे २० टक्के कचरा उचलला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › म्हणे २० टक्के कचरा उचलला\nम्हणे २० टक्के कचरा उचलला\nशिवसेना पक्षप्रमुखांना दिलेल्या शब्दानुसार महापौर नंदकुमार घोडेले कचरामुक्‍तीच्या कामाला लागले आहेत. पहिला दिवस नियोजनात गेल्यानंतर दुसर्‍या दिवशी महापौरांनी सकाळपासूनच शहरातील विविध भागांतील कचरा परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्‍त उदय चौधरी यांनीही प्रत्यक्ष पाहणी करीत कचर्‍याचा आढावा घेतला. महापौर, आयुक्‍तांच्या आदेशानंतर दिवसभरात रस्त्यावरील जवळपास वीस टन कचरा उचण्यात आल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.\nलोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख औरंगाबादला आले होते. शहरात पाऊल ठेवताच त्यांनी कचर्‍याबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दहा दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. त्यापैकी काउंट डाऊन सुरू झाल्यानंतर पहिला दिवस नियोजनातच खर्ची झाला. तर दुसर्‍या दिवशी महापौरांनी पहाटे पाच वाजेपासूनच औरंगपुरा, शहागंज, सेंट्रल नाका, पैठणगेट भागाची पाहणी केली. तसेच मनपाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना कडक शब्दांत सूचना केल्या. महापौरांसोबतच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी विविध ठिकाणी पाहणी करीत रस्त्यावर पडलेला कचरा त्वरित उचलण्याचे आदेश मनपा अधिकार्‍यांना दिले. त्यानंतर दिवसभरात शहरातील जवळपास अठरा ते वीस टन कचरा उचलून सेंट्रल नाका येथे प्रक्रियेसाठी टाकण्यात आल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍तभालसिंग यांनी सांगितले.\nकचरा संकलनासाठी तीनशे रिक्षा\nमनपा प्रशासनाने कचरा संकलनासाठी आणखीन 65 खासगी रिक्षा भाडे तत्त्वावर घेतल्या आहेत. तसेच कचर्‍याच्या कामांसाठी 215 मजूरही वाढविले आहेत. यापुढे 115 वॉर्डांमध्ये घरोघरी जाऊन एक दिवस ओला, दुसर्‍या दिवशी सुका अशा प्रकारे कचरा संकलन केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी शनिवारी (दि. 21) दिली.\nशहरात कचराकोंडी निर्माण होऊन तब्बल दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. कचराकोंडी फोडण्यासाठी मनपा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर कार्य केले जात आहे. रस्त्यावरील कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे.\nमनपाच्या आणि खासगी रिक्षाद्वारे कचरा संकलन केले जात आहे. मात्र, अनेक वॉर्डांमध्ये कचरा संकलन केले जात नाही, मनपाचे कर्मचारी कचरा घेण्यासाठी येत नाहीत, रिक्षा कमी पडत असल्याची ओरड सुरू होती. तसेच आवाहन करूनही रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे मनपा प्रशासनाने कचरा संकलनासाठी आणखीन 65 खासगी रिक्षा भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. आता मनपाच्या 108 आणि खासगी 210 अशा एकूण 318 रिक्षांद्वारे घरोघरी जाऊन कचरा संकलन सुुरू केले आहे. एका वॉर्डात किमान तीन रिक्षांद्वारे कचरा संकलन केले जाणार असून एक दिवस सुका आणि दुसर्‍या दिवशी ओला कचरा गोळा केला जाणार आहे. यासाठी 215 सफाई कामगारही वाढविण्यात आले आहेत.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Develop-open-spaces-in-the-district/", "date_download": "2018-09-26T02:45:42Z", "digest": "sha1:V53EOBDFPSUH7UOALTVWKDK54BAOTB2R", "length": 6591, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फातोर्ड्यातील खुल्या जागांचा विकास करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › फातोर्ड्यातील खुल्या जागांचा विकास करणार\nफातोर्ड्यातील खुल्या जागांचा विकास करणार\nफातोर्डा मतदारसंघात असलेल्या 13 खुल्या भूखंडांचा विकास येत्या तीन महिन्यांत करण्यात येणार आहे. विकासाचे हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केले जाणार आहे, असे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. विकास केल्यानंतर पुढील देखभालीसाठी ती जागा मडगाव नगरपालिकेकडे सोपविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.\nमंत्री सरदेसाई यांनी शनिवारी फातोर्डा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणच्या खुल्या असलेल्या जागांची पाहणी केली. त्यांच्याबरोबर मडगाव नगराध्यक्षा डॉ. बबिता प्रभूदेसाई, उपनगराध्यक्ष टिटो कार्दोज, पालिकेचे ज्येष्ठ अधिकारी हर्षद प्रभूदेसाई, पालिका अभियंता मनोज आर्सेकर उपस्थित होते.\nमंत्री सरदेसाई म्हणाले, की, फातोर्डा मतदारसंघातील खुल्या जागांचा विकास करण्यासाठी त्याचा आराखडा गणेशचतुर्थीनंतर तयार करण्यात येणार आहे. व्ही फॉर फातोर्डासाठी अंकित प्रभूदेसाई यांची डिझायनर म्हणून निवड करण्यात आली असून सर्व जागांचे डिझाईन त्या करणार आहेत. प्रभूदेसाई यांनी यापूर्वी फातोर्डा किरकोळ मासळी बाजाराचा आराखडा तयार केला होता. या 13 ही मोकळ्या जागांचा आराखडा एकसारखाच राहणार असून गोमंतकीय साज देण्यात येणार आहे. दरम्यान, घोगळ येथील नेहरू पार्कची पाहणी करताना त्यांनी पालिका अभियंत्या��ना उद्यानाच्या सभोवताली सुरक्षा भींत उभारण्यास सांगितली आहे. तर या उद्यानाची दुरुस्ती झाल्यावर हे शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी तसेच अन्य मुलांसाठी नेहमी खुले ठेवणार असल्याचे मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.\nबोल्शे सर्कलची रूंदी कमी करणार : सरदेसाई\nमडगाव शहरात विशेषतः घोगळ येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बोल्शे सर्कलची रुंदी कमी करून सर्कलच्या एका बाजूचा रस्ता रुंद करण्यात येणार आहे,असे मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, रस्ता रुंदीकरणासाठी सरकारने नोरोन्ह परेरा यांच्या मालकीची 5 मीटर रुंदीची 1500 चौरस फूट जागा घेतली असून यासाठी परेरा याना टीडीआरची सुविधा प्राप्त होणार आहे. येत्या 15 दिवसात खर्चाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Sugar-factory-rate-problem/", "date_download": "2018-09-26T03:31:34Z", "digest": "sha1:R3HAOGMZNTEVT5XDFP3YUSL3MIHT46O4", "length": 7602, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उतार्‍यात पुढे, दरात मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › उतार्‍यात पुढे, दरात मागे\nउतार्‍यात पुढे, दरात मागे\nजिल्ह्यात साखर उतार्‍यात सहकारी साखर कारखान्यांपेक्षा चार पाऊल पुढे असणारे खासगी साखर कारखाने दर देण्याच्या बाबतीत मात्र सहकारी कारखान्यांपेक्षा एक पाऊल मागेच आहेत. पहिली उचल शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा झाल्यानंतर 3100 रुपयांची सर्वाधिक उचल देणारा बिद्री साखर कारखाना एकमेव ठरला आहे. खासगी कारखान्यांची मजल टनाला 3000 रुपयांपर्यंतच गेली आहे.\n2 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून सरासरी 28 ते 38 दिवसांचा हंगाम आतापर्यंत झाला आहे. साखर उत्पादन आणि उतार्‍यात विभागासह राज्यातही कोल्हापूरनेच बाजी मारली आहे. आता पहिली उचल देण्यातही कोल्हापूरच आघाडीवर आले आहे. उसाचा दर सर्वाधिक देण्याची परंपरा बिद्री सहकारी साखर कारखान्याने कायमच जपली आहे.\nयावर्षीदेखील सर्वाधिक पहिली उचल याच कारखान्याने दिली आहे. कारखान्याचा उतारा आजच्या घडीला साडेदहा टक्क्यांपर्यंत असतानाही या कारखान्याने शेतकर्‍यांना सर्वाधिक उचल देण्याची किमया केली आहे. या कारखान्याबरोबरच सहकारातील जवाहर, शाहू, मंडलिक या कारखान्यांनीही अनुक्रमे 3075, 3032, 3075 रुपये प्रतिटन असा दर दिला आहे. डी.वाय., राजाराम यांचा 2900 रुपये प्रतिटनाचा अपवाद वगळता उर्वरित सर्व सहकारी साखर कारखान्यांनी 3000 रुपये प्रतिटन दर दिला आहे.\nजिल्ह्यात 23 कारखान्यांपैकी 6 खासगी, तर 3 कारखाने भाडेतत्त्वावर खासगी कारखान्यांकडून चालवले जात आहेत. सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी उतारा 10.21 टक्के असताना खासगी कारखान्यांचा उतारा मात्र 10.53 टक्के राहिला. सहकारी कारखान्यांवर खासगी कारखान्यांनी मात केली; पण हीच परंपरा त्यांनी दराच्या बाबतीत मात्र कायम ठेवली नाही. उतारा कमी असतानाही सहकारातील कारखान्यांनी सर्वाधिक दर दिला आहे. याउलट सर्वाधिक उतार्‍यात अग्रस्थानी असलेल्या खासगी कारखान्यांपैकी एकाही कारखान्याने 3 हजारांच्या वर दर दिलेला नाही.\nकारखान्यांनी दिलेली पहिली उचल (कंसात एफआरपी)\nपुईखडी माळावर बैलगाडी शर्यत पोलिसांनी पाडली बंद\nराणेंनी टीका थांबवावी अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाहीत\nसव्वा कोटी हडपणारा मुख्य सूत्रधार दिल्‍लीत\nमालेत मारामारी; दोघे जखमी\nनिखिल खाडेविरोधात फसवणुकीचा गुन्हा\nजवाहरनगरात दोन गटांत वाद; वाहनांची तोडफोड\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/untimely-hail-issue/", "date_download": "2018-09-26T02:47:32Z", "digest": "sha1:OJQGUGFNPQSQ4AU3TAEKQC56VP5PFN37", "length": 3739, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माजलगाव तालुक्यात 12 गावांना तडाखा | पुढारी\tTop", "raw_content": "\nह��मपेज › Marathwada › माजलगाव तालुक्यात 12 गावांना तडाखा\nमाजलगाव तालुक्यात 12 गावांना तडाखा\nरविवारी सकाळी अवकाळी गारपिटीने मारा केल्याने होते नव्हते ते पीक हातचे गेल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. जवळपास 12 गावांना याचा तडाखा बसला आहे.\nगेल्या चार दिवसांपासून बदललेल्या वातावरणाचा मोठा फटका रविवारी पहाटेच्या सुमारास अस्मानी संकटाने दिला. हिवरा, काळेगाव,डुबाथड्डी, गव्हाणथडी, रामपिंपळगाव शिवार, सुर्डी, वारोळा याठिकाणी गारपीट आणि पावसाचा मारा झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी, ऊस यपिकांचे मोठे नुकसान झाले.\nयंदा एकमेव भरघोस उत्पन्न मिळेल अशी आशा असलले हरभरा पीक गारपिटीत अक्षरशः भुईसपाट झाले आहे.\nअनेक फळ बागांचे नुकसान\nरवींद्र बापमारे या शेतकर्‍यांच्या शेतातील तीन एक्कर शेतातील पपईच्या बागेचे मोठे नुकसान झाले. काळेगावथडीतील केळी उत्पादक शेतकरी मनीष तौर यांना देखील फटका बसला\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Fake-identifier-aadhar-card-holder-arrested/", "date_download": "2018-09-26T02:46:43Z", "digest": "sha1:23NIN7HLPOEZM2O6LP54GG33CE2YSLEP", "length": 4586, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बनावट आधारकार्ड बनविणार्‍यास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बनावट आधारकार्ड बनविणार्‍यास अटक\nबनावट आधारकार्ड बनविणार्‍यास अटक\nऔंध भागातील एका किराणा दुकानात बनावट आधारकार्ड बनवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर चतुश्रृंगी पोलिसांनी उघडकीस आणला. किराणा दुकानात छापा टाकून एकाला अटक केली आहे. तर, याठिकाणा आधारकार्ड बनविण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.\nभवरलाल सेवाराम चौधरी (वय 45, रा. आंबेडकर वसाहत, औंध,मूळ-राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक सारस विठ्ठल साळवी यांनी तक्रार दिली आहे.\nऔंध येथील एक व्यक्ती बनावट आधारकार्ड बनवून देत असल्याच��� माहिती चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक संदेश केंजळे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार चतुःश्रुंगी पोलिसांनी बनावट व्यक्ती त्या ठिकाणी पाठवून खात्री केली. त्यानुसार औंध येथील भैरवनाथ प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी पाठविलेल्या व्यक्तीला त्यांनी जन्मतारीख खोटी असल्याचे बनावट आधारकार्ड बनवून दिल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणाहून साहित्य जप्त केले आहे.\nतसेच, त्याला आधारकार्ड बनवून देण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले आहे. त्याने किती जणांस बनावट आधारकार्ड दिले आहे याचा पोलिस तपास करत आहेत.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Municipality-Chairman-election-today/", "date_download": "2018-09-26T03:39:37Z", "digest": "sha1:IXUCCJ24YD57OE35LIUTHP5PHW6A4DG7", "length": 5065, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिकेच्या आज सभापती निवडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पालिकेच्या आज सभापती निवडी\nपालिकेच्या आज सभापती निवडी\nइस्लामपूर नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी आज मंगळवारी होत आहेत. या निवडीत राष्ट्रवादीकडून नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. विकास आघाडीच्या वाट्यातील एका सभापती पदावरही आता शिवसेनेने हक्क सांगितला आहे. त्यामुळे हे सभापतीपद कोणाला मिळणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.\nपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्याने सहापैकी पाच सभापती पदे राष्ट्रवादीकडे तर सत्ताधारी विकास आघाडीकडे केवळ एकच सभापतीपद आहे. गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या सभापतींनी चांगले काम केले आहे. नव्या सभापतींची नावे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सर्वानुमते निश्‍चित करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी सांगितल��.\nगेल्या वर्षी बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादीच्या मनिषा पाटील, महिला बालकल्याण सभापतीपदी सुनिता सपकाळ, आरोग्य सभापतीपदी डॉ. संग्राम पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता सभापतीपदी शहाजीबापू पाटील व नियोजनच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांच्या निवडी झाल्या होत्या. विकास आघाडीचे बाबासाहेब सूर्यवंशी यांची शिक्षण सभापतीपदी निवड झाली होती. तर स्थायी समितीत विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अ‍ॅड. चिमण डांगे व खंडेराव जाधव यांची वर्णी लागली होती. विकास आघाडीकडे असलेल्या एका सभापती पदावरही शिवसेनेने हक्क सांगितल्याचे समजते.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.datemypet.com/mr/6-key-questions-to-ask-yourself-before-being-immersed-in-the-dating-pool", "date_download": "2018-09-26T02:23:24Z", "digest": "sha1:BKM2ERIHGXOW4TY3TI2SJ373NHQ2T4XX", "length": 12716, "nlines": 69, "source_domain": "www.datemypet.com", "title": "6 की प्रश्न डेटिंग तलाव विसर्जन होण्यापूर्वी स्वत: विचारा", "raw_content": "\nप्रेम & लिंग प्रौढ जिव्हाळ्याचा संबंध साठी सल्ला.\nसुचालनमुख्यपृष्ठसल्लाप्रेम आणि लिंगप्रथम तारीखऑनलाइन टिपापाळीव प्राणी अनुकूल\nद्वारे जेनिफर ब्राऊन बँका\n6 की प्रश्न डेटिंग तलाव विसर्जन होण्यापूर्वी स्वत: विचारा\nशेवटचे अद्यावत: मे. 24 2018 | 3 मि वाचा\nनियमित खरेदी भेटीसाठी किराणा दुकान जात कल्पना करा. आपण आवश्यक असलेल्या गोष्टी यादी करा दुर्लक्ष, कमी खर्चात, किंवा अगदी जेवण कल्पना.\nपर्याय अरे रंगातच दडलेले आहेत. प्रथम पाहणे कुठे आहे हे माहित नाही. आपण आपल्या वेडेपणा नाही प्रणाली ... .no पद्धत आहे.\nशेष आपण वेळ वाया घालवू करू, असे आश्वासनही, काही जास्त गरज \"वर शेअर\" आयटम उचलण्याची विसरू, वाजवीपेक्षा जास्त खर्च करणे, आणि महिना आहे करण्यापूर्वी एक दुसरा ट्रिप करून शेवट.\nआम्ही \"बाजार\" असताना अनागोंदी आणि गोंधळ एक समान अर्थाने एक सोबती ��ाठी प्रचलित आहे.\nआम्हाला अनेक आम्ही शोधत आहात काय खराखुरा अर्थ, कुठे पाहणे, किंवा कसे माहिती पर्याय बनवण्यासाठी येथे आगमन.\nपण, तो तसे नाही.\nSocrates एकदा योग्य पद्धतीने नमूद म्हणून: \"Unexamined जीवन जगण्यायोग्य नाही.\"\nआमच्या मार्गदर्शक म्हणून या, येथे आहेत 6 महत्त्वाची प्रश्न सर्व महत्वाचे प्रथम तारीख वर embarking आधी स्वत: ला विचारले पाहिजे.\n1. माझ्या सध्याच्या डेटिंगचा ध्येय काय आहे मी एक भावी पती, पत्नी शोधत आहे मी एक भावी पती, पत्नी शोधत आहे कॅज्युअल डेटिंगचा तुम्ही आहात स्पष्ट, चांगले आपण संभाव्य भागीदार हे संवाद साधण्यासाठी करू शकाल, आणि खूप सुंदर त्यांना होईल. आपण त्यांना इथे तसं झालं नाही तर, तो प्रारंभिक स्क्रिनिंग प्रक्रियेत वेळ आणि गोंधळ जतन करण्यासाठी मदत करू शकता. धोरण विचार\n2. माझ्या बाबतीतच जिंकला काय आहेत दुसऱ्या शब्दांत, काय अद्वितीय वैशिष्ट्य, सवयी, किंवा जीवनशैली समस्या तडजोड तुम्ही नाराज आहेत. उदाहरणार्थ, मुले काही लोकांना नाही तारीख महिला. एक गुन्हेगार रेकॉर्ड काही महिला नाही तारीख अगं. आणि इतरांना, वय एकूणच समीकरण मध्ये एक घटक असू शकतो. तडजोड सर्व यशस्वी संबंध महत्वाचे आहे तरी, आम्ही आमच्या कोर मूल्ये किंवा आपण कोण आहोत सार कधीही तडजोड पाहिजे, फक्त एक मधली अप जोडून करणे.\n3. मी माझ्या गेल्या संबंध म्हणजे काय महान सत्य अभिव्यक्ती आहे, \"गेल्या जाणून घेण्यासाठी अपयशी ज्यांना पुन्हा वेगळं आहे.\" कदाचित तरतूद आपण आता \"thugs\" आपल्या गोष्ट नाही आहे की ओळखायला. किंवा आपण चांगले आपल्या गरजा संवाद करणे आवश्यक आहे की. धडे प्रत्येक प्रेम वेगळी \"विद्यार्थी.\" रिअल उद्देश पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणत्याही विध्वंसक किंवा disserving डेटिंगचा नमुन्यांची ओळख आहे. येथे कल्पना मिळवा\n4. माझा शोध वास्तववादी वातावरण अपेक्षा संचालित आहे उदात्त प्राधान्ये एक कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण यादी येत फक्त नाकारीत आणि प्रक्रिया लांबणीवर होईल. उदाहरणार्थ, काही महिला सहा फूट उंच आहे जो सोबती शोधण्यासाठी प्रयत्न, सहा आकडेवारी बनवण्यासाठी, कोण लग्न केले नाही, बोलतो 3 भाषा, आणि पाळीव प्राणी आवडतात. शक्य आहे उदात्त प्राधान्ये एक कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण यादी येत फक्त नाकारीत आणि प्रक्रिया लांबणीवर होईल. उदाहरणार्थ, काही महिला सहा फूट उंच आहे जो सोबती शोधण्यासाठी प्रयत��न, सहा आकडेवारी बनवण्यासाठी, कोण लग्न केले नाही, बोलतो 3 भाषा, आणि पाळीव प्राणी आवडतात. शक्य आहे आपली खात्री आहे की.\n मला तितकी माझ्या ख्यातनाम क्रश विवाह बद्दल, Keanu Reeves. एक सूचना मिळवा.\n5. हे माझे पाय ओले सर्वोत्तम वेळ आहे मी एक पुनबांधणी शोधत आहे एक माजी संबंध पुनर्स्थित मी एक पुनबांधणी शोधत आहे एक माजी संबंध पुनर्स्थित मी एक संबंध एक समान भागीदार असल्याने अर्पण वेळ आणि ऊर्जा आहे का मी एक संबंध एक समान भागीदार असल्याने अर्पण वेळ आणि ऊर्जा आहे का मी गेल्या जखमा बरे आहे मी गेल्या जखमा बरे आहे हे विचार महत्त्वाचे गोष्टी आहेत. आणि फक्त आपण रिअल करार माहित.\n6. माझे खेळ योजना काय आहे मी एक ऑनलाइन डेटिंगचा सेवा साइन अप करणार मी एक ऑनलाइन डेटिंगचा सेवा साइन अप करणार मला दुरुस्ती करण्याची माझे मित्र विचारा मला दुरुस्ती करण्याची माझे मित्र विचारा माझे अ \"तारीख तयार आहे माझे अ \"तारीख तयार आहे\"मी वजन कमी करणे आवश्यक आहे का\"मी वजन कमी करणे आवश्यक आहे का मी दोनदा आठवड्यातून दोनदा किंवा एक महिना तारीख होईल मी दोनदा आठवड्यातून दोनदा किंवा एक महिना तारीख होईल सर्व गंभीर गोल म्हणून, एक खेळ योजना एक होकायंत्र म्हणून जागा असणे आवश्यक आहे, वचनबद्ध आम्हाला ठेवा, आणि अर्थातच आम्हाला ठेवा.\n\"तुझ्या स्वत: ची फसवणूक करू नका.\" आपण अधिक सुसंगत संबंध योग्य सोबती शोधत आणि तयार शक्यता वाढ करू इच्छित असल्यास,, प्रथम स्वत: ला जाणून घेणे.\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nReddit वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\n8 विचारणा करावी ग्रेट प्रथम तारीख प्रश्न\nआम्ही सर्व प्रथम तारखा गेले आहे. ते एक संबंध झाली किंवा ती पूर्ण झाली आहे की नाही…\n7 एक Foodie डेटिंग करण्यापूर्वी आपल्याला पाहिजे गोष्टी\nमी स्वत: अन्न एक प्रचंड चाहता नाही आहे तोपर्यंत, माझे मित्र सर्वात…\n5 आपण प्रथम तारीख रोजी विचारा पाहिजे प्रश्न\nप्रथम तारखा मुलाखती सारखे असू शकते, पण जीवन साठी. ते आपण दोन्ही करा…\nपाळीव प्राण्यांचे प्रेमी केवळ निर्माण अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. आपण एक जोडीदार शोधत आहात की नाही, आपल्या पाळीव प्राण्याचे किंवा फक्त कोणी म��त्रासह फिरायला, स्वत: ला आवडत पाळीव प्राणी प्रेमी - येथे आपण शोधत आहेत नक्की शोधण्यात सक्षम व्हाल.\n+ प्रेम & लिंग\n+ ऑनलाइन डेटिंगचा टिपा\n+ पाळीव प्राणी अनुकूल\nप्रेम शेअर करत आहे\n+ युनायटेड स्टेट्स मध्ये डेटिंग\n+ युनायटेड किंगडम मध्ये डेटिंग\n+ कॅनडा मध्ये डेटिंग\n+ आयर्लंड मध्ये डेटिंग\n+ दक्षिण आफ्रिका डेटिंग\n© कॉपीराईट 2018 तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे. बनवलेला द्वारे 8celerate स्टुडिओ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-football-rural-area-special-125135", "date_download": "2018-09-26T03:50:01Z", "digest": "sha1:VQELWHQ47Q6P7ERETYE2PT3J42SJ47ET", "length": 15696, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Football in Rural area special गडहिंग्लज ते संतोष ट्रॉफी व्हाया तमिळनाडू! | eSakal", "raw_content": "\nगडहिंग्लज ते संतोष ट्रॉफी व्हाया तमिळनाडू\nगुरुवार, 21 जून 2018\nशहरातील फुटबॉलचे लोण ग्रामीण भागात पोचले आहे. खेळायला सुसज्ज मैदान नाही, संघाचा आर्थिक भार पेलण्यासाठी प्रायोजक नाही, की चांगला प्रशिक्षक नाही. विशेष म्हणजे ‘केएसए’ लीग वगळता एकही ‘नॉक आउट’ स्पर्धा या संघांना खेळायला मिळत नाही. ही स्थिती असूनही फुटबॉलमधील ग्रामीण टॅलेंटचा प्रवास थक्क करणारा आहे. मुंबई, बंगळूर, चेन्नई ते थेट गोव्यातील संघांकडून खेळणारे इथले खेळाडू आहेत. फुटबॉलची एखादी स्पर्धा पदरमोड करून घेण्याची धमकही आहे. यावर टाकलेला प्रकाशझोत...\nकोल्हापूर - ब्राझीलची भूमी दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजसारखे छोटेसे गाव त्याच वाटेवर चालणारे. इथले खेळाडू केवळ कोल्हापुरातच खेळतात असे नव्हे, तर मुंबई, बंगळूर, चेन्नई, गोव्यातील स्पर्धांतही त्यांनी ठसा उमटवला आहे. फुटबॉलपटू विक्रम पाटील तमिळनाडूकडून संतोष ट्रॉफी, तर संदीप गोंधळी भारतीय शालेय स्पर्धा १९ वर्षांखालील संघातून खेळला.\nविक्रम हा मिड फिल्डर फुटबॉल प्लेअर आहे. तो दहावीपर्यंत गडहिंग्लजमध्येच शिकला. शिवराज महाविद्यालयातून बी. एस्सी. डबल ग्रॅज्युएट झाला. त्याने उत्कृष्ट खेळाने गडहिंग्लजचे मैदान गाजवले.\nगुणी खेळाडू असूनही त्याला कोल्हापुरातील स्थानिक बलाढ्य संघांनी प्रवेश नाकारला. त्याच्यासमवेत खेळणाऱ्या अन्य खेळाडू मात्र पटापट कोल्हापुरातील संघात दाखल झाले. अखेर ‘केएसए’ वरिष्ठ गटात शेवटच्या स्थानावर असलेल्या अनिल मंडलिक स्पोर्टिंगमधून खेळण्याची त्याला संधी मिळाली. बलाढ्य संघांनी नाकारलेला हा खेळाडू कोल्हापुरात फारसा रमला नाही. संतोष ट्रॉफी खेळण्याची त्याची इच्छा होती. कोल्हापुरातील\nखेळाडूंचे संतोष ट्रॉफीसाठी सिलेक्‍शन होत नसल्याचे पाहिल्यानंतर त्याने थेट तामिळनाडू गाठले.\nत्याने तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले. फर्स्ट इलेव्हनमध्ये खेळणारा तो खेळाडू ठरला. वैशिष्ट्य असे की, तो या संघातून खेळत असताना संघाने उपविजेतेपदही पटकाविले. सलग चार वर्षे संतोष ट्रॉफी खेळणारा तो खेळाडू आहे. सध्या तो तामिळनाडूमध्येच केंद्र सरकारच्या एजीएस सेंट्रल गव्हर्न्मेंट डिपार्टमेंटमध्ये सीनिअर ऑडिटर म्हणून नोकरीला आहे.\nसंदीपच्या वडिलांचे तो पाच वर्षांचा असताना निधन झाले. त्याची आई लक्ष्मी यांनी त्याला भांडी विकून शिकवले. तो गडहिंग्लजमधील एम. आर. हायस्कूलमधून दहावी, तर कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूलमधून बारावीपर्यंत शिकला आहे. सध्या न्यू कॉलेजमध्ये बी. ए. द्वितीय वर्षात शिकत आहे.\nदहावीपर्यंत तो गडहिंग्लजमध्येच खेळला. कोल्हापुरात आल्यानंतर तंत्रशुद्ध खेळाने त्याने अनेकांचे लक्ष वेधले.\nदोन वर्षे १९ वर्षांखालील भारतीय शालेय संघातून तो खेळला. दक्षिण कोरियात झालेल्या १९ वर्षांखालील शालेय स्पर्धेत त्याने भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व केले. मात्र, भविष्यातील वाटचालीसाठी या गुणी खेळाडूच्या मागे कोणी उभे राहील का, हाच प्रश्‍न आहे.\nगडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनची स्थापना - २००८\nगडहिंग्लज ग्रामीण विभागांतर्गत नोंदणीकृत संघ - १९\nदोन वर्षे गोव्यातील साळगावकर फुटबॉल क्‍लबमधून खेळत होतो. कोल्हापूरप्रमाणे गोव्यात खेळण्याचा अनुभव मोलाचा ठरला आहे.\nअंतराळ तंत्रज्ञानात भारत लवकरच तिसरा - किरणकुमार\nबेळगाव - भारताने चांद्रयान यशस्वीरीत्या पाठविल्यानंतर इस्रोकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर भारताने एकाचवेळी अनेक उपग्रह सोडत जगाचे...\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उ���्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nराजकीय पटलावर मुश्रीफांचे नाव नसेल - महाडिक\nकोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-rbi-20-rupees-currency-launch-in-diwali/", "date_download": "2018-09-26T02:44:34Z", "digest": "sha1:HOQW6QN6COYWO445RX7H4F7XQCRPHILY", "length": 7680, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दिवाळीपूर्वीच २० रुपयाचो नोट येणार | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदिवाळीपूर्वीच २० रुपयाचो नोट येणार\nनाशिक : १०० रुपयाच्या नोटेनानंतर आता लवकरच आणखी एक नोट बाजारात दाखल होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दिवाळीपूर्वी २० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणणार असल्याची माहिती आहे.\nसध्या २० रुपयांच्या या नव्या नोटांचे डिझाईन तयार झाले असून छपाईचे काम सुरु आहे. या नोटांवर महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील अंजिठा लेण्यांचे छायाचित्र असणार आहे.\nयापूर्वी आरबीआयने २०००, ५००, २००, १००, ५०, १०, रुपयांच्या नव्या नोटा सादर केल्या आहेत.\nPrevious articleजागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अंकुराला सुवर्ण\nNext articleपोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलगा पाटात वाहून गेला\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nVideo : प्रेम मिळवण्य���साठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-workers-will-gets-14500-rupees-diwali-bonus-bmc-mayor-vishwanath-mahadeshwar-declares-16143", "date_download": "2018-09-26T03:53:23Z", "digest": "sha1:TN6DQOBABPY5QWAG62CS72YU36SM4426", "length": 10205, "nlines": 93, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर १४,५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान । मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nमहापालिका कर्मचाऱ्यांना अखेर १४,५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान\nमहापालिका कर्मचाऱ्यांना अखेर १४,५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान\nमहापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी गटनेत्यांच्या तीन बैठका निष्फळ ठरल्यानंतर अखेर बुधवारी महापौरांनी गटनेत्यांची सभा न बोलवता थेट सानुग्रह अनुदानाची घोषणा करून टाकली. त्यानुसार कर्मचाऱ्यांना १४,५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान मिळणार आहे.\nBy सचिन धानजी | मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर १४, ५०० सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यासंदर्भातील औपचारीक घोषणा बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.\nमहापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षांच्या तुलनेत ५०० रुपयांनी वाढ करून देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु ११४ अनुदानित माध्यमिक शाळांचे शिक्षक, बेस्ट कर्मचारी, सर्व शिक्षा अभियानाचे कर्मचारी आदींना बोनस देण्याची मागणी शनिवारच्या बैठकीत महापौरांनी रेटून धरल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचा बोनसचा निर्णय लांबणीवर पडला होता. अखेर महापालिका आयुक्तांनी घेतलेला निर्णय जाहीर करून महापौरांनी बेस्टसह कंत्राटी कामगार, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सानुग्रह अनुदानाचा निर्णय लवकरच घेऊन, असं स्पष्ट केलं.\nमहापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी गटनेत्यांच्या तीन बैठका निष्फळ ठरल्यानंतर अखेर बुधवारी महापौरांनी गटनेत्यांची सभा न बोलवता थेट सानुग्रह अनुदानाची घोषणा करून टाकली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी महापालिकेतील ४० कामगार संघटनांच्या समन्वय समितीने केली होती. मात्र प्रत्यक्षात मागील वर्षी देण्यात आलेल्या १४ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानात ५०० रुपयांची वाढ करून यंदा १४ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे आयुक्तांनी ठरवले.\nमहापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ७ हजार २५० रुपये, आरोग्य सेविकांना ४ हजार २०० रुपये, महापालिका प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक ४ हजार ५०० रुपये, अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक यांना २ हजार २५० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करत दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमहापौरांनी ज्या निर्णयासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासाठी वंचित ठेवले होते, त्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान काही मिळालेच नाही. त्या कर्मचाऱ्यांशिवायच महापौरांना सानुग्रह अनुदान जाहीर करावे लागले. महापौरांसाठी ही सर्वांत मोठी नामुष्की असून महापालिका आयुक्तांकडून सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्यात ते असमर्थ ठरले आहेत. या सानुग्रह अनुदानासाठी महापालिकेच्या तिजोरीवर १६० कोटी रुपयांचा भार पडणार आहे.\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nमुंबई महापालिकाकर्मचारी संघटनामहापौर विश्वनाथ महाडेश्वरआयुक्त अजोय मेहतासानुग्रह अनुदानदिवाळी\nकोस्टल रोड प्रकल्पाला अखेर महापालिकेची मंजुरी; देशातील सर्वात मोठा प्रकल्प\nरघुवंशी मिलच्या जागेतील ७ अनधिकृत कार्यालयांवर बुलडोझर\nविरोधाच्या भीतीने कोस्टल रोडचा प्रस्ताव ‘स्थायी’ ने ठेवला राखून\n मुंबईतील रेल्वेमार्गावरील केवळ ६ उड्डाणपूलच भक्कम\nमुंबईतील उद्यानांची वेळ वाढवली, दुपारी १२ ते ३ मध्येच राहणार बंद\nगिरगाव चौपाटीवर बाप्पाच्या मार्गासाठी महापालिका, पोलिसांचं एक पाऊल मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRJA/MRJA042.HTM", "date_download": "2018-09-26T03:16:23Z", "digest": "sha1:H2B5WYTY27VNIRTYS3HAG3UIA4F332WX", "length": 9211, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - जपानी नवशिक्यांसाठी | दिशा विचारणे = 道を尋ねる |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > जपानी > अनुक्रमणिका\nआपण माझी मदत करू शकता का\nइथे जवळपास चांगले रेस्तरॉ कुठे आहे\nत्या कोप-याला डावीकडे वळा.\nमग थोडावेळ सरळ जा.\nमग उजवीकडे शंभर मीटर जा.\nआपण बसनेसुद्धा जाऊ शकता.\nआपण ट्रामनेसुद्धा जाऊ शकता.\nआपण आपल्या कारने माझ्या मागेसुद्धा येऊ शकता.\nमी फुटबॉल स्टेडियमकडे कसा जाऊ शकतो / कशी जाऊ शकते\nतिस-या ट्रॅफिक सिग्नलकडे पोहोचेपर्यंत गाडी चालवत जा.\nनंतर तुमच्या उजवीकडे पहिल्या रस्त्यावर वळा.\nनंतर पुढच्या इंटरसेक्शनवरून सरळ जा.\nमाफ करा, विमानतळाकडे कसे जायचे\nआपण भुयारी मार्ग निवडणे सर्वात उत्तम.\nअगदी शेवटच्या स्थानकपर्यंत ट्राम / ट्रेनने जा आणि तेथे उतरा.\nजेव्हा आपल्याला स्वतःला व्यक्त करायचे असेल तेव्हा, आपण आपले उच्चार वापरतो. त्याचप्रमाणे प्राण्यांनादेखील त्यांची स्वत:ची भाषा असते. आणि ते अगदी मानवांप्रमाणे त्याचा उपयोग करतात. असे म्हणायचे आहे कि, माहिती देवाणघेवाण करण्यासाठी एकमेकांशी बोलतात. मूलतः प्रत्येक प्राणी प्रजातीस एक विशिष्ट भाषा असते. वाळवी देखील एकमेकांशी संवाद साधत असतात. धोक्यामध्ये, ते जमिनीवर त्यांचे शरीर तडकावितात. हे एकमेकांना सूचना देण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. इतर प्राणी प्रजातींचा शत्रूशी संपर्क येतो तेव्हा ते शिट्टी वाजवितात. मधमाशा नृत्याच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतात. या माध्यमातून इतर मधमाशांच्या काहीतरी खाण्यायोग्य वस्तू असल्याचे दाखवितात. देवमासा 5,000 किलोमीटर दूरपर्यंत ऐकला जाऊ शकेल असा आवाज करतात. ते विशिष्ट गाण्यांच्या माध्यमातून एकमेकांशी संभाषण साधत असतात. हत्ती देखील एकमेकांना विविध ध्वनिविषयक संकेत देतात. परंतु मानव त्यांना ऐकू शकत नाही. अधिकांश प्राण्यांच्या भाषा फार क्लिष्ट असतात. त्यामध्ये भिन्न चिन्ह संकेतांचे संयोजन केलेले असते. ध्वनिविषयक, रासायनिक आणि दृष्टीविषयक संकेतांचा वापर केला जातो. एकीकडे, प्राणी विविध हावभाव संकेतही वापरतात. याद्वारे, मानव पाळीव प्राण्यांच्या भाषा शिकले आहेत. कुत्रे कधी आनंदी असतात हे त्यांना माहित असते. आणि मांजराला केव्हा एकटे राहायचे असते हे ते ओळखू शकतात. तथापि, कुत्रे आणि मांजर अतिशय भिन्न भाषा बोलतात. अनेक संकेत अगदी एकदम विरुद्ध असतात. यावर दीर्घ काळापासून विश्वास ठेवण्यात आला आहे कि, हे दोन प्राणी एकमेकांना पसंत करत नाहीत. परंतु ते फक्त एकमेकांबद्दल गैरसमज करून घेतात. त्या कुत्रे आणि मांजर यांच्या दरम्यान अडचणी ठरू शकतात. त्यामुळे अगदी प्राणीसुद्धा गैरसमजाच्या कारणामुळे एकमेकांशी लढत असतात...\nContact book2 मराठी - जपानी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/television/divorce-and-vivek-become-parent-not-ready-yet/", "date_download": "2018-09-26T03:19:03Z", "digest": "sha1:YETZXKJM67SVRBJKAWLUMYCYVBLOXAIX", "length": 27895, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Divorce And Vivek To Become A Parent Is Not Ready Yet! | पालक बनण्याची दिव्यांका आणि विवेक यांची अद्याप तयारी नाही! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ��िदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nपालक बनण्याची दिव्यांका आणि विवेक यांची अद्याप तयारी नाही\nअतिशय लोकप्रिय असलेल्या टीव्हीवरील सेलिब्रिटींच्या जीवनाची झलक पाहण्याची संधी येत्या 5 मेपासून ‘झी टीव्ही’वर सुरू होत असलेल्या ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ या नव्या चॅट शोमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे. आज लोकप्रियता आणि मान-सन्मान प्राप्त केलेल्या या सेलिब्रिटींना येथपर्यंत पोहोचण्यासाठी कोमता संघर्ष करावा लागला, त्यांच्या जीवनातील आनंदाचे, दु:खाचे, यशाचे आणि अपयशाचे क्षण कोणते वगैरे गोष्टींची चर्चा करून सूत्रधार राजीव खंडेलवाल या सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस रूपामागे दडलेल्या माणसाची ओळख प्रेक्षकांना करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.येत्या रविवारी टीव्ही मालिकांतील सर्वात लाडके दाम्पत्य असलेल्या दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दाहिया यांच्याशी राजीव खंडेलवाल गप्पा मारताना प्रेक्षकांना दिसेल. या गप्पांमधून या सेलिब्रिटींची काही गुपिते तर उघड होतीलच, पण त्यांच्या मनात खोलवर दडलेल्या ख-या भावभावनाही प्रेक्षकांसमोर उघड होतील.\nआपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनुभवलेल्या काही घटना आणि अनुभवांवर दिव्यांका-विवेक यांनी प्रकाश टाकला, आणि लवकरच आपल्या प्रेमजीवनातील काही घटनाही उघड सांगितल्या. त्यांच्यादरम्यान प्रेमाचा अंकुर उमलल्यापासून त्यांच्या बहुप्रतीक्षित विवाहापर्यंत या दाम्पत्याने एकमेकांबद्दल वाटणा-या ���तीव प्रेमाच्या भावनेवर कधी उघडपणे, तर कधी संकोचत भाष्य केले आणि आपण विवाहाचा निर्णय का घेतला, त्याचीही कारणे सांगितली. लवकरच अपेक्षेप्रमाणे या गप्पा त्यांच्या भावी जीवनाविषयी आणि अपत्याविषयी त्यांच्या योजनांवर येऊन ठेपल्या.विवेकने अलीकडेच त्या दोघांचे एक छायाचित्र प्रसृत केले होते, ज्यात हे दोघेजण त्यांच्या मित्राच्या मुलाच्या बोरन्हाण कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत होते. यानंतर या दोघांनी आपले मूल कधी जन्माला घालायचे, याचा निर्णय घेतला आहे का, हा प्रश्न आपसूकच उपस्थित झाला. राजीवने यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिव्यांकाने सांगितले, “अपत्यजन्म ही फार मोठी जबाबदारी असून ती उचलण्यास विवेक आणि मी अजून तयार झालेलो नाही.”या दाम्पत्याच्या मनातील खोलवर दडलेल्या भावनांना बाहेर काढण्यावर आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात या दाम्पत्याने मिळविलेल्या अपूर्व यशावर या गप्पा रंगत गेल्या आणि यादरम्यान निर्माण झालेल्या काही हलक्याफुलक्या क्षणांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनही केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' रसिकांच्या भेटीला\n'या' मालिकेत दिसणार राहुल बोस\nखांद्यावरची जबाबदारी वाढलीय-गायक अभिजीत सावंत\n''कसौटी जिंदगी की 2'च्या कलाकारांसोबत एकता कपूरने घेतले तिरूपती बालाजीचे आशिर्वाद\nKasautii Zindagii Kay2: हिना खानच्या 'कोमोलिका' अंदाजातले लटके - झटके पाहून, फॅन्सने दिल्या अशा रिअॅक्शन \nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/614894", "date_download": "2018-09-26T03:08:49Z", "digest": "sha1:UE376NALXZDQQILVJ4XUJUATJYON6GN4", "length": 4882, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अहमदनगरमध्ये बससचा अपघात ; 30 डॉक्टर जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अहमदनगरमध्ये बससचा अपघात ; 30 डॉक्टर जखमी\nअहमदनगरमध्ये बससचा अपघात ; 30 डॉक्टर जखमी\nमुंबईतील ‘टाटा कॅन्सर’ हॉस्पटिल व इतर हॉस्पटिलमधील डॉक्टरांच्या लक्झरी बसला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अहमदनगरमधील केडगाव बायपासजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये बसचालक जागीच ठार झाला तर अन्य 30 डॉक्टर जखमी झाले आ��ेत. जखमींना अहमदनगरमधील हॉस्पटिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nपहाटे चार वाजता केडगाव बायपासवर हा अपघात झाला आहे. मुंबईवरुन वेरूळकडे निघालेल्या लक्झरी बसमध्ये एकूण 40 डॉक्टर प्रवास करत होते. औरंगाबादमध्ये होणाऱया मेडिकल कॉन्फरन्ससाठी हे डॉक्टर निघाले होते. केडगाव बायपासजवळ भरधाव वेगात असणारी लक्झरी बस पाठीमागून कंटेनरला धडकली. या भीषण अपघातामध्ये अरध्या लक्झरीचा चक्काचूर झाला. डॉ. पुष्कर इंगळे, अनिल टिबडेवाल, जानी कार्टन हे तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. अन्य डॉक्टर किरकोळ जखमी झाले आहेत.\nमराठवाडय़ात अवकाळी पावसाने पाच जणांचा मृत्यू\nमुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस\nजनता मतपेटीतून उत्तर देईल ; शिवसेना\nडी एसकेंच्या मेहुणीला पुण्यातून अटक\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/xiomi-tv", "date_download": "2018-09-26T03:09:06Z", "digest": "sha1:K7IVTKXKRLAFCZETVPC7C7XPAIZ4TQ3M", "length": 3112, "nlines": 31, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Xiomi tv Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nXiaomi ने केला स्लिम टिव्ही लाँच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : Xiaomi ने 2017 मध्ये Mi TV4 आणि Mi Router HD लाँच केले आहे, हे दोन्ही डिव्हाईस 2017 च्या शेवटपर्यंत मार्केडमध्ये उपलब्ध असणार आहे.हा टिव्ही सर्वात स्लिमटिव्ही आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या टिव्हीमध्ये पहिल्यावेळेसच डॉल्बी ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर केला असून, तो थिएटरसारख्या एक्सीपीरियन्स देतो. आयफोन 7 पेक्षा 30 टकके स्लिम आहे. हा ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्य��ंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/1673", "date_download": "2018-09-26T04:02:02Z", "digest": "sha1:O4LY7Y5DIL5O3VVJVTCSLN4N2LMSZBHA", "length": 2070, "nlines": 47, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "फ्री लान्सिंग लेखनाचे काम हवे आहे. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nफ्री लान्सिंग लेखनाचे काम हवे आहे.\nलिहिण्याची आवड आणि क्षमता आहे पण प्रकृतीच्या कारणाने घरात बसून करण्याचे लिहिण्याचे,अनुवाद करण्याचे काम हवे आहे.मराठी,इंग्रजी,हिंदी भाषा उत्तम येतात.असे काही काम असल्यास कृपया कळवावे ही विनंती.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Leopard-attack-on-bikers-at-Kondura/", "date_download": "2018-09-26T02:47:26Z", "digest": "sha1:J74YCEBOCSZFBQ6C4FLBPCF5U35NT5LB", "length": 6848, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोंडुरा येथे दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोंडुरा येथे दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला\nकोंडुरा येथे दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला\nपाडलोस-केणीवाडा येथे भरवस्तीत बिबट्याने दर्शन दिल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री कामावरून घरी परतत असणार्‍या कोंडुरा हायस्कूलजवळ दोन दुचाकीस्वारांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. परंतु त्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे बिबट्याने पळ काढला.\nसावंतवाडी तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात वन्यप्राण्यांकडून धाक निर्माण होण्याचे प्रकार सुरू आहेत. आरोस, सातोसे, साटेली, कोंडुरा, न्हावेली, दांडेली, पाडलोस, मडुरा, शेर्ले परिसरात बिबट्याचे प्रमाण वाढले आहे. भक्ष्याच्या शोधात बिबट्या भरवस्तीपर्यंत येतो, परंतु बुधवारी रात्री पाडलोस येथील अमोल नाईक व मडुरा येथील नितीन खर्डे हे कामावरून आपल्या दुचाकीने घरी येत होते. कोंडुरा हायस्कूलजवळ असलेल्या उतरणीवर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीसमोर झेप घेतली. दुचाकीचालक अमोल नाईक यांनी त्या बिबट्याला हेरल्याने त्यांनी आपला तोल सांभाळला. त्याचक्षणी पाठीमागे बसलेल्या नितीन खर्डे यांनी काठीची धाक दाखवून व गाडीचा हॉर्न वाजवून त्या दोघांनी बिबट्याला पळवून लावण्यात यश मिळविले व आपले प्राण वाचविले. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.\nगेल्या काही दिवसांपासून आरोस, सातार्डा, कोंडुरा, दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा रेल्वे स्टेशन, शेर्ले-तामाळघाटी येथे बिबट्या वाघाचे दर्शन होत आहे. वनविभागाने याची दखल घेवून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालक, ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच गवा रेड्यांचेही दर्शन रात्रीच्यावेळी भर रस्त्यात होत असून वाहनचालकांसह प्रवाशांच्या जीवितास धोका असल्याने यासंदर्भात येत्या दोन दिवसांत सावंतवाडी वनविभाग कार्यालयाला निवेदन देणार असल्याचे अमोल नाईक यांनी सांगितले.\nगुहागर, चिपळूणमधील जमीनधारक अडचणीत\nचिपळूण-कराड रेल्वेमार्गाबाबत खा. राऊत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट\nमहाड : माजी उपनगराध्यक्षा प्रणाली म्हामुणकर यांचे निधन\nचिपळूण न.प. कारभाराची चौकशी सुरू\nसागरमालातून बंदरांसह बेटांचा होणार विकास\n‘रिफायनरी’बाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/09/blog-post_9264.html", "date_download": "2018-09-26T03:47:07Z", "digest": "sha1:4KR6P7SL2GGTB6GHZOYTFE6VUH3EPW7K", "length": 4975, "nlines": 73, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "प्रेमात पडतो. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर��वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » प्रेमात पडतो. » प्रेमात पडतो.\nजेंव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो,\nतेंव्हा आपण आपलेच राहिलेलो नसतो,\nडोक्यात फक्त तिचाच विचार फिरत असतो,\nअन डोळ्यासमोर फक्त तिचाच चेहरा दिसत असतो,\nआपल्या वागण्यात अचानक बदल घडतो,\nगचाळपणा जावून टापटीप पणा येतो ,\nदिवस-रात्र फक्त तिचाच विचार सुरु होतो,\nअन आपल्याच जगात आपण रममाण होतो,\nचोवीस तास मोबाईल कानालाच असतो,\nमिनिटा-मिनिटाचा वृतांत प्राप्त होत असतो,\nबाकी मित्र-मंडळीचा मग हळू-हळू विसर पडतो,\nअन आई-वडिलांसाठी तर आपल्याकडे वेळच नसतो,\nदिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने,\nकाळ असाच पुढे सरकत असतो,\nनव-नवीन रंग भरत असतो,\nहळू-हळू सुरु होतो मग रुसव्या-फुगव्यांचा लपंडाव,\nकधी याच्यावर तर कधी तिच्यावर येत असतो डाव,\nकारण दोघेही घेत असतात एकमेकांच्या हृदयाचा ठाव,\nकाहीच नाही झालं की शेवटी बोलतात, आता एवढाही खाऊ नकोस भाव,\nअचानक एक दिवस अशी येते वेळ,\nत्यावेळी सुरु होतो नियतीचा खेळ,\nमग दोघांच्यातही रहात नाही कसलाच ताळ-मेळ,\nअन अर्ध्यावर्तीच मोडून जातो त्यांच्या प्रेमाचा खेळ...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s066.htm", "date_download": "2018-09-26T03:08:00Z", "digest": "sha1:SZI6TPDFZ2RPGBJT7HLQG3YQMHGGOSFR", "length": 53989, "nlines": 1442, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । षटषष्टितमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग ��०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nराजार्थं कौसल्याया विलापस्तत्कर्तृकं कैकेय्या भर्त्सनं मंत्रिभी राज्ञा शवस्य तैलपूर्णे कटाहे स्थापनं विलापोऽयोध्यापुर्य्याः श्रीहीनता पुरवासिनां शोकश्च -\nराजासाठी कौसल्येचा विलाप आणि कैकयीची निंदा, मंत्र्यांचे राजाच्या शवाला तेलाने भरलेल्या काहिलीत झोपवणे, राण्यांचा विलाप, पुरीची श्रीहीनता आणि पुरवासी जनांचा शोक -\nहतप्रभमिवादित्यं स्वर्गस्थं प्रेक्ष्य पार्थिवम् ॥ १ ॥\nकौसल्या बाष्पपूर्णाक्षी विविधं शोककर्शिता \nउपगृह्य शिरो राज्ञः कैकेयीं प्रत्यभाषत ॥ २ ॥\nविझलेली आग, जलहीन समुद्र, तसेच प्रभाहीन सूर्याप्रमाणे शोभाहीन झालेले दिवंगत राजाचे शव पाहून कौसल्येच्या डोळ्यात अश्रु दाटून आले. ती अनेक प्रकारांनी शोकाकुल होऊन राजांचे मस्तक मांडीवर घेऊन कैकेयीला या प्रकारे बोलली. ॥ १-२ ॥\nसकामा भव कैकेयि भुङ्क्ष्व राज्यमकण्टकम् \nत्यक्त्वा राजानमेकाग्रा नृशंसे दुष्टचारिणि ॥ ३ ॥\n घे तुझी कामना सफल झाली; आता राजांचाही त्याग करून एकाग्रचित्त होऊन आपले अकण्टक राज्य भोग. ॥ ३ ॥\nविहाय मां गतो रामो भर्ता च स्वर्गतो मम \nविपथे सार्थहीनेव नाहं जीवितुमुत्सहे ॥ ४ ॥\n’राम मला सोडून वनात निघून गेले आणि माझे स्वामी स्वर्गवासी झाले, आतां मी दुर्गम मार्गात साथीदांरापासून ताटातूट झालेल्या असहाय अबले प्रमाणे जिवंत राहू शकत नाही. ॥ ४ ॥\nभर्तारं तु परित्यज्य का स्त्री दैवतमात्मनः \nइच्छेज्जीवितुमन्यत्र कैकेय्यास्त्यक्तधर्मणः ॥ ५ ॥\n’नारीधर्माचा त्याग करणार्‍या कैकेयी शिवाय संसारात अशी दुसरी कोण स्त्री असेल की जी आपल्या आराध्य देवस्वरुप पतिचा परित्याग करुन जगण्याची इच्छा करेल \nन लुब्धो बुध्यते दोषान् किंपाकमिव भक्षयन् \nकुब्जानिमित्तं कैकेय्या राघवाणां कुलं हतम् ॥ ६ ॥\n’ज्याप्रमाणे एखादा लोभी मनुष्य दुसर्‍यास विष खाऊ घालतो आणि त्यामुळे होणार्‍या हत्येच्या दोषाकडे लक्ष देत नाही त्याप्रमाणे या कैकेयीने कुब्जेमुळे रघुवंशियांच्या या कुळाचा नाश करून टाकला. ॥ ६ ॥\nअनियोगे नियुक्तेन राज्ञा रामं विवासितम् \nसभार्यं जनकः श्रुत्वा परितप्स्यत्यहं यथा ॥ ७ ॥\n’कैकेयीने महाराजांना अयोग्य कार्य करावयास लावले आणि त्यांच्या द्वारा पत्‍नीसहीत श्रीरामास वनवास द्यावयास लावला. हा समाचार जेव्हा जनक राजा ऐकतील तेव्हा माझ्याप्रमाणेच त्यांनाही अत्यंत कष्ट होतील. ॥ ७ ॥\nस मामनाथां विधवां नाद्य जानाति धार्मिकः \nरामः कमलपत्राक्षो जीवन्नाशमितो गतः ॥ ८ ॥\n’मी अनाथ आणि विधवा झाले - ही गोष्ट माझे धर्मात्मा पुत्र कमलनयन राम यांना माहीत नाही. ते तर येथून जिवंत असून अदृश्य झाले आहेत. ॥ ८ ॥\nविदेहराजस्य सुता तथा चारुतपस्विनी \nदुःखस्यानुचिता दुःखं वने पर्युद्विजिष्यति ॥ ९ ॥\n’पतिसेवारूपी मनोहर तप करणारी विदेह राजकुमारी सीता दुःख भोगण्यास योग्य नाही. ती वनात दुःखाचा अनुभव करून उद्विग्न होऊन जाईल. ॥ ९ ॥\nनदतां भीमघोषाणां निशासु मृगपक्षिणाम् \nनिशम्यमाना संत्रस्ता राघवं संश्रयिष्यति ॥ १० ॥\n’रात्रीच्या वेळी भयानक शब्द करणार्‍या पशुपक्ष्याचे ओरडणे ऐकून भयभीत होऊन सीता श्रीरामांनाच शरण जाईल, त्यांचाच आश्रय घेईल (त्यांनाच जाऊन बिलगेल). ॥ १० ॥\nसोऽपि शोकसमाविष्टो ननु त्यक्ष्यति जीवितम् ॥ ११ ॥\n’ जे वृद्ध झालेले आहेत आणि कन्या हीच ज्यांची संतती आहे ते राजा जनकही सीतेचीच वारंवार चिंता करीत शोकात बुडून अवश्यच आपल्या प्राणांचा परित्याग करतील. ॥ ११ ॥\nसाहमद्यैव दिष्टान्तं गमिष्यामि पतिव्रता \nइदं शरीरमालिङ्ग्य प्रवेक्ष्यामि हुताशनम् ॥ १२ ॥\n’ मी ही आजच म्रु���्युचे वरण करीन. एखाध्या पतिव्रतेप्रमाणे पतिच्या शरीरास आलिंगन देऊन चितेच्या आगीत प्रवेश करीन. ॥ १२ ॥\nतां ततः संपरिष्वज्य विलपन्तीं तपस्विनीम् \nव्यपनिन्युः सुदुःखार्तां कौसल्यां व्यावहारिकाः ॥ १३ ॥\n’ पतिच्या शरिराला ह्रदयाशी धरून अत्यंत दुःखाने आर्त होऊन करूण विलाप करीत असलेल्या तपस्विनी कौसल्येला राजकाज पहाणार्‍या मंत्र्यांनी दुसर्‍या स्त्रीयांच्या द्वारे तेथून दूर नेले. ॥ १३ ॥\nतैलद्रोण्यां तदामात्याः संवेश्य जगतीपतिम् \nराज्ञः सर्वाण्यथादिष्टाश्चक्रुः कर्माण्यनन्तरम् ॥ १४ ॥\n’नंतर त्यांनी महाराजांच्या शरीराला तेलाने भरलेल्या काहीलीत ठेऊन वसिष्ठ आदिंच्या आज्ञेनुसार शवाचे रक्षण आदि अन्य सर्व राजकीय कार्याची व्यवस्था लावण्यास आरंभ केला. ॥ १४ ॥\nन तु संकालनं राज्ञो विना पुत्रेण मन्त्रिणः \nसर्वज्ञाः कर्तुमीषुस्ते ततो रक्षन्ति भूमिपम् ॥ १५ ॥\n’ते सर्वज्ञ मंत्री पुत्राशिवाय राजांचा दाहसंस्कार करू शकले नाहीत, म्हणून त्यांच्या शवाचे रक्षण करू लागले. ॥ १५ ॥\nतैलद्रोण्यां शायितं तं सचिवैस्तु नराधिपम् \nहा मृतोऽयमिति ज्ञात्वा स्त्रियस्ताः पर्यदेवयन् ॥ १६ ॥\n’जेव्हा मंत्र्यांनी राजाच्या शवाला तेलाच्या काहीलीत झोपवले तेव्हा हे जाणून सार्‍या राण्या ’हाय हे महाराज परलोकवासी झाले’ असे म्हणत पुन्हा विलाप करू लागल्या. ॥ १६ ॥\nरुदत्यः शोकसंतप्ताः कृपणं पर्यदेवयन् ॥ १७ ॥\nत्यांच्या मुखावरून नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्या आपले हात उंचावून दीनभावाने रडू लागल्या आणि शोकसंतप्त होऊन दयनीय विलाप करू लागल्या. ॥ १७ ॥\nहा महाराज रामेण सन्ततं प्रियवादिना \nविहीनाः सत्यसन्धेन किमर्थं विजहासि नः ॥ १८ ॥\nत्या म्हणाल्या- ’हा महाराज आम्ही सत्यप्रतिज्ञ आणि सदाप्रिय बोलणार्‍या आपल्या पुत्रापासून रामापासून दुरावलोच होतो. आता आपणही आमचा परित्याग करीत आहांत आम्ही सत्यप्रतिज्ञ आणि सदाप्रिय बोलणार्‍या आपल्या पुत्रापासून रामापासून दुरावलोच होतो. आता आपणही आमचा परित्याग करीत आहांत \nकैकेय्या दुष्टभावाया राघवेण विवर्जिताः \nकथं स्वपन्या वत्स्यामः समीपे विधवा वयम् ॥ १९ ॥\n’राघवापासून वियोग झालेल्या आम्ही सर्व विधवा या दुष्ट विचारांच्या सवत कैकेयीच्या समीप कशा राहू शकू \nस हि नाथः स चास्माकं तव च प्रभुरात��मवान् \nवनं रामो गतः श्रीमान् विहाय नृपतिश्रियम् ॥ २० ॥\n’जे आमचे आणि आपलेही रक्षक होते, ते मनस्वी श्रीराम राजलक्ष्मीला सोडून वनात निघून गेले आहेत. ॥ २० ॥\nत्वया तेन च वीरेण विना व्यसनमोहिताः \nकथं वयं निवत्स्यामः कैकेय्या च विदूषिताः ॥ २१ ॥\n’वीरवर श्रीराम आणि आपणही न राहिल्याने आमच्यावर भारी संकट कोसळले आहे ज्यायोगे आम्ही मोहित होत आहो .आता सवत कैकेयी द्वारा तिरस्कृत होऊन आम्ही येथे कशा राहू शकू \nयया च राजा रामश्च लक्ष्मणश्च महाबलः \nसीतया सह सन्त्यक्ताः सा कमन्यं न हास्यति ॥ २२ ॥\n’जिने राजांचा तसेच सीतेसहीत रामांचा आणि महाबली लक्ष्मणांचाही परित्याग केला, ती दुसर्‍या कोणाचा त्याग करणार नाही \nता बाष्पेण च संवीताः शोकेन विपुलेन च \nव्यवेष्टन्त निरानन्दा राघवस्य वरस्त्रियः ॥ २३ ॥\n’रघुकुलनरेश दशरथांच्या त्या सुंदर राण्या महान शोकाने ग्रस्त होऊन अश्रु ढाळीत नानाप्रकारच्या चेष्टा आणि विलाप करीत होत्या. त्यांचा आनंद हिरावून घेतला गेला होता. ॥ २३ ॥\nनिशा नक्षत्रहीनेव स्त्रीव भर्तृविवर्जिता \nपुरी नाराजतायोध्या हीना राज्ञा महात्मना ॥ २४ ॥\nमहामना राजा दशरथावाचून ती अयोध्यापुरी नक्षत्रहीन रात्री प्रमाणे आणि पतिविहिन नारी प्रमाणे श्रीहीन झाली होती. ॥ २४ ॥\nशून्यचत्वरवेश्मान्ता न बभ्राज यथापुरम् ॥ २५ ॥\nनगरातील सर्व माणसे अश्रु ढाळीत होती आणि कुलवती स्त्रिया हाहाकार करीत होत्या. चौक आणि घरांचे दरवाजे शून्य दिसत होते (तेथे साफ-सफाई, लिंपणे- चोपडणे तसेच बलिअर्पण करणे आदि क्रिया होत नव्हत्या ) याप्रकारे ती पुरी पूर्वीप्रमाणे शोभून दिसत नव्हती. ॥ २५ ॥\nगते तु शोकात् त्रिदिवं नराधिपे\nनिवृत्तचारः सहसा गतो रविः\nप्रवृत्तचारा रजनी ह्युपस्थिता ॥ २६ ॥\nराजा दशरथ शोकवश स्वर्गवासी झाले आणि त्यांच्या राण्या शोकाने भूतळावर लोळत होत्या . या शोकातच एकाएकी सूर्याच्या किरणांचा प्रसार बंद झाला आणि सूर्यदेव अस्तास गेले. त्यानंतर अंधकाराचा प्रसार करीत रात्र उपस्थित झाली. ॥ २६ ॥\nऋते तु पुत्राद् दहनं महीपतेः\nविचिन्त्य राजानमचिन्त्यदर्शनम् ॥ २७ ॥\nतेथे आलेल्या सुहृदांना कुठल्याही पुत्राशिवाय दाह संस्कार करणे उचित वाटले नाही. आता राजाचे दर्शन अचिन्त्य झाले असा विचार करून त्या सर्वांनी त्या तैलपूर्ण काहीलीमध्ये राजाच्या शवास सुरक्षित ठेवले. ॥ २७ ॥\nगतप्रभा द्यौरिव भास्करं विना\nपुरी बभासे रहिता महात्मना\nकण्ठास्रकण्ठाकुलमार्गचत्वरा ॥ २८ ॥\nसूर्याशिवाय प्रभाहीन आकाशाप्रमाणे तसेच नक्षांत्रशिवाय रात्रीप्रमाणे आयोध्यापुरी महात्मा राजा दशरथांशिवाय श्रीहीन प्रतीत होत होती. तिच्या रस्त्यांवर आणि चौकातून अश्रूनी कण्ठरूद्ध झालेल्या माणसांची गर्दी एकत्र जमली होती. ॥ २८ ॥\nनराश्च नार्यश्च समेत्य सङ्घशो\nबभूवुरार्ता न च शर्म लेभिरे ॥ २९ ॥\nस्त्रिया आणि पुरूषांच्या झुंडीच्या झुंडी एकाचवेळी उभ्या राहून भरतमाता कैकेयीची निंदा करू लागल्या. त्यासमयी महाराजांच्या मृत्युने अयोध्यापुरीत राहाणारे सर्व लोक शोकाकुल होत होते. कुणाला शांति मिळत नव्हती. ॥ २९ ॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षट्षष्टितमःसर्गः ॥ ६६ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा सहासष्टावा सर्ग पूरा झाला ॥ ६६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-26T03:32:19Z", "digest": "sha1:LVENJQFXUDTFC2HPLFN5Y6A4E4HWB4IU", "length": 7863, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हुमणीवर उपाय केला नाही तर ऊस उत्पादन तीस टक्केच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहुमणीवर उपाय केला नाही तर ऊस उत्पादन तीस टक्केच\nबिजवडी- हुमणी किडीमुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे करोडोंचे नुकसान झाले आहे, या वर्षी जर हुमणी आटोक्‍यात आली नाही तर पुढील वर्षी उसाचे तीस टक्केच उत्पादन निघेल, त्यामुळे साखर कारखाने चालणार नाहीत आणि शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसान होणार आहे. म्हणूनच राज्याच्या कृषी खात्याने यावर त्वरीत उपाययोजना करून ही लागलेली कीड नष्ट करावी, अशी मागणी राज्याचे माजी सहकार मंत्री तथा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.\nपाटील यांनी गुरुवारी (दि. 13) सायंकाळी राजेवाडी येथील शेतकरी हिराजी केरू मोरे या शेतकऱ्याच्या पाऊण एकर उसाला लागलेल्या हुमणीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कर्मयोगी साखर कारखान्याच्या वतीने कृषी तज्ज्ञांना बोलावून शेतकऱ्यांसाठी आम्ही कार्यशाळा घेत आहोत. या किडीवर काय उपाय���ोजना करावयाची, कोणते औषध मारावयाचे याबद्दलची माहीती शेतकऱ्यांना देत आहोत. यावेळी कृषी विभागाच्या वतीने कृषी सहाय्यक हनुमंत बोडके, प्रशांत मोरे उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे शेतकी विभागाच्या वतीने शेतकी अधिकारी शिंदे यांनी हुमनी विषयी माहिती दिली.\nपाटील पुढे म्हणाले या वर्षी इंदापूर तालुक्‍याकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने उसाला हुमणी लागली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. ऊस पिकासाठी घेतलेले कर्ज परत कसे फेडायचे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. उस पाहणीच्या वेळी पाटील यांच्याबरोबर कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णाजी यादव, कारखान्याचे संचालक भरत शहा, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, कार्यालयीन अधीक्षक शरद काळे, शेती अधिकारी शिंदे आणि शेतकरी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअन्य पक्षांसाठी जागांचे बलिदान नाही- राहुल गांधी\nNext articleपक्ष श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू – निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/spotted-what-harshvardhan-kapoor-doing-outside-house-sarah-ali-khan/", "date_download": "2018-09-26T03:20:00Z", "digest": "sha1:WLTG2RDF6XZS4ORXS45CV3MU4343RS2Q", "length": 26646, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Spotted! What Is Harshvardhan Kapoor Doing Outside The House Of Sarah Ali Khan? | Spotted! ​सारा अली खानच्या घराबाहेर काय करतोय हर्षवर्धन कपूर? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्द��� झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\n ​सारा अली खानच्या घराबाहेर काय करतोय हर्षवर्धन कपूर\nसारा अली खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पण फक्त चर्चाच. कारण अद्याप साराने बॉलिवूड डेब्यू केलेला नाही. पण बॉलिवूड डेब्यू करण्याआधीच सारा तिच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अन् हर्षवर्धन कपूरच्या लिंकअपच्या बातम्या येत आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. कधी डिनर डेटचे फोटो तर कधी सोशल मीडियावरच्या या दोघांच्या पोस्ट पाहता दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण काल रात्री जे झाले, ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.\nहोय, काल रात्री हर्षवर्धन अमृता सिंह हिच्या घरातून बाहेर निघताना दिसला. आता अमृता सिंह हिच्या घरातून हर्षवर्धन बाहेर पडतोय, म्हणजे नक्कीच तो साराला भेटायला आला असणार. हर्षवर्धन साराच्या घरापर्यंत पोहोचला म्हणजे, नक्कीच अमृता सिंहने या दोघांच्या नात्यावर संमतीची मोहोर लावलेली असू शकते.\nALSO READ : SEE PIC : बॉलिवूडच्या आयटम गर्लसोबत वर्कआउट करताना दिसली सारा अली खान\nहर्षवर्धनबद्दल खरे तर वेगळी ओळख देण्याची गरज नाही. पण तरिही ज्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी सांगायचे तर हर्षवर्धन हा अनिल कपूरचा मुलगा आहे. ‘मिर्झिया’द्वारे बॉलिवूड डेब्यू करणारा हर्षवर्धन सध्या ‘भावेश जोशी’ या चित्रपटात व्यस्त आहे. सैय्यामी खेर या हिरोईनसोबत हर्षवर्धनचे ‘मिर्झिया’द्वारे ग्रँड लॉन्चिंग करण्यात आले होते. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. राहिली गोष्ट साराची तर सारा ही सैफ अली खान आणि त्याची एक्स वाईफ अमृता सिंह यांची मुलगी आहे. सारा करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ दी इअर’मधून बॉलिवूड डेब्यू करणार, आधी अशी चर्चा होती. पण आता ती सुशांत सिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’मध्ये दिसणार, अशी खबर आहे. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B7.html", "date_download": "2018-09-26T02:52:01Z", "digest": "sha1:ZNTOPSSVHBTASYVI4ZB25NWNOFRT5LQ6", "length": 36592, "nlines": 321, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य » झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत\nझारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत\n=जम्मू-काश्मीर त्रिशंकू, विधानसभा निवडणूक=\nरांची/श्रीनगर, [२३ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट देशात अजूनही कायम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे, याची पावतीच पुन्हा एकदा मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये भाजपा युतीने ४२ जागांसह स्पष्ट बहुमत प्राप्त केले असून, जम्मू-काश्मिरात २५ जागांसह दुसरा मोठा राजकीय पक्ष म्हणून तो उदयास आला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आघाडी करून सरकारमध्ये राहिलेल्या कॉंगे्रसचा पार सफाया झाला आहे. त्याचप्रमाणे प्रस्थापित पक्षांनाही भाजपाने ‘बॅकफूट’वर आणले आहे.\n८१ सदस्यीय झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी कॉंगे्रस, राजद आणि जदयु हे त्रिकूट बिहार विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणेच चमत्कार घडविण्यासाठी एकत्र आले. पण, या पक्षांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. केवळ सात जागांवरच ‘त्रिकुटा’ला समाधान मानावे लागले. तर, कॉंगे्रसने साथ सोडल्यानंतर स्वबळावर निवडणूक लढविणार्‍या झारखंड मुक्ती मोर्चाला १९ जागाच मिळू शकल्या. या राज्यात बहुमतासाठी ४१ जागांवर विजय मिळविणे आवश्यक आहे. भाजपा युतीला ४२ जागा मिळाल्या असल्याने स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा भाजपाचा मार्गही मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्तेच्या काळात २००० मध्ये बिहारचे विभाजन करून झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला येथे स्पष्ट बहुमत मिळविणे शक्य झाले नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत भाजपाने ही आजवर अशक्य असलेली किमया साध्य केली आहे. गेल्या १४ वर्षांच्या काळात झारखंडमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणारा भाजपा पहिलाच राजकीय पक्ष ठरणार आहे.\nभाजपाने ऑल झारखंड स्टुडंट्‌स युनियन (एजेएसयु) पक्षासोबत युती करून ही निवडणूक लढविली होती. भाजपा युतीने ४२ जागांवर विजय मिळविला असला, तरी यातील ३७ जागा भाजपाने स्वबळावर जिंकल्या आहेत. २००९ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १८ जागाच जिंकता आल्या होत्या.\nया निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मावळते मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरहेत मतदारसंघातून विजयी झाले असले, तरी आतापर्यंत ज्या डुमका जागेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले, त्याच मतदारसंघात त्यांचा दारुण पराभव झाला आहे. अशाच प्रकारचा धक्का भाजपालाही सहन करावा लागला आहे. एकीकडे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असताना तब्बल तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविणारे भाजपाचे वरिष्ठ नेते अर्जुन मुंडा यांना खर्सवान येथे पराभव पत्करावा लागला. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवर दास यांनी मात्र जमशेदपूर पूर्व ही जागा जिंकली आहे. भाजपासोबतच्या युतीत असलेल्या एजेएसयुचे प्रमुख आणि माजी उपमुख्यमंत्री सुदेश महातो यांनाही सिल्ली या त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव पत्करावा लागला. झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाने (प्रजातांत्रिक) सात जागा जिंकल्या आहेत. तथापि, मरांडी यांना त्यांच्याच गिरिडीह येथे पराभवाचा सामना करावा लागला. धनवार मतदार संघात मात्र त्यांना विजय मिळविता आला आहे. त्याचप्रमाणे, कोळसा खाण वाटप घोटाळ्यात सीबीआयने आरोपपत्र दाखल केलेले माजी मुख्यमंत्री आणि जय भारत समानता पार्टीचे प्रमुख मधू कोडा यांचा माझगाव जागेवर दारुण पराभव झाला. तिथेच, त्यांची पत्नी गीता कोडा यांनी जगंथपूरची जागा कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.\nत्रिशंकू अवस्थेत आलेल्या ८७ सदस्यीय जम्मू-काश्मीर विधानसभेत भाजपाने २५ जागांवर नेत्रदीपक विजय मिळवून दुसरा मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याचा मान प्राप्त केला आहे. आतापर्यंत विरोधी बाकावर असलेल्या पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) सर्वाधिक २८ जागा जिंकल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करून पाच वर्षे सत्तेचे सुख उपभोगणार्‍या कॉंगे्रसला केवळ १२ जागाच जिंकता आल्या आहेत. तर, नॅशनल कॉन्फरन्सला १५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष व इतरांना सात जागा जिंकता आल्या आहेत.\nमावळते मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर या निवडणुकीने मोठी नामुष्की आणली होती. बीरवाह आणि सोनावार अशा दोन जागांवरून त्यांनी निवडणूक लढविली. यातील बीरवाड मतदारसंघात अवघ्या एक हजार मतांच्या फरकाने ते विजयी झाले. तर सोनावार येथे त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. २��०८ च्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला २८, कॉंगे्रसला १७, भाजपाला ११ आणि पीडीपीला २१ जागा मिळाल्या होत्या.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मिरात भाजपाकरिता ‘मिशन ४४’ निर्धारित केले होते. तथापि, काश्मीर खोरे आणि लडाख प्रांतात असलेल्या ५० जागांपैकी एकही जागेवर भाजपाला विजय मिळविता आला नाही. भाजपाला जे काही यश मिळाले, त्यात जम्मूचा सिंहाचा वाटा आहे. असे असले, तरी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी सर्वात जास्त असल्याचे दिसून आले आहे.\nझाविमो भाजपात विलीन करणार\nदरम्यान, झारखंडमध्ये सात जागांवर विजय मिळविणार्‍या झारखंड विकास मोर्चाला भाजपात विलीन करण्याचा निर्णय या पक्षाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी घेतला आहे. याबाबतची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाईल, असे मरांडी यांनी स्पष्ट केले.\nजम्मू-काश्मिरात मोठी भरारी – नरेंद्र मोदी, पंतप्रधान\nजम्मू-काश्मिरात लोकांनी बंदुकीचे भय बाजूला सारून विक्रमी मतदान केले. त्यांनी भाजपावर आपला विश्‍वास व्यक्त केला. या निकालासाठी मी काश्मिरी नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो. झारखंडमधील नागरिकांनीही भाजपावर विश्‍वास ठेवला आणि पक्षाला स्पष्ट बहुमत दिले. लोकशाहीची खरी शक्ती दोन्ही राज्यांमध्ये लोकांनीच दाखविली.\nभाजपासोबत युतीचे मेहबुबांचे संकेत\nश्रीनगर : त्रिशंकू अवस्थेत असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत सत्तेचे समीकरण कसे राहणार, याबाबत राजकीय पंडित आणि विविध पक्ष तर्क लावत असताना, सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेल्या पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या पक्षाचे सर्वच पर्याय खुले असल्याचे स्पष्ट करतानाच भाजपासोबत जाण्याचे संकेतही देऊन टाकले आहेत.\nनिवडणूक निकाल कुणाच्याही बाजूने नाहीत. स्थिती चिंताजनक अशीच आहे. सर्वात जास्त जागा आम्हाला मिळाल्या असल्या, तरी आम्ही सरकार स्थापन करण्याची घाई करणार नाही. आम्ही सर्व शक्यता आणि पर्याय तपासून पाहणार आहोत. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे व सुशासन देणे यालाच आमचे प्राधान्य राहणार आहे, असे सांगताना मेहबुबा मुफ्ती यांनी सुशासनाकरिता केद्रातील भाजपा सरकारची स्तुतीही केली. निवडणूक निकाल जाहीर होत असताना आणि निकालांचा कल स्पष्ट झाला असताना पत्रकारांनी त्यांना गाठून ���ीडीपीची भूमिका काय राहील, याबाबत विचारणा केली होती.\nयुतीचे पर्याय खुले भाजपाध्यक्षांची ग्वाही\nजम्मू-काश्मिरात २५ जागांसह भाजपा ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असतानाच, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एक तर पीडीपी किंवा नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करण्याचे आमचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले.\nभाजपाला या राज्यात सरकार स्थापन करायचे आहे. यासाठी पीडीपी किंवा नॅशनल कॉन्फरन्स दोनपैकी कुणासोबतही युतीकरिता आम्ही प्रयत्न करू शकतो. आमच्याजवळ तीन पर्याय आहेत. पहिला म्हणजे, स्वत: सरकार स्थापन करणे, दुसरा पर्याय इतर पक्षाच्या सरकारला पाठिंबा देणे आणि तिसरा पर्याय म्हणजे, इतरांच्या सरकारमध्ये सहभागी होणे, असे अमित शाह यांनी राजधानी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.उद्या बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यात सर्व पर्यायांची चाचपणी केली जाणार आहे. याशिवाय, झारखंडमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, यावरही चर्चा केली जाणार आहे, असे शाह म्हणाले.\nजम्मू-काश्मीर (एकूण जागा ८७)\nझारखंड (एकूण जागा ८१)\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घ���सणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य (2308 of 2452 articles)\nमनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर\n=नववर्षात करणार प्रवेश= नाशिक, [२३ डिसेंबर] - राज ठाकरे यांच्या अवतीभवती असलेल्या ‘चापलुसी’ नेत्यांंच्या व्यवहाराला कंटाळलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-brokoli-cultivation-technology-agrowon-maharashtra-1711?tid=150", "date_download": "2018-09-26T03:58:09Z", "digest": "sha1:COJFH23WIP7BQVZFK3EYQJU6T3GDIBM2", "length": 16612, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, brokoli cultivation technology, AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुधारित तंत्राने करा ब्रोकोली लागवड\nसुधारित तंत्राने करा ब्रोकोली लागवड\nसुधारित तंत्राने कर�� ब्रोकोली लागवड\nएस. एस. यदलोड, ए. एम. भोसले\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nब्रोकोली या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. गादीवाफ्यांवर रोपनिर्मिती करून सरी वरंबे पद्धतीने लागवड करावी.\nब्रोकोली या परदेशी भाजीची लागवड सध्या वाढू लागली आहे. तिचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी खालील सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.\nब्रोकोली पिकास थंड हवामान मानवते. साधारणपणे १२ ते २० सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होते. गड्डे लागल्यानंतर उष्ण व कोरडे हवामान असल्यास घट्ट गड्डे येण्याऐवजी विरळ गड्डे येतात.\nब्रोकोली या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. गादीवाफ्यांवर रोपनिर्मिती करून सरी वरंबे पद्धतीने लागवड करावी.\nब्रोकोली या परदेशी भाजीची लागवड सध्या वाढू लागली आहे. तिचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी खालील सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.\nब्रोकोली पिकास थंड हवामान मानवते. साधारणपणे १२ ते २० सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होते. गड्डे लागल्यानंतर उष्ण व कोरडे हवामान असल्यास घट्ट गड्डे येण्याऐवजी विरळ गड्डे येतात.\nमध्यम ते काळी कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन (सामू - ५.८ ते ७.०) निवडावी. जमीन सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असावी. भारी जमिनीत लागवड करू नये.\nजाती : गणेश ब्रोकोली\nजमिनीची खोल नांगरट करावी. वखराच्या उभ्या-आडव्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी जमिनीत प्रतिहेक्‍टरी चांगले कुजलेले शेणखत २० ते २५ टन मिसळावे. जमिनीच्या उतारानुसार ६० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात.\nसरी वरंबे पद्धतीने ६० x ६० सें.मी. किंवा ४५ x ६० सें.मी. अंतरावर लागवड करावी. ऑक्‍टोबर महिना ते नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा या काळात लागवड पूर्ण करावी. लागवड शक्‍यतो सायंकाळी करावी. प्रत्येक ठिकाणी एकच जोमदार रोप लावावे. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. लागवडीनंतर आठवडाभरात तूट भरून काढावी.\nप्रतिहेक्‍टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीवेळी द्यावे. उर्वरित नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.\nपिकास लागवडीनंतर ताबडतोब हलके पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार नियमित ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nतणाच्या प्रादुर्भावानुसार पुनर्लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी एक खुरपणी करावी. झाडाच्या खोडांना मातीची भर द्यावी.\nगादीवाफ्यासाठी उंचावरील, पाण्याचा निचरा होणारी जागा निवडावी. जागेत पावसाळ्यात पाणी साचणार नाही.\nगादीवाफा तयार करण्यापूर्वी जमीन उभी-आडवी नांगरून, वखरून भुसभुशीत करावी. काडीकचरा, तण, आधीच्या पिकाची धसकटे वेचून जमीन स्वच्छ करावी.\nप्रत्येक वाफ्यात २ ते ३ टोपले शेणखत, १ ते १.५ किलो मिश्रखत मिसळावे. त्यानंतर १ मीटर रुंद, ३ ते ५ मीटर लांब व १२ ते १५ सें.मी. उंच गादीवाफे बनवावेत. दोन वाफ्यांतील अंतर ६० सें.मी. ठेवावे. त्यामुळे वाफ्यास पाणी देणे व आंतरमशागत करणे सोपे जाते. रोपवाटिकेत गादीवाफ्यावर रोपे तयार करून घ्यावीत.\nनिरोगी, जोमदार रोपनिर्मितीसाठी खात्रीलायक ठिकाणावरून बियाणे घ्यावेत. एक हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीसाठी ५०० ते ६०० ग्रॅम बियाणे लागते.\nकार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून वाफे भिजवावे. त्यामुळे रोपांना मर रोग तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही.\nवाफा तयार झाल्यानंतर काकरीने रेषा ओढून बियाण्याची पेरणी करावी.\nरोपे साधारणतः २५ ते ३० दिवसांची झाल्यावर लागवडीसाठी वापरावीत. तयार रोपे काढताना वाफे पाण्याने भिजवून घ्यावेत. त्यामुळे रोपांच्या मुळ्या तुटणार नाहीत व रोपांना इजा होणार नाही.\nसंपर्क : एस. एस. यदलोड, ७५८८०८१९९०\n(उद्यानविद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\n‘एक्झॉटिक’ भाजीपाला शेतीतून वेगळी वाट...सांगली जिल्ह्यातील शिगाव (ता. वाळवा) येथील...\nकोबीवर्गीय पिकातील रायसीनेस, ब्लाइंडनेस...कोबीवर्गीय पिकांत अन्नद्रव्यांच्या संतुलित...\nअॅस्परॅगस लागवड तंत्रज्ञान आपल्या देशातील शतावरी वनस्पतीच्या कुळातील...\nलीक लागवड तंत्रज्ञान लीक हे कांदा कुळातील पीक आहे. याचे शास्त्रीय नाव...\nब्रुसेल्स स्प्राऊट लागवड तंत्रज्ञान ब्रुसेल्स स्प्राऊटचे शास्त्रीय नाव ‘ब्रासिका...\nलेट्यूस लागवड तंत्रज्ञान लेट्युस हा युरोपियन सॅलेडचा प्रकार आहे. फिकट...\nझुकिनी लागवड तंत्रज्ञान झुकिनी या परदेशी भाजीचे उगमस्थान अमेरिका असले,...\nसुधारित तंत्राने करा ब्रोकोली लागवडब्रोकोली या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी मध्यम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/casteism-should-be-considered-seriously-says-ramesh-pandav-125032", "date_download": "2018-09-26T03:16:15Z", "digest": "sha1:YX7TUZ4KJT6W2Q23FD7JWJX46BC2BQH5", "length": 16578, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Casteism should be considered seriously says Ramesh Pandav जातीनिर्मूलनाचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे : रमेश पांडव | eSakal", "raw_content": "\nजातीनिर्मूलनाचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे : रमेश पांडव\nबुधवार, 20 जून 2018\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या परिसंवादाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार होते. मात्र, कॅबिनेट बैठकीमुळे त्यांना उपस्थित राहता न आल्याने त्यांनी आपला लिखित संदेश आयोजकांना पाठवला. जातीअंताच्या लढाईत सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचा संदेश यात देऊन परिसंवादाच्या आयोजकांना शुभेच्छाही दिल्या.\nऔंध : \"जातीपातीची बंधने झुगारुन व जातीची उतरंड सारुन जोपर्यंत आपण माणूस म्हणून एकत्र येणार नाहीत. तोपर्यंत जात ही जाणार नाही. आजपर्यंत अनेक महापुरुषांनी यासाठी कार्य केले. त्यांना काही प्रमाणात यशही आले. तरीसुध्दा स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही आपल्या देशातील जाती व्यवस्थेचे समूळ निर्मूलन का होऊ शकले नाही याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र सामाजिक समरसता मंचाचे निमंत्रक रमेश पांडव यांनी व्यक्त केले.\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बहुजन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जातीभेद मुक्त विकसित भारत' या राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी, अध्यासन प्रमुख डॉ.सुनिल भंडगे, डॉ.गौतम बेंगाळे इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलताना पांडव म्हणाले, \"अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात संतांपासून ते देशासाठी लढलेल्या समकालीन व अगोदरच्या सर्वच महापुरुषांचा, उपेक्षित समाज, स्त्रिया, कामगार या सर्वांचा उल्लेख करुन त्यांची सुख-दुःख आपल्या साहित्यातून मांडली असून त्यामुळे त्यांच्या विचारात सर्वसमावेशकता असल्याचे जाणवते, असा सर्वसमावेशक विचार सर्वांनी केला तर जातिभेदांना या देशात थारा राहणार नाही व तेव्हाच देशाचा विकास शक्य होईल.\nतसेच जाती-जातीतील बुरुज व आधुनिक युगातील नवीन रंग घेऊन येणारा जातीवाद संपवण्यासाठी सुक्ष्मपणे कार्य करणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात जाऊन यासाठी नवनवीन प्रयोग करावे लागणार आहेत. त्यासाठी आपली जात सोडून प्रत्येकाला पुढे यावे लागेल, असेही ते म्हणाले.\nकुलगुरु डॉ. नितीन करमळकर यावेळी बोलताना म्हणाले, \"काही जातींना शिक्षणापासून दूर ठेवल्याने त्यांचा विकास खुंटला. मात्र, जे यातून शिकले ते पुढे गेले. सर्वसमावेशक विकास घडवायचा असेल तर जातीनिर्मूलन करणे गरजेचे आहेच. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असून शिक्षणानेच जातीभेदाच्या भींती नष्ट होतील आणि शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठ हे एक माध्यम आहे व येथे शिक्षण घेऊन सर्वांनी विकास साधावा. देशातील जातीनिर्मूलन होईलच परंतु आधी ही सुरवात विद्यापीठातून करु.\" परिसंवादाचे प्रास्ताविक डॉ.सुनिल भंडगे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रशांत साठे यांनी केले.\nपरिसंवादात यांनी मांडले आपले विचार\nहैदराबाद विद्यापिठातील डॉ.भीमराव भोसले यांनी 'जातीभेदमुक्त विकासामध्ये सामाजिक समता,समानता व समरसतेची भूमिका'यावर,आयआयटी पवई येथील डॉ.वरदराज बापट यांनी 'भारतीय आर्थिक विकासामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काल,आज आणि उद्या' यावर विचार मांडले.\nऔरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील प्रा.डॉ.क्षमा खोब्रागडे यांनी 'जातीभेदमुक्त विकासामध्ये सामाजिक पर्यावरणाची दिशा',प्राचार्य अनिरुध्द देशपांडे यांनी 'जातीअंताचे योग्य निधान-संविधान' तर नवी दिल्ली विद्यापीठाचे डॉ.देवेंद्र सिंग या��नी 'विकासात्मक राजनीती व जातीव्यवस्था -परस्पर संबंध' यावर या परिसंवादात आपले विचार मांडले.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nचांदणी चौकावरून नवा वाद\nपुणे - चांदणी चौक येथील उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन दीड वर्षे झाले, तरी काम मार्गी लागण्याऐवजी या प्रकल्पातील वाद मिटण्यास तयार नाही. या...\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nराजकीय पटलावर मुश्रीफांचे नाव नसेल - महाडिक\nकोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/saptarang/marathi-news-sakal-saptranga-esakal-krishna-chandgude-59834", "date_download": "2018-09-26T03:18:42Z", "digest": "sha1:UQTI4TD6BETNUP3VO7TRMSTOWR4JP5V4", "length": 29317, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Sakal saptranga esakal Krishna Chandgude लढ्याला मिळालं कायद्याचं बळ (कृष्णा चांदगुडे) | eSakal", "raw_content": "\nलढ्याला मिळालं कायद्याचं बळ (कृष्णा चांदगुडे)\nरविवार, 16 जुलै 2017\nसामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतीच्या माध्यमातून चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तींना शिक्षेची तरतूद असणार�� कायदा महाराष्ट्रात नुकताच लागू झाला. जात पंचायतीच्या छळाला कोणतेही कायदे लागू होत नसल्यानं पीडितांना आजवर न्याय मिळत नव्हता. अपुऱ्या तरतुदींमुळं गुन्हेगार लगेच सुटत किंवा खटले वर्षानुवर्षं प्रलंबित राहत. आता मात्र नवीन कायदा आल्यानं जात पंचायतींना पायबंद घातला जाणार आहे. सामाजिक बहिष्कार रोखण्याबरोबरच पीडितांसाठी दिलासादायक तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. या कायद्यान्वये ‘सामाजिक बहिष्कार’ हा गुन्हा मानला जाईल. या कायद्यानं महाराष्ट्राची पुरोगामित्वाची परंपरा आणखी उजळ झाली आहे.\nसामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतीच्या माध्यमातून चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तींना शिक्षेची तरतूद असणारा कायदा महाराष्ट्रात नुकताच लागू झाला आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य ठरलं आहे. ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम २०१६’ असं या कायद्याचं नाव आहे. ता. १३ एप्रिल २०१६ रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमतानं विधेयक मंजूर होऊन केंद्र सरकार व राष्ट्रपती यांच्याकडं ते मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागानं ते राजपत्रात नुकतंच प्रसिद्ध केलं आहे.\nचार वर्षांपूर्वी नाशिक इथल्या प्रमिला कुंभारकर हिच्या ऑनर किलिंगच्या घटनेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केवळ निषेधमोर्चा न काढता खुनाच्या मागचा हेतू शोधून काढण्याचं ठरवलं. डॉ. (कै) नरेंद्र दाभोलकर यांचा ‘जातिअंतासाठी हवा वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा आंतरजातीय विवाहाचं समर्थन करणारा लेख दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झाला. ‘खुनामागं जातपंचायत असावी,’ अशी शक्‍यता त्या वेळी उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली. ‘सकाळ’मध्ये तशी बातमीही प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘कधी संपणार जातपंचायती’ असा एक लेखही कांबळे यांनी ‘फिरस्ती’ या सदरातून लिहिला व त्या लेखातून माझा संपर्कक्रमांक जाहीर करण्यात आला. त्यानंतर तक्रारींचा अक्षरशः ओघ सुरू झाला. प्रमिलाच्या खुनाची बातमी वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी अण्णा हिंगमिरे नावाची व्यक्ती ‘सकाळ’च्या कार्यालयात आली.\nते प्रमिलाचे नातेवाईक होते. ‘प्रमिलाच्��ा खुनामागं जातपंचायतीचा दबाव आहे,’ असं मत त्यांनी त्या वेळी व्यक्त केलं. हिंगमिरे यांनीही त्यांच्या मुलीचा जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाह केल्यानं त्यांना जातपंचायतीनं जातीतून बहिष्कृत केलं होतं.\nकार्यकर्त्यांनी चर्चा केल्यानंतर प्रमिलाच्या खुनासंदर्भात पोलिसांकडं जाण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंगमिरे व महाराष्ट्र\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल झाले. तक्रार दाखल करून घेतली जाईल की नाही, अशी शंका असताना पोलिसांनी पंचांना अटक केली. महाराष्ट्रात जातपंचायतीचं अस्तित्व असल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ प्रसारमाध्यमांनी दिल्यानं सामाजिक दबाव तयार झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं समविचारी संघटनांना सोबत घेऊन जातपंचायतीच्या विरोधात नाशिकला मोर्चा काढला. मात्र, एवढ्यावरच न थांबता एक मोहीम सुरू करण्याचं डॉ. दाभोलकर यांनी ठरवलं, त्यानुसार ‘जातपंचायत मूठमाती अभियान’ सुरू करण्यात आलं. त्यानंतर तक्रारींचा ओघ सुरू झाला. बहिष्कृत झालेल्या पीडितांचे अनुभव अंगावर काटे आणणारे होते. बीड जिल्ह्यात एका महिलेला जातपंचायतीनं चारित्र्याच्या संशयावरून उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितलं होतं.\n‘तिचं चारित्र्य शुद्ध असेल, तर तिचा हात भाजणार नाही,’ असा दावा पंचांनी केला होता. नंदुरबार जिल्ह्यात लहान मुलाच्या हातावर तापवलेली कुऱ्हाड ठेवण्याचा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळं थांबला. पुणे जिल्ह्यात तंटामुक्तीच्या इतर जातीच्या लोकांकडं न्याय मागितल्याचा संबंधितांना राग आल्यामुळं न्याय मागणाऱ्या दोन महिलांना भीषण प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. नगर जिल्ह्यात एका विवाहित महिलेच्या कौमार्याची परीक्षा घेण्यात आली होती. त्या ‘परीक्षे’नंतर नववधूचं चारित्र्य अशुद्ध मानलं गेलं व तिला घटस्फोट देण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांनी तो विवाह पुन्हा जमला. नगर जिल्ह्यात १५ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा न्यायनिवाडा जातपंचायतीनं ‘अनोख्या’ पद्धतीनं केला होता. संशयित पाच व्यक्तींना तांदूळ चघळायला देण्यात आले व एका महिलेचे तांदूळ अधिक ओलसर निघाल्यानं त्या १५ वर्षांपूर्वीच्या खुनासाठी तिला जबाबदार धरण्यात आलं. एका जातपंचायतीनं तर कहरच केला. दोन वर्षांच्या मुलीचं ४० वर्षांच्या खुनी माणसाशी लग्न लावून देण्यात आलं होतं. पुढं ती मुलगी तरुण झाल्यावर तिनं नकार देताच, घटस्फोट घेण्यासाठी दोघांनी एक रात्र एकत्र काढावी, असं सांगण्यात आलं. सातारा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून बापाला व त्या मुलीला जातपंचायतीमध्ये हात-पाय बांधून मारण्यात आलं. सांगली जिल्ह्यात अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका महिलेलाही अशाच प्रकारे मारहाण करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात एका महिलेला पंचांसमोर विवस्त्र होऊन आंघोळ करायला लावण्याचा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं थांबवला. परभणी जिल्ह्यात तर कर्जाच्या परतफेडीपोटी संबंधिताच्या बायकोची मागणी पंचांनी केली होती. पुणे जिल्ह्यात पतीच्या मृतदेहासोबत त्याच्या पत्नीलाही आंघोळ घालण्याची जबरदस्ती पंचांनी केली होती. यवतमाळ, वाशिम, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत जातपंचायतीमुळं आत्महत्या झाल्याच्याही घटना आहेत.\nता. आठ ऑगस्ट २०१३ रोजी नाशिकला पहिली ‘जातपंचायत मूठमाती परिषद’ झाली. त्यापुढच्या आठवड्यात म्हणजे १५ ऑगस्ट रोजी लातूरला अशीच परिषद घेण्यात आली. पुढं पाचव्या दिवशीच डॉक्‍टरांचा निर्घृण खून झाला. सर्व कार्यकर्ते खचून गेले. मात्र, वैचारिक विरोधकांना उत्तर देण्यासाठी एक पाऊल पुढं टाकण्याचं सगळ्यांनी ठरवलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं.\nपुढं जळगाव, महाड व पुणे इथं ‘जातपंचायत मूठमाती परिषदा’ झाल्या. जात पंचायतीच्या विरोधात कोणताही कायदा नसताना राज्यात शेकडो गुन्हे दाखल झाले. प्रबोधनाच्या मार्गानं १५ जातपंचायती बरखास्त करण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आलं. जेजुरी, माळेगाव (नांदेड), मढी (नगर) इथल्या यात्रांमध्ये आता जातपंचायती होत नाहीत. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची दखल उच्च न्यायालयानं व राज्य सरकारनंही घेतली आहे. एका याचिकेदरम्यान, उच्च न्यायालयानं सरकारला कायदा तयार करायला सांगितलं.\nतत्कालीन, आघाडी सरकारकडून दिरंगाई झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं प्रसारमाध्यमांकडं जाऊन हा विषय लावून धरला.सामाजिक दबाव तयार झाला. मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, इतर मंत्री व विवि��� सचिवांशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वेळोवेळी चर्चा झाली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (बार्टी) या शासनाच्या संस्थेसमवेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं कायद्याचा मसुदा बनवला व तो सरकारला सादर केला. १३ एप्रिल २०१६ रोजी शासनानं ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ संमत केला व तो केंद्र सरकारकडं व राष्ट्रपती यांच्याकडं मंजुरीला पाठवला होता.\nप्रबोधनाच्या मार्गानं लढण्यात अनेक अडसर होते. जातपंचायतीच्या छळाला कोणतेही कायदे लागू होत नसल्यानं पीडितांना न्याय मिळत नव्हता. अपुऱ्या तरतुदींमुळं गुन्हेगार लगेच सुटतात किंवा खटले वर्षानुवर्षं प्रलंबित राहतात. आता मात्र नवीन कायदा आल्यानं जात पंचायतींना पायबंद घातला जाणार आहे. सामाजिक बहिष्कार रोखण्याबरोबरच पीडितांसाठी दिलासादायक तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. या कायद्यान्वये सामाजिक बहिष्कार हा गुन्हा मानला जाणार आहे.\nसामाजिक बहिष्कार घालणाऱ्या व्यक्तींना तीन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा एक लाख रुपये दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होतील. गुन्हा करण्यास अपप्रेरणा देणाऱ्यांनासुद्धा अशाच शिक्षा होतील. वसूल करण्यात आलेली द्रव्यदंडाची संपूर्ण रक्कम किंवा रकमेचा काही भाग पीडित व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबाला देता येईल. गुन्हा हा दखलपात्र व जामीनपात्र असेल. शिक्षा फर्मावणारे व पीडित यांच्यात सामंजस्य झालं, तर गुन्हा न्यायालयात मिटवला जाऊ शकतो.\nपीडितांना तात्पुरता निवारा मिळावा, सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी व इतर मुद्द्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आग्रही आहे. याबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, गृहराज्यमंत्री राम शिंदे, नीलम गोऱ्हे आदींसमवेत समितीची एक बैठक झाली. येणाऱ्या काळात कायद्याची नियमावली बनवताना या सूचनांचा विचार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विशेष मोहीम राबवणार आहे. या कायद्यानं महाराष्ट्राची पुरोगामित्वाची परंपरा आणखी उजळ झाली आहे.\n(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समीतीच्या ‘जात पंचायत मूठमाती अभियाना’चे राज्य कार्यवाह आहेत)\n'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nराजकीय पटलावर मुश्रीफांचे नाव नसेल - महाडिक\nकोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर...\n#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’\nपुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/570391", "date_download": "2018-09-26T03:08:23Z", "digest": "sha1:VIWOURNVX75KUNWCC7KMILM7X5A4ZYGP", "length": 10039, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डॅरेन लेहमन, स्टीव्ह स्मिथवर टांगती तलवार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » डॅरेन लेहमन, स्टीव्ह स्मिथवर टांगती तलवार\nडॅरेन लेहमन, स्टीव्ह स्मिथवर टांगती तलवार\nक्रिकेट ऑस्ट्रेलिया आज घोषणा करण्याची शक्यता, चौकशी मोहीम अंतिम टप्प्यात,\nलेहमनचे मौन मात्र कायम, स्वतःच पायउतार होण्याचाही विचार\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टेम्परिंगचे प्रकरण चांगलेच लावून धरले असल्याने ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन व कर्णधार स्टीव्ह स्मिथ ��ांना लवकरच थेट पदावरुन डच्चू तसेच सक्तीच्या निलंबनाला सामोरे जावे लागू शकते, असे स्पष्ट संकेत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने अगदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन याबाबत अद्याप मौन बाळगून असला तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कारवाई होण्यापूर्वीच तो स्वतः देखील राजीनामा देण्याची शक्यता चर्चेत आहे.\nक्रिकेट ऑस्ट्रेलिया स्थानिक प्रमाणवेळेनुसार, बुधवारी सकाळी कारवाईची घोषणा करेल, असे सध्याचे संकेत असून यात कर्णधार स्टीव्ह स्मिथ व त्याचा सहकारी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर किमान एका वर्षाच्या बंदीची शक्यता विचाराधीन आहे. स्मिथला यापूर्वीच एका कसोटीतून निलंबित केले गेले असून त्याला पूर्ण 100 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे, स्टीव्ह स्मिथ दि. 30 पासून खेळवल्या जाणाऱया चौथ्या व शेवटच्या कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वतंत्र चौकशी करत या घटनेची आणखी गंभीर दखल घेतली आहे.\nऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन अगदी पहिल्या टप्प्यापासून मौन बाळगून असला तरी त्याने प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून तो लवकरच याची घोषणा करेल, असा दावा ब्रिटनमधील डेली टेलिग्राफने केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आता जस्टीन लँगरसह रिकी पाँटिंगचे नावही चर्चेत आहे. 2013 मध्ये तत्कालीन प्रशिक्षक मिकी आर्थरची उचलबांगडी झाल्यानंतर लेहमनची या पदावर वर्णी लागली. पण, आता बॅन्क्रॉफ्टने चेंडू कुरतडल्याचे निदर्शनास आले व त्यानंतर हा पूर्ण संघाचा गेमप्लॅन असल्याचे स्पष्ट झाले. साहजिकच, त्याचे पहिले खापर कर्णधार या नात्याने स्टीव्ह स्मिथ व प्रशिक्षक या नात्याने डॅरेन लेहमनवर फुटणार हे देखील निश्चित झाले.\nऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया\nबॅन्क्रॉफ्टसारख्या नवख्या खेळाडूच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन कर्णधार व उपकर्णधाराचीच ही कुटनीती असल्याने ऑस्ट्रेलियन चाहत्यांमधून अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत राहिल्या आहेत. वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये जोश हॅझलवूड व मिशेल स्टार्क यांचाही आवर्जून समावेश होतो. पण, जे वादंग घडले, त्यावरुन हे दोघे गोलंदाज देखील संतप्त असल्याची चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेने आपला या कुटनीतीत सहभाग नसल्याचे स्पष्ट करावे, अशी विनंती हे दोघे लवकरच करतील, अशीही शक्यता आहे.\nया सर्व गंभीर प्रकरणाची व्याप्ती जागतिक क्रिकेटची दिशा ठरवणाऱया अगदी मेरिलबोन क्रिकेट क्लबपर्यंत पोहोचली असून त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्या मानसिकतेत व्यापक फेरबदल करण्याची गरज बोलून दाखवली आहे.\nजेजे भारतातील सर्वोत्तम फुटबॉलपटू\nनारंग-घाटकर यांना नेमबाजीत रौप्य\nसौरभ वर्मा, मिथुन उपांत्य फेरीत\nचानू, सतीशला विश्व स्पर्धा हुकणार\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/techknow-news/questions-and-answers-about-barcode-1595722/", "date_download": "2018-09-26T03:09:06Z", "digest": "sha1:GDSQP3LQIEB45UOVKOT5GPDYEKELVFDF", "length": 13791, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Questions and answers about Barcode | टेक-नॉलेज : बारकोड रीडर | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nटेक-नॉलेज : बारकोड रीडर\nटेक-नॉलेज : बारकोड रीडर\nबारकोड म्हणजे नेमकं काय आणि तो स्कॅन कसा करायचा.\nवस्तूंवरील क्यू आर कोड किंवा बार कोड वाचण्यासाठी मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅप आहे का\nअनेक जाहिरातींत एखादा बारकोड दिला जातो जो स्कॅन केल्यावर तुम्हाला त्या उत्पादनाची माहिती लगेच मिळेल असं म्हटलं जातं. आता प्रश्न हा आहे की, बारकोड म्हणजे नेमकं काय आणि तो स्कॅन कसा करायचा. याचसाठी स्मार्टफोनमध्ये क्यूआर बारकोड अ‍ॅप्लिकेशन आहे. दिलेला बारकोड स्कॅन करून त्याची माहिती काही क्षणातच हे अ‍ॅप्लिकेशन देतं. नुकताच ब्लॉग्जसाठीही क्यू आर बारकोड सुरू झाला आहे. शॉपिंग करताना प्रॉडक्टवर किंमत दिसत नसेल तरी या अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने त्या वस्तूची किंमत, संपूर्ण माहिती, ते का नवलंय, त्याची क्वॉँटिटी, क्वॉलिटी अशा सगळ्या गोष्टी दिसतात. तुम्ही फसण्याचा धोका कमीतकमी होतो. उदा. पाहायचं असेल तर तुमच्या आधारकार्डावरचा बारकोड स्कॅन करून पाहा. त्यावरची सगळी माहिती दिसेल.\nमला सर्व सरकारी संकेतस्थळांची माहिती कोठे उपलब्ध होऊ शकेल याबाबत माहिती हवी आहे. – संजय अवसरे\nदेशात ई-गव्‍‌र्हनन्सचा प्रभाव वाढत आहे. यामुळे सर्वच सरकारी विभागांची संकेतस्थळं उपलब्ध झाली आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्य सरकारच्या संकेतस्थळांचाही समावेश आहे. इतकेच नव्हे तर रेल्वे तिकिटापासून इतर अनेक सेवा पुरविण्यासाठीही संकेतस्थळे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व संकेतस्थळांची लिंक तुम्हाला एकत्रित हवी असेल तर http://goidirectory.nic.in/index.php या संकेतस्थळाला भेट द्या. यावर तुम्हाला केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्य सरकारांच्या विविध विभागांच्या सेवांची माहिती उपलब्ध होणार आहे. याशिवाय देशातील विविध न्यायालयांची माहितीही या संकेतस्थळावर तुम्हाला मिळू शकेल. राज्यनिहाय किंवा विभागनिहाय विभागणी केल्यामुळे पाहिजे ते संकेतस्थळ शोधणेही सोपे होणार आहे.\nमाझ्या मेमरी कार्डमधून डीसीआयएम फोल्डरमधील सर्व फोटो डिलीट झाले तरी बॅकअप कसा घ्यावा. – दिनकर सावंत\nअनेकदा हे फोटो तुमच्या मेमरीकार्डच्या तात्पुरत्या साठवणुकीत मिळू शकतात. यामुळे तुम्ही सर्वप्रथम एक नवीन फोटो काढून बघा. कदाचित नवीन डीसीआयएम फोल्डर तयार होईल आणि त्यात तुम्हाला कदाचित जुने फोटो मिळू शकतील. तसे नाही झाले तर एसडी कार्ड रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्या माध्यमातून तुम्हाला फोटो मिळवता येऊ शकतील. यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर डाऊनलोड केलेल्या संगणकातील कार्ड रीडरमध्ये कार्ड टाकून सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही कार्डातील फोटो मिळवू शकता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत��ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-gouri-lankesh-murder-case-investigation-124919", "date_download": "2018-09-26T03:22:12Z", "digest": "sha1:LFJ6MGVCBSHHGKWTYEWKHSZSC4S6B5W7", "length": 17370, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Gouri Lankesh Murder case investigation महाराष्ट्राचे एसआयटी पथक बंगळुरात? | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे एसआयटी पथक बंगळुरात\nबुधवार, 20 जून 2018\nबंगळूर - गौरी लंकेश व गोविंद पानसरे यांची हत्या एकाच पिस्तुलाने झाली असल्याचा अहवाल न्यायवैधक प्रयोगशाळेने दिला होता. या पार्श्वभूमीवर कॉम्रेड पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करणारे महाराष्ट्र एसआयटी पथक परशुराम वाघमारेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी बंगळुरात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nबंगळूर - गौरी लंकेश व गोविंद पानसरे यांची हत्या एकाच पिस्तुलाने झाली असल्याचा अहवाल न्यायवैधक प्रयोगशाळेने दिला होता. या पार्श्वभूमीवर कॉम्रेड पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करणारे महाराष्ट्र एसआयटी पथक परशुराम वाघमारेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी बंगळुरात दाखल झाल्���ाची माहिती सूत्रांनी दिली.\nगौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत बऱ्याच अंशी साम्य आहे. या सर्वांची हत्या एकाच संघटनेकडून झाली असावी, असा संशय आहे. त्यामुळे, पुण्यातील कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख तसेच दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख बंगळूरला आले आहेत. हत्या प्रकरण आंतरराज्य असल्याने अधिक माहिती मिळविण्यासाठी परशुराम वाघमारेला ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\nकर्नाटकातील आणखी चार विचारवंतांची हत्या करण्याचा कट एसआयटीने उघड केला आहे. त्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व अभिनेता गिरीश कर्नाड, साहित्यिक के. एस. भगवान, नरेंद्र नायक व निडूमामीडी मठाचे वीरभद्र चन्नमल्ल स्वामी यांचा समावेश आहे. या चौघांना सशस्त्र सुरक्षा पुरवावी. त्यांची निवासस्थाने व कार्यालयांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच ते ये-जा करत असलेल्या मार्गावर एस्कॉर्ट देण्यात यावे, अशी विनंती एसआयटीने गृहखात्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.\nमहाराष्ट्र पोलिसांकडून खानापुरात तपास\nखानापूर, ता. १९ : विचारवंत गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिसांनी खानापुरात तपास चालविला असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे विचारणा केली असता दुजोरा मिळू शकला नाही. मात्र, गौरी लंकेश प्रकरणी अटकेत असलेल्या प्रवीणकुमारने चौकशीत खानापूरचा उल्लेख केला असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील तपास यंत्रणांनी खानापूरकडे मोर्चा वळविल्याची चर्चा आहे.\nमहाराष्ट्र पोलिसांचे एक पथक नुकतेच खानापुरात येऊन गेले आहे. पथकाने विचारवंतांच्या हत्यांसंबंधी माहिती घेतली नसली तरी तालुक्‍यातील काही ठिकाणांची माहिती खानापूर पोलिसांकडून घेतली आहे. ही माहिती कशासाठी घेतली, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आमच्याकडे गौरी लंकेश हत्याप्रकरणी कोणतीच विचारणा केली नसल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संगमेश होसमनी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.\n‘थर्ड डिग्री’ दिल्याची संशयितांची तक्रार\nबंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांना पोलिसांकडून थर्ड डिग्री दिली जात असल्याची तक्रार उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यासंबंध��त न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांची छाननी केल्यानंतर तक्रारीवर सुनावणी करण्याचे उच्च न्यायालयाने ठरविले आहे.\nचौकशीवेळी पोलिस आपल्यावर थर्ड डिग्रीचा वापर करून अमानुष वागणूक देत असल्याची तक्रार संशयित सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, मनोहर यडगे, अमोल काळे व अमित देगवेकर यांनी एका अर्जाद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे.\nअर्जदारांचे वकील एन. पी. अमृतेश यांनी न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र सादर केले. पोलिसांकडून छळ होत असल्याची तक्रार प्रथम व तृतीय एसीएमएम न्यायालयात केली होती; पण दोन्ही न्यायालयांनी अर्जदारांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिलेला नाही, असे त्यात म्हटले आहे. अर्जदारांना पोलिसांनी कोणताही त्रास दिलेला नाही किंवा छळवणूकही केलेली नाही. आरोपात तथ्य नाही, असे न्यायालयासमोर सांगितले.\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nराष्ट्रवादी महिला आघाडीची सरकारच्या विरोधात मोहीम\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली कारभारामुळे देशाची लोकशाही व्यवस्था धोक्‍याच्या वळणावर पोचली असून, ती वाचविण्याकरिता राष्ट्रवादी महिला...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/printer_friendly_posts.asp?TID=300", "date_download": "2018-09-26T02:37:48Z", "digest": "sha1:FIDFGX4RTMOXLSZPINEOMA7VOQWNIBFC", "length": 4149, "nlines": 28, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Temples of Sahyadri - कड्यावरचा गणपती (आ�", "raw_content": "\nTopic: कड्यावरचा गणपती (आ�\nSubject: कड्यावरचा गणपती (आ�\nगावाचे नाव :- आंजर्ले\nजवळचे मोठे गाव :- दापोली, मुरुड हर्णे.\nदापोली आणि मुरुड हर्णे जवळ असलेल्या आंजर्ले या निसर्गरम्य गावात गणपतीचे प्राचिन मंदिर आहे. फ़ारपूर्वी आंजर्ल्याजवळ समुद्रात एका खडकावर अजरालयेश्वर आणि गणपतीचे मंदिर होते. सागळपातळीत वाढ झाल्यामुळे जुनी मंदिरे सागराच्या पाण्यात गडप झाली. त्यामुळे नविन मंदिर उण्च जागी डोण्गराच्या कड्यावर बांधण्यात आले. हा गणपती कड्यावरचा गणपती या नावाने प्रश्ध्द झाला. सध्या बांधलेल्या मंदिराचा जिर्णोध्दार १७७० मधे करण्यात आलेला आहे. मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गाभारा असे ३ भाग आहेत. सभामंडपात कारंजे आहे. गाभार्‍यातील गणेश मुर्ती उजव्या सोंडेची असून पावणे दोन मीटर उंचीची आहे. मंदिरा समोर दगडी बांधणीचे तळे आहे.\nजाण्यासाठी :- मुंबईहून दापोलीमार्गे १५ किमी वरील आंजर्ले गावात जाता येते. गाडीने थेट मंदिरापाशी पोहोचता येते.\n३) व्याघ्रेश्वर मंदिर, आसुद.\nवरील सर्व ठिकाणांची माहिती साईटवर दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/diwali-issue-special-recipe-of-masala-pav/", "date_download": "2018-09-26T02:37:33Z", "digest": "sha1:AQJDPKDSCTXTQORJYYQEFCYNNAVFAAPK", "length": 7684, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मसाला पाव ! | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nभोपळी मिरची बारीक चिरलेली १ वाटी , बारीक चिरलेला टोमॅटो १ वाटी , बारीक चिरलेला कांदा १ वाटी , पाव भाजी मसाला १ टीस्पून , हळद १/२ टि. चमचा , लाल तिखट १/२ टीस्पून , लसूण पेस्ट १ टीस्पून\nपावभाजीचे पाव ४ , अमूल बटर, चीज , चवीनुसार मीठ , कोथिंबीर.\nपाककृती: २ मोठे चमचे अमुल बटर कढई मधे गरम करुन त्यामधे चिरलेला कांदा घालून परतून घ्या. नंतर त्यामधे लसूण पेस्ट टाकून परतून घ्या. .बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो एक एक करून घाला.\nटोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यावेत. लाल तिखट, हळद, पाव भाजी मसाला हे तेल सुटेपर्यंत परतावे. त्यात पावाचे तुकडे घालावे. चवीनुसार मीठ घालावे. वर कोथिंबीर आणि चीझ भुरभुरावे आणि खाण्यास द्यावे.\nPrevious articleकथा : गावाकडची माणसं\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nशासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/indian-gold-market-2-1689279/", "date_download": "2018-09-26T03:07:47Z", "digest": "sha1:LZTJ7SAJ6I2SLJR5CDHJT4Z3PFOM64LX", "length": 24326, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "indian gold market | भारतीयांची सोन्याची आवड | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nवर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार भारतातली सुमारे तीन-चतुर्थाश सोन्याची मागणी ही दागदागिन्यांकरिता, तर सुमारे एकचतुर्थाश मागणी ही गुंतवणुकीकरिता असते.\nभारतीयांची सोन्याची आवड फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. भारत हा चीनच्या पाठोपाठ जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. (प्रतीकात्मक छायाचित्र)\nआपल्या देशात सोन्याचं उत्पादन नाममात्र असलं तरी सोन्याची उलाढाल प्रचंड म्हणावी अशीच आहे. सोन्याच्या या बाजारपेठीय झळाळीच्या कारणांचा शोध-\nभारतीयांची सोन्याची आवड फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. भारत हा चीनच्या पाठोपाठ जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सोन��याचा ग्राहक आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार भारतातली सुमारे तीन-चतुर्थाश सोन्याची मागणी ही दागदागिन्यांकरिता, तर सुमारे एकचतुर्थाश मागणी ही गुंतवणुकीकरिता असते. अर्थात, त्या आकडेवारीत असे दोन उपप्रकार असले, तरी दागदागिन्यांच्या मागणीलाही गुंतवणुकीची एक किनार असतेच.\nआपल्या मानसिकतेमध्ये सोन्याच्या दागदागिन्यांकडेही पारंपरिकरीत्या संपत्ती-वहनाचं एक माध्यम म्हणून बघितलं जातं. कागदपत्रं अन् सरकारी कर-कायदे यांच्या पूर्णपणे अधीन नसणारं, महागाईला पुरून उरणारं आणि अधिकृततेची मोहोर असो वा नसो, पण सार्वकालिक मान्यता असणारं, असं हे पुढच्या पिढय़ांकडे संपत्ती पोचवण्याचं साधन आहे, अशी आपली सामाजिक धारणा आहे.\nपण संपत्तीला सोन्याच्या स्वरूपात अडकवण्याचा हा हव्यास अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मात्र मारक आहे. कारण मग सोनेरूपी िपजऱ्यात अडकलेले आíथक स्रोत उत्पादक पद्धतीने आíथक प्रगतीसाठी वापरले जात नाहीत. वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या दृष्टीनेही त्या संपत्तीवर नियमित परतावा नसतो. त्या संपत्तीचं पुन्हा पशात रूपांतर करण्याची वेळ येते तेव्हा काही प्रमाणातला मूल्यनाश अटळ असतो. वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांवरचा दीर्घकालीन परतावा अभ्यासणाऱ्या संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की सोन्याच्या किमतींमधली प्रचंड वाढ ध्यानात घेऊनही सोन्यातल्या गुंतवणुकीवरचा परतावा बऱ्याचशा वित्तीय गुंतवणूक साधनांपेक्षा कमी असतो.\nभारतात सोन्याचं उत्पादन नाममात्र आहे. त्यामुळे आपल्या देशाला आपली सोन्याची जवळपास संपूर्ण गरज आयातीतून भागवावी लागते. त्यातून व्यापारी तुटीवर आणि परकीय चलन गंगाजळीवर ताण येतो. गेल्या दोनेक दशकांपासून सरकारकडून भारतीयांनी सोन्याची प्रत्यक्ष खरेदी टाळून सोन्यातली गुंतवणूक अन्य मार्गाने (वित्तीय साधनांद्वारे) करावी, असे प्रयत्न केले जात आहेत. तीन वर्षांपूर्वी लोकांनी आपलं सोनं बँकांकडे जमा करून काही परतावा देणारे सार्वभौम खात्रीचे सोन्याचे रोखे घ्यावेत, यासाठीची योजनाही आणण्यात आली. पण अशा योजनांना मिळणारा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूपच मर्यादित राहिला.\nत्यापेक्षा सोन्याच्या खरेदीदारांच्या बाबतीत पारदर्शकता वाढावी, यासाठी जी काही पावलं उचलण्यात आली आहेत (उदा. खरेदीदारांच्या पॅन-कार्डाची आव��्यकता), त्यांच्यामुळे भारतातल्या सोन्याच्या मागणीला थोडाबहुत लगाम लागलेला दिसतो. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार भारतातली सोन्याची वार्षकि मागणी या दशकाच्या सुरुवातीला हजारेक टन असायची. ती अलीकडच्या वर्षांमध्ये दरसाल ७०० ते ८०० टनांपर्यंत खाली आली आहे. पण तरीही अजूनदेखील सोन्याच्या आयातीचे व्यापारी तुटीवरील आणि आíथक विकासावरील अनिष्ट परिणाम लक्षणीय म्हणता येतील असेच आहेत.\nकुठल्याही वस्तूचा व्यापार किती सहजपणे होऊ शकतो, ते त्या वस्तूची किंमत आणि तिचं वस्तुमान किंवा आकारमान यांच्या गुणोत्तरावर अवलंबून असतं. सोन्याच्या बाबतीत अर्थातच हे गुणोत्तर खूप मोठं आहे. आणि असं गुणोत्तर मोठं असणाऱ्या वस्तूच्या आयातीवर र्निबध लादले गेले किंवा खूप मोठा आयातकर लावला गेला, की त्या वस्तूची तस्करी करायला (त्यातील जोखमेच्या प्रमाणात) जास्त प्रोत्साहन मिळतं. या अर्थकारणाच्या स्वाभाविक नियमांमुळे आणि सोन्यातल्या गुंतवणुकीबद्दलच्या आपल्या मानसिकतेतील प्रचंड आकर्षकपणामुळे भारतात नव्वदीच्या दशकापूर्वीपर्यंत सोन्याची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत होती. नंतर आयात कर कमी केल्यावर त्या तस्करीचं प्रमाण कमी झालं होतं.\nपरंतु, २०१३ मध्ये हा प्रवाह बदलला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर्सच्या वर स्थिरावल्या असल्यामुळे भारताची व्यापारी तूट प्रचंड वाढली होती. आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या चालू खात्यावरील तूट जीडीपीच्या पाच टक्क्यांपर्यंत पोचून देशाच्या आíथक स्थर्याला नख लागलं होतं. रुपयाची वारेमाप घसरण सुरू होती. या परिस्थितीमुळे धास्तावलेल्या तेव्हाच्या सरकारने मग रुपयाला सावरण्यासाठी आणि तूट कमी करण्यासाठी बरीच जालीम पावलं उचलली. त्याचाच एक भाग म्हणून सोन्याच्या आयातीवरचा कर आधी सोन्याच्या मूल्याच्या दोन टक्के आणि नंतर दहा टक्के एवढा वाढवला गेला. त्यामुळे सोन्याची तस्करी पुन्हा एकदा आकर्षक बनली. पुढे तुटीची परिस्थिती सुधारली, तरीही हा करभार कमी झाला नाही. अलीकडच्या काळात पुन्हा एकदा तेलाच्या किमतींनी चढणीची दिशा पकडली असल्यामुळे आणि निर्यातवाढीत साचलेपण आलेलं असल्यामुळे तुटीचं प्रमाण वाढू लागलं आहे. त्यामुळे एवढय़ात सोन्यावरचा आयात-कर कमी केला जाण्याची शक्यता उणावलेली दिसत��.\nउघडकीस आलेल्या प्रकरणांमधली सोन्याच्या तस्करीची अलीकडची आकडेवारी पाहिली, तर ती एकूण आयातीच्या टक्केवारीत खूप कमी आहे. पण प्रत्यक्षातल्या तस्करीचं प्रमाण उघडकीस आलेल्या प्रकरणांपेक्षा जास्त असू शकतं. शिवाय, या तस्करीच्या आकडय़ांमधला प्रवाह वाढीचा आहे.\nजेव्हा कधी अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता वाढते, महागाईचं प्रमाण वाढतं किंवा बदलत्या सरकारी धोरणांमुळे वित्तीय साधनांमध्ये संपत्ती साठवण्यात काही अडचणी जाणवतात, त्या वेळी सोन्याची मागणी वाढते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. परंतु, सोन्याचे व्यवहार अधिकाधिक प्रमाणात संघटित क्षेत्रात आणण्याचे आणि अधिकृत नोंदींच्या कक्षेत आणण्याचे जे काही प्रयत्न अलीकडच्या काळात झालेले आहेत, त्यांच्यामुळे सोन्याची भारतातली एकंदर मागणी गेल्या काही वर्षांमध्ये मर्यादेत राहिली आहे. त्यातली काही मागणी सोन्याच्या तस्करीकडे तर वळलेली नाही, याचा आढावा धोरणकर्त्यांनी घ्यायला हवा. त्यासाठी सोन्यावरचा आयात-कर कमी करण्याचा विचारही कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर करायला लागेल. दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांचं प्रबोधन, वित्तीय गुंतवणूक साधनांचा प्रसार आणि अर्थव्यवस्थेचं औपचारिकीकरण या गोष्टीच भारतीयांच्या सोन्यात संपत्ती साठवण्याच्या हव्यासाला आवर घालतील.\n(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात आíथक विश्लेषक म्हणून काम करतात.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला ब���स्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://ingoanews.com/tag/ponda/page/2", "date_download": "2018-09-26T02:24:28Z", "digest": "sha1:NRMO6GANIJQFTP7DBTEKZQ5CGJY4OHYH", "length": 15134, "nlines": 138, "source_domain": "ingoanews.com", "title": "ponda Archives - Page 2 of 3 - In Goa 24X7", "raw_content": "\nफोंड्यातील प्राचीन भुईकोट किल्ल्याचा बुरुज पडला सहाशे वर्षांपूर्वीच्या किल्ल्यावर सरकारी आघात जलस्रोतमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल ‘इन गोवा’च्या वृत्ताचा परिणाम जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली किल्ल्याची पाहणी फोंड्यातील सहाशे वर्षांपूर्वीची आदिलशहानं बांधलेल्या भूईकोट किल्ल्याचा अत्यंत प्राचीन संरक्षक कठडा जलस्रोत खात्यानं नष्ट केल्याचं उघडकीस आलं असून यावर इतिहासप्रेमींनी जोरदर संताप व्यक्त केलाय. या प्रकरणावर ‘इन गोवा’नं प्रकाश टाकताच २४ तासांच्या आत जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी याची दखल घेतली. मंत्र्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली. voice over भारताचा शिवकालीन इतिहास अभ्यासायचा म्हटलं की गडकिल्ले आलेच. ऐतिहासिक पुरुषांनी गाजवलेल्या कर्तृत्त्वाचीRead More\nऑडी कारच्या धडकेत पदचारी ठार, एक जखमी फार्मागुडी उतरणीवरील अपघातानं घेतला बळी फार्मागुडी उतरणीवर रस्त्याच्या बाजूनं चालत निघालेल्या दोघांना ऑडी कारची धडक बसल्यानं एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी प्रथम फोंडा उपआरोग्य केंद्रात आणि नंतर गोमेकॉत भरती करण्यात आलं. मयत इसमाचं नाव महादेव कुंभार असं असून नारायण रामा कुंभार असं जखमी इसमाचं नाव आहे. हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते गोव्यात मोलमजुरी करायचे. दरम्यान ऑडी कार फोंड्याहून फर्मागुडीच्या दिशेने निघाली होती. उतरणीवर पोहोचताचं चालक ओमकार सत्यवान नाईक याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणिRead More\nअपघातामुळे फोंडा – उसगाव तिस्क मार्ग दीर्घकाळ ठप्प मालवाहू ट्रकने वीजखांबाला धडक दिल्यानं वाहतूक खोळंबली ११ केव्ही जिवंत वीजवाहिनी तुटून महामार्गावर पडली अपघातानंतर ट्रक तिथेच सोडून चालकाने केले पलायन वीजखात्यानं विजेचा प्रवाह केला खंडीत; वाहतूक पोलीस पोहोचले घटनास्थळी एका मालवाहू ट्रकनं वीजखांबाला धडक दिल्यानं सोमवारी सकाळी फोंडा – उसगाव तिस्क महामार्ग अर्धा तास ठप्प झाला. MH-05T-9070 या क्रमांकाचा मालवाहू ट्रक फोंडा – उसगाव तिस्क महामार्गावतील उतरणीवर पार्क करून ठेवण्यात आला होता. सकाळी चालकानं ट्रक चालू केला आणि त्याचवेळी त्याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. परिणामी हा ट्रक महामार्गालगतच्या वीजखांबावर जाऊन आदळला. ट्रकचीRead More\nविकासासाठी राजकारण विसरून एकत्र यावे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे आवाहन फोंड्यात चार नव्या विकासकामांची घोषणा सार्वजनिक विकासासाठी राजकारण्यांनी हेवेदावे विसरून एकत्र यायला हवं, असं आवाहन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी केलं. फोंडा इथं चार नवीन विकासकामे सुरू करण्यात येणाराहेत. याची घोषणा करताना मंत्री डिसोझा बोलत होते. यावेळी खासदार नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष राधिका नायक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.Read More\nआता एटीएमसमोर रांग लावण्याची आवश्यकता नाहीच एटीमसमोरील गर्दी आणि चलनाची माहिती देणाऱ्या अॅपची निर्मिती एकमेकांना माहितीची आदानप्रदान करण्याची सोय फोंड्यातील युवकाने विकसित केला अॅप केंद्र सरकारनं चलनातून ५०० आणि हजारच्या नोटा रद्द केल्यानं जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांची कार्यालये आणि एटीएम केंद्रे दिवसभर हाउसफुल्ल झालीयेत. नागरिक संपूर्ण दिवसभर रांगेत उभे राहताहेत. नागरिकांचे हे हाल कमी करण्यासाठी ‘आमी फोंडेकर’ ग्रुपच्या सदस्यानं नवीन मोबाईल अॅप विकसित केलंय. यामध्ये फोंडा भागातील एटीएम केंद्रांवरील चलन आणि नागरिकांची रांग यांची माहिती एकमेकाला देता येणाराहे.Read More\nवानरमारे जमातीच्या लोकांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्याचे प्रकरण जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी केली पाहणी गवळीवाडा-निरंकाल येथे वानरमारे जमातीच्या लोकांच्या झोपड्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या वानरमारे जमातीच्या लोकांच्या एकूण 13 झोपड्या उद्ध्वस्त केल्या होत्या. बुधवारी जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी या भागाची पाहणी केलीRead More\nलोहनिर्मिती कारखान्यामुळे प्रियोळात प्��दूषण विहिरी, अननस शेतीवर झाला विपरीत परिणाम प्रियोळ पंचायत मंडळानं केली प्रदूषणाची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही उपस्थित कुंडई औद्योगिक वसाहतीतील लोहनिर्मिती कारखान्यामुळं आजूबाजूच्या विहिरी प्रदूषित झाल्या असून इथल्या अननस पिकांवरही विपरीत परिणाम झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. या प्रकाराची दखल घेऊन वेलिंग-प्रियोळ पंचायतीचे सरपंच दामोदर नाईक यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी पंचायतीचे सदस्य, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कनिष्ठ अभियंते आणि आद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक उपस्थित होते.Read More\nफोंडा जिल्ला हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव असल्याने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी येथील स्थानिक शिष्ट मांडलाने हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र या वेळी डॉ उपस्थित नसल्यान या शिष्ट मंडळ ने खंत व्यक्त केली तसच या इस्पितळात ओर्थोपेडीक डॉक्टर नसल्यान रुग्णांचे हाल होत असल्याच आमच्या प्रतिनिधीला सांगितलRead More\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/trouble-paradise-harshvardhan-kapoor-and-sarah-ali-khans-breakup/", "date_download": "2018-09-26T03:16:28Z", "digest": "sha1:ZLQASGPTV5Q4BIZ2EVLBIG3LEWWJSVAY", "length": 26448, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Trouble In Paradise: Harshvardhan Kapoor And Sarah Ali Khan'S Breakup? | Trouble In Paradise : ​हर्षवर्धन कपूर आणि सारा अली खानचे ब्रेकअप? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nTrouble in paradise : ​हर्षवर्धन कपूर आणि सारा अली खानचे ब्रेकअप\nतूर्तास सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चेपेक्षा तिच्या पर्सनल लाईफचीच अधिक चर्चा होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून साराच्या रिलेशनशिपची चर्चा सुुरु आहे. होय, अनिल कपूरचा लाडका मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सारा अली खान या दोघांच्या डेटींगच्या बातम्या अलीकडे ऐकू येत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसलेत. पण आता एक ताजी खबर आहे. होय, हर्षवर्धन व साराचे ब्रेकअप झाल्याचे कळतेय. अर्थात या ब्रेकअपमागचे कारण कळलेले नाही.\nALSO READ : सारा अली खानच्या घराबाहेर काय करतोय हर्षवर्धन कपूर\nएका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा आणि हर्ष दोघांचेही नाते आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या आहेत. निश्चितपणे ही बातमी आश्चर्याचा धक्का देणारी आहे. सारा व हर्षमध्ये असे अचानक का बिनसले, हा खरे तर कळीचा मुद्दा आहे. पण बॉलिवूडमध्ये लोक जवळ यायला आणि दूर जायला वेळ लागत नाही. अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ब्रेकअपमागचे कारण धक्कादायक असतात. सारा व हर्षच्या ब्रेकअपमागेही असेच काही धक्कादायक कारण न ���िघो, इतकेच. काही दिवसांपूर्वी सारा व हर्ष अंधेरितल्या एका रेस्टॉरंटमध्ये दिसले होते. त्यांचे नाते एकमेकांना बेबी संबोधण्याइतके समोर गेल्याचे यावेळी दिसले होते. मध्यंतरी हर्ष साराच्या घराबाहेर दिसला होता. तोही मध्यरात्री. यानंतर दोघांच्याही डेटींगच्या बातम्यांना जोर चढला होता. आता अचानक या जोडीच्या ब्रेकअपची बातमी आल्याने त्यांचा चाहत्यांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. ही बातमी अफवा निघो, असेच तुमच्याप्रमाणे आम्हालाही वाटते आहे. आता पुढे काय बातमी येते, ते बघूच.\nसाराने अलीकडे ‘केदारनाथ’ हा चित्रपट साईन केला आहे. अभिषेक कपूरच्या या चित्रपटात सारा सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसणार आहे. आता हर्ष\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सर���ार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-football/messis-friend-trying-prevent-him-125044", "date_download": "2018-09-26T03:38:21Z", "digest": "sha1:ODZ74CGWITPRT6WXPULYF3FSATAXQGBH", "length": 13322, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "messi's friend trying to prevent him मेस्सीला रोखण्यासाठी \"मित्रा'चीच व्यूहरचना | eSakal", "raw_content": "\nमेस्सीला रोखण्यासाठी \"मित्रा'चीच व्यूहरचना\nगुरुवार, 21 जून 2018\nआपण केवळ क्‍लब फुटबॉलचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलचेही हिरो आहोत, हे सिद्ध करण्यासाठी लिओनेल मेस्सी झगडत आहे; पण आईसलॅंडने त्याला जखडले होते. आता क्रोएशिया मेस्सीला रोखण्यासाठी त्याच्या \"मित्रा'चीच मदत घेत आहे.\nनिझ्नी नोवगोरोड - आपण केवळ क्‍लब फुटबॉलचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलचेही हिरो आहोत, हे सिद्ध करण्यासाठी लिओनेल मेस्सी झगडत आहे; पण आईसलॅंडने त्याला जखडले होते. आता क्रोएशिया मेस्सीला रोखण्यासाठी त्याच्या \"मित्रा'चीच मदत घेत आहे.\nसलामीला नायजेरियास हरवल्यामुळे क्रोएशियाचा आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. आता मेस्सीला रोखून आपली जागतिक फुटबॉलमधी��� ताकद उंचावण्याचा क्रोएशियाचा प्रयत्न असेल. दिएगो मॅराडोना हा विश्‍वकरंडक विजेता आहे. मेस्सीने तर एकही स्पर्धा अर्जेंटिनासाठी जिंकलेली नाही हे मेस्सीच्या चाहत्यांना ऐकावे लागत आहे. तो काही दिवसांत 31 वर्षांचा होईल. या परिस्थितीत ही त्याची अखेरची स्पर्धा असेल, असेच मानले जात आहे.\nही लढत अर्जेंटिना-क्रोएशिया असली तरी तिला स्वरूप मेस्सीविरुद्ध क्रोएशिया हेच असणार. क्रोएशिया संघातील मध्यरक्षक इवान राकितीक हा बार्सिलोनाकडून खेळतो. त्याची जास्तीत जास्त मदत आम्ही घेत आहोत, असे क्रोएशिया मार्गदर्शक झॅल्तको दालिक यांनी सांगितले.\nलिओनेल मेस्सीला रोखण्यासाठीचा कोणताही फॉर्म्युला नाही, त्यामुळे जेवढी माहिती असेल तेवढी कमीच आहे. त्यामुळेच या लढतीसाठी राकितीक जणू माझा सहायकच असेल. एक लक्षात ठेवा एक महान खेळाडू फुटबॉलमध्ये विजय देऊ शकत नाही, पण एक चांगला संघ नक्कीच यशस्वी होतो, असे ते म्हणाले.\nदालिक यांनी आपल्या खेळाडूंची ताकद ओळखून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे, तर मेस्सी, अँगेल डी मारिया, सर्जिओ ऍग्युएरा यांसारखे नावाजलेले खेळाडू असूनही चांगली कामगिरी करून अर्जेंटिना मार्गदर्शक जॉर्ज साम्पोली अपयशी ठरले आहेत. अर्जेंटिनास हरवले, तर क्रोएशिया थेट विजेतेपदाच्या संभाव्य शर्यतीत येईल. त्या तोडीचे खेळाडू आपल्याकडे आहेत, याची जाणीव त्यांना आहे, त्यामुळेच त्यांचा आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. सलामीच्या पराभवातून शिकलो आहोत, आमची यशस्वी होण्याची क्षमता आहे; हे साम्पोली सांगत असले तरी चाहत्यांना पुरेसा विश्‍वास वाटत नाही.\nआज 374 ग्रामपंचायतींची निवडणूक\nआज 374 ग्रामपंचायतींची निवडणूक नागपूर : जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींची निवडणूक व सरपंचपदासाठी उद्या मतदान होत होऊ घातले आहे. लोकसभा निवडणुकीच्या...\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nधमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव\nसंगमेश्वर - खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एकाने भावाला तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/do-you-know-about-shikha-talasania-actress-veerre-wedding/", "date_download": "2018-09-26T03:31:13Z", "digest": "sha1:SQWQYY4QKCRIQYGVBA2KL6PA3JU7GKJ2", "length": 27330, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Do You Know About Shikha Talasania, The Actress Of Veerre The Wedding? | ‘वीरे दी वेडिंग’ची अभिनेत्री शिखा तलसानिया हिच्याबद्दल तुम्हाला हे ठाऊक आहे? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nदिल्लीसह या 6 राज्यांतील पेट्रोल-डिझेलवर लागणार एकसमान टॅक्स, जाणून घ्या होणारे फायदे\nचाचणी लेखापरीक्षणामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढणार \nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबा��� रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\n‘वीरे दी वेडिंग’ची अभिनेत्री शिखा तलसानिया हिच्याबद्दल तुम्हाला हे ठाऊक आहे\n‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. चित्रपटगृहात येण्यापूर्वी हा चित्रपट लोकप्रीय झालायं आणि होणार का नाही, करिना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्करसारख्या तगड्या अभिनेत्री ज्या यात आहेत. करिना, सोनम व स्वरा यांच्याशिवाय आणखी एक अभिनेत्री या चित्रपटात दिसणार आहे, ती म्हणजे शिखा तलसानिया. करिना, सोनम आणि स्वरा यांच्या तुलनेत काहीशा गोलमटोल अर्थात कर्वी फिगरची शिखा सध्या चर्चेचा विषय बनली आहे.\n‘वीरे दी वेडिंग’मध्ये शिखाने अनेक बोल्ड लूक दिले आहेत. कर्वी फिगर असतानाही चित्रपटात तिने सगळ्या प्रकारचे कपडे घातले आहेत. होय, अगदी बिकिनी सुद्धा.\nआता ही शिखा आहे तरी कोण, हे जाणून घेऊ यात. फार कमी लोकांना ठाऊक असेल की, शिखा ही बॉलिवूडचा दिग्गज स्टार टीकू तलसानियाची मुलगी आहे. टीकू बॉलिवूडचा एक महान कॉमेडियन आहे. त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांना अनेक वर्षे खळखळून हसवले आहे. या विनोदवीराची मुलगी म्हणजे शिखा.\n‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाआधी शिखा अनेक चित्रपटांत दिसलीयं. यातील आठवणीत र���हणारा चित्रपट म्हणजे ‘वेक अप सिड’. या चित्रपटात तिने रणबीर कपूरच्या बेस्ट फ्रेन्डची भूमिका साकारली होती. ‘माय फ्रेन्ड पिन्टो’ आणि ‘मिडनाईट चिल्ड्रेन’ या चित्रपटातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.\nशिखाला लहानपणापासूनच अभिनयात रस होता. आपल्या वडिलांप्रमाणे तिला याच क्षेत्रात नाव कमवायचे होते. शिखाने अलीकडे एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. मी अभ्यासात फार हुशार नव्हते. प्रत्येक परिक्षेनंतर कशीबशी पास झालेली पाहून इतर पालक मला हिणवायचे. असा निकाल आला तर काय झाले, तू तर वडिलांसारखी अभिनयचं करणार, असे मी अनेकदा ऐकले. त्यावेळी याचा कला काहीसा राग यायचा. आधी माझी आॅडिशन तर घ्याण मला अभिनय येतो की नाही, हे तर बघा, असे त्यावेळी मी मनातल्या मनात म्हणायचे, असे शिखाने या मुलाखतीत सांगितले होते.\nमला माझ्या सुंदर दिसण्यावर विचार करत बसण्यापेक्षा आणखी बरीच कामे आहेत, असेही ती म्हणाली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची प��्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/bsnl-to-offer-low-cost-smartphones-to-indian-buyers-starts-4-g-service-soon-16017", "date_download": "2018-09-26T03:49:46Z", "digest": "sha1:ORZWFGRZCGL6RRO7OYTCZ65BJN4332CV", "length": 5309, "nlines": 82, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'बीएसएनएल' देणार स्वस्त स्मार्टफोन", "raw_content": "\n'बीएसएनएल' देणार स्वस्त स्मार्टफोन\n'बीएसएनएल' देणार स्वस्त स्मार्टफोन\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदूरसंचार क्षेत्रात नुकतीच १७ वर्षे पूर्ण करणारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ग्राहकांना लवकरच 'लो काॅस्ट हॅण्डसेट कम सिम कार्ड' असं स्वस्त स्मार्टफोनचं पॅकेज उपलब्ध करून देणार आहे. यासंदर्भात कंपनी लवकरच मायक्रोमॅक्स आणि लावा या मोबाईल उत्पादक कंपन्यांशी करार करणार असून अंदाजे अडीच हजार किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या रेंजमधील हे फोन्स असतील.\nनेमक्या किती रुपयांना स्वस्त फोन उपलब्ध करून देता येईल, हे आम्ही आताच सांगू शकणार नाही. कारण किमतीवर आमचे अजून काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया हैद्राबाद टेलिकाॅम डिस्ट्रीक्टचे मुख्य महाव्यवस्थापक के. रामचंद यांनी दिली.\n'बीएसएनएल'चे सध्या देशभरात २ जी आणि ३ जी नेटवर्क सुरू असले, तरी सरकारी मालकीची ही कंपनी लवकरच ४ जी सेवा सुरू करणार आहे. येत्या काळात 'बीएसएनएल' ५ जी साठीही प्रयत्नशील राहणार आहे.\nरिलायन्स जियोने जुलैत सेवा सुरू केल्यापासून खासगी क्षेत्रातील सर्वच कंपन्या सध्या ग्राहक टिकवण्यासाठी नवनवे प्लान्स आखत आहेत. त्यातुलनेत सरकारी कंपन्या बऱ्याच मागे आहेत.\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nबीएसएनएलस्वस्त स्मार्टफोनलावामायक्रोमॅक्स४ जीरिलायन्स जियोहैद्राबाद\n१ डिसेंबरपासून रिलायन्सची व्हाॅईस काॅलिंग बंद\nBy मुंबई लाइव्ह टीम\nजियो दिवाली धना धन...जियोचा दिवाळी बंपर धमाका\nBy मुंबई लाइव्ह टीम\n जियो फोनचे बुकींग सुरू...\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1685", "date_download": "2018-09-26T03:48:39Z", "digest": "sha1:SAOYWZR2QT7SAMDM6EMPX6BXUXAOGZL4", "length": 4565, "nlines": 47, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "INTERNATIONAL ASTRONOMY OLYMPIYAD | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआपण जेथे राहतो तेथे किंवा त्याच्या आजूबाजूला छंदाने वेडावलेल्या व्यक्ती असतात पण ते आपल्याला माहीत नसते. आता, माझेच बघा ना मी ‘मोहन रिजेन्सी (कल्याण)’ येथे गेली नऊ वर्ष राहतो. पण इतक्या काळानंतर, मी जेथे राहतो तेथून चार- पाच सोसायट्या सोडल्यानंतर ‘गोकुळ विहार’मध्ये एक आकाशवेडे राहतात असे मला अलिकडे समजले आणि अचंबाच वाटला मी ‘मोहन रिजेन्सी (कल्याण)’ येथे गेली नऊ वर्ष राहतो. पण इतक्या काळानंतर, मी जेथे राहतो तेथून चार- पाच सोसायट्या सोडल्यानंतर ‘गोकुळ विहार’मध्ये एक आकाशवेडे राहतात असे मला अलिकडे समजले आणि अचंबाच वाटला त्यांचे नाव आहे हेमंत वासुदेव मोने. ते व्यवसायाने शिक्षक. ते कल्याणच्या ‘अभिनव विद्यामंदिर’मध्ये नोकरी करत. त्यांचा शिकवण्याचा विषय विज्ञान आणि गणित. त्यांचा मुख्य छंद आकाशदर्शन. मोनेसरांना आकाशाविषयी आकर्��ण ग्रॅज्युएट होईपर्यंत फारसे नव्हते आणि तत्संबधी जास्त माहितीही नव्हती. परंतु एकदा, सरांना पंडित महादेवशास्त्री जोशी लिखित ‘नक्षत्र लोक’ हे पुस्तक वाचण्यास मिळाले. महादेवशास्त्री यांनी त्या पुस्तकात आकाशासंबंधी माहिती, आकाशातील गूढ गोष्टी - त्या कधी दिसतात - त्या कशा पाहायच्या अशी माहिती आकर्षक रीतीने मांडली होती. मोनेसर त्या पुस्तकाने भारावून गेले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.10winds.com/50languages/did_you_know/MR089.HTM", "date_download": "2018-09-26T02:48:26Z", "digest": "sha1:5CEMJYRDQQV3PB2MVSVKFTWWJ36PIWED", "length": 3749, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "चिनी भाषा", "raw_content": "\nचिनी भाषा बोलणारे जगभरात सर्वात जास्त भाषिक आहेत. तथापि, एक स्वतंत्र चिनी भाषा नाहीये. अनेक चिनी भाषा अस्तित्वात आहेत. ते सर्व सिनो –तिबेटी भाषेचे घटक आहेत. अंदाजे एकूण 1.3 अब्ज लोक चिनी भाषा बोलतात. त्यातले बहुतांश लोक चीनच्या पीपल्स रिपब्लिक आणि तैवान मध्ये राहतात. चिनी बोलत असणारे अल्पसंख्यांक अनेक देशांमध्ये आहेत. कमाल चिनी ही सर्वात मोठी चिनी भाषा आहे. ह्या मानक उच्चस्तरीय भाषेला मंडारीनदेखील म्हणतात. मंडारीन ही चीन पीपल्स रिपब्लिकची अधिकृत भाषा आहे. इतर चिनी भाषा अनेकदा फक्त वाक्यरचना म्हणून उल्लेखित आहेत. मंडारीन तैवान आणि सिंगापूर मध्येही बोलली जाते. मंडारीन 850 दशलक्ष लोकांची मूळ भाषा आहे. तरीही, जवळजवळ सर्व चिनी बोलणार्‍या लोकांकडून समजली जाते. याच कारणास्तव,विविध बोली भाषा बोलणारे भाषिक ही भाषा संपर्कासाठी वापरतात. सर्व चिनी लोक एक सामान्य लेखी स्वरूप वापरतात. चिनी लेखी स्वरूप 4,000 ते 5,000 वर्षे जुना आहे. त्याच बरोबर, चिनी लोकांची प्रदीर्घ साहित्य परंपरा आहे. इतर आशियाई संस्कृती देखील चिनी लेखी स्वरूप वापरत आहेत. चिनी वर्ण अक्षरी प्रस्तुति प्रपत्रे प्रणाली पेक्षा अधिक कठीण आहे. पण चिनी बोलणे इतकं इतका क्लिष्ट नाही. व्याकरण तुलनेने सहज शिकले जाऊ शकते. त्यामुळे, शिकाऊ पटकन चांगली प्रगती करू शकतात. आणि जास्तीत जास्त लोकांना चिनी शिकण्याची इच्छा होते. परदेशी भाषा म्हणून वाढत्या प्रमाणात अर्थपूर्ण होत आहे. आतापर्यंत, चिनी भाषा सर्वत्र वापरण्यात येत आहे. ती स्वतःच शिकण्याचे धैर्य बाळगा. चिनी भविष्यातील भाषा असेल ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24448", "date_download": "2018-09-26T03:53:11Z", "digest": "sha1:QFYFLVWGCESBABMWCQO27LQOIT2RMQ6F", "length": 3337, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मोबाईल सुलभ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोबाईल सुलभ\nनवीन लेखन दाखवण्यासाठी काही छोटे बदल\nमोबाईल वरून मायबोली पाहणे अजून सोपे होण्यासाठी,नवीन लेखन दाखवण्याच्या सुविधेत काही छोटे बदल केले आहेत.\nRead more about नवीन लेखन दाखवण्यासाठी काही छोटे बदल\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/12/blog-post_6635.html", "date_download": "2018-09-26T03:24:03Z", "digest": "sha1:KHILZIUCR6WZQ4F2VJ3YETXK4FBHQOZZ", "length": 8787, "nlines": 250, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\n(श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत)\nम्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन\nमाथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ||\nया हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्‍याला\nपावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला\nबागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर\nअंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन\nम्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||१||\nनांदूरमधमेश्वर धरण जवळ दोन मैलावर\nउस द्राक्ष पिकवी शेतकरी कष्टाने फार\nनाशिकजिल्ह्यातले हे पक्षी अभयारण्य\nगोदावरी पुढं वाहते पिकवीत रानं\nम्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||२||\nगणपती सरस्वती देवीच्या आजूबाजूला\nहोमकुंड मंदिरात दाखवीते ज्वाला\nवाहन देवीचे वाघ समोर दर्शनाला\nमन प्रसन्न होई आईला भेटून\nम्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||३||\nनिळकंठेश्वर महादेव मंदिर हेमाडपंथी\nहरहर शंभो शंकराची समोर वसती\nएका गावात दोन देव नांदती\nम्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||४||\nम्हाळसादेवी कुळदेवी भक्त कुळांची\nभक्त ���िचे सारे देशातून येती\nआशिर्वाद दर्शन घेवून जाती\nपाषाणभेद बुध्दीहीन करी आईचे कवन\nम्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||५||\nLabels: कविता, काव्य, गाणी, गीत, प्रवास, भक्तीगीत, भूगोल, शांतरस\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nमी या शाळेत जाणार नाही\nचालू नको अशी तू\nकळीकाळानं असला कसला मौका साधला\nदत्त दत्त बोलत गेलो\n(प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली\nयुगलगीत: बासूंदी गोड गोड\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/12033", "date_download": "2018-09-26T03:54:56Z", "digest": "sha1:ORSPHOKJ6G22DSUESVSHTDTOSN2HKMWP", "length": 16252, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agitation aginest fuel price hike, varhad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्वपक्षीय ‘बंद’ला वऱ्हाडात संमिश्र प्रतिसाद\nसर्वपक्षीय ‘बंद’ला वऱ्हाडात संमिश्र प्रतिसाद\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nअकोला ः देश आणि राज्यात इंधनाच्या वाढलेल्या किमती पाहता शासनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी (ता. १०) काँग्रेस व समविचारी पक्ष, संघटनांनी ‘बंद’ची हाक दिली होती. या ‘बंद’ला वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये संमिश्र स्वरूपात यश मिळाले. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. दुपारपासून व्यवहार, वाहतूक पूर्वपदावर यायला सुरवात झाली. बाजार समित्यांमधील अावकेवर काहीसा परिणाम झालेला दिसून अाला.\nअकोला ः देश आणि राज्यात इंधनाच्या वाढलेल्या किमती पाहता शासनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी (ता. १०) काँग्रेस व समविचारी पक्ष, संघटनांनी ‘बंद’ची हाक दिली होती. या ‘बंद’ला वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये संमिश्र स्वरूपात यश मिळाले. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. दुपारपासून व्यवहार, वाहतूक पूर्वपदावर यायला सुरवात झाली. बाजार समित्यांमधील अावकेवर काहीसा परिणाम झालेला दिसून अाला.\nदेशात व त्यातही राज्यात प्रामुख्याने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत अाहे. या वाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले अाहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने भारत बंद पुकारला होता. या अावाहनाला राज्यातील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी अादी पक्षांनी पाठिंबा दिला.\nविरोधकांच्या सर्वपक्षीय बंदच्या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. एसटी महामंडळाच्या बसेस, तसेच इतर प्रवाशी वाहतूक सुरळीत होती. अकोला जिल्ह्यातील पेट्रोल पंप दुपारी १२ वाजेपर्यंत कडकडीत बंद होते. याबाबत पेट्रोल- डिझेल डीलर, विक्रेते असोसिएशनने निर्णय घेतला होता.\nबाजार समित्यांमध्ये अावक मंदावलेली\nभारत बंदमुळे बाजार समित्यांमधील व्यवहारांवर थोडाफार परिणाम झालेला दिसून अाला. मुळातच गेल्या १५ दिवसांपासून बहुतांश बाजार समित्या बंद होत्या. मागील अाठवड्यात त्यांचे व्यवहार सुरू झाले. त्यानंतर सोमवारी अाठवड्याच्या पहिल्याच दिवशी हा बंद अाल्याने शेतकऱ्यांनी शेतमालाची अावक कमी केली. अकोला, खामगाव, मलकापूर, वाशीम, मालेगाव, कारंजा, अकोट अशा सर्वच महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये या ‘बंद’चा परिणाम दिसून अाला. अद्याप मूग वगळता इतर शेतीमालाचा हंगाम नसल्याने बाजार समित्यांमधील व्यवहारही तसे जेमतेम अाहेत.\nकाँग्रेस भारत बंद राजकीय पक्ष अकोला पेट्रोल खामगाव मलकापूर वाशीम अकोट मूग शेती\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघ���साची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/jammu-kashmir-what-article-370-facts-124734", "date_download": "2018-09-26T03:47:24Z", "digest": "sha1:BEPLXKQR4RW732SKRVHMMXISQBWA3YHF", "length": 14843, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "jammu kashmir what is article 370 facts काश���मीरमधील कलम 370 हटवल्यास काय होईल? | eSakal", "raw_content": "\nकाश्मीरमधील कलम 370 हटवल्यास काय होईल\nमंगळवार, 19 जून 2018\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युती होण्यापूर्वीपासून जम्मू काश्मीरमधील कलम 370 हा मुद्दाही चांगलाच गाजला होता. हा मुद्दा आता पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. कलम 370 मुळे जम्मू काश्मीरला विशेष अधिकार आहेत.\nजम्मू-काश्मीर सरकारमधून भाजप आज (मंगळवार) बाहेर पडले असून, भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढला आहे. मेहबुबा मुफ्ती यांनीही राजीनामा दिल्याने जम्मू काश्मीर सरकार कोसळले. जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लागू असले तरी 90 टक्के सारखेच कायदे तिथेही लागू आहेत. त्यामुळे राज्यपाल आणि राष्ट्रपतींना तिथे सर्व अधिकार आहेत.\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युती होण्यापूर्वीपासून जम्मू काश्मीरमधील कलम 370 हा मुद्दाही चांगलाच गाजला होता. हा मुद्दा आता पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. कलम 370 मुळे जम्मू काश्मीरला विशेष अधिकार आहेत.\nजम्मू-काश्मीर सरकारमधून भाजप आज (मंगळवार) बाहेर पडले असून, भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढला आहे. मेहबुबा मुफ्ती यांनीही राजीनामा दिल्याने जम्मू काश्मीर सरकार कोसळले. जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लागू असले तरी 90 टक्के सारखेच कायदे तिथेही लागू आहेत. त्यामुळे राज्यपाल आणि राष्ट्रपतींना तिथे सर्व अधिकार आहेत.\nकाय आहे कलम 370\n- या कलमानुसार जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देताना काही तात्पुरत्या स्वरूपाच्या तरतुदी करण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे-\n- संरक्षण, परराष्ट्र आणि दळणवळण या व्यतिरिक्त विषयांसंदर्भात कोणताही कायदा लागू करण्याआधी केंद्राला राज्याची परवानगी आवश्‍यक.\n- राज्यातील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व, राज्याचा ध्वज वेगळा\n- राज्याच्या घटनेला बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही\n- 1976चा शहरी जमीनधारणा कायदा राज्याला लागू नाही, म्हणजे दुसऱ्या राज्यातील लोक येथे जमीन विकत घेऊ शकत नाहीत.\n- राज्यावर आर्थिक आणीबाणी लागू करता येत नाही.\n- विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा\n- इतर राज्यांतील उच्च न्यायालयाचे आदेश येथे लागू नाहीत\n- येथील महिलेने इतर राज्यातील व्यक्तीशी लग्न केल्यास तिचे येथील नागरिकत्व रद्द; मात्र पाकिस्तानमधील व्���क्तीशी लग्न केले तर त्यालाही राज्याचे नागरिकत्व\n- राज्यात माहिती अधिकार, शिक्षण अधिकार, कॅग कायदा लागू होत नाही\nकलम 370 हटवलं तर काय होईल\n- जम्मू काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा राहणार नाही.\n- एखादा नवा कायदा लागू करायला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसेल.\n- त्यामुळे राज्याच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकेल.\n- 370 कलम हटवल्याने संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.\nदेशद्रोही युती तुटल्याचा आम्हाला आनंद: संजय राऊत\nकाश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीची भाजपची मागणी\nकाश्मीरमध्ये मुफ्ती सरकारच्या सत्तेतून भाजप बाहेर\nमेहबूबा मुफ्तींचा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nपुणे - सुमारे दीड तपापूर्वी सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधींचा कर्जपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची (एमसीडीसी) आर्थिक स्थिती सध्या...\nMaratha Kranti Morcha : मराठा समाजाचा दिवाळीत स्वतंत्र पक्ष - सुरेश पाटील\nपुणे - आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र येणार आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्‍...\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू ���कता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2018-09-26T03:34:23Z", "digest": "sha1:ELITASOPGVY56H45HKZSQGYEFZN2UMPP", "length": 8000, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन मेजर - विकिपीडिया", "raw_content": "\n२८ नोव्हेंबर १९९० – २ मे १९९७\n२९ मार्च, १९४३ (1943-03-29) (वय: ७५)\nसर जॉन मेजर (२९ मार्च, इ.स. १९४३:कारशॅल्टन, सरे, इंग्लंड - ) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा माजी पंतप्रधान आहे.\nमेजर क्रिकेटचा मोठा चाहता असून त्याने क्रिकेटबद्दल लिहिलेल्या मोर दॅन अ गेम या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे.[१]\n↑ \"आधीचे विजेते\" (इंग्लिश मजकूर). ब्रिटिश स्पोर्ट्स बुक अवॉर्ड्स. २०१२-११-२७ रोजी पाहिले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे\nइ.स. १९४३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2018-09-26T03:11:51Z", "digest": "sha1:HGOXKCOJU5RJUJKW7WOXH4AR4JPICENS", "length": 4998, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेमंड डोमेनेक - विकिपीडिया", "raw_content": "\n२४ जानेवारी, १९५२ (1952-01-24) (वय: ६६)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल.\n† खेळलेले सामने (गोल).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९५२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/Nashik,Nasik,breaking,news,India,%20Asia,%20China,%20Uk,%20Nagar,%20Maharastra,%20Breaking,%20How%20to,%20What,%20which,%20free,%20download,%20xxx,%20xx,%20desi,Jalgaon,%20Nadurbar/shrirampur/page/2/", "date_download": "2018-09-26T02:22:38Z", "digest": "sha1:M6GYIJB6VGB5UBDXWIDE6AQGQLM4F7AU", "length": 51305, "nlines": 229, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत | Deshdoot | नवी आशा नवी दिशा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\nसातपूर | प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न बर्‍याच वर्षांपासून प्रलंबितच आहेत. मंडईतील व्यावसायिकांनी प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी विभागिय अधिकारी निर्मला गायकवाड यांची काल भेट घेतली. निवेदन दिले आणि प्रश्‍न एकदाचे मार्गी लावाच म्हणून साकडेही घातले.\nछ. शिवाजी मंडई ही शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्वाची बाजारपेठ असून, याठिकाणी १९८४ पासून अनेक प्रश्‍नांची सोडवणूकच न झाल्याने ते आता गंभीर बनलेले आहेत. मंडईची लाईट फिटिंग सडून गेलेली आहे. नूतनीकरण होणे गरजेचे आहे. मंडईला असलेल्या दोनही प्रवेशद्वारांचे लोखंड गंजून जीर्ण झालेले आहे.\nरात्री भुरट्या चोरांपासून तसेच जनावरांच्या त्रासापासून रक्षणासाठी हे गेट तातडीने दूरूस्त करण्यात यावे, गेल्या ३५ वर्षांपासून मंडईस रंगरंगोटी झालेली नाही, ती व्हावी. मंडईतील मोकळ्या जागेवर डोम मंजूर करण्यात आले होते. मात्र हा विषय प्रलंबितच आहे. त्यामुळे मार्केटला बकालपणा आलेला आहे.\n१६५ गाळेधारक व तेवढ्याच भाजी विक्रेत्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. तातडीने पिण्याच्या पाण्याच��� व्यवस्था करण्यात यावी, मंडईतील गाळ्यांच्या शटरची आयुष्य मर्यादा वाढवण्यासाठी त्यांची रंगरंगोटी करणे गरजेचे आहे. मंडईत सीसीटीव्ही बसवणे ही काळाची गरज ओळखून सुरक्षेचा प्रश्‍न मार्गी लावावा.\nमंडईतील स्वच्छतागृहात साफसफाई व दुरूस्ती स्वच्छतागृह दुर्गंधीचे साम्राज्य असून पाण्याची व्यवस्था नाही, लाईट, पाणी २४ तास सुविधा मिळावी, देखभालीकरीता १ स्वच्छता कर्मचारी अंशकालीन मिळावा, मंडईस रात्रपाळीकरीता १ सुरक्षारक्षकांची नेमणूक व्हावी, अश्या विविध मागण्यांचे निवेदन विभागिय अधिकार्‍यांना देण्यात आले.\nयावेळी छ.शिवाजी मंडईचे अध्यक्ष शंकर पाटील, उपाध्यक्ष दशरथ चव्हाण, जगदिश भट्टड, किशोर भट्टड, दिपक नेरपगारे, अशोक सोनवणे, अशोक कदम, मधुकर काश्मिरे, शामराव काशमिरे, नाना वाघ, रूपेश शिरोडे, संतोष अभंग, निखील अमृतकर, संजय गाडे, योगेश जाधव, समाधान चौधरीे आदींनी मंडईतील व्यापारी व व्यवसायीक उपस्थित होते. लवकरच अधिकार्‍यांसमवेत मंडईची पहाणी करुन तातडीने दूरुस्ती व स्वच्छता मोहीम घेण्याचे आश्‍वासन निर्मला गायकवाड यांनी शिष्टमंडळाला दिले.\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nनाशिक |प्रतिनिधी स्वस्त धान्य दुकानांतून पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशीनद्वारे शंभर टक्के धान्यवाटपाचा दावा केला जात असला तरी नाशिक जिल्ह्यात मात्र २७१ गावांमध्ये अजूनही स्वस्त धान्य दुकानांतून ऑफलाईन धान्यवाटप करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. मात्र या गावांमध्ये रेंजच नसल्याने दुकानदारांपुढे पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे.\nरेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने पुरवठा विभागाने पॉईंट ऑफ सेल अर्थात पॉस मशीनद्वारे धान्य वितरण सुरू केले. जिल्ह्यात सुमारे ७ लाख ४२ हजार शिधापत्रिकाधारक असून गत महिन्यात जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार २९६ लाभार्थ्यांना धान्यवाटप करण्यात आले.\nपॉस मशीनद्वारे धान्यवाटपात राज्यात नाशिकचा तिसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर अहमदनगर तर कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. धान्य वितरणासाठी लाभार्थ्याचा आधार क्रमांक रेशन कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.\nजिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्‍वर, कळवण, सिन्नर, इगतपुरी या सहा तालुक्यांमध्ये लाभार्थ्यांचे आधारकार्ड शिधापत्रिकेशी लिंक करूनही येथील २७१ गावांमध्ये केवळ पॉस मशीनला रेंज नसल्याने या गावांमध्ये ऑफलाईन धान्य वितरण केले जात आहे.\nया गावांमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी भेट देऊन प्रत्यक्ष दुकानांत जाऊन सत्यता पडताळली असता यात तथ्य आढळून आले. मात्र पुरवठा विभागाकडून शंभर टक्के पॉस मशीनद्वारे धान्य वितरणाचा आग्रह धरला गेल्याने पुरवठा विभागाने हतबलता व्यक्त केली आहे.\nदुर्गम भागात तर स्वस्त धान्य दुकानदारांना रेंज असलेल्या ठिकाणी जाऊन लाभार्थ्यांची नोंद करून मगच धान्य वितरण करण्याची सर्कस करावी लागत आहे. एका दुर्गम भागात अधिकारी येणार म्हणून धान्य दुकानदाराने थेट डोंगरावरच जाऊन ठाण मांडले व लाभार्थ्यांना तेथेच बोलावत त्यांनी नोंद केली.\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nसिन्नर | प्रतिनिधी सिन्नर बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण होऊन या ९.५ किमी लांबीच्या रस्त्याचा वापर सुरु होऊन व त्यावरील टोल वसुली सुरु होऊन वर्ष उलटले तरी या वळण रस्त्यासाठी आपल्या शेतजमिनी देणार्‍या शेतकर्‍यांना त्यांचा मोबदला अजून मिळालेला नाही.\nराष्ट्रीय महामार्ग विभागाने देऊ केलेल्या अन्यायकारक मोबदल्याच्या विरोधात शेतकर्‍यांनी महसूल आयुक्तांकडे केलेले अपिल मंजूर होऊन वाढीव मोबदल्याची मागणी मंजूर झाली. मात्र, हा वाढीव मोबदला देण्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग विभागाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावत शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे.\nमहसूल आयुक्तांच्या निकालानंतर अपिल करण्याची ९० दिवसांची मुदत संपल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरातीमागून निघालेले अपिलाचे घोडे शेतकर्‍यांना उध्वस्त करणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे.\nएकीकडे जिल्हाधिकारी सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणाचा आढावा घेऊन या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी बैठका घेत आहेत आणि दुसर्‍या बाजूला ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी यापूर्वी घेतल्या, त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात टाळाटाळ करण्याची भुमिका राष्ट्रीय महामार्ग विभाग घेत असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nनाशिकरोड-सिन्नर महामार्गाच्या चौपदरीकरणा बरोबरच माळेगाव फाटा ते गुरेवाडी फाटा या ९.५ किमी लांबीच्या सिन्नर बा��्य वळण रस्त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्याची कार्यवाही सन २०१० च्या दरम्यान सुरु झाली.\n६० मिटर रुंदीच्या या बाह्यवळण रस्त्यासाठी सिन्नर, सरदवाडी, भाटवाडी व गुरेवाडीतील जवळपास ७७ हेक्टर १३ गुंठे शेतजमिन भूसंपादन कायद्यान्वये सक्तीने अधिग्रहीत करण्यात आली. यापूर्वीच्या युपीए सरकारच्या धोरणानुसार एकाच कामासाठी अधिग्रहीत करण्यात येणार्‍या शेतजमिनीला एकच मोबदला देण्याच्या धोरणाला हरताळ फासत हे अधिग्रहण करण्यात आले.\nचार हजार, सतरा हजार ते जास्तीत जास्त एक लाख रुपये गुंठा दर शेतकर्‍यांना देण्यात आला. एकाच गट नंबरमधील दोघा भावांपैकी एकाला १७ हजार तर दुसर्‍या भावाला एक लाख रुपये दर देण्याचा विक्रमही राष्ट्रीय महामार्ग विभागाने केला.\nत्यासाठी नेमका कशाचा आधार घेतला आहे हा संशोधनाचा भाग ठरावा. त्यातून शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होणे साहजिकही होते. मात्र, रस्त्याचे काम सार्वजनिक हिताचे असल्याने भूसंपादनास कुणी फारसा विरोध केला नाही. ज्यांनी असा विरोध केला, तेथे बळाचा वापर करुन सक्तीने भुसंपादन करण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेने केले.\nराष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेला दर शेतकर्‍यांना मान्य नसल्याने जिल्हाधिकार्‍यांचा लवाद नेमण्यात आला. त्यांनी शेतकर्‍यांची कैफियत ऐकून घेतली असली तरी शेतकर्‍यांना बाजारभावाप्रमाणे दर देण्यास त्यांनी ते काही तयार झाले नाहीत. त्यामुळे जवळपास १५-१७ शेतकर्‍यांनी अतिरिक्त महसूल आयुक्तांकडे अपिल केले.\nशेतकर्‍यांची कैफियत ऐकून घेत महसूल आयुक्तांनी १७ एप्रिल २०१८ रोजी शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला. सिन्नरच्या हद्दीतील शेतजमिनींसाठी २२०० रुपये स्क्वेअर मिटर (२ लाख २० हजार गुंठा), सरदवाडी व भाटवाडीसाठी २१०० रुपये स्क्वेअर मिटर तर गुरेवाडीसाठी २००० रुपये स्क्वेअर मिटर दराने मोबदला देण्याचा निर्णय अप्पर महसूल आयुक्तांनी दिला व त्यावर अपिल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली.\nअपिल करण्याची मुदत २५ जुलै २०१८ पर्यंत होती. मात्र, त्या मुदतीत अप्पर आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कुणीही अपिलात गेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना हायसे वाटणे साहजिकही होते. आपल्या जमिनीचा मोबदला घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कधी पत्र येते याची वाट बघणार्‍या शेतकर्‍य���ंना दोन-चार दिवसांपूर्वी धक्काच बसला.\nराष्ट्रीय महामार्ग विभागाने नाशिकच्या सत्र न्यायालयात विलंब माफीचा अर्ज करीत उशिरा अपिल दाखल करण्यासाठी परवानगी मागितली असून त्यावर आपले काही म्हणणे असल्यास आपण अथवा आपल्या वकिलामार्फत बुधवारी (दि.२६) न्यायालयात हजर रहावे अन्यथा एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल अशी न्यायालयाची नोटीसच शेतकर्‍यांच्या हातात पडली असून शेतकर्‍यांचा अंत पाहण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.\nशेतकर्‍यांच्या जमिनी सक्तीने संपादित करुन ६० मिटर रुंदीचा चौपदरी बाह्यवळण रस्ता पूर्ण होऊन त्यावरुन वाहतूकही सुरु झाली आहे. या बाह्यवळण रस्त्यासह सिन्नर-नाशिकरोड या १५ किमी लांबीच्याही रस्त्याचे काम पूर्ण करणार्‍या कंपनीकडून झालेल्या खर्चाच्या वसुलीसाठी टोल वसुलीही सुरु होऊन वर्ष होत आले आहे.\nतरीही शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचीत ठेवण्याचे काम करुन राष्ट्रीय महामार्ग विभाग नेमके कुणाचे हीत साधत आहे असा प्रश्‍न विचारला जात आहे. सिन्नर-शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरण आता लवकरच होणार असून त्यासाठी जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांच्या नशिबी पूढे काय वाढून ठेवले आहे हेदेखील यानिमित्ताने समोर आले आहे.\nअजून किती पिढ्यांना वेठीस धरणार\nशेतकर्‍यांच्या जमिनी सार्वजनिक उपक्रमांसाठी सक्तीने संपादित करायच्या आणि मोबदला देतांना वर्षानुवर्ष त्यांना लटकावून ठेवायचे हा अनुभव सिन्नरकरांना नविन नाही. माळेगावच्या शासकीय औद्योगिक वसाहतीसाठी १९९० मध्ये शेतजमिनी देणार्‍या शेतकर्‍यांना अत्यल्प मोबदला मिळाला होता.\nत्याविरुध्द शेतकर्‍यांनी आवाज उठवत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने शेतकर्‍यांना न्याय देत वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिल्यानंतर शासन जिल्हा न्यायालयात अपिलात गेले. तेथेही निर्णय विरोधात गेल्यावर उच्च न्यायालयात व पुन्हा पुढे सर्वोच्च न्यायालयात लढण्यात शेतकर्‍यांची २२-२३ वर्ष गेली. शेतकर्‍यांना आपला हक्काचा वाढीव मोबदला मिळण्यात सन २०१३ उगवले होते.\nतीच अवस्था सिन्नर-शिर्डी रस्त्याचीही आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सन २००८ मध्ये शेतजमिनी दिलेल्या शेतकर्‍यांच्या विरोधातही राष्ट्रीय महामार्ग विभागाने असेच वे���खाऊ धोरण अवलंबले आहे.\nजिल्हा न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला आधी शेतकर्‍यांचे पैसे १५ टक्के व्याजाने देऊन टाका व त्यानंतर अपिलाबाबत निर्णय घेऊ असे उच्च न्यायालयाने सन २०१२ मध्ये खडसावल्यानंतरही १२-१५ शेतकर्‍यांचे ३ कोटी देण्यासाठी या विभागाने शेतकर्‍यांना जानेवारी २०१८ पर्यंत ताटकळत ठेवले होते.\nअजूनही २५-३० शेतकर्‍यांच्या वाढीव मोबदल्याचा प्रश्‍न न्यायालयात प्रलंबीत आहे. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणार्‍या समृध्दी महामार्गासाठी प्रत्यक्षात एकही गुंठा शेतजमिन अधिग्रहीत न करता, केवळ कागदोपत्री भूसंपादन करीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात रेडी रेकनरच्या पाचपट रक्कम शासन जमा करते.\nमात्र, त्याचवेळी सक्तीने रस्त्यांच्याच इतर कामांसाठी घेतलेल्या शेतजमिनींचा मोबदला देण्यासाठी शेतकर्‍यांना वर्षानुवर्ष न्यायालयाचे उंबरे झिजवण्यास भाग पाडून, त्यांना हक्काचा मोबदला मिळण्यात खोडा घालून प्रशासकीय यंत्रणा नेमके काय साधते असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nअशा वेळकाढू धोरणातून शेतकर्‍यांच्या पिढ्या उध्वस्त होण्याची तर ही यंत्रणा वाट पहात नाही ना अशीही शंकेची पाल आता सर्वसामान्यांच्या मनात डोकावू लागली आहे.\nसाडेसहा लाखांचा मुद्देमालाबरोबर दोन घरफोडे जेरबंद\nशहर तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणार्‍या दोघा अट्टल घरफोड्यांना गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून 12 घरफोड्यांची उकल झाली असून, साडेसहा लाख रुपयांंचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.\nहसन कुट्टी (रा. म्हसरूळ, मुळे केरळ) व राजकिशोर बंगाली (रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. रेकॉर्डवरील कुख्यात घरफोडे पंडित कॉलनी येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, पोसई बलराम पालकर, पोट कारवाळ, जाकीर शेख, रविंद्र बागुल अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मुळ, स्वप्नील जुंद्रे, शांताराम महाले व त्यांच्या इतर सहकार्‍यांनी बुधवारी रात्र�� सापळा रचला होता.\nसंशयित सदर ठिकाणी येताच त्यांच्यावर झडप टाकून पथकाने त्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडील चौकशी करता, त्यांनी शहरातील पंचवटी 6, म्हसरूळ2, गंगापूर 1, भद्रकाली 1, नाशिक तालुका पोलीस ठाणे 1 व औरंगाबाद 1 अशा 12 गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये सराफ दुकान, साड्या, मेडिकल स्टोअर्स, घरफोडी यांचा समावेश आहे. त्यांच्या घरांची झडती घेतली असता, त्यांनी चोरलेला मुद्देमाल काढून दिला.\nयामध्ये 10 तोळे सोने, 3 किलो 570 ग्रॅम चांदी, 77 साड्या, 1 महागडे होकायंत्र,2 मोबाईल फोन, 3 लॅपटॉप, 4 एलसीडी टीव्ही असा 6 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी त्यांना पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nहसन कुट्टी याला 7 भाषा अवगत आहेत. तो सराईत असून म्हसरूळ येथे भाडेकराराने घर घेऊन सहकुटुंब राहत होता. चोरलेल्या साड्या हातात घेऊन साड्या विक्रीचा व्यावसाय करत असल्याचे तो भासवत असे. तसेच फिरता फिरता दुकाने तसेच घरांची रेकी करून रात्री बंगालीसह शटर उचकटून चोरी करत होता. यावेळी चोरलेले चांगले मोबाईल आपण वापरत असे मात्र त्यामध्ये सीमकार्ड न टाकता त्यांचा वापर करत असे. तर मुद्दाम चोरलेले छोटे मोबाईल झोपडपट्टी, सार्वजनिक शौचालय अशा ठिकाणी सोडून देत असे. आयता मोबाईल सापडल्याने जो त्या मोबाईलचा वापर करेल तो आपोआप पोलिसांच्या जाळ्यात येत असे. व तपासाची दिशा भरकटत असे.\n2 लाख नवमतदार नोंदणीचे उद्दिष्ट\nभारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच आयोगाकडून मतदार पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार्‍या या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 2 लाख 10 हजार नवमतदारांची नोंद करण्याचे उद्दिष्ट आयोगामार्फत देण्यात आले आहे. गेल्या 24 दिवसांत 22 हजार नवमतदारांनी मतदार यादीत नावनोंदणीसाठी निवडणूक शाखेकडे अर्ज केले आहेत.\n1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण 43 लाख 15 हजार 580 मतदार आहेत. त्यामध्ये 22 लाख 67 हजार 538 पुरुष, तर 20 लाख 47 हजार 969 महिला मतदारांचा समावेश आहे. नव्याने प्रसिद्ध झाले��्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात 42 लाख 67 हजार 416 मतदार असून यात 22 लाख 37 हजार 782 पुरुष तर 20 लाख 22 हजार 536 महिला मतदारांचा सामावेश आहे. मात्र यात 29 हजार 765 पुरुष, तर 25 हजार 424 महिला मतदारांच्या संख्येत घट झाली आहे.\nतर सर्व्हिस वोटरच्या संख्येत वाढ झाली असून जिल्ह्यात 7 हजार 23 सर्व्हिस वोटरची नोंद करण्यात आली आहे. यात 86 महिला तर 6 हजार 937 पुरुष मतदारांचा समावेश आहे. निवडणूक शाखेकडून गणेशोत्सवादरम्यानही विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आले. तसेच शहरातील 67 महाविद्यालयांमधूनही नवमतदारांची नोंद करण्यात येत आहे. गेल्या 24 दिवसांत प्रतिदिन सरासरी 1 हजार अर्ज प्राप्त झाल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. आजपर्यंत सुमारे 22 हजार नवमतदारांचे अर्ज निवडणूक शाखेकडे प्राप्त झाले आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.\nमतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने मतदान केंद्रांवर नागरिकांच्या माहितीसाठी याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना मतदार नोंदणी तसेच मतदार यादीमधील दुरुस्तीबाबत आवाहन करण्यासाठी चित्ररथ बनवण्यात आला आहे.\nजिल्ह्यात 16 हजार दिव्यांग बांधव\nजिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांची स्वतंत्र नोंदणी करता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे दिव्यांग बांधवांची यादी मागितली आहे. याखेरीज दिव्यांगांसाठी काम करणार्‍या संस्थांशीदेखील संपर्क साधण्यात येत असून त्यांनाही माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nत्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 16 हजार दिव्यांग बांधवांची यादी जिल्हा रुग्णालयाने निवडणूक शाखेकडे सोपवली आहे. तर महापालिकेने अवघे 400 दिव्यांग बांधव असल्याचे कळवले आहे. यापूर्वी या मोहिमेत 2200 दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली आहे. यादीनुसार दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचून त्यांची नोंद करण्यात येणार आहे.\nजिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना तात्काळ लागू करा : छगन भुजबळ\nनाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने तीव्र पाणी आणि चार्‍याची टंचाई निर्माण झाली असून खरीप हंगाम शेतकर्‍याच्या हातातून गेल्याने दुष्का��ाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात टंचाई उपाययोजना तात्काळ लागू करण्यात याव्या अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.\nयाबाबत छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील येवला, नांदगाव, निफाड, मालेगांव, बागलाण, कळवण, देवळा, चांदवड, सिन्नर, पूर्व दिंडोरी,पूर्व नाशिकसह बहुतांश भागात जुलैपासून पाऊस नाही. जूनमध्ये थोडा फार पाऊस झाला त्यामुळे काही भागात पेरणी झाली. खरीपाच्या पिकांना जुलै-ऑगस्ट या काळात पाण्याची खूप गरज असते. मात्र पाऊस नसल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून बहुतांश गावांमध्ये टँकर सुरू आहेत.\nपाऊस नसल्याने टँकरची मागणी सतत वाढत आहे. जनावरांचा चारा व जनावरांच्या पाण्याची सुद्धा मोठी समस्या निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम तर हातातून गेलाच आहे. मात्र काही दिवसांत पाऊस झाला नाही तर रब्बी हंगामाच्याही आशा मावळणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना तात्काळ लागू करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी यापत्राव्दारे केली आहे.\nरोहित्र नादुरुस्त झाल्यास थकबाकी भरून घेऊन मगच रोहित्र बसवून देण्याचे महावितरणकडून आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे रोहित्र फेल झाल्यानंतर थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. थकबाकी भरली तरच नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून बसून दिले जात आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांना थकबाकी भरणे शक्य नाही. त्यामुळे सक्तीची वसुली थांबवावी असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे विजेची थकबाकी भरण्याची सक्ती न करता जिल्ह्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना तात्काळ लागू करण्यात याव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nजळगाव ई पेपर (दि 26 सप्टेंबर 2018)\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nरांजणगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\n ��ालुक्यातील रांजणगाव येथे शौचाहून परतणार्‍या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शेतात नेवून अत्याचार केल्याची घटना दि.23 रोजी घडली आहे.\nयाप्ररकणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव येथील अल्पवयीन मुलगी शौचाहून येत असताना तिला भूषण नवगीरे याने अडवून तिचे तोंड दाबून तिला बाजुला असलेल्या बाणगाव रस्त्यावरील शेतात ओढत नेले व त्याठिकाणी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.\nयाप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस ग्रामीण स्टेशनला भूषण नवगीरे यांच्या विरोधात भा.दं.वी.कलम 376, पोक्सो 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मुनगीर करीत आहे.\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nसाडेसहा लाखांचा मुद्देमालाबरोबर दोन घरफोडे जेरबंद\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/entry-level-premium-motorcycle-premium-options-in-the-computer-segment-1597500/", "date_download": "2018-09-26T03:08:34Z", "digest": "sha1:DM3XIPYICDTVRK2KAWUSGQPO6TBVDUIR", "length": 17833, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Entry level premium motorcycle Premium options in the Computer Segment | टॉप गीअर : कम्युटर सेगमेंटमधील प्रीमियम पर्याय | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nटॉप गीअर : कम्युटर सेगमेंटमधील प्रीमियम पर्याय\nटॉप गीअर : कम्युटर सेगमेंटमधील प्रीमियम पर्याय\nहिरो मोटो कॉर्पची पॅशन प्रो ही या सेगमेंटमधील सर्वात जुनी मोटरसायकल आहे.\nमागच्या लेखात कम्युटर सेगम��ंटमधील एंट्री लेव्हल सेगमेंटमधील बेस्ट पर्यायाचा मागोवा घेतला होता. अर्थात, या मोटरसायकलमध्ये बजेट हा महत्त्वाचा घटक असल्याने यामध्ये फीचर थोडी कमी, सस्पेन्शन अपेक्षेइतक्या गुणवत्तेच नसते. मात्र, मायलेजवर अधिक भर दिलेला असतो. मात्र, कम्युटर तरीही प्रीमियम अशा १०० ते ११० सीसीपर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या मोटरसायकलींमध्ये अधिक चांगली फीचर, गुणवत्ता, डिझाइनवर भर दिलेला असतो. मात्र, या मोटरसायकलचे मायलेज प्रति लिटर ७२ ते ८३ किमी मिळते, असा दावा करण्यात येतो. शंभर सीसीच्या मोटरसायकलपेक्षा सुमारे २० ते २५ टक्के कमी मायलेज मिळते. अर्थात, एंट्री लेव्हल प्रीमियम मोटरसायकलचे डिझाइन, फीचर, फील यांना प्राधान्य देणाऱ्यांनीच अशा मोटरसायकलचा विचार करावा. अशा या प्रीमियम फॅक्टर असलेल्या मोटरसायकलमध्ये प्रामुख्याने होंडा, टीव्हीएस, हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. प्रीमियम सेगमेंटमधील ११० सीसीच्या मोटरसायकल या ५५ ते ५९ हजार रुपयांपासून (यात बदल असू शकतो) सुरू होतात. (उत्तरार्ध)\nहिरो मोटकॉर्प पॅशन प्रो\nहिरो मोटो कॉर्पची पॅशन प्रो ही या सेगमेंटमधील सर्वात जुनी मोटरसायकल आहे. काळानुसार कंपनीने यामध्ये बदल केले आहेत. नव्या पॅशनला ८.२४ बीएचपीचे शंभर सीसीचे इंजिन असून, आय थ्री एस हे इंधन वाचविणार तंत्रज्ञान आहे. त्यामुळे मोटरसायकलचे मायलेज सुधारले आहे. नजीकच्या प्रवासाठी म्हणजे ५०-६० किलोमीटर व शहरात प्रवास करण्यासाठी ही मोटरसायकल चांगली आहे. प्रति लिटर ८० किमीपेक्षा अधिक मायलेज मिळते, असा कंपनीचा दावा आहे. चालविण्याची सवय, शहरातील वाहतूक आदींचा विचार केल्यास ५० ते ६० किमी शहरात मायलेज मिळायला हरकत नाही. पॉवर, पिकअप, मायलेज व स्टाइल यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न हिरोमोटकॉर्पने केला आहे. मात्र, टीव्हीएस व्हिक्टर, होंडा ड्रीम युगा यांच्या तुलनेत पॉवर कमी आहे. अर्थात, सर्वात जुनी मोटरसायकल असल्याने कॉस्ट ऑफ ओनरशिप कमी आहे.\nटीव्हीस मोटरने पुन्हा एकदा व्हिक्टर मोटरसायकल २०१६ मध्ये बाजारात आणली. नव्या मोटरसायकलमध्ये खूप मोठे बदल केले आहेत. संपूर्ण आकर्षक, सेमी-स्पोर्ट्स डिझाइन, ब्लॅक ऑलॉय व्हील, डिजिटल कन्सोल, आरपीएम मीटर, डिस्कब्रेक, क्रिस्टल क्लीअर इंडिकेटर, नवा डिझाइन केलेला एक्झॉस्ट, थ्रीडी एम्ब्लेम, इको-स्पोर���ट मोड, उत्तम रंगसंगतीबरोबर वापरण्यात आलेल्या मटरेलिअलची गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे मोटरसायकलला एक प्रीमियम लुक आला आहे. ११० सीसी नवे इंजिन व्हायब्रेशन देत नाही आणि ते ९.४६ बीएचपीचे आहे. तसेच, क्रूझिंग स्पीड म्हणजे ५० ते ५५ केएमपीएल उत्तम रायडिंगचा अनुभव देतो. प्रति लिटर ६० ते ७० मायलेज ११० सीसी सेगमेंटमध्ये उत्तम वाटते. ग्रिप चांगली मिळण्यासाठी विशिष्ट रचना केलेले टायर बसविण्यात आले आहेत. ११० सीसी सेगमेंटमधील अन्य मोटरसायकलच्या तुलनेत लुक, फीचरबाबतीत नवी व्हिक्टर उजवी ठरते. त्यामुळेच ५८ हजार रुपयांपेक्षा अधिक बजेट असणाऱ्यांनी या सेगमेंटमधील पॅशन प्रो, ड्रीम युगा, लिवो आणि व्हिक्टर यांची टेस्ट ड्राइव्ह नक्की घ्यावी आणि आपल्याला योग्य वाटणारी मोटरसायकल घ्यावी.\nहोंडा लिवो, ड्रीम युगा\nहोंडा कंपनीने ११० सीसी सेगमेंटमध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. लिवो आणि ड्रीम युगा या दोन मोटरसायकल पर्याय कंपनीने ग्राहकांना दिले आहेत. दोन्ही मोटरसायकलना आठ बीएचपीपेक्षा अधिकचे ११० सीसीचे इंजिन बसविले आहे. मात्र, दोन्ही मोटरसायकलाच्या डिझाइन, फीचरमध्ये फरक आहेत. ड्रीम युगा ही पारंपरिक डिझाइनची मोटरसायकल आहे. लिवो ही सेमी स्पोर्ट्स डिझाइनची मोटरसायकल आहे. यामध्ये डिस्कब्रेकचा पर्याय दिला असून, टय़ूबलेस टायरही दिले आहेत. तसेच, पुढील चाकास टेलिस्कोपिक व मागील चाकास फाइव्ह स्टेप अडजस्टेबल हायड्रॉलिक सस्पेन्शन दिले आहे. दोन्ही मोटरसायकलचे मायलेज प्रति लिटर ७० किमीच्या पुढे मिळत असल्याचा दावा आहेत. हँडलिंग, कम्फर्ट चांगला आहे. पॅशन प्रोपेक्षा लिवो डिझाइनमध्ये सरस आहे. मात्र, मायलेजबाबत पॅशन प्रो ही ड्रीम युगा व लिवोपेक्षा पुढे आहे. अर्थात, या तीनही मोटरसायकलची स्पर्धा ही टीव्हीएस व्हिक्टरशी आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विव��हबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_95.html", "date_download": "2018-09-26T03:43:11Z", "digest": "sha1:LLA7YQNIAXQGONDXB6JKKNHL3JPWXQN6", "length": 6279, "nlines": 115, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "दिनविशेष नोव्हेंबर २१ ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nठळक घटना आणि घडामोडी\n१९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.\n१६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी.\n१८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.\n१९१० - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.\n१९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय.\n४९६ - पोप गेलाशियस पहिला.\n१८९९ - गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.\n१९१६ - फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.\n१९६९ - मुतेसा दुसरा, युगांडाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.\n२००१ - सुलतान सलाहुद्दिन अब्दुल अझीझ शाह इब्नी अलमर्हुम सुलतान हिसामुद्दिन आलम शाह अल-हज, मलेशियाचा राजा.\nसेना दिन - बांगलादेश.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी ���राठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/ganesh-chaturthi", "date_download": "2018-09-26T03:35:19Z", "digest": "sha1:TIADR6NBMJ66IAVLSRATLX5MTTZJPOU5", "length": 41307, "nlines": 446, "source_domain": "www.sanatan.org", "title": "श्री गणेश चतुर्थी - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nश्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते.\nया काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. गणेशोत्सव आदर्शरित्या कसा साजरा करा, गणेशमूर्ती अन् निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित का करावे, याविषयीची माहिती पुढील लेखांतून समजून घेऊया.\nसुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, या उद्देशाने श्री गणेशपूजनाशी संबंधित काही कृती आणि त्यांमागील शास्त्र पुढे सांगितले आहे. आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती जाणून घेऊया.\nश्री गणेशाला गंध, हळद-कुंकू वहाण्याची पद्धत पहा\nश्री गणेशाला लाल फूल कशाप्रकारे वहावे \nश्री गणेश चतुर्थी संबंधित लेखमालिका\nदेवतेला चित्रविचित्र रूपांत दाखवून देवतेची अवकृपा ओढवून घेऊ नका...\nदेवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालते. यामुळे ही...\nश्री गणेश उत्तर पूजाविधी (Audio)\nश्री गणेश पूजाविधी (Audio)\nविदेशातील प्राचीन हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा \n‘इंडोनेशिया एक द्वीपसमूह आणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी येथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली...\nबार्सिलोना, स्पेनमध्ये मिरवणुकीतील श्री गणेशमूर्ती चर्चमध्ये आणण्याचा चर्चच्या अधिकार्‍यांचा...\nभारतीय लोकांनी श्री गणेशाची मिरवणूक चर्चसमोरून नेण्याविषयी चर्चच्या अधिका-यांचीही अनुमती घेतली. आश्चर्य म्हणजे या अधिकारी...\nकागदी लगद्याची गणेशमूर्ती हानीकारक असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध \nसांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’, या संस्थेने साधा कागद...\nमुंबई येथे काही मूर्तीकारांकडून सूर्यफुलाची बी असलेल्या तथाकथित पर्यावरणपूरक...\nधारावी आणि परळ येथे काही मूर्तीकार पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली विघटन होण्यासाठी सक्षम असणा-या (‘बायोडिग्रेडेबल’) अशा श्री...\nगणेशोत्सव : हिंदूंमध्ये श्रद्धा, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्याची...\n‘गणेशोत्सवात होणार्‍या धर्महानीविषयी अत्यंत गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य मिळण्याआधी परकियांकडून हिंदु धर्माचा नाश...\nश्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि...\nश्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे या लेखात दिली आहेत.\nकागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’ आणि ‘सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती’ यांच्या...\n‘सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे....\nगणेशोत्सव पारंपरिकपणेच साजरा व्हावा \nधान्य, फळे अथवा चॉकलेटचे गणपती बनवणे, हा मूर्खपणा आहे. देवाचे पावित्र्य मूर्तीत आहे, अशा बनावट...\nलोकमान्य टिळकांनी प्रेरणा दिलेल्या सार्वजनिक गणेश��त्सवाचा इतिहास आणि त्याद्वारे...\nलोकमान्य टिळकांनी १९०० ते १९१५ या काळात असे लिहून ठेवले आहे की, अजून स्वातंत्र मिळायला...\nगणेशोत्सव : आत्मावलोकनाची आवश्यकता \nसार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ पुण्यात ख्रिस्ताब्द १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी केला. या वेळी कीर्तने, प्रवचने, संगीत...\nश्री गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणार्‍या भोंदू सुधारकांच्या टोळीची पशूवधगृहे...\nवर्षाचे ३६५ दिवस नद्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात नाहीत, तरीही प्रतिदिन कोट्यवधी लिटर सांडपाणी नद्यांत...\nसनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीप्रमाणे आदर्श आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती बनवणारे...\nराजापूर, रत्नागिरी येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये यांनी प्रथम सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीप्रमाणे मूर्ती...\nगणेशमूर्ती दान करण्यास सांगणार्‍या तथाकथित सुधारकांना घनकचरा, सांडपाणी, उद्योग,...\nगणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम स्वयंघोषित सुधारक काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा...\nगणेशमूर्तींच्या विसर्जनाने प्रदूषण होते, अशी ओरड करणार्‍यांनो, सांडपाण्याद्वारे होणार्‍या...\nगणेशोत्सव जवळ आला आहे. आता नेहमीप्रमाणे स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते...\nकर्नाटकमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंग दिलेल्या श्रीगणेशमूर्तींवर...\nकर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंग दिलेल्या श्रीगणेशमूर्तींवर बंदी घातली...\nश्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत...\nगणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा \nगणेशमूर्ती अन् निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित का करावे, याविषयीची माहिती या लेखातून समजून घेऊया.\nगणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करा \nसुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्री गणपति\nश्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)\nगणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेशपूजनाचा लाभ...\nभाद्रपद मासात येणार्‍या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्रा���्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात.\nश्री गणपति, त्याची उपासना आणि उपासनेमागील शास्त्र\nपर्यावरणप्रेमींचा दुटप्पीपणा नव्हे, तर निवळ हिंदुद्रोह \nसमस्त हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणपति गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणरायाचे स्वागत करण्यासाठी आपण एकत्रितपणे...\nसनातनची साधिका कु. मधुरा भोसले यांनी रेखाटलेली श्री गणेशाची...\nचित्रकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी वर्ष २०१३ मध्ये श्री गणेशाची विविध रूपांतील ८ चित्रे रेखाटली...\nश्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये, त्याची कार्यरत शक्ती अन्...\nश्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये, त्याची कार्यरत शक्ती अन् विविध अवतार यांविषयी जाणून घ्या \nजपानवर अजूनही टिकून असलेला हिंदु संंस्कृतीचा प्रभाव \n‘जपानमध्ये आजही श्री सरस्वती, श्री लक्ष्मी, ब्रह्मदेव आणि श्री गणेश या हिंदु देवतांची पूजाअर्चा श्रद्धेने...\nश्री गणेशाच्या उपासकांमध्ये अंगारक चतुर्थीला अधिक महत्त्व असते. त्या दृष्टीने आज अंगारक चतुर्थीचे माहात्म्य सांगणारी...\n२०० वर्षांचा इतिहास लाभलेला अन् नगर शहराचे श्रद्धास्थान श्री...\nनगर शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील श्री सिद्धीविनायक विशाल गणपतीचे मंदिर अत्यंत जागृत तीर्थक्षेत्र असून या मंदिराला...\nथेऊर (जिल्हा पुणे) येथील गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या उपासनेचे...\n१४ व्या शतकातील महान गणेशभक्त मोरया गोसावी हे त्यांच्या उत्कट गणेशभक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे...\nआव्हाणे बुद्रूक (जिल्हा नगर) येथील निद्रावस्थेतील दक्षिणोत्तर श्री गणेशमूर्ती...\nनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावापासून १७ किलोमीटर अंतरावर ‘आव्हाणे बुद्रूक’ नावाचे गाव आहे. अवनी नदीच्या तीरावर...\nहिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कथन करणाऱ्या पद्मालय (जिल्हा जळगांव) येथील...\nजळगाव जिल्ह्यातील एरंड तालुक्यात निसर्गरम्य परिसर असलेल्या पद्मालय या पवित्र क्षेत्री असलेले श्री गणेशमंदिर सुप्रसिद्ध आहे....\nनागपूर येथील स्वयंभू, २५० वर्षांहून अधिक प्राचीन आणि विदर्भातील...\nनागपूर शहरात मध्यवर्ती असलेले सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचे हे मंदिर मंदिरात झाडाच्या प्रचंड मोठ्या बुंध्यापाशी...\nमहाल, नागपूर येथील जागृत श्री गणपति मंदिर \nनागपूर येथील महाल भागात श्री गणपतीचे प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे. नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार श्री....\n��्रभु श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या रामटेक (जिल्हा नागपूर) येथील...\nरामटेक गडाच्या पायथ्याशी स्थित या मंदिरात अठराभुजा असलेली साडेचार ते पाच फूट उंच, संगमरवरी दगडाची...\nवसिष्ठऋषींनी स्थापन केलेली केळझर (जिल्हा वर्धा) येथील ‘वरद विनायक’...\nवर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ‘वरद विनायक’ श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर...\nसाक्षात् श्रीवामनावताराने स्थापन केलेली अदासा (जि. नागपूर) येथील शमी...\nअदासा येथील श्री गणेशमूर्ती ही स्वयंभू असून तिची उंची १२ फूट, तर रुंदी ७ फूट...\nगणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ...\nईश्‍वर असल्याची साक्ष देणारे चित्तूर (आंध्रप्रदेश) येथील कनिपकम् विनायक...\nआंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले कनिपकम् विनायक मंदिर हे स्वयंभू गणेशमूर्ती आणि अनेक आख्यायिका यांमुळे जगभरात...\nअथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ\nथर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त...\nश्री गणेशाने कथन केलेला मौनाचा (वाक्-संयमाचा) महिमा \nप्रत्येकाच्या (दानव आणि मानव यांच्या) मनाची शक्ती वेगवेगळी असते. प्राणशक्ती, विचार आणि मन यांचा परस्पर...\nराजस्थानमधील सवाई माधोपूर येथील त्रिनेत्र श्री गणेश मंदिराची वैशिष्ट्ये\nसमुद्र सपाटीपासून २ सहस्र फूट उंचावर असलेल्या रणथंभोरच्या जंगलातील एका डोंगराच्या कड्यातून हा स्वयंभू गणपति...\nमोरगावचा मयुरेश्‍वर : भूलोकात अधिक आनंद देणारे स्थान \nमोरगाव पृथ्वीलोकात असूनही स्वर्गापेक्षा अधिक पवित्र आणि शक्तीशाली आहे. ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे हे मोरगाव क्षेत्र...\nभक्तांच्या मनात भाव आणि भक्ती निर्माण करणारा श्री चिंतामणीचा...\nयवतमाळपासून २३ कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र कळंब गावातील प्रसिद्ध श्री चिंतामणि मंदिर हे लक्षावधी भाविकांचे...\nथेऊर येथे स्थापन केलेला चिंतामणि (अष्टविनायकांपैकी एक गणपति) \nमहर्षि गृत्समदांनी श्री गणेशाची स्थापना केली. श्री क्षेत्र थेऊर (जिल्हा पुणे) येथे स्थापलेल्या श्री गणेशाचे...\nअष्टविनायकांपैकी एक असणार्‍या मोरगांव येथील या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी...\n‘R.F.I. रीडींग’ उपकरण व ‘PIP’ तंत्रज्ञान यांद्वारे सिद्ध झालेले...\nएखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत किंवा ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही, हे...\nस्वयंभू गणेशमूर्तीत चैतन्य अधिक असते. स्वयंभू गणेशमूर्तीचे वातावरणशुद्धीचे कार्य अनंत पटींनी अधिक असते.\nगणपति : विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता \nअग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही हिंदुस्थानची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती. इस्लामी राष्ट्रांतही...\nश्री गणेशमूर्ती कशी असावी \n‘श्री गणपति अथर्वशीर्षा’त गणेशाचे रूप (मूर्तीविज्ञान) असे दिले आहे - ‘एकदन्तं चतुर्हस्तं...’ म्हणजे ‘एकदंत, चतुर्भूज,...\nश्री गणेशभक्तांनो, आपल्याला हे माहित आहे का \nगणपतीला गणेश चतुर्थी व्यतिरिक्त अन्य दिवशी तुळस निषिद्ध आहे. तांबडी फुले, मंदार, जास्वंद, तांबडी कमळे,...\nसनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती\nसनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती, तिची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशमूर्तीची मापे.\nआपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा वाढते.\nश्री गणपतीची आरती, स्तोत्रे, नामजप आणि सात्त्विक रांगोळ्या\nश्री गणेशाची ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.\n‘स्तोत्र’ म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती होय.\nकलियुगात नामजप हीच साधना आहे. श्रीगणेशाचा नामजप कसा करावा, हे येथे ऐकूया.\nगणेशोत्सव साजरा करतांना भक्तीभावाने रांगोळ्या काढल्या जातात. गणेशोत्सवात काढण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा काही सात्त्विक रांगोळ्या...\nश्री गणेश चतुर्थी विषयी चलचित्रपट (Videos)\nश्री गणपति : भाग १\nश्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह) : भाग १\nश्री गणेश अथर्वशीर्ष व संकष्टनाशनस्तोत्र (अर्थासह) भाग १\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/muslim-marries-adopted-hindu-child-off-as-per-his-religious-118021200018_1.html", "date_download": "2018-09-26T03:22:23Z", "digest": "sha1:ZPVIOJG25WJB6KYK35AP3H3KV7AXZH7E", "length": 12060, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माणुसकीचा एक आदर्श | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडेहराडून येथील एका मुस्‍लिम कुटुंबीयाने अनाथ असणारा हिंदू मुलगा दत्तक घेऊन त्याच्या हिंदू धर्माप्रमाणेच लग्‍नादी संस्‍कार केले आहेत. त्यांच्या या वागणुकीतून देशात धर्म, जातीच्या पलिकडील माणुसकीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.\nमोईनुद्दीन कुटुंबीयाने १२ व्या वर्षी राकेश रस्‍तोगी या हिंदू अनाथ मुलाला दत्तक घेतले. पोटच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. मात्र, कधीही त्याला धर्म बदलण्यासाठी दबाव किंवा विचारणा करण्यात आली नाही. विशेष म्‍हणजे त्याचा नुकताच हिंदू परंपरेनुसार विवाहही केला आहे.\nमोईनुद्दीन यांची पत्‍नी कौसर यांनी आपल्या सून सोनू हिला हिंदू परंपरेनुसारच स्‍वीकारले. \"मी होळी, दिवाळी आणि इतर सण एकाच घरात साजरे करतो. माझ्यावर माझ्या कुटुंबीयांचे खूप प्रेम आहे. माझ्या विवाहासह सर्वच बाबतीत ते मला सहकार्य करतात. एवढेच नाहीतर मला एखाद्या मुस्‍लिम कुटुंबीयात राहतोय असे कधीही वाटले नाही,\" असे राकेशने सांगितले.\nआता उमा भारती निवडणुका लढवणार नाही\nRSSची तीन दिवसात सेना तयार करण्याची तयारी\nरशियात प्रवासी विमान कोसळले, 71 ठार\nबुर्ज खलीफा रंगला तिरंग्याच्या रंगात\nसेनेवर दगडफेक, मानवाधिकार आयोगाने अहवाल मागितला\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्���स्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nनवरीने लग्नाला येणार्‍या पाहुण्यांसाठी ठेवल्या अजब अटी\nस्वतःच्या लग्नाबाबत प्रत्येक जण स्वप्न रंगवत असतं. पण त्यासोबतच लग्नसारंभामध्ये सहभागी ...\nमोदी यांचे नाव नोबल पुरस्कारासाठी सुचवले\nतामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...\nवीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद\nजम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...\nचंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा\nमुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...\nवीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद\nजम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...\nचंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा\nमुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास\nन्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...\nराहूल हाच मोदींना पर्याय...\nकौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5031-marathi-film-asehi-ekada-vhave-trailer-launched-in-the-presence-of-cast-and-crew", "date_download": "2018-09-26T03:20:04Z", "digest": "sha1:KB5XZNIODS3F4FTZ3IDBGEFHQJRJHARN", "length": 11815, "nlines": 239, "source_domain": "marathicineyug.com", "title": "प्रेमाची परिभाषा मांडणारा 'असेही एकदा व्हावे' चा ट्रेलर प्रदर्शित - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nप्रेमाची परिभाषा मांडणारा 'असेही एकदा व्हावे' चा ट्रेलर प्रदर्शित\nPrevious Article 'अविनाश - विश्वजित' ला मिळाली तब्बल आठ नामांकने\nमाणसाच्या जीवनात येणाऱ्या विविध नात��यांच्या गुंतागुंतीतून त्याचे आयुष्य ठरत असते. प्रत्येक नात्यातील कांगोरे आणि जबादारी पेलताना 'असे हि एकदा व्हावे' या आशेवर प्रत्येक व्यक्ती मार्गक्रमण करत असतो. नात्याच्या याच आशावादी पैलूंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असे हि एकदा व्हावे' हा सिनेमा लोकांसमोर येत आहे. उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या मराठीच्या गुणी तसेच आघाडीच्या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा काल मोठ्या दिमाखात ट्रेलर आणि म्युझिक लाँच करण्यात आला.\n'असेही एकदा व्हावे' ला राज्य चित्रपट पुरस्कारांची ६ नामांकने\nउमेश - तेजश्रीने आव्हानात्मक भूमिका वठवण्यासाठी केले खास वर्कशॉप\n...आणि तेजश्रीचा लॅपटॉप गेला चोरीला \nसंपूर्ण स्टारकास्टच्या मांदियाळीत प्रदर्शित करण्यात आलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये, उमेश आणि तेजश्रीची लव्हकेमिस्ट्री आपणास पाहायला मिळते. शिवाय आर.जे. च्या भूमिकेत असलेल्या तेजश्रीचा मॉडर्न लुक तिच्या चाहत्यांना सुखद धक्का देणारा ठरत आहे. दोघांना वाटणारी प्रेमाची अनाहूत जाणीव आणि नाते स्वीकारण्यापूर्वीचे दडपण या ट्रेलरमध्ये दिसून येते. शिवाय या दोघांबरोबरच शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील आणि कविता लाड व अजित भुरे या कलाकारांचीदेखील झलक आपल्याला यात पाहायला मिळते.\nया सिनेमाच्या ट्रेलरबरोबरच लाँच करण्यात आलेले 'किती बोलतो आपण' आणि 'सावरे रंग मै' ही दोन गाणीदेखील प्रेक्षकांना आवडतील. मराठीचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतदिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या गाण्यांमधील 'किती बोलतो आपण' हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून त्याला कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे. तर समीर सामंत लिखित 'सावरे रंग मै' हे गाणे सावनी शेंडे हिने गायले आहे. शिवाय 'भेटते ती अशी' या गाण्याने तसेच, 'यु नो व्हॉट' या कवितेने रसिकांच्या मनावर यापूर्वीच मोहिनी घातली आहे.\nअवधुत गुप्ते ह्यांनी ह्या चित्रपटात एक रोमँटिक गाणं, एक गझल तर एक शास्त्रीय ठुमरी संगीतबद्ध केली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या दर्जेदार ट्रेलरबरोबरच सुमधुर गाण्यांची मैफिलदेखील लोकांना या कार्यक्रमात अनुभवता आली. प्रेमाची निखळ कथा मांडणा-या या सिनेमाची मधुकर रहाणे यांनी निर्मिती केली असून रविंद्र शिंगणें यांच��� सहकार्य यात लाभले आहे.\nप्रेमाची नवी परिभाषा मांडणारा 'असेही एकदा व्हावे' हा सिनेमा येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nPrevious Article 'अविनाश - विश्वजित' ला मिळाली तब्बल आठ नामांकने\nप्रेमाची परिभाषा मांडणारा 'असेही एकदा व्हावे' चा ट्रेलर प्रदर्शित\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s019.htm", "date_download": "2018-09-26T03:09:28Z", "digest": "sha1:MU3KNXFKW3POHWQTODBHTSUZJPO6T6K5", "length": 59684, "nlines": 1468, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - एकोन्विंशः सर्गः", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ���े ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीरामकैकेयीसंवादौ वनगमनमङ्‌गीकृत्य श्रीरामस्य मातुराज्ञां ग्रहीतुं तत्सन्निधौ गमनम् - श्रीरामांचे कैकेयीशी संभाषण आणि वनात जाणे स्वीकारून त्यांचे माता कौसल्येपाशी आज्ञा घेण्यासाठी जाणे -\nश्रुत्वा न विव्यथे रामः कैकेयीं चेदमब्रवीत् ॥ १ ॥\nते अप्रिय आणि मृत्युसमान कष्टदायक वचन ऐकूनही शत्रुसूदन राम व्यथित झाले नाहीत. त्यांनी कैकेयीला याप्रकारे म्हटले - ॥१॥\nएवमस्तु गमिष्यामि वनं वस्तुमहं त्वितः \nजटाचीरधरो राज्ञः प्रतिज्ञामनुपालयन् ॥ २ ॥\n असेच होवो. मी महाराजांच्या प्रतिज्ञेचे पालन करण्यासाठी जटा आणि चीर धारण करून वनांत राहाण्याच्या निमित्ताने अवश्य येथून निघून जाईन. ॥२॥\nइदं तु ज्ञातुमिच्छामि किमर्थं मां महीपतिः \nनाभिनन्दति दुर्धर्षो यथापूर्वमरिन्दमः ॥ ३ ॥\nपरंतु मी हे जाणू इच्छितो की आज दुर्जय तथा शत्रुंचे दमन करणारे महाराज पूर्वीप्रमाणे माझ्याशी प्रसन्नतापूर्वक बोलत कां नाहीत \nमन्युर्न च त्वया कार्यो देवि ब्रूमि तवाग्रतः \nयास्यामि भव सुप्रीता वनं चीरजटाधरः ॥ ४ ॥\n मी तुझ्या समोर असे विचारत आहे म्हणून तू क्रोध करता कामा नये. निश्चितच चीर आणि जटा धारण करून मी वनात निघून जाईन. तु प्रसन्न रहा. ॥४॥\nहितेन गुरुणा पित्रा कृतज्ञेन नृपेण च \nनियुज्यमानो विस्रब्धः किं न कुर्यामहं प्रियम् ॥ ५ ॥\nराजे माझे हितैषी, गुरू, पिता आणि कृतज्ञ आहेत. त्यांची आज्ञा झाली तर मी त्यांचे कोणते असे प्रिय कार्य आहे की जे मी निशंक होऊन करू शकणार नाही \nअलीकं मानसं त्वेकं हृदयं दहते मम \nस्वयं यन्नाह मां राजा भरतस्याभिषेचनम् ॥ ६ ॥\nपरंतु माझ्या मनाला एकच हार्दिक दुःख अधिक जाळत आहे की स्वयं महाराजांनी मला भरताच्या अभिषेकाची गोष्ट सांगितली नाही. ॥६॥\nअहं हि सीतां राज्यं च प्राणानिष्टान् धनानि च \nहृष्टो भ्रात्रे स्वयं दद्यां भरताय प्रचोदितः ॥ ७ ॥\nमी केवळ तुझ्या सांगण्यावरूनही आपला भाऊ भरत याच्यासाठी राज्याला, सीतेला, प्रिय प्राणांना तथा सार्‍या संपत्तिलाही प्रसन्नतापूर्वक स्वयंही देऊ शकतो. ॥७॥\nकिं पुनर्मनुजेन्द्रेण स्वयं पित्रा प्रचोदितः \nतव च प्रियकामार्थं प्रतिज्ञामनुपालयन् ॥ ८ ॥\nमग जर स्वयं महाराजांनी - माझ्या पित्यानी आज्ञा दिली आणि तीही तुझे प्रिय कार्य करण्यासाठी, तर मी प्रतिज्ञेचे पालन करीत हे कार्य का बरे करणार नाही \nतथाश्वासय हीमन्तं किंत्विदं यन्महीपतिः \nवसुधासक्तनयनो मन्दमश्रूणि मुञ्चति ॥ ९ ॥\nतू माझ्या वतीने विश्वास देऊन या लज्जाशील महाराजांना आश्वासन दे; हे पृथ्वीनाथ पृथ्वीकडे दृष्टी करून हळू हळू अश्रू का ढाळीत आहेत \nगच्छन्तु चैवानयितुं दूताः शीघ्रजवैर्हयैः \nभरतं मातुलकुलादद्यैव नृपशासनात् ॥ १० ॥\nआजच महाराजांच्या आज्ञेने शीघ्रगामी घोड्यावर स्वार होऊन दूत भरताला मामाच्या येथून बोलावून आणण्यासाठी निघून जावोत. ॥१०॥\nदण्डकारण्यमेषोऽहं गच्छामेव हि सत्वरः \nअविचार्य पितुर्वाक्यं समा वस्तुं चतुर्दश ॥ ११ ॥\nमी आत्ता वडीलांच्या कुठल्याहि गोष्टीवर विचार न करता चौदा बर्षेपर्यंत वनात राहाण्यासाठी तात्काळ दण्डकारण्यात निघून जातो. ॥११॥\nसा हृष्टा तस्य तद् वाक्यं श्रुत्वा रामस्य कैकयी \nप्रस्थानं श्रद्दधाना हि त्वरयामास राघवम् ॥ १२ ॥\nश्रीरामाचे हे बोलणे ऐकून कैकेयी खूप प्रसन्न झाली. तिला विश्वास वाटला की हे वनात निघून जातील म्हणून राघवाला लवकर जाण्याची प्रेरणा देत ती बोलली - ॥१२॥\nएवं भवतु यास्यन्ति दूताः शीघ्रजवैर्हयैः \nभरतं मातुलकुलादिहावर्तयितुं नराः ॥ १३ ॥\n'तू ठीक सांगत आहेस. असेच झाले पाहिजे. भरताला मामाच्या येथून बोलावून आणण्यासाठी दूतलोक शीघ्रगामी घोड्यांवर स्वार होऊन अवश्य जातील. ॥१३॥\nतव त्वहं क्षमं मन्ये नोत्सुकस्य विलम्बनम् \nराम तस्मादितः शीघ्रं वनं त्वं गंतुमर्हसि ॥ १४ ॥\n तू वनात जाण्यासाठी स्वयंही उत्सुक आहेस असे कळून येत आहे म्हणून तुला विलंब करणे मी ठीक समजत नाही. जितके शीघ्र जाणे शक्य असेल तितके तू येथून वनात निघून गेले पाहिजेस. ॥१४॥\nव्रीडान्वितः स्वयं यच्च नृपस्त्वां नाभिभाषते \nनैतत् किञ्चिन्नरश्रेष्ठ मन्युरेषोऽपनीयताम् ॥ १५ ॥\n राजा लज्जित होण्यामुळे स्वतः तुम्हांला सांगत नाहीत, ही काही विच��रणीय गोष्ट नाही. म्हणून याचे दुःख तू आपल्या मनांतून काढून टाक. ॥१५॥\nयावत्त्वं न वनं यातः पुरादस्मादतित्वरम् \nपिता तावन्न ते राम स्नास्यते भोक्ष्यतेऽपि वा ॥ १६ ॥\n तू जोपर्यत अत्यंत घाईने या नगरांतून वनाकडे निघून जात नाही तो पर्यंत तुझे पिता स्नान अथवा भोजन करणार नाहीत. ॥१६॥\nधिक्कष्टमिति निःश्वस्य राजा शोकपरिप्लुतः \nमूर्च्छितो न्यपतत् तस्मिन् पर्यङ्‍के हेमभूषिते ॥ १७ ॥\nकैकेयीचे हे बोलणे ऐकून शोकात बुडालेल्या राजा दशरथांनी दिर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, 'धिक्कार आहे हाय ' इतके म्हणून ते मूर्छित होऊन त्या सुवर्णभूषित पलंगावर पडले. ॥१७॥\nकशयेव हतो वाजी वनं गन्तुं कृतत्वरः ॥ १८ ॥\nत्या समयी रामांनी राजांना उठून बसविले आणि कैकेयीच्या द्वारा प्रेरीत होवून ते चाबकाचे फटकारे बसलेल्या घोड्याप्रमाणे शीघ्रतापूर्वक वनात जाण्यासाठी उतावीळ झाले. ॥१८॥\nश्रुत्वा गतव्यथो रामः कैकेयीं वाक्यमब्रवीत् ॥ १९ ॥\nअनार्या कैकेयीचे ते अप्रिय आणि दारूण वचन ऐकूनही रामाच्या मनात व्यथा उत्पन्न झाली नाही. ते कैकेयीला म्हणाले - ॥१९॥\nविद्धि मामृषिभिस्तुल्यं केवलं धर्ममास्थितम् ॥ २० ॥\n मी धनाचा उपासक होऊन संसारात राहू इच्छित नाही. तू विश्वास ठेव मीही ऋषिंच्या प्रमाणेच निर्मल धर्माचा आश्रय केलेला आहे. ॥२०॥\nयद् तत्रभवतः किञ्चिच्छक्यं कर्तुं प्रियं मया \nप्राणानपि परित्यज्य सर्वथा कृतमेव तत् ॥ २१ ॥\nपूज्य पित्याचे जे काही प्रिय कार्य असेल ते मी करू शकतो, त्यासाठी प्राण देऊनही मी ते करीन. तू त्याला सर्वथा माझ्या द्वारा झालेलेच समज. ॥२१॥\nन ह्यतो धर्मचरणं किञ्चिदस्ति महत्तरम् \nयथा पितरि शुश्रूषा तस्य वा वचनक्रिया ॥ २२ ॥\nपित्याची सेवा करणे अथवा त्यांच्या आज्ञेचे पालन करणे जसा महत्वपूर्ण धर्म आहे, त्याहून या संसारात दुसरे कोठलेही धर्माचरण नाही. ॥२२॥\nवने वत्स्यामि विजने वर्षाणीह चतुर्दश ॥ २३ ॥\nयद्यपि पूज्य पित्याने स्वयं मला सांगितलेले नाही तथापि मी तुझ्याच सांगण्या वरून चौदा वर्षेपर्यत या भूतलावर निर्जन वनात निवास करीन. ॥२३॥\nन नूनं मयि कैकेयि किञ्चिदाशंससे गुणान् \nयद् राजानमवोचस्त्वं ममेश्वरतरा सती ॥ २४ ॥\n तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. मी तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन करू शकतो. तरीही तू स्वतः मला न सांगता या कार्यासाठी महाराजांना सांगितल��स- त्यांना कष्ट दिलेस. यावरून असे कळून येत आहे की तू माझ्या ठिकाणी काहीही गुण पहात नाहीस. ॥२४॥\nततोऽद्यैव गमिष्यामि दण्डकानां महद् वनम् ॥ २५ ॥\n'ठीक आहे' आता मी कौसल्ये मातेची आज्ञा घेऊन येतो आणि सीतेचीही समजूत घालतो, यानंतर आजच विशाल दण्डकवनाची यात्रा करीन.' ॥२५॥\nभरतः पालयेद् राज्यं शुश्रूषेच्च पितुर्यथा \nतथा भवत्या कर्त्तव्यं स हि धर्मः सनातनः ॥ २६ ॥\nतू असा प्रयत्‍न कर की ज्यायोगे भरत या राज्याचे पालन आणि पित्याची सेवा करीत राहील, कारण हाच सनातन धर्म आहे.' ॥२६॥\nरामस्य तु वचः श्रुत्वा भृशं दुःखगतः पिता \nशोकादशक्नुवन् वक्तुं प्ररुरोद महास्वनम् ॥ २७ ॥\nरामांचे हे वचन ऐकून पित्याला फार दुःख झाले. ते शोकाच्या आवेगाने काही बोलू शकले नाहीत. केवळ ओक्साबोक्शी रडू लागले. ॥२७॥\nवन्दित्वा चरणौ रामो विसंज्ञस्य पितुस्तथा \nकैकेय्याश्चाप्यनार्याया निष्पपात महाद्युतिः ॥ २८ ॥\nमहातेजस्वी राम त्या समयी निश्चेष्ट पडलेल्या पित्याच्या महाराज दशरथांच्या तथा अनार्या कैकेयीच्याही चरणांना प्रणाम करून त्या भवनांतून बाहेर पडले. ॥२८॥\nस रामः पितरं कृत्वा कैकेयीं च प्रदक्षिणम् \nनिष्क्रम्यान्तःपुरात् तस्मात् स्वं ददर्श सुहृज्जनम् ॥ २९ ॥\nपिता दशरथ आणि माता कैकेयीची परिक्रमा करून त्या अंतःपुरांतून बाहेर पडून राम आपल्या सुहृदांना भेटले. ॥२९॥\nतं बाष्पपरिपूर्णाक्षः पृष्ठतोऽनुजगाम ह \nलक्ष्मणः परमक्रुद्धः सुमित्रानन्दवर्धनः ॥ ३० ॥\nसुमित्रानंदवर्धन लक्ष्मण तो अन्याय पाहून फार कुपित झाले. तथापि दोन्ही डोळ्यांत अश्रु भरून आले असता ते गुपचुप श्रीरामांचा मागोमाग चालू लागले. ॥३०॥\nआभिषेचनिकं भाण्डं कृत्वा रामः प्रदक्षिणम् \nशनैर्जगाम सापेक्षो दृष्टिं तत्राविचालयन् ॥ ३१ ॥\nश्रीरामचंद्राच्या मनात आता वनात जाण्याच्या आकांक्षेचा उदय झाला होता म्हणून अभिषेकासाठी एकत्र केल्या गेलेल्या सामग्रीची प्रदक्षिणा करून ते हळू हळू पुढे चालू लागले. त्याकडे त्यांनी दृष्टिपातही केला नाही. ॥३१॥\nन चास्य महतीं लक्ष्मीं राज्यनाशोऽपकर्षति \nलोककान्तस्य कान्तत्वाच्छीतरश्मेरिव क्षयः ॥ ३२ ॥\nश्रीराम अविनाशी कांतिने युक्त होते म्हणून त्या समयी राज्य न मिळाल्यामुळे त्या लोककमनीय श्रीरामांच्या महान शोभेत काही अंतर पाडू शकले नाही. ज्याप्रमाणे चंद्रम्याचे क्���ीण होणे त्याच्या सहज शोभेचा अपकर्ष करू शकत नाही. ॥३२॥\nन वनं गन्तुकामस्य त्यजतश्च वसुंधराम् \nसर्वलोकातिगस्येव लक्ष्यते चित्तविक्रिया ॥ ३३ ॥\nते वनात जाण्यास उत्सुक होते आणि सार्‍या पृथ्वीचे राज्य सोडत होते तरीही त्यांच्या चित्तात सर्वलोकातीत जीवन्मुक्त महात्म्याप्रमाणे कुठलाही विकार दिसून आला नाही. ॥३३॥\nप्रतिषिध्य शुभं छत्रं व्यजने च स्वलङ्‍कृते \nविसर्जयित्वा स्वजनं रथं पौरांस्तथा जनान् ॥ ३४ ॥\nधारयन् मनसा दुःखमिन्द्रियाणि निगृह्य च \nप्रविवेशात्मवान् वेश्म मातुरप्रियशंसिवान् ॥ ३५ ॥\nश्रीरामांनी आपल्यावर सुंदर छ्त्र धरण्यास मनाई केली. ढळल्या जाणार्‍या सुसाज्जित चवर्‍याही रोखल्या. ते रथ परत धाडून स्वजन आणि पुरवासी मनुष्यांनाही निरोप दिला (आत्मीय जनांच्या दुःखाने होणार्‍या) दुःखाला मनांतल्या मनांतच दाबून इंद्रियांना काबूत ठेवून हा अप्रिय समाचार ऐकविण्यासाठी कौसल्या मातेच्या महालात गेले. त्यावेळी त्यांनी मनाला पूर्णपणे वश केलेले होते. ॥३४-३५॥\nनालक्षयत रामस्य कञ्चिदाकारमानने ॥ ३६ ॥\nजी शोभाशाली माणसे सदा सत्यवादी श्रीमान रामाच्या निकट राहात असत त्यांनाही रामांच्या मुखावर कुठलाही विकार दिसून आला नाही. ॥३६॥\nउचितं च महाबाहुर्न जहौ हर्षमात्मवान् \nशारदः समुदीर्णांशुश्चन्द्रस्तेज इवात्मजम् ॥ ३७ ॥\nज्याप्रमाणे शरद-कालातील उद्दीप्त किरणयुक्त चंद्रमा आपल्या सहज तेजाचा परित्याग करीत नाही त्याप्रमाणेच मनाला वश ठेवणार्‍या महाबाहु श्रीरामांनी आपली स्वाभाविक प्रसन्नता सोडली नव्हती. ॥३७॥\nवाचा मधुरया रामः सर्वं सम्मानयञ्जनम् \nमातुः समीपं धर्मात्मा प्रविवेश महायशाः ॥ ३८ ॥\nमहायशस्वी धर्मात्मा राम मधुर वाणीने सर्व लोकांचा सन्मान करीत आपल्या मातेच्या समीप गेले. ॥३८॥\nतं गुणैः समतां प्राप्तो भ्राता विपुलविक्रमः \nसौमित्रिरनुवव्राज धारयन् दुःखमात्मजम् ॥ ३९ ॥\nत्यासमयी गुणांमध्ये श्रीरामांची बरोबरी करणारे महापराक्रमी भ्राता सुमित्राकुमार लक्ष्मणही आपल्या मानसिक दुःखाला मनांतच धारण करीत श्रीरामांच्या पाठोपाठ गेले. ॥३९॥\nप्रविश्य वेश्मातिभृशं मुदा युतं\nन चैव रामोऽत्र जगाम विक्रियां\nसुहृज्जनस्यात्मविपत्तिशङ्‍कया ॥ ४० ॥\nअत्यंत आनंदाने भरलेल्या त्या भवनात प्रवेश करून लौकिक दृष्टिने आपल्या अभीष��ट अर्थाचा विनाश झालेला पाहूनही हितैषी सुहृदांच्या प्राणांवर संकट येण्याच्या आशंकेने श्रीरामांनी येथेही आपल्या मुखावर कोणताही विकार प्रकट होऊ दिला नाही. ॥४०॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे एकोनविंशःसर्गः ॥ १९ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकोणविसावा सर्ग पूरा झाला. ॥१९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1687", "date_download": "2018-09-26T03:46:53Z", "digest": "sha1:SWGMW37Q3F75OVBVTQEZ6KA7MEGCFJ3Q", "length": 7507, "nlines": 58, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "Kalyan Tehsil | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसिद्धार्थ साठे - शिल्पकलेचा सखोल विचार\nकै. हरी रामचंद्र साठे शिल्पकलेकडे लहानपणीच आकृष्‍ट झाले. ती गोष्‍ट 1906 सालची. त्‍यांनी ‘सर जे.जे. कला महाविद्यालया’त प्रवेश घेतला. त्‍यांनी तेथे यशस्वी झाल्यानंतर कल्याणच्या साठे वाड्यात गणपती तयार करण्याचा कारखाना 1920 साली काढला. तेथेच त्यांचे पुतणे प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव ऊर्फ भाऊ साठे ह्यांचा जन्म 1926 साली झाला. भाऊरावांना त्‍यांच्‍या काकांकडून शिल्‍पकलेचे बाळकडू मिळाले. भाऊराव साठे यांनी ‘सर जे.जे. स्कूल अॉफ आर्ट्स’मधून शिल्पकलेचे शिक्षण 1947-48 साली पूर्ण केले. ते शिल्पकार म्हणून घडले, नावारूपाला आले. त्‍या साठे घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शिल्पकार म्‍हणजे सिद्धार्थ वामन साठे. ते भाऊ साठे यांचे पुतणे. सिद्धार्थ यांचा जन्‍म 1975 चा. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण बालक मंदिर (कल्याण) व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूल (कल्याण) येथे झाले. त्यांनी चित्रकलेत आवड होती म्हणून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सिद्धार्थ इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रात पहिले आले. सिद्धार्थ यांनी शिल्पकलेत शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यांनी ‘ठाणा स्कूल ऑफ आर्ट्स’ला एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स केला, त्यानंतर त्यांनी ‘सर जे.जे.\nआपण जेथे राहतो तेथे किंवा त्याच्या आजूबाजूला छंदाने वेडावलेल्या व्यक्ती असतात पण ते आपल्याला माहीत नसते. आता, माझेच बघा ना मी ‘मोहन रिजेन्सी (कल्याण)’ येथे गेली नऊ वर्ष राहतो. पण इतक्या काळानंतर, मी जेथे राहतो तेथून चार- पाच सोसायट्या सोडल्यानंतर ‘गोकुळ विहार’मध्ये एक आकाशवेडे राहतात असे मला अलिकडे समजले आणि अचंबाच वाटला मी ‘मोहन रिजेन्सी (कल्याण)’ येथे गेली नऊ वर्ष राहतो. पण इतक्या काळानंतर, मी जेथे राहतो तेथून चार- पाच सोसायट्या सोडल्यानंतर ‘गोकुळ विहार’मध्ये एक आकाशवेडे राहतात असे मला अलिकडे समजले आणि अचंबाच वाटला त्यांचे नाव आहे हेमंत वासुदेव मोने. ते व्यवसायाने शिक्षक. ते कल्याणच्या ‘अभिनव विद्यामंदिर’मध्ये नोकरी करत. त्यांचा शिकवण्याचा विषय विज्ञान आणि गणित. त्यांचा मुख्य छंद आकाशदर्शन. मोनेसरांना आकाशाविषयी आकर्षण ग्रॅज्युएट होईपर्यंत फारसे नव्हते आणि तत्संबधी जास्त माहितीही नव्हती. परंतु एकदा, सरांना पंडित महादेवशास्त्री जोशी लिखित ‘नक्षत्र लोक’ हे पुस्तक वाचण्यास मिळाले. महादेवशास्त्री यांनी त्या पुस्तकात आकाशासंबंधी माहिती, आकाशातील गूढ गोष्टी - त्या कधी दिसतात - त्या कशा पाहायच्या अशी माहिती आकर्षक रीतीने मांडली होती. मोनेसर त्या पुस्तकाने भारावून गेले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/463676", "date_download": "2018-09-26T03:40:15Z", "digest": "sha1:LM46YHSUOEFKCZO7BLIXSZ6NQJ4VYUS5", "length": 6954, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "व्होडाफोन प्रायव्हेट रिचार्जद्वारे सुरक्षित करा तुमचा मोबाईल क्रमांक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » व्होडाफोन प्रायव्हेट रिचार्जद्वारे सुरक्षित करा तुमचा मोबाईल क्रमांक\nव्होडाफोन प्रायव्हेट रिचार्जद्वारे सुरक्षित करा तुमचा मोबाईल क्रमांक\nआपल्या ग्राहकांना अधिक सक्षम करण्यासाठी व्होडाफोन इंडियाने मुंबईतील ग्राहकांसाठी ‘व्होडाफोन प्रायव्हेट रिचार्ज’ ही अभिनव सेवा सुरू केली आहे. ही विनामूल्य सेवा असून, या सेवेद्वारे प्रीपेड ग्राहकांना आपला मोबाईल फोन क्रमांक दुकानदाराला न सांगताही रिचार्ज करता येणार आहे.\nया सेवेचा प्रारंभ झाल्याची घोषणा करताना, व्होडाफोन इंडियाच्या मुंबई परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख पुष्पिंदर सिंग गुजराल म्हणाले, ‘जग डिजिटल मार्गक्रमण करत असताना आणि स्मार्टफोन हे माहिती साठविण्याचे प्राथमिक साधन असताना, वैयक्तिक माहिती सुरक्षितता हा लोकांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. ‘व्होडा���ोन प्रायव्हेट रिचार्ज’ मुळे ग्राहकांना आपले मोबाईल फोन क्रमांक खासगी ठेवण्यास, तसेच ते गैरवापरापासून सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे, मुंबईत सर्वाधिक प्राधान्याने वापरली जाणारी दूरसंचार सेवा म्हणून ख्याती असलेल्या व्होडाफोनला या क्रांतिकारी सेवेचा प्रारंभ करताना आनंद होत असून, यामुळे आमच्या ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि सक्षम वाटेल.\nग्राहकाला 12604 या क्रमांकावर PRIVATE असा एसएमएस पाठवून ‘व्होडाफोन प्रायव्हेट रिचार्ज’ चा पर्याय मिळविता येईल. या एसएमएसला उत्तर म्हणून ग्राहकाला एक 10 आकडी ओटीपी मिळेल. ग्राहकाला एखादे मल्टीबँड रिटेल आऊटलेट वा व्होडाफोन स्टोअर अथवा व्होडाफोन मनी स्टोअरमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकाऐवजी हा क्रमांक देऊन आपल्याला हव्या त्या किमतीचे रिचार्ज करता येईल. रिचार्ज झाल्याचा संदेश देणारी पोचपावती ग्राहकाच्या मोबाईल फोन क्रमांकाला पाठविली जाईल आणि अशा रितीने रिचार्जची प्रक्रिया पूर्ण होईल.\n‘आयसीआयसीआय’कडून महाराष्ट्रातील 71 गावे डिजिटल\nमायक्रोमॅक्स 300 कोटीची गुंतवणूक करणार\nकमजोर रुपयापेक्षा व्यापारी तूट गंभीर समस्या : नीति आयोग\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2012/01/blog-post_6324.html", "date_download": "2018-09-26T02:26:26Z", "digest": "sha1:J43XI23YHJEHKD4HXHHSCB7XHDIYXGE6", "length": 9918, "nlines": 268, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: काय सैपाक काय करू मी बाई", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nकाय सैपाक काय करू मी बाई\nकाय सैपाक काय करू मी बाई\nघरधनी उठलं सकाळी रामपारी\nउसतोडीची आमी केली तैयारी\nन्यारी डब��यासाठी आंग खंगाळूनी\nचुल पेटवली पाचट काड्या पेटवूनी\nहाताशी पोळपाट परात घेवूनी\nजाळ केला चुलीवर तवाठेवूनी\nधुर डोळ्यात जाई फुकनीनं फुकूनी\nपाण्याचा तांब्या शेजारी ठेवूनी\nभाईर धन्यानं गाडी केली बैलं जुपूनी\nठेवला विळा कोयता दोर कळशीत पाणी\n\"घाई कर\" म्हनं पोराला उठवूनी\nरडत उठलं पोरं...रट्टा दिला ठिवूनी\nसारी तयारी झाली झालं त्यांचं आवरूनी\nचला उठा निघायचं हाळी आली शेजारूनी\nपिठाचा डबा घेई हाती करूनी घाई\nपाहते तर डब्यामधी बाजरीचं पिठच नाही\nऐन वक्ताला काय करावं सुधरंना\nबावरली मी खायाला काय नाहीना\nत्याच येळेला शेजारीन आली धावूनी\nएक शेर उसनं पिठ घेई तिच्या कडूनी\nबडवल्या भाकर्‍या उलट्यापालट्या करूनी\nपिठलं टाकलं ठेचा केला मिरच्या भाजूनी\nघाईतच डबा झाला भाकर्‍या फडक्यात बांधूनी\nकपाळी कुकू लावूनी आली झोपड्यातूनी\nनिघालो सम्दी सारी बैलगाडीतूनी\nघरधनी म्हणे \"येळ का ग येवढा होई\"\nसांगीतलं त्याला खरं खोटं बोलले नाही\nआवो डब्यामधी बाजरीचं पिठच नाही\nआग येडी का खुळी तू हाई\nमला सारं कालच व्हतं म्हाईत\nसकाळीच शेजारी मीच गेलो पहिलं\nशेजारणीला संसाराच रडगाणं सांगीतलं\nतिच्याकडं हिच होती परिस्थिती सारखी\nतरी बी तीच म्हणे पिठ देते चटदिशी\nम्हणून तीच आली बघ तुझ्याकडं धावूनं\nपिठ दिलं भाकर्‍यांसाठी तुझी काळजी पाहूनं\n\"चला तुम्ही म्हणजे लईच हाईसा\" म्या बोलली लाजून\nसंसाराची काळजी तुम्हालाबी हाये आलं मला समजून\nफाटक्या संसाराची विटक्या लुगड्याची लाज मला नाही\nउद्याला तिचं तिचं पिठं तिला देवून देई\nतिच्याकडं बी कधी पिठं नसतं तेव्हा मी पिठं देई\nती बी कधी मधी तेल मिरच्या पिठं घेवूनी जाई\nतिच्या डब्यामधीबी बाजरीचं पिठ राहत नाही\nLabels: कविता, काव्य, राहणी, समाज\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nलष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स\nपांडूरंग माझा गरीब राहू द्या\nयुगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले\nपुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड\nचांदराती माझ्यासंगती हासलं चांदणं\nकाय सैपाक काय करू मी बाई\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7449-kangana-manikarnika-first-look-poster-on-independence-day", "date_download": "2018-09-26T02:25:19Z", "digest": "sha1:Q33P72UEPQ4WCS2W7YGPAGVSMZJEVEVD", "length": 6700, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल… - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल…\nबॉलीवूडची क्वीन कंगना रनावत सध्या चित्रपट 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी'च्या मध्ये व्यस्त आहे. कंगनाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.\nआज 15 ऑगस्ट दिवशी कंगनाच्या या चित्रपटाचा एक पोस्टर वायरल होत आहे. ज्यामध्ये कंगना झांसीची राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसत आहे.\nतसेच या पोस्टरमध्ये हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार असल्याची माहितीदेखील देण्यात आली आहे.\nया चित्रपटाचे दिगदर्शन कृष यांनी केले असून या चित्रपटाची कथा केवी विजेंद्र प्रसाद यांनी लिहली आहे तर प्रसून जोशी यांनी या चित्रपटाचे गीत लिहले आहेत.\nया चित्रपटात कंगनाच्या भूमिकेला रॉयल लुक देण्याकरिता खुप मेनत घेण्यात आली आहे.\nतसेच या चित्रपटातील जास्तीत जास्त एक्शन सीन स्वत: कंगनाने केले आहेत.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nराज्यात ‘स्वाईन फ्लू’चे सावट, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Stop-the-purchase-of-gram/", "date_download": "2018-09-26T02:45:11Z", "digest": "sha1:HWUJUHWQKBM35FSJK7IMGEOZLICRLMZ5", "length": 5787, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हरभरा खरेदी बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › हरभरा खरेदी बंद\nजिल्ह्यात नाफेडच्या वतीने सुरू असले��े हरभरा खरेदी मंगळवार (दि. 29) रोजी बंद होणार आहे. हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या 4 हजार 500 शेतकर्‍यांपैकी अवघ्या 1 हजार 55 शेतकर्‍यांचाच माल खरेदी करण्यात आल्याने जवळपास 3 हजार 145 शेतकरी प्रतीक्षेत आहेत.\nनाफेडतर्फे केल्या जाणार्‍या हरभरा खरेदीसाठी मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने सोमवारी ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांनी जिल्ह्यातील चारही केंद्रांवर गर्दी केली होती. सोमवार व मंगळवारी नोंदणी केलेल्या 3 हजार 145 शेतकर्‍यांचा माल खरेदी करण्याचे आव्हान नाफेडसमोर आहे. आजपर्यंत नाफेडच्या केंद्रावर 1 हजार 55 शेतकर्‍यांचा 12 हजार 335 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.\nपरतूर व अंबड येथे तूर खरेदी संपल्याने तेथे हरभरा खरेदी सुरू होती. व्यापारी 3 हजार ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने हरभरा खरेदी करीत असतानाच नाफेडमधे 4 हजार 400 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत असल्याने शेतकरी नाफेडकडे मोठी गर्दी करीत होते, मात्र विविध कारणांमुळे नाफेडचे केंद्र बंद-चालूच्या फेर्‍यात अडकल्याने शेतकर्‍यांना मनस्ताप सोसावा लागला. शेतकर्‍यांच्या हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीसह विविध अटी घालण्यात आल्यानंतरही शेतकर्‍यांनी भाव चांगला मिळत असल्याने गर्दी केली, मात्र शेतकर्‍यांच्या घरात हरभरा पडलेला असतानाच मंगळवारी नाफेड खरेदी केंद्र बंद करीत आहे. खरेदी सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.\nजिल्ह्यात नाफेडच्या वतीने 9 एप्रिलपासून हरभरा खरेदीस प्रारंभ करण्यात आला. प्रारंभापासून हरभरा खरेदीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तूर खरेदीमुळे वखार महामंडळाचे गोडाऊन फुल्ल झाले आहे. परिणामी हरभरा साठविण्यासाठी जागा शिल्लक नाही. तसेच बारदानाही संपला आहे. यामुळे नाफेडच्या वतीने 12 मेपासून हरभरा खरेदी आठ दिवस बंद करण्यात आली होती.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/minister-sdabahavu-khot-meeting/", "date_download": "2018-09-26T03:01:17Z", "digest": "sha1:IMXVYZR7X5EKUGAYOUABP63VJBKS6EYP", "length": 5495, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्याच्या विकासासाठी २५० कोटी : ना. सदाभाऊ खोत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्ह्याच्या विकासासाठी २५० कोटी : ना. सदाभाऊ खोत\nजिल्ह्याच्या विकासासाठी २५० कोटी : ना. सदाभाऊ खोत\nजिल्ह्याच्या विकासासाठी 250 कोटींचा निधी आणला. तसेच ताकारी-म्हैसाळ-टेंभू योजनेसाठी 56 कोटींची तरतूद केली असून विकासाच्या कामासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.\nनागठाणे बंधारा ते हवलदार वस्ती रस्ता, आष्टा-वाळवा रस्ता, वाळवा-तुजारपूर आदी रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ ना. खोत यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये तरतूद केल्याचे ना. खोत यांनी सांगितले. याप्रसंगी हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, जि. प. महिला व बालकल्याण सभापती डॉ. सुषमा नायकवडी, माजी सरपंच गौरव नायकवडी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील उपस्थित होते.\nशिरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना ना. खोत म्हणाले, शिरगावची पाणीपुरवठा योजना लवकरच मंजूर करू. वाळवा-शिरगाव कृष्णा नदीवर पूल करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या योजना लवकरच पूर्ण केल्या जातील.\nयावेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वीरधवल नायकवडी, शिरगावच्या सरपंच दीपाली शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींचा ना. खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, डॉ. सुषमा नायकवडी, निशिकांत पाटील आदींच भाषण झाले.\nविलास पवार यांनी स्वागत तर अरविंद पवार यांनी प्रास्ताविक केले. माजी ता. पं. सदस्य गजानन पाटील, नंदिनी नायकवडी, राजाराम शिंदे, प्रकाश शिंदे, अरुण पाटील, डॉ. संताजी घोरपडे, वाळव्याच्या सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेग���र, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/zp-bank-deposit-117-crore/", "date_download": "2018-09-26T02:49:41Z", "digest": "sha1:VE6GCYYFCMY7BCYFM2CKOVWSZXXYINOX", "length": 6979, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा बँकेने जमा केले 117 कोटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › जिल्हा बँकेने जमा केले 117 कोटी\nजिल्हा बँकेने जमा केले 117 कोटी\nसोलापूर : महेश पांढरे\nराज्य शासनानेे जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज असणार्‍या जवळपास 22 हजार शेतकर्‍यांच्या नावे 117 कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली आहे.\nकर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आजतागायत 208 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्‍कम ज्या शेतकर्‍यांची कर्जे दीड लाख रुपयांपर्यंतची आहेत, त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शेतकर्‍यांच्या याद्या पडताळून ही रक्‍कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. जवळपास 37 हजार शेतकर्‍यांच्या याद्या पडताळण्यात आल्या असून, त्यापैकी 5 हजार शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. तर आजपर्यंत 22 हजार शेतकर्‍यांच्या खात्यांवर जवळपास 117 कोटी रुपये जमा करण्यात बँकेला यश आले आहे. तर जिल्हा बँकेकडील 6 हजार शेतकरी हे नियमित कर्जदार असून ते वेळेवर कर्ज फेडत आहेत. त्यामुळे अशा सहा हजार शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचेही बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. तर 38 कोटी रुपये हे ज्या शेतकर्‍यांचे कर्ज पुनर्गठित करण्यात आले आहे, अशा शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे.त्याचीही पडताळणी सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. तर दीड लाख रुपयांच्यावरती कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांनी ओटीएस अर्थात एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांचे कर्ज दीड लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा शेतकर्‍यांनी येत्या 30 डिसेंबरपर्यंत उर्वरित रक्‍कम भरून घ्यावी, अन्यथा त्यांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही, असे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्या��� आले असले तरी त्याबाबतच्या सूचना अद्याप आल्या नसल्याचे जिल्हा बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले आहे.\nजिल्हा बँकेने जमा केले 117 कोटी\nसायबर गुन्हे रोखण्यासाठी नवीन अ‍ॅप्स गरजेचे: भटकर\nमहिला टीटींनी केली वेडसर महिलेची प्रसूती\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसंस्था तीस हजार, संस्थांचे ऑडिट तीन हजार\nमहिलेचे 9 तोळ्याचे दागिने लंपास\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/mumbai-university-professor-will-check-papers-during-diwali-vacation-16096", "date_download": "2018-09-26T03:49:27Z", "digest": "sha1:ZC4ZLTKKPVEFRIGSVEAL23W234Y3GFV2", "length": 8010, "nlines": 92, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दिवाळीच्या सुट्टीतही प्राध्यापकांना करावी लागणार पेपर तपासणी", "raw_content": "\nदिवाळीच्या सुट्टीतही प्राध्यापकांना करावी लागणार पेपर तपासणी\nदिवाळीच्या सुट्टीतही प्राध्यापकांना करावी लागणार पेपर तपासणी\nमुंबई विद्यापीठाचे पुर्नमुल्याकनाचे निकाल अद्याप जाहीर न झाल्यामुळे प्राध्यापकांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पेपर तपासणी करावी लागणार आहे.\nBy संचिता ठोसर | मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई विद्यापीठातील रखडलेल्या निकालांचा फटका विद्यार्थ्यांसहीत शिक्षकांनाही बसतोय. १९ सप्टेंबरला सर्व निकाल जाहीर केल्याचं मुंबई विद्यापीठ मिरवत असले, तरी गहाळ उत्तरपत्रिका आणि पूनर्मूल्यांकनाच्या निकालाचं ओझं अजूनही विद्यापीठावर मानगुटीवर कायम आहे. त्यामुळे गणपतीपाठोपाठ आता प्राध्यापकांची दिवाळीही पेपर तपासण्यातच वाया जाणार आहे.\n५० हजारांहून अधिक निकाल प्रलंबित\nमुंबई विद्यापीठाला अद्याप ११ हजार राखीव निकाल आणि ५० हजारांहून अधिक पूनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करायचे आहेत. हा अतिरिक्त भार पेलण्यासाठी प्राध्यापकांना दिवाळीच्या सुट्टीतही पेपर तपासणीचं काम करावं लागणार आहे. या आधी ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करताना प्राध्यापकांनी गणपतीची सु्ट्टी पेपर तपसणीसाठी खर्ची घातली होती.\nसत्र परिक्षांचे नियोजनही कोलमडले\nविद्यापीठाने सत्र परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाचा परिणाम पाचव्या आणि सहाव्या सत्र परीक्षांवर झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा आता नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. विद्यापीठात सध्या १६ हजार गहाळ उत्तरपत्रिकांना सरासरी गुण देण्याचं काम सुरू आहे.\nजून महिन्यापासून प्राध्यापकांनी कॉलेजमधील लेक्चर सांभाळून पेपर तपासले. त्यानंतर गणपतीच्या सुट्टीत घरी गणपती असूनही विद्यापीठात येऊन पेपर तपासणी केली. आता दिवाळीच्या संपूर्ण सुट्टीत आम्हाला उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत. विद्यापीठाच्या ऑनलाईन असेसमेंटचा त्रास आम्हाला सहन करावा लागतोय, असं इथल्या प्राध्यापकांचं म्हणणं आहे.\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'दिव्यांग फ्रेंडली उत्तरपत्रिका\n'लाॅ' अभ्यासक्रमावर तोडगा निघणार\nआयडॉल संस्थेचा टीवायबीकॉमचा निकाल जाहीर\n'लॉ'च्या विद्यार्थ्यांचे उद्यापासून आंदोलन\nविद्यापीठाच्या अॅपकडं विद्यार्थ्यांचा कानाडोळा; फक्त १ हजार विद्यार्थ्यांनी केलं डाऊनलोड\nविद्यापीठाच्या ग्रंथालयासाठी ३ कोटीचा खर्च, सुविधांच्या नावाने मात्र बोंब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s093.htm", "date_download": "2018-09-26T02:39:40Z", "digest": "sha1:OZAP23QJWQ3N3FNCBMPRGPTJPAJLV3B6", "length": 51350, "nlines": 1431, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । त्रिनवतितमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ��े ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nससैन्यस्य भरतस्य चित्रकूट यात्राया वर्णनम् -\nसेनेसहित भरतांच्या चित्रकूट यात्रेचे वर्णन -\nतया महत्या यायिन्या ध्वजिन्या वनवासिनः \nअर्दिता यूथपा मत्ताः सयूथाः संप्रदुद्रुवुः ॥ १ ॥\nयात्रा करणार्‍या त्या विशाल वाहिनीने पीडित होऊन वनवासी यूथपति मत्त हत्ती आदि आपापल्या यूथांसह (कळपांसह) पळूं लागले. ॥ १ ॥\nऋक्षाः पृषतमुख्याश्च रुरवश्च समतंतः \nदृश्यंते वनवाटेषु गिरिष्वपि नदीषु च ॥ २॥\nअस्वले चितकबरे, मृग तसेच रुरु नामक मृग वनप्रदेशात, पर्वतांमध्ये आणि नद्यांच्या तटावर चारी बाजूस सेनेमुळे पीडित झालेले दिसून येऊ लागले. ॥ २ ॥\nस संप्रतस्थे धर्मात्मा प्रीतो दशरथात्मजः \nवृतो महत्या नादिन्या सेनया चतुरङ्गया ॥ ३ ॥\nमहान कोलाहल करणार्‍या त्या विशाल चतुरंगिणी सेनेने घेरलेले धर्मात्मा दशरथनंदन भरत अत्यंत प्रसन्नतेने यात्रा करीत होते. ॥ ३ ॥\nसागरौघनिभा सेना भरतस्य महात्मनः \nमहीं सञ्छादयामास प्रावृषि द्यामिवाम्बुदः ॥ ४ ॥\nज्याप्रमाणे वर्षा ऋतुमध्ये मेघांचा समुदाय आकाशाला झाकून टाकतो त्याचप्रमाणे महात्मा भरताच्या त्या समुद्रासारख्या विशाल सेनेने दूर पर्यंतचा भूभाग आच्छादित करून टाकला होता. ॥ ४ ॥\nअनालक्ष्या चिरं कालं तस्मिन् काले बभूव सा ॥ ५ ॥\nघोड्यांचे समूह आणि महाबलाढ्य हत्ती यांनी भरलेली आणि दूरपर्यंत पसरलेली ती सेन��� त्या समयी बराच वेळपर्यंत दृष्टीपथात येत नव्हती. ॥ ५ ॥\nस गत्वा दूरमध्वानं सम्परिश्रान्तवाहनः \nउवाच वचनं श्रीमान् वसिष्ठं मन्त्रिणां वरम् ॥ ६ ॥\nदूर अंतरपर्यंत रस्ता पार करून जेव्हा भरताची वाहने खूप थकून गेली तेव्हा श्रीमान् भरतांनी मंत्र्यांच्यामध्ये श्रेष्ठ वसिष्ठांना म्हटले - ॥ ६ ॥\nयादृशं लक्ष्यते रूपं यथा चैव मया श्रुतम् \nव्यक्तं प्राप्ताः स्म तं देशं भरद्वाजो यमब्रवीत् ॥ ७ ॥\n मी जसे ऐकून ठेवले होते आणि जसे या देशाचे स्वरूप दिसून येत आहे त्यावरून भरद्वाजांनी जेथे पोहोंचण्याचा आदेश दिला होता त्या देशात आपण येऊन पोहोचलो आहोत हे स्पष्ट कळून येत आहे. ॥ ७ ॥\nअयं गिरिश्चित्रकूटस्तथा मंदाकिनी नदी \nएतत् प्रकाशते दूरान्नीलमेघनिभं वनम् ॥ ८ ॥\n’असे कळून येत आहे की हाच चित्रकूट पर्वत आहे आणि ती मंदाकिनी नदीच वहात आहे. हे पर्वताच्या आसपासचे वन दुरून नील मेघाप्रमाणे प्रकाशित होत आहे. ॥ ८ ॥\nगिरेः सानूनि रम्याणि चित्रकूटस्य सम्प्रति \nवारणैरवमृद्यन्ते मामकैः पर्वतोपमैः ॥ ९ ॥\n’या समयी माझे पर्वताकार हत्ती चित्रकूटाच्या रमणीय शिखरांचे अवमर्दन (तुडविणे, आक्रमण करणे) करीत आहेत. ॥ ९ ॥\nमुञ्चन्ति कुसुमान्येते नगाः पर्वतसानुषु \nनीला इवातपापाये तोयं तोयधरा घनाः ॥ १० ॥\n’वर्षाकालात नील जलधर मेघ पर्वत शिखरावर ज्याप्रमाणे जलाची वृष्टि करतात त्याप्रमाणे हे वृक्ष सध्या पर्वत शिखरांवर फुलांची वृष्टि करीत आहेत’. ॥ १० ॥\nकिन्नराचरितं देशं पश्य शत्रुघ्न पर्वते \nहयैः समन्तादाकीर्णं मकरैरिव सागरम् ॥ ११ ॥\n(या नंतर भरत शत्रुघ्नास म्हणू लागले) ’ शत्रुघ्ना पहा, या पर्वताच्या पायथ्याशी जो देश आहे, जेथे किन्नर विचरण करीत असतात, तो प्रदेश आपल्या सेनेच्या घोड्यांनी व्याप्त होऊन मगरींनी भरलेल्या समुद्रासमान प्रतीत होत आहे. ॥ ११ ॥\nएते मृगगणा भान्ति शीघ्रवेगाः प्रचोदिताः \nवायुप्रविद्धाः शरदि मेघजाला इवाम्बरे ॥ १२ ॥\n’सैनिकांनी पिटाळून लावलेल्या मृगांच्या झुंडी तीव्र वेगाने पळून जाताना ज्याप्रमाणे शरत् कालांतील आकाशात हवेने उडविले गेलेल्या मेघांचे समूह सुशोभित होतात त्याप्रमाणे शोभत आहेत. ॥ १२ ॥\nमेघप्रकाशैः फलकैर्दाक्षिणात्या नरा यथा ॥ १३ ॥\n’हे सैनिक अथवा वृक्ष मेघासमान कांति असणारे, ढालींनी उपलक्षित होणार्‍या दक्षिण भारतीय मनुष्यांप्रमाणे आपल्या मस्तकांवर अथवा शाखांच्यावर सुगंधित पुष्प गुच्छमय आभूषणांना धारण करीत आहेत. ॥ १३ ॥\nनिष्कूजमिव भूत्वेदं वनं घोरप्रदर्शनम् \nअयोध्येव जनाकीर्णा सम्प्रति प्रतिभाति मा ॥ १४ ॥\n’हे वन, जे प्रथम जनरव शून्य असल्यामुळे अत्यंत भयंकर दिसत होते तेच या समयी आमच्या बरोबर आलेल्या लोकांनी व्याप्त झाल्यामुळे मला अयोध्यापुरी प्रमाणे प्रतीत होत आहे. ॥ १४ ॥\nखुरैरुदीरितो रेणुः दिवं प्रच्छाद्य तिष्ठति \nतं वहत्यनिलः शीघ्रं कुर्वन्निव मम प्रियम् ॥ १५ ॥\n’घोड्यांच्या टापांनी उडालेली धूळ आकाशाला आच्छादित करून स्थित होत आहे, परंतु तिला हवा जणु प्रिय करण्यासाठीच तात्काळच अन्यत्र उडवून घेऊन जात आहे. ॥ १५ ॥\nएतान् सम्पततः शीघ्रं पश्य शत्रुघ्न कानने ॥ १६ ॥\n पहा, या वनात घोडे जुंपलेले आणि श्रेष्ठ सारथ्यांच्या द्वारे संचलित झालेले हे रथ किती त्वरेने पुढे जात आहेत. ॥ १६ ॥\nएतान् वित्रासितान् पश्य बर्हिणः प्रियदर्शनान् \nएतमापततः शैलमधिवासं पतत्रिणः ॥ १७ ॥\n’जे दिसण्यात प्रिय वाटणारे मोर तर पहा. हे आमच्या सैनिकांच्या भयाने किती घाबरलेले आहेत. याच प्रकारे आपल्या आवास-स्थान पर्वताकडे उडून जाणार्‍या या अन्य पक्ष्यांवरही दृष्टिपात कर. ॥ १७ ॥\nअतिमात्रमयं देशो मनोज्ञः प्रतिभाति मे \nतापसानां निवासोऽयं व्यक्तं स्वर्गपथोऽनघ ॥ १८ ॥\n हा देश मला फारच मनोहर प्रतीत होत आहे. तपस्वी जनांचे हे निवास स्थान वास्तविक स्वर्गीय पथच आहे. ॥ १८॥\nमृगा मृगीभिः सहिता बहवः पृषता वने \nमनोज्ञरूपा लक्ष्यन्ते कुसुमैरिव चित्रिताः ॥ १९ ॥\n’या वनात मृगींच्या सह विचरण करणारे बरेचसे चितकबरे मृग असे मनोहर दिसत आहेत की जणु यांना फुलांनी चित्रित केले गेले आहे. ॥ १९ ॥\nसाधु सैन्याः प्रतिष्ठन्तां विचिन्वन्तु च काननम् \nयथा तौ पुरुषव्याघ्रौ दृश्येते रामलक्ष्मणौ ॥ २० ॥\n’माझे सैनिक यथोचित रूपाने पुढे जाऊ देत आणि वनात सर्व बाजूस शोध घेऊ देत की ज्यामुळे त्या दोन्ही पुरुषसिंह श्रीराम आणि लक्ष्मणाचा पत्ता लागेल\". ॥ २० ॥\nभरतस्य वचः श्रुत्वा पुरुषाः शस्त्रपाणयः \nविविशुस्तद्वनं शूरा धूमाग्रं ददृशुस्ततः ॥ २१ ॥\nभरताचे हे वचन ऐकून बर्‍याचश्या शूरवीर पुरुषांनी हातामध्ये हत्यारे घेऊन त्या वनात प्रवेश केला. त्यानंतर पुढे गेल्यावर, त्यांना काही अंतर गेल्यावर, थोड्या दूर अंतरावर वरील ��ाजूस धूर जाताना दिसून आला. ॥ २१ ॥\nनामनुष्ये भवत्याग्निर्व्यक्तमत्रैव राघवौ ॥ २२ ॥\nती धूमशिखा (धुराची रेषा) पाहून ते परत आले आणि भरतांना म्हणाले, \"प्रभो जेथे कुणी मनुष्य नसतो तेथे आग असत नाही. म्हणून श्रीराम आणि लक्ष्मण अवश्यच येथे असतील. ॥ २२ ॥\nअथ नात्र नरव्याघ्रौ राजपुत्रौ परन्तपौ \nमन्ये रामोपमाः सन्ति व्यक्तमत्र तपस्विनः ॥ २३ ॥\n’जरी शत्रूना संताप देणारे पुरुषसिंह राजकुमार राम आणि लक्ष्मण येथे नसतील तरीही श्रीरामाप्रमाणे तेजस्वी दुसरे कोणीतपस्वी तर अवश्यच येथे असतील\". ॥ २३ ॥\nतच्छ्रुत्वा भरतस्तेषां वचनं साधुसम्मतम् \nसैन्यानुवाच सर्वांस्तानमित्रबलमर्दनः ॥ २४ ॥\nत्यांचे म्हणणे श्रेष्ठ पुरुषांद्वारा मान्य होण्या योग्यच होते; ते ऐकून शत्रुसेनेचे मर्दन करणार्‍या भरतांनी त्या समस्त सैनिकांना सांगितले - ॥ २४ ॥\nयत्ता भवन्तस्तिष्ठन्तु नेतो गन्तव्यमग्रतः \nअहमेव गमिष्यामि सुमत्रो धृतिरेव च ॥ २५ ॥\nतुम्ही सर्व लोक सावधान होऊन येथेच थांबा. येथून पुढे जाऊ नका. आता मीच तेथे जाईन. माझ्याबरोबर सुमंत्र आणि धृतिही राहतील. ॥ २५ ॥\nएवमुक्तास्ततः सैन्यास्तत्र तस्थुः समन्ततः \nभरतो यत्र धूमाग्रं तत्र दृष्टिं समादधत् ॥ २६ ॥\nत्यांची अशी आज्ञा मिळताच समस्त सैनिक तेथेच सर्व बाजूस पसरून उभे राहिले आणि भरतांनी जेथून धूर येत होता त्या बाजूस आपली दृष्टी स्थिर केली. ॥ २६ ॥\nव्यवस्थिता या भरतेन सा चमू-\nबभूव हृष्टा नचिरेण जानती\nप्रियस्य रामस्य समागमं तदा ॥ २७ ॥\nभरतांच्या द्वारा तेथेच थांबविली गेलेली ती सेना पुढील भूमीचे निरीक्षण करीत तेथेच आनंदाने उभी राहिली, कारण त्यावेळी त्यांना आता लवकरच श्रीरामांचा समागम होण्याचा अवसर येणार आहे हे माहित झाले होते. ॥ २७ ॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रिनवतितमः सर्गः ॥ ९३ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्या काण्डाचा त्र्याण्णवा सर्ग पूरा झाला ॥ ९३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/bollywood-actress-sridevi-looking-beautiful-in-the-bangalore-times-fashion-week-2017-16182", "date_download": "2018-09-26T03:52:21Z", "digest": "sha1:IRPTXCXU7G5M7JR5A6SNTJDK5F2JDP33", "length": 5843, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "श्रीदेवीचा हा लुक तुम्हाला घायाळ करून सोडेल!", "raw_content": "\nश्रीदेवीचा हा लुक तुम्हाला घायाळ करू��� सोडेल\nश्रीदेवीचा हा लुक तुम्हाला घायाळ करून सोडेल\n'द बंगळुरु टाइम्स फॅशन वीक २൦१७'मध्ये श्रीदेवी ब्रायडल कलेक्शन परिधान करून रॅम्पवर उतरली होती. तिच्या त्या लुकमुळे संपूर्ण कार्यक्रमात सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या\nBy मुंबई लाइव्ह टीम\nसध्या सर्वत्र जान्हवी कपूरची जोरदार चर्चा आहे. जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. पण जान्हवी कपूरवर भारी पडतेय ती दुसरी तिसरी कुणी नसून तिचीच आई श्रीदेवी श्रीदेवीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि या फोटोवरून तुमची नजरच हटणार नाही.\n'द बंगळुरु टाइम्स फॅशन वीक २൦१७'मध्ये श्रीदेवी ब्रायडल कलेक्शन परिधान करून रॅम्पवर उतरली होती. श्रीदेवीनं लाल कलरचा लेहेंगा घातला होता. श्रीदेवीचं हे रूप पाहून ती ५४ वर्षांची आहे, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. या वयातही तिचं सौंदर्य आणि उत्साह वाखाणण्याजोगं आहे.\n'द बंगळुरु टाइम्स फॅशन वीक २൦१७'मध्ये अनेक कलाकारांनी रॅम्पवॉक केलं. पण सर्वांमध्ये श्रीदेवीचा ब्राईडल लुक उठून दिसत होता. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या\nअखेर कंगनानं उचलली तलवार...\nअंजलीसाठी सई ताम्हणकरने वाढवलं १० किलो वजन\nमांजरेकरांच्या सिनेमात सोनल चौहान\nज्येष्ठ अभिनेत्री रिता भादुरींचं निधन\nBy मुंबई लाइव्ह टीम | सोनाली मदने\nबोनी-अनिलच्या उपस्थितीत ‘धडक’चा ट्रेलर लाँच\nBy मुंबई लाइव्ह टीम | संजय घावरे\n'डांन्सिंग अंकल' कोणाच्या बोलवण्यावरून आले मुंबईत\nBy मुंबई लाइव्ह टीम | राजश्री पतंगे\nइंदर कुमारचा आत्महत्येचा व्हायरल व्हिडिओ; सत्य मात्र काहीतरी वेगळंच\nBy मुंबई लाइव्ह टीम | संचिता ठोसर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://myownshayari.blogspot.com/2015/11/blog-post_11.html", "date_download": "2018-09-26T03:53:30Z", "digest": "sha1:FGMU5GLUA326RZOBVO2D6MBZHAFAMM7X", "length": 8043, "nlines": 125, "source_domain": "myownshayari.blogspot.com", "title": "Meri Shayari Meri Amanat", "raw_content": "\nबुरा जो देखन मैं चला\nबुरा न मिलिया कोई\nजो मन खोजा आपना\nमुझ से बुरा न कोई\nसंत कबीर,आपल्यालाच आपल्यामधे डोकवायला शिकवतातसदैव दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहायची सवय लागलेल्यांच्या डोळ्यांमधे घातलेलं अति आवश्यक अंजन आहे ते. आपण केलेल्या चूका,आपण मान्य न करता,खुप सहज पणे त्याचा दोष दुसऱ्यावर थोपवतोसदैव दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहायची सवय लागलेल्यांच्या ���ोळ्यांमधे घातलेलं अति आवश्यक अंजन आहे ते. आपण केलेल्या चूका,आपण मान्य न करता,खुप सहज पणे त्याचा दोष दुसऱ्यावर थोपवतोस्वत:लाच स्वत: पासून वाचवण्याचा तो एक सोपा मार्ग असतोस्वत:लाच स्वत: पासून वाचवण्याचा तो एक सोपा मार्ग असतोसगळी गणितं तिथेच बिघडत जातातसगळी गणितं तिथेच बिघडत जातातगोष्टी साचत जातातचांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट, एवढं साधं सोपं तर उत्तर असतंपण चांगलं ते माझं आणि चुकीचं ते दुसऱ्याचं, असं म्हणत आपला अहंकार आपल्याला निसरड्या वाटेवर ढकलून मोकळा होतो आणि पुढे तर सगळी दलदलच असते\nआपणच आपल्याला अनेक गोष्टींमधे विभागून घेतोमी या पक्षाचा,या जातीचा,या प्रदेशाचा असा एकदा स्वत:वर शिक्का मारून घेतला की आपआपल्या बाजूंचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करायला आपण मोकळे होतोमी या पक्षाचा,या जातीचा,या प्रदेशाचा असा एकदा स्वत:वर शिक्का मारून घेतला की आपआपल्या बाजूंचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करायला आपण मोकळे होतोचुकीच्या गोष्टींचं केलेलं समर्थन कधी ना कधी आपल्यालाच त्रास दायक ठरतंचुकीच्या गोष्टींचं केलेलं समर्थन कधी ना कधी आपल्यालाच त्रास दायक ठरतंशेवटी प्रत्येक गोष्ट वैयक्तिकच असतेशेवटी प्रत्येक गोष्ट वैयक्तिकच असतेजरा सूक्ष्म विचार केला तर सहज ही गोष्ट आपल्या ध्यानात येईलजरा सूक्ष्म विचार केला तर सहज ही गोष्ट आपल्या ध्यानात येईलत्यामुळे विचार करून बोललं पाहिजे,कृती केली पाहिजे\nदिवाळी आहे,घरात दारात दिव्यांची आरास आहे.शुभेच्छांची देवाण घेवाण पण आहे.पण समजूतदारीची एक पणती अजूनही आपल्या मनात तेवण्याची वाट पाहते आहे.चांगल्याचं मनापासून,मन भरून कौतुक करू,चुकलेल्याला योग्य ती वाट दाखवू .एखादी प्रिय वा अप्रिय घटना (वैयक्तिक किंवा सामाजिक) आपल्या सोबत जेव्हा घडते,तेव्हा उगीचच काही घडत नसतं,याचं भान ठेवायला हवं.चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींसाठी काही ना काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत हे तत्व लक्षात असेल तर अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत राहतील यात शंका नाहीछोट्याश्या या अनिश्चित आयुष्यात एवढं तरी संतुलन साधायचा प्रयत्न करू. समाजातील सर्वच घटकांचा थोड़ा थोड़ा का होईना या तराजूला हातभार लागू दे.म्हणजे एक एक पाऊल पुढे टाकून आजच्या घडीला रुंद होत चाललेली अविश्वासाची दरी भरून निघायला मदत होईल\nआपल्या उंबरठ्यावर इमानाचा,माणुसकीचा एक दिवा लावताना,त्याचा प्रकाश शेजारच्या घरी पण पडावाम्हणजे प्रकाशात प्रकाश मिसळून ,भेदभावाचा अंधार दूर होईल म्हणजे प्रकाशात प्रकाश मिसळून ,भेदभावाचा अंधार दूर होईल हातात हात येऊन ,माणसाला माणूस जोडला जाईल आणि एका घट्ट बंधनात आपला देश गुंफला जाईल,हीच आशा उराशी बाळगून आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देतो हातात हात येऊन ,माणसाला माणूस जोडला जाईल आणि एका घट्ट बंधनात आपला देश गुंफला जाईल,हीच आशा उराशी बाळगून आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देतो\nकबसे तरस रही है मेरी हसरते,हकीकत में बदल जाने को. है दिल को यकीं और कानो में आहट सी,कोई तो है आने को.\nदरवर्षी दिवाळी घरी-दारी आनंद घेवून येते\nबुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोई जो मन खोजा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-63/", "date_download": "2018-09-26T02:36:41Z", "digest": "sha1:OTIONYAWGUTM4TPGUBJJZSR4AQMAW2AZ", "length": 17284, "nlines": 205, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बससेवेचा प्रस्ताव महासभेवर | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसत्ताधारी-विरोधकांमध्ये पुन्हा सामना रंगणार\nनाशिक | प्रतिनिधी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात पांढरा हत्ती संबोधित शहर बस सेवा चालवू शकत नाही असे स्पष्ट करीत सन २००८ मध्ये एस. टी. महामंडळाला ना हरकत दाखल देणारी महापालिका आता महायुतीच्या सत्ताकाळात काळात शहर बस सेवा चालविणार आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या आग्रहास्तव आता महापालिका बस सेवा चालविणार असुन याच पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १९ सप्टेंबरच्या महासभेतवर प्रस्ताव आणला आहे. या बस सेवेला विरोधकांकडुन जोरदार विरोधाची तयारी करण्यात आली असली तरी सत्ताधार्‍यांकडुन या प्रस्तावाला मान्यता देण्याची तयारी करण्यात आली आहे.\nमहापालिकेत सन २००७ – २०१२ या पंचवार्षिक काळात युतीची सत्ता असतांना शहर बस चालविण्यासंदर्भात विषय चर्चेला आला होता. मात्र महापालिकेने शहर बस सेवा न चालविण्याचा धोरणात्मक निर्णय १२९० या ठरावानुसार ६ ऑगस्ट २००९ रोजी घेण्यात आला. यानुसार एस. टी. महामंडळाला महापालिका क्षेत्रात बससेवा चालु ठेवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.\nय���च दरम्यान जेएनएनयुआरएम अंतर्गत महापालिकेला मिळणार्‍या शंभर बसेस या एस. टी. महामंडळाला देण्यात आल्या होत्या. असे असतांना गेल्या काही वर्षात एस. टी. महामंडळाला शहर बस सेवेच्या माध्यमातून मोठा तोटा होत असुन त्यांनी तोट्याची भरपाईची मागणी महापालिकडे केली आहे. तसेच बस सेवा बंद करण्याचा इशाराही एसटीने दिला आहे.\nया पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम व दर्जेदार असल्यास वाहतुक समस्या सुटण्यास मदत होईल, प्रदुषण कमी होऊन राष्ट्रीय बचत होईल हा उद्देश ठेवून नागरी वाहतुक व्यवस्थेत खाजगी सहभाग घेऊन बससेवा चालविणे व देखभाल दुरुस्तीकरिता खाजगी पध्दतीने ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जी. सी. सी.) तत्वार बस सेवा चालविण्याचे महापालिकेने प्रस्तावीत केले आहे.\nशहर बससेवेकरिता सुमारे ६०० बसेसची आवश्यकता असल्याचे यु. एम. टी. सी. या संस्थेने, २०५ बसेची आवश्यकता असल्याचे क्रिसीलने आणि ४०० बसेसची आवश्यकता असल्याचे केपीएमजी या संस्थेने आपल्या अहवाला म्हटले आहे. मात्र सुरूवातीला नियुक्त होणार्‍या ऑपरेटर मार्फत ४०० बसेस टप्प्या टप्प्याने वर्षभरात जी. सी. सी. कंत्राटावर चालविण्यात येतील व पुढे गरजेनुसार यात दरवर्षी वाढ करण्यात येईल.\nयापैकी २०० बसेस या डिझेल एस / नॉन एसी मिडीय व २०० बसेस इलेक्ट्रीक एसी / नॉन एसी स्टॅण्डर्ड राहणार आहे. नाशिक शहर बससेवा चालविण्यासाठी आवश्यक आगारे, चार्जींग स्टेशन्स, टर्मिनल, इत्यादी पायाभूत सुविधा महापालिकेला उभाराव्या लागणार आहे. तसेच ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट नुसार येणारे प्रति कि. मी. दरानुसार शुल्क संबंधीत ऑपरेटर / मक्तेदारास महापालिका मार्फत अदा करावे लागणार आहे.\nया बससेवेतून मिळणारे उत्पन्न, तसेच जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न हे महापालिकेस राहणार आहे. अशाप्रकारे शहर बससेवेचे प्रस्ताव अखेर महासभेवर आणण्यात आला आहे. या नियोजीत प्रस्तावास अगोदरच मुख्यमंत्र्यांनी होकार दिला असल्याने आता केवळ महासभेत ठराव करुन यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर टाकण्यात आली आहे. येत्या महासभेत विरोधकांकडुन या प्रस्तावाला विरोध होणार असला तरी सत्ताधारी यांच्याकडुन तो मंजुर केला जाणार आहे.\n* नाशिकरोड आगार सिन्नर फाटा (रेल्वे स्टेशनजवळ)\n* औरंगाबाद नाका आगार (साधुग्राम जवळ)\n* आडगांव आगार (आडगांव ट्रक टर्निमन्सजवळ)\n* पाथर्डी आगार (जुने जकात नाका गोडाऊन जवळ)\n* नाशिकरोड येथे एस. टी. महामंडळाने विकसीत केलेले आगाराचा वापर महामंडळाशी विचार करुन वापरता येऊ शकेल.\n* महामंडळाने निमाणी स्थानक, नाशिकरोड स्थानक, सातपुर बस स्थानक आदींचा सुंक्त वापर करता येऊ शकेल.\nबस थांबे पीपीपी तत्वावर\nबस थांबे बांधणी किंवा उभारणी करण्यासाठी पीपीपी तत्वाचा वापर केला जाणा आहे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बस थांबे उभारली जाणार असुन यामुळे महापालिकेस भांडवली खर्च करावा लागणार नाही. बस थांबा निवारे व बस थांबे पोल हे अत्याधुनिक पध्दतीने उभारण्यात येणार आहे.\n* स्वंतंत्र परिवहन विभाग स्थापन करणार\n* परिवहन व्यवस्थापक * व्यवस्थापक वाहतुक\n* व्यवस्थापक कार्यशाळा * आगार व्यवस्थापक\nPrevious article…हा तर देशवासियांच्या जीवाशी खेळ\nNext articleस्वाईन फ्लू बळींची संख्या 16 वर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n2 लाख नवमतदार नोंदणीचे उद्दिष्ट\nरांजणगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला फैजपूरपासून प्रारंभ – अ‍ॅड.पाटील\nकन्हेरे येथील दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू\nपाचोरा प्रांताधिकारी कचरे यांना धक्काबुक्की\nधुळे ई पेपर (दि 26 सप्टेंबर 2018)\n‘जलयुक्त’ची गेल्यावर्षीची कामे तात्काळ पूर्ण करा\nअर्बन घेणार गुजरातची बँक\nकोपरगाव तालुक्यातील एक हजार 782 शेेतकर्‍यांना हुमणीचा फटका\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/about-us", "date_download": "2018-09-26T03:35:44Z", "digest": "sha1:IVVXOQMUAEVSB77UVYO636AY2RLY5Q2V", "length": 34462, "nlines": 363, "source_domain": "www.sanatan.org", "title": "आमच्याविषयी Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nगोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या धर्माभिमान्यांचे अभिप्राय\nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या धर्माभिमान्यांनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय\nकोलकाता येथील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज यांची सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून भेट\nकोलकाता येथील जादवपूरमधील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज आणि त्यांच्या गुरुमाता श्री अर्चना पुरी माँ यांची नुकतीच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंतो देबनाथ आणि श्री. शंभू गवारे यांनी भेट घेऊन सनातन संस्था अन् समिती यांच्या कार्याची माहिती दिली.\nआगामी प्रयाग कुंभपर्वातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृतीच्या कार्यासाठी महामंडलेश्‍वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांचे आशीर्वाद \nगोकुळ, मथुरा येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री उदासीन कर्ष्णी आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.\nदिव्यत्वाच्या प्रचीतीचा ऊर्जास्रोत सनातन आश्रम – ह.भ.प. बाळासाहेब बडवे, भागवत कथाकार, पंढरपूर.\nधर्मचैतन्य, धर्मऊर्जा आणि धर्मसंस्कार जिवंत ठेवण्याचे महान कार्य गोव्यातील सनातनच्या आश्रमातून निर्माण होत आहे. तो नुसता आश्रम नव्हे, तर ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ आहे.\nCategories आश्रमाविषयी, मान्यवरांचे अभिप्राय\nदेवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट \nरायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. रवींद्र चव्हाण यांनी ७ जुलै या दिवशी सनातनच्या देवद येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.\nविनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट \nम्हापसा येथे २४ ते ३० जून कालावधीत पार पडलेल्या विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सामाजिक कर्तव्य म्हणून सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेल्या वैद्यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली.\nCategories आश्रमाविषयी, मान्यवरांचे अभिप्राय\nसनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी व्यवस्थापकीय संचालक\nसनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते, असे प्रतिपादन पितांबरी आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.\nCategories आमच्याविषयी, प्रतिष्ठितांची मते\nसनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप – अधिवक्ता प्रशांत गोरे, अकोला\nअधिवक्ता प्रशांत गोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रारंभ करतांना विष्णुस्वरूप गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून केला. त्यांच्या मार्गदर्शनात ते म्हणाले, ‘‘सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप आहे. या वैकुंठाची अनुभूती मी अनेक वेळा घेतली आहे…\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेे ध्येय निश्‍चितच साध्य होईल – कर्नल अशोक किणी, अध्यक्ष, फेथ फाऊंडेशन, नवी देहली\nहिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने चालू असलेली वाटचाल योग्य असल्याची अनुभूती रामनाथी आश्रमात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हे ध्येय निश्‍चितच साध्य होईल, याची शाश्‍वती वाटते.\nCategories प्रतिष्ठितांची मते, हिंदु अधिवेशन\nश्रीलंका येथेही एखादा (सनातन) आश्रम असावा \nश्रीलंका येथे ��खादा आश्रम असावा. तेथे गुरुजींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) यावे आणि त्यांच्या वतीने तेथे हिंदूंना धर्मशिक्षण दिले जावे, तसेच हिंदूंमध्ये श्रद्धा निर्माण होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी आमची अपेक्षा आहे…\nCategories प्रतिष्ठितांची मते, हिंदु अधिवेशन\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (174) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (6) अध्यात्म कृतीत आणा (371) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) ���हन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच ��्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देव���ा (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (28) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (471) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (88) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (126) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे ��ॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-canal-water-benefits-horticulture-crops-mohal-8282", "date_download": "2018-09-26T03:56:45Z", "digest": "sha1:ON4KUVCHR7W5JDN74W7SPHOGOJOTDHFQ", "length": 12986, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, canal water benefits Horticulture crops in Mohal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोहळ तालुक्यात कालव्याला पाणी सुटल्याने फळबागांना दिलासा\nमोहळ तालुक्यात कालव्याला पाणी सुटल्याने फळबागांना दिलासा\nबुधवार, 16 मे 2018\nमोहोळ, जि. सोलापूर : उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सुटल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अत्यंत कडक उन्हाळ्यात पाणी सुटल्याने ऊस, मका, भुईमूग, कडवळ या पिकासह डाळिंब, द्राक्ष, बोर, केळी या फळबागांना जीवदान मिळाले आहे.\nमोहोळ, जि. सोलापूर : उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सुटल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अत्यंत कडक उन्हाळ्यात पाणी सुटल्याने ऊस, मका, भुईमूग, कडवळ या पिकासह डाळिंब, द्राक्ष, बोर, केळी या फळबागांना जीवदान मिळाले आहे.\nगेल्या आठवड्यातच यापूर्वी कालव्याला सोडलेले पाणी बंद झाले होते. मात्र, लगेच आठवड्यातच पाणी सुटल्याने शेतकरी ऊसबांधणीच्या कामाला लागला आहे. या पाण्यामुळे बोअर, विहिरी आदींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.\nसध्या मोहोळ तालुक्‍यात काही फळबागा फळधारणेच्या अवस्थेत आहेत तर बोर व डाळिंबाची छाटणी सुरू आहे. या पाण्याचा फळबाग वाढीसाठी मोठा उपयोग होणार असून काकडी, टोमॅटो, कलिंगड, खरबूज आदी वेलवर्गीय पिकांनाही दिलासा मिळाला आहे.\nसोलापूर पूर पाणी ऊस भुईमूग groundnut डाळ डाळिंब द्राक्ष फळबाग horticulture\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharip-crop-season-meeting-nagpur-maharashtra-9111", "date_download": "2018-09-26T04:00:45Z", "digest": "sha1:G76HJ3TNIVNCAIF2TIKM2BL3VTCOQ6LX", "length": 16572, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, kharip crop season meeting, nagpur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीककर्ज नाकारणाऱ्या बॅंकांची करणार रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार : खोत\nपीककर्ज नाकारणाऱ्या बॅंकांची करणार रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार : खोत\nशनिवार, 9 जून 2018\nनागपूर ः खरीप हंगाम तोंडावर असताना राज्याच्या काही भागांत शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासकीय यंत्रणेने यासंदर्भाने लक्ष घालत या अडचणी दूर कराव्यात. त्यासोबतच शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांविरोधात राज्य सरकार रिझर्व्ह बॅंकेकडे कारवाईची शिफारस करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.\nनागपूर ः खरीप हंगाम तोंडावर असताना राज्याच्या काही भागांत शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासकीय यंत्रणेने यासंदर्भाने लक्ष घालत या अडचणी दूर कराव्यात. त्यासोबतच शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांविरोधात राज्य सरकार रिझर्व्ह बॅंकेकडे कारवाईची शिफारस करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.\nयेथील विभागीय आयुक्‍त कार्यालयात नागपूर विभागस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक शुक्रवारी (ता.८) झाली. या वेळी कृषी राज्यमंत्री खोत बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्‍त अनुपकुमार, विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे, नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा व तालुका उपनिबंधक उपस्थित होते.\nया वेळी पीककर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर कारवाईसाठी राज्य शासन पुढाकार घेणार असल्याचे सांगत श्री. खोत म्हणाले, की या वर्षीच्या हंगामात बियाणे किंवा इतर निविष्ठांच्या उपलब्धतेच्या अडचणींबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येण्याची शक्‍यता कमी आहे. बॅंकांकडून पीककर्जासाठी अडवणुकीच्या तक्रारी मात्र हंगामाच्या सुरवातीलाच वाढल्या आहेत. त्याची दखल शासन स्तरावरून घेण्यात आली असून, अशा बॅंकांविरोधात रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार केली जाणार आहे.\nबोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता कृषी विभाग, कृषी विद्यापीठ स्तरावरून राबविण्यात येत असलेल्या जागृती अभियानाबद्दल त्यांनी माहिती घेतली. कृषी विभागाच्या या संदर्भाने नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. कमी वेळेत येणाऱ्या वाणाच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक जागृती झाल्यास बोंड अळीवर नियंत्रण शक्‍य आहे. या वर्षी ३७० वाणांनाच शासनाने परवानगी दिली आहे. परिणामी, बाजारात अवैध बियाण्यांवर नियंत्रण सोपे होईल. कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेने या संदर्भाने दक्ष राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. बीजी-३ अर्थात हर्बीसाइड टॉलरंट बियाण्यांच्या कारवाईबाबत त्यांनी बैठकीत माहिती घेतली. सरकारची परवानगी नसलेले बियाणे किंवा इतर कोणत्याही निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोचू नये, असे त्यांनी सांगितले.\nखरीप पीककर्ज सदाभाऊ खोत नागपूर बोंड अळी कृषी विभाग कृषी विद्यापीठ\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतू��, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nageer-legal-follow-up-for-Nitin-s-trial/", "date_download": "2018-09-26T03:36:07Z", "digest": "sha1:WSC3H367YAPUZDDV5AFT2HQ2PE6LDJM3", "length": 5529, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नितीनच्या न्यायासाठी कायदेशीर पाठपुरावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नितीनच्या न्यायासाठी कायदेशीर पाठपुरावा\nनितीनच्या न्यायासाठी कायदेशीर पाठपुरावा\nनितीन आगे याला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाईसाठी सज्ज राहून, न्यायालयात योग्य विधिज्ञांची मदत घेऊन कायदेशीर पाठपुरावा करण्याचा निर्णय जातीय अत्याचार विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nहमाल पंचायत येथे आयोजित बैठकीत बोलताना दाभोळकर म्हणाले की, नितीन आगेला न्याय न मिळणे हे दुर्देवी आहे. त्याच्या न्यायासाठी रस्त्यावरच्या लढाईबरोबरच न्यायालयीन पाठपुरावा करणारी टीम असायला हवी. जेणेकरून त्याला योग्य न्याय मिळेल. चांगली विधीतज्ज्ञांची मदत घेऊन आपण न्यायालयात पाठपुरावा करू.\nमयत नितीनचे वडील राजू आगे म्हणाले की, नितीनचा खून झाला हे न्यायालय मान्य करते. आरोपी निर्दोष सुटले, पण नितीनचा खून नेमका कुणी केला. त्याला न्याय मिळाला पाहीजे.\nया बैठकीत नितीन आगेचा खटला रीओपन करण्यासाठी पाठपुरावा करणे, न्यायालयीन लढाईसाठी अभ्यासूंची टीम तयार करणे, त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे निश्‍चित करण्यात आले. यावेळी कॉ. बाबा आरगडे, अ‍ॅड. अरुण जाधव, मिलिंद देशमुख, अ‍ॅड. रंजना गवांदे, कॉ. मेहबुब सय्यद, अशोक सब्बन, बापू ओहोळ, संध्या मेढे, प्रमोद काळे आदी सामाजि कार्यकर्ते उपस्थित होते.\nशेतकर्‍यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकारच जबाबदार\nमशाल यात्रेस मोठा प्रतिसाद\nशेवगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ\nधोरण बदलासाठी संघटित व्हा\nआगेप्रकरणी १३ फितूरांना नोटिसा\nचोरट्यांनी साधला लग्नसोहळ्याचा मुहूर्त\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-district-Police-Chief-ravikant-Gauda/", "date_download": "2018-09-26T03:06:26Z", "digest": "sha1:TNDFH2C5BK6BXTPHQQJYIK5RFZIVXCNG", "length": 4490, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगाव हे सुसंस्कृत शहर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगाव हे सुसंस्कृत शहर\nबेळगाव हे सुसंस्कृत शहर\nआपल्या तीन वर्षे चार महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात जिल्ह्यातील नागरिकांचेे सहकार्य मिळाले. बेळगाव हे सुसंस्कृत आणि सुंदर शहर आहे. या ठिकाणी पुन्हा सेवा करण्याची ��ंधी मिळाल्यास निश्‍चित आवडेल असे मंगळूरला बदली झालेले जिल्हापोलिस प्रमुख रविकांतेगौडा यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, आपल्या कारकिर्दीत कायदा, सुव्यवस्था राखण्याबरोबरच खून, दरोडे, चोरीचे प्रमाण कमी झाले. चेनस्नॅचिंग मध्येही घट झाली.\nजातीय दंगलीबाबत लहानसहान घटना वगळता मोठ्या घटना घडल्या नाही. त्यामुळे आपल्या तीन वर्षाच्या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यात यश मिळाले. बीट व्यवस्था,पोलिस कवायतमध्ये कानडी भाषेचा वापर या योजनांची दखल सरकारने घेतली. पोलिस स्थानकात येणार्‍या व्यक्तीला वृत्तपत्र, पाणी व सहकार्य दिले. त्यामुळे पोलिसांबाबत आदर निर्माण झाला . मागील दोन वर्षात सौंदत्ती, रामदुर्ग व खानापूर तालुक्यात 25 हून अधिक बालविवाह रोखण्याबरोबरच शाळांमध्ये पोलिसांमार्फत मार्गदर्शन केले. यामुळे मी समाधानी आहे. असे रविकांतेगौडा म्हणाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रविंद्र गडादी उपस्थित होते.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/26-lakhs-in-the-name-of-stock-investing/", "date_download": "2018-09-26T02:58:14Z", "digest": "sha1:ISV3I23KTIUTJ4UNKU6DOCDNHOCOAOXX", "length": 4501, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेअर गुंतवणूक नावाखाली 26 लाखांचा गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शेअर गुंतवणूक नावाखाली 26 लाखांचा गंडा\nशेअर गुंतवणूक नावाखाली 26 लाखांचा गंडा\nशेअर बाजारात गुंंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 26 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण गणपतराव पाटील (38, रा. जीवबानाना जाधव पार्क) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली.\nप्रवीण पाटील यांना 13 एप्रिल रोजी खुशी माहेश्‍वरी नामक महिलेने फोनवरून शेअर बाजारातील गुंतवणुकीची माहिती दिली. मध्य प्रदेशातील कंपनीत गुंतवणूक केल्यास नि���मित ट्रेडिंगमध्ये येणारी मर्यादा टाळून अधिकवेळा ट्रेडिंग करता येईल, असे सांगितले. प्रतिव्यवहार 100 रुपये असणारी फी हजार रुपयांमागे केवळ 10 रुपये आकारली जाईल, अशी बतावणी केली. यावर विश्‍वास ठेवून पाटील यांनी महिलेने दिलेल्या बँक खात्यावर 12 लाख रु. जमा केले. पैसे भरण्यात आलेली लिंकच चोरीस गेल्याचे सांगून, तिने अन्य एका पाटील नामक व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीनेही पाटील यांच्याकडून वेळोवेळी रक्कम भरून घेतली. 13 एप्रिलपासून आजअखेर कंपनीच्या नावावर पाटील यांनी 26 लाख 19 हजार रुपये भरले. मात्र, कोणताही मोबदला मिळत नसल्याने फसवणूक झाल्याची फिर्याद प्रवीण पाटील यांनी दाखल केली.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/rajrshree-shahu-maharaj-book-publication-sharad-pawar-kolhapur/", "date_download": "2018-09-26T02:46:37Z", "digest": "sha1:TQAGIY5V47P5F2LWIZVE2ML6IN5TQS2H", "length": 4571, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजर्षी शाहूंचे कार्य आजही प्रशासनासाठी प्रेरणादायी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राजर्षी शाहूंचे कार्य आजही प्रशासनासाठी प्रेरणादायी\nराजर्षी शाहूंचे कार्य आजही प्रशासनासाठी प्रेरणादायी\nलोकराजा राजर्षी छत्रपती शाहूंनी शंभर वर्षांपूर्वी राबविलेली राजवट आणि केलेले लोकोपयोगी कार्य आजही प्रशासनासाठी आदर्श आहे. प्रशासन यंत्रणा कशी चालवावी यासाठी शाहूंनी काढलेले आज्ञापत्र मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले.\nलोकराजा फोरम तर्फे ‘राजर्षी’ या शाहू महाराज यांच्या जीवनावरील चित्रमय पुस्तकाचे प्रकाशन आणि ुुु. श्रेज्ञीरक्षरषेीरा.ेीस या वेबसाईटचे प्रकाशन शनिवारी झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते.\nयावेळी महापौर शोभा बोंद्रे, आ. हेमंत टकले, आ. हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, माजी खा. कलाप्पाणा आवाडे, निवेदिता माने, माजी आ. प्रकाश आवाडे, के.पी. पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, लेखक उमेश सूर्यवंशी, चित्रकार विजय चोकाककर, अध्यक्ष दीपक दळवी, संदीप बोरगावकर, सोमनाथ माने, नितीन देसाई, विकास पाटील, नीलेश जाधव, नागराज सोळंकी, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Stamp-duty-will-increase-one-per-cent/", "date_download": "2018-09-26T03:33:37Z", "digest": "sha1:STMSB37D7C5FKSDPMLFGJ35NC6JRCHOH", "length": 5925, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्टॅम्प ड्युटी एक टक्का वाढणार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्टॅम्प ड्युटी एक टक्का वाढणार\nस्टॅम्प ड्युटी एक टक्का वाढणार\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमुंबई शहरातील वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेऊन परिवहन सेवेत सुधारणा आणण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी)मध्ये एक टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या राजपत्रात न्याय व विधी विभागाच्या वतीने याबाबत प्रसिद्ध करण्यात आले आहे.\nसध्या मुंबईत सर्वसाधारणपणे 6 टक्के स्टॅम्प ड्युटीचा दर आहे. इमारतीतील खरेदी-विक्री, भाडेतत्त्वावरील करार, बक्षीस पात्र करारनामा, गहाण ठेवलेली कागदपत्रे याकरिता स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. त्यामुळे एक टक्का वाढ झाल्यास ही स्टॅम्प ड्युटी सात टक्के होणार आहे. नोटबंदीनंतर मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये मंदीचे वातावरण असताना मुंबईत स्टॅम्प ड्युटीत होणार्‍या वाढीमुळे या धंद्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका कायदा 2018 मध्ये स्थावर मालमत्तेसंदर्भात स्टॅम्प ड्युटीचा दर ठरविण्यासाठी दुसर्‍यांदा बदल करण्यात येत आहेत. मुंबई शहरात झपाट���याने वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहतुकीच्या समस्येचा प्रश्न जटिल बनला आहे त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारच्या वतीने मोनो, मेट्रो रेल, फ्री वे, सीलिंक रोड यासारखे प्रकल्प राबवले जात आहेत.\nस्टॅम्प ड्युटीचा वाढीव भार हा या विकास प्रकल्पांसाठी खर्च केला जाणार आहे. देशात अन्य राज्यांचा स्टॅम्प ड्युटीचा दर हा तीन टक्के ते 10 टक्के असा नियम असला तरी, प्रत्येक राज्य हे किती स्टॅम्प ड्युटी असावी याबाबत निर्णय घेत असते. सध्या मुंबईत स्त्री आणि पुरुष किंवा स्त्री पुरुष यांचा एकच करारनामा असेल या ठिकाणी सर्वाना 6 टक्के स्टॅम्प ड्युटीचा दर आहे.\nस्टॅम्प ड्युटी किती असावी यासाठी राज्य सरकारने निकष ठरविले आहेत. ज्या जागेचा व्यवहार होणार असेल तेथील रेडिरेकनरचा दर किंवा, करारनाम्यानुसार खरेदी-विक्रीचा दर अधिक असेल तर तो ग्राह्य धरला जातो.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/From-today-application-for-filing-nominations/", "date_download": "2018-09-26T03:11:50Z", "digest": "sha1:BNE4ARQ2WXBV5JYEO6T5QLZIJ65UUT3Z", "length": 7902, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार\nआजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार\nमहापालिका निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होत आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ही प्रक्रिया गतिमान आणि सुरळीत पार पडावी यासाठी सहा ठिकाणी प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, कक्षासह यंत्रणा काम पाहणार आहे. ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष अर्ज भण्यात येणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर आजपासून इच्छुकांचे निवडणूक मैदानातील पहिले पाऊल ठरणार आहे. त्या दृष्टीने इच्छुक आणि पक्षांनीही तयारी केली आहे.सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या 78 नगर���ेवकांच्या निवडीसाठी दि. 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. यामध्ये चार सदस्यीय 18 आणि तीन सदस्यीय दोन प्रभागांमधून हे सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी आजपासून दि. 11 जुलैपर्यंत अर्जभरणा होणार आहे. यामध्ये प्रत्येक इच्छुकाने महापालिकेच्या विविध कार्यालयाच्या 18 प्रकारच्या ना हरकत दाखल्यांसह कागदपत्रे जोडून अर्ज द्यायचा आहे. ऑनलाईन प्रत्येकी चार अर्ज भरून त्याची प्रत ज्या-त्या निवडणूक कक्षात द्यावयाची आहे.\nदरम्यान, सर्वच पक्षांकडे इच्छुक मोठ्या संख्येने आहेत. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पाडली आहे. यानिमित्ताने शक्‍तिप्रदर्शन करीत महापालिकेवर आमचाच झेंडा फडकेल असा दावाही केला आहे. त्यासाठी आता उमेदवारांची यादी निश्‍चित करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. जिल्हा सुधार समिती-आप, सर्वपक्षीय डाव्या आघाडीनेही इच्छुकांचे अर्ज मागवून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्याप जागावाटपात चर्चेचे घोडे अडले आहे. उमेदवारी अर्ज भरताना पक्षाच्या नावाचा उल्लेख आणि एबी फॉर्मही गरजेचा आहे. त्यामुळे आघाडीचा फैसला झाल्याशिवाय अर्ज दाखल करणे अडचणीचे आहे. शिवसेना, भाजप, मनसेसह अनेक पक्षांचेही महायुतीसाठी चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही अद्याप उमेदवारी निश्‍चित झालेली नाही. पक्षांकडून उमेदवारीचा फैसला होईपर्यंत अपक्ष म्हणूनही अनेकजण अर्ज दाखल करू शकतात.\nसुटीचे दिवस वगळून अर्जभरणा\nसुट्टीचे दिवस वगळता सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रभागनिहाय कार्यालयात अर्ज दाखल करता येणार आहेत.दि. 11 जुलैरोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे आता इच्छुकांची धावपळ सुरू होणार आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत प्रथमच उमेदवारांना ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहेत. त्यानंतर हे अर्ज निवडणूक अधिकाार्‍यांकडे जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर 12 तारखेला अर्ज छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का ��घण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Vinayak-Salunkhe-will-lead-India-leadership-in-the-International-Yuva-Parishad/", "date_download": "2018-09-26T03:25:53Z", "digest": "sha1:GYODZU5HMNKSUJEXK3AB7RERPDCC52AN", "length": 6730, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्व विनायक साळुंखे करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्व विनायक साळुंखे करणार\nआंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्व विनायक साळुंखे करणार\nअमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात होणार्‍या ‘आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत’ भारताचे नेतृत्व वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील विनायक साळुंखे करणार आहेत. यामुळे जागतीकस्तरावर ग्रामीण महाराष्ट्राची मोहर उमटणार आहे. अमेरिकेतील ‘मिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे 24 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान’यंग लिडर्स ऍक्सेस प्रोग्राम’साठी जगभरातून 50 युवकांची निवड झाली आहे. यात भारतातून विनायक साळुंखे यांचा समावेश आहे.\nया आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निवडीसाठी तीन फेर्‍या घेण्यात आल्या. यासाठी जानेवारीमध्ये निबंध स्पर्धेची पहिली फेरी घेण्यात आली. ऐच्छिक विषयांवरील या निबंध स्पर्धेत विनायक यांनी ‘ग्रामीण भागातील बेरोजगारी व त्यावरील उपाय’ या विषयावर विवेचन केले. मार्च महिन्यात व्हिडीओव्दारे यासंदर्भात मुलाखत तर, एप्रिल महिन्यात ‘फिल्ड असेसमेंट सर्वे’ होवून मे मध्ये सांळुखे यांची अंतिम निवड करण्यात आली.\nसमाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्यरत असणार्‍या जगभरातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा नेतृत्व विकसित करण्यासाठी ‘मिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड’ ही संस्था संधी उपलब्ध करून देते. जगभरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या तरुणांना मार्गदर्शन करीत असतात. जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या तरुणांच्या विचार आणि कल्पनांच्या देवाण घेवाणीतून प्रत्येकाला आपल्या समाजात असणार्‍या समस्या सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो. ग्रामीण तरुणांच्या समोरील बेरोजगारी या समस्येवर विनायक या परिषदेत चर्चा करणार आहेत.\nमिरजवाडी या छोटयाशा खेड्यातील विनायक यांनी पर्यावरणशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. वयाच्या अवघ्या18 व्या वर्षांपासून नेहरू युवा केंद्राशी ते संलग्न असून ग्रामीण तरुणांसोबत त्यांच्या समस्यांवर ते काम करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची ’मुख्यमंत्री फेलोशिप’साठी देखील निवड झाली होती. ‘युवक बिरादरी, भारत’ या संस्थेच्या 2017च्या 'युवा भूषण’पुरस्काराचे ते विजेते आहेत.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24020", "date_download": "2018-09-26T03:53:42Z", "digest": "sha1:HUKV35T67FCL2JNEEYLWWMTDHO2PZPZV", "length": 4373, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल\nगझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल\nगझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल, २०१८)\nगझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल, २०१८)\nएक साला फोन नाही येत हल्ली\nआणि केलेला न कोणी घेत हल्ली\nथांबलो असतो शिरुरला आजही मी\nसाथ नाही देत ही तब्येत हल्ली\nएकमेकांशी न होते भेट आता\nमी तुझ्या, तूही तुझ्या समवेत हल्ली\nराहतो सोसत जगाला जन्मलेला\nकेवढ्या थाटात जाते प्रेत हल्ली\nका उगी जन्मास आलो माणसाच्या\nमन कुणी कोणास नाही देत हल्ली\nबस मला टाळी मिळो ह्या वासनेने\nआणतो गझलेत माझ्या शेत हल्ली\nमी मराठीचा कुणी पाईक नाही\nत्यामुळे रेतीस म्हणतो रेत हल्ली\nगझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल\nRead more about गझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल, २०१८)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/user/5118", "date_download": "2018-09-26T03:49:09Z", "digest": "sha1:RVNGHFM55L4S6NR243RYNEHVS2BIE6MT", "length": 3153, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नितेश शिंदे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनितेश शिंदे हे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स या महाविद्यालयात N.C.C आणि N.S.S मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी 2017 मध्ये 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या मुंबई विषयाच्या अंकाचे संपादन केले. ते सध्या 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-allegations-against-abrar-59668", "date_download": "2018-09-26T03:11:09Z", "digest": "sha1:VUCMWHSS3GZR47ZP3NXCYSEWI4IA2E3I", "length": 12041, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news The allegations against Abrar अबरारवर विरोधात आरोप निश्‍चित | eSakal", "raw_content": "\nअबरारवर विरोधात आरोप निश्‍चित\nशनिवार, 15 जुलै 2017\nऔरंगाबाद - दहशतवादी कारवायांसाठी शहरात आलेल्या संशयित दहशतवाद्यांनी हिमायतबाग येथे दहशतवादविरोधी पथकावर (एटीएस) गोळ्या झाडल्या होत्या. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला होता. या चकमकीदरम्यान पकडण्यात आलेला संशयित अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ इस्माईल ऊर्फ अब्दुल बाबुखा विरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले. विशेष न्यायधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे.\nअहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी दहशतवादी शहरातील हिमायतबागेत आल्याची माहिती \"एटीएस'च्या पथकाला 26 मार्च 2012 रोजी मिळाली होती. त्यानुसार \"एटीएस'चे तत्कालिन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे व त्यांचे पथक दुपारी हिमायतबागेत दाखल झाले होते. त्यावेळी संशयित दहशतवादी दिसताच त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे पोलिस पथकांनीही प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला.\nया चकमकीमध्ये जमादार शेख आरेफ यांच्या खांद्याला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले; तर पोलिसांच्या गोळ्यांनी संशयित दहशतवादी अजहर ऊर्फ खलील कुरेशी हा ठार झाला; तर दुसरा संशयित महंमद शाकेर याच्या पायाला गोळी लागली. त्या वेळी पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी पाठलाग करून अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ इस्माईल ऊर्फ अब्दुल बाबुखा (रा. चंदननगर इंदौर, मध्य प्रदेश) यास पकडले होते. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तपास करून अन्वर हुसेन इब्राहिम हुसेन खत्री (रा. लाभारिया इंदौर मध्य प्रदेश) यालाही गजाआड केलेले आहे. या दहशतवाद्यांच्या ताब्यातून गावठी कट्टे, रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतूस जप्त केले होते. या तिघांच्या विरोधात तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणांवर 24 जुलैला सुनावणी अपेक्षित आहे.\n#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’\nपुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत...\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nबेलतरोडी देहव्यापाराचे \"हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे....\nरेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक\nदौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/raju-shetty-sadabhau-khot-politics-125117", "date_download": "2018-09-26T03:30:19Z", "digest": "sha1:O7HN7AORHVABRHIVSB7L67EKCONPZEMD", "length": 12938, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "raju shetty sadabhau khot politics भाकरी फिरवता फिरवता \"तवा'च गायब - राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nभाकरी फिरवता फिरवता \"तवा'च गायब - राजू शेट्टी\nगुरुवार, 21 जून 2018\nपुणे - गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप-शिवसेनेसोबत युती करून भाकरी फिरविण्याचा विचार केला. परंतु, भाकरी फिरवता-फिरवता आमचा \"तवा'च गायब झाला, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जोरदार टोला लगावला. आम्ही सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतर राखून आहोत. निवडणुकीबाबत स्वाभिमानी पक्षाची भूमिका अद्याप ठरलेली नाही. परंतु, यापुढे \"तवा' शाबूत ठेवूनच भाकरी फिरवू, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.\nआगामी निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षासोबत युती करणार, या प्रश्‍नाला उत्तर देताना शेट्टी बोलत होते. सदाभाऊ हे शेट्टी यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जात असत. निवडणुकीनंतर स्वाभिमानीचे खोत यांना कृषी राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. परंतु, काही महिन्यांतच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला.\nखोत यांनी दूध संघाच्या कारभारावर नुकतीच टीका केली होती. दूध उत्पादकांना योग्य भाव न दिल्यास गुजरात येथील अमूल संघाला दूध खरेदीसाठी परवानगी देऊ, असा इशारा दिला होता. त्यावर शेट्टी म्हणाले, 'शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. तो अमूल दूध संघाने द्यावा की अन्य कोणी द्यावा, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. दूध संस्थांनी हे करावे, ते करावे, असा सल्ला देण्याची गरज नाही. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, माळावर बोंब मारायला पाटलाची काही परवानगी घ्यावी लागत नाही. ती कोणीही मारू शकतं. अगोदर शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, सल्ला द्यायची गरज नाही, असेही शेट्टी यांनी सुनावले.\n\"सेल्फी वुईथ फार्मर'ची खिल्ली\nराज्यमंत्री खोत यांनी \"सेल्फी वुईथ फार्मर' हा उपक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर शेट्टी म्हणाले, 'सेल्फी अवश्‍य घ्या. परंतु, बांधावरून परत येताना गाल चोळत या. शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत, हे समजेल.''\nऊस उत्पादकांना एफआरपीची रक्‍कम ��्यावी. तसेच, दूध उत्पादकांच्या प्रश्‍नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या 29 जून रोजी पुणे येथील साखर संकुलवर मोर्चा काढण्यात येणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी महिला आघाडीची सरकारच्या विरोधात मोहीम\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली कारभारामुळे देशाची लोकशाही व्यवस्था धोक्‍याच्या वळणावर पोचली असून, ती वाचविण्याकरिता राष्ट्रवादी महिला...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\n#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’\nपुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-do-not-ignore-us-says-prakash-ambedkar-6873", "date_download": "2018-09-26T03:52:32Z", "digest": "sha1:5KH44ITDP7M67ZJJCOHUO2I4DPOFQFUE", "length": 14768, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, do not ignore us says Prakash Ambedkar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीह��� करू शकता.\nआमच्या नादाला लागू नका : अॅड. प्रकाश आंबेडकर\nआमच्या नादाला लागू नका : अॅड. प्रकाश आंबेडकर\nसोमवार, 26 मार्च 2018\nमुंबई : ‘आमच्या नादाला लागू नका’ असा इशारा देतानाच संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी पाठीशी घालत आहेत, असा थेट आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत केला.\nमुंबई : ‘आमच्या नादाला लागू नका’ असा इशारा देतानाच संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी पाठीशी घालत आहेत, असा थेट आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत केला.\nसंभाजी भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. २६) विधानसभेवर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चासमोर अतिशय जोशपूर्ण भाषण करताना अॅड. आंबेडकर यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले, की देशात हुकूमशाही चालू देणार नाही. आमच्या नादाला लागू नका, असे स्पष्ट करतानाच हिटलरने देखील आत्महत्या केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nअॅड. आंबेडकर यांनी टीका करतानाच संभाजी भिडेंना पाठीशी घालू नये, आठ दिवसांत अटक करा, अन्यथा सरकारने याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशाराही त्यांनी दिला. मोर्चा जिजामाता उद्यान ते विधान भवनदरम्यान काढण्यात आला असून, एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.\nएल्गार परिषदेचे विधानसभेत पडसाद\nकोरेगाव-भीमाप्रकरणातील संभाजी भिडे पत्रकार परिषदा घेत आहेत. मात्र राज्य सरकारला ते सापडत नाहीत. यावरून राज्य सरकार भिडेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला. कोरेगाव-भीमाप्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता.\nसंभाजी भिडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र सरकार government राधाकृष्ण विखे-पाटील जितेंद्र आव्हाड\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत ���हे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-farmer-conserves-ambemohar-banana-variety-khandesh-11792", "date_download": "2018-09-26T03:59:46Z", "digest": "sha1:YD5ALS55LHZF77LCEBFB3C5SC7C2QS7N", "length": 37136, "nlines": 216, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in Marathi, farmer conserves Ambemohar banana variety in Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाटक, स्वादयुक्त, गुणी ‘आंबेमोहोर’चे खानदेशी होतेय संवर्धन\nकाटक, स्वादयुक्त, गुणी ‘आंबेमोहोर’चे खानदेशी होतेय संवर्धन\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nखानदेशच्या मातीतला आंबेमोहोर हा केळीचा दर्जेदार स्थानिक वाण आजघडीला नामशेष होण्याच्या स्थितीत आहे. जिल्ह्यातील काही भागांतील प्रयोगशील, जिज्ञासू वृत्तीच्या शेतकऱ्यांनी आजच्या उतिसंवर्धित रोपांच्या युगातही हा वाण टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा वाण करपा रोगाला तसेच तीव्र तापमानाला सहनशील आहे. गोडी असलेल्या या वाणाला बाजारपेठेत व निर्यातीसाठी चांगली मागणी असल्याचेही शेतकरी सांगतात.\nखानदेशच्या मातीतला आंबेमोहोर हा केळीचा दर्जेदार स्थानिक वाण आजघडीला नामशेष होण्याच्या स्थितीत आहे. जिल्ह्यातील काही भागांतील प्रयोगशील, जिज्ञासू वृत्तीच्या शेतकऱ्यांनी आजच्या उतिसंवर्धित रोपांच्या युगातही हा वाण टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा वाण करपा रोगाला तसेच तीव्र तापमानाला सहनशील आहे. गोडी असलेल्या या वाणाला बाजारपेठेत व निर्यातीसाठी चांगली मागणी असल्याचेही शेतकरी सांगतात.\nआंबेमोहोर हा भाताचा वाण सर्वत्र लोकप्रिय आहे. मात्र याच नावाचा केळीचा वाणदेखील आहे, हे अनेकांना कदाचित ठाऊक नसावे. जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी बदलत्या युगातही हा वाण घेत आहेत. यावरूनच त्याचे महत्त्व अधोरेखित व्हायला हरकत नसावी. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार त्याची निर्यात होऊ शकते. गोड स्वादाच्या या वाणाचा पीलबागही जोमात येतो.\nआंबोमोहोरची लागवड करणाऱ्या गाढोदे येथील सतीश विनायक पाटील व पिलखेडा (ता. जि. जळगाव) येथील सुधाकर दामू चौधरी अनेक वर्षांपासून या वाणाची लागवड करून दर्जेदार उत्पादन घेत आहेत. त्याचे कंद दोघेही खानदेशातील विविध गावांमधून आणतात. हाच वाण हवा, दुसरा चालतच नाही, असा ठाम विश्‍वास या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nपिलखेडा हे तापी व गिरणा नदीच्या मधोमध वसलेले गाव आहे. काही भागात पांढरी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आहे. केळी हेच गावचे प्रमुख पीक आहे. पाणी मुबलक असल्याने कूपनलिका अधिक आहेत. सुधाकर सुमारे १५ वर्षांपासून आंबेमोहोरची लागवड करतात. त्यांची १० एकर\nशेती आहे. केळीशिवाय दुसरे कोणतेही पीक ते घेत नाहीत. प्रत्येकी पाच एकरचे दोन प्लॉट असतात. पाच एकरांत सुमारे नऊ हजार कंद लागतात. ते कांदेबाग घेतात. सऱ्यांमध्ये लागवड करतात.\nसाडेपाच बाय पाच फूट अंतरात लागवड होते. थंडीत कंद अंकुरण्यास काही वेळेस विलंब होतो. मात्र कंद वाया जाण्याचे प्रमाण कमी आहे, तरीही अतिरिक्त कंद मागवून ठेवतात. कारण नांग्या भरण्याची वेळ आली तर दुसऱ्या वाणाचे मिश्रण आपल्या केळीत व्हायला नको, याची काळजी ते घेतात. कंद चांगले अंकुरले की ठिबक वापरतात. प्लॅस्टिक मल्चिंगचा कधीच वापर केला नाही.\nझाड चांगले उंच वाढते.\nकाही झाडांची ३० किलोपर्यंत रास मिळविली. मात्र, सरासरी २३ किलोची रास मिळवितात.\nहा वाण करपा रोगाला सहनशील, त्यामुळे फवारण्या अन्य वाणांच्या तुलनेत कमी.\nलागवड जेवढी अधिक अंतरात तेवढा बुंधा जाड, मग घडही अधिक वजनदार, चमकदार येतो.\nझाडाचे वजन कितीही अधिक असले तरी झाड पडणार नाही याची खात्री. तसेच, उन्हाळ्यात उष्ण वाऱ्याने काही झाडांना फटका बसला तरी पावसाळ्यात झाडे जोमात वाढतात. त्यांची चांगली निसवण होते.\nआंबेमोहोर वाण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा किंवा नंदुरबारनजीक गुजरात राज्यातील विविध भागांतून आणतात. या भागातून कंद आण्याचा वाहतूक खर्च धरून तीन रुपये प्रतिकंद असा येतो. शहादा, अक्कलकुवा भागातील केळी उत्पादक मोफत कंद देतात, तेथे फक्त कंद खोदण्याची व ते वाहनात भरण्याची मजुरी द्यावी लागते.\nचौधरी यांच्या केळीला दर चांगले मिळतात. याचे कारण दर्जेदार उत्पादन. सावदा (ता. रावेर) येथील व्यापारी केळीची खरेदी करून ती दिल्लीस पाठवतात. काही वेळेस दिल्ली येथील व्यापारीही ब��गांची पाहणी करायला पिलखेडा येथे येतात. सावदा येथील पॅक हाउसमध्ये केळी बॉक्‍समध्ये पॅक केली जातात. तेथून उत्तरेकडे पाठवणूक होते.\nयंदा चौधरी यांचे अन्य पाच एकरांत आंबेमोहोर लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात अन्य पिकाची पेरणी केलेली नाही. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन गावातील विजय विठ्ठल चौधरी व प्रमोद विश्‍वनाथ महाजन यांनीही आंबेमोहोर लागवडीकडे मोर्चा वळवला आहे.\nगाढोदे (ता. जळगाव) येथील सतीश पाटील यांचे केळी हे प्रमुख पीक. ते कांदेबाग घेतात. त्यांची काळी कसदार शेती आहे. त्यांना बंधू दीपक व राहुल यांची शेतीत मदत होते. गाढोदे गाव गिरणा नदीकाठी आहे. पण तापीदेखील जवळच असल्याने तिच्या पाण्याचाही कूपनलिकांना लाभ होतो. पाटील पूर्वी श्रीमंती वाणाची लागवड करायचे; पण त्याची मागणी व्यापाऱ्यांकडून कमी झाली. मग अन्य वाणाच्या उतिसंवर्धित रोपांचा अनुभव घेतला. मधल्या काळात परिसरातील काही शेतकऱ्यांनी शहादा (जि. नंदुरबार) व परिसरातून आंबेमोहोर वाण आणून लागवड केल्याचे व चांगले उत्पादन मिळाल्याचे त्यांना कळले. त्यानंतर जळगाव तालुक्‍यातील भोकर व परिसरात जाऊन ते पाच- सहा शेतकऱ्यांना भेटले. या केळीचे उत्पादन, निर्यातक्षमता, दर, व्यापारी आदींची माहिती घेतली.\nमग सात वर्षांपूर्वी आंबेमोहोर वाण शहादा येथील ब्राह्मणपुरी भागातून आणले. ते मोफत मिळाले. पहिल्या वर्षीच्या लागवडीतून हवी तशी रास मिळाली नाही. मग नगरदेवळा (ता. पाचोरा) येथून कंद आणले. त्या वर्षी २२ ते २४ किलोची रास मिळाली. तेव्हापासून म्हणजेच पाच वर्षांपासून नगरदेवळा, औरंगाबाद जिल्ह्यातील नागद, दिघी भागातून कंद आणतात. तेथून वाहतूक खर्चासह चार रुपये प्रतिकंद असा दर पडतो. दरवर्षी किमान १० एकरांत साडेपाच बाय पाच फूट अंतरात कंद प्रक्रिया करून ते सप्टेंबरच्या अखेरीस लागवडीचे नियोजन करतात.\n ज्या क्षेत्रात केळी घेतात, त्यात पुढील दोन वर्षे त्याची लागवड नाही.\n केळी लागवडीसाठी खरिपातील मुगाच्या क्षेत्राला पसंती.\n मुगाच्या काढणीनंतर त्याचे अवशेष शेतात गाडून चांगली मशागत व मग कंदांची लागवड\n पाटील म्हणतात, की आंबेमोहोरचे झाड १३ फुटांपेक्षा अधिक उंच असते. वजनदार असल्याने पडझडीचे प्रमाण अतिशय कमी.\nउत्तरेकडील व्यापारी मध्यस्थांकडून केळीची खरेदी करतात. मागील दोन वर्षे ९०�� ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. डिसेंबरअखेरपर्यंत ९० टक्के कापणी पूर्ण होते. सुमारे १६ महिन्यांत क्षेत्र रिकामे होते. जानेवारीत जळगाव जिल्ह्यात फारशी केळी लागवड नसते. मध्यंतरी एक-दोनदा रावेर भागातील केळी उत्पादक त्यांच्याकडून आंबेमोहोरचे कंद घेऊन गेले.\nआंबेमोहोरची लागवड करणारी मोजकी गावे\n जळगाव ः पिलखेडे, गाढोदे, जापोरा, खेडी खुर्द\n रावेर ः उदळी\n मुक्ताईनगर ः चांगदेव, अंतुर्ली, नायगाव, धाबे\n शहादा (जि. नंदुरबार) ः ब्राह्मणपुरी, म्हसावद, जयनगर, जवखेडा\n अक्कलकुवा (जि. नंदुरबार) ः खापर, खटवानी, अक्कलकुवा\n तळोदा (जि. नंदुरबार) ः मोड, आमलाड, प्रतापपूर, चिनोदा\nअत्यंत उपयुक्त, महत्त्वपूर्ण वाण - शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत जळगाव येथील केळी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ नाझेमोद्दीन शेख म्हणाले, की आंबेमोहोर हा वाण जळगाव जिल्ह्यात तापी नदीच्या काठावरील असल्याची माहिती आहे. पिकवून खाण्यायोग्य अर्थात ‘कॅव्हेंडिश ग्रुप’ प्रकारात तो येतो. आमच्या केंद्रातही त्याची झाडे जतन करण्यात आली आहेत.\nडॉ. शेख यांनी सांगितलेली आंबेमोहोरची वैशिष्ट्ये, निरीक्षणे\n साधारण २५ ते ३० किलोपर्यंत त्याची रास मिळते.\n झाडाची उंची सव्वादोन मीटरपर्यंत. बुंधा ७२ ते ७५ सेंटिमीटर.\n केळीच्या जुन्या वाणांमध्ये सर्वांत महत्त्वाचा. जळगाव जिल्ह्यात तो अजून टिकून.\n त्याचे क्षेत्र मात्र हळूहळू कमी होत आहे. कारण उतिसंवर्धित रोपांसंबंधी काम या वाणात सुरू झालेले नाही.\n त्याचा बुंधा जेवढा जाड, तेवढे चांगले उत्पादन मिळते.\n सुमारे २४६ दिवसांत निसवण, तर ३५४ दिवसांत घड कापणीसाठी उपलब्ध.\n उतिसंवर्धित रोपे तयार केली तर किमान महिनाभर आधी उत्पादन मिळणे शक्‍य.\n याची झाडे पडत नाहीत.\n केळीची लांबी २१.८ सेंटिमीटर तर घेर १२ सेंटिमीटर.\n करपा (सिगाटोका) रोगाला सहनशील.\n प्रतिघडाला १० फण्या. प्रति फणीत सुमारे १२ पर्यंत केळी. चमकदार, दर्जेदार उत्पादन.\nजुने वाणच घातक रोगांसमोर टिकतील\nडॉ. शेख म्हणाले, की केळीत रोगांची महत्त्वाची समस्या आहे. आंबेमोहोर किंवा अन्य जुन्या वाणांत रोगाला सहनशील असण्याचे गुणधर्म आहेत, त्यामुळे असे वाण टिकून राहणे गरजेचे आहे. उतिसंवर्धित रोपांद्वारे त्यांचा वापर निश्चित वाढू शकतो.\nनंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ आर. एम. पाटील यांचा केळी पिकात गाढा अनुभव आहे. ते म्हणाले, की आंबेमोहोरचे झाड सव्वादोन मीटरपेक्षा अधिक उंच असते. व्यापाऱ्यांकडून आमच्या भागात त्यास चांगली मागणी आहे. टिकवण क्षमता चांगली आहे. साधारण १२ तासांपर्यंत अधिक काळ वाहतूक झाली तरी नुकसानीची शक्‍यता कमी असते. वाणाचा पक्वता कालावधी इतर वाणांपेक्षा अधिक आहे. घड चांगले वजनदार येतात. कंदांचा खर्च शेतकऱ्यांना कमी येतो. बुंधा मजबूत असल्याने प्रतिकारशक्ती चांगली आहे. उष्णतेत फारसे नुकसान होत नाही. पडझड होत नाही. अक्कलकुवा तालुक्‍यातील कवली आणि तळोदामधील बोरद, तळोदा भाग या वाणाचे केंद्रच आहे.\nवाणाच्या संवर्धनासाठी आमची तयारी\nआंबेमोहोर वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तो जुना असला तरी फायद्याचा वाटत असल्यानेच शेतकरी त्याकडे वळले. या वाणाच्या संवर्धनासाठी आम्ही तयार आहोत. आमच्याकडे त्या संदर्भात कोणी मदत मागण्यास आले तर ती निश्‍चित केली जाईल. अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाकडे निधीची कमतरता आहे. परंतु केळीच्या विकासासाठी जे शक्य आहे ते केले जाईल, असे केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत विश्‍वनाथ पाटील (निंबोल, ता. रावेर) म्हणाले. ऐनपूर (ता. रावेर) येथील विकास महाजन म्हणाले, की तुलनेने कमी खर्चात एखाद्या वाणाचे चांगले उत्पादन मिळत असेल तर असा वाण आमच्या फायद्याचाच राहील.\nआंबेमोहोर केळी वाणाच्या इतिहासाबाबत चिनावल (ता. रावेर) येथील वसंतराव महाजन यांनी दिलेली माहिती रंजक अशीच आहे. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे रावेर तालुक्‍यातील कोचूर व जामनेर तालुक्‍यातील शेंदुर्णी येथील काही सैनिक होते. त्यांनी कोकणातून केळीचे कंद आणले असे एेकिवात आहे. साधारण १९९९ मध्ये रावेर भागात केळीचा प्रसार झाला. पूर्वी बैलमोट होती. तेव्हा माझे आजोबा श्‍यामजी गोविंदा महाजन १००० ते १५०० कंदांची लागवड करायचे. निवड पद्धतीने केळीचे काही वाण विकसित झाले. त्यात आंबेमोहोरचा समावेश असावा. हा वाण पुढे धुळे, नंदुरबारात पोचला. केळी उत्पादक नवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारा आहे. ते जसजसे येत गेले तसतसे ते आत्मसात झाले. मग वाणबदल घडला. केळी उत्पादकांनी तो स्वीकारला. त्यात जुने वाण मागे पडत गेले. आंबेमोहोर हा उशिरा य��णारा वाण आहे. आमचे मित्र डॉ. के. एम. पाटील (पाडळसे, ता. यावल) हे जर्मनीतून उच्चशिक्षण घेऊन गावी आले. त्यांनी केळीची शेती करायला सुरवात केली. त्यांनी आंबेमोहोर वाणाला पसंती दिली. दर्जेदार केळी ते घ्यायचे. या वाणाचा प्रसार त्यांनी यावल, रावेर भागात केला. त्यांनी केळीचा व्यापारही केला. सन १९७२ च्या काळात आंबेमोहोर वाण जोमात होता. त्या वेळी त्यास केएम बीजवाईदेखील म्हटले जायचे. सन १९९५ नंतर या वाणाखालील क्षेत्र कमी होत गेले.\nः सतीश पाटील, ९३२५००५५९५\nः आर. एम. पाटील, ९८५०७६८८७६\nः सुधाकर चौधरी, ९७६४४९३८०८\nः नाझेमोद्दीन शेख, ७५८८०५२७९२\nखानदेश केळी banana जळगाव jangaon मात mate विनायक पाटील खेड शेती थंडी गुजरात व्यापार दिल्ली विजय victory औरंगाबाद aurangabad मुक्ता महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university विषय topics भारत विकास शिवाजी महाराज shivaji maharaj सैनिक कोकण konkan गोविंदा\nसतीश पाटील यांनी संवर्धित केलेला आंबेमोहोर वाण.\nआपल्या आंबेमोहोर वाणाच्या केळी बागेत सुधाकर चौधरी.\nआंबेमोहोर केळीचे पॅकिंग सुरू असताना. (छायाचित्रे ः चंद्रकांत जाधव)\nपाटील व त्यांच्या परिवारातील सदस्य.\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/road-issue-belgaon/", "date_download": "2018-09-26T03:08:36Z", "digest": "sha1:IOWQZZXMHVO2SVZYAPV2XVBQKRYMFOLV", "length": 6445, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरातील रस्तेे, अडथळ्यांची शर्यत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शहरातील रस्तेे, अडथळ्यांची शर्यत\nशहरातील रस्तेे, अडथळ्यांची शर्यत\nशहरातील रस्ते म्हणजे अडथळ्याची शर्यत बनले आहेत. रस्त्यातून करण्यात आलेली खोदाई, पार्क केलेली वाहने, वीज खांब, ट्रान्स्फॉर्मर, फेरीवाल्यांचे अतिक्रमण व दुकानदारांची दादागिरी यामुळे शहरातून प्रवास म्हणजे दिव्य ठरत आहे. याकडे वाहतूक पोलिस व मनपाने दुर्लक्ष झाले आहे.\nबेळगावची वाटचाल झपाट्याने स्मार्ट सिटीकडे होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून अत्याधुनिक सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. परंतु, रस्त्यावरच्या अडथळ्यामुळे हाच काय विकास म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.\nशहरातील प्रमुख भाग म्हणून गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, पांगुळ गल्ली, रविवार पेठ, कलमठ रोड, कोर्ट आवार, चव्हाट गल्ली हा परिसर ओळखला जातो. यामुळे हे मार्ग नेहमीच गजबजलेले असतात. परंतु, रस्त्यावरच अनेक अडथळे निर्माण झाल्याने या भागातून वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे.\nबाजारपेठेत फेरीवाल्यांचे भर रस्त्यात अतिक्रमण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यानंतर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा आणण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. काही व्यापार्‍यांनी दुकानासमोर वाहने लावू नयेत, यासाठी लाकडी फळी वा लोखंडी अडथळा टाकून जागा अडविण्याचा प्रकार चालविला आहे. यामुळे बाजारात येणार्‍यांना वाहने लावायची कोठे, हा प्रश्‍न सतावत आहे.\nमुख्य रस्त्यावर वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या, भूमिगत वीजवाहिन्या, टेलिफोन खाते यांच्याकडून वारंवार खोदाई करण्यात येते. यामुळे रस्ते भकास बनत चालले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे चिखल निर्माण होऊन त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.\nभूमिगत वीजवाहिन्या व गॅसलाईन घालण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहेत. यासाठी सातत्याने खोदाई सत्र सुरू आहे. रस्त्याच्या मध्येच ट्रान्स्फॉर्मर उभारण्यात येत आहेत. ते वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहेत. यावर उपाय योजण्याची गरज आहे. वाहतूक पोलिसा केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-all-the-roads-from-zilla-parishad-isuee/", "date_download": "2018-09-26T03:38:01Z", "digest": "sha1:G4TDUU2IPN2JCRO3ZU5AMJGHZH6RR42J", "length": 6958, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा परिषदांकडील सर्वच रस्ते काढून घ्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्हा परिषदांकडील सर्वच रस्ते काढून घ्या\nजिल्हा परिषदांकडील सर्वच रस्ते काढून घ्या\nजिल्हा परिषदांकडील ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, वर्गीकृत ग्रामीण रस्ते, अवर्गीकृत ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदांकडून काढून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावेत, अशी आमदार डॉ. अनिल बोंडे (मोर्शी, भाजप) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आले. त्यांनी जिल्हा परिषदांकडून अभिप्राय मागविला होता. सांगली जिल्हा परिषदेने रस्ते वर्ग करण्यास जोरदार विरोध केला आहे.\nभाजपच्या अकरा आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सुलभ दळणवळणाच्या क्षमतेवर अवलंबून आहे. या रस्त्यांचा ताबा जिल्हा परिषदेकडे असल्याने जिल्हा नियोजनमधील 30054 व 5054 या लेखाशिर्षकांतर्गत बांधकाम व दुरुस्ती केली जाते. मात्र जिल्हा परिषदेत असलेला अपुरा तांत्रिक वर्ग, बांधकाम समिती मंजुरी, सर्वसामान्य सभा मंजुरी, अंदाजपत्रक तयार करणे, निविदा, कार्यारंभ आदेश या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर विलंब होतो. त्यानंतरही असणारी निकृष्ट गुणवत्ता यामुळे ग्रामीण भाागतील रस्त्यांची दयनीय अवस्था\nआहे.त्यामुळे जिल्हा परिषदांकडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावेत. जिल्हा नियोजनच्या 5054, राज्य अर्थसंकल्पातून व नाबार्ड योजनेतून निधी उपलब्ध करून या रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी केली आहे. सांगली जिल्हा परिषदेत शुक्रवारी सभापती अरूण राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समिती सभा झाली. रस्ते हस्तांतर करण्यास जोरदार विरोध करण्यात आला. कृषीसह अन्य विभागाकडील हस्तांतर केलेल्या योजना परत जिल्हा परिषदेकडे द्याव्यात, 73 व्या घटनादुरुस्तीने सुचविलेले सर्व विषय, योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतर करावेत, अशी मागणी करण्यात आली.\nव्यापार्‍याचे दीड लाख धूम स्टाईलने लंपास\nअ‍ॅ��. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती\nसांगलीत दोन गंठण लंपास\nमहसूल कर्मचार्‍यांचा कामकाज बहिष्कार कायम\nमिरजेत तरुणास पोलिसांकडून मारहाणः पत्नीची तक्रार\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/pankaja-munde-criticize-on-dhananjay-munde/", "date_download": "2018-09-26T02:53:38Z", "digest": "sha1:TZGFMAX4KIGUIHIQKODDW7VIEQDA2CAD", "length": 8048, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धनंजय मुंडेंमुळेच संघर्ष करावा लागला : पंकजा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › धनंजय मुंडेंमुळेच संघर्ष करावा लागला : पंकजा\nधनंजय मुंडेंमुळेच संघर्ष करावा लागला : पंकजा\nनागपूर : दिलीप सपाटे\nभाऊ असूनही मला धनंजय मुंडे यांच्यामुळे जीवनात संघर्ष करावा लागला. मी या संघर्षातून माझे नेतृत्व सिध्द करून बाहेर पडले. आता माझा संघर्ष संपला असून धनंजय मुंडे यांचा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. मला केवळ ओबीसी नाहीतर जातीपातीच्या पुढे जाऊन राज्याचे नेतृत्व करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nनागपूर येथे पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या पत्रकारांशी सुयोग निवासस्थानी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी आपल्याला मंत्री करेल म्हणून धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडला. मात्र राष्ट्रवादीने काही त्यांना मंत्री केले नाही. मात्र मी मंत्री झाल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते बनविण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही धनंजय मुंडे यांना आपल्यामुळेच मिळाले, असा टोला पंकजा मुंडे यांनी लागावला.\nधनंजय मुंडे यांनी पक्ष सोडल्यापासून त्यांच्याशी कोणतेही कौटुंबिक सबंध राहिलेले नाहीत. ज्यावेळी गोपीनाथ मुंडे गेले त्यावेळी मोठा भाऊ म्हणून धनंजय मुंडे यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवायला हवा होता. असे झाले असते तर कदाचित आज वेगळे चित्र असते. पण ते माझ्या विरोधात निवडणूक लढले. त्यांनी माझ्याव�� खोटेनाटे आरोप करून मला त्रास दिला. पण त्या आरोपातून मी तावूनसुलाखून बाहेर पडले. या काळात माझा पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आता माझा राजकीय संघर्ष संपला असून धनंजय मुंडे यांचा संघर्ष सुरू झाला असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.\nराज्यात ओबीसी चळवळ शांत झालेली नाही किंवा ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो असे मला वाटत नाही. नजीकच्या काळात ओबीसींचे नवीन नेतृत्व हे पुढे आलेले दिसेल. त्यात आपणही असू. पण मला जातीपातीच्या पलीकडे जाऊन राज्याचे नेतृत्व करायचे आहे, असे त्या म्हणाल्या.\nमराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला पाठिंबा\nमराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी राज्याचा कारभार केला. मात्र आपल्या हातात काहीही पडले नाही अशी भावना मराठा समाजात झाली आहे. गरीब मराठा समाजाला ओबीसींच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास पाठींबा असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.\nशिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या मंत्रिपदाला आपण विरोध केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या नेत्याची 'चव' ठेवली नाही असेही त्या म्हणाल्या.\nभगवान गडाला मी मुक्त केले\nगोपीनाथ गडाची निर्मिती करून मी काही भगवान गडाला आव्हान दिलेले नाही. हे एका मुलीने वडिलांचे बांधलेले स्मारक आहे. भगवान गड हा भक्ती तर गोपीनाथ गड शक्तीगड आहे. हा गड निर्माण करून मी उलट भगवान गडाला माझ्यापासून मुक्त केले, असे उद्‍गार पंकजा मुंडे यांनी काढले.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/leadingnews/page/3", "date_download": "2018-09-26T03:07:17Z", "digest": "sha1:2WIAIGPZ4LVOHROWZOS2QZIVLKCS7IWM", "length": 9547, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "leadingnews Archives - Page 3 of 97 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपुण्यात तिरंग्याखाली निघाला मुस्लिम समाजा���ा मूकमोर्चा\nऑनलाईन टीम / पुणे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पुण्यात आज (रविवारी) महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मोठय़ा संख्येने मुस्लिम बांधव तसेच विविध संस्था व संघटना सहभागी झाल्या असून, गोळीबार मैदान येथून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. गोळीबार मैदान ते काउन्सिल हॉल या मार्गे हा मोर्चा काढला गेला. ...Full Article\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने पायलटसह 6 ठार\nऑनलाईन टीम / काठमांडू नेपाळच्या गोरखा जिह्याहून काठमांडूला जाणारे हेलिकॉप्टर आज दुर्घटनाग्रस्त झाले. यामध्ये जपानच्या एका पर्यटकासह सहा जण ठार झाल्याची माहिती आहे. तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे. ...Full Article\nकायदा बदलावरून राजकारण करणे चुकीचे : सुमित्रा महाजन\nऑनलाईन टीम / मुंबई : लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ऍट्रॉसिटी ऍक्टवरुन सुरू असलेल्या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच कायदा बदलावरुन राजकारण करणे चुकीचे आहे. कारण, हा ...Full Article\nसमलैगिंक संबंध गुन्हा नाही ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली समलैंगिकता गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱया समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱया भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम 377 च्या ...Full Article\nभाजपाने ‘बेटी भगाओ’कार्यक्रम सुरू केला का \nऑनलाईन टीम / मुंबई : लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱया भाजपा आमदार राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका होत असतांनाच विरोधकांनी राम कदमांच्या विधानावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला ...Full Article\nज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन\nऑनलाईन टीम / मुंबई : घराघरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज सकाळे मुंबईत राहत्या घरी झोपेत निधन झाले. वयाच्या 72 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...Full Article\nहवाई दलाचे मिग-27 विमान कोसळले, वैमानिक सुखरूप\nऑनलाईन टीम / जोधपूर : हवाई दलाचे मिग-27 विमान राजस्थानातील जोधपूरमध्ये कोसळलं आहे. या अपघातातून वैमानिक सुखरुप बचावल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं ...Full Article\nएनपीए आणि रघुराम राजन यांच्यामुळे घसरला होता देशाचा विकासदर : नीती आयो���ाच्या उपाध्यक्षांचा दावा\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे नव्हे तर बँकांचा वाढलेला एनपीए आणि माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या धोरणांमुळे देशाच्या विकासदराला ब्रेक लागला होता, असा दावा नीती आयोगाचे उपाध्यक्ष ...Full Article\nनक्षलवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट हे विधानच मूर्खपणाचे: शिवसेना\nऑनलाईन टीम / मुंबई : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन शिवसेनेने भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. नक्षलवाद्यांनी भाजपा सरकार उलथवण्याचा कट रचल्याचे विधान सरकारने करु नये. ...Full Article\nमाओवाद्यांशी संबंधाचा आरोप ; चार्जशीट दाखल करण्यास 90 दिवसांची मुदतवाढ\nऑनलाईन टीम / पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे न्यायालयाने आज याबाबत निर्णय दिला. ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k1s066.htm", "date_download": "2018-09-26T02:58:22Z", "digest": "sha1:OHPNQCBVN5SXRYFKRR5MVTZ2OYDWWHZ7", "length": 52013, "nlines": 1423, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - बालकाण्ड - । षट्षष्टितमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ���े ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nविश्वामित्रं रामलक्ष्मणौ च सत्कृत्य जनकेन तान् प्रति स्वगृहे स्थापितस्य दिव्यधनुषः परिचयदानं श्रीरामश्चेद् धनुरारोपयेत्तदेतस्मै सीतां दद्यामिति स्वनिश्चयस्य प्रकटनं च - राजा जनकांनी विश्वामित्र आणि राम लक्षमणांचा सत्कार करून त्यांना आपल्या येथे ठेवलेल्या धनुष्याचा परिचय करून देणे, आणि धनुष्य चढविले गेल्यावर श्रीरामांबरोबर सीतेच्या विवाहाचा निश्चय प्रकट करणे -\nततः प्रभाते विमले कृतकर्मा नराधिपः \nविश्वामित्रं महात्मानं आजुहाव सराघवम् ॥ १ ॥\nतमर्चयित्वा धर्मात्मा शास्त्रदृष्टेन कर्मणा \nराघवौ च महात्मानौ तदा वाक्यमुवाच ह ॥ २ ॥\nत्यानंतर दुसर्‍या दिवशी निर्मल प्रभातकाल आल्यावर धर्मात्मा राजा जनकांनी आपला नित्य-नियम पूरा करून राघव आणि लक्ष्मणासहित महात्मा विश्वामित्रांना बोलावले आणि शास्त्रीय विधिस अनुसरून मुनि तसेच त्या दोघा महामनस्वी राजकुमारांचे पूजन करून या प्रकारे म्हटले - ॥ १-२ ॥\nभगवन् स्वागतं तेऽस्तु किं करोमि तवानघ \nभवान् आज्ञापयतु मामाज्ञाप्यो भवता ह्यहम् ॥ ३ ॥\n आपले स्वागत असो. निष्पाप महर्षे आपण मला आज्ञा द्यावी. मी आपली काय सेवा करूं आपण मला आज्ञा द्यावी. मी आपली काय सेवा करूं कारण मी आपला आज्ञापालक सेवक आहे.' ॥ ३ ॥\nएवमुक्तः स धर्मात्मा ���नकेन महात्मना \nप्रत्युवाच मुनिश्रेष्ठो वाक्यं वाक्यविशारदः ॥ ४ ॥\nमहात्मा जनकाने असे म्हटल्यावर बोलण्यात कुशल धर्मात्मा मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी त्यांना असे म्हटले - ॥ ४ ॥\nपुत्रौ दशरथस्येमौ क्षत्रियौ लोकविश्रुतौ \nद्रष्टुकामौ धनुःश्रेष्ठं यदेतत्त्वयि तिष्ठति ॥ ५ ॥\n राजा दशरथांचे हे दोन्ही पुत्र विश्वविख्यात क्षत्रिय वीर आहेत; आणि आपल्या येथे जे श्रेष्ठ धनुष्य ठेवलेले आहे त्यास पाहण्याची इच्छा बाळगून आहेत. ॥ ५ ॥\nएतद् दर्शय भद्रं ते कृतकामौ नृपात्मजौ \nदर्शनादस्य धनुषो यथेष्टं प्रतियास्यतः ॥ ६ ॥\n ते धनुष्य यांना दाखवावे. त्यायोगे यांची इच्छा पूर्ण होईल. नंतर हे दोन्ही राजकुमार त्या धनुष्याच्या दर्शनमात्रें संतुष्ठ होऊन इच्छेनुसार आपल्या राजधानीस परत जातील. ॥ ६ ॥\nएवमुक्तस्तु जनकः प्रत्युवाच महामुनिम् \nश्रूयतामस्य धनुषो यदर्थमिह तिष्ठति ॥ ७ ॥\nमुनिंनी असे म्हटल्यावर राजा जनक महामुनि विश्वामित्रांना म्हणाले - 'मुनिवर या धनुष्याचा वृत्तांत ऐकावा. ज्या उद्देशाने हे धनुष्य येथे ठेवले गेले आहे, ते सर्व सांगतो. ॥ ७ ॥\nदेवरात इति ख्यातो निमेर्ज्येष्ठो महीपतिः \nन्यासोऽयं तस्य भगवन् हस्ते दत्तो महात्मनः ॥ ८ ॥\n निमिचे ज्येष्ठ पुत्र राजा देवरात या नावाने विख्यात होते. त्या महात्म्याकडे हे धनुष्य ठेव म्हणून त्यांच्याकडे दिले गेले होते. ॥ ८ ॥\nदक्षयज्ञवधे पूर्वं धनुरायम्य वीर्यवान् \nविध्वंस्य त्रिदशान् रोषात् सलीलमिदमब्रवीत् ॥ ९ ॥\nयस्माद् भागार्थिनो भागं नाकल्पयत मे सुराः \nवराङ्‍गानि महार्हाणि धनुषा शातयामि वः ॥ १० ॥\nअसे म्हणतात की पूर्वकाली दक्षयज्ञ विध्वंसाच्या वेळी परम पराक्रमी भगवान् शंकरांनी सहज क्रीडा म्हणून रोषपूर्वक हे धनुष्य उचलून यज्ञ विध्वंसानंतर देवतांना सांगितले - \"देवगणांनो मी यज्ञात भाग प्राप्त करू इच्छित होतो, परंतु तुम्ही लोकांनी तो दिला नाही. म्हणून या धनुष्याने मी तुमचे सर्वांचे पूजनीय श्रेष्ठ अंग, मस्तक छाटून टाकीन.' ॥ ९-१० ॥\nततो विमनसः सर्वे देवा वै मुनिपुङ्‍गव \nप्रसादयन्त देवेशं तेषां प्रीतोऽभवद् भवः ॥ ११ ॥\n हे ऐकून सर्व देवता उदास झाल्या आणि स्तुतिच्या द्वारे देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करू लागला. शेवटी त्यांच्यावर भगवान् शिव प्रसन्न झाले. ॥ ११ ॥\nप्रीतियुक्तस्तु सर्वेषां ददौ तेष���ं महात्मनाम् \nतदेतद् देवदेवस्य धनूरत्‍नं महात्मनः ॥ १२ ॥\nन्यासभूतं तदा न्यस्तमस्माकं पूर्वजे विभौ \nप्रसन्न होऊन त्यांनी त्या सर्व महामनस्वी देवातांना हे धनुष्य अर्पण करून टाकले. तेच हे देवाधिदेव महात्मा भगवान् शंकरांचे धनुष्य रत्‍न आहे जे माझे पूर्वज महाराज देवरात यांच्याजवळ ठेवीच्या स्वरूपात ठेवले गेले होते. ॥ १२ १/२ ॥\nअथ मे कृषतः क्षेत्रं लाङ्‍गलादुत्थिता ततः ॥ १३ ॥\nक्षेत्रं शोधयता लब्धा नाम्ना सीतेति विश्रुता \nभूतलादुत्थिता सा तु व्यवर्धत ममात्मजा ॥ १४ ॥\nएकदा मी यज्ञासाठी भूमि शोधन करते समयी शेतात नांगर चालवत होतो. त्याच समयी नांगराच्या अग्रभागाने नांगरलेला भूमितून एक कन्या प्रकट झाली. सीता, नांगराच्या द्वारा ओढली गेलेली रेषा, हिच्यापासून उत्पन्न झाल्याकारणाने तिचे नाव सीता ठेवले गेले. पृथ्वीतून प्रकट झाल्यामुळे ती माझी कन्या क्रमशः मोठी होऊन शहाणी झाली. ॥ १३-१४ ॥\nवीर्यशुल्केति मे कन्या स्थापितेयमयोनिजा \nभूतलादुत्थितां तां तु वर्धमानां ममात्मजाम् ॥ १५ ॥\nआपल्या या अयोनिजा कन्येविषयी मी असा निश्चय केला की जो आपल्या पराक्रमाने हे धनुष्य चढवील, त्याच्याशी मी तिचा विवाह करीन. या प्रमाणे हिला वीर्यशुक्ला (पराक्रम रूपी शुक्ल असणारी) बनवून आपल्या घरात ठेवली आहे. मुनिश्रेष्ठा भूतलांतून प्रकट होऊन दिवसेंदिवस वाढणार्‍या माझ्या कन्येला - सीतेला, कित्येक राजांनी येथे येऊन मागणी घातली. ॥ १५ १/२ ॥\nतेषां वरयतां कन्यां सर्वेषां पृथिवीक्षिताम् ॥ १६ ॥\nवीर्यशुल्केति भगवन् न ददामि सुतामहम् \n कन्येचे वरण करणार्‍या सर्व राजांना मी असे सांगितले की माझी कन्या वीर्यशुक्ला आहे. (अर्थात् उचित पराक्रम प्रकट केल्यावरच कोणी पुरुष हिच्याबरोबर विवाह करण्यास अधिकारी होऊ शकतो.) याच कारणामुळे मी आजपर्यंत कुणाला आपली कन्या दिली नाही. ॥ १६ १/२ ॥\nततः सर्वे नृपतयः समेत्य मुनिपुङ्‍गव ॥ १७ ॥\n तेव्हां सर्व राजे मिळून मिथिलेत आले आणि विचारू लागले की राजकुमारी सीतेला प्राप्त करणासाठी कोणता पराक्रम निश्चित केला गेला आहे. ॥ १७ १/२ ॥\nतेषां जिज्ञासमानानां शैवं धनुरुपाहृतम् ॥ १८ ॥\nन शेकुर्ग्रहणे तस्य धनुषस्तोलनेऽपि वा \n'मी पराक्रमाची जिज्ञासा असलेल्या त्या राजांच्या समोर हे शिवाचे धनुष्य ठेवले. परंतु ते लोक याला उचलण्यास अथवा हलविण्यासही समर्थ झाले नाहीत. ॥ १८ १/२ ॥\nतेषां वीर्यवतां वीर्यमल्पं ज्ञात्वा महामुने ॥ १९ ॥\n त्या पराक्रमी नरेशांची शक्ति अगदी अल्प आहे हे जाणून मी त्यांना माझी कन्या देण्याचे नाकारले. तपोधन त्यानंतर जी घटना घडली तीही आपण ऐकावी. ॥ १९ १/२ ॥\nततः परमकोपेन राजानो मुनिपुङ्‍गव ॥ २० ॥\nअरुन्धन् मिथिलां सर्वे वीर्यसन्देहमागताः \n मी नकार दिल्यावर ते सर्व राजे अत्यंत कुपित झाले आणि आपल्या पराक्रमाविषयी संशयापन्न होऊन मिथिलेला चारी बाजूनी वेढा देऊन उभे राहिले. ॥ २० १/२ ॥\nआत्मानमवधूतं ते विज्ञाय नृपपुङ्‍गवाः ॥ २१ ॥\nरोषेण महताविष्टाः पीडयन् मिथिलां पुरीम् \n'माझ्याद्वारे आपला अपमान झाला असे समजून त्या श्रेष्ठ नरेशांनी अत्यंत रुष्ट होऊन मिथिला पुरीला सर्व बाजूनी पीडा देण्यास आरंभ केला. ॥ २१ १/२ ॥\nततः संवत्सरे पूर्णे क्षयं यातानि सर्वशः ॥ २२ ॥\nसाधनानि मुनिश्रेष्ठ ततोऽहं भृशदुःखितः \n पूरे एक वर्षपर्यंत ते वेढा घलून बसले होते. या अवधित युद्धाची सारी साधने क्षीण झाली. त्यामुळे मला फार दुःख झाले. ॥ २२ १/२ ॥\nततो देवगणान् सर्वांस्तपसाहं प्रसादयम् ॥ २३ ॥\nतेव्हां मी तपस्येच्या द्वारे समस्त देवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्‍न केला. देवता खूप प्रसन्न झाल्या आणि त्यांनी मला चतुरंगिणी सेना प्रदान केली. ॥ २३ १/२ ॥\nततो भग्ना नृपतयो हन्यमाना दिशो ययुः ॥ २४ ॥\nअवीर्या वीर्यसंदिग्धाः सामात्याः पापकारिणः \nमग तर आमच्या सैनिकांकडून मार खाऊन ते सर्व पापाचारी राजे जे बलहीन होते अथवा ज्यांच्या बलवान होण्यासंबंधी संदेह होता, आपल्या मंत्र्यांसहित विभिन्न दिशांमध्ये पळून गेले. ॥ २४ १/२ ॥\nतदेतन्मुनिशार्दूल धनुः परमभास्वरम् ॥ २५ ॥\n हेच ते परम प्रकाशमान धनुष्य आहे. उत्तम व्रताचे पालन करणार्‍या महर्षे मी ते श्रीराम आणि लक्ष्मणासही दाखवीन. ॥ २५ १/२ ॥\nयद्यस्य धनुषो रामः कुर्यादारोपणं मुने \nसुतामयोनिजां सीतां दद्यां दाशरथेरहम् ॥ २६ ॥\n जर रामाने या धनुष्याची प्रत्यंचा चढविली तर मी आपली अयोनिजा कन्या सीतेला या दशरथकुमाराच्या हाती देईन. ॥ २६ ॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे षट्षष्टितमः सर्गः ॥ ६६ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सहासष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sant-muktabai-palkhi-sohola-will-starts-18-june-121299", "date_download": "2018-09-26T03:37:30Z", "digest": "sha1:ZTHQGKDQKEITDTSOSCUJGHLUTD6EKFT5", "length": 14915, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "sant muktabai palkhi sohola will starts from 18 june संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला अठरा जूनला सुरुवात | eSakal", "raw_content": "\nसंत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला अठरा जूनला सुरुवात\nसोमवार, 4 जून 2018\nमाढा (सोलापूर ) - पंढरपूरच्या आषाढी वारीत मानाचे स्थान असणाऱ्या श्री. क्षेत्र मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाईंचा आषाढी वारीसाठीचा पालखी सोहळा सोमवारी (18 जून ) मुक्ताईनगर येथील समाधीस्थळारून प्रस्थान करणार असून, यंदा हरित वारीचा उपक्रम पालखी सोहळयाच्या आयोजकांनी हाती घेतला आहे. प्लास्टिकचा वापर टाळून यंदा निर्मल वारी, हरीत वारीचा संदेश दिला जाणार आहे. वारकऱ्यांजवळ बिया देवून पालखी मार्गावर वृक्षारोपणाचा संदेशही दिला जाणार असल्याचे सोहळाप्रमुख ह. भ. प. रविंद्र महाराज हरणे यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले.\nमाढा (सोलापूर ) - पंढरपूरच्या आषाढी वारीत मानाचे स्थान असणाऱ्या श्री. क्षेत्र मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाईंचा आषाढी वारीसाठीचा पालखी सोहळा सोमवारी (18 जून ) मुक्ताईनगर येथील समाधीस्थळारून प्रस्थान करणार असून, यंदा हरित वारीचा उपक्रम पालखी सोहळयाच्या आयोजकांनी हाती घेतला आहे. प्लास्टिकचा वापर टाळून यंदा निर्मल वारी, हरीत वारीचा संदेश दिला जाणार आहे. वारकऱ्यांजवळ बिया देवून पालखी मार्गावर वृक्षारोपणाचा संदेशही दिला जाणार असल्याचे सोहळाप्रमुख ह. भ. प. रविंद्र महाराज हरणे यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले.\nआठरा जूनला सकाळी दहा वाजता जुने मुक्ताबाई मंदिरातून विधीवत पादूका पूजन करून हजारो वारकऱ्यांसह पालखी सोहळा पंढपूरकडे प्रस्थान करणार आहे.\nजून महिन्यातील पालखी मुक्कामाची ठिकाणे -\nसातोड (ता.18 ), भालेगाव - रण (ता.19), मलकापूर (ता. 20), शेलापूर (ता. 21), टाकरखेड (ता. 22), मोताळा (ता. 23), बुलढाणा (ता. 24), येळगाव (ता. 25), चिखली (ता. 26), खंडाळा मकरध्वज (ता. 27), मेरा बु, (ता. 28), भरोसा (ता. 29), देऊळगाव मही (ता.30)\nजुलै महिन्यातील पालखीच्या मुक्कामाची ठिकाणे -\nदेऊळगाव राजा (ता. 1), कन्हैयानगर - जालना (ता.2), काजळाफाटा (ता. 3), अंबड (ता. 4), वडी गोद्री (ता. 5), पाथरवाला बु. (ता. 6), गेवराई (ता. 7), नामलगाव फाटा (ता. 8), बीड माळीवेस (ता. 9), बीड बालाजी मंदिर (ता. 10), पाली (ता. 11), मोरगाव (ता. 12), चैा���ाळा (ता. 13), वाकवड (ता. 14), भूम (ता. 15), जवळा नीजाम (ता. 16), शेंद्री (ता. 17), माढा (ता. 18), आष्टी (ता. 19), पंढरपूर (ता. 20)\nपालखी सोहळयाची वैशिष्टये -\nवारीदरम्यान जेवण व चहापाण्यासाठी सर्रास प्लास्टिकचा वापर होतो. अन्नदातेही प्लास्टिकचा वापर करतात. यंदा निर्मल वारी हरित वारीचा संदेश देत वारकऱ्यांना प्लासटिक वस्तूचा वापर करायचा नाही असा संदेश देण्यात आला आहे. यासाठी वारकरी भोजनासाठी ताट, वाटी, तांब्या, कप स्वतःचा वापरणार आहेत.\nवारकऱ्यांसोबत विविध झाडांच्या फळांच्या बिया दिल्या जाणार आहेत. या बिया पालखी मार्गावरील वृक्षारोपणासाठी वापरल्या जाणार आहेत. यातून हरित वारीचा संदेश दिला जाणार आहे. जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्हयातून पालखी सोहळा प्रवास करतो. 34 दिवसांचा मुक्कामात साडेसातशे किलोमीटरचा प्रवास पालखी सोहळा करणार आहे. तीनशे नऊ वर्षाची पालखी सोहळयाला परंपरा आहे.\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nशिवाजीनगर आगाराचा भूखंड आरटीओला भाड्याने\nमुंबई - चेंबूरमधील ‘बेस्ट’च्या शिवाजीनगर आगाराचा मोकळा भूखंड आरटीओला टेस्टिंग ट्रॅकसाठी दोन वर्षांसाठी भाडे करारावर देण्याचा निर्णय मंगळवारी...\nमुंबई - अवयवदानासंदर्भात ‘सकाळ’च्या मोहिमेपासून प्रेरणा घेऊन वाशीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्‍टर ४ व ५ तर्फे या विषयावर गणेशोत्सवाच्या मंडपातच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Dajipur-Sanctuary-closed-for-a-week/", "date_download": "2018-09-26T02:46:22Z", "digest": "sha1:LDYNN7UPAGKAROXTFF3SK7NL5DKFQXDE", "length": 5446, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर : ‘दाजीपूर’ आठवडाभर बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : ‘दाजीपूर’ आठवडाभर बंद\nकोल्हापूर : ‘दाजीपूर’ आठवडाभर बंद\nचौथी अखिल भारतीय व्याघ्र व मांसभक्षी प्राणी गणना आज (दि. 20) पासून सुरू होत आहे. त्यामुळे दाजीपूर येथील अभयारण्य गुरुवार (दि. 25) पर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवले जाणार आहे.\nजगातील अतिसंवेदनशील संरक्षित वनांपैकी एक असणार्‍या पश्‍चिम घाटात दाजीपूर वन्यजीव अभयारण्याचा समावेश आहे. विपूल जैवविविधता असलेले हे अभयारण्य 351चौरस किलोमीटर्सपर्यंत पसरले आहे. याठिकाणी पट्टेरी वाघासह बिबट्या, अस्वल, सांबर, गेळा, गवा रेड्यासह अनेक प्रकारच्या प्राण्यांची रेलचेल आहे. हे अभयारण्य दि. 1 नोव्हेंबर ते 31 मे अखेर पर्यटकांना खुले असते.\nचौथी अखिल भारतीय व्याघ्र व मांसभक्षी प्राणीगणना आजपासून आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील अभयारण्ये आठवडाभर पर्यटकांसाठी बंद ठेवली जाणार आहेत. वाघ व मांसभक्षी प्राण्यांची गणना अत्याधुनिक पद्धतीने केली जाणार आहे. वनविभागाचे कर्मचारीच ही गणना करणार आहेत. ट्रॅन्सेक्ट लाईन व ट्रेक रूट पद्धतीने ही गणना केली जाणार आहे. झाडावर काढलेले ओरखडे, शिकार, विष्ठा याद्वारे प्राणी गणना केली जाणार आहे. ही गणना केवळ अभयारण्य क्षेत्रातच नव्हे तर वनक्षेत्रातही होणार आहे. संपूर्ण देशातच प्राणी गणना असल्याने कोयना, चांदोली व सागरेश्‍वर अभयारण्यही पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे पर्यटक व अभ्यासकांना आठवडाभर पर्यटनाचा आनंद घेता येणार नाही.\nसंपूर्ण देशातच व्याघ्र व मांसभक्षी प्राणी गणना होणार आहे. ही गणना आधुनिक पद्धतीने होणार असल्याने आठवडाभर अभयारण्य बंद राहणार आहे. पर्यटकांनी या काळात सहकार्य करावे.\n- अनिल पाटील सहायक, वन्यजीव संरक्षक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Follow-the-police-for-the-optional-bridge-of-Shivaji-bridge/", "date_download": "2018-09-26T02:51:18Z", "digest": "sha1:GYJLJFXCR4VAXYBDMD2WNKPOOVFZQLB5", "length": 6505, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यायी पुलासाठी पोलिसांचाही पाठपुरावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पर्यायी पुलासाठी पोलिसांचाही पाठपुरावा\nपर्यायी पुलासाठी पोलिसांचाही पाठपुरावा\nपंचगंगेवरील शिवाजी पुलावर झालेल्या अपघातास जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई कधी करणार असा सवाल बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना बुधवारी करण्यात आला. गुन्हे दाखल करून पर्यायी पुलाचे काम सुरू होणार का, अशी विचारणा करत या पुलाचे बांधकाम पूर्ण व्हावे याकरिता पोलिस प्रशासनाचाही पाठपुरावा सुरू असल्याचे मोहिते यांनी शिष्टमंडळाला सांगितले.\nपर्यायी पुलाचे बांधकाम रखडले आहे. हे बांधकाम आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पूर्ण करावे आणि जीवित व वित्त हानी टाळावी, अन्यथा संबंधित अधिकार्‍यांना दोषी धरले जाईल, असे निवेदन समितीच्या वतीने दि.20 जानेवारी रोजी दिले होते. यानंतर दि. 26 रोजी या पुलावर झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा बळी गेला होता. नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यास जाणीवपूर्वक विलंब लावल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी समितीने केली होती. त्यावर याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. याप्रकरणी काय चौकशी झाली, याची विचारणा समितीने केली.\nमोहिते म्हणाले, पर्यायी पुलाचे बांधकाम पूर्ण होणे पोलिस प्रशासनाच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे आहे. शिवाजी पुलाला पर्याय नाही. यामुळे वाहतुकीचे नियोजन करताना दमछाक करावी लागत आहे. अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने सध्या वळवली आहे. मात्र, या रस्त्यांवर पडणार्‍या ताणामुळे येत्या पावसाळ्यात हा रस्ता खराब होऊन चालण्यायोग्यही राहणार नाही अशी ��रिस्थिती आहे. यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने या पुलाच्या बांधकामासाठी पत्रव्यवहार सुरू आहेत. विविध प्रकारची माहिती संकलित करून त्याद्वारे पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला जात आहे. यामुळे लवकरच पुलाच्या अर्धवट बांधकामाचे काम सुरू होईल.\nयावेळी समितीचे किसन कल्याणकर, रामेश्‍वर पतकी, श्रीधर कुलकर्णी, योगेश शेटे, चिन्मय सासणे, दादासाहेब माने, प्रशांत बरगे, राहुल चौधरी, सुमित खानोलकर, तौफिक शेख, दिलीप परीट, गुरुदत्त म्हाडगुत आदी उपस्थित होते.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Cheap-home-forms-filled-by-BJP/", "date_download": "2018-09-26T02:49:12Z", "digest": "sha1:CFABSUH2XDU3M5Y4QFBAG6NCMXQFJHIQ", "length": 5487, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपने भरून घेतले ‘स्वस्त’ घरांचे अर्ज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपने भरून घेतले ‘स्वस्त’ घरांचे अर्ज\nभाजपने भरून घेतले ‘स्वस्त’ घरांचे अर्ज\nआगामी लोकसभा आणि विधानसभेचे वेध लागलेल्या भारतीय जनता पार्टीने (भाजपा) मतदारांना खूश करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी 2000 ते 2011 मधील पुरावे असणार्‍या झोपडीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर देण्यासाठी भाजपा झोपडीवासीयांकडून अर्ज भरून घेत आहे.\nम्हाडाकडून राज्यभरात घरे उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. 2022 पर्यंत सर्वांना घर देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली आहे. गेल्या निवडणुकांमध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्‍या भाजपाने आता मुंबईतील झोपडपट्टीधारकांना खूश करण्याची रणनीती आखली आहे. 2000 ते 2011 या कालावधीतील झोपडपट्टीमधील रहिवाशांकडे या कालावधीचा पुरावा असल्यास संबंधित पुरावा आणि अर्ज भाजपा कार्यालयात जमा करण्यास कलिना विधानसभा क्षेत्रात सुरुवात झाली आहे. राज्यात ही योजना राबवण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून सरकारने म्हाडाची नेमणूक केली आहे.\nप्रधानमंत्री आवास योजना जाहीर झाल्यानंतर शहर आणि उपनगरांत खासगी संस्था, संघटनांकडून अर्ज भरून घेण्यात येत होते. मात्र म्हाडाने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोणत्याही संस्थेची अर्ज भरून घेण्यासाठी नियुक्ती केली नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे संघटनांची अर्ज भरून घेण्याची दुकाने बंद झाली. राज्यातील 2011 पर्यंतच्या झोपड्यांना राज्य सरकारने दिलासा दिला असून 2000 नंतरच्या झोपड्यांमधील रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात येणार आहेत. मात्र यासाठी बांधकाममूल्य झोपडीधारकांना भरावे लागणार आहे. या निर्णयाचा लाभ भाजपाकडून घेण्यास सुरुवात झाली आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/dombivali-married-women-committed-suicide/", "date_download": "2018-09-26T03:03:20Z", "digest": "sha1:IQCSODROBAK35GDVQIEO5VB66FAIEJRL", "length": 5404, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nपोलिसाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nमाहेरून पैसे व सोने आणण्यासाठी पत्नीला मारहाण करणार्‍या तसेच तिचा मानसिक व शारीरिक छळ करून तीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या अनिल साळवी या पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या बहिणी विरोधात कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून, लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी सांगितले.\nभायखळा येथील पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असलेला अनिल साळवे आपल्या कुटुंबासह कल्याण नजीक अटाळी येथे राहत होता. त्याचे सहा महिन्यापूर्वी प्रगतीश यांच्याशी लग्न झाले होते. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या प्रगतीला काही दिवसातच अनिल व त्याच्या बहिणीने त्रास देणे सुरु केले. प्रगतीचा पती अनिल व नणंद जिजाबाई हे दोघे तिला माहेरून सोने व पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते. प्रगतीने नकार देताच या दोघांनी तिला शिवीगाळ मारहाण करत शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. गुरुवारी या जाचाला कंटाळून प्रगतीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी प्रगतीचे काका सुरेश जाधव यांनी प्रगतीचा पती अनिल व नणंद जिजाबाई या दोघांनी सोने व पैशांसाठी तिचा छळ केला व या जाचातून तिने आत्महत्या केल्यचा आरोप करत दोघां विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार प्रगतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत पती अनिल व नणंद जिजाबाई विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/leadingnews/page/4", "date_download": "2018-09-26T03:07:40Z", "digest": "sha1:L2VDWO4SRHJP46SA7RMBRHXDLY5YJGAO", "length": 9816, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "leadingnews Archives - Page 4 of 97 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nराज्यातील सर्व नगराध्यक्ष राजीनामा देण्याच्या तयारीत ; मुख्यमंत्र्यांना भेटणार\nऑनलाइन टीम / मुंबई : राज्यातील नगराध्यक्षांना पूर्वी प्रमाणे असलेले अधिकार मिळवेत या मागणीसाठी सर्व नगराध्यक्ष हे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देऊन आपले सामूदायिक राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचा ठराव आज राज्यस्तरीय नगराध्यक्षांच्या परिषदेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. राज्यात 367 नगरपरिषदा व नगरपंचायती आहेत. मे 2016 व मे 2018 रोजी नगरपरिषदा कायद्यात मोठय़ प्रमाणात बदल केल्यामुळे नगराध्यक्षांचे ...Full Article\nमहाराष्ट्रासह काही राज्यात बांधकामांना बंदी : सुप्रिम कोर्टाचे आदेश\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : एकीकडे बांधकामे वेगाने सुरू आहेत, तर घनकचरा व्यवस्थापनाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते. यामुळे सुप्रीम कोर्टाने घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस धोरण होत नाही, तोपर्यंत काही ...Full Article\nपुरावे हाती आल्यानंतरच विचारवंतांवर कारवाई: पोलीस\nऑनलाईन टीम / मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नक्षलवाद्यांशी संबध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी पाच डाव्या विचारवंतांवर केलेल्या कारवाईबाबत आज राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर ...Full Article\nगौरी लंकेश हत्या प्रकरणी अजून एका संशयितला अटक\nऑनलाईन टीम / बेळगाव : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या हत्याकांडाचा तपास करत असलेल्या बंगळुरू एसआयटीच्या पथकाने बेळगाव येथून ...Full Article\nकोरेगाव भिमा हिंसाचार ; पाचही आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव या आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. भीमा-कोरेगाव हिंसेप्रकरणी ...Full Article\nनोटाबंदी : 15लाख 31 हजार कोटींच्या नोटा आल्या परत\nऑनलाईन टीम /नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर तब्बल पावणे दोन वर्षांनी बँकेत परत आलेल्या चलनातून बाद झालेल्या नोटांचा नेमका आकडा समोर आला आहे. या आकडेवारीनुसार ...Full Article\nराजीव गांधी मॉब लिंचिंगचे जनक : दिल्लीत पोस्टर्स\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 1984 च्या शीख हत्याकांडात काँग्रेसचा सहभाग नव्हता’ असं विधान नुकतंच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. परंतु, भाजपने या विधानावरून काँग्रेसला चांगलेच ...Full Article\nवैभव राऊतसह अटकेतील इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत : सनातन संस्था\nऑनलाईन टीम / मुंबई : नालासोपारातील बॉम्बस्फेटकप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह इतर आरोपी सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा सनातान संस्थेचे प्रवक्ते राजहंस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला आहे. ...Full Article\nसचिन अंदुरेकडील पिस्तुलातून गौरी लंकेश यांची हत्या :सीबीआय\nऑनलाईन टीम / मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्��ा सचिन अंदुरेच्या चौकशीतून आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ‘सचिन अंदुरेकडून ...Full Article\nनालासोपारा स्फोटकप्रकरण ; घाटकोपरमधून एकाला अटक\nऑनलाईन टीम / मुंबई : नालासोपारा येथील स्फोटकांप्रकरणी राज्य दहशतवादवोधी पथक ने आणखी एकला मुंबईतील घाटकोपरमधून अटक केली आहे. अविनाश पवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-ratnagiri-prisoner-cultivate-jail-farm-125466", "date_download": "2018-09-26T03:34:06Z", "digest": "sha1:ZWQPNJZ7EXAXTGMGIPPUNTP26GZAWRRW", "length": 13364, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Ratnagiri prisoner cultivate jail farm रत्नागिरी कारागृहातील शेती कैदी फुलवणार | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी कारागृहातील शेती कैदी फुलवणार\nशुक्रवार, 22 जून 2018\nरत्नागिरी - जिल्हा विशेष कारागृहाची ‘खुले कारागृहा’च्यादिशेने वाटचाल सुरू झाली आहे. अनेक वर्षे बंद असलेली सुमारे दीड ते दोन एकरची शेती पुन्हा फुलविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शिक्षा संपत आलेले पंधरा ते वीस पक्के कैदी मिळाल्यास कायमस्वरुपी उत्पन्नाचा स्त्रोतही निर्माण होणार आहे. यासाठी कारागृह प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव दिला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिला.\nरत्नागिरी - जिल्हा विशेष कारागृहाची ‘खुले कारागृहा’च्यादिशेने वाटचाल सुरू झाली आहे. अनेक वर्षे बंद असलेली सुमारे दीड ते दोन एकरची शेती पुन्हा फुलविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शिक्षा संपत आलेले पंधरा ते वीस पक्के कैदी मिळाल्यास कायमस्वरुपी उत्पन्नाचा स्त्रोतही निर्माण होणार आहे. यासाठी कारागृह प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव दिला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिला.\nरत्नागिरी कारागृह ‘खुले कारागृह’ व्हावे, यासाठी यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पंचवीस पक्के कैदी ठेवण्याची परवानगी देऊन त्यांच्यामार्फत शेती, भाजी-पाला आदीच्या उत्पादनातून शासनाला उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे कामेही होणार असून चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची शिक्षा कमी होण्यास मदत होईल. राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, पैठण आदी ठिकाणी खुली कारागृह आहेत. त्या धर्तीवर रत्नागिरी विशेष कारागृह खुले कारागृह व्हावे, यासाठी मुख्यालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.\nकारागृहाची क्षमता 204 कैदी ठेवण्याची आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने मोबाईल जामर, सिसी टीव्हीची 24 तास कैदी आणि कर्मचार्‍यांवर नजर आहे. विशेष कारागृहाची 4 हेक्टर 81 गुंठे शेत जमिन आहे. 1 एकर 30 गुंठे जिरायती जमिन आणि दोन हेक्टर जमिन पडिक आहे. आंबे, फणस, नारळ आदी झाडे या परिसरात आहेत. लिलावातूनच वर्षाला साधारण 70 हजार रुपये मिळतात. खुल्या कारागृहाच्या संकल्पनेतून पक्क्या कैद्यांकडून शेती आणि देखभाल केल्यास लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे.\nकारागृहाची मोठ्या प्रमाणात शेती आहे. पक्के कैदी नसल्याने शेती करणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षा संपत आलेले कैदी मिळावेत, यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव सादर केला आहे.\n- अमेय पोतदार, तुरुंग अधिकारी, रत्नागिरी विशेष कारागृह\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nराजकीय पटलावर मुश्रीफांचे नाव नसेल - महाडिक\nकोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर...\n#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’\nपुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तित���्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत...\nपुणे - पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी नेमका किती खर्च येणार हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या जागेचे फेरमूल्यांकनाचे काम सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k5s021.htm", "date_download": "2018-09-26T03:39:08Z", "digest": "sha1:PW3TCFEEPB355V3Y3OYNUSJYPPKDN2F2", "length": 57417, "nlines": 1452, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - सुंदरकाण्ड - ॥ एकविंशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय १�� ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ एकविंशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nसीताकर्तृकं रावणस्य प्रबोधनं, श्रीरामेण सह तुलनायां, तस्य तुच्छतायाः प्रतिपादनम् -\nसीतेचे रावणास समजाविणे आणि त्यास श्रीरामासमोर नगण्य दाखविणे -\nतस्या तद् वचनं श्रुत्वा सीता रौद्रस्य रक्षसः \nआर्ता दीनस्वरा दीनं प्रत्युवाच ततः शनैः ॥ १ ॥\nत्या भयंकर राक्षसाचे ते वचन ऐकून सीतेला अत्यंत कष्ट झाले. तिने दीन वाणीने अत्यंत दुःखाने हळू हळू त्यास उत्तर देण्यास आरंभ केला. ॥१॥\nदुःखार्ता रुदती सीता वेपमाना तपस्विनी \nचिंतयंती वरारोहा पतिमेव पतिव्रता ॥ २ ॥\nत्या समयी ती सुंदर शरीर असलेली पतिव्रता देवी तपस्विनी सीता, दुःखाने आर्त होऊन रडत असता थरथर कापत होती आणि आपल्या पतीचेच चिंतन करीत होती. ॥२॥\nतृणमन्तरतः कृत्वा प्रत्युवाच शुचिस्मिता \nनिवर्तय मनो मत्तः स्वजने प्रीयतां मनः ॥ ३ ॥\nपवित्र हास्य करणारी ती विदेहनंदिनी मध्ये गवताची काडी धरून रावणास या प्रकारे उत्तर देऊ लागली- तू माझ्यावरून आपले मन काढून घे आणि आत्मीय जणांवर (आपल्याच पत्‍नींच्यावर) प्रेम कर. ॥३॥\nन मां प्रार्थयितुं युक्तः त्वं सिद्धिमिव पापकृत् \nअकार्यं न मया कार्यं एकपत्‍न्या विगर्हितम् ॥ ४ ॥\nज्याप्रमाणे पापाचारी पुरुषाने सिद्धिची इच्छा करणे योग्य नाही त्या प्रमाणे तू माझी इच्छा करण्यास योग्य नाहीस. जे पतिव्रतेने करण्यास निंदित आहे, अयोग्य आहे, असे कार्य मी कदापिही करू शकत नाही. ॥४॥\nकुलं संप्राप्तया पुण्यं कुले महति जातया \nएवमुक्त्वा तु वैदेही रावणं तं यशस्विनी ॥ ५ ॥\nरावणं पृष्ठतः कृत्वा भूयो वचनमब्रवीत् \nनाहमौपयिकी भार्या परभार्या सती तव ॥ ६ ॥\nकारण मी एका महान कुळात उत्पन्न झालेली असून विवाह करून एका पवित्र कुळात आलेली आहे. रावणास या प्रमाणे सांगून यशस्विनी वैदेहीने त्याच्याकडे पाठ फिरविली आणि ती म्हणाली - रावणा मी सती असून परस्त्री आहे, मी तुझी भार्या होण्यास योग्य नाही. ॥५-६॥\nसाधु धर्ममवेक्षस्व साधु साधुव्रतं चर \nयथा तव तथान्येषां रक्ष्या दारा निशाचर ॥ ७ ॥\n तू श्रेष्ठ धर्माकडे लक्ष दे आणि संत पुरुषांच्या व्रताचे यथायोग्य पालन कर. ज्या प्रमाणे तुझ्या स्त्रियांना तुझ्याकडून संरक्षण प्राप्त होते त्या प्रमाणेच दुसर्‍यांच्या स्त्रियांचेही तू संरक्षण केले पाहिजेस. ॥���॥\nआत्मानमुपमां कृत्वा स्वेषु दारेषु रम्यताम् \nअतुष्टं स्वेषु दारेषु चपलं चपलेंद्रियम् \nनयंति निकृतिप्रज्ञं परदाराः पराभवम् ॥ ८ ॥\nतू स्वतःला आदर्श बनवून आपल्या स्त्रियांच्या ठिकाणीच अनुरक्त व्हावेस. जो आपल्या स्त्रियांच्यामुळे संतुष्ट रहात नाही आणि ज्याची बुद्धि धिक्कार करण्यायोग्य आहे अशा चपळ इंद्रिये असलेल्या चंचल पुरुषास परस्त्रिया पराजित करतात - त्याच्या फजितीस कारणीभूत होतात. ॥८॥\nइह संतो न वा संति सतो वा नानुवर्तसे \nयथा हि विपरीता ते बुद्धिराचारवर्जिता ॥ ९ ॥\nकाय येथे कोणीच सत्पुरुष राहात नाहीत की काय अथवा सत्पुरुष राहात असूनही तू त्यांचे अनुसरण करीत नाहीस की काय अथवा सत्पुरुष राहात असूनही तू त्यांचे अनुसरण करीत नाहीस की काय आणि त्यामुळेच तुझी बुद्धि अशी विपरित आणि सदाचार शून्य झाली आहे कि काय आणि त्यामुळेच तुझी बुद्धि अशी विपरित आणि सदाचार शून्य झाली आहे कि काय \nवचो मिथ्याप्रणीतात्मा पथ्यमुक्तं विचक्षणैः \nराक्षसानामभावाय त्वं वान प्रतिपद्यसे ॥ १० ॥\nअथवा बुद्धिमान पुरुष तुझ्या हिताची जी गोष्ट सांगतात, तिला निरर्थक मानून राक्षसांच्या विनाशास उद्यत झाल्यामुळे तू त्यांचा उपदेश ग्रहणच करीत नाहीस. ॥१०॥\nसमृद्धानि विनश्यंति राष्ट्राणि नगराणि च ॥ ११ ॥\nज्याचे मन अपवित्र असते आणि जो सदुपदेशही ग्रहण करीत नाही अशा अन्यायी राजाच्या हाती पडल्याने अत्यंत मोठी समृद्धशाली राज्ये आणि नगरेही नष्ट होत असतात. ॥११॥\nतथैव त्वां समासाद्य कंका रत्‍नौघसंकुला \nअपराधात् तवैकस्य नचिराद् विनशिष्यति ॥ १२ ॥\nयाप्रमाणेच ही रत्‍नराशीने परिपूर्ण लंकानगरी तुझ्या हाती पडल्याने आता तुझ्या एकट्याच्या अपराधामुळे अत्यंत शीघ्र नष्ट होऊन जाईल. ॥१२॥\nअभिनंदंति भूतानि विनाशे पापकर्मणः ॥ १३ ॥\n ज्यावेळी कोणी अदूरदर्शी पापाचारी आपल्या कुकर्माने मारला जातो त्यावेळी त्याचा विनाश झाल्यावर समस्त प्राणी प्रसन्न होतात. ॥१३॥\nएवं त्वां पापकर्माणं वक्ष्यंति निकृता जनाः \nदिष्ट्यैतद् व्यसनं प्राप्तो रौद्र इत्येव हर्षिताः ॥ १४ ॥\nयाप्रकारे तू ज्यांना कष्ट दिले आहेस, ते सर्व लोक तुला पापी म्हणतील आणि या आततायीला हे कष्ट प्राप्त झाले आहेत हे फार उत्तम झाले असे म्हणून हर्षित होतील. ॥१४॥\nशक्या लोभयितुं नाहं ऐश्वर्येण धनेन वा \nअनन्या राघवेणाहं भास्करेण यथा प्रभा ॥ १५ ॥\nज्याप्रमाणे सूर्यापासून त्याची प्रभा वेगळी होऊ शकत नाही त्याप्रमाणे मी श्रीरघुनाथापासून अभिन्न आहे. ऐश्वर्य अथवा धनाच्या द्वारे तू मला भुलवू शकणार नाहीस. ॥१५॥\nउपधाय भुजं तस्य लोकनाथस्य सत्कृतम् \nकथं नामोपधास्यामि भुजमन्यस्य कस्यचित् ॥ १६ ॥\nलोकनाथ (जगदीश्वर) अशा श्रीरामचंद्रांच्या सन्मानित भुजांवर मस्तक ठेवल्यानंतर दुसर्‍या कुणाच्या बाहूची उशी मी कशी करेन \nअहमौपयिकी भार्या तस्यैव च धरापतेः \nव्रतस्नातस्य विद्येव विप्रस्य विदितात्मनः ॥ १७ ॥\nज्याप्रकारे वेदविद्या आत्मज्ञानी स्नातक ब्राह्मणाचीच संपत्ति होत असते त्याप्रमाणे मी केवळ त्या पृथ्वीपती रघुनाथाचीच भार्या होण्यास योग्य आहे. ॥१७॥\nसाधु रावण रामेण मां समानय दुःखिताम् \nवने वासितया सार्धं करेण्वेव गजाधिपम् ॥ १८ ॥\n तुझ्यासाठी हेच योग्य आहे की ज्याप्रमाणे वनात समागमाची इच्छा करणार्‍या हत्तीणीची कुणी गजराजाशी गांठ घालून द्यावी, त्याप्रमाणे तू माझ्या सारख्या दुःखितेची श्रीरामाशीच गांठ घालून द्यावीस. ॥१८॥\nमित्रमौपयिकं कर्तुं रामः स्थानं परीप्सता \nबंधं चानिच्छता घोरं त्वयासौ पुरुषर्षभः ॥ १९ ॥\nजर तुला आपल्या नगरीची सुरक्षितता आणि स्वतःचा दारूण वधापासून बचाव व्हावा अशी इच्छा असेल तर तू पुरुषोत्तम रामास आपला मित्र बनव, कारण तेच मित्र बनविण्यास लायक आहेत. ॥१९॥\nतेन मैत्री भवतु ते यदि जीवितुमिच्छसि ॥ २० ॥\nभगवान श्रीरामच धर्माचे ज्ञाते आणि सुप्रसिद्ध शरणागत वत्सल आहेत. जर तुला जिवंत राहाण्याची इच्छा असेल तर त्यांच्याशी तुझी मैत्रीच व्हावयास पाहिजे. ॥२०॥\nप्रसादयस्व त्वं चैनं शरणागतवत्सलम् \nमां चास्मै प्रयतो भूत्वा निर्यातयितुमर्हसि ॥ २१ ॥\nतू शरणागतवत्सल श्रीरामांना शरण जाऊन त्यांना प्रसन्न करून घे. आणि शुद्ध हृदय होऊन मला त्यांच्याकडे परत पाठव. ॥२१॥\nएवं हि ते भवेत् स्वस्ति संप्रदाय रघूत्तमे \nअन्यथा त्वं हि कुर्वाणः परां प्राप्स्यसि चापदम् ॥ २२ ॥\nया प्रकारे मला श्रीरामांच्या हाती सोपविलेस तरच तुझे भले होईल. याच्या विरूद्ध आचरण केलेस तर तू फार मोठ्या संकटास पडशील. ॥२२॥\nवर्जयेद् वज्रमुत्सृष्टं वर्जयेत् अंतकश्चिरम् \nत्वद्विधं न तु संक्रुद्धो लोकनाथः स राघवः ॥ २३ ॥\nतुझ्या सारख्या निशाचराची इंद्राच्या हातून सुटलेल्या वज्रापासून अथवा काळापासूनही दीर्घ काळ सुटका होऊ शकेल (उपेक्षा होऊ शकेल) परंतु क्रोधाविष्ट झालेले लोकनाथ श्रीराम तुला कदापि सोडणार नाहीत. ॥२३॥\nरामस्य धनुषः शब्दं श्रोष्यसि त्वं महास्वनम् \nशतक्रतुविसृष्टस्य निर्घोषमशनेरिव ॥ २४ ॥\nइंद्राने सोडलेल्या वज्राच्या गडगडाटाप्रमाणे तूं श्रीरामचंद्रांच्या धनुष्याचा घोर टणत्कार ऐकशील. ॥२४॥\nइह शीघ्रं सुपर्वाणो ज्वलितास्या इवोरगाः \nइषवो निपतिष्यंति रामलक्ष्मणलक्षिताः ॥ २५ ॥\nयेथे श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या नावांनी चिन्हित झालेले, उत्कृष्ट आणि प्रदिप्त मुखे असलेल्या भुजंगाप्रमाणे दिसत असलेले बाण लवकरच तुझ्यावर येऊन पडतील. ॥२५॥\nरक्षांसि निहनिष्यंतः पुर्यामस्यां न संशयः \nअसंपातं करिष्यंति पतंतः कङ्‌कवाससः ॥ २६ ॥\nकंक पक्ष्यांच्या पिसांनी युक्त असलेले त्यांचे बाण या पुरीत राक्षसांचा घात करतील यात संशय नाही. ते अशा प्रकारे वर्षाव करतील की येथे तिळभर जागा मोकळी राहाणार नाही. ॥२६॥\nराक्षसेंद्रमहासर्पान् स रामगरुडो महान् \nउद्धरिष्यति वेगेन वैनतेय इवोरगान् ॥ २७ ॥\nविनतापुत्र गरूड ज्याप्रमाणे मोठ मोठ्या सर्पांना वेगाने आणि त्वरेने नेऊन त्यांचा संहार करतो त्याप्रमाणे श्रीरामरूपी महान गरूड राक्षसराजरूपी मोठ मोठ्या सर्पांना वेगाने आणि त्वरेने या नगरीतून उचलून नेईल. ॥२७॥\nअपनेष्यति मां भर्ता त्वत्तः शीघ्रमरिंदमः \nअसुरेभ्यः श्रियं दीप्तां विष्णुस्त्रिभिरिव क्रमैः ॥ २८ ॥\nज्याप्रमाणे भगवान विष्णूने आपल्या तीन पावलांच्या द्वारे असुरांपासून त्यांची उज्ज्वल लक्ष्मी हरण केली, त्याप्रमाणे माझे स्वामी शत्रुसूदन श्रीराम मला शीघ्रच तुझ्यापासून घेऊन जातील. ॥२८॥\nजनस्थाने हतस्थाने निहते रक्षसां बले \nअशक्तेन त्वया रक्षः कृतमेतदसाधु वै ॥ २९ ॥\n ज्यावेळी राक्षसांच्या सेनेचा संहार होण्यामुळे जनस्थानातील तुझा आश्रय नष्ट झाला, तेव्हा तू युद्ध करव्यास असमर्थ झालास आणि म्हणून तेव्हा तू छलकपटाने, चोरीने हे नीच कर्म केलेस. ॥२९॥\nआश्रमं तत्तयोः शून्यं प्रविश्य नरसिंहयोः \nगोचरं गतयोर्भ्रात्रोः अपनीता त्वयाधम ॥ ३० ॥\n ते पुरुषसिंह दोघे बंधु श्रीराम आणि लक्ष्मण वनामध्ये गेले असता, आश्रमात कोणी नाही असे पाहून तू प्रवेश केलास आणि तेथून माझे हरण केलेस. त्यावेळी ते मायामृगाला मारण��याकरिता गेलेले होते. नाही तर तेव्हाच तुला या नीच कृत्याचे फळ मिळाले असते. ॥३०॥\nशक्यं संदर्शने स्थातुं शुना शार्दूलयोरिव ॥ ३१ ॥\nश्रीराम आणि लक्ष्मण यांचा केवळ गंध आला तरी तू त्यांच्या समोर टिकू शकणार नाहीस. दोन दोन वाघांच्या समोर कुत्रा कधी टिकू तरी शकेल का \nतस्य ते विग्रहे ताभ्यां युगग्रहणमस्थिरम् \nवृत्रस्येवेंद्रबाहुभ्यां बाहोरेकस्य विग्रहे ॥ ३२ ॥\nज्या प्रमाणे इंद्रांच्या दोन्ही बाहू बरोबर युद्ध करण्याचा भास सहन होईनासा होतो त्याप्रमाणे समरांगणात त्या दोन्ही भावांबरोबर युद्ध सुरू झाले तर तू अथवा तुला सहाय्य करणारे तुझे सैन्य यापैकी कोणी ही टिकू शकणार नाही. ॥३२॥\nक्षिप्रं तव स नाथो मे रामः सौमित्रिणा सह \nतोयमल्पमिवादित्यः प्राणानादास्यते शरैः ॥ ३३ ॥\nते माझे प्राणनाथ श्रीराम, सुमित्रापुत्र लक्ष्मणासह, सूर्य ज्याप्रमाणे थोड्याशा जलास आपल्या किरणांच्या द्वारा शीघ्र शोषून टाकतो, त्याप्रमाणे आपल्या बाणांच्या द्वारे शीघ्र तुझे प्राण हरण करतील. ॥३३॥\nसभां गतो वा वरुणस्य राज्ञः\nमहाद्रुमः कालहतोऽशनेरिव ॥ ३४ ॥\nतू कुबेराच्या कैलासपर्वतावर गेलास अथवा वरूणाच्या सभेत जाऊन लपून बसलास तरी काळाने मारलेला विशालवृक्ष जसा वज्राचा आघात होताच नष्ट होतो त्याप्रमाणे तूही दशरथनंदन श्रीरामाच्या बाणांनी मारला जाऊन तात्काळ आपल्या प्राणास मुकशील यात जराही संशय नाही, कारण काळाने प्रथमच तुला मारलेला आहे. ॥३४॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुंदरकाण्डे एकविंशः सर्गः ॥ २१ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा एकविसावा सर्ग पूरा झाला. ॥२१॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-compensation-decleared-bollworm-marathwada-8107", "date_download": "2018-09-26T04:00:57Z", "digest": "sha1:ACSPK5DKLZMWEH5NTFOMIHAWE6LUZG5T", "length": 18342, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, compensation decleared for bollworm, marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्याला बोंडअळी नुकसानीपोटी १२२१ कोटींचा निधी मंजूर\nमराठवाड्याला बोंडअळी नुकसानीपोटी १२��१ कोटींचा निधी मंजूर\nशुक्रवार, 11 मे 2018\nपरभणी : महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या राज्यातील शेतकयांना मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मदतीची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे.\nपरभणी : महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या राज्यातील शेतकयांना मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मदतीची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे.\n२०१७ मधील हंगामात मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांतील बीटी कपाशीचे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. नैसर्गिक आपत्तीअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती.\nत्यानुसार आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपये एवढा निधी तीन समान हप्त्यामध्ये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण बल (एनडीआरएफ) निकषानुसार जिरायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६८०० रुपये आणि बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १३,५०० रुपये देण्यात येणार आहेत. २ हेक्टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत किमान १ हजार रुपये तर २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन धारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना क्षेत्राच्या प्रकारानुसार जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे.\nमदतीची रक्कम संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर थेट हस्तांतर पद्धतीने (डीबीटी) जमा करण्यात यावी. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी आधार कार्ड नसेल तर अन्य पर्यायी व व्यवहार्य ओळखपत्राच्या आधारे खातरजमा करून मदत देण्यात यावी. मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची वसुली करण्यात येऊ नये. जिल्ह्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आल्यानंतर मदतीची रक्कम वाटप केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. त्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्रासह पुढील मागणी शासनाकडे करण्यात यावी. त्यानंतरच संबंधीत जिल्ह्यांना पुढील हप्ताची रक्कम वितरित करण्यात यावी.\nशासनाकडून मदतीची रक्कम तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार असली तरी शेतकऱ्यांना मात्र मदतीचे वाटप करताना अनुज्ञेय असलेली संपूर्ण रक्कम एकाच वेळी अदा करावी, असे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनास देण्यात आलेले आहेत.\nजिल्हानिहाय बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम (कोटी रुपये)\nकृषी विभाग बोंड अळी bollworm उस्मानाबाद बीड प्रशासन शेती मराठवाडा\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या च���काऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-agril-restructuring-6963", "date_download": "2018-09-26T04:02:45Z", "digest": "sha1:XPJS2VJJ7JQZL3SH5XHNBOP2HZBL6O33", "length": 25004, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on agril restructuring | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीच्या पुनर्रचनेतून सुटतील मूलभूत प्रश्न\nशेतीच्या पुनर्रचनेतून सुटतील मूलभूत प्रश्न\nगुरुवार, 29 मार्च 2018\nगुजरात निवडणुकीतील कटू अनुभवाचा धसका घेतलेल्या मोदी सरकारने श���तकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा आटापिटा चालवलाय, परंतु त्यात शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसत नाही. शेतीत आमूलाग्र बदलाच्या धोरणाशिवाय शेतकऱ्यांचे भले होणार नाही.\nगुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी मतदारांनी दाखवलेल्या नाराजीने केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. त्याचे पडसाद गेल्या अर्थसंकल्पात दिसून आले. शेतीमालाला दीडपट हमीभावाचे आश्वासन देऊन सत्तेवर विराजमान झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांत नेमके शेतकऱ्यांना मारक ठरणारे आणि शहरी ग्राहकांना खुश करणारे धोरण राबवले आहे. गेल्या दोनच वर्षांतील शेतमालाची आयात एक लाख चाळीस हजार कोटी रुपयांची आहे, ही सरकारी आयात आहे व्यापारी नाही, जी अनावश्यक आणि शेतकरीविरोधी आहे. गुजरात निवडणुकीतील कटू अनुभवाचा धसका घेतलेल्या मोदींनी अलीकडे शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा आटापिटा चालवलाय. त्याचाच एक भाग म्हणून साडेतीनशे लोकांची भलीमोठी समिती नेमली आहे.\nशेतीविषयक धोरण कसे असावे, याबद्दल सल्ला देण्याचे काम या समितीकडे सोपवले आहे.\nमहाराष्ट्राच्या कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे त्यातील एका समितीचे प्रमुख आहेत. काही दिवसांपूर्वी पटेल यांनी त्यांच्या समितीचे धोरण पंतप्रधान मोदींसमोर सादर केले. ‘गंमत बघा, व्ही. पी. सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्या काळात स्वतः शरद जोशी यांच्या नेतृत्वात तयार केलेला, कृषी नीती आणि टास्क फोर्सचा अहवाल केंद्रात पडून आहे़’, असे असताना पाशा पटेल यांच्या सारख्यांच्या मार्गदर्शनाची नरेंद्र मोदी यांना गरज पडावी यातच सारे आले. नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांना हात घालायचा असता, तर शरद जोशी यांचे दोन्ही अहवाल काढून त्याचा अभ्यास करता आला असता. एवढे महत्त्वपूर्ण दस्तऐवज केंद्रात पडून असताना पुन्हा अजून एक समिती कशासाठी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतील शेतकऱ्यांच्या नाराजीचा अनुभव गाठी असल्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष परवडणारा नाही यासाठी ही सारी उठाठेव दिसते आहे, हे उघड आहे. यात शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसत नाही.\nपाशा पटेलांनी शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी म्हणून ज्या शिफारसी केल���या आहेत, ते पाहता शेतकऱ्यांना सरकारी समित्यांच्या भुलभुलय्यात अडकवण्याचाच प्रयत्न दिसतो आहे. पाशा पटेल यांनी देशातील सगळ्या शेतकऱ्यांचे उत्पादन एकाच वेळी बाजारात येते आणि त्यात सणावाराची गर्दी असते, म्हणून शेतकऱ्यांना त्यातल्यात्यात लहान शेतकऱ्यांना मिळेल त्या किमतीत आपला माल विकावा लागतो. त्याला जर चार महिने माल विकायचा थांबवता आला, तर आपोआपच चांगला शेतीमाल बाजार आणि व्यापार तयार होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवून पुढील उपाय सुचवले आहेत.\n- जगभरच्या शेतकरी आपल्या दोन महिने अगोदर पेरणी करतो. त्याची माहिती आपल्या शेतकऱ्यांना करून देण्यासाठी या देशात आपल्या शेतमालाची जगभरची मागणी समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या देशांतील दूतावासात एका कृषी शास्त्रज्ञाची नियुक्ती करावी.\n- हमीभावाच्या खाली शेतीमालाची खरेदी करता येऊ नये असा कायदा करावा.\n- कोणी ऊस कोणी कांदा अशी मनमानी पिके शेतकरी पिकवतो त्यावर सरकारने नियंत्रण ठेवावे.\n- आयात कर, निर्यात मूल्य कमी जास्त करण्याचे शस्त्र सरकारने प्रभावीपणे वापरावे.\n- वेगवेगळ्या राज्यांत कृषिमूल्य आयोगाची स्थापना करावी आणि त्याचा अध्यक्ष शेतकरी असावा, तसेच आणि त्याची केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचा सदस्य म्हणून नियुक्ती करावी.\n- ज्वारी आणि बाजरी या पिकांचा औद्योगिक उपयोग करावा जेणेकरून त्या पिकांचा पेरा वाढेल आणि गायीची जोपासना होईल आदी.\nअर्थशास्त्रीय मांडणीचा अभ्यास असणारा साधारण माणूसही समजू शकतो की सरकारी निर्बंध आहेत आणि सरकार स्वतःच शेतमालाच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या विरोधात हस्तक्षेप करते. म्हणूनच शेतकऱ्याचे वाटोळे झाले आहे. ते कमी झाले की काय म्हणून शेतकऱ्यांवर अजून निर्बंध लादण्याची शिफारस करण्यात येत आहे. असे निर्बंध लादाण्याने शेतकऱ्याचे कल्याण कसे काय होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरोखरच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या असतील, तर त्यांना शेतीत आमूलाग्र बदलाचा अजेंडा ताबडतोब राबवावा लागेल.\nसंपूर्ण शेतजमिनीची पुनर्रचना करावी लागेल. त्यासाठी जमीन धारणा कायदा रद्द करावा लागेल. अभ्यास सांगतायत की पंचाऐंशी टक्के शेतकरी पाच एकराच्या आतील म्हणजे अल्पभूधारक आहेत. अशा शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या मर्यादा स्पष्ट आहेत. मर्यादित उत्पादनाला कितीही भाव मिळाला तरी त्यांना शेती परवडू शकत नाही. आता अल्पभूधारकांची शेती घातक पातळीवर पोचली आहे. ती थांबवण्यासाठी संपूर्ण शेतीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. व्यक्तिगत पातळीवर, भागीदारी पद्धतीने, कंपनी व्यवस्थापन, शेतकरी आणि भांडवली गुंतवणूक करणारे उद्योजक यांनी एकत्र येऊन असे अनेक प्रकारचे विकल्प असलेली शेती मोठ्या प्रमाणावर एका व्यवस्थापनाखाली आणावी लागणार आहे. अशा तऱ्हेने एकत्र आलेल्या शेतीतून तयार होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योजक शेतकरी तयार होतील. त्यातून प्रक्रियेनंतरचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल.\nजमिनीचा मगदूर पाहून पिकाची लागवड करता येईल. उपयुक्त झाडाच्या लागवडीपासून ते कुक्कुटपालन, शेळी, ससे, दूध, मासे अशा अगणित प्रकारचे पर्याय उपलब्ध असणारी शेती व्यवस्था आणि प्रक्रिया करणारी शेती अनेक रोजगार निर्माण करेल. मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाची गरज निर्माण होईल, ज्यांना शेतीबाहेर पडायचे असेल त्यांना शेती विक्रीतून चांगले भांडवल हाती लागेल. शेतीचा आकार आणि चढउतार लक्षात घेऊन शेतीचे सपाटीकरण, अंतर्गत रस्ते, पाणी व्यवस्थापन करणे सोयीचे होईल. अशा प्रकारच्या शेतीला मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा करणे बँकांच्या सोयीचे होईल, तसेच अशा शेतीसमुहांना विमासंरक्षण देण्यासाठी विमा कंपन्या न सांगता पुढे येतील. शेती विकत घेण्यापासून प्रक्रियेपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. यासाठी शेती बाळगणे, तिचा वापर करणे, तिची विल्हेवाट लावणे, यावरील सर्व सरकारी निर्बंध काढून टाकावे लागतील. त्याची सुरवात जमीनधारणा कायदा संपवून करावी लागेल.\n(लेखक शेतकरी संघटना न्यासचे विश्वस्त आहेत.)\nगुजरात सरकार government शेती शेतकरी अर्थसंकल्प union budget हमीभाव minimum support price नरेंद्र मोदी narendra modi व्यापार महाराष्ट्र पाशा पटेल atal bihari vajpayee लोकसभा ऊस अर्थशास्त्र कल्याण गुंतवणूक दूध कर्ज लेखक\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D.html", "date_download": "2018-09-26T03:13:13Z", "digest": "sha1:RUOTUH6UPVJGT27RAV7LI4ONVAXDCJI4", "length": 24685, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | पंतप्रधान मोदी उज्बेकिस्तानमध्ये दाखल", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान मोदी उज्बेकिस्तानमध्ये दाखल\nपंतप्रधान मोदी उज्बेकिस्तानमध्ये दाखल\n=मध्य आशियाई देशांचा दौरा, ब्रिक्स परिषद, शांघाय संमेलनासही उपस्थित राहणार=\nनवी दिल्ली, [६ जुलै] – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी सकाळी आठ दिवसांच्या परदेश दौर्‍यावर रवाना झाले आणि पाच मध्य आशियाई देशांच्या दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यात भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता उज्बेकिस्तानमध्ये दाखल झाले.\nआपल्या आठ दिवसांच्या परदेश दौर्‍यात पंतप्रधान मोदी उज्बेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान आणि ताझिकिस्तान या पाच देशांना भेट देणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी रशियाकडे प्रस्थान करणार आहेत. ते रशियात होणार्‍या ब्रिक्स आणि शांघाय शिखर संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करतील. पंतप्रधानांचा हा परदेश दौरा येत्या १३ जुलैपर्यंत आहे.\nभारत उज्बेकिस्तानसोबत व्यावसायिक आणि इतर क्षेत्रात भागीदारी वाढविणारे महत्त्वाचे करार करण्यात येणार आहेत. आम्ही आमचे लोकप्रिय माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना ताश्कंद येथे गमावले होते. त्यामुळे आपण या दौर्‍यात भारताच्या या महान नेत्याला नमन करणार आहोत, असे पंतप्रधानांनी दौर्‍यावर रवाना होण्���ापूर्वी सांगितले.\nएक वर्षात १९ देशांचा दौरा\nगेल्या २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांनी आतापर्यंत १२ परदेश दौरे केले आणि १९ देशांना भेटी दिल्या. माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या एक वर्षात भूतान, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, फिजी, सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, चीन, दक्षिण कोरिया, मंगोलिया आणि बांगलादेश या देशांचा दौरा केला आहे. लखनौ येथील आरटीआय कार्यकर्ते संजय शर्मा यांनी पीएमओमध्ये हा अर्ज दाखल केला होता.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची रशियात होणार्‍या एससीओ परिषदेदरम्यान भेट होण्याची दाट शक्यता आहे. सूत्राने याबाबत दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेते रशियात होणार्‍या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेच्या ठिकाणी भेटणार आहेत. मात्र, या भेटीबाबतची विस्तृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात काठमांडू येथे झालेल्या सार्क सदस्य राष्ट्रांच्या परिषदेला दोन्ही नेते उपस्थित होते. परंतु, त्याठिकाणी कोणतीही द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती. मुस्लिमांच्या पवित्र रमझान महिन्याला प्रारंभ होत असताना पंतप्रधान मोदी यांनी शरीफ यांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या होत्या आणि दोन्ही देशांदरम्यान शांततापूर्ण द्विपक्षीय संबंधांची गरज व्यक्त केली होती.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल वि��सित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1576 of 2453 articles)\nजीएसटीमुळे करांमधील गुंतागुंत संपणार : जेटली\nमुंबई, [५ जुलै] - गुड्‌स ऍण्ड सर्व्हिस टॅक्स अर्थातच जीएसटी या नव्या कररचनेमुळे वेगवेगळ्या करांमुळे निर्माण होणारी गुंतागुंत संपुष्टात येऊन ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38002", "date_download": "2018-09-26T03:19:39Z", "digest": "sha1:55ESJLRSBE2E2EKGL3QHB5ELIGDR7IGG", "length": 11363, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "धोत्र्याचे फुल | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /धोत्र्याचे फुल\nदरवर्षी प्रमाणे यंदाही हरीतालीका आली, जुन्या नव्या आठवणींना उजाळा देऊन, हरीतालीका महादेवाची वाळूची पिंड तयार करायची त्याला १६ प्रकारची १६ पाने फुले वहायची सोबत बेल कणिस, काकडी, केळ ठेवायचे वरून पेला काळा करुन त्यावर काडीने शंकराचे तिसरे नेत्र काढायचे, आणि मग त्यावर धोत्र्याचे पांढर मोठे फुल वहायचे. एवढे झाले की सायंकाळी फुलांनी परत व्यवस्थित सजवायचे आणि हळदि कुंकु करायचे. रात्री परत कहाणी वाचायची मग पुन्हा नदीवर वा विहीरीवर हे सर्व घेऊन जाऊन विसर्जीत करायचे. कणिस भाजुन काकडी केळ प्रसाद म्हणुन वाटायचे. असा हा कार्यक्रम.\nमहिलांचा असलातरी. यात आपल्या कुटूंबाला पर्याने नवर्‍याला दिर्घायु लाभते. शंकर प्रसन्न होतात. अशी आख्याकिका आहे. म्हणुनच पुजा जरी बाया करीत असल्या तरी पुरुषांना हळदी कूंकू सोडुन फुले पाने आणण्या पासुन ते महादेव सजवुन देणे, नदीवरून वाळू आणणे मग धोत्र्याचे फुल शोधायला पळणे , बिहाडे , ईतर सर्व विषक्त फ्ळे पाने आणणे अशी कामे करावी लागतातच.\nतर काल ऑफीस मधे महीला सहकार्‍यानी आठवण करुन दिली उद्या हरीतालीका आहे. झाले मला आठवण आली की धोत्र्याचे फुल शोधायला पळावे लागणार. म्हणून ऑफीस सुटल्या बरोबर सरळ सेकंड गेअर मधे गाडी चालवत बाजुने आसलेल्या झाडीत धोत्र्याचे फुल शोधु लागलो. ८/१० दिवसा पुर्वी याच रस्त्यावर बरीच फुले दिसत होती आज मात्र १ ही दिसत नव्हते. नाईलाज झाला. बाकी सगळे विषक्त पळे विकणार्‍याची जागोजागी एवढी दुकाने होती की विचारायची सोय नाही. एका लाईनने कित्येक दुकाने. १ जण ओरडला घ्या साहेब १० रु. ला पुर्ण सामान. म्हटले धोत्र्याचे फुल आहे काय तो नाही म्हणायला म्हटले मग काय फायदा. तसेच ८/१० दुकाने पालथी घातली शेवटी एका जवळ बारीक कळी होती . म्हटले दे ती. पण आता २ पाहीजे होती १ बायकोला आणि १ आईला पुन्हा २ रे दुकान तिथुन एक घेतली , तो पुडा तसाच आवरता घेतला म्हटले एवढेच बस. घरी पोहोचलो . ही म्हणते अहो बांगड्या आणायला जायचे आहे. म्हटले चहा कर मग जाऊ. चहा पिऊन निघालो. तर बाजारात पुन्हा हे गर्दी, कशी तरी दुकानातुन बांगड्याची खरेदी झाली. तस पोरगं ओरडेले बाबा गणपती पहायचा काय तो नाही म्हणायला म्हटले मग काय फायदा. तसेच ८/१० दुकाने पालथी घातली शेवटी एका जवळ बारीक कळी होती . म्हटले दे ती. पण आता २ पाहीजे होती १ बायकोला आणि १ आईला पुन्हा २ रे दुकान तिथुन एक घेतली , तो पुडा तसाच आवरता घेतला म्हटले एवढेच बस. घरी पोहोचलो . ही म्हणते अहो बांगड्या आणायला जायचे आहे. म्हटले चहा कर मग जाऊ. चहा पिऊन निघालो. तर बाजारात पुन्हा हे गर्दी, कशी तरी दुकानातुन बांगड्याची खरेदी झाली. तस पोरगं ओरडेले बाबा गणपती पहायचा काय म्हटले उद्या पाहु. आज आता खुप वेळ झाला. झाले हरीतालीकेचा दिवस उजाडला सारी शोभायमान मांडणी झाली. बायको विचारते अहो तुमच्यासाठी भेंडी रस्सा भाजी पोळी देते करुन, आम्हाला उपवास आहे. आणि हो संध्याकाळी लवकर या, महादेव सजवायला. मी ऑफीस मधे आलो . संध्याकीळी आता जेव्हा घरी जाईला तेव्हा तोडा जरी उशीर झाला तर ही आपली रुसणार. महादेव सजवायचा आहे ना म्हटले उद्या पाहु. आज आता खुप वेळ झाला. झाले हरीतालीकेचा दिवस उजाडला सारी शोभायमान मांडणी झाली. बायको विचारते अहो तुमच्यासाठी भेंडी रस्सा भाजी पोळी देते करुन, आम्हाला उपवास आहे. आणि हो संध्याकाळी लवकर या, महादेव सजवायला. मी ऑफीस मधे आलो . संध्याकीळी आता जेव्हा घरी जाईला तेव्हा तोडा जरी उशीर झाला तर ही आपली रुसणार. महादेव सजवायचा आहे ना (पर्यायाने नवर्‍याचीच पुजा आहे ना)\nलेखाचा उद्देश कळला नाही. लेख\nलेखाचा उद्देश कळला नाही. लेख आणि शिर्षक ह्यांचा काहीच ताळमेळ वाटत नाही.\nसांगायचा उद्देश हा की ,\nसांगायचा उद्देश हा की , हरीतालीकेला धोत्र्याचे फुल पाहीजे असते ते ईतर दिवशी दिसते पण हरीतलीकेला मोठा आटापिटा करुन प्राप्त करुन आणावे लागते.\nसांगायचा उद्देश हा की ,\nसांगायचा उद्देश हा की , हरीतालीकेला धोत्र्याचे फुल पाहीजे असते ते ईतर दिवशी दिसते पण हरीतलीकेला मोठा आटापिटा करुन प्राप्त करुन आणावे लागते.>>>\n डीमांड सप्लाय थीयरी. जेंव्हा डीमांड असते तेंव्हा त्या वस्तूचा सप्लाय कमी असतो. हीच गोष्ट गणेश चतुर्थीला जास्वंदाच्या फुला बद्दल....\nलेख अजुन रंगवता आला असता.\nलेखाचा उद्देश बायकाना कसा\nलेखाचा उद्देश बायकाना कसा कळणार आम्ही बिच्चारे नवरेच ते समझु शकतो.....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/seminar-farming-125043", "date_download": "2018-09-26T03:41:32Z", "digest": "sha1:MYDTECDEW53UHSF76JEIPECJPJ4ZA7IT", "length": 11509, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "seminar on farming किफायतशीर शेतीवर आजपासून चर्चासत्र | eSakal", "raw_content": "\nकिफायतशीर शेतीवर आजपासून चर्चासत्र\nगुरुवार, 21 जून 2018\nशेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्यासंदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय चर्चेच्या मालिकेत उद्यापासून (21 जून) पुण्यात दोन दिवसांचे चर्चासत्र होणार असून, त्याचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू करणार आहेत. तर या परिषदेत माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कृषितज्ज्ञ व आंध्र प्रदेशचे माजी कृषिमंत्री व्ही. सोभनाद्रिश्‍वर राव आणि अनेक कृषी व अर्थतज्ज्ञ, कृषिसंशोधक सहभागी होणार आहेत.\nनवी दिल्ली - शेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्यासंदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय चर्चेच्या मालिकेत उद्यापासून (21 जून) पुण्यात दोन दिवसांचे चर्चासत्र होणार असून, त्याचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू करणार आहेत. तर या परिषदेत माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कृषितज्ज्ञ व आंध्र प्रदेशचे माजी कृषिमंत्री व्ही. सोभनाद्रिश्‍वर राव आणि अनेक कृषी व अर्थतज्ज्ञ, कृषिसंशोधक सहभागी होणार आहेत.\n\"टिकाऊ व किफायतशीर शेती' ही या चर्चासत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. या चर्चासत्रात केवळ तज्ज्ञच नव्हे तर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, उद्योगांच्या प्रातिनिधिक संस्था, सीआयआय व फिक्की यांचेही प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पुण्यातील \"इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन' (आयआयपीए) आणि वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट यांच्या पुढाकाराने ही परिषद होत आहे. उपराष्ट्रपती हे आयआयपीए या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.\nपुणे - गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असले, तरी रात्र बससेवेच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नामुळे आणि महापालिका...\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\nबॅंकांच्या कर्ज थकबाकीत घट : जेटली\nनवी दिल्ल��� : थकीत कर्जाच्या ओझ्याखाली दाबलेल्या सरकारी बॅंकांच्या कर्जवसुलीचे प्रमाण वाढले असून, कर्ज थकबाकी (एनपीए) कमी होऊ लागला असल्याचे...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nशेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली : समाधान आवताडे\nमंगळवेढा : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/esakal-news-competitive-exam-series-upsc-mpsc-world-economic-outlook-report-57208", "date_download": "2018-09-26T03:29:18Z", "digest": "sha1:HJLN2ZTCHNGA33Y4NLFBXPJOGHZCX72K", "length": 16925, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news competitive exam series upsc mpsc world economic outlook report #स्पर्धापरीक्षा - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक रिपोर्ट' | eSakal", "raw_content": "\n#स्पर्धापरीक्षा - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक रिपोर्ट'\nमंगळवार, 4 जुलै 2017\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी http://sakalpublications.com वर तसेच Amazon वर पुस्तके उपलब्ध आहेत.\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दि. 4 ऑक्‍टोबर 2016 रोजी \"वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक - ऑक्‍टोबर 2016' हा अहवाल केला असून 2016 सालात जागतिक अर्थव्यवस्था 3.1 टक्के दराने तर 2017 साली 3.4 टक्केने वाढणार असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.\nविकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांमधील मंदीची स्थिती, उत्पादनांच्या मागणीतील घट या कारणामुळे भविष्यकाळातही विकास दर कमीच राहण्याची शक्‍यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.\nया अहवालातील अन्य ठळक बाबी पुढीलप्रमाणे\n2016 सालात विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांमधील वृद्धीदर 1.6 टक्केच्या जवळपास राहणार आहे. 2015 साली हा दर 2% टक्के होता. यापूर्वी जुलै 2010 मधील अंदाजानुसार आर्थिक वृद्धीदर 1.8 टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.\n2017 साली अमेरिकेचा वृद्धीदर 2.2 टक्के राहणार आहे तर \"ब्रेक्‍झिट'मुळे ब्रिटनचा वृद्धी दर 2016 व 2017 सालात अनुक्रमे 1.8 व 1.1 टक्के राहण्याची शक्‍यता आहे.\nयुरोपियन युनियनचा 2015 मधील वृद्धीदर 2 टक्के नोंदविण्यात आला असून 2016 व 2017 या वर्षात हा दर अनुक्रमे 1.7 व 1.5 टक्केपर्यंत कमी येण्याची शक्‍यता आहे.\nजगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जपानचा वृद्धीदर 2016 व 2017 साली अनुक्रमे 0.5 व 0.6 टक्के राहण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.\nगेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच विकसनशील अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वृद्धीदरात वाढ होण्याची शक्‍यता असून 2016 व 2017 या वर्षी या अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर अंदाजे 4.2 टक्के व 4.6 टक्के असेल.\nसब सहारन आफ्रिकेतील देशांची स्थिती बिकट असून 2016 च्या अखेरपर्यंत नायजेरियाची अर्थव्यवस्था 1.7 टक्‍क्‍यांनी घटण्याचा अंदाज आहे.\nदक्षिण अमेरिकेतील देशांच्याही अर्थव्यवस्थेत मंदीचेच वातावरण असून 2016 व 2017 या वर्षात व्हेनेझुएलाचा वृद्धी दर -10 टक्के आणि -4.5 टक्के एवढा असेल तर याच दोन वर्षात ब्राझीलची अर्थव्यवस्थाही ऋणात्मक वाढ दर्शविण्याची शक्‍यता आहे.\nया पार्श्‍वभूमीवर आशियाई अर्थव्यवस्थांची स्थिती तुलनेने बळकट असल्याचे दिसून येते. भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात 2016 व 2017 साली 7.6 टक्के या स्थिर दराने वाढ होणे अपेक्षित असून या काळात जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी ही अर्थव्यवस्था असणार आहे.\nमात्र त्याचवेळी हा वृद्धीदर कायम राखण्यासाठी भारताने करप्रणालीतील सुधारणा लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी आणि पायाभूत सुविधा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी असा सल्ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतास दिला आहे.\n2016 व 2017 सालात चीनच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर अनुक्रमे 6.6 व 6.2 टक्के असण्याची शक्‍यता आहे.\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-\n#स्पर्धापरीक्षा - गंगा नदी\n#स्पर्धापरीक्षा - डोनाल्ड ट्रम्प\n#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्प\n#स्प���्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण\n#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली\n#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण\n#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'\n#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना\n#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना\n#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'\n#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र\n#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान\n#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद\n#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार\n#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना\nअंतराळ तंत्रज्ञानात भारत लवकरच तिसरा - किरणकुमार\nबेळगाव - भारताने चांद्रयान यशस्वीरीत्या पाठविल्यानंतर इस्रोकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर भारताने एकाचवेळी अनेक उपग्रह सोडत जगाचे...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nराज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू\nसातारा - प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा...\n'यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची कास धरावी'\nमुंबई - तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येत आहे. जगामध्ये सर्वोत्तम काही नाही. तुम्ही स्वत:ला झोकून दिले, तर...\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये\nनर्सिंग कॉलेजला मान्यता देऊ नये नागपूर, ता. 25 : राज्यात खासगी नर्सिंग कॉलेजचे पीक आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नसलेले अनेक नर्सिंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधी��ी करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/464794", "date_download": "2018-09-26T03:07:30Z", "digest": "sha1:5MLFGBLMRLJHAREFGVHDYLOPQHRMZSOB", "length": 4819, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Royal Enfield BSIV लाँच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nचेन्नईची प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने 4 एमिशन कंम्पप्लाइंटच्या अंतर्गत आपली नवी मोटारसायकलची नवी रेंज नुकतीच लाँच केली आहे. रॉयल एनफिल्डची नवी इलेक्ट्रा 350 डिलरशिपची असून, पुढील आठवडय़ात ही बाइक उपलब्ध केली जाणार आहे.\nरॉयल एनफिल्ड कंपनीने आपल्या नव्या मोटारसायकलींच्या रेंजची किमतीत वाढ केली आहे. तसेच यामध्ये नवे फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. BSIV इंजिन असणाऱया या नव्या बाइकमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन हे फिचर्स देण्यात आले आहे.\n– असे असतील या बाइकचे फिचर्स –\n– इंजिन – 346 सीसीचे ट्विन स्पार्क सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले असून, 19.8 बीएचपीची पॉवर आणि 28 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असेल.\n– ट्रान्समिशन – 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन\n– इंधन क्षमता – 13 लिटर\n– ब्रेकिंग सिस्टिम – प्रंट 280 एमएम डिस्क ब्रेक्स आणि रिअर 153 एमएम ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहे.\n2.9 सेकंदात लॅम्बोर्गिनी धावणार 100 किमी/प्रतितास\n‘मर्सिडिज 220 डी’ कार लवकरच लाँच\n२०१७-१८ मध्ये या गाडीची झाली सर्वाधिक विक्री\n‘रेनो’नं लॉन्च केली नवी Kwid\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/publications/pearson-publication", "date_download": "2018-09-26T02:46:22Z", "digest": "sha1:XPB63USE5HIQLVYK24ZVKIPXCW7C4Z4B", "length": 13901, "nlines": 407, "source_domain": "www.cart91.com", "title": "पिअर्सन पब्���िकेशनची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nराजीव भार्गव , अशोक आचार्य\nरॉबर्ट ए. ब्रॉन , नीला ब्राँकंबे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/sanatan-sanstha-myths-clarification", "date_download": "2018-09-26T03:31:41Z", "digest": "sha1:ZKDMKXG56W3F5GCGWFT4QM7WR4S5H3Q2", "length": 61814, "nlines": 526, "source_domain": "www.sanatan.org", "title": "सनातन सत्यदर्शन विशेष - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबं���ित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन सत्यदर्शन विशेष सदर\nविविध ठिकाणी सनातनला मिळालेले समर्थन\nसनातन संस्था विचारवंतांच्या हत्येत सहभागी नाही \nसनातन संस्था चांगले कार्य करत आहे. सनातन अध्यात्माचा प्रसार करते आणि ही शिकवण सध्या राष्ट्र...\nसनातन संस्थेचे राष्ट्र आणि धर्म यांचेे कार्य अतिशय कौतुकास्पद...\nसनातन संस्थेने दिलेल्या धर्मशिक्षणामुळे चांगले समाजप्रबोधन होत आहे, असे कार्य अविरतपणे करत रहा, असे भाजपचे...\nगोरक्षक वैभव राऊत यांच्या अटकेचे निमित्त करून काही राजकीय...\n‘गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना काही दिवसांपूर्वी ‘आतंकवाद विरोधी पथका’ने (‘ए.टी.एस्.’ने) अटक केली. तेव्हा काही...\nसनातनवरील संभाव्य बंदीच्या मागणीचा निषेध \nसनातन संस्थेवर होत असलेल्या अन्याय्य बंदीच्या मागणीच्या विरोधातील निवेदन वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी...\nचेन्नई येथे सनातनच्या समर्थनार्थ हिंदुत्वनिष्ठ नेते एकटवले \nयेथील कुयपेट्टई येथे शिवसेनेच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी सनातन संस्थेला पाठिंबा...\nनिवडणुकीच्या तोंडावर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण करू नका...\nदेशातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटना पुरो(अधो)गामी आणि विरोधक यांना आतंकवादी वाटतात आणि हाच न्याय जर नक्षलवाद्यांना...\nसनातन संस्थेवर बंदी घालावी म्हणून दबाव आणणार्‍या काँग्रेस, जेडीएस्...\n‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कोणत्यातरी प्रकरणात अडकवून त्यांना अपकीर्त करून लोकांमध्ये त्या संघटनांविषयी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न...\n‘राष्ट्र आणि धर्म रक्षण’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे \nराष्ट्र आणि धर्म रक्षण हे आमचे ब्रीदवाक्य आहे. आमचे कार्य सनातन संस्था करत आहे, आम्हाला...\nहिंदु धर्माचे तेजस्वी कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे...\nपुरोगामी आणि प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून सनातन संस्थेची अपर्कीती चालू आहे. यातूनच समाजाची दिशाभूल करून अन्वेषण...\nसनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही \n‘सनातन बंदीचा विषय मला पूर्ण ठाऊक आहे. सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही. सनातन...\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध...\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ सप्टेंबर या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या...\nसनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांची फोंडा येथे निषेध फेरी...\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निष्पाप हिंदुत्ववाद्यांच्या समर्थनार्थ आणि सनातन संस्थेवर अन्याय्य मागणीच्या विरोधात...\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध...\nनालासोपारा स्फोटक प्रकरण आणि दाभोलकर हत्या प्रकरण यांच्या अनुषंगाने मागील महिन्याभरात ९ हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात...\nअकोला येथे सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nसनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईच्या निषेधार्थ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले....\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मकार्यासाठी घेतलेले सतीचे वाण...\nहिंदु धर्म तर्कशुद्ध भाषेत मांडणारे एकमेव वृत्तपत्र म्हणजे ‘दैनिक सनातन प्रभात’ \nसनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी विविध वार्तापत्रे आणि वृत्तवाहिन्या रात्रंदिवस...\n‘वरील प्रश्‍न अनेक जणांना पडतो. त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे - १. समाजाची सात्त्विकता वाढावी आणि...\nशिवसेना आणि भाजपच्या आमदारांचा सनातन संस्थेला पाठिंबा \nठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांच्या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या राज्यांचे...\nचिपळूण येथे सनातनबंदीच्या विरोधात निषेध मोर्चा \nहिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांवर अन्वेषण यंत्रणांकडून होणारी अन्याय्य कारवाई आणि सनातन संस्थेच्या बंदीच्या मागणी विरोधात चिपळूण...\nनिवडणुका डोळ्यांपुढे ठेवून राजकीय स्वार्थासाठी सनातनला विरोध होत आहे...\nसनातनचे कार्य चांगले आहे. निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून राजकीय स्वार्थासाठी काही लोक विरोध करत आहेत. आता...\nसनातन संस्थेवरील बंदीचे षड्यंत्र हाणून पाडू \nसनातन संस्थेवरील बंदीच्या षड्यंत्राच्या विरोधात करणी सेना उत्तर देण्यासाठी सिद्ध आहे, असे प्रतिपादन करणी सेनेचे...\nसनातन संस्थेवर बंदी घालू देणार नाही \nआम्ही सनातन संस्थेवर बंदी घालू देणार नाही, असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेचे येथील नेते श्री....\nहिंदु कार्यकर्त्यांची हत्या झाल्यावर मौन बाळगणारे केवळ पुरोगामी विचारवाद्यांची...\nसनातन संस्थेला आरोपी ठरवून सनातनच्या आश्रमांचे अन्वेषण केल्यास केवळ संतांचा सत्संग मिळेल, आरोपी मिळणार नाहीत....\nसनातन संस्थेवर बंदी येणार नाही \nयेथील पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. मदनभाऊ येरावार यांना सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदु...\n‘सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी हे षड्यंत्र \nपुरोगामी आणि माध्यमे यांच्याद्वारे सरकारवर नेहमीप्रमाणे एकप्रकारे दबावतंत्रांचा वापर केला जातो आणि हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्यासाठी...\nधर्मप्रेमींचा पाठिंबा हीच सनातनची शक्ती \nज्याप्रमाणे ऐरावत चालत असतांना त्याच्यावर श्वानांच्या भुंकण्याचा काहीच परिणाम न होता तो ऐटीत मार्गक्रमणा करत...\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषयी जनमानसात वाढलेली...\nसमाजात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी असलेला विश्‍वास न ढळता उलट तो वृद्धींगत...\n‘ध’चा ‘मा’ करून वृत्ते प्रसारित करणार्‍यांना नव्हे, तर जिज्ञासूंना...\nसनातनच्या विरोधात जरा जरी ‘खुट्’ झाले की, प्रसारमाध्यमातील सनातनद्वेषाने पछाडलेले काही प्रतिनिधी त्यांचा मोर्चा रामनाथी,...\nअर्थातच ईश्वरी कृपा, धर्माचे अधिष्ठान आणि राष्ट्र-धर्म प्रेमी समाज यांच्या आधारावरच सनातनने येथपर्यंत वाटचाल केली...\nहिंदूंना तिसरे नेत्र उघडण्यास भाग पाडू नका \nसनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते. ही एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात राष्ट्राभिमान...\nआम्ही तुमच्या पाठीशी समर्थपणे उभे आहोत \n\"यापूर्वी काँग्रेसप्रणीत शासनाच्या काळातही जेव्हा जेव्हा सनातनवर बंदीचा प्रयत्न करण्यात आला, त्या वेळी शिवसेना सनातनच्या...\nपकडण्यात आलेले कार्यकर्ते सनातनचे असल्याचे भासवून सनातनच्या विरोधात वातावरण...\nसनातनसारख्या देशप्रेमी आणि राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीचा प्रयत्न केल्यास शिवसेना तुमच्या समवेत असेल, असेही या वेळी...\nसनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीचा अखिल...\nहिंदुत्वनिष्ठ संघटनां���र, उदाहरणार्थ सनातन संस्थेसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. त्याचा अखिल भारतीय हिंदू महासभा...\nसनातनवरील बंदीच्या मागे राजकीय स्टंट \nकाही राजकीय पक्ष, कथित विचारवंत आणि हिंदुधर्म विरोधी लोक जी सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत...\nसनातनला खोट्या गुन्ह्यांत अडकवून तिची अपकीर्ती करण्याचे मोठे षड्यंत्र...\nसनातनचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदुत्वाच्या कार्यात सनातनचे पुष्कळ मोठे योगदान आहे. हे काही लोकांना...\nहिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’, तर माओवाद्यांना ‘विचारवंत’ संबोधणे, हाच खरा देशद्रोह...\nहिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी, तर माओवादी म्हणजे विचारवंत, अशी दुटप्पी मांडणी करणे, हाच खरे तर देशद्रोह आहे,...\nशिवसेना सनातन संस्थेच्या पाठिशी ठामपणे उभी आहे \nहिंदुत्वाचे कार्य करणा-या सनातन संस्थेवर खोटे आरोप होणे हे वेदनादायी आहे. जे खरोखरच दोषी असतील त्यांच्यावर...\nसनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात गावात ठराव करणार \nश्री. भोपी म्हणाले, ‘‘बंदीची मागणी करणे हे अनाकलनीय आहे. आम्ही गावात बंदीच्या मागणीच्या विराधात ठराव...\nसध्या तरी सनातनवर बंदीचा कोणताही विषय समोर नाही, आला...\nसध्या तरी सनातनवर बंदीचा कोणताही विषय समोर नाही, तसा विषय आला, तर निश्‍चित मुख्यमंत्र्यांशी बोलीन,...\nसनातन संस्थेवर बंदी घालण्याचे षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही...\nयेथील श्री सिद्धेश्‍वर देवस्थानाच्या प्रांगणात सनातन संस्थेला पाठिंबा देण्यासाठी १ सप्टेंबर या दिवशी आंदोलन करण्यात...\nपुढील काळात महाराष्ट्र आणि गोवा येथे सरकार स्थापन करण्यात...\nपंडित शर्मा म्हणाले, ‘‘डॉ. जयंत आठवले यांच्या चेह-याकडे पाहिल्यानंतर ते पुष्कळ सात्त्विक असल्याचे जाणवते. त्यामुळे...\nसनातनवर बंदीची मागणी हे षड्यंत्र \nसीमेवर सैनिक हुतात्मा होत आहेत. आतापर्यंत भारतात सुमारे १० वैज्ञानिकांच्या हत्या झाल्या. प्रतिदिन हिंदु कार्यकर्त्यांच्या...\nसनातनवर बंदी घालण्याच्या विरोधात मी सरकारला लेखी कळवीन \nमी सनातनच्या संभाव्य बंदीच्या विरोधात सरकारला लेखी कळवीन, असे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार श्री. गजानन किर्तीकर...\nसनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात नाशिक येथे लोकप्रतिनिधींना निवेदन सादर...\nनाशिकचे शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत गोडसे, सिन्नरचे शिवसेनेचे आमदार श्री. राजाभाऊ वाजे आणि भाजपचे आमदार...\nसनातन संस्थेवर बंदी येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतो...\nसनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही. सनातन संस्थेवर बंदी येऊ नये, यासाठी मी मुख्यमंत्री...\nसनातन संस्थेच्या अपकीर्तीच्या विरोधात विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून...\nसनातन संस्थेच्या होत असलेल्या अपप्रचाराचे खंडन करण्यासाठी ३१ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११.३० वाजता येथे...\nसावंतवाडी येथे निषेध फेरीद्वारे हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय आणि सनातनवरील संभाव्य...\n१ सप्टेंबर या दिवशी सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय यांच्या विरोधात हिंदु जनजागृती...\n‘पुरोगामी म्हणवणारे ‘डॉ. दाभोलकर हत्येचा खटला’ का चालवू देत...\nमारेकरी सापडले न गेल्यानेच प्रत्येक वेळी धर्म आणि राष्ट्र यांना सर्वश्रेष्ठ मानणारी सनातन संस्था आणि...\nजळगाव येथील मोर्च्यात सनातनवरील बंदीच्या मागणीला हिंदुत्वनिष्ठांचा जोरदार विरोध...\nसनातन संस्थेचे निर्दोषत्व लवकरच सिद्ध होणार आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी...\nनवी मुंबई येथील वाचकांनी साधकांकडे नालासोपारा घटनेनंतर दिलेल्या प्रतिक्रिया\nप्रसिद्धीमाध्यमांनी संतांची कितीही अपकीर्ती केली, तरी वाचकांचा सनातनवर असलेला विश्वास तसूभरही ढळलेला नाही \n‘सनातन संस्थेला आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करा...\nगौरी लंकेश यांची हत्या होऊन एक वर्ष पूर्ण होत आले आहे. या प्रकरणात हिंदु संघटनांच्या...\n‘सनातनच्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे \nसनातनवर सध्या लावण्यात येत असलेले आरोप चुकीचे आहेत. सनातन संस्था कधीही असे करणार नाही. सनातन...\nहुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे सनातन संस्थेवर बंदीच्या विरोधात निषेधमोर्चा \nसनातन संस्थेवरील संभाव्य बंदीविरुद्ध ३० ऑगस्ट या दिवशी हुब्बळ्ळी येथे निषेधमोर्चा काढण्यात आला.\n‘सनातन संस्थेवर बंदी घालू देणार नाही \nसनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेला खोट्या आरोपात अडकवून तिच्यावर बंदी घालणे, हे समाज कधीच खपवून घेणार...\nसर्व हिंदूंना दहशतवादी ठरवू नका \nमहाराष्ट्र आणि देहली येथे भाजपचे राज्य असूनही ‘हिंदु दहशतवाद’ असल्याचे ढोल बडवले जात आहेत. त्याविषयी...\nसनातनवरील संभाव्य बंदीला विरोध करून समाजासमोर सनातनविषयीचे सत्य मांडणार्‍या...\nसनातन हा शब्दच अतीप्राचीन आहे. सनातन संस्था तळागाळातील समाजापर्यंत पोहोचून धर्मजागृती करण्याचे कार्य करते. या...\nपनवेल येथे सनातन संस्थेसाठी सर्व संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा...\nसर्व संघटना आणि संप्रदाय एकत्र येऊन हिंदुतेज जागवणार्‍या सनातनच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा...\nसनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात शेकापचे नेते आणि माजी आमदार...\nपनवेल येथील शेकापचे लोकप्रिय नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांनाही २८ ऑगस्ट या दिवशी...\nअन्वेषणाच्या नावाखाली विशेष अन्वेषण पथकाकडून पती आणि कुटुंबीय यांचा...\nगौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित श्री. भरत कुरणे अन् कुटुंबीय यांचा...\nशरद कळसकर यांना कह्यात देण्याचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा अर्ज...\nनालासोपारा येथील कथित स्फोटके आणि शस्त्रसाठा प्रकरणी अटक केलेल्या शरद कळसकर यांचा दाभोलकर हत्येप्रकरणी चौकशी...\n‘(म्हणे) सनातन संस्था आणि शिवप्रतिष्ठान या संघटना लोकशाहीला घातक...\nआगामी निवडणुकीत दंगली घडवण्याचे कारस्थान सनातन संस्था आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटना करत आहेत....\nछत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान भक्त असणारा अविनाश गैरकृत्य करणारच...\nघाटकोपर येथून हिंदुत्वनिष्ठ अविनाश पवार यांना अटक केल्यावर ‘धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत नेहमीच पुढाकार घेणारा...\n(म्हणे) ‘सनातनचे साधक वहात्या पाण्यात विसर्जन करायला सांगत असल्याने...\nघटनेने प्रत्येक नागरिकाला धर्मप्रसार करण्याचा अधिकार दिला असून त्याचाच आधार घेऊन सनातनचे साधक मूर्तीविसर्जनाविषयीचे धर्मशास्त्र...\n(म्हणे) ‘सनातनच्या वाढत्या मुजोरीला फडणवीस सरकारचा मूक पाठिंबा \nसनातनच्या वाढत्या मुजोरीला फडणवीस सरकारचा मूक पाठिंबा आहे, त्यामुळे राज्यसरकार याची नोंद घेत नाही, असा...\nश्री गणेशमूर्तीचे विसर्जन शास्त्रोक्त करण्याविषयीच्या प्रबोधन मोहिमेची ‘हेकेखोरपणा’ संबोधून...\nहिंदु धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कशा पद्धतीने करावे, याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था...\n(म्हणे) ‘सनातनच्या गोव्यातील अड्ड्याचे अन्वेषण करा \nडॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या स���ातनकडून झाल्याचे कोणत्याही न्यायालयात स्पष्ट...\nसनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या मागे...\n‘गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकरणांमध्ये अन्वेषण यंत्रणांकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या...\n(म्हणे) ‘आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून शासन सनातन्यांना...\nया पत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, आमदार आव्हाड यांना उघडपणे धमक्या आल्या आहेत....\nअसत्य वार्तांकन करणारी प्रसारमाध्यमे \nनालासोपारा प्रकरणी अटक झालेले हिंदुत्वनिष्ठ हे सनातनचेच साधक आहेत, असे गृहित धरूनच माध्यमे आरंभीचे ३...\nपुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन नक्षलवाद्यांच्या अटकेचे भक्कम समर्थन...\nदाभोलकर, पानसरे यांच्या हत्यांमध्ये सनातन संस्थेचा संबंध आढळतो; मात्र सरकारला त्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही,...\n(म्हणे) ‘आमचे सरकार आल्यावर आठवले याला अटक करणार \nतुमची सत्ता उलटवून आमचे सरकार आल्यावर आम्ही त्यांना पकडून आणणार आहोत, अशी अर्वाच्च विधाने प्रकाश...\n(म्हणे) ‘सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव देहलीत कोणी दाबून ठेवला,...\nसनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आमच्या सरकारने वर्ष २०११ मध्ये केंद्राकडे पाठवला होता. देहलीत हा...\n(म्हणे) ‘आठवले याची बिल्डिंग (सनातन आश्रम) साडेतीन मिनिटांत तोडून...\nआठवल्याची (सनातनचे संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) बिल्डिंग (सनातन आश्रम) साडेतीन मिनिटांत तोडून...\nप्रसिद्धीमाध्यमांचा विरोध आणि खंडण \nनालासोपारा येथे कथित बॉम्ब मिळाल्यानंतर तपास यंत्रणांनी सनातन संस्थेचे नाव कुठेही घेतले नसतांना माध्यमे, पुरोगामी...\nलोकप्रतिनिधींचा विरोध आणि खंडण\nसर्व प्रकरणांमध्ये अन्वेषण पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांनी सनातनच्या नावाने कोल्हेकुई चालू...\nवृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी उरबडव करणार्‍या सनातनद्वेष्ट्या पत्रकारांचा खरा चेहरा \nदैनिक सनातन प्रभातच्या जून २०१३ च्या एका अंकात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मक्रांतीची आवश्यकता विषद करणारा...\nहिंदुत्वनिष्ठ आणि नक्षल समर्थक यांच्या संदर्भात पोलीस, राजकीय पक्ष,...\nमुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रातील ९ हिंदुत्वनिष्ठांना अटक केली....\nविश्‍वासार्हता गमावलेली प्रसारमाध्यमे म्हणे लोकशाहीचा चौथा स्तंभ \n२१ ऑगस्ट या दिवशी झालेल्या आतंकवादविरोधी पथकाच्या पत्रकार परिषदेमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी...\nहिंदुत्वनिष्ठांचा नाहक छळ करणार्‍या तपासयंत्रणा संशयाच्या भोवर्‍यात \nडॉ. दाभोलकरांची हत्या झाल्यापासून आजतागायत विविध तपासयंत्रणांनी केलेल्या तपासाविषयी अनेक प्रश्‍नचिन्हे निर्माण होतात. तपासयंत्रणांच्या काही...\n(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी \nसनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी या मागणीचा ठराव ‘ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन’च्या (एआयएस्एफ्) जिल्हास्तरीय अधिवेशनात...\n(म्हणे) ‘पुरोगाम्यांच्या हत्या घडवण्यात सनातन संस्थेचा हात असल्याने तिच्यावर...\nदेशातील थोर विचावंतांचा नक्षली चळवळीशी संबंध असल्याचा हेतू धरून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत....\n(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घाला \nलेखक आणि पुरो(अधो)गामी यांच्या हत्येला अनुसरून सनातन संस्थेच्या सदस्यांना कह्यात घेण्यात आल्याने संस्थेवर बंदी घातली...\n(म्हणे) ‘सनातनसारख्या देशद्रोही संघटनांवर बंदी घाला \nनालासोपारा, संभाजीनगर, तसेच देशातील विविध ठिकाणांहून सनातन, तसेच अन्य कट्टरवादी लोकांना अटक करण्यात आली आहे....\n(म्हणे) ‘मोदी सरकारने सनातनसारख्या संस्थांना अभय देऊन समाजाची हानी...\nभ्रष्ट आणि हिंदुद्वेषी कारभार करणार्‍या काँग्रेसवाल्यांना जनतेने मागील निवडणुकीत त्यांची जागा दाखवली. असा कारभार करणार्‍या...\nम्हणे, ‘‘सनातन संस्थेसारखी जातीयवादी संस्था तरुणांचे डोके भडकवते \nडॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे मारेकरी शोधायला सरकारला पाच वर्षे लागली. वास्तविक सनातन संस्थेसारखी...\n(म्हणे) ‘अशीच पत्रकार परिषद सनातनवरील आरोपांविषयी का घेतली नाही...\nविषय सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे सरकारने पुढील निर्णय येईपर्यंत संयम बाळगायला हवा; या...\n(म्हणे) ‘सनातनी, मनुवाद्यांच्या हिटलिस्टवर मी असेन, तर ती माझ्या...\nसनातनी, मनुवाद्यांच्या हिटलिस्टवर मी असेन, तर ती माझ्या कामाची पावती आहे. आजवर मी जो लढा...\n‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप, पत्रकार निखिल वागळे, तसेच सकाळ...\nसकाळ मीडिया ग्रुप, तसेच सिंपल टाइम्सच्या संपादक अलका धूपकर यांनी ‘सनातन संस्था ही ‘सेक्युलर’ भारताच्या...\nएबीपी माझा वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींकडून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात...\nएबीपी माझा वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या वृत्तामध्ये डॉ. जयंत आठवले यांनी भेटायला नकार दिला, असे धादांत...\n(म्हणे) सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी...\nसनातन संस्था आणि त्यांचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी का होत नाही \nटीपू सुलतान संघर्ष समितीच्या विरोधामुळे पोलिसांकडून बेळगाव येथील सनातनवरील...\nटीपू सुलतान संघर्ष समितीने निवेदन दिल्याने कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशासनाने अचानक ३१ ऑगस्ट या...\n(म्हणे) सनातनच्या मोर्च्यामुळे शहरात वाहतूककोंडी झाली \nसनातनच्या मोर्च्याचे वृत्त देतांना शहरात वाहतूककोंडीमुळे प्रतिदिन वाहनचालकांची अडवणूक होते. यात सनातनच्या मोर्च्यामुळे वाहतुकीस पुष्कळ अडथळा...\nम्हणे) ‘नक्षलवादाच्या नावाखाली चालू असलेली धरपकड ही सनातन्यांवरून लक्ष...\nदेशात नक्षलवादाच्या नावाखाली चालू असलेली धरपकड ही सनातन्यांवरून लक्ष हटवण्यासाठी केली जात आहे, असा आरोप...\n(म्हणे) ‘डॉ. आठवले यांना अटक करा \nआतंकवादविरोधी पथकाने मास्टरमाईंड डॉ. जयंत बाळाजी आठवले याना अटक करावी, अशी विद्वेषी मागणी अखिल भारतीय...\n(म्हणे) ‘सनातनी कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी विचारवंतांनी एकत्र येऊन...\nमहाराष्ट्रातील तरुणांची माथी भडकावून त्यांच्या हाती पिस्तुले, बॉम्ब देणा-या सनातनी कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी विचारवंतांनी...\n(म्हणे) सनातन संस्थेच्या कटापासून लक्ष विचलित करण्यासाठी विचारवंतांचे अटकसत्र...\nशहरी नक्षलवाद रुजवणा-या नक्षलवाद्यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यावर नक्षलवादाचे समर्थक, तसेच कथित मानवाधिकार कार्यकर्ते यांनी...\n(म्हणे) ‘सनातन संस्थेवर कठोर कारवाई करा \nसनातन संस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन येथील टीपू सुलतान संघर्ष समितीकडून जिल्हाधिका-यांना देण्यात...\n(म्हणे) ‘सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रा.स्व. संघ...\nसनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना वाचवण्यासाठी शासनाचा हा प्रयत्न आहे,...\n(म्हणे) ‘हा सनातनवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न \n‘कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे सनातन संस्थेच्या काही सदस्यांना अटक झाल्यानंतर जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी महाराष्ट्र...\nगौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेल्या हिंदुत्वनिष्ठाशी सनातनचा...\nगौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेले परशुराम वाघमारे हे सनातनशी संबंधित आहेत, हे दाखवण्यासाठी...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांना मध्यप्रदेशमध्ये पाठवण्याच्या हालचाली चालू...\nडॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणांत सनातनला ‘लक्ष्य’ करून अत्यंत हीन...\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/6989-raj-thackeray-new-cartoon-criticizing-once-again-on-bjp-and-shivsena", "date_download": "2018-09-26T02:43:47Z", "digest": "sha1:D5OEY4QNKRXKV322BSFTMZCLZMOCDPY5", "length": 8521, "nlines": 145, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "युती सरकारवर पुन्हा एकदा राज यांचा व्यंगचित्रातून निशाणा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nयुती सरकारवर पुन्हा एकदा राज यांचा व्यंगचित्रातून निशाणा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सोशल मिडीयामार्फत युती सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी व्यंगचित्रामध्ये भाजपा आध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यंग काढले, त्यामध्ये ते एकमेकांची गळाभेट करतात व पाठीच्या खंजीर खुपसतात त्यांनी व्यंग काढले आहे.\nभाजपा अध्यक्ष अमित शहांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर घेतलेल्याभेटीनंतर शिवसेना आणि भाजपा पुढील लोकसभा निवडणुकीत एकत्र लढणार, अशी शक्यता काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत असताना शिवसेनेचे नेते मात्र स्वबळावर ठाम आहेत.\nराज ठाकरेंनी 'भेट आणि मन की बात' अशा शीर्षकाखाली एक व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन प्रसिद्ध केलं आहे. यामध���ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गळाभेट घेताना दिसत आहेत. या दोघांनी आपापला एक हात एकमेकांच्या पाठीवर ठेवला आहे. तर दोघांच्या दुसऱ्या हातात खंजीर आहे. हा खंजीर ते एकमेकांच्या पाठीत खुपसण्याच्या तयारीत असल्याचं राज यांनी व्यंगचित्रातून दाखवलं आहे.\nराज्य सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, सत्तेतून बाहेर पडू, अशी धमकी वारंवार देणाऱ्या उद्धव यांची राज यांनी या व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. राज यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात उद्धव यांच्या खिशात राजीनामे दाखवण्यात आले आहेत.\nराज ठाकरेंनी रेखाटली अमित शहांची बकेट लिस्ट व्यंगचित्राद्वारे...\nपाहा हे भाजपावर खोचक टीका करणारे आणखी एक व्यंगचित्र...\nराज ठाकरेंच नव व्यंगचित्र शिवसेनेच्या जिव्हारी लागण्याची शक्यता\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nराज्यात ‘स्वाईन फ्लू’चे सावट, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/samorchyabakavrun/", "date_download": "2018-09-26T03:06:55Z", "digest": "sha1:WLVFPI4F2XWVPARHI7HUKWPMDJ5PYWRR", "length": 14437, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समोरच्या बाकावरून | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्व��कास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nसरकारने देशापुढे आर्थिक पेचप्रसंग असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.\nहे मागणे अधिक आहे\nजून २०१४ मध्ये एनडीए सरकारने सत्ता हाती घेतली तेव्हा खनिज तेलाचे दर पिंपाला १०९ डॉलर होते.\nकाळ्याचे पांढरे करण्याची जादू\nनिश्चलनीकरण म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयाचा धुरळा अजून खाली बसायला तयार नाही.\nसध्या जे पाहणी अहवाल प्रसिद्ध होत आहेत त्यातून रोजगाराची चिंता हाच मुद्दा सामोरा येतो आहे\nमत्सर नको, अनुकरण करा..\nअजूनही त्यांनी यूपीए-२च्या आर्थिक कामगिरीची बरोबरी साधण्याचे प्रयत्न करायला हरकत नाही..\nदेशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले\nभाजपप्रणीत सरकारची आता जागतिक व्यापार संघटनेत कुठलीही वट राहिलेली नाही.\nइम्रान सरकारशी आपण कसे वागणार\nजम्मू-काश्मीर प्रश्नावर वेठीस न धरता पाकिस्तानने चर्चा करावी यासाठी भारत आग्रह करू शकतो.\nचर्चा, प्रश्न.. उत्तरे मात्र नाहीत\nतुमच्याप्रमाणेच मीही, सरकार या प्रश्नांची काय उत्तरे देते हे ऐकण्यासाठी उत्सुक होतो.\nविश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ असे पराभूत करून विश्वचषक पटकावला.\nनायब राज्यपालांना भाजपचेच ‘साह्य़ आणि सल्ले’\nअनिल बैजल यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली, ते केंद्रीय गृहसचिवही होते.\nठिकठिकाणी कायदा हातात घेणारे जमाव, तर इंटरनेटवर ‘ट्रोल’ म्हणजे जल्पकांच्या झुंडी. या झुंडी जर प्रत्यक्षात असत्या, तर त्यांनीही जिवेच मारले असते. ‘याकडे दुर्लक्ष करा, गांभीर्याने घेऊ नका,’ असे आपले\nकाहींना पटणार नाही, अवाजवी वाटेल, असा सल्ला या परिस्थितीत देऊ इच्छितो.\nसरकारचे काश्मीरविषयक धोरण अखेर फसल्याचे काही दिवसांपूर्वीच सिद्ध झाले.\nगूढ आकर्षणाचा विषय ठरलेले शांग्रिला खोरे म्हणजे निसर्गातील सुसंवादाचे प्रतीक.\nसरकारने आकडय़ांचा खेळ करून त्यांना हवा तो आकडा जनतेच्या तोंडावर फेकला आहे.\nत्यांना दुय्यम नागरिक म्हणणार\nआर्चबिशप कोटो व निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी त्यांच्या जीवनात वेगवेगळे मार्ग निवडले.\nअर्थव्यवस्थेच्या या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार\nसरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीवर खूश होऊन त्या उत्सवात सामील होऊ इच्छ��णाऱ्यांनी जरूर तसे करावे.\nराज्यघटनेचे संरक्षण कोण करणार\nयेडियुरप्पा यांना लगोलग सरकार स्थापनेच्या निमंत्रणाचे पत्र धाडले गेले.\nकलम ३७० हा भारत सरकार व तत्कालीन जम्मू-काश्मीर संस्थानचे राजे यांच्यातील वाटाघाटींचा परिपाक होता. काश्मीरसाठी ३७० हे विशेष कलम लागू आहे.\nराज्यातील निवडणुकीचा देशव्यापी डंका\nगुजरातमध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली, ती व कर्नाटकची निवडणूक यांत फरक आहे.\nतेलासाठी १९९० मधले पहिले आखाती युद्ध लढले गेले.\nकायद्याचे नव्हे, ‘मोकाट मुभे’चे राज्य\nबलात्काराचा निव्वळ लैंगिकतेशीच संबंध जोडणे चुकीचे ठरेल.\nसंघराज्यवादाच्या तत्त्वांची (सरकारी) पायमल्ली\nलोकसंख्यावाढीचा दर नियंत्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात झालेली प्रगती.\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/05/blog-post_3708.html", "date_download": "2018-09-26T03:47:30Z", "digest": "sha1:ETNUMSABK4ZSNPLCCT5S7JID2TJ3F4DZ", "length": 4100, "nlines": 56, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तु येणार आहेस. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » तु येणार आहेस. » तु येणार आहेस.\nतु येणार आहेस याची मला चाहुल लागते, झाडावरली कोकिळा जेव्हा गाणं गाऊ लागते...\nतु येणार आहेस याची मला चाहुल लागते, ठिबक्या ठिबक्या पावसानंतर जेव्हा माती तिचा गंध देऊ लागते...\nतु येणार आहेस याची मला चाहुल लागते, वर्���ाराणी पाणी सांडुन जेव्हा जमिनीवरुन वाहु लागते...\nतु येणार आहेस याची मला चाहुल लागते, सुगरिणीचं पिलु जेव्हा खोप्यातुन बाहेर डोकावु लागते...\nतु येणार आहेस याची मला चाहुल लागते, चंद्रासोबत चांदणीही जेव्हा अवकाशात चमकु लागते...\nआता तु जाणार आहेस याची मला चाहुल लागते, भग्नावस्था सारी, कोरडया खट्ट रानी निरव शांतता पानोपानी, जेव्हा पसरु लागते...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2018-09-26T03:44:20Z", "digest": "sha1:RWJX4CAIIZZQHJIARRH3N46GMWWRDVO7", "length": 7495, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाठार स्टेशन येथील वाग्देव चौक बनलाय मृत्यूचा सापळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाठार स्टेशन येथील वाग्देव चौक बनलाय मृत्यूचा सापळा\nवाठारस्टेशन ः याच वाग्देव चौकात वाहतुकीची कोंडी होऊन बरेच अपघात झाले आहेत.\nट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करा : ग्रामस्थांची मागणी\nवाठार स्टेशन, दि. 2 (प्रतिनिधी) – वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. याठिकाणी आतापर्यंत बरेच अपघात झाल्याने हा चौक मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात आहे. याठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्याची गरज आहे.\nवाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात पश्‍चिमेकडून पोलादपूर-पंढरपुर राज्यमार्ग व दक्षिण-उत्तर सातारा ते पुणे राज्यमार्ग मिळतात. चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. जवळच शाळा असल्यामुळे विद्यार्थांची सतत ये-जा सुरू असते. अशा वेळी येणाऱ्या जाणारे प्रवाशी, शाळेतील विद्यार्थी यांच्या जीविताला धोका असल्यामुळे येथे कायम ट्राफिक पोलिसाची गरज आहे. तसेच वाग्देव चौकात आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत. त��ीही वाठार स्टेशन पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का आहे. अजून किती अपघात होण्याची वाट बघत आहेत असा प्रश्न वाठार स्टेशन पंचक्रोशीतील नागरिकांना व ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना पडला आहे. वाग्देव चौकात लवकरात लवकर वाहतूक पोलिसाची नेमणुक करावी, अशी मागणी वाठार स्टेशन ग्रामस्थ व प्रवाशी वर्गाकडून होत आहे.\nवाग्देव चौक हा वाठार स्टेशन येथील मुख्य चौक असल्याने येथे सतत छोटे मोठे अपघात होत असतात तसेच वाहनांची येथे मोठया प्रमाणावर वर्दळ असते त्यामुळे येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी.\n– सतिश नाळे, माजी उपसरपंच जाधववाडी\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलग्नाप्रमाणे आता घटस्फोटलाही उरल्या नाहीत देशाच्या सिमेची बंधने\nNext articleपाणी प्रश्नावर मतभेद बाजूला ठेवून एकत्र या : प्रभाकर देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/women-dead-beacouse-of-Drown-in-kolhapur/", "date_download": "2018-09-26T03:37:57Z", "digest": "sha1:PCMTASFS3KCY7AQO5X2TDWG4P3JIXVIE", "length": 2941, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर : महिलेचा विहीरीत बुडून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : महिलेचा विहीरीत बुडून मृत्यू\nकोल्हापूर : महिलेचा विहीरीत बुडून मृत्यू\nशिंगणापूर येथील आनंदी महादेव संकपाळ (वय ६१) यांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. त्या आज सकाळी ८ वाजता घराजवळील शेतात शेळ्या चरवण्यासाठी गेल्या होत्या. आवळे विहीरीत त्यांचा मृतदेह सापडला.\nआनंदी आज सकाळी घराबाहेर पडल्या होत्या. त्या घरी न परतल्दयाने शोध घेण्यात आला. त्यांचा मृतदेह परीसरातील आवळे विहीरीत १०.३० च्या सुमारास सापडला. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत करण्यात आली आहे.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/food-poisoning-for-37-students-in-mahur-hostel/", "date_download": "2018-09-26T03:08:23Z", "digest": "sha1:JHGNUDVRPZF4ZL7ORR2MQTX7BMLKRMMK", "length": 5902, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माहुरच्या वसतिगृहातील ३७ विद्यार्थ्यांना विषबाधा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › माहुरच्या वसतिगृहातील ३७ विद्यार्थ्यांना विषबाधा\nमाहुरच्या वसतिगृहातील ३७ विद्यार्थ्यांना विषबाधा\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालणार्‍या अनुसूचित जाती मुलींच्या निवासी शाळेमधील मुलींना दुपारचे जेवण केल्यानंतर विषबाधा झाली. ३३ मुलींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून सर्व मुलींची तब्यत धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भोजनासंबंधी निकृष्ठ पुरवठा करणार्‍या हिंदुजा कंपनीसोबत समाजकल्याण अधिकार्‍यांची मिलीभगत असल्याने निकृष्ठ भोजनातून विषबाधा होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.\nयेथील निवासी शाळेत सहावी ते दहावीपर्यंतच्या १९० मुली शिक्षण घेतात. दुपारचे जेवण घेतल्यानंतर मुलींना चक्कर येणे व उलटया व्हायला सुरुवात झाली. मुलींना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास ३३ मुलींना भरती करण्यात आले. या मुलींवर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. भोसले यांनी तपासणी करून उपचार केले.\nउपचारासाठी भरती करण्यात आलेल्या मुलींमध्ये समिक्षा पाझारे, खुषी बोरकर, श्‍वेता मेश्राम, तेजस्वनी खडसे, माधुरी सावते, मयुरी गायकवाड, भारती रामटेके, सितरन रुक्माने, आरती राऊत, दिव्या राऊत, सानिया खरतडे, तनुश्री लामकरे, पल्‍लवी हटकर, प्रेरणा वाघमारे, प्रांजली साळवे, प्रतिभा पाईकराव, ऐश्‍वर्या सावते, ज्योती वाढवे, अंजली पाटील, निकिता चव्हाण, करूणा भरणे, कल्यानी अढागळे, नेहा खंदारे, प्रतिभा देवताळे, रोशनी भवरे, प्रगती कंठेश्‍वर, स्वाती झगडे, वेदिका राऊत, रुतुजा हापसे, भाविका भगत, प्रज्ञा भवरे, पुजा पतंगे, सोनाली तोडसाम यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी वसतिगृहात जाऊन सर्व मुलींची तपासणी केली. अन्न नमूने घेऊन अन्न औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमु��्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/man-held-for-forcibly-kissing-woman-commuter-on-turbhe-railway-station/", "date_download": "2018-09-26T03:04:09Z", "digest": "sha1:VPHSHFPVG4Q4NSSX5J5VD3KG2DWCKO3F", "length": 5325, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई : रेल्वे स्थानकावर भरदिवसा तरुणीचे चुंबन(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : रेल्वे स्थानकावर भरदिवसा तरुणीचे चुंबन(व्हिडिओ)\nमुंबई : रेल्वे स्थानकावर भरदिवसा तरुणीचे चुंबन(व्हिडिओ)\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमुंबईत केव्हाही आणि कोठेही फिरु शकता आणि महिलांसाठी मुंबई शहर सुरक्षित आहे, असे अनेकदा सांगितले जाते. मात्र, भरदिवसा आणि तेही रेल्‍वे स्‍थानकावर एखाद्या मुलीचा किस घेण्यासारखे प्रकार मुंबईत होताना दिसत आहेत. नुकताच असा एक प्रकार समोर आला आहे.\nगुरुवारी सकाळी नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकावर भरदिवसा एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पीडित तरुणी घणसोलीला जाण्यासाठी सकाळी ११. ३० च्या सुमारास रेल्‍वे स्‍थानकावर लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती एवढ्यात एक व्यक्‍ती तिच्या मागून आला आणि जबरदस्‍तीने तिचा किस घेण्याचा प्रयत्‍न केला. मुलीने प्रतिकार करत त्‍याला बाजूला केल्‍यानंतर तो तेथून पसार झाला. नरेश जोशी (वय, ४३) असे या आरोपीचे नाव असून, रेल्‍वे पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले आहे.\nनरेशने पीडित मुलीसोबत जबरदस्‍ती केली त्‍यावेळी आरपीएफ पथक सीसीटीव्ही फुटेज पाहत होते. एका अधिकाऱ्याच्या ही गोष्‍ट लक्षात येताच त्‍यांनी पोलिसांना घटनास्‍थळी पाठविले. पोलिसांनी मुलीची चौकशी करून आरोपी ज्‍या दिशेने पळून गेला तिकडे त्‍याचा शोध घेतला असता प्लॅटफॉर्म क्र. २-३ जवळच्या सबवेतून त्‍याला पोलिसांनी अटक केली.\nपीडित तरूणीने याबाबत रेल्‍वे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून नरेशवर गुन्हा दाखल केला आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोट���\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Farmers-mess-in-the-irrigation-office/", "date_download": "2018-09-26T02:48:29Z", "digest": "sha1:WCFEPVHUMWN4O656PZ4F5MHGHUT7TU3T", "length": 6275, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांचा पाटबंधारे कार्यालयात गोंधळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शेतकर्‍यांचा पाटबंधारे कार्यालयात गोंधळ\nशेतकर्‍यांचा पाटबंधारे कार्यालयात गोंधळ\nअनेक अडथळे पार करत म्हैसाळ उपसा सिंचन योजना गेल्या महिन्यात सुरू झाली. या योजनेचे पाणी जत, कवठेमहांकाळ तालुक्यांपर्यंत पोहोचले; मात्र मिरज तालुक्यातील मालगाव येथे पाणी मिळत नसल्यामुळे तेथील शेतकरी शनिवारी आक्रमक झाले. त्यांनी पाटबंधारेच्या म्हैसाळ योजनेच्या कार्यालयात चांगलाच गोंधळ घातला. यावेळी त्यांची अधिकार्‍यांसोबत वादावादी झाली. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी कार्यालयातील फायली, कागदपत्रे भिरकावली. मात्र, याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीच नोंद नसल्याचे सांगण्यात आले.\nम्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्यासाठी जानेवारीपासून विविध संघटना, पक्षांकडून आंदोलने करण्यात आली होती. मात्र थकबाकीमुळे ही योजना सुरू करण्यात अडचणी होत्या. खासदार संजय पाटील व जिल्ह्यातील इतर आमदारांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून अखेर कृष्णा खोरे महामंडळाकडून पाणीपट्टीतून रक्कम उसणी घेऊन मार्च महिन्यात योजना सुरू केली.\nयोजना सुरू होऊन महिनाभर झाला तरी मालगाव परिसरात पाणी मिळत नव्हते. जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील पाणी थांबवून जवळच्या मालगाव भागात प्रथम पाणी देण्याची मागणी करण्यासाठी शनिवारी दुपारी मालगाव परिसरातील सुमारे पन्नास ते साठ शेतकरी ताकारी म्हैसाळ सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे यांना भेटले. यावेळी शेतकर्‍यांनी पाणी देण्याची मागणी केली. काहींनी जोर-जोरात घोषणाबाजी केली. पाणी काही दिवसांत मिळणार असल्याचे सांगत तांत्रिक अडचणी सांगण्याचा प्रयत्न नलवडे यांनी केला, मात्र आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करीत नलवडे यांच्याशी वादावादी केली. तर काहींनी नलवडे यांच्या दालनातील फायली, कागदपत्रे भिरकावत पाटबंधारे प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान याप्रकरणी पाटबंधारे विभागाकडून कोणताही तक्रार दिली नसल्याचे संजयनगरचे पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी सांगितले.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/islampur-mla-jayant-patil-mother-passed-away/", "date_download": "2018-09-26T02:49:04Z", "digest": "sha1:EYZGR3GVG2YVLRCIAABWWW5Z4GOXZN64", "length": 7262, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन\nआमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन\nआ. जयंत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील (वय 95) यांचे मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी कासेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nश्रीमती पाटील यांचा जन्म 1922 साली सातारा जिल्ह्यातील चरेगाव (ता. कराड) येथील कृष्णराव माने यांच्या शेतकरी कुटुंबात झाला होता. कुसुमताईंचा लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी दि. 26 मे 1946 रोजी विवाह झाला. त्यांनी बापूंना राजकीय व सामाजिक वाटचालीत मोलाची साथ दिली. बापूंच्या अकाली निधनानंतर त्यांनी कुटुंब सावरण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, प्रेमळ होता. त्या ‘आईसाहेब’ या नावाने परिचित होत्या. त्या मुंबई अथवा राजारामनगर येथे वास्तव्यास असताना आपल्या घरी आलेल्या माणसांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत असत. नुकतेच कुसुमताईंच्या सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन कासेगाव येथील ‘पदयात्री’ या राजारामबापूंच्या स्मारकामध्ये त्यांचा 95 वा वाढदिवस साजरा केला होता.\nत्यांच्या पश्‍चात उद्योजक भगतसिंह पाटील, जयंत पाटील हे दोन मुलगे, तसेच राहुरीच्या माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई प्रसाद तनपुरे, सौ. विजया फत्तेसिंग जगताप (शिवाजीनगर, पुणे), सौ. नीलिमा नरेंद्र घुले-पाटील (अहमदनगर) या तीन मुली तसेच सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.\nशनिवारी सकाळी आठ वाजता कासेगाव (ता. वाळवा) येथे त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. येथील आझाद विद्यालयाच्या प्रांगणात 9.30 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. यानंतर घरी धार्मिक विधी करून 10.30 वाजता अंत्ययात्रा सुरू होईल. त्यांच्या पार्थिवावर येथील कृष्णा नदीच्या तीरावरील स्मशानभूमीत 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.\nवाळवा तालुक्यातील विविध संस्था, शाळा, कॉलेज तसेच गावा-गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला दहा वर्षे सक्तमजुरी\nट्रॅव्हल्स बस उलटून तीन ठार; वीस जखमी\nआमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन\nसांगलीः ४ हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात\nमाजी मंत्री जयंत पाटील यांना मातृशोक\nलाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंगद्वारे गुन्ह्यांचा तपास\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_9774.html", "date_download": "2018-09-26T03:45:40Z", "digest": "sha1:7FERJW65M7MTEDED3IMSRT7TR2SUFTMD", "length": 3932, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "अशी असावी ती | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » अशी असावी ती » अशी असावी माझी प्रेयसी » समोर ती असावी » सुखी असावी » अशी असावी ती\nअशी असावी ती नाही भेटलो मी दिवसभर तर तीने खुप बैचेन व्हावं संध्याकाळी ऒफ़िसबाहेर भेटून मल��� अगदि सरप्राईज द्याव भेटण्यासाठीठरलेल्या जागी तीने माझ्या आधी यावं आणिमीउशिरा आलो म्हणुन मग लटके लटकॆ रागवावं फ़िरताना जर मी नजरेआड झालो तर तीने कावरबावरं व्हावं आणिमीदिसल्यावर मात्र अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं माझं काही चुकलं तर तीन कधीही न रागवावं अबोला धरुन मलान रडवता काय चुकलं ते समजवावं अशी असावी ती..\nRelated Tips : अशी असावी ती, अशी असावी माझी प्रेयसी, समोर ती असावी, सुखी असावी\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2014/08/blog-post.html", "date_download": "2018-09-26T03:46:52Z", "digest": "sha1:AMIWR2B7YVNGSCZGFQNQXMKN2AOVLXP5", "length": 13333, "nlines": 134, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "एक अधुरी खरी प्रेमकथा | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » अधुरे प्रेम » असं फक्त प्रेम असंत » इतकं प्रेम मी केलं » एक अधुरी खरी प्रेमकथा » एक अधुरी खरी प्रेमकथा\nएक अधुरी खरी प्रेमकथा\nमित्र मैत्रिणीँन मध्ये मिळून मिसळून राहणारा मुलगा होता,\nतो नेहमी खुश असायचा ईतरांना खुश ठेवायचा\nतो 1-4-2011 काँलेजला जात असताना,\nएक मुलगी त्याला दिसली.....\nआणि तो तिला पाहताचं एकटक पाहतचं राहीला,\nआणि नकळत तिच्या प्रेमात पडला,\nमग काय तो नेहमी तिचीचं स्वप्न तिचाचं विचार करु लागला,\nफक्त काहीही करुन तिला मिळवायचं हेचं त्याच्या डोळ्या समोरचं उदिष्ट होतं,\nईकडे तिकडे वेड्यासारखा तिला शोधू लागला,\nदेवाकडे प्रार्थना करु लागला आणि देवानेही त्याचं गर्हाण ऐकलं.....\nआणि चक्क दुस-याचं दिवशी ती मुलगी त्याला त्याच्याचं काँलेजमध्ये दिसली,\nहा परत तिला एकटक पाहतचं राहीला,\nआणि ती तो पर्यन्त तेथून निघूनही गेली,\nमग याने त्��ाच्या मित्रांन जवळ विचारपुस केली तर,\nती ही त्याच काँलेजमध्ये ला शिकत होती,\nकाय योगायोग आहे ना.....\nमग पुढे असेचं दिवस जात राहीले,\nआणि दोघांत मैत्री झाली,\nमग ते Msg Call ने बोलू लागले,\nआणि हळूहळू एकमेकांच्या जिवाभावाचे झाले.....\nमग याने एक दिवस ठरवलं की तिला प्रपोज करायचं,\nआणि २५-१-२०११ या दिवशी प्रपोज केलं,\nतर तिने त्याला नकार दिला,\nआणि माझा अगोदरचं एक Bf आहे हे खोटं कारण सांगितलं,\nआणि मला तुझ्यात अजिबात Intrest नाही असे सांगितले.....\nमग तो खुप दुःखी झाला आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रूं वाहू लागले,\nत्या समजलेचं नाही अशा क्षणी काय करायचे,\nतो तसाचं काँलेजातून घरी निघून आला,\nकदाचित मी वाईट मुलगा आहे म्हणुन तिने मला नकार दिला,\nअसा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.....\nमग तिने त्याच्याशी Msg Call ने बोलने बंद केले,\nपण नंतर अचानक कुणास ठाऊक तिने त्याला पुन्हा ५-०५-२०११ स्वतः Call केला,\nआणि झाले गेले सगळे विसरुन एकमेकांनशी बोलू लागले,\nयेवढे सर्वकाही होवूनही तरीही त्या मुलीने मैत्रीचे नाते न तोडता,\nत्याला आपल्यात काहीचं झाले नाही असे उत्तर दिले.....\nआणि पुन्हा ते दोघे Msg Call वर बोलू लागले,\nपुढे ते दोघे ऐकमेकांच्या अधिकाधिक जवळ आले,\nआणि ऐकमेकांनशिवाय करमत नाही हे त्यांना जाणवू लागले,\nमग याने पुन्हा ठरवले की हिला परत प्रपोज करायचे,\nआणि त्याने 11-5-2013 या दिवशी तिला पुन्हा दुस-यांदा प्रपोज केले,\nतर तिने होकारर्थी उत्तर दिले.....\nआणि अचानक पुन्हा त्याच्या डोळ्यातून,\nआनंदाश्रूंचा पाऊस पडू लागला,\nमग तिने त्याला घट्ट मिठी मारली,\nआणि Shon@ मी तुला कधीचं सोडणार नाही असे वचन दिले.....\nमग दोघेही रोज एकमेकांना भेटत असे,\nCall करुन तासनतास बोलत असे,\nदिवस रात्र फक्त एकामेकांनचाचं विचार करत असे,\nकधी तो भेटायला वेळेवर नाही आला,\nतर ती त्याच्या खुप चिडायची आणि भांड भांड भांडायची.....\nअसा कसा रे तु लवकर यायचं कळत नाही का तुला,\nमी केव्हापासून वाट पाहते तुझी,\nमग तो तिला प्रेमाने जवळ घेवून,\n\"चुकलं गं Pillu माझं...\nमाफ कर ना मला असे बोलायचा,\nआणि ती ही त्याला एक स्मित हास्य देवून माफ करायची.....\nअसेचं नेहमी या दोघानचे,\nभांडणे रुसणे रागावणे मनावणे चालू असायचे,\nआणि एकामेकांनवर तो किँवा ती आपल्याला कधीचं सोडून जाणार नाही,\nअसा पुर्णपणे विश्वास होता,\nदोघांचे प्रेमसंबंध अगदी घट्ट झाले होते.....\nआणि त्यानी लग्ना बंधनात अ��कण्याचे ठरवले,\nपण तीने अजुन मला शिक्षण पुर्ण करायचे आहे म्हणुन,\nसध्या लग्नच्या भानगडीत मला अडकायचे नाही असे सांगितले,\nपुढे ते असेच एकमेकांना भेटत राहीले.....\nआणि अचानक एक दिवस ती त्याला म्हणाली, \"अरे पाहायला पाहुणे आले होते,\nमी त्यांना पसंद पडले आणि तो मुलगाही मला खुप आवडला, मी ही त्यांना मला मुलगा पसंद आहे असे सांगितले,\nहे ऐकताचं महेशला काय करावं काहीचं कळत नव्हत, कारण जिच्यावर आपण जिवापाड प्रेम केलं तिचं आज म्हणते\nमाझं लग्न ठरलयं मला विसरुन जा म्हणुन.....\n3 वर्षाचे प्रेम एका क्षणात विसरणे कधीचं सोपे नसते, त्याने तिला खुप समजावण्याचा प्रयत्न केला,\nपण ती काही केल्या एकायला तयार नव्हती, कारण ज्या मुलाला तिने पसंद केलं,\nत्या मुलाचं घराणं अतिशय श्रीमंत होतं, आणि महेश मध्यमवर्गीय घराण्यातला.....\nमहेशला प्रेमात धोका देवूनही तिचे मन भरले नाही म्हणुन,\nतीने तिच्या होणा-या नव-याची आणि महेशची भेट घालून दिली,\nत्याच्यात आणि तिच्यात काय काय झाले ते पुर्ण स्पष्टपणे सांगितले,\nमहेश मात्र तिला आणि तिच्या होणा-या नव-याला पाहतचं राहीला.....\nमहेश आजही तिची वाट पाहतोय, आयुष्यात तो पुर्णपणे तुटून गेलाय,\nआणि आता फक्त त्याच्या आई बाबांनसाठी, तिच्या आठवणीत रोज रडत रडत जगतोय.....\nमित्रांनो आणि मैत्रिणीँनो : मला नेहमी हाचं प्रश्न पडतो की,\nमुली नेहमी प्रेम करायला, गरीब मुलगा निवडतात,\nआणि लग्न करायला मात्र, त्यांना श्रीमंतचं मुलगा हवा असतो.....\nमुलीँनसाठी पैसाचं सर्वस्व झाला आहे का प्रेम फक्त टाईमपासासाठीचं राहीलं आहे का \nख-या प्रेमाची तुलना पैशांशी करायची का पैशांनपेक्षा प्रेम श्वेष्ट नाही का \nएक अधुरी खरी प्रेमकथा\nRelated Tips : अधुरे प्रेम, असं फक्त प्रेम असंत, इतकं प्रेम मी केलं, एक अधुरी खरी प्रेमकथा\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येत��ल पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/asian-games-2018/", "date_download": "2018-09-26T03:36:30Z", "digest": "sha1:2DJPAL4YCWRDPQ7GAXJYJSTVR7IHFJ5Y", "length": 5117, "nlines": 108, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Asian Games 2018 | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचे मायदेशी जोरदार स्वागत\nभारतीय कबड्डीतील मक्तेदारी संपणार का\nकबड्डी म्हणजे अस्सल भारतीय मातीतला खेळ गेली कित्येक दशके या खेळावर भारताची हुकूमत भारत आणि कबड्डी हे जणू समीकरणच...\nऐतिहासिक कामगिरी करणारी भारताची सुवर्णकन्या राही सरनोबत…\nसमकालीन स्थितीमध्ये राष्ट्रभक्तीचे अवडंबर माजविले जात असताना, आपण राष्ट्रासाठी भरीव असे योगदान देत आहोत, याचे भान जपत कार्य करणारी...\nमुष्टियुद्धाच्या संस्कृतीत बदल होणार ; ऑलिम्पिकमधून निलंबनाच्या उंबरठ्यावर\nजकार्ता: आशियाई स्पर्धांमध्ये उत्तर कोरियाच्या दोन प्रशिक्षकांनी पंचांच्या निर्णयाविरुद्ध हरकत घेत निषेध नोंदवल्याची घटना घडल्यानंतर आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेने खेळाच्या...\nब्रिज या खेळाचा जुगाराशी कोणताही संबंध नाही – प्रणव वर्धन\nजकार्ता - ब्रिज या खेळाचा जुगाराशी कोणताही संबंध नाही. या खेळात नशीब नव्हे तर तुमचे कौशल्यच तुम्हाला जिंकून देऊ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60184", "date_download": "2018-09-26T03:05:35Z", "digest": "sha1:UUI5YSZ6G4GPY4WLJI74LT6OONX5MFGH", "length": 14434, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जाऊ तिथे खाऊ (प्रकाशचित्रांचा झब्बू - ५) - समाप्त! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जाऊ तिथे खाऊ (प्रकाशचित्रांचा झब्बू - ५) - समाप्त\nजाऊ तिथे खाऊ (प्रकाशचित्रांचा झब्बू - ५) - समाप्त\n​आपण सर्व मायबोलीकर देशोदेशी पसरलेले आहोत. मायबोली आपल्याला एकत्र आणतेच, पण अजून एक गोष्ट सगळ्यांना जवळ आणते. आणि ती म्हणजे खवैय्येगिरी वेगवेगळे गटग साजरे होतात खाबूगिरीने आणि दर गणेशोत्सवात हिट स्पर्धा असते ती पाककृतींचीच वेगवेगळे गटग साजरे होतात खाबूगिरीने आणि दर गणेशोत्सवात हिट स्पर्धा असते ती पाककृतींचीच तर हा झब्बू सगळ्या खवैय्यांसाठी - वेगवेगळ्या देशांमध्ये खाल्लेले कोणतेही पदार्थ किंवा भारतात खाल्लेले जरा अनवट, अप्रसिद्ध पदार्थ यांच्या प्रकाशचित्रांचा.\nहे लक्षात ठेवा -\n१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.\n२. येथे तुम्ही खाल्लेल्या विविध पदार्थांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.\n३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.\n४. प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.\n५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.\n६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.\n7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.\nरोम, ट्रॅव्ही फाऊंटनच्या गल्लीत एका हॉटेलमध्ये खाल्लेला व्हेज पिझ्झा\nसाल्साचे प्रकार - ओल्ड टाऊन\nसाल्साचे प्रकार - ओल्ड टाऊन सॅन डिएगो\nइतक्या चविष्ट विषयाला एकच\nइतक्या चविष्ट विषयाला एकच दिवस\nअसो... चित्रे शोधायला घेतो\nमिशेलिन २ स्टार स्पॅनिश\nमिशेलिन २ स्टार स्पॅनिश रेस्तराँ मधे खाल्लेला माशाचा प्रकार. जोडीला हिरवे आणि पांढरे अ‍ॅस्परअ‍ॅगस.\nकोकणातली खास न्याहारी -\nकोकणातली खास न्याहारी - मऊभात, कैरीचं लोणचं आणि आंब्याची फोड\nफ, चिकन साटे - विएटनामी\nफ, चिकन साटे - विएटनामी प्रकार\nकोरीअन प्रकार - बिबिन्बाप आणि\nकोरीअन प्रकार - बिबिन्बाप आणि बुल्गोगी\nफ्लॉरेन्स मधे खाल्लेला ट्रफल\nफ्लॉरेन्स मधे खाल्लेला ट्रफल पास्ता. त्या ट्रफल्स ची चव, वास अजून विसरू शकत नाही.\nमटका कुलफी:- चव विसरणे\nचव विसरणे अशक्य.... सर्व्ह करायची पध्दत निराळी..आता पर्यंत मी बघितली नव्हती..\n२ वर्शापूर्वी आम्ही ४\n२ वर्शापूर्वी आम्ही ४ मैत्रिणीनी एक अचानक \"नाईट आउट\" प्लॅन केलं .\nमुम्बईच्याच एका हॉटेलमधला सकाळचा साधा ब्रेकफास्ट .\nसूर्य-चंद्र-तारे-पृथ्वी एकाच प्लेट मध्ये.\nअजून एक कोरिअन झब्बू.\nअजून एक कोरिअन झब्बू. बिबिंबाप, चिजीमी आणि सुन्दुबू.\nपुणे विद्यापीठ - ओपन कँटीन\nपुणे विद्यापीठ - ओपन कँटीन\nरवीवारच्या लाँग रन नंतर\nऑल टाईम कंफर्ट फूड - चाय\nऑल टाईम कंफर्ट फूड - चाय बिस्कुट\nदेहू ऱोड पर्यंत सायकलिंग झाल्यावर\nसवाई स्पेशल आमरस पुरी\nसवाई स्पेशल आमरस पुरी\nपरत एकदा स्ट्रीट फूड\nपरत एकदा स्ट्रीट फू���\nकणीस- निखार्‍यांवर भाजले जाताना\nकराडची वर्ल्ड-फेमस बॉंबे रेस्टॉरंट आंबोळी\nकणीस भाजण्याची अनोखी पद्धत\nकणीस भाजण्याची अनोखी पद्धत @ठोसेघर\nलँब चॉप्स, पॉटेटो लीक सूप,\nलँब चॉप्स, पॉटेटो लीक सूप, फ्रायड गोट चीझ - लगुना बीच, कॅलिफोर्निया\nह्या पणत्या नाहीत हे आहेत\nह्या पणत्या नाहीत हे आहेत टार्ट्स\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/5958-sentenced-to-jail-in-human-trafficking-case-daler-mehndi-gets-bail", "date_download": "2018-09-26T02:26:29Z", "digest": "sha1:Y5R3EDCLGBLHQ52AJB6IEM7WVXZZGPHF", "length": 6514, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मानव तस्करीप्रकरणी गायक दलेर मेहंदीला अटक; जामीन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमानव तस्करीप्रकरणी गायक दलेर मेहंदीला अटक; जामीन\nगायक दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणी दोषी धरत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. पंजाबमधील पटियाला न्यायालायने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तातडीने दलेर मेहंदीला अटक केली. मानव तस्कर प्रकरण हे 2003 मधील असून, तब्बल 15 वर्षांनी दलेर मेहंदी दोषी ठरलाय. त्याला गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आल आहे. दलेर मेहंदीविरोधात एकूण 31 प्रकरणी आरोप होते.\nअवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप दलेर मेहंदीवर होता. मात्र, या प्रकरणी दलेर मेहंदीला अटक केल्यानंतर तातडीने जामीनही देण्यात आला. अमेरिकेत याप्रकरणी पहिला गुन्हा 2003 मध्ये दाखल करण्यात आला होता. मानव तस्करीद्वारे बहुसंख्य व्यक्ती अमेरिकेतच पाठवण्यात आले. दलेर आणि शमशेर या बंधूंनी 10 लोकांना परदेशात ठेवल्याचा आरोप आहे.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nराज्यात ‘स्वाईन फ्लू’चे सावट, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/05/blog-post_8175.html", "date_download": "2018-09-26T03:46:54Z", "digest": "sha1:AJMYBDU5CZBU22K7ATCGA4KQF33M6K2U", "length": 4703, "nlines": 63, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मन माझे तुझ्याकडे आहे. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » मन माझे तुझ्याकडे आहे. » मन माझे तुझ्याकडे आहे.\nमन माझे तुझ्याकडे आहे.\nमन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ.\nमन गुंतवण्यात वेगळीच मजा आहे, तुझेही माझ्यात गुंतवून बघ.\nप्रेमाच्या गोड गोष्टी करताना हळूच मिठीत मला घेऊन बघ.\nकल्पनेतली ती उबदार झुळूक प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.\nक्षण काही जगलोत सोबत आठवणीत त्या माझ्या रमून बघ.\nअथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा, मनात माझ्या बुडून बघ.\nस्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.\nबघता बघता तुला स्वतःला हळूच माझेही स्वप्न पाहून बघ.\nजिवापाड प्रेम लावीन तु थोडे तरी लावून बघ मी\nतर वेडी झालीच आहे तुही प्रेमात माझ्या वेडा होऊन बघ.\nजसा तू सामावलायस माझ्यात तसचं तुझ्यातही मला सामावून बघ\nजरी तू वेगळा अन् मी वेगळी एकरूपता तरी जाणवेल बघ.\nनाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी हवी तर परिक्षा घेऊन बघ\nफक्त परिक्षेचा निकाल पहायला जगी तुझ्या मला असू दे बस्स \nमन माझे तुझ्याकडे आहे.\nRelated Tips : मन माझे तुझ्याकडे आहे.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k6s008.htm", "date_download": "2018-09-26T02:40:40Z", "digest": "sha1:OTU5SNTWQZBEOQR5ZU244WKGDJ2QQKYU", "length": 48400, "nlines": 1417, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - युद्धकाण्ड - ॥ अष्टमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अष्टमः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nप्रहस्त दुर्मुख वज्रदंष्ट्र निकुंभ वज्रहनुभी रावणस्य समक्षं शत्रुसेनां निपातयितुं स्वोत्साहस्य प्रदर्शनम् -\nप्रह्स्त, दुर्मुख, वज्रदंष्ट्र, निकुम्भ आणि वज्रहनु यांचे रावणासमोर शत्रु-सैन्याला ठार मारण्यासंबंधी उत्साह दाखविणे -\nततो नीलाम्बुदप्रख्यः प्रहस्तो नाम राक्षसः \nअब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं शूरः सेनापतिस्तदा ॥ १ ॥\nयानंतर नील मेघासमान श्याम वर्णाच्या शूर सेनापति प्रहस्त नामक राक्षसाने हात जोडून म्हटले- ॥१॥\nन ��्वां धर्षयितुं शक्याः किं पुनर्मानवौ रणे ॥ २ ॥\n आपण सर्व देवता, दानव, गंधर्व, पिशाच, पक्षी आणि सर्व सर्वांना पराजित करू शकतो, मग त्या दोन मनुष्यांना रणभूमी मध्ये हरविणे काय मोडी अवघड गोष्ट आहे. ॥२॥\nसर्वे प्रमत्ता विश्वस्ता वञ्चिताः स्म हनूमता \nन हि मे जीवतो गच्छेत् जीवन् स वनगोचरः ॥ ३ ॥\nप्रथम आपण असावधान होतो. आमच्या मनात शत्रुंच्या संबंधी काही शंका नव्हती, म्हणून आम्ही निश्चिंत बसलो होतो. हेच कारण आहे की ज्यायोगे हनुमानांनी आम्हांला धोका दिला. नाही तर मी जिवंत असतांना तो वानर येथून जिवंतपणे जाऊच शकला नसता. ॥३॥\nकरोम्यवानरां भूमिं आज्ञापयतु मां भवान् ॥ ४ ॥\nजर आपली आज्ञा होईल तर पर्वत, वन आणि काननांसह समुद्र पर्यंतची सारी भूमि वानरहीन करून टाकीन. ॥४॥\nरक्षां चैव विधास्यामि वानराद् रजनीचर \nनागमिष्यति ते दुःखं किञ्चिदात्मापराधजम् ॥ ५ ॥\n मी वानरमात्रापासून आपले रक्षण करीन, म्हणून आपल्या द्वारा केल्या गेलेल्या सीता-हरणरूपी अपराधामुळे कुठलेही दु:ख आपल्यावर येऊ शकणार नाही. ॥५॥\nअब्रवीत् तु सुसंक्रुद्धो दुर्मुखो नाम राक्षसः \nइदं न क्षमणीयं हि सर्वेषां नः प्रधर्षणम् ॥ ६ ॥\nतत्पश्चात्‌ दुर्मुख नामक राक्षसाने अत्यंत कुपित होऊन म्हटले- हा क्षमा करण्यायोग्य अपराध नाही आहे; कारण की याच्या द्वारे आम्हा सर्वांचा तिरस्कार (अपमान) झाला आहे. ॥६॥\nअयं परिभवो भूयः पुरस्यान्तःपुरस्य च \nश्रीमतो राक्षसेन्द्रस्य वानरेण प्रधर्षणम् ॥ ७ ॥\nवानराकडून आम्हावर जे आक्रमण झाले आहे, हे समस्त लंकापुरीचा महाराजांच्या अंत:पुराचा आणि श्रीमान्‌ राक्षसराज रावणांचा ही फार मोठा पराभव आहे. ॥७॥\nअस्मिन् मुहूर्ते गत्वैको निवर्तिष्यामि वानरान् \nप्रविष्टान् सागरं भीमं अंबरं वा रसातलम् ॥ ८ ॥\nमी आत्ता याच मुहूर्तावर एकटाच जाऊन सर्व वानरांना मारून पळवून लावीन. मग भले ही ते भयंकर समुद्रात, आकाशात अथवा रसातळात कां घुसलेले असेनात. ॥८॥\nततोऽब्रवीत् सुसंक्रुद्धो वज्रदंष्ट्रो महाबलः \nप्रगृह्य परिघं घोरं मांसशोणितरूषितम् ॥ ९ ॥\nइतक्यांतच महाबळी वज्रदंष्ट्र अत्यंत क्रोधाविष्ट होऊन रक्त, मांसानी लडबडलेल्या भयानक परिघास हातात घेऊन बोलला- ॥९॥\nकिं नो हनुमता कार्यं कृपणेन तपस्विना \nरामे तिष्ठति दुर्धर्षे सुग्रीवेऽपि सलक्ष्मणे ॥ १० ॥\nदुर्जय वीर राम, सुग्रीव आणि लक्ष्मण विद्यमान असता आम्हांला त्या बिचार्‍या तपस्वी हनुमानाशी काय काम आहे \nअद्य रामं ससुग्रीवं परिघेण सलक्ष्मणम् \nआगमिष्यामि हत्वैको विक्षोभ्य हरिवाहिनीम् ॥ ११ ॥\nआज मी एकटाच वानरसेनेमध्ये खळबळ उडवून देईन आणि या परिघाने सुग्रीव तसेच लक्ष्मणासहित रामांना ठार मारूनच परत येईन. ॥११॥\nइदं ममापरं वाक्यं श्रृणु राजन् यदिच्छसि \nउपाय कुशलो ह्येव जयेत् शत्रून् अतन्द्रितः ॥ १२ ॥\n जर आपली इच्छा असेल तर आपण माझी दुसरी गोष्ट ऐका. उपायकुशल पुरूष जर आळस सोडून प्रयत्‍न करील तर तोही शत्रूवर विजय मिळवू शकतो. ॥१२॥\nकामरूपधराः शूराः सुभीमा भीमदर्शनाः \nराक्षसा वा सहस्राणि राक्षसाधिप निश्चिताः ॥ १३ ॥\nकाकुत्स्थमुपसङ्गम्य बिभ्रतो मानुषं वपुः \nसर्वे ह्यसंभ्रमा भूत्वा ब्रुवन्तु रघुसत्तमम् ॥ १४ ॥\nप्रेषिता भरतेनैव भ्रात्रा तव यवीयसा \nस हि सेनां समुत्थाप्य क्षिप्रमेवोपयास्यति ॥ १५ ॥\n माझा दुसरा सल्ला असा आहे की इच्छेनुसार रूप धारण करणारे, अत्यंत भयानक तसेच भयंकर दृष्टि असणारे हजारो शूरवीर राक्षस एक निश्चित विचार करून मनुष्यांचे रूप धारण करून रामांच्या जवळ जावोत आणि सर्वजण जराही न कचरता त्या रघुवंशशिरोमणिला म्हणोत की आम्ही आपले सैनिक आहोत, आम्हांला आपला लहान भाऊ भरतांनी धाडले आहे. इतके ऐकताच ते वानरसेनेला उठवून तात्काळ लंकेवर आक्रमण करण्यासाठी तेथून निघतील. ॥१३-१५॥\nचापबाणासिहस्ताश्च त्वरितास्तत्र यामहे ॥ १६ ॥\nत्यानंतर आम्ही सर्व येथून शूल, शक्ति, गदा, धनुष्य, बाण आणि खङ्ग धारण करून शीघ्रच मार्गात त्यांच्या जवळ जाऊन पोहोचू. ॥१६॥\nआकाशे गणशः स्थित्वा हत्वा तां हरिवाहिनीम् \nअश्मशस्त्रमहावृष्ट्या प्रापयाम यमक्षयम् ॥ १७ ॥\nनंतर आकाशात अनेक यूथ बनवून उभे राहू आणि दगडांनी तसेच शस्त्र समूहांची मोठी वृष्टि करून त्या वानरसेनेला यमलोकात पोहोचवून देऊ. ॥१७॥\nएवं चेदुपसर्पेतां अनयं रामसक्ष्मणौ \nअवश्यमपनीतेन जहतामेव जीवितम् ॥ १८ ॥\nजर याप्रमाणे आमचे म्हणणे ऐकून ते दोघे भाऊ राम आणि लक्ष्मण सेनेला कूच करण्याची आज्ञा देतील आणि तेथून निघतील तर त्यांना आमच्या अनीतिची शिकार व्हावे लागेल, त्यांना आमच्या छलपूर्ण प्रहारांनी पीडित होऊन आपल्या प्राणांचा परित्याग करावा लागेल. ॥१८\nकौम्भकर्णिस्ततो वीरो निकुम्भो नाम वीर्यवान् \nअब्रवीत् परमक्रुद्धो रावणं लोकरावणम् ॥ १९ ॥\nत्यानंतर पराक्रमी वीर कुंभकर्णकुमार निकुंभाने अत्यंत कुपित होऊन समस्त लोकांना रडविणार्‍या रावणास म्हटले- ॥१९॥\nसर्वे भवन्तस्तिष्ठन्तु महाराजेन संगताः \nअहमेको हनिष्यामि राघवं सहलक्ष्मणम् ॥ २० ॥\nसुग्रीवं च हनूमन्तं सर्वांश्चैवात्र वानरान् \nआपण सर्व लोक येथे महाराजांच्या बरोबर गुपचुप बसून रहा. मी एकटाच राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान्‌ तसेच अन्य सर्व वानरांनाही येथे मृत्युच्या स्वाधीन करीन. ॥२० १/२॥\nततो वज्रहनुर्नाम राक्षसः पर्वतोपमः ॥ २१ ॥\nक्रुद्धः परिलिहन् सृक्कां जिह्वया वाक्यमब्रवीत् \nतेव्हा पर्वतासमान विशालकाय वज्रहनु नामक राक्षस कुपित होऊन जीभेने आपला जबडा चाटीत बोलला- ॥२१ १/२॥\nस्वैरं कुर्वन्तु कार्याणि भवन्तो विगतज्वराः ॥ २२ ॥\nएकोऽहं भक्षयिष्यामि तान् सर्वान् हरिवाहिनीम् \nआता आपण सर्व लोक निश्चिंत होऊन इच्छेनुसार आपले आपले काम करा. मी एकटाच सार्‍या वानरसेनेला खाऊन टाकीन. ॥२२ १/२॥\nस्वस्थाः क्रीडन्तु निश्चिन्ताः पिबन्तो मधु वारुणीम् ॥ २३ ॥\nअहमेको वधिष्यामि सुग्रीवं सहलक्ष्मणम् \nसाङ्गदं च हनूमन्तं सर्वांश्चैवात्र वानरान् ॥ २४ ॥\nआपण लोक स्वस्थ राहून क्रीडा करावी आणि निश्चिंत होऊन वारूणी मदिरा प्यावी. मी एकटाच सुग्रीव, लक्ष्मण, अंगद, हनुमान्‌ आणि अन्य सर्व वानरांचा ही येथे वध करून टाकीन. ॥२३-२४॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा आठवा सर्ग पूरा झाला. ॥८॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/television/entry-famous-actor-small-screen-ghadge-soon-will-make-short-film-small-screen-throughout-year/", "date_download": "2018-09-26T03:17:58Z", "digest": "sha1:63BUZZVRX2XSV53T43QJ6SQKEYHL4T6I", "length": 27678, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Entry Of This Famous Actor On The Small Screen In Ghadge & Soon, Will Make A Short Film On A Small Screen Throughout The Year. | ​घाडगे & सून या मालिकेत होणार छोट्या पडद्यावरच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री, वर्षभराने करणार छोट्या पडद्यावर कमबॅक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\n​घाडगे & सून या मालिकेत होणार छोट्या पडद्यावरच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री, वर्षभराने करणार छोट्या पडद्यावर कमबॅक\nकलर्स मराठीवर सध्या सुरू असलेली घाडगे & सून ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घाडगे & सून मध्ये बऱ्याच घटना प्रेक्षकांना बघायला मिळाल्या आहेत. घाडगे सदन मध्ये माई आणि आण्णा यांचा लग्नाचा ५० वा वाढदिवस अमृताने खूप धुमधडाक्यात साजरा केला. प�� या सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांनाच अक्षयची कमतरता भासली. आण्णा यांनी अक्षयला घाडगे सदन मधूनच नव्हे तर त्यांच्या आयुष्यातून बेदखल केले याचा खूप मोठा धक्का घरातल्यांना आणि अक्षयला बसला आहे. अमृता आता घाडगे परिवारामध्ये चांगलीच रुळू लागली आहे. पण दुसरीकडे वसुधाच्या कुरघोडी सुरूच आहेत... मात्र माईची खंबीर साथ लाभल्याने या अडचणीला देखील ती खंबीरपणे तोंड देत आहे. या सगळ्या घटना घडत असताना मालिकेच्या फॅन्सना एक खूप चांगले सरप्राईज मिळणार आहे. घाडगे & सून या मालिकेत आता एक नवी एन्ट्री होणार आहे. मालिकेच्या नुकत्याच सुरू झालेल्या काही प्रोमोजने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. कारण या प्रोमोज मध्ये प्रेक्षकांना काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेनाला पाहायला मिळत आहे. आपल्या अभिनयातून अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकलेला ऋषी प्रेक्षकांना या प्रोमोमध्ये एका नव्या अंदाज मध्ये पाहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहिल्यावर अमृता आणि ऋषी एकमेकांना पहिल्यापासूनच ओळखत आहे हे आपल्याला लगेचच कळत आहे.\nऋषी सक्सेनाच्या एन्ट्रीने मालिकेच्या कथानकाला काय कलाटणी मिळणार अमृत–अक्षयच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार अमृत–अक्षयच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना घाडगे & सून या मालिकेच्या आगामी भागांमध्येच मिळणार आहेत.\n“घाडगे & सून” ही मालिका सुरू झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यामुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून बघता बघता नुकताच २०० भागांचा पल्ला देखील गाठला आहे. या मालिकेत भाग्यश्री लिमये अमृताची तर चिन्मय उद्गिरकर अक्षयची भूमिका साकारत आहे. तसेच सुकन्या कुलकर्णी देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.\nAlso Read : काहे दिया परदेस या मालिकेतील शिव म्हणजेच ऋषी सक्सेना या अभिनेत्रीच्या पडला प्रेमात\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' रसिकांच्या भेटीला\n'या' मालिकेत दिसणार राहुल बोस\nखांद्यावरची जबाबदारी वाढलीय-गायक अभिजीत सावंत\n''कसौटी जिंदगी की 2'च्या कलाकारांसोबत एकता कपूरने घेतले तिरूपती बालाजीचे आशिर्वाद\nKasautii Zindagii Kay2: हिना खानच्या 'कोमोलिका' अंदाजातले लटके - झटके पाहून, फॅन्सने दिल्या अशा रिअॅक्शन \nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.khanakhazana.org/Mulberry-Murgi-marathi.html", "date_download": "2018-09-26T03:20:57Z", "digest": "sha1:JVN4BOVUKUW54IT4B4OEFW2QEVTFT7QQ", "length": 3790, "nlines": 84, "source_domain": "www.khanakhazana.org", "title": "मलबारी मूर्गी | Mulberry Murgi Recipe in Marathi | Khanakhazana", "raw_content": "\nकांद्याची ग्रेव्ही, काजूसह वाटलेला मसाला असलेली चिकनची ही ‘मलबारी मूर्गीची’ पाककृती भाकरी, नान, पराठा किंवा गव्हाच्या रोटीसोबत रुचकर लागेल.\n४ कांदे (बारीक चिरलेले)\n१ जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली)\nअर्धा कप नारळाचं दूध\n१ चमचा लिंबाचा रस\n१० गोवा मिरच्या (गरम पाण्यात ठेवलेल्या)\nकाजूसकट सर्व गरम मसाला मिक्सरमधून वाटून घ्या.\nपातेल्यात तूप तापवून त्यात लसूण व कांदा तांबूस रंगावर परतवून घ्या.\nत्यात कोथिंबीर घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.\nत्यात वाटलेला मसाला व चिकनचे तुकडे घालून परतवा. त्यात हळद घालून चांगले परतवा. गॅस मंद ठेवा.\nत्यात मीठ, साखर, नारळाचे दूध घाला व उकळी आल्यावर चिकन शिजत ठेवा.\nत्यात लिंबूरस एकत्र करून खाली उतरवा.\nचिकन शिजल्याची खात्री करून घ्या व मलबारी मूर्गी गरमागरम सर्व्ह करा.\nहरभरे बटाट्याची चटपटीत भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://puputupu.in/2015/02/what-girl-does-in-home-alone/", "date_download": "2018-09-26T03:46:49Z", "digest": "sha1:5OKTFEB6347CNSEAUVTCT5MAND24OEGP", "length": 4098, "nlines": 116, "source_domain": "puputupu.in", "title": "What girl does in Home alone? - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nव्हिडिओ – पाहा, एकट्या घरात असताना मुली काय काय करतात…\nनवी दिल्ली : जरा विचार करा मुली जेव्हा कोणी मुलगा किंवा मुलगी एकटे असतात तेव्हा ते काय करतात… या गोष्टीला आपण स्वत:शीच जोडून पाहिलं तर हसू आवरणारच नाही… पण, याच गोष्टी करताना आपल्याला कुणी रंगेहात पकडलं तर…\nअसाच जर तुम्ही मुलींच्या बाबतीत कधी विचार केलात का की मुली जेव्हा एकट्या असतात तेव्हा त्या काय करतात.\nहल्लीच #फेम कॉमेडी या वेबसाइटने एक व्हिडिओ बनवला आहे जो पाहून तुम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मुली खरोखरच असं काही करतात की त्यापेक्षाही अजून जास्त काही करतात, असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो.\nकाहीवेळा #फेम कॉमेडीचा हा व्हिडिओ सगळ्याच मुलींसाठी लागू होत नाही. कदाचित त्या यातलं काही करत नसतील किंवा याप��क्षा काही वेगळं देखील करत असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-grapes-advice-11910", "date_download": "2018-09-26T03:52:20Z", "digest": "sha1:A7GKM65DFYU6F2M2WFJG34E26XRB3LIL", "length": 17808, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, Grapes Advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. एस. डी. सावंत\nगुरुवार, 6 सप्टेंबर 2018\nयेत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये उघडीप मिळून बऱ्यापैकी सूर्यप्रकाश मिळण्याची शक्यता आहे. नाशिकच्या दक्षिणेकडील कोकणातील भागामध्ये शुक्रवारी (ता. ७) हलका रिमझिम पाऊस होऊ शकतो. लातूरच्या काही भागामध्ये रिमझिम पाऊस होईल. बहुतांश ठिकाणी हा आठवडा जरी पावसाविरहीत गेला तरी पुढे १४ तारखेपासून सात-आठ दिवस मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस जवळ जवळ सर्वच द्राक्ष विभागामध्ये होण्याची शक्यता आहे. १४ तारखेनंतर खालील भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता दिसते.\nयेत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये उघडीप मिळून बऱ्यापैकी सूर्यप्रकाश मिळण्याची शक्यता आहे. नाशिकच्या दक्षिणेकडील कोकणातील भागामध्ये शुक्रवारी (ता. ७) हलका रिमझिम पाऊस होऊ शकतो. लातूरच्या काही भागामध्ये रिमझिम पाऊस होईल. बहुतांश ठिकाणी हा आठवडा जरी पावसाविरहीत गेला तरी पुढे १४ तारखेपासून सात-आठ दिवस मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस जवळ जवळ सर्वच द्राक्ष विभागामध्ये होण्याची शक्यता आहे. १४ तारखेनंतर खालील भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता दिसते.\nलातूर, उस्मानाबाद, तुळजापूर, बोरामनी, बार्शी, अवसा, नानज, अक्कलकोट या विभागामध्ये परतीच्या मॉन्सूनच्या पावसाप्रमाणे चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.\nसांगलीचा संपूर्ण विभाग म्हणजेच कवठे महांकाळ, पळशी, सावळज, विटा, तासगाव, पलूस, वाळवा, मिरज.\nपुणे जिल्ह्यामध्ये नारायणगाव, जुन्नर व जवळपासचा भाग, तसेच यवत, पाटस, श्रीगोंदा, इंदापूर, बारामती व जवळपासचा भाग.\nनगर जिल्ह्यातील बाभळेश्वर, राहाता, शिर्डी.\nनाशिक व जवळपासचा भाग वणी, पिंपळगाव बसवंत निफाड, कार्सूल, ओझर, मोहाडी चांदवड, या सर्व भागामध्ये १४ तारखेनंतर ४-५ दिवस हलका त�� मध्यम पाऊस होईल.\nहवामानाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात जास्त पाऊस दिसत नाही. त्यामुळे बागेमध्ये असलेल्या रोगांचे अवशेष कमी करण्यासाठी काम केले पाहिजे. पुढील आठवड्यातील शुक्रवार (ता. १४) च्या काळात पाऊस सुरू होण्याच्या आधी वाढलेल्या कोवळ्या फुटी काढून घ्याव्यात. त्यामुळे पावसानंतर रोगांचा प्रसार होणार नाही.\nज्या बागेमध्ये डाऊनी मिल्ड्यूचा प्रादूर्भाव झालेला असल्यास अशी पाने काढून घ्यावीत. ती जाळून टाकावीत. त्यानंतर बारा-तेरा तारखेच्या दरम्यान ताम्रयुक्त बुरशीनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. त्यात कॉपर हायड्रॉक्साईड १.५ ते २ ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर किंवा अर्धा टक्के बोर्डो मिश्रण यांचा वापर करता येईल.\nलातूर उस्मानाबाद सोलापूर भागात बऱ्याच ठिकाणी तांबेऱ्याची किंवा जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. या रोगाकडे आता येत्या आठवड्यामध्ये दुर्लक्ष केल्यास १४ तारखेनंतरच्या पावसामुळे रोग वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तसेच रोग वाढल्यास मोठ्या प्रमाणात पानगळही होऊ शकते. म्हणूनच तांबेरा व जिवाणूजन्य करपा रोगाकडे दुर्लक्ष करू नका.\nतांबेरा नियंत्रणासाठी - फवारणी\nटेब्युकोनॅझोल अर्धा मिलि प्रति लिटर किंवा\nथायोफिनेट मिथाईल ०.७ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम (टॅंक मिक्स) प्रति लिटर\nजिवाणूजन्य करपा जास्त असल्यास मॅन्कोझेब २०० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* १२ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी.\nहवामान द्राक्ष तासगाव पुणे इंदापूर बारामती नाशिक nashik निफाड niphad ओझर ozar लातूर latur सोलापूर\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/over-rs-15-cr-new-currencies-seized-assam-20433", "date_download": "2018-09-26T03:32:38Z", "digest": "sha1:FRHN2YCTXIHF3PRAGZ6YSN72GPMVPTKQ", "length": 11383, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Over Rs 1.5 cr in new currencies seized in Assam आसाममध्ये दीड कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त | eSakal", "raw_content": "\nआसाममध्ये दीड कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nगुवाहटी- येथील एका व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (मंगळवार) दिली.\nअधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बेलटोला भागात राहत असलेले व्यावसायिक हरजितसिंग बेदी यांच्या घरावर सोमवारी (ता. 12) सायंकाळी छापा टाकण्यात आला होता. यावेळी त्यांच्याघरातून 1,54,61,000 रुपयांच्या नवीन नोटा आढळून आल्या आहेत. विविध ठिकाणी त्यांनी नोटा लपवून ठेवल्या होत्या. यामध्ये दोन हजार व पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. बेदी यांच्यासह रक्कम ताब्यात घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.\nगुवाहटी- येथील एका व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (मंगळवार) दिली.\nअधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बेलटोला भागात राहत असलेले व्यावसायिक हरजितसिंग बेदी यांच्या घरावर सोमवारी (ता. 12) सायंकाळी छापा टाकण्यात आला होता. यावेळी त्यांच्याघरातून 1,54,61,000 रुपयांच्या नवीन नोटा आढळून आल्या आहेत. विविध ठिकाणी त्यांनी नोटा लपवून ठेवल्या होत्या. यामध्ये दोन हजार व पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. बेदी यांच्यासह रक्कम ताब्यात घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.\nदरम्यान, बेदी हे काळा पैसा पांढरा करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरूनच त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनोटाबंदीचं उत्तरायण... (श्रीराम पवार)\nकाहीतरी नाट्यमय करणं आणि त्यातून असं काही करण्याचं धाडस फक्त आपल्यातच आहे, अशा प्रतिमेचा आधार विरोधकांना वळचणीला टाकताना घेणं हे सध्याच्या...\nनोटाबंदी : एक वरदान\nउपरोक्‍त मथळा वाचून काही जणांच्या भिवया नुसत्याच वर जातील, काही जणांच्या तळपायाची आग मस्तकी पोहोचेल, तर काही जण आम्हांस भक्‍त म्हणोन हिणवतील. पण...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोका���चं...\nचिदंबरम हे कॉंग्रेसचे शरीफ\nनवी दिल्ली - विदेशातील अमाप संपत्तीची माहिती दडविल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर स्वतःच जामिनावर बाहेर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष कारवाई...\nमुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/konkan-news-mandangad-dam-60697", "date_download": "2018-09-26T03:40:28Z", "digest": "sha1:RYUXE27GTPZ4HMXGO2AOSJ5QTLFL572V", "length": 13503, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news mandangad dam मंडणगडातील चारही धरणे तुडुंब | eSakal", "raw_content": "\nमंडणगडातील चारही धरणे तुडुंब\nबुधवार, 19 जुलै 2017\nमंडणगड - तालुक्‍यात दमदार पाऊस सुरू असून चिंचाळी, तुळशी, भोळवली, पणदेरी ही मध्यम व लघु आकाराची धरणे भरून वाहू लागली आहेत. तालुक्‍यात पावसाची संततधार सुरू असून आतापर्यंत १६८१ मि.मी. पाऊस पडला आहे. मंगळवारी ११४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाचा फटका घरांना व जनावरांना बसला आहे. आजपर्यंत तालुक्‍यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.\nमंडणगड - तालुक्‍यात दमदार पाऊस सुरू असून चिंचाळी, तुळशी, भोळवली, पणदेरी ही मध्यम व लघु आकाराची धरणे भरून वाहू लागली आहेत. तालुक्‍यात पावसाची संततधार सुरू असून आतापर्यंत १६८१ मि.मी. पाऊस पडला आहे. मंगळवारी ११४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाचा फटका घरांना व जनावरांना बसला आहे. आजपर्यंत तालुक्‍यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.\nमंडणगड तालुक्‍यात १९७९ मध्ये चिंचाळी हे पहिले धरण बांधण्याची सुरवात झाली. ३८ वर्षानंतरही तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. चिंचाळी धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता २.१४ दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण सर्वांत आधी भरत असून गळतीमुळे मात्र पावसाळा संपल्य��नंतर झपाट्याने याच्या पाणीसाठ्यात घट होते. तर भोळवली धरण ६.९१, तुळशी धरण १.९६७, पंदेरी धरण ४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. मात्र या धरणांचे कालवे अपूर्ण अवस्थेत असून ते बुजले आहेत. तिडे येथील धरणाचे काम सुरू आहे. महत्त्वाकांक्षी व पूर्ण झालेल्या चार धरणांमुळे तालुक्‍यातील ७४६ हेक्‍टर जमीन ओलिताखाली येऊन शेतीकरिता पाण्याचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. संततधारेने नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. कडीकपाऱ्यांतील धबधबे कोसळू लागल्याने पर्यटकांसह स्थानिकही धबधब्याचा यथेच्छ आनंद लुटत आहेत. केळवत, तुळशी, पालवणी, चिंचाळी, उमरोली, घोसाळे, पणदेरी घाटात रस्त्याशेजारून अनेक लहानमोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. याचबरोबर धरण परिसरातील दूरवर पसरलेले पाणी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. चिंचाळी, कोकणमळा पारकुंड, वेसवी येथील धबधब्यांवर पर्यटकांची विशेष गर्दी दिसून येते.\nपावसाळी पर्यटनाच्या नियोजनाची गरज\nपावसाळ्याच्या दिवसात तालुक्‍यातील अनेक धबधबे पर्यटकांना आकर्षित करू शकतात. मात्र पर्यटक याकडे कसे वळतील आणि यातून रोजगारनिर्मिती कशी होईल याकरिता नियोजनाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पर्यटकांना अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा लागेल.\nमुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\nभिमा कारखाना दहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार : खा. धनंजय महाडिक\nमोहोळ : चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी ही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे, सध्या दुष्काळाचे सावट आहे, मात्र उजनी धरण भरल्याने शेतकऱ्यांची...\nशेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना शिक्षा\nऔरंगाबाद : शेतीच्या वादातून शिवीगाळ करत प्राणघातक हल���ला करणाऱ्या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. चव्हाण यांनी दोषी ठरवून तीन महिण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Theft-of-Kadamb-One-arrested-in-Panaji/", "date_download": "2018-09-26T02:45:38Z", "digest": "sha1:6YCYJXQF3RGDV7R7UFDZI5TATTZTLBKO", "length": 4049, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कदंब’बसची चोरी; पणजीत एकास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘कदंब’बसची चोरी; पणजीत एकास अटक\n‘कदंब’बसची चोरी; पणजीत एकास अटक\nकदंब महामंडळाची बस चोरून नेताना सुरेश कुमार (वय 28, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मडगाव) या संशयिताला पणजी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून तो पळवून नेत असलेली 22 लाख रुपये किंमतीची कदंब बसही जप्‍त केल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरीप्रकरणी कदंब महामंडळाचे सहायक संचालक (वाहतूक) पी. बी. सुभेदार यांनी तक्रार दाखल केली होती. शुक्रवार दि. 7 रोजी सकाळी 10 वाजता पणजी कदंब बसस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर जीए 03 एक्स 0586 ही कदंब बस उभी करण्यात आली होती. मात्र सदर बस ही पार्क करून ठेवण्यात आलेल्या जागेवर नसल्याचे दिसून आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. बस चोरीला गेल्याचे समजताच याविरोधात पणजी पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानुसार तपासात संशयित सुरेश कुमार याला बससमवेत पणजीतच अटक करण्यात आली.पणजी पोलिस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक स्नेहा गावस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, १���५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-has-the-risk-of-Oki/", "date_download": "2018-09-26T02:44:36Z", "digest": "sha1:PY44ID3KIPD6AWWLDNTMN3O4JMCTQW2R", "length": 6456, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईला ‘ओखी’चा धोका कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईला ‘ओखी’चा धोका कायम\nमुंबईला ‘ओखी’चा धोका कायम\nतामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार उडवणारे ओखी चक्रीवादळ मुंबई लगतच्या अरबी समुद्रात काहीसे स्थिरावले आहे. पण या वादळामुळे मुंबईलगतच्या किनार्‍यावर धोका निर्माण झाला असून भरतीच्या वेळेस 4 ते 5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची भीती आपत्कालीन विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई शहराची भौगोलिक रचना विचारात घेता समुद्रकिनार्‍याजवळ राहणार्‍या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nओखी चक्रीवादळ सध्या मुंबईलगत अरबी समुद्रात दक्षिणेकडे साधारणतः 1000 कि. मी अंतरावर स्थिरावले असले तरी कोकण किनारपट्टीत यामुळे पुढील तीन ते चार दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्याने सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, त्याचबरोबर भरतीच्या वेळेस समुद्रावर जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. वादळाची दिशा कशी रहाणार याकडे हवामान खात्याचे लक्ष असून यासंर्भात देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.\nचैत्यभूमीवर 6 डिसेंबरला खबरदारी घेण्याच्या सूचना\nअरबी समुद्रात 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत अरबी समुद्रात उंच लाटांची भरती येण्याची शक्यता आहे. यामुळे कॅडल रोड व शिवाजी पार्क परिसरात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने 6 डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीवर होणारी आंबेडकरांच्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रकिनार्‍यावर जाण्यास लोकांना मज्जाव करण्यात यावा, अशा सूचना पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिल्या आहेत.\nविस्ताराच्या चकव्याने इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी\nमुंबईला ‘ओखी’चा धोका कायम\nजागतिक अपंग दिनी अपंग व्यक्तिने केली हवाई सफारी (व्हिडिओ)\nभाजपच्या ट्विटरव��� ‘फडणवीस सरकारच’ टार्गेट\nमनसे-काँग्रेस वाद : देशपांडे, पडवळ यांनी रचला हल्ल्याचा कट\n'ओखी' मध्ये सापडलेले १ हजार मच्छीमार सिंधुदुर्ग किनार्‍यावर\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-husband-murder-his-wife-by-sharp-weapon/", "date_download": "2018-09-26T03:43:54Z", "digest": "sha1:YYOL56P5RLCPL4LODSMF65OY3PPP7LIJ", "length": 3102, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : पतीने धारदार शस्‍त्राने केला पत्नीचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : पतीने धारदार शस्‍त्राने केला पत्नीचा खून\nनाशिक : पतीने धारदार शस्‍त्राने केला पत्नीचा खून\nचांदवड तालुक्यातील बहादुरी येथे पतीने पत्नीचा धारधार शस्‍त्राच्या सहाय्याने वार करून खून केल्‍याची घटना घडली आहे. पत्नी मयत झाल्यावर पतीने स्वतः विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.\nपतीची प्रकृती चिंताजनक असून, त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पाटील व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे.\n सर्वोच्च न्यायालय आज अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल देणार\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Public-Response-to-Public-bicycle-Sharing-Services/", "date_download": "2018-09-26T03:41:08Z", "digest": "sha1:XNC5M7K4HZKXT5NFZCCEQ4HBFMGTC4IK", "length": 9376, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवा योजना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवा योजना\n‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवा योजना\nपुणे शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवा योजनेस मोठा प्रतिसाद लाभला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’तही ‘सायकल शेअरिंग’ योजना राबविण्यात येणार आहे.\nया संदर्भातील प्राथमिक बैठक गुरुवारी (दि. 22) महापालिका भवनातील आयुक्त दालनात झाली. या वेळी ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण, कार्यकारी अभियंता, अधिकारी आणि पुण्यात राबवीत असलेल्या ‘सायकल शेअरिंग’ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nसायकल कंपनीच्या प्रतिनिधींनी ‘सायकल शेअरिंग’संदर्भात सादरीकरण केले. ‘स्मार्ट सिटी’साठी, पर्यावरणपूरक शहरासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी सायकल वापरणे फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, औंध, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, काही हौसिंग सोसायट्या आदी ठिकाणी सुरू केलेल्या ‘सायकल शेअरिंग’ उपक्रमास मोठा प्रतिसाद लाभला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत हा उपक्रम राबविण्याची संकल्पना कंपनीच्या प्रतिनिधींनी मांडली.\nशहरात प्रायोगिक तत्त्वावर हिंजवडी, पिंपळे सौदागर आणि वाकड या परिसरात ही योजना सुरू करण्याचा मानस आहे; तसेच प्राधिकरण, आकुर्डी या परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने त्या भागांत या उपक्रमास अधिक प्रतिसाद मिळू शकतो, अशी चर्चा झाली. शहरातील सायकलींसाठी चांगल्या व सोईस्कर अशा ठिकाणच्या स्थानकांचा सर्व्हे करण्याच्या सूचना आयुक्त हर्डीकर यांनी अभियंत्यांना दिल्या आहेत.\nसायकल कंपनीच्या सध्याच्या योजनेत केवळ सायकलचे भाडे ‘पेटीएम’ने अदा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ‘पेटीएम’सह इतर सर्व मोबाईल अ‍ॅप अणि एमटीएमद्वारे अदा करण्याची सुविधा देण्याची सूचना आयुक्तांनी सायकल कंपनीच्या प्रतिनिधींना केली. महिला व पुरुष, तरुण आणि बालक अशा विविध वयोगटांनुसार सायकलींचा आकार असावा. तसेच, इतर आवश्यक बाबींसंदर्भात प्रतिनिधींना सूचना केल्या गेल्या.\n‘सायकल शेअरिंग’ योजनेत सदर सायकल कंपनीचे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड कराव��� लागते. मोबाईलद्वारे सायकलच्या मडगार्डवरील स्कॅन करून ‘लॉग इन’ केल्यास त्याचे टाळे उघडते. सायकलचा वापर झाल्यानंतर ती जवळच्या स्थानकावर लावून पुन्हा मोबाईल अ‍ॅपने स्कॅन करून ‘लॉग आऊट’ केल्यास टाळे लागते. त्या दरम्यान, संबंधित भाडे ‘पेटीएम’मधून वजा केले जाते. त्यासाठी वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्ये संबंधित सायकल कंपनीचे आणि ‘पेटीएम’चे अ‍ॅप असणे आवश्यक आहे.\nशहरात सायकल ट्रॅक नसल्याने अडचण\nशहरात सर्व मार्गांवर सायकल ट्रॅक नाहीत. तसेच, मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी निर्माण केलेल्या सायकल ट्रॅकची दयनीय अवस्था आहे. शहरात प्रशस्त रस्ते असूनही त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे ते अपुरे पडून वाहतूक कोंडीत भर पडत आहेत. त्यामुळे ‘सायकल शेअरिंग’ योजना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रस्त्यावर सायकल ट्रॅक तयार करण्याचे आव्हान पालिकेस पेलावे लागणार आहे. तसेच, शहरात सायकल वापर वाढीसाठी सायकलप्रेमींचा क्‍लब स्थापन करून या उपक्रमास चालना देण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि संघटनांचे साह्य घ्यावे लागणार आहे.\n सर्वोच्च न्यायालय आज अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल देणार\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/victim-family-help-from-former-Chief-Ministers/", "date_download": "2018-09-26T02:59:37Z", "digest": "sha1:B77XEWEVYNKM5MRKNTOFMHA37XSSMEBQ", "length": 4315, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माजी मुख्यमंत्र्यांकडून लाखाची मदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › माजी मुख्यमंत्र्यांकडून लाखाची मदत\nमाजी मुख्यमंत्र्यांकडून लाखाची मदत\nयेणपे परिसरातील पिडित कुटुंबियांची भेट घेत शनिवारी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी वैयक्तिकरित्या एक लाखांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या निर्भया व राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेतील जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही आ. पृथ्व��राज चव्हाण यांनी दिली आहे.\nयेणपे परिसरात पाच दिवसांपूर्वी विवाहितेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तेव्हापासून गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर हे पोलिस पथकासह परिसरात ठाण मांडून आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी आ. आनंदराव पाटील, इंद्रजित चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पिडित कुटुंबियांचे सात्वंन केले. यावेळी घटनेचा निषेध नोंदवत न्याय मिळावा, म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर न्याय मिळवून देण्यासाठीही पाठपुरावा करू, अशी ग्वाही आ. चव्हाण यांनी दिली.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/03/blog-post_7347.html", "date_download": "2018-09-26T03:45:21Z", "digest": "sha1:Z6KTD2JU4SUPPQ55Q2BB5DOZYPCEKAVT", "length": 4381, "nlines": 66, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत. » युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत.\nयुद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत.\nतू असशील तुझ्या जगात सुःखी,\nइथे तुझ्या नावाचे श्वास घेतो मी..\nओंजळीत समेटून अश्रू सारे,\nतुलाचं त्याचे अर्थ देतो मी..\nतुला कळेलचं, उशिरा का होईना,\nमाझं प्रेम नव्हतं इतकं व्यवहारी..\nदिल्या-घेतल्याच ा हिशोब ठेवलास,\nपण तू राहशील प्रेमाशिवाय भिकारी..\nकधी कधी उगाचं वाटतं मला,\nकाय पाहिलं होतं मी तुझ्यात..\nइतकं सारं सोसून, पाहूनही,\nमी माझ्या नशिबावर थक्क आहे..\nदारं उघडी ठेवलीत मी हृदयाची,\nपुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे.\n'युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत'\nयुद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत.\nRelated Tips : युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/marathi-kavita28.html", "date_download": "2018-09-26T02:42:57Z", "digest": "sha1:M27EEU5ZX7MEFUTM3A46YTMKZ2FDUOL2", "length": 6615, "nlines": 130, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "मित्र मोठे होऊ लागलेत ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nमित्र मोठे होऊ लागलेत\nमित्र मोठे होऊ लागलेत,\nआणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….\nएकही SMS येत नाही.\nमिटींगही मोडता येत नाही.\nबहुतेक कामाचा व्यापच आता,\nसर्व जागा व्यापायला लागलाय.\nमित्र मोठे होऊ लागलेत,\nआणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….\nसवय आता मोडायला लागलीय.\nचेष्टेने केलेली चेष्टाही आजकाल,\nआणि वाटतय की आता,\nधिंगाणाही कमी होऊ लागलाय.\nमित्र मोठे होऊ लागलेत,\nआणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….\nपुर्वी वेळ सर्वांसाठी असायचा,\nआता त्यांना वेळ ही नाही........\nमित्र मोठे होऊ लागलेत,\nआणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….\nखरच का दुखवायचं असतं\nपण हे मात्र खरं आहे की,\nमित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढु लागलाय.\nमित्र मोठे होऊ लागलेत,\nआणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय…\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी �� - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/4461-in-online-payment-maharashtra-rank-frist-froad", "date_download": "2018-09-26T03:02:04Z", "digest": "sha1:FKDRIX55GEMDY6OJY2EC2EH6FREI2LKQ", "length": 5450, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्र पहिला - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्र पहिला\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला. ऑनलाईन फसवणूक होण्याची तब्बल 25 हजार 800 प्रकरणं देशभरात समोर आली आहेत.डेबिट, क्रेडिट कार्डस आणि इंटरनेट बँकिंगमधे तब्बल 179 कोटी रुपयांच्या फसवणूकीच प्रकरण समोर आलयं.\n21 डिसेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन फसवणुकीची माहिती शुक्रवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत दिली.\nरिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात 10 हजार 220 रूपयांच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणं समोर आली आहेत.\nआश्चर्याची गोष्ट तर ही आहे की, एक लाखांपेक्षा जास्त किमतीची फसवणूक झाल्याची तब्बल 380 प्रकरणं फक्त महाराष्ट्रातचं समोर आली आहेत. ऑनलाईन चोरट्यांनी 12.10 कोटी रुपयांवर डल्‍ला मारला आहे.\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Latestnews&id=3488&news=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%87%20%0A%0A%09.html&start=41", "date_download": "2018-09-26T02:57:40Z", "digest": "sha1:TSRWPYA53KGKIRQ2T7RB2NQCV4NI7EJP", "length": 14291, "nlines": 121, "source_domain": "beedlive.com", "title": "सर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे .html", "raw_content": "\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमराठी माणसाला उद्योग करता येत नाही असा समज आपल्या मराठवाडयात व त्यातल्या त्यात बीड सारख्या सदा दुष्काळाच्या सवाटाखाली असलेल्या भागात सर्वत्र पहावयास मिळतो मात्र याला आपवाद ठरवले असेच म्हणावे लागेल ते कुटे गृपचे संस्थापक,ज्ञानराधा मल्टीस्टेटचे स्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांनी यशस्वी उद्योगाची उभारणी त्याला कष्टाची जोड व चांगल्या लोकाचा संपर्क याच्या जोरावर आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणून संपूर्ण भारतात नावारूपाला आले आहेत..त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादाी आहे..त्यांचा आज वाढदिवस सरांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन..\nएक सामान्य कुंटूबात जन्मलेले सुरेश कुटे यांनी त्यांच्या सुरवातीच्या काळात अनेक छोटेमोठे व्यवसाय केले वडिलोपार्जित असलेल्या हिलाल चौकातील कापड दुकानदारीच्या व्यवसायात त्यांनी हातभार लावायला सुरवात केली..यातूनच त्यांच्यातील उद्योगशिलतेला चालना मिळाली.बीड जिल्हयात सर्वात जास्त कपाशी कापसाचे उत्पादन घेतले जाते यावर आधारीत त्यांनी व्यवसाय सुरू केला.सुरवातीला कॉटन प्रेसीग,जिनीग या व्यवसायात त्यांनी आपले नाव कमावले..अनेक राज्यात त्यांच्या या व्यवसायाच्या माध्यमातून संपर्क आला व बहेरील राज्यातील मोठाले उद्योग कसे उभे राहता यांचा त्यांनी आभ्यास केला..\nजिनिग च्या व्यवसायात येत असलेल्या बॅकीगच्या आडचणी ओळखून त्यांनी बॅकिंग क्षेत्रात पदार्पण केले ज्ञानराधा नावाची मलटिस्टेट काढून अनेक तरूणहोतकरूना रोजीरोटीस लावले..त्यांच्या वडलाचे नाव ज्ञानोबा व आईचे नाव राधा या नावावरू ज्ञानराधा नावाची मलटीस्टेट कॉपरेटीव्ह सोसायटी स्थापन केली आज घडीला या सोसायटीचा र्टनओव्ह ५०० कोटीच्या पुढे आहे.. परराज्यात व महाराष्ट्रात मिळून ४० च्या व शाखा बॅकीगची सेवा सर्वसामान्याना देत आहेत.या शाखाचा संपूर्ण व्यवहार हा पारदर्शक व सर्वसामान्य डोळयासमोर ठेवून हे करत आहेत..\nआर्थात या उद्योग उभारणीत त्यांना मोलाची साथ मिळत आहे ती त्यांची पत्नी आर्चना कुटे,बंधू सदाशीव कुटे यांची यातून योग्य व्यक्तीचे मा��्गदर्शन घेवून पुढील काळात त्यांनी कुटे गृपची स्थापना केली व या गृपच्या माध्यमातून तिरूमला ऑईल रिफायनी या उद्योगाची उभारणी केली या तिरूमला ऑईल मिलच्या माध्यमातून त्याची संपूर्ण भारतभर ओळख निमार्ण झाली आहे..त्यांची पत्नी आर्चना कुटे या ही उच्च शिक्षा विभूषीत आहेत त्यांच या आईल मिलचा संपूर्ण कारभार पहातात.या आईलमिलमध्ये तयार होणारे उत्पादन उत्त्म दर्जाचे खाद्यातेल या ऑईल मिलच्या माध्यमातून तयार होत आहे व त्यांवरची प्रोसिसिग,पॅकीग ही या बीड येथील प्लॅटमध्येच केली जाते या आईल मिलच्या माध्यमातून अनेक सुशिक्षीत बेरोजगाराना रोजगारही मिळाला आहे..या आईल मिलचे इतर ठिकाणी ही मोठे प्लॅट उभे राहीले आहेत पनवेल येथे मोठा प्लॅट उभारला आहे त्यामुळे भारताची आर्थिक राजधानी मुंबई तेथून इतर देश विदेशात तयार होणारे उत्पादन वितरीत केले जात आहे..\nलवकरच या कुटे गृपची गगन भरारी युरोप व अमेरिकेत ही होत आहे. अशा यशस्वी उद्योजगाला वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य लाभो हि ईश्वर चरणी प्रर्थना व पुढील यशस्वी वाटचालीस खुपखुप शुभेच्छा..\nराष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातुनच ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा- रमेश पोकळे\nग्रामिण संस्कृती अभ्यासासाठी एनएसएस कॅप महत्वाचे- श्री. ह.भ.प. प्रा. नाना महारज कदम नेकनूरकर\nगटशेती केल्यास शेतकरी समृध्द- नाथराव कराड\nस्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाची चिकाटी ठरवलेलं ध्येयही गाठून देते.- प्रा. कराळे\nवृक्ष जगविण्याची गरज.- एस. डी.कदम\nचिक्की घोटाळ्यातून पंकजा मुंडेंना क्लीनचिट मिळाळ्याने बीडभाजपाचा आनंदोत्सव साजरा\nगाडगे बाबांच्या शिकवणीनेच ग्रामोध्दार शक्य - भाऊसाहेब केंदार\nगाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे लोकशिक्षणाचे कार्य केले - प्राचार्य विठ्ठल एडके\nशिवस्मारकाच्या भूमीपूजनास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - रमेश पोकळे\nकीर्तन महोत्सवात मान्यवरांच्या व्याख्यानातुन होणार वैचारिक मंथन\nकृषी निविष्ठा धारक विक्रेत्यांनी शेतकऱ्यांसाठी रोखरहित व्यवहाराचा अवलंब करावा - मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे\nकरुण नायरचं धडाकेबाज त्रिशतक\nमहाराष्ट्र संगणक साक्षर करण्यात एमकेसीएलचे मोठे योगदान - रमेश पोकळे\nयुवकांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जोपासावा - प्राचार्य गणेश पोकळे\nबाबासाहेबांचे विचार आजही मार्गदर्शक -पंकजा मुंडे\nआंबेडकरांची सामाजिक परिवर्तनाची भूमिका सर्वसमावेशक - संदिप जोशी\nराष्ट्र विकासात तरुणांचे योगदान महत्वाचे -प्राचार्य विठ्ठल एडके\nस्वंयसेवकांनी कठोर श्रमांच्या आधारावर यशाला गवसणी घालावी -प्राचार्य गणेश पोकळे\nमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मराठवाड्यात ५१४ कोटीचे १३० रस्ते - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे\nहोऊन सारे एकसंघ, करुया एचआयव्हीचा प्रतिबंध\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/saptarang/marathi-feature-story-vijay-tarawade-124150", "date_download": "2018-09-26T03:16:41Z", "digest": "sha1:QFP7EBUKNROBSDGXJWPFR442BYQUNPKP", "length": 20613, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi feature story by Vijay Tarawade वाचक-सभा (विजय तरवडे) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 17 जून 2018\nपुणे मराठी ग्रंथालय हे पुण्यातलं अतिशय जुनं, मोठं आणि अद्ययावत ग्रंथालय आहे. सन १९७८ मध्ये माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा तिच्या वितरणासाठी मार्गदर्शन घ्यायला मी तत्कालीन नगरसेवक गोविंदराव मालशे यांना भेटायला गेलो. गोविंदरावांनी मला पुणे मराठी ग्रंथालयात अच्युत पाटणकर यांच्याकडं पाठवलं. मी ग्रंथालयाचा आजीव सदस्य बनलो. इथलं वातावरण अतिशय घरगुती, साहित्यप्रेमाला पोषक होतं आणि आहे. हवे असलेले संदर्भग्रंथ, जुनी नियतकालिकं सहज उपलब्ध होतात. माझ्या लग्नानंतर झालेल्या स्वागतसमारंभाला ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी आवर्जून आले होते.\nपुणे मराठी ग्रंथालय हे पुण्यातलं अतिशय जुनं, मोठं आणि अद्ययावत ग्रंथालय आहे. सन १९७८ मध्ये माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा तिच्या वितरणासाठी मार्गदर्शन घ्यायला मी तत्कालीन नगरसेवक गोविंदराव मालशे यांना भेटायला गेलो. गोविंदरावांनी मला पुणे मराठी ग्रंथालयात अच्युत पाटणकर यांच्याकडं पाठवलं. मी ग्रंथालयाचा आजीव सदस्य बनलो. इथलं वातावरण अतिशय घरगुती, साहित्यप्रेमाला पोषक होतं आणि आहे. हवे असलेले संदर्भग्रंथ, जुनी नियतकालिकं सहज उपल���्ध होतात. माझ्या लग्नानंतर झालेल्या स्वागतसमारंभाला ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी आवर्जून आले होते.\nमाझी पत्नीही आजीव सदस्य बनली. ग्रंथालयाची नवीन इमारत बांधली जात असताना पु. ल. देशपांडे यांनी सढळ हातानं देणगी दिली होती. नवीन इमारत बांधून झाल्यावर ग्रंथालयात झालेल्या सभेला पुलं आले होते. त्या वेळी मी प्रथमच त्यांची ‘जादू’ पाहिली. पुलंनी अतिशय छोटेखानी भाषण केलं. भाषणात एकदाही आपण दिलेल्या देणगीचा उल्लेख नव्हता. ग्रंथालयाचे पदाधिकारी मुकुंद अनगळ बोलायला उठले, तेव्हाची त्यांची मंत्रमुग्ध देहबोली अजून लक्षात आहे. पुलंविषयीच्या प्रेमानं ते किती भारावून गेले होते नवीन इमारत झाली त्या कालखंडात डॉक्‍टर पुराणिक नावाचे बालरोगतज्ज्ञ ग्रंथालयाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. पुराणिकांना ‘सत्यकथा’ या मासिकाविषयी खास ममत्व होतं. अनगळ आणि पुराणिक यांना मी एक विनंती केली ः ‘ग्रंथालयात आपण वाचक-सभा हा उपक्रम राबवू...वेगवेगळे लेखक आमंत्रित करू... लेखक येण्यापूर्वी काही दिवस त्यांची पुस्तकं वाचकांना प्राधान्यानं उपलब्ध करून देऊ, म्हणजे वाचक ती पुस्तकं वाचू शकतील आणि ज्यांना त्या लेखकाला भेटायची, संवाद साधायची इच्छा असेल त्यांची ती इच्छा वाचक-सभेत पूर्ण होईल.’ त्यांनी मान्यता दिल्यावर पहिल्या वाचक-सभेला आम्ही ह. मो. मराठे यांना बोलावलं.\nवाचक-सभा सुरू झाल्यावर पुराणिकांनी हमोंचं स्वागत केलं आणि ‘आता प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दे,’ असं अनगळांनी मला सांगितलं. मी गडबडलो. उभा राहून फक्त दोनच वाक्‍यं बोलू शकलो. ती म्हणजे, ‘आजचे पाहुणे ह. मो. मराठे हे ‘किर्लोस्कर’ मासिकाचे संपादक आहेत आणि ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे.’ यावर हमो हसले आणि मला म्हणाले ः ‘‘डोंट वरी... मीच माझा परिचय करून देतो.’’ आणि त्यांनी छान भाषण केलं. वाचकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.\nजगद्विख्यात रशियन साहित्यिक डस्टोवस्की यांच्या ‘इडियट’ या कादंबरीवर एका वाचक-सभेत चर्चा झाली. त्या वेळी माझ्या ज्ञानात भलतीच भर पडली. एका प्रकाशक-मित्रानं मला ‘इडियट’चा अनुवाद करण्याविषयी सुचवलं. मात्र, त्या काळात इंटरनेटविषयी मी अनभिज्ञ असल्यानं रशियन नावांचे उच्चार शोधण्यात अडचण आली आणि मी तो अनुवाद करू शकलो नाही.\nपुढं ‘इडियट’चे दोन-तीन अनुवाद झाल्याचं समजलं. वाचक-सभेत एका वाचकानं ‘इडियट’चा एक अनुवाद बरोबर आणला होता. अनुवादक कुणी निवृत्त संपादक होते. नोकरीत असताना त्यांचं वरिष्ठांशी आणि काही सहकाऱ्यांशी बिनसलं होतं. त्यांनी अनुवाद करताना मूळ कादंबरीला धक्का लागू न देता पात्रांच्या संबोधनात काही बदल करून आपल्याला शत्रुवत वाटणाऱ्या वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. नोकरीमुळं माझ्या बाहेरगावी बदल्या होऊ लागल्या. ग्रंथालयात नियमित जाणं दुष्कर झालं; पण सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा वाचक-सभेचं पुनरुज्जीवन करण्याची इच्छा झाली.\nकाही दिवसांपूर्वी आनंद देशमुख, ज्योती ब्रह्मे-पाध्ये, आर. जे. स्मिता, मीरा सिरसमकर, विश्वास वसेकर, श्रीपाद ब्रह्मे आदींच्या सहकार्यानं एक कार्यक्रम पार पडला. थोडं माणूसबळ जमलं की हा उपक्रम पुन्हा जीव धरेल आणि जोमानं वाढेल, असं वाटतं. ‘इंटरनेटवरच्या आभासी विश्वामुळं आणि फेसबुकमुळं वाचनसंस्कृतीला धक्का बसला,’ असं काही लोक म्हणतात. पूर्वी टीव्ही आले तेव्हाही हाच आरोप केला जाई; पण या दोन्ही आरोपांत तथ्य नाही. फेसबुकवरच मी आणि माझ्या काही मित्रांनी ‘लेखकाबरोबर चहा’ हा उपक्रम एक वर्षभर राबवला. ‘पुण्याच्या रीगल हॉटेलमध्ये दर रविवारी सकाळी वाचकांना लेखक भेटणार आहेत आणि सगळ्यांनी चहाला यावं,’ असं आमंत्रण फेसबुकवर दिलं. रविवारी अनेक वाचक खरोखरच चहाला आणि गप्पा मारायला येत. काही वाचक हे लेखकाकडून पुस्तक विकत मागून घेत. दुसऱ्या दिवशी त्यांचे फोटो फेसबुकवर प्रकाशित केले जात.\nवृत्तपत्रांमध्ये लिहिणारे अनेक लेखक-वाचक रविवारी सकाळी त्या हॉटेलमध्ये आता सवयीनं येऊन बसू लागले आहेत. त्याच वेळी तिथून जवळच असलेल्या ‘उत्कर्ष बुक सर्व्हिस’मध्येदेखील सुधाकर जोशी यांच्या सहवासात ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार गप्पाष्टकात रमतात. दुकानाबाहेर पुलावर काही विक्रेत्यांनी दुर्मिळ जुनी पुस्तकं विक्रीसाठी मांडलेली असतात. पुण्यातली रविवारची सकाळ या दोन चौकांमध्ये अशी छान व्यतीत होते.\n'सप्तरंग'मधील लेख वापरण्यासाठी क्लिक करा\nराष्ट्रवादी महिला आघाडीची सरकारच्या विरोधात मोहीम\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली कारभारामुळे देशाची लोकशाही व्यवस्था धोक्‍याच्या वळणावर पोचली असून, ती वाचविण्याकरिता राष्ट्रवादी महिला...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nराजकीय पटलावर मुश्रीफांचे नाव नसेल - महाडिक\nकोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर...\n#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’\nपुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/younginstan/392-blood-bank", "date_download": "2018-09-26T03:39:06Z", "digest": "sha1:OGZ5AJHBH6IYWDYTM3A2OEH2IMKZVXUZ", "length": 6224, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "म्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nरक्तदान सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं जाते. देशातले अनेक नागरिक मोठ्या संख्येनं रक्तदान करतातही, मात्र ते साठवण्याची व्यवस्था अपुरी असल्यानं हेच रक्तदान वाया जाते.\nकारण वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागते. 5 वर्षांत देशभरातील ब्लड बँकमधून रक्ताचे 28 लाख युनिट्स फेकून द्यावे लागले.\nत्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रक्त वाया जाते. माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळाली. वर्षाला 30 लाख युनिट्स रक्ताची कमतरता भासते. अशा वेळी 5 वर्षांत 28 लाख युनिट्स रक्त वाया जात असल्यानं ते वाचवण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास अनेकांचा जीवदान मिळेल.\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nअल्पवयीन मुलांकडूनच 14 वर्षीय मुलावर वर्षभरापासून सामुहिक लैंगिक अत्याचार\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/whose-birthday-celebrate-katrina-kaif-and-janhavi-kapoor-video-viral/", "date_download": "2018-09-26T03:19:29Z", "digest": "sha1:TJYCUUVMTV3JXFSP3DCIMLKKQBUTEOSX", "length": 27112, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Whose Birthday Celebrate Katrina Kaif And Janhavi Kapoor ?, The Video Is Viral! | कोणाचा वाढदिवस सेलिब्रेट करीत असाव्यात कॅटरिना कैफ आणि जान्हवी कपूर?, व्हिडीओ होतोय व्हायरल! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्���ा रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिट�� तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nकोणाचा वाढदिवस सेलिब्रेट करीत असाव्यात कॅटरिना कैफ आणि जान्हवी कपूर, व्हिडीओ होतोय व्हायरल\nसध्या अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये या दोघी कोणाचा तरी वाढदिवस सेलिब्रेट करीत आहेत. जाणून घ्या\nबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी जान्हवी कपूर पहिल्यांदा सोशल मीडियावर एकत्र बघावयास मिळाले. मुंबई येथील प्रसिद्ध फिटनेस इंस्ट्रक्टर यास्मिन कराचीवाला हिंच्या जीममध्ये दोघीही एक्सरसाइज करण्यासाठी येत असतात. जिममधील अन्य एक्सरसाइज इन्स्ट्रक्टन निशरीन पुनावाला हिच्या बर्थडेमध्ये या दोन्ही स्टार सहभागी झाल्या होत्या. स्वत: कॅट आणि जान्हवीने निशरीनला तिच्या वाढदिवसाचा केक भरविला. निशरीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की, कॅट आणि यास्मिन जान्हवीला बर्थडे केक आॅफर करताना दिसत आहेत.\nनेहमीच आपल्या फिटनेसवर लक्ष ठेवून राहणाºया कॅटने गुरुवारी जिम स्टाफ आणि जान्हवीसोबत बराच वेळ व्यतित केला. निशरीन पुनावालाने जान्हवी आणि कॅट दोघीनाही बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो टॅग केले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘थॅँक्यू यास्मिन कराचीवाला आणि माझे सर्व सहकारी, ज्यांनी माझा वाढदिवस खास बनविला. दरम्यान, कॅट आणि जान्हवी गेल्या एक महिन्यांपासून जिममध्ये एक्सरसाइजला जात आहे. काही दिवसांपूर्वीच कॅटने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जान्हवीचा फोटो पोस्ट करताना लिहिले होते की, जिममध्ये एक नवी रिसेप्शनिस्ट ज्वॉइन झाली आहे. फोटोमध्ये जान्हवी फोन कॉल रिसिव्ह करताना दिसत होती.\nनिशरीनने तिच्या इन्स्टाग्रामवर जान्हवीसोबतचा एक फोटोही शेअर केला. ज्यामध्ये जान्हवी तिच्या पाठीवर बसलेली दिसत आहे. जान्हवी सध्या तिच्या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘धडक’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असून, लवकरच तिचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर बघावयास मिळणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/television/reason-himesh-reshammiya-palak-mauhal-popon-and-shan-will-be-selected-their-respective-teams-only-3/", "date_download": "2018-09-26T03:21:05Z", "digest": "sha1:67DUNVB2QQMTOLBKRJK5WXH4HMSHLFKV", "length": 31061, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "For This Reason Himesh Reshammiya, Palak Mauhal, Popon And Shan Will Be Selected From Their Respective Teams For Only 3 Participants | या कारणामुळे हिमेश रेशमिया,पलक मुछाल,पॉपोन आणि शान आपापल्या टीममधून निवडणार फक्त ३ स्पर्धक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nया कारणामुळे हिमेश रेशमिया,पलक मुछाल,पॉपोन आणि शान आपापल्या टीममधून निवडणार फक्त ३ स्पर्धक\ncnxoldfiles/a>या रंगमंचावर एकाहून एक सरस परफॉर्मन्स पहायला मिळाली आणि त्यांच्यासोबतच या स्पर्धकांना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी परीक्षकांमध्ये रंगलेली चुरसही चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळाले. सर्वच स्पर्धकांनी इतक्या कमी वयातही स्टेज दणाणून सोडला. कोच हिमेश रेशमिया, पलक मुछाल, पॉपोन आणि शान या चौघांनी आपापल्या टीममध्ये प्रत्येकी १५ स्पर्धक निवडले. आता चार आठवडे चाललेल्या ऑडिशन्सनंतर आता 'द व्हॉईस इंडिया किड्स' हा शो बॅटल राऊंडसाठी सज्ज झाला आहे. आता स्पर्धा अधिक तीव्र, अधिक कठीण होत जाणार आहे. कारण, आता प्रत्येक स्पर्धकाला पुढे जाण्यासाठी प्रत्येक पावलावर उत्कृष्ट कामगिरीच करावी लागणार आहे. हे युद्ध, हे बॅटल पाहण्यासाठी ट्युन इन 'द व्हॉईस इंडिया किड्स' या कार्यक्रमाला तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आलं आहे. 'ब्लाइंड ऑडिशन्स', 'द बॅटल राऊंड' आणि 'द लाइव्ह राऊंड'. आता 'ब्लाइंड ऑडिशन्स' संपल्या आहेत. त्यामुळे आता सुरू होणार आहे 'बॅटल राऊंड'. या राऊंडमध्ये प्रत्येक टीममधील कोचच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला प्रत्येक स्पर्धक त्याच टीममधील इतर स्पर्धकांना टक्कर देईल. प्रत्येक कोच आपल्या टीममधून ३ प्रतिभावान गायकांची निवड करून त्यांना मार्गदर्शन करेल. त्यानंतर हे तीनही स्पर्धक एकाच गाण्यावर परफॉर्म करतील. एकच गाणं सादर करणार्‍या तीन स्पर्धकांपैकी एकाच स्पर्धकाची निवड करण्याचा कठोर निर्णय कोचना घ्यायचा आहे.त्यामुळे, त्यामुळे पुढे जाताना याच टप्प्यावर ही स्पर्धा चुरशीची होणार आहे.'बॅटल राऊंड' सुरू होत आहे त्यानिमित्ताने कोच शान म्हणाला, आजवरचा अनुभव अप्रतिम होता. हे स्पर्धक या वयातही फारच उत्तम गातात.एक से बढकर एक स्पर्धक या कार्यक्रमाला लाभले आहेत. त्यामुळेच हा शो गाण्याच्या इतर रिअॅलिटी शोपेक्षा वेगळा ठरतो. तीन अतिशय बलाढ्य आणि अत्यंत प्रतिभावान स्पर्धक समोर असताना त्यातून एकाची निवड करणे, कोच म्हणून आमच्यासाठी फारच कठीण असते. अशावेळी आम्हाला गायकीतील सर्व मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. चांगल्या आवाजाला बाजूला सारणे कधीही सोपे नसते.कोच पलक मुछाल म्हणाली,या मुलांसोबत साहजिकच एक खास बंध तयार होतो. म्हणूनच,त्यांच्यापैकी कोणाला रिजेक्ट करणे आमच्यासाठीही कठीण असते. या मुलांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळाल्यास त्यातून गायकीतले एक यशस्वी करिअर घडू शकते. मला मनापासून वाटते की माझी टीम अप्रतिम आहे आणि 'द व्हॉईस इंडिया किड्स' आणि 'बॅटल राऊंड'मध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करावी यासाठी मी त्यांना शक्य तितक�� चांगलं ट्रेनिंग देणार आहे.कोच पॉपोन म्हणाला,या शोचा फॉरमॅट छानच आहे. मात्र, इथून पुढे, अगदी 'ब्लाइंड ऑडिशन्स'नंतरही स्पर्धकांची निवड करणं तितकंसं सोपं नाही.अनेक चांगल्या स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ठ गायक आम्ही शोधणार आहोत. माझ्या टीममधील प्रत्येक स्पर्धकाचा मला अभिमान आहे. 'द व्हॉईस इंडिया' किड्समध्ये मुलांना बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि इथले अनुभव त्यांना आयुष्यात बराच काळ उपयोगी पडतील, हे मी त्यांना अनेकदा समजावून सांगितलं आहे.कोच हिमेश रेशमिया यांच्या मते, टीममध्ये स्पर्धक निवडणं हे कठीण काम होतं आणि आता त्यांच्यातून कोणाला तरी बाहेर काढणं हे तर त्याहून कठीण आहे. पण, बॅटलमध्ये या मुलांना परफॉर्म करताना पाहण्यास मी उत्सुक आहे. माझ्या टीममधील जास्तीत जास्त स्पर्धकांना टिकवून ठेवण्याची संधी मला मिळेल, अशी आशा करतो. हा रंगमंच आता सर्वोत्कृष्ट स्पर्धकाची निवड करण्यास सज्ज झाला आहे. जसजसे 'द व्हॉईस इंडिया किड्स'चे स्पर्धक पुढे जातील त्यांचे अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे परफॉर्मन्स प्रेक्षकांना टेलिव्हीजनसमोर खिळवून ठेवतील, यात शंकाच नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' रसिकांच्या भेटीला\n'या' मालिकेत दिसणार राहुल बोस\nखांद्यावरची जबाबदारी वाढलीय-गायक अभिजीत सावंत\n''कसौटी जिंदगी की 2'च्या कलाकारांसोबत एकता कपूरने घेतले तिरूपती बालाजीचे आशिर्वाद\nKasautii Zindagii Kay2: हिना खानच्या 'कोमोलिका' अंदाजातले लटके - झटके पाहून, फॅन्सने दिल्या अशा रिअॅक्शन \nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये ��हे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_7723.html", "date_download": "2018-09-26T03:47:03Z", "digest": "sha1:WWICHUC322GAWUBJ4N32USFGCOGZG66Q", "length": 4103, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "ते तुमचे प्रेम | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » ते तुमचे प्रेम » ते तुमचे प्रेम\nखरे प्रेम काय असते....चला जरा शोधूया.. प्रेम म्हणजे ब्रेक अप नंतरही आपल्या जोडीदाराला जाणून बुजून फोन करणे आणि म्हणणे ओ सॉरी, तुला चुकून फोन लागला मला सवय झाली होती ना... प्रेम म्हणजे \"आय हेट यु \" \"आय हेट यु \" असे म्हटल्यावर हि जेव्हा तुमचाजोडीदार एक सुंदर स्मितहास्य देऊन म्हणतो.. तू असे करूच शकत नाही, मीपैंज लावतो, त असे करूच शकत नाहीस प्रेम म्हणजे तुम्ही \"गुड नाईट\" मेसेज पाठविल्यानंतर जोपर्यंत तुमच्या पार्टनर चा रिप्लाय येत नाही तोपर्यंत तुम्हालाझोप लागत नाही आणिथोडक्यात वरील मजकूर वाचल्यानंतर सर्वप्रथम जी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येते ते तुमचे प्रेम\"\"..\nRelated Tips : ते तुमचे प्रेम\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/ha-will-be-released-salman-khans-race-3-movie/", "date_download": "2018-09-26T03:15:28Z", "digest": "sha1:3ZIGZZNEUXLKX7DSHUBS46CRZGDEQOQP", "length": 26464, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Ha' Will Be Released With Salman Khan'S 'Race 3' Movie | सलमान खानच्या 'रेस3'बरोबर रिलीज होणार 'हा' चित्रपट | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्य��� दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nसलमान खानच्या 'रेस3'बरोबर रिलीज होणार 'हा' चित्रपट\nसलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसच्या जोडीचा 'रेस3' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाप आहे. 'रेस3'सोबत आयुष शर्मा स्टारर लवरात्रि चित्रपटाचा टीजर रिलीज होणार आहे.\nसलमान खानच्या बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या 'लवरात्रि' चित्रपटात आयुष शर्मा आणि वारिना हुसैन यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा एक रोमाँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करणार आहे. अभिनेता-अभिनेत्रीमधील प्रेमाची जुगलबंदी यात दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा नरेन भट्ट यांनी लिहिली आहे. आयुष शर्माचा ‘लवरात्री’ हा चित्रपट ५ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला आयुषबरोबर अभिनेत्री मौनी रॉय झळकणार असल्याची चर्चा होती. परंतु आयुषने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिल्याने तिचा पत्ता कट झाला आणि वरीनाची वर्णी लागली. या चित्रपटात वरीना एका बेले डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुषबद्दल तसेही तुम्हाला ठाऊक आहेच.सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा आयुष हा पती. गेल्या अनेक दिवसांपासून आयुष बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा होती आणि आता तर आयुष डेब्यू आधीच ‘स्टार’ झालाय.\nALSO READ : ​‘लवरात्री’ रिलीज होण्याआधी ‘स्टार’ झाला सलमानचा मेहुणा आयुष शर्मा विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ\nसलमानच्या रेसबाबत बोलयाचे झाले तर निर्मात्यांना असा विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. चित्रपटात सलमान आणि जॅकलीनसह अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देआल आणि साकिब सलीम यांच्या चित्रपटा भूमिका आहेत. ‘रेस’ फ्रेंचाइजीचा हा तिसरा चित्रपट असून, त्यामध्ये सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनचा धमाका बघावयास मिळणार आहे. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी निर्मित या चित्रपटाला टिप्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनविण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/pro-kabaddi-star-and-dabang-delhi-defender-nilesh-shinde-arrested-by-mumbai-police-for-beating-up-rival-team-fan-in-local-kabaddi-match-1585726/", "date_download": "2018-09-26T03:07:14Z", "digest": "sha1:CXU45WUS5GUAAJ53JHAIOY7MRADP2V3O", "length": 16622, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pro Kabaddi Star and Dabang Delhi defender Nilesh Shinde arrested by Mumbai Police for beating up rival team fan in Local Kabaddi match | कबड्डीपटू निलेश शिंदे अटकेत स्थानिक कबड्डी सामन्यात मारहाण केल्याचा आरोप | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nकबड्डीपटू निलेश शिंदे अटकेत, स्थानिक कबड्डी सामन्यात मारहाण केल्याचा आरोप\nकबड्डीपटू निलेश शिंदे अटकेत, स्थानिक कबड्डी सामन्यात मारहाण केल्याचा आरोप\nनेहरु नगर प���लिसांत गुन्हा दाखल\nप्रो-कबड्डीच्या सामन्यादरम्यान निलेश शिंदे. (संग्रहीत छायाचित्र)\nप्रो-कबड्डीत दबंग दिल्ली संघाकडून खेळणारा महाराष्ट्राचा बचावपटू निलेश शिंदेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक कबड्डी सामन्यात निलेश शिंदेने एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी नेहरु नगर पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतंय. प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात निलेश शिंदे दबंग दिल्ली संघाकडून खेळला होता. प्रो-कबड्डीव्यतिरिक्त निलेश शिंदे भारत पेट्रोलियम संघाकडूनही राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळतो.\nनिलेश शिंदे आणि प्रो-कबड्डीच्या चौथ्या हंगामात बंगाल वॉरियर्स संघाला प्रशिक्षण देणारे प्रताप शेट्टी हे दोघेही नेहरु नगर परिसरातील शिवाजी मैदानात कबड्डी सामने पाहायला गेले होते. भांडुप येखील संरक्षण प्रतिष्ठान आणि कुर्ला परिसरातील स्वस्तिक क्रीडा संघामध्ये सामना खेळवला जात होता. यावेळी निलेश शिंदे स्वस्तिक क्रीडा संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात हजर होता. याचवेळी सतीश सावंत हा स्थानिक खेळाडू प्रेक्षकांमध्ये बसून सामना पाहत होता. संरक्षण प्रतिष्ठान विरुद्ध स्वस्तिक कुर्ला या संघांमध्ये संरक्षण प्रतिष्ठानच्या संघाने बाजी मारली. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सतीश सावंतने संरक्षण प्रतिष्ठानच्या खेळाडूंसाठी जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सामना संपल्यानंतर सतीश सावंत संरक्षण प्रतिष्ठानच्या खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी गेला. याचा राग येऊन निलेश शिंदेने आपल्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर निलेशने आपला सहकारी प्रताप शेट्टी यांना बोलावलं आणि यानंतर दोघांनीही मला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सावंत यांनी नेहरु नगर पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटलं आहे.\nया मारहाणीदरम्यान निलेश शिंदेने आपल्या डोक्यात एका टणक वस्तूने प्रहार केला. यानंतर आपल्या डोक्यातून रक्त वाहायला लागल्याचंही सावंतने पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकारानंतर सावंत यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. यानंतर सावंत यांनी नेहरु नगर पोलिसांत निलेश शिंदे आणि प्रताप शेट्टी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन नेहरु नगर पोलिसांन��� कलम ३२३, ३२४, ५०४ आणि ३४ कलमाअंतर्गत निलेश आणि प्रताप शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.\nअशा प्रकारच्या घटना या एखाद्या खेळाडूचं करियर संपुष्टात आणण्यासाठी पुरेशा असतात, त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या काही हंगामात निलेश शिंदेला आपल्या अनुभवाला साजेसा खेळ करता आलेला नाहीये. प्रो-कबड्डीच्या चौथ्या हंगामात निलेश अनेक सामने दुखापतीमुळे बाहेर होता. यंदाच्या हंगामात दबंग दिल्लीकडून खेळताना निलेश आपल्या खेळात सुधारणा करेल अशी सर्वांना आशा होती, मात्र निलेशला यंदाच्या पर्वातही फारशी चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाही. दबंग दिल्लीकडून निलेश शिंदेने यंदाच्या हंगामात १५ सामने खेळले, ज्यात निलेशला केवळ २४ गुणांची कमाई करता आली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nयू मुम्बाचे एदुचरी भास्करन नवीन हंगामात तामिळ थलायवाजला प्रशिक्षण देणार\nप्रो-कबड्डीच्या सहाव्या आणि सातव्या हंगामाची तारीख ठरली, ३ महिने रंगणार कबड्डीचा थरार\nतेलगू टायटन्सच्या माजी कबड्डीपटूचं अपघाती निधन\n५ ऑक्टोबरपासून रंगणार प्रो-कबड्डीचा थरार\nप्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वामधून मुंबई आऊट, यजमानपदाचा मान नाशिककडे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/dashakriya-director-sandip-patil-reaction-on-brahman-mahasangh-opposed-his-film-1585421/", "date_download": "2018-09-26T03:29:22Z", "digest": "sha1:U4O5O3F4N2BC2W55DL6K5UMD7LCAALKE", "length": 12168, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dashakriya director Sandip Patil reaction on Brahman Mahasangh opposed his film | ‘पुरस्कार मिळूनही चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’ | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\n‘पुरस्कार मिळूनही चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’\n‘पुरस्कार मिळूनही चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’\n'दशक्रिया' चित्रपटाला ब्राह्मण महासंघाचा विरोध\nसेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला हिरवा कंदील देऊनही, राष्ट्रीय पुरस्कार पटकावूनही जर चित्रपटाला विरोध होत असेल, तर हा कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, अशी प्रतिक्रिया ‘दशक्रिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील यांनी दिली. या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली. यामध्ये हिंदू परंपरांची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nएकीकडे संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ या चित्रपटाला राजपूत संघटनांचा होत असलेला विरोध ताजा असतानाच आता ‘दशक्रिया’लाही ब्राह्मण संघटनांकडून विरोध होत आहे. चित्रपटांना अशाप्रकारे होत असलेला विरोध पाहता हा चित्रपट निर्मात्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.\nचित्रपटाची संहिता सेन्सॉर बोर्डाने मान्य केली. तरीही याला विरोध होत असेल तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने याचा विचार केला पाहिजे. चित्रपटात सामाजिक विषमतेवर भाष्य केले आहे. चित्रपट न पाहता त्याला विरोध करणे अयोग्य आहे, असे संदीप पाटील म्हणाले. त्याचप्रमाणे अशाप्रकारचे विरोध हे फक्त प्रसिद्धीसाठी केले जात असल्याचे मत त्यांनी मांडले.\nज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराजस्थानमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंग, मंदिराजवळ मासेमारी केल्याने मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/03/blog-post_1084.html", "date_download": "2018-09-26T03:47:44Z", "digest": "sha1:7J63XB3ZRQHUYX4VO6HYZ47EJ627SAOQ", "length": 4199, "nlines": 63, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "वाट पाहतोय त्या दिवसाची. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » वाट पाहतोय त्या दिवसाची. » वाट पाहतोय त्या दिवसाची.\nवाट पाहतोय त्या दिवसाची.\nमी वाट पाहतोय त्या दिवसाची....\nतू नक्कीच होशील माझी, मी वाट पाहतोय त्या दिवसाची....\nतू असशील माझ्या बाहूपाशी, मी वाट\n... माझ्या मनीच्या भावना, समजू लागतील तुलाही;\nमाझी स्वप्नं सत्यात उ��रतील, मी वाट\nतुझ्याही मनात रुजू लागेल,\nमोडून बंधनं तू येशील मजपाशी, मी वाट पाहतोय त्या दिवसाची....\nमिळेल; तू बनशील माझी अर्धांगी, मी वाट\nपाहतोय त्या दिवसाची.... आयुष्य माझे सखे, समृध्द करशील तू सहवासाने; आमरण आपुली साथ असेल, मी वाट पाहतोय त्या दिवसाची........\nवाट पाहतोय त्या दिवसाची.\nRelated Tips : वाट पाहतोय त्या दिवसाची.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/odhra-train-burning-case-gujarat-hc-pronounce-verdict-sit-riots-117100900009_1.html", "date_download": "2018-09-26T03:35:52Z", "digest": "sha1:YTRVM6RX2SCRC7YOYEAXKTAVUXR2BEAD", "length": 13388, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गोधरा कांड: गुजरात HCने बदला निर्णय, 11 दोषींना फाशी नसून जन्मठेप | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगोधरा कांड: गुजरात HCने बदला निर्णय, 11 दोषींना फाशी नसून जन्मठेप\nगोधरा हत्याकांड प्रकरणी गुजरात हायकोर्ट आज सकाळी 11 वाजता मोठा निर्णय देण्यात आला आहे. 11 आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली आहे. गुजरातमधील गोधरा स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता.\nसाबरमती ट्रेनच्या एस-6 या बोगीला आग लावल्याप्रकरणी एसआयटीच्या विशेष न्यायालयाने 31 जणांना दोषी ठरवलं होतं, तर 63 जणांना निर्दोष मुक्त केलं. आरोपींपैकी 11 जणांना फाशी, तर 22 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.\nकोर्टाच्या या निर्णयाला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आरोपींना दिलेली शिक्षा कमी आहे, निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी गुजरात सरकारने केली होती. तर आपल्याला अजून न्याय मिळाला नसल्याचं आरोपींनी म्हटलं होतं.\nगोधरा हत्याकांड प्रकरण काय आहे\nगुजरातमधील गोधरा स्टेशनवर 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या.\nया घटनेच्या चौकशीसाठी गुजरात सरकारने नानावटी आयोगाची स्थापना केली. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 बोगीत लागलेली आग ही एक घटना नव्हती, तर तो एक कट होता, असं या आयोगाने म्हटलं होतं.\nलंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, कर्नाटक सरकारचा दावा\nमी आणि राम रहीम पवित्र --- हनी\nआयफेल टॉवरवर 30 कोटी पर्यटकपूर्ती निमित्त नेत्रदीपक ‘लाइट शो’\nराणें यांच्या बाबत योग्य वेळी निर्णय होईल\nदोन मांजरींच्या नावावर चक्क दोन कोटी रूपये\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nनवरीने लग्नाला येणार्‍या पाहुण्यांसाठी ठेवल्या अजब अटी\nस्वतःच्या लग्नाबाबत प्रत्येक जण स्वप्न रंगवत असतं. पण त्यासोबतच लग्नसारंभामध्ये सहभागी ...\nमोदी यांचे नाव नोबल पुरस्कारासाठी सुचवले\nतामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...\nवीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद\nजम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...\nचंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा\nमुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अ���वा ...\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...\nवीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद\nजम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...\nचंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा\nमुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास\nन्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...\nराहूल हाच मोदींना पर्याय...\nकौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k6s089.htm", "date_download": "2018-09-26T03:09:14Z", "digest": "sha1:2G5QS46J763F67TU6J66NXPWMS66PC6F", "length": 68451, "nlines": 1503, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - युद्धकाण्ड - ॥ एकोननवतितम: सर्ग: ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर���ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ एकोननवतितम: सर्ग: ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nविभीषणस्य रक्षःसु प्रहारस्तेन वानरयूथपानां प्रोत्साहनं लक्ष्मणेनेन्द्रजितः सारथेर्वधो वानरैस्तदीयानामश्वानां विनिपातनम् -\nविभीषणांचा राक्षसांवर प्रहार, त्यांचे वानरयूथपतिंना प्रोत्साहन देणे, लक्ष्मणांच्या द्वारा इन्द्रजिताच्या सारथ्याचा आणि वानरांच्या द्वारा त्याच्या घोड्‍यांचा वध -\nयुध्यमानौ ततो दृष्ट्वा प्रसक्तौ नरराक्षसौ \nप्रभिन्नाविव मातङ्गौ परस्परजयैषिणौ ॥ १ ॥\nतयोर्युद्धं द्रष्टुकामः वरचापधरो बली \nशूरः स रावणभ्राता तस्थौ सङ्ग्राममूर्धनि ॥ २ ॥\nलक्ष्मण आणि इन्द्रजित यांना दोन मदमस्त हत्तींप्रमाणे परस्परांवर विजय प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्धासक्त होऊन झुंजतांना पाहून त्या दोघांचे युद्ध पहाण्याच्या इच्छेने रावणाचे बलवान्‌ भाऊ शूरवीर विभीषण सुंदर धनुष्य धारण करून त्या युद्धाच्या तोंडावर तेथे येऊन उभे राहिले. ॥१-२॥\nततो विस्फारयामास महद् धनुरवस्थितः \nउत्ससर्ज च तीक्ष्णाग्रान् राक्षसेषु महाशरान् ॥ ३ ॥\nतेथे उभे राहून त्यांनी आपले विशाल धनुष्यास खेचले आणि राक्षसांवर तीक्ष्ण धारेच्या मोठमोठ्‍या बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥३॥\nते शराः शिखिसंस्पर्शा निपतन्तः समाहिताः \nराक्षसान् दारयामासुः वज्राणीव महागिरीन् ॥ ४ ॥\nज्याप्रमाणे वज्र नामक अस्त्र मोठमोठ्‍या पर्वतांना विदीर्ण करते त्याप्रमाणे विभीषणाने सोडलेले ते बाण, ज्यांच्या स्पर्श अग्निप्रमाणे जाळणारा होता, राक्षसांवर पडून त्यांची अंगे चिरून टाकू लागले. ॥४॥\nचिच्छिदुः समरे वीरान् राक्षसान् राक्षसोत्तमाः ॥ ५ ॥\nविभीषणांचे अनुचरही राक्षसांत श्रेष्ठ वीर होते, म्हणून ते ही समरांगणात शूल, खङ्ग आणि पट्‍टिशांच्या द्वारे वीर राक्षसांचा संहार करू लागले. ॥५॥\nराक्षसैस्तैः परिवृतः स तदा तु विभीषणः \nबभौ मध्ये प्रधृष्टानां कलभानामिव द्विपः ॥ ६ ॥\nत्या चारी राक्षसांनी घेरलेले विभीषण धृष्ट गजशावकांच्या मध्ये उभे असलेल्या गजराजाप्रमाणे शोभा प्राप्त करत होते. ॥६॥\nततः सञ्चोदमानो वै हरीन् रक्षोवधप्रियान् \nउवाच वचनं काले कालज्ञो रक्षसां वरः ॥ ७ ॥\nराक्षसांमध्ये श्रेष्ठ विभीषण समयोचित कर्तव्य जाणत होते म्हणून त्यांनी वानरांना ज्यांना राक्षसांचा वध करणे प्रिय होते, युद्धासाठी प्रेरित करत असतांना, समयास अनुरूप गोष्ट सांगितली - ॥७॥\nएतच्छेषं बलं तस्य किं तिष्ठत हरीश्वराः ॥ ८ ॥\n आता उभे राहून बघत काय राहिला आहात राक्षसराजा रावणाचा हा एक मात्र आश्रय आहे, जो तुमच्या समोर उभा आहे. रावणाच्या सेनेचा इतकाच भाग आता शेष राहिलेला आहे. ॥८॥\nअस्मिंश्च निहते पापे राक्षसे रणमूर्धनि \nरावणं वर्जयित्वा तु शेषमस्य बलं हतम् ॥ ९ ॥\nया युद्धाच्या तोंडावर या पापी राक्षस इन्द्रजिताच्या मारले जाण्याने रावणाला सोडून त्याची सर्व सेना जणु मेलेली आहे, असेच समजा. ॥९॥\nप्रहस्तो निहतो वीरो निकुम्भश्च महाबलः \nकुम्भकर्णश्च कुम्भश्च धूम्राक्षश्च निशाचरः ॥ १० ॥\nवीर प्रहस्त मारला गेला, महाबली निकुम्भ, कुंभकर्ण, कुम्भ तसेच निशाचर धूम्राक्षही काळाच्या जबड्‍यात निघून गेले आहेत. ॥१०॥\nसुप्तघ्नो यज्ञकोपश्च वज्रदंष्ट्रश्च राक्षसः ॥ ११ ॥\nसंह्रादी विकटोऽरिघ्नः तपनो मन्द एव च \nप्रघासः प्रघसश्चैव प्रजङ्घो जङ्घ एव च ॥ १२ ॥\nअग्निकेतुश्च दुर्धर्षो रश्मिकेतुश्च वीर्यवान् \nविद्युज्जिह्वो द्विजिह्वश्च सूर्यशत्रुश्च राक्षसः ॥ १३ ॥\nअकम्पनः सुपार्श्वश्च चक्रमाली च राक्षसः \nकम्पनः सत्त्ववन्तौ तौ देवान्तकनरान्तकौ ॥ १४ ॥\nजम्बुमाळी, महामाळी, तीक्ष्णवेग, अशनिप्रभ, सुप्तघ्न, यज्ञकोष, राक्षस वज्रदंष्ट्र, संघ्नादी, विकट, अरिघ्न, तपन, मन्द, प्रघास, प्रघस, प्रजङ्घ, जङ्घ, दुर्जय अग्निकेतु, पराक्रमी रश्मिकेतु, विद्युञ्जिव्ह, द्विजिह्न, राक्षस सूर्यशत्रु, अकम्पन, सुपार्श्व, निशाचर चक्रमाळी, कम्पन तसेच ते दोघे शक्तिशाली वीर देवान्तक आणि नरान्तक - हे सर्व मारले गेले आहेत. ॥११-१४॥\nएतान् निहत्यातिबलान् बहून् राक्षससत्तमान् \nबाहुभ्यां सागरं तीर्त्वा लङ्घ्यतां गोष्पदं लघु ॥ १५ ॥\nया अत्यंत बलशाली बहुसंख्य राक्षसशिरोमणींचा वध करून तुम्ही लोकांनी हातांनी पोहून समुद्र पार केला आहे. आता गाईच्या खुराबरोबर हा लहानसा राक्षस वाचलेला आहे. म्हणून यालाही शीघ्र ओलांडून जा. ॥१५॥\nएतावदेव शेषं वो ज��तव्यमिह वानराः \nहताः सर्वे समागम्य राक्षसा बलदर्पिताः ॥ १६ ॥\n इतकीच राक्षससेना आणखी शेष राहिलेली आहे जिला तुम्ही जिंकावयाचे. आपल्या बळाची घमेंड बाळगणारे प्राय: सर्व राक्षस तुमच्याशी भिडून मारले गेले आहेत. ॥१६॥\nअयुक्तं निधनं कर्तुं पुत्रस्य जनितुर्मम \nघृणामपास्य रामार्थे निहन्यां भ्रातुरात्मजम् ॥ १७ ॥\nमी याच्या बापाचा भाऊ आहे. या नात्याने हा माझा पुत्र आहे. म्हणून माझ्यासाठी याचा वध करणे अनुचित आहे, तथापि श्रीरामांसाठी दयेला तिलांजली देऊन मी आपल्या या पुतण्याला मारण्यासाठी उद्यत झालो आहे. ॥१७॥\nहन्तुकामस्य मे बाष्पं चक्षुश्चैव निरुध्यति \nतमेवैष महाबाहुः लक्ष्मणः शमयिष्यति ॥ १८ ॥\nजेव्हा मी स्वत: मारण्यासाठी याच्यावर हत्यार चालवू इच्छितो त्यासमयी अश्रु माझी दृष्टी बंद करून टाकतात, म्हणून हे महाबाहु लक्ष्मणच याचा विनाश करतील. ॥१८॥\nवानरा घ्नत सम्भूय भृत्यानस्य समीपगान् \nइति तेनातियशसा राक्षसेनाभिचोदिताः ॥ १९ ॥\nवानरेन्द्रा जहृषिरे लाङ्गूलानि च विव्यधुः \n तुम्ही लोक झुंडी बनवून याच्या समीपवर्ती सेवकांवर तुटून पडा आणि त्यांना मारून टाका. याप्रकारे अत्यंत यशस्वी राक्षस विभीषणाने प्रेरित केल्यावर वानर यूथपति हर्ष आणि उत्साहाने भरून गेले तसेच आपले पुच्छ आपटू लागले. ॥१९ १/२॥\nततस्ते कपिशार्दूलाः क्ष्वेलन्तश्च पुनः पुनः \nमुमुचुर्विविधान् नादान् मेघान् दृष्ट्वेव बर्हिणः ॥ २० ॥\nनंतर ते सिंहाप्रमाणे पराक्रमी वानर वारंवार गर्जना करत, ज्याप्रमाणे मेघांना पाहून मोर आपल्या बोलीत बोलू लागतात, त्याप्रमाणे नाना प्रकारचे शब्द काढू लागले. ॥२०॥\nजाम्बवानपि तैः सर्वैः स्वयूथ्यैरभिसंवृतः \nतेऽश्मभिस्ताडयामासुः नखैर्दन्तैश्च राक्षसान् ॥ २१ ॥\nआपल्या यूथातील समस्त अस्वलांनी घेरलेले जाम्बवान्‌ तसेच ते वानर दगड, नखे आणि दातांनी तेथे राक्षसांचे ताडन करू लागले. ॥२१॥\nपरिवव्रुभयं त्यक्त्वा तमनेकविधायुधाः ॥ २२ ॥\nआपल्यावर प्रहार करणार्‍या ऋक्षराज जाम्बवानास त्या महाबली राक्षसांनी भय सोडून चारी बाजुनी घेरून टाकले. त्यांच्या हातात नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे होती. ॥२२॥\nजाम्बवन्तं मृधे जघ्नुः निघ्नन्तं राक्षसीं चमूम् ॥ २३ ॥\nते राक्षस सेनेचा संहार करणार्‍या जाम्बवानावर युद्धस्थळी बाण, तीक्ष्ण परशु, पट्‍टिश, काठ्‍या आणि तोमरांच्या द्वारा प्रहार करू लागले. ॥२३॥\nस सम्प्रहारस्तुमुलः संजज्ञे कपिरक्षसाम् \nदेवासुराणां क्रुद्धानां यथा भीमो महास्वनः ॥ २४ ॥\nवानर आणि राक्षसांचे ते महायुद्ध, क्रोधाने भरलेल्या देवासुर-संग्रामाप्रमाणे फार भयंकर होऊ लागले. त्यात फार मोठ मोठ्याने भयानक कोलाहल होऊ लागला. ॥२४॥\nहनुमानपि सङ्क्रुद्धः सालमुत्पाट्य पर्वतात् \nस लक्ष्मणं स्वयं पृष्ठाद् अवरोप्य महात्मनाः ॥ २५ ॥\nरक्षसां कदनं चक्रे समासाद्य सहस्रशः \nत्यासमयी महामनस्वी हनुमानाने लक्ष्मणांना आपल्या पाठीवरून खाली उतरविले आणि स्वत:ही अत्यंत कुपित होऊन पर्वतशिखराने तसेच एक सालवृक्ष उपटून हजारो राक्षसांचा संहार करू लागले. शत्रूंना त्यांना परास्त करणे फारच कठीण होते. ॥२५ १/२॥\nस दत्त्वा तुमुलं युद्धं पितृव्यस्येन्द्रजिद् बली ॥ २६ ॥\nशत्रुवीरांचा संहार करणार्‍या बलवान्‌ इन्द्रजिताने आपल्या चुलत्यालाही घोर युद्धाचा अवसर देऊन पुन्हा लक्ष्मणांवर हल्ला केला. ॥२६ १/२॥\nतौ प्रयुद्धौ तदा वीरौ मृधे लक्ष्मणराक्षसौ ॥ २७ ॥\nलक्ष्मण आणि इन्द्रजित दोन्ही वीर त्यासमयी रणभूमीवर अत्यंत वेगाने युद्ध करू लागले. ते दोघेही बाणसमूहांची वृष्टि करत एक दुसर्‍याला घायाळ करू लागले. ॥२७ १/२॥\nअभीक्ष्णमन्तर्दधतुः शरजालैर्महाबलौ ॥ २८ ॥\nते महाबली वीर बाणांचे जणु जाळे पसरून वारंवार एकमेकांना झाकून टाकत होते. ज्याप्रमाणे वर्षाकाळी वेगशाली चन्द्र आणि सूर्य मेघांनी आच्छादित होतात अगदी त्याचप्रमाणे. ॥२८ १/२॥\nन ह्यादानं न सन्धानं धनुषो वा परिग्रहः ॥ २९ ॥\nन विप्रमोक्षो बाणानां न विकर्षो न विग्रहः \nन मुष्टिप्रतिसन्धानं न लक्ष्यप्रतिपादनम् ॥ ३० ॥\nअदृश्यत तयोस्तत्र युध्यतोः पाणिलाघवात् \nयुद्धात गुंतलेल्या त्या दोन्ही वीरांच्या हातात इतकी चपलता होती की भात्यातून बाण काढणे, धनुष्यावर ठेवणे, धनुष्याला या हातातून त्या हातात घेणे, त्याला मुठीत दृढतापूर्वक पकडणे, कानापर्यंत खेचणे, बाणांचा विभाग करणे, त्यांना सोडणे आणि लक्ष्यास वेधणे आदि काहीही दृष्टीला पडत नव्हते. ॥२९ -३० १/२॥\nचापवेगप्रयुक्तैश्च बाणजालैः समन्ततः ॥ ३१ ॥\nअन्तरिक्षेऽभ्संपन्ने न रूपाणि चकाशिरे \nधनुष्यातून वेगाने सोडल्या गेलेल्या बाणसमूहांच्या द्वारा आकाश सर्व बाजूने झाकले गेले. म्हणून त्यात साकार वस्तुंना पहाणे बंद झाले. ॥३१ १/२॥\nलक्ष्मणो रावणिं प्राप्य रावणिश्चापि लक्ष्मणम् ॥ ३२ ॥\nलक्ष्मण रावणकुमारा जवळ पोहोचून आणि रावणकुमार लक्ष्मणांच्या निकट जाऊन दोघे परस्परांशी झुंजू लागले. या प्रकारे युद्ध करत असता जेव्हा ते एकमेकांवर प्रहार करू लागले तेव्हा भयंकर अव्यवस्था निर्माण होत असे. क्षणोक्षणी हे निश्चित करणे कठीण होऊन जात होते की अमक्याचा विजय अथवा पराजय होईल. ॥३२ १/२॥\nताभ्यामुभाभ्यां तरसा विसृष्टैर्विशिखैः शितैः ॥ ३३ ॥\nनिरन्तरमिवाकाशं बभूव तमसा वृतम् \nत्या दोघांच्या द्वारा वेगपूर्वक सोडले गेलेल्या तीक्ष्ण बाणांनी आकाश ठसाठस भरून गेले आणि तेथे अंधार पसरला. ॥३३ १/२॥\nतैः पतद्‌भिश्च बहुभिः तयोः शरशतैः शितैः ॥ ३४ ॥\nदिशश्च प्रदिशश्चैव बभूवुः शरसङ्कुलाः \nतेथे पडणार्‍या बहुसंख्य अस्त्रांनी आणि शेकडो तीक्ष्ण सायकांनी संपूर्ण दिशा, विदिशा व्याप्त झाल्या. ॥३४ १/२॥\nतमसा संवृतं सर्वं आसीत् प्रतिभयं महत् ॥ ३५ ॥\nअस्तं गते सहस्रांशौ संवृतं तमसा च वै \nरुधिरौघा महानद्यः प्रावर्तन्त सहस्रशः ॥ ३६ ॥\nम्हणून सर्व काही अंधकाराने आच्छन्न झाले आणि फार भयंकर दृश्य दिसू लागले. सूर्य अस्तास गेला. सर्वत्र अंधार पसरला आणि रक्ताच्या प्रवाहाने परिपूर्ण हजारो मोठ मोठ्‍या नद्या वाहू लागल्या. ॥३५ -३६॥\nक्रव्यादा दारुणा वाग्भिः चिक्षिपुर्भीमनिःस्वनम् \nन तदानीं ववौ वायुः न च जज्वाल पावकः ॥ ३७ ॥\nमांसभक्षी भयंकर जन्तु आपल्या वाणीद्वारा भयानक शब्द प्रकट करू लागले. त्या समयी वाराही वहात नव्हता आणि अग्निही प्रज्वलित नव्हता. ॥३७॥\nस्वस्त्यस्तु लोकेभ्य इति जजल्पुश्च महर्षयः \nसम्पेतुश्चात्र सम्प्राप्ता गन्धर्वाः सह चारणैः ॥ ३८ ॥\nमहर्षिगण बोलू लागले - ’संसाराचे कल्याण होवो ’ त्यासमयी गन्धर्वांना फार संताप झाला. ते चारणांसहित तेथून पळू लागले. ॥३८॥\nअथ राक्षससिंहस्य कृष्णान् कनकभूषणान् \nशरैश्चतुर्भिः सौमित्रिः विव्याध चतुरो हयान् ॥ ३९ ॥\nत्यानंतर लक्ष्मणांनी चार बाण मारून त्या राक्षससिंहाच्या सोन्याच्या आभूषणांनी सजलेल्या काळ्या रंगाच्या चारी घोड्‍यांना बांधून टाकले. ॥३९॥\nततोऽपरेण भल्लेन शितेन निशितेन च \nसम्पूर्णायतमुक्तेन सुपत्रेण सुवर्चसा ॥ ४० ॥\nस तेन बाणाशनिना तलशब्दानुनादिना ॥ ४१ ॥\nलाघवाद्राघवः श्रीमान् शिरः कायादपाहरत् \nतत्पश���चात्‌ राघव श्रीमान्‌ लक्ष्मणांनी दुसरे तीक्ष्ण पाणीदार सुंदर पंखाच्या आणि चमकदार भल्लाने, जे इन्द्राच्या वज्राची बरोबरी करत होते तसेच ज्याला कानापर्यंत खेचून सोडले गेले होते, रणभूमीत विचरणार्‍या इन्द्रजिताच्या सारथ्याचे मस्तक शीघ्रतापूर्वक धडापासून वेगळे करून टाकले. तो वज्रोपम बाण सुटत असतांनाच करतलाच्या शब्दाने अनुनादित होऊन सणसणत पुढे घुसला होता. ॥४० -४१ १/२॥\nस यन्तरि महातेजा हते मन्दोदरीसुतः ॥ ४२ ॥\nस्वयं सारथ्यमकरोत् पुनश्च धनुरस्पृशत् \nतद् अद्‌भुनतमभूत् तत्र सामर्थ्यं पश्यतां युधि ॥ ४३ ॥\nसारथि मारला गेल्यावर महातेजस्वी मन्दोदरीकुमार इन्द्रजित स्वत:च सारथ्याचेही काम संभाळत - घोड्‍यांनाही काबूत ठेवत होता आणि शिवाय धनुष्यही चालवत होता. युद्धस्थळी त्याच्या द्वारा तेथे सारथ्याच्या कार्याचेही संपादन होणे दर्शकांच्या दृष्टीत फार अद्‍भुत गोष्ट होती. ॥४२-४३॥\nहयेषु व्यग्रहस्तं तं विव्याध निशितैः शरैः \nधनुष्यथ पुनर्व्यग्रं हयेषु मुमुचे शरान् ॥ ४४ ॥\nइन्द्रजित जेव्हा घोड्‍यांना रोखण्यासाठी हात पुढे करी तेव्हा लक्ष्मण त्याला तीक्ष्ण बाणांनी विंधू लागत आणि जेव्हा तो युद्धासाठी धनुष्य उचलत असे तेव्हा त्याच्या घोड्‍यांवर बाणांचा प्रहार करीत होते. ॥४४॥\nछिद्रेषु तेषु बाणौघैः विचरन्तं अभीतवत् \nअर्दयामास समरे सौमित्रिः शीघ्रकृत्तमः ॥ ४५ ॥\nत्या छिद्रांच्या (बाण प्रहारांच्या अवसरी) शीघ्रतापूर्वक हात चालविणार्‍या सौमित्र लक्ष्मणाने समरांगणात निर्भयपणे विचरत असलेल्या इन्द्रजिताला आपल्या बाण समूहांच्या द्वारा अत्यंत पीडित केले. ॥४५॥\nनिहतं सारथिं दृष्ट्वा समरे रावणात्मजः \nप्रजहौ समरोद्धर्षं विषण्णः स बभूव ह ॥ ४६ ॥\nसमरभूमीमध्ये सारथ्याला मारला गेलेला पाहून रावणकुमाराने युद्धविषयक उत्साहाचा त्याग केला. तो विषादात बुडून गेला. ॥४६॥\nविषण्णवदनं दृष्ट्वा राक्षसं हरियूथपाः \nततः परमसंहृष्टा लक्ष्मणं चाभ्यपूजयन् ॥ ४७ ॥\nत्या राक्षसाच्या मुखावर विषाद पसरलेला पाहून ते वानर-यूथपति फार प्रसन्न झाले आणि लक्ष्मणांची वारंवार प्रशंसा करू लागले. ॥४७॥\nततः प्रमाथी रभसः शरभो गन्धमादनः \nअमृष्यमाणाश्चत्वारः चक्रुर्वेगं हरीश्वराः ॥ ४८ ॥\nतत्पश्चात्‌ प्रमाथी, शरभ, रभस आणि गन्धमादन - या चार वानरेश्वरांनी अमर्षाने भरून आपला महान्‌ वेग प्रकट केला. ॥४८॥\nते चास्य हयमुख्येषु तूर्णमुत्पत्य वानराः \nचतुर्षु समहावीर्या निपेतुर्भीमविक्रमाः ॥ ४९ ॥\nते चारही वानर महान्‌ बलशाली आणि भयंकर पराक्रमी होते. ते एकाएकी उसळून इन्द्रजिताच्या चारी घोड्‍यांवर तुटून पडले. ॥४९॥\nतेषामधिष्ठितानां तैः वानरैः पर्वतोपमैः \nमुखेभ्यो रुधिरं व्यक्तं हयानां समवर्तत ॥ ५० ॥\nत्या पर्वताकार वानरांच्या भाराने दबले गेल्याने त्या घोड्‍यांच्या मुखांतून रक्त निघू लागले. ॥५०॥\nते हया मथिता भग्ना व्यसवो धरणीं गताः \nते निहत्य हयांस्तस्य प्रमथ्य च महारथम् \nपुनरुत्पत्य वेगेन तस्थुर्लक्ष्मणपार्श्वतः ॥ ५१ ॥\nत्यांच्याकडून चिरडले गेल्यामुळे घोड्‍यांची अंगे भंग पावली आणि ते प्राणहीन होऊन पृथ्वीवर कोसळले. याप्रकारे घोड्‍यांचे प्राण घेऊन इन्द्रजिताच्या विशाल रथालाही मोडून तोडून ते चारी वानर पुन्हा वेगाने उसळले आणि लक्ष्मणांच्या जवळ येऊन उभे राहिले. ॥५१॥\nशरवर्षेण सौमित्रिं अभ्यधावत रावणिः ॥ ५२ ॥\nसारथि तर प्रथमच मारला गेला होता. जेव्हा घोडेही मारले गेले, तेव्हा रावणकुमार रथांतून उडी मारून खाली उतरला आणि बाणांची वृष्टि करत सौमित्राकडे धावला. ॥५२॥\nततो महेन्द्रप्रतिमः स लक्ष्मणः\nभृशं तदा बाणगणैर्व्यदारयत् ॥ ५३ ॥\nत्यासमयी इन्द्रासमान पराक्रमी लक्ष्मणांनी, श्रेष्ठ घोड्‍यांच्या मारले जाण्याने पायी चालत युद्धात तीक्ष्ण उत्तम बाणांची वृष्टि करणार्‍या इन्द्रजिताला आपल्या बाणसमूहांच्या माराने अत्यंत घायाळ केले. ॥५३॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकोननवतितमः सर्गः ॥ ८९ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकोणनव्वदावा सर्ग पूरा झाला. ॥८९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowonpalghar-8088", "date_download": "2018-09-26T04:07:20Z", "digest": "sha1:LT5Y77MCKF7N42VWXY4V2MONREAVYJKE", "length": 24767, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon,palghar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलाकडी घाण्यावर शुद्ध ��ाद्यतेलांची निर्मित, प्रक्रिया उद्यागोचा ‘स्टार्ट अप’\nलाकडी घाण्यावर शुद्ध खाद्यतेलांची निर्मित, प्रक्रिया उद्यागोचा ‘स्टार्ट अप’\nशुक्रवार, 11 मे 2018\nशेतकरी स्वतःच कच्चा माल उत्पा.िदत करतात. त्यामुळे तेलनिर्मिती करणे त्यांना कमी खर्चिक राहील.\nघाण्यावर तयार केलेल्या खाद्यतेलांना बाजारात चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठा व ग्राहकांचा अधिक अभ्यास केला, तर त्यांना हा उद्योग फायदेशीर होऊ शकतो.\nठाणे भागातील उपनगर डोंबिवली येथील सौ. हर्षदा टोणगावकर यांनी पालघर येथे लाकडी घाण्यावरील खाद्यतेलनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे सहा प्रकारच्या तेलांची निर्मिती त्या करतात. शुद्ध व नैसर्गिकरीत्या उत्पादित खाद्यतेलांची मागणी लक्षात घेऊन सध्या ‘स्टार्ट अप’ अवस्थेत असलेला हा व्यवसाय भविष्यात विस्तारण्याचे उ.िद्दष्ट ठेवून त्यांचे प्रयत्न सुरू झाले अाहेत.\nसध्याच्या काळात आयुर्वेदिक, सें.िद्रय, नैसर्गिक अशा शब्दांचे महत्त्व वाढू लागले आहे. ग्राहक आरोग्याबाबत अत्यंत जागरूक झाल्यानेच तो अशा उत्पादनांची मागणी करू लागला आहे. काळाची हीच गरज अोळखली ती सौ. हर्षदा विवेक टोणगावकर यांनी. मुंबई-ठाणे भागातील प्रसिद्ध उपनगर असलेल्या डोंबिवली येथे त्या राहतात. शेतीची त्यांना तशी काहीच पार्श्वभूमी नाही. त्यांचे पती\nइंटिरियर डेकोरेटिंगचा व्यवसाय करतात. मात्र, खाद्यतेलनिर्मितीच्या निमित्ताने हर्षदा यांचा आता शेतीप्रक्रिया उद्योगाशी संबंध येऊ लागला आहे.\nखाद्यतेल हा स्वयंपाकाचा पाया आहे. हा पायाच जर अधिक शुद्ध, सात्विक व नैसर्गिक असेल, तर तयार होणारे पदार्थही त्याच गुणवत्तेचे असतात. पण, हे करायचे कोणी आपणच का सुरू करू नये आपणच का सुरू करू नये अशीच संकल्पना मनाशी बाळगून हर्षदा खाद्यतेल निर्मितीत उतरल्या. अर्थात, हा व्यवसाय म्हणजे आपली ‘सेकंड इनिंग’ अाहे. मात्र, त्यात खूप समाधान असल्याचे त्या सांगतात. त्यांचे सध्याचे वय पन्नाशीपर्यंतचे आहे. पतीसोबत त्या नायजेरिया (आफ्रिका) येथे दहा वर्षे राहिल्या. सन २००३ मध्ये भारतात परतल्या. त्यानंतर मुंबई व तीन वर्षे चेन्नई येथे त्यांनी ‘कॉस्ट अकाउंट’ म्हणून वाहनउद्योगातील आघाडीच्या कंपन्यांत नोकरीचा अनुभव घेतला. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनुभव घेतल्याने शिस्त, कार्यपद्धती, व्यावसाय��क दृ.िष्टकोन तयार झाला होता.\n...आणि उद्योग उभा केला\nनोकरी सोडून खाद्यतेलनिर्मिती उद्योग सुरू करण्याबाबत पतीशी चर्चा केली. सुमारे वर्षभर तेलबिया, तेले, बाजारपेठ यांचा अभ्यास केला. नाशिक येथील खादी ग्रामोद्योग केंद्रात तेलघाणी उत्पादन प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रयोगशाळेतील आवश्यक चाचण्या शिकून घेतल्या. येत्या काही काळात बोरीवली येथे वास्तव्यास त्या जाणार असल्याने उद्योगाला सोयीस्कर अशी जागा त्यांना पालघर येथे मिळाली. लाकडी घाण्याचे यंत्र खरेदी केले. सुमारे सहाशे चौरस मीटर जागेत उत्पादन सुरू केले.\nया पद्धतीत उच्च प्रतीच्या तेलबिया काळजीपूर्वक निवडून स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात त्या लाकडी घाण्यावर दळल्या जातात.\nयात तेलबियांवर कुठलीही रासायनिक प्रक्रिया किंवा रसायनांचा वापर केला जात नाही. असे तेल\nउत्तम गुणवत्तेचे असते, असे हर्षदा सांगतात.\nया प्रक्रियेत अग्नीचाही वापर केला जात नाही. ‘कोल्ड प्रेस’ पद्धतीने त्याचे उत्पादन होते.\nअन्य प्रक्रियायुक्त तेल अनेक वेळा उष्ण होण्याच्या प्रक्रियेतून गेलेले असते. काही वेळा त्यापासून ॲसिडीटी होण्याची शक्यता असते. तसे या तेलाबाबत होत नसल्याचे हर्षदा सांगतात.\nसहा प्रकारच्या तेलांचे उत्पादन\nकच्च्या मालात शेंगदाणा नाशिकहून, तर तीळ, जवस, करडई, खोबरे वाशी येथून घेतले जाते. एकाच वेळी पुरेसा माल खरेदी केला, तर दरांमध्ये परवडते.\nअदिती व्हर्जिन ऑईल या ब्रॅंडने पुढील सहा प्रकारच्या तेलांचे उत्पादन होते.\nशेंगदाणा, तीळ, मोहरी, खोबरे, करडई, जवस.\nपैकी करडई व जवस तेलाचे मागणीनुसार उत्पादन.\nहर्षदा यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक तेलाचा विशिष्ट गुण आहे. त्यानुसार आपले आरोग्य ती निरोगी व शुद्ध ठेवायला मदत करतात. नारळाचे तेल स्फूर्ती, उत्साहासाठी, मोहरीचं तेल रोगप्रतिकार शक्तीसाठी, तिळाचं तेल रक्ताभिसरणासाठी, तर शेंगदाण्याचं तेल रक्तपेशींच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहे.\nकच्च्या मालापासून तेलाचा उतारा- सरासरी ३० ते ४५ किलो (मालाच्या प्रकारावर अवलंबून)\nदररोज १२५ ते १५० किलो कच्च्या मालाची गरज.\nमहिन्याला सुमारे २५ दिवस तेलघाणी चालते.\nसध्या बहुतांशी ग्राहक बाजारातील रिफाइंड तेलाचाच वापर करतात. घाणीचे तेल ही जुनी मात्र आरोग्यासाठी चांगली पद्धत काळानुरूप लुप्त होत आहे. त्याल��� हर्षदा पुनरुज्जीवीत करीत आहेत. सध्या आपले अोळखीचे लोक, नातेवाईक, हितचिंतक व प्रदर्शने याद्वारे त्या तेलांचे मार्केटिंग करीत आहेत. व्यवसायाला अलीकडेच सुरुवात केली आहे. त्याला ‘स्टार्ट अप’ असेच म्हणता येईल. आत्तापर्यंत सुमारे १००० ते १२०० लिटर तेलाची विक्री झाली आहे. मात्र, ‘रिपीट आॅर्डर्स’ येऊ लागल्याचे त्या सांगतात. येत्या काळात वितरक नेमून उद्योगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न आहे.\nदर रु. (प्रति लिटरचे)\nतेलनिर्मितीत पेंडीचेही उपउत्पादन मिळते. ही पेंड जनावरांना विशेषतः दुभत्या जनावरांसाठी अतिशय पौष्टिक आहार आहे. अशा पेंडीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने अर्थातच प्रथिने जास्त मिळाल्यामुळे गाई- म्हशी जास्त दूध देतात. त्यांचे आरोग्य चांगले राहते. प्रतिकारक शक्ती वाढून रोगराई कमी होते. सध्या पेंडीची विक्री पालघर परिसरातील शेतकऱ्यांना केली जाते.\nयंत्रसामग्रीसाठी सुमारे अडीच लाख रुपये, तर प्रयोगशाळा उभारणीसाठी दीड लाख रुपये गुंतवले.\nसध्या दोन कामगारांना रोजगार दिला आहे.\nसासूने सुनेचे नाव दिले उद्योगाला\nहर्षदा यांना दोन मुले आहेत. पैकी एकाचे लग्न ठरले आहे. आपल्या भावी सुनेचेच नाव तेलउद्योगाला देत सासूने वेगळाच पायंडा पाडल्याचे या उदाहरणावरून दिसून येते.\nसंपर्क- हर्षदा टोणगावकर- ९९३०१४१९९३\n(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील,\nजि. पालघर येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)\nठाणे डोंबिवली पालघर स्टार्ट अप व्यवसाय profession आयुर्वेद आरोग्य health शेती भारत मुंबई नाशिक यंत्र machine मोहरी mustard नारळ\nपारंपरिक पद्धतीने दळण्यासाठी तेलबिया घाण्यात टाकल्या जातात.\nतेबलिया दळण्याची प्रक्रिया सुरू असताना\nत्यानंतर तेल वेगळे केले जाते.\nस्वतःच्या प्रयोगशाळेत तेलाचा नमुना तपासण्याची सोय.\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोट��क्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathinagar-district-tomato-200-1000-rupees-quintal-11619?tid=161", "date_download": "2018-09-26T03:54:08Z", "digest": "sha1:BHHRQ456OQLQALFQNWTLLTFH44EAQVML", "length": 13878, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,Nagar district in tomato 200 to 1000 rupees per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरला प्रतिक्विंटल २०० ते १००० रुपये\nनगरला प्रतिक्विंटल २०० ते १००० रुपये\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला प्रतिक्विंटलला २०० ते एक हजार रुपये आणि सरासरी ६०० रुपये दर मिळत आहे. गुरुवारी (ता. २३) १२० क्विंटलची आवक झाली. मागील महिन्याच्या तुलनेत दर काहीसे कमी झाले आहेत.\nनगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण ८० ते १०० क्विंटल आवक होत असते. १६ ऑगस्टला १२२ क्विंटलची आवक होऊन २०० ते १००० व सरासरी ६०० रुपये दर मिळाला. ७ ऑगस्टला ९२ क्विंटलची आवक झाली आणि ४०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला.\nनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला प्रतिक्विंटलला २०० ते एक हजार रुपये आणि सरासरी ६०० रुपये दर मिळत आहे. गुरुवारी (ता. २३) १२० क्विंटलची आवक झाली. मागील महिन्याच्या तुलनेत दर काहीसे कमी झाले आहेत.\nनगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण ८० ते १०० क्विंटल आवक होत असते. १६ ऑगस्टला १२२ क्विंटलची आवक होऊन २०० ते १००० व सरासरी ६०० रुपये दर मिळाला. ७ ऑगस्टला ९२ क्विंटलची आवक झाली आणि ४०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला.\n२ ऑगस्टल ९५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १३०० रुपये व सरासरी ९०० रुपये दर मिळाला. २६ जुलैला ११० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १८०० रुपये व सरासरी ११५० रुपये दर मिळाला.\n१९ ऑगस्टला ८२ क्विंटलची आवक होऊन १०० ते २५०० रुपये व सरासरी १७५० रुपये दर मिळाला. १२ जुलैला ८६ क्विटंलची आवक झाली. त्या दिवशी ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.\nनगर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee टोमॅटो\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nअकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...\nजळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nश्रावण सरताच उंचावला बाजार, खपवाढीने...महाराष्ट्रात श्रावण संपल्यानंतर ब्रॉयलर्सच्या...\nपुणे बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिरपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसटाणा बाजार समितीत डाळिंबाच्या भावात...सटाणा, जि. नाशिक : सटाणा बाजार समितीत बुधवार (ता...\nपुणे बाजार समितीत पावटा, बटाट्याचे दर...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nराज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते...कोल्हापुरात प्रतिदहा किलो १०० ते ३०० रुपये...\nसाताऱ्यात फ्लॅावर प्रतिदहा किलो २०० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nशेतीमाल भिजल्याने पुणे बाजारात आवक घटलीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादेत काकडी १००० ते १४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ७०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nकोल्हापुरात हिरवी मिरची प्रतिदहा किलो...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nसाताऱ्यात वाटाणा प्रतिदहा किलो ३०० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बा��ार समितीत बुधवारी...\nसोलापुरात गवार, भेंडी, वांग्याला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/dabhol-konkan-news-child-injured-landslide-57476", "date_download": "2018-09-26T03:26:06Z", "digest": "sha1:S7QCIG4PWR2LB4YC4IECFZBL26D3DFUN", "length": 10662, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "dabhol konkan news child injured by landslide दाभोळमध्ये दरड कोसळून बालिका जखमी | eSakal", "raw_content": "\nदाभोळमध्ये दरड कोसळून बालिका जखमी\nबुधवार, 5 जुलै 2017\nदाभोळ - येथील ढोरसई भागात आज दरड कोसळून मुग्धा जांभारकर (वय 9) ही बालिका जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली असून, तिला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा प्रकार घडला.\nदाभोळ - येथील ढोरसई भागात आज दरड कोसळून मुग्धा जांभारकर (वय 9) ही बालिका जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली असून, तिला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा प्रकार घडला.\nनंदकुमार सखाराम जांभारकर यांच्या घरामागील डोंगरातील दरड सकाळी अकराच्या सुमारास कोसळली. यातील दगड उडून जांभारकर यांच्या घराच्या पडवीतील दरवाजामधून आत आले. त्या वेळी पडवीत हात धुवत असलेल्या मुग्धाच्या पायावर दगड पडल्याने ती जखमी झाली. ढोरसई भाग हा डोंगरपायथ्याशी वसलेला असून येथे एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला दाभोळची खाडी आहे. अतिवृष्टीमुळे डोंगरातील सैल झालेली दरड खाली आली. जांभारकर यांच्या घराच्या मागील संरक्षक भिंतही पडली.\nही बातमी कळताच शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आहे. गेल्या वर्षी याच परिसरात भूस्खलन होऊन त्यात तीन घरे व पाच जण गाडले गेले होते.\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\n'आधार'सक्तीबाबत आज फैसला ; सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ देणार निर्णय\nनवी दिल्ली : आधार कार्डच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्या (ता. 26) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या वेळी \"आधार'...\nमुंबई - अवयवदानासंदर्भात ‘सकाळ’च्या मोहिमेपासून प्रेरणा घेऊन वाशीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्‍टर ४ व ५ तर्फे या विषयावर गणेशोत्सवाच्या मंडपातच...\nतुळजाभवानीचा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ\nजुन्नर - दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचा पलंग आज मंगळवारी (ता.२५)...\n‘अनधिकृत’वर गुन्हे नको, कारवाई हवी\nअनधिकृत बांधकामांचे ग्रहण केव्हा सुटायचे ते सुटो. गेली दहा वर्षे तोच तो प्रश्‍न पुन्हा पुन्हा समोर येतोय. वारंवार त्याचे राजकारण होते. लोकसभा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k6s035.htm", "date_download": "2018-09-26T03:31:05Z", "digest": "sha1:PDLOJCHHLRAEMKJKRFCHYX67E7FISZUB", "length": 57444, "nlines": 1459, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - युद्धकाण्ड - ॥ पञ्चत्रिंश: सर्ग: ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ पञ्चत्रिंश: सर्ग: ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nमाल्यवता रावणस्य श्रीरामेण सह संधिकरणाय प्रबोधनम् - माल्यवानाचे रावणाला श्रीरामाशी संधि करण्यासाठी समजाविणे -\nतेन शङ्खविमिश्रेण भेरीशब्देन नादिना \nउपयाति महाबाहू रामः परपुरञ्जयः ॥ १ ॥\nशत्रुनगरीवर विजय मिळविणार्‍या महाबाहु श्रीरामांनी शंखध्वनीने मिश्रित तुमुलनाद करणार्‍या भेरींच्या आवाजासह लंकेवर आक्रमण केले. ॥१॥\nतं निनादं निशम्याथ रावणो राक्षसेश्वरः \nमुहूर्तं ध्यानमास्थाय सचिवानभ्युदैक्षत ॥ २ ॥\nतो भेरीनाद ऐकून राक्षसराज रावणाने एक मुहूर्तपर्यंत काही विचार करून नंतर आपल्या मंत्र्यांकडे पाहिले. ॥२॥\nअथ तान् सचिवांस्तत्र सर्वानाभाष्य रावणः \nसभां संनादयन् सर्वां इत्युवाच महाबलः ॥ ३ ॥\nजगत्संतापनः क्रूरो गर्हयन् राक्षसेश्वरः \nत्या सर्व मंत्र्यांना संबोधित करून जगताला संताप देणार्‍या, महाबली, क्रूर राक्षसराज रावणांनी सर्व सभेला प्रतिध्वनित करून कुणावरही आक्षेप न करता म्हटले- ॥३ १/२॥\nतरणं सागरस्यास्य विक्रमं बलपौरुषम् ॥ ४ ॥\nयदुक्तवन्तो रामस्य भवंतस्तन्मया श्रुतम् \nभवतश्चाप्यहं वेद्मि युद्धे सत्यपराक्रमान् \nतूष्णीकानीक्षतोऽन्योन्यं विदित्वा रामविक्रमम् ॥ ५ ॥\nआपण रामाच्या पराक्रम, बल-पौरूष तसेच समुद्रलंघनाची जी गोष्ट सांगितली गेली, ते सर्व मी ऐकले आहे परंतु मी तर आपणा सर्वांनाही, जे या समयी रामांच्या पराक्रमाच्या गोष्टी जाणून गुपचुप एक दुसर्‍याच्या तोंडाकडे पहात बसला आहात, त्यांना संग्रामभूमी मधील सत्यपराक्रमी वीरच समजतो. ॥४-५॥\nततस्तु सुमहाप्राज्ञो माल्यवान् नाम राक्षसः \nरावणस्य वचः श्रुत्वा मातुः मातामहोऽब्रवीत् ॥ ६ ॥\nरावणाचे हे आक्षेपपूर्ण वचन ऐकल्यानंतर महाबुद्धिमान्‌ माल्यवान्‌ नामक राक्षस, जो रावणाचा मातामह (आजोबा) होता, त्याने याप्रकारे म्हटले- ॥६॥\nविद्यास्वभिविनीतो यो राजा राजन् नयानुगः \nस शास्ति चिरमैश्वर्यं अरींश्च कुरुते वशे ॥ ७ ॥\n जो राजा चौदा विद्यांमध्ये सुशिक्षित आणि नीतिचे अनुसरण करणारा असतो, तो दीर्घकाळपर्यंत राज्याचे शासन करतो. तो शत्रुंना वश करून घेतो. ॥७॥\nसन्दधानो हि कालेन विगृह्णंश्चारिभिः सह \nस्वपक्षवर्धनं कुर्वन् महदैश्वर्यमश्नुते ॥ ८ ॥\nजो वेळप्रसंगानुसार आवश्यक वाटल्यास शत्रुंच्या बरोबर संधि आणि विग्रह करतो तसेच आपल्या पक्षाच्या वृद्धिमध्ये लागून राहातो, तो महान्‌ ऐश्वर्याचा भागी होत असतो. ॥८॥\nहीयमानेन कर्तव्यो राज्ञा सन्धिः समेन च \nन शत्रुमवमन्येत ज्यायान् कुर्वीत विग्रहम् ॥ ९ ॥\nज्या राजाची शक्ती क्षीण होत आहे अथवा जो शत्रुच्या समान शक्ति बाळगून असतो, त्याने संधि केली पाहिजे, आपल्याहून अधिक अथवा समान शक्ति असणार्‍या शत्रूचा कधी अपमान करू नये. जर स्वत:च शक्तिमध्ये तो शत्रूपेक्षा वरचढ असेल तर तेव्हांच शत्रुबरोबर त्याने युद्ध आरंभावे. ॥९॥\nतन्मह्यं रोचते संधिः सह रामेण रावण \nयदर्थमभियुक्तोऽसि सीता तस्मै प्रदीयताम् ॥ १० ॥\n मला तर श्रीरामांच्या बरोबर संधि करणेच चांगले वाटले आहे. जिच्यासाठी तुझ्यावर आक्रमण होत आहे त्या सीतेला तू श्रीरामांकडे परत धाड. ॥१०॥\nयस्य देवर्षयः सर्वे गंधर्वाश्च जयैषिणः \nविरोधं मा गमस्तेन सन्धिस्ते तेन रोचताम् ॥ ११ ॥\nपहा, देवता, ऋषि आणि गंधर्व, सर्व श्रीरामांच्या विजयाची इच्छा करत आहेत. म्हणून तू त्यांच्याशी विरोध करू नको. त्यांच्याशी संधि करण्याचीच इच्छा कर. ॥११॥\nअसृजद्‌भगवान् पक्षौ द्वावेव हि पितामहः \nसुराणामसुराणां च धर्माधर्मौ तदाश्रयौ ॥ १२ ॥\nभगवान्‌ ब्रह्मदेवाने सुर आणि असुर ही दोन पक्षांचीच सृष्टि केली आहे. धर्म आणि अधर्म हेच यांचे आश्रय आहेत. ॥१२॥\nधर्मो हि श्रूयते पक्षो अमराणां महात्मनाम् \nअधर्मो रक्षसां पक्षो ह्यसुराणां च राक्षस ॥ १३ ॥\nअसे ऐकिवात आहे की महात्मा देवतांचा पक्ष धर्म आहे. राक्षसराज राक्षसांचा आणि असुरांचा पक्ष अधर्म आहे. ॥१३॥\nधर्मो वै ग्रसतेऽधर्मं ततः कृतमभूद् युगम् \nअधर्मो ग्रसते धर्मं यदा तिष्यः प्रवर्तते ॥ १४ ॥\nजेव्हा सत्ययुग असते तेव्हा धर्म बलवान्‌ होऊन अधर्मास ग्रसतो आणि जेव्हा कलियुग येते तेव्हा अधर्मच धर्माला ग्रासून टाकतो. ॥१४॥\nतत्त्वया चरता लोकान् धर्मोऽपि निहतो महान् \nअधर्मः प्रगृहीतश्च तेनास्मद्‌ बलिनः परे ॥ १५ ॥\nतू दिग्विजया��ाठी सर्व लोकात भ्रमण करतांना महान्‌ धर्माचा नाश केला आहेस आणि अधर्माला आपलेसे केले आहेस. त्यामुळे आमचे शत्रू आमच्यापेक्षा प्रबळ आहेत. ॥१५॥\nस प्रमादाद्विवृद्धस्ते अधर्मोऽहिग्रसते हि नः \nविवर्धयति पक्षं च सुराणां सुरभावनः ॥ १६ ॥\nतुझ्या प्रसादाने वाढलेला अधर्मरूपी अजगर आता आम्हाला गिळून टाकू पहात आहे आणि देवतांच्या द्वारा पालित धर्म त्यांच्या पक्षाची वृद्धि करत आहे. ॥१६॥\nविषयेषु प्रसक्तेन यत्किंचित्कारिणा त्वया \nऋषीणामग्निकल्पानां उद्वेगो जनितो महान् ॥ १७ ॥\nविषयात आसक्त होऊन काहीही करणार्‍या तू जे मन मानेल तसे आचरण केले आहेस. त्यामुळे अग्निसमान तेजस्वी ऋषिंनाहि फार मोठा उद्वेग प्राप्त झाला आहे. ॥१७॥\nतेषां प्रभावो दुर्धर्षः प्रदीप्त इव पावकः \nतपसा भावितात्मानो धर्मस्यानुग्रहे रताः ॥ १८ ॥\nत्यांचा प्रभाव प्रज्वलित अग्निप्रमाणे दुर्धर्ष आहे. ते ऋषि-मुनि तपस्येच्या द्वारा आपल्या अंत:करणाला शुद्ध करून धर्माच्याच संग्रहात तत्पर राहातात. ॥१८॥\nजुह्वत्यग्नींश्च विधिवद् वेदांश्चोच्चैरधीयते ॥ १९ ॥\nहे द्विजगण मुख्य-मुख्य यज्ञांच्या द्वारे यजन करतात. विधिवत्‌ अग्नित आहुति देतात आणि उच्च स्वराने वेदांचा पाठ करतात. ॥१९॥\nअभिभूय च रक्षांसि ब्रह्मघोषानुदीरयन् \nदिशो विप्रद्रुताः सर्वाः स्तनयित्‍नु्रिवोष्णगे ॥ २० ॥\nत्यांनी राक्षसांना अभिभूत करुन वेदमंत्रांच्या ध्वनिचा विस्तार केला आहे. म्हणून ग्रीष्म ऋतुतील मेघाप्रमाणे राक्षस संपूर्ण दिशात पळून जाऊन उभे आहेत. ॥२०॥\nआदत्ते रक्षसां तेजो धूमो व्याप्य दिशो दश ॥ २१ ॥\nअग्नितुल्य तेजस्वी ऋषिंच्या अग्निहोत्रातून प्रकट झालेला धूम दाही दिशांमध्ये व्याप्त होऊन राक्षसांचे तेज हरण करत आहे. ॥२१॥\nतेषु तेषु च देशेषु पुण्येष्वेव दृढव्रतैः \nचर्यमाणं तपस्तीव्रं संतापयति राक्षसान् ॥ २२ ॥\nभिन्न-भिन्न देशात पुण्यकर्मांतच गढून गेलेले, दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणारे ऋषिलोक जी तीव्र तपस्या करत आहेत, तीच राक्षसांना संताप देत आहे. ॥२२॥\nमनुष्या वानरा ऋक्षा गोलाङ्गूला महाबलाः \nबलवंत इहागम्य गर्जंति दृढविक्रमाः ॥ २३ ॥\nतू देवता, दानव आणि यक्षांपासूनच अवध्य होण्याचा वर प्राप्त केला आहेस, मनुष्य आदिंपासून नाही, परंतु येथे तर मनुष्य, वानर, अस्वले आणि लंगूर येऊन गर्जना करीत आहेत. ते सर्वच्या सर्व अत्यंत बलवान्‌, सैनिक शक्तिने संपन्न तसेच सुदृढ पराक्रमी आहेत. ॥२३॥\nउत्पातान् विविधान् दृष्ट्वा घोरान् बहुविधान् बहून् \nविनाशमनुपश्यामि सर्वेषां रक्षसामहम् ॥ २४॥\nनाना प्रकारच्या बर्‍याचशा उत्पातांना लक्ष्य करून मी तर या समस्त राक्षसांच्या विनाशाचाच अवसर उपस्थित झाल्याचे पहात आहे. ॥२४॥\nखराभिस्तनिता घोरा मेघाः प्रतिभयङ्कराः \nशोणितेनाभिवर्षन्ति लङ्कामुष्णेन सर्वतः ॥ २५ ॥\nघोर आणि भयंकर मेघ, प्रचंड गर्जनेसह लंकेवर सर्व बाजूनी उष्ण रक्ताची वृष्टि करत राहिले आहेत. ॥२५॥\nरुदतां वाहनानां च प्रपतन्त्यश्रुबिन्दवः \nध्वजा ध्वस्ता विवर्णाश्च न प्रभान्ति यथापुरम् ॥ २६ ॥\nघोडे, हत्ती आदि वाहने रडत आहेत आणि त्यांच्या नेत्रांतून अश्रुबिंदु झरत आहेत. दिशा धुळीने भरून गेल्याने मलीन होऊन आता पूर्वीप्रमाणे प्रकाशित होत नाहीत. ॥२६॥\nव्याला गोमायवो गृध्रा वाश्यन्ति च सुभैरवम् \nप्रविश्य लङ्कामारामे समवायांश्च कुर्वते ॥ २७ ॥\nमांसभक्षी हिंसक पशु, कोल्हे आणि गिधाडे भयंकर बोली बोलत आहेत. तसेच लंकेच्या उपवनात घुसून झुंडी बनवून बसत आहेत. ॥२७॥\nकालिकाः पाण्डरैर्दन्तैः प्रहसन्त्यग्रतः स्थिताः \nस्त्रियः स्वप्नेषु मुष्णन्त्यो गृहाणि प्रतिभाष्य च ॥ २८ ॥\nस्वप्नात काळ्या रंगाच्या स्त्रिया आपले पिवळे दात दाखवित समोर येऊन उभ्या राहात आहेत आणि प्रतिकूल गोष्टी सांगून घरांतील सामान चोरून जोरजोराने हसत आहेत. ॥२८॥\nगृहाणां बलिकर्माणि श्वानः पर्युपभुञ्जते \nखरा गोषु प्रजायन्ते मूषिका नकुलेषु च ॥ २९ ॥\nघरात जे बलिकर्म केले जाते, त्या बलि-सामग्रीला कुत्रे खाऊन टाकत आहेत. गायींपासून गाढवे आणि मुंगुसापासून उंदीर उत्पन्न होत आहेत. ॥२९॥\nमार्जारा द्वीपिभिः सार्धं सूकराः शुनकैः सह \nकिन्नरा राक्षसैश्चापि समेयुर्मानुषैः सह ॥ ३० ॥\nवाघांबरोबर मांजरे, कुत्र्यांच्या बरोबर डुकरे, तसेच राक्षस आणि मनुष्य यांच्या बरोबर किन्नर समागम करत आहेत. ॥३०॥\nपाण्डुरा रक्तपादाश्च विहङ्गाः कालचोदिताः \nराक्षसानां विनाशाय कपोता विचरन्ति च ॥ ३१ ॥\nज्यांचे पंख पांढरे आणि पंजे लाल आहेत, ते कबूतर पक्षी दैवाने प्रेरित होऊन राक्षसांचा भावी विनाश सूचित करण्यासाठी येथे सर्व बाजूस विचरत आहेत. ॥३१॥\nवीचीकूचीति वाश्यन्त्यः शारिका वेश्मसु स्थिताः \nपतन्ति ग्रथिताश्चापि निर्जिताः कलहैषिभिः ॥ ३२ ॥\nघरांत राहणार्‍या सारिका कलहाची इच्छा असणार्‍या दुसर्‍या पक्ष्यांबरोबर चें चें करीत भिडत आहेत आणि त्यांच्याकडून पराजित होऊन पृथ्वीवर कोसळून पडत आहेत. ॥३२॥\nपक्षिणश्च मृगाः सर्वे प्रत्यादित्यं रुदन्ति ते \nकरालो विकटो मुण्डः परुषः कृष्णपिङ्गलः॥ ३३ ॥\nकालो गृहाणि सर्वेषां काले कालेऽन्ववेक्षते \nपक्षी आणि मृग सूर्याकडे मुख करून रडत आहेत. विकराळ, विकट काळ्या आणि भुर्‍या रंगाचे मुंडन केलेल्या पुरूषाचे रूप धारण करून काळ समय-समयावर आपणा सर्वांच्या घरांकडे पहात आहे. ॥३३ १/२॥\nएतान्यन्यानि दुष्टानि निमित्तान्युत्पतन्ति च ॥ ३४ ॥\nविष्णुं मन्यामहे रामं मानुषं रूपमास्थितम् \nनहि मानुषमात्रोऽसौ राघवो दृढविक्रमः ॥ ३५ ॥\nयेन बद्धः समुद्रे च सेतुः स परमाद्‌भुतः \nकुरुष्व नरराजेन संधिं रामेण रावण \nज्ञात्वा वधार्य कार्याणि क्रियतामायतिक्षमम् ॥ ३६ ॥\nहे तसेच आणखीही बरेचसे अपशकुन होत आहेत. मी असे समजतो आहे की साक्षात्‌ भगवान्‌ विष्णुच मानवरूप धारण करून राम होऊन आले आहेत. ज्यांनी समुद्रात अत्यंत अद्‍भुत सेतु बांधला आहे, ते दृढ पराक्रमी राघव साधारण मनुष्य मात्र नाहीत. रावणा तू नाराज रामांबरोबर संधि कर. श्रीरामांची अलौकिक कर्मे आणि लंकेत होणारे उत्पात जाणून, जे कार्य भविष्यात सुख देणारे होईल त्याचा निश्चय करून, तेच करा. ॥३४-३६॥\nइदं वचस्तत्र निशम्य माल्यवान्\nबभूव तूष्णीं समवेक्ष्य रावणम् ॥ ३७ ॥\nयाप्रमाणे बोलून तसेच राक्षसराज रावणाच्या मनोभावाची परीक्षा करून उत्तम मंत्र्यांमध्ये श्रेष्ठ पौरूषशाली महाबली माल्यवान्‌ रावणाकडे पहात असता गप्प झाला. ॥३७॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चत्रिंशः सर्गः ॥ ३५ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा पस्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/jalgaon-news-and-updates-%EF%BB%BF%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/?filter_by=random_posts", "date_download": "2018-09-26T02:59:34Z", "digest": "sha1:RW42HMI7C35KMMZYT5MQRDATILVINO6D", "length": 7573, "nlines": 191, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगाव Archives | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nविकासकामे करण्यास टाळाटाळ : अमळनेरच्या सात नगरस���विकांचा सभागृहातच ठिय्या\nतन, मन व आत्म्याच्या संतुलनासाठी योगा आवश्यक\nविविध मागण्यांसाठी बँक कर्मचार्‍यांचे आंदोलन जिल्ह्यात ६०० कोटींचे व्यवहार ठप्प\nभारतीय नरेंद्र मोदी महासंघातर्फे तीन दिवसीय आरोग्य शिबिर\nकुलभूषण जाधव यांची आई, पत्नीशी भेट\nजि.प. अर्थसंकल्पात होणार आठ कोटींची घट\nतोंडापूरला आठ दिवसाआड पाणी\nआ.खडसे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nमोदींचे भ्रष्टाचाराला संरक्षण – हजारे\nगोलाणी मार्केटजवळील ज्वेलरी दुकानात चोरी\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n2 लाख नवमतदार नोंदणीचे उद्दिष्ट\nरांजणगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला फैजपूरपासून प्रारंभ – अ‍ॅड.पाटील\nकन्हेरे येथील दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू\nपाचोरा प्रांताधिकारी कचरे यांना धक्काबुक्की\nधुळे ई पेपर (दि 26 सप्टेंबर 2018)\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nखर्डा येथे घरफोडीत १ लाख ४२ हजाराची रोकड लंपास\nपत्नीला विहिरीत ढककले; पत्नी सुखरूप, विहिरीतील पाण्यात उभे राहून काढली रात्र\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/diwali-mama-village-attraction-decreased-vacation-mobile-games-whatsapp-facebook-kids-busy/", "date_download": "2018-09-26T02:40:47Z", "digest": "sha1:OLRNUPFTINOBLYGB2RAREYYMEP7INNLQ", "length": 12044, "nlines": 187, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दिवाळीत मामाच्या गावाचे आकर्षण झाले कमी : सुट्टीत मोबाईल गेम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरच मुले व्यस्त", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदिवाळीत मामाच्या गावाचे आकर्षण झाले कमी : सुट्टीत मोबाईल गेम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरच मुले व्यस्त\nबेलपिंपळगाव (वार्ताहर) – काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या सुट्ट्या म्हटलं की लहान मुलांना चाहूल लागायची ती मामाच्या गावाची. त्या काळात मुलं गावी गेली की खेळात मग्न असायची. कधी नव्हे ती मोकळीक मिळायची.परंतु सध्या ह्या सर्व गोष्टी काळाच्या पडद्याआड जात आहेत आणि त्याला कारण म्हणजे मोबाईल, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, मोबाईल गेम.\nशाळेला सुट्टी ल��गताच मामाच्या गावाला जाणारी मुलं घरीच थांबणे पसंत करू लागली आहेत. पूर्वी मुलं दिवसभर मैदानात खेळताना दिसायचे. आरडा ओरडा, पळापळ, कोणी क्रिकेट तर कुठं कबड्डी, पण आता हे सारं काळाच्या ओघात बदलत आहे. मित्र नाही, सगेसोयरे नाही. दिवसभर मोबाईलवर व्यस्त असल्याने कोणासोबत बोलण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे माणुसकी संपते की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nकाही वर्षांपूर्वी मोबाईल जास्त प्रमाणात नसल्याने दिवाळीत ग्रामीण भागातील माहिती मिळायची. मोकळ्या हवेत फिरून दिवस आनंदात जात असे. पण आता दिवसभर किमान पाच मुलं जरी असले तरी ते सर्व एका खोलीत राहून सर्व मोबाईलवर व्यस्त दिसतात.\nकुणालाही एकमेकाशी बोलणे आवडत नाही. यामुळे माणुसकी संपत चालली आहे. ग्रामीण भागातील वातावरण, खेळ, यापासून मुलांना दूर करायचे की मोबाईलच्या विळख्यात गुंतवून त्यांचे जीवन खराब करायचे याचा विचार आता पालकांना करावा लागणार आहे.\nआपली संस्कृती, माणुसकी, शेती, पारंपरिक खेळ याकडे त्याला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून पुढील काळात सुट्टीचा आनंद घेताना दिसतील. मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना परावृत्त करावे लागेल. आपले सण, उत्सव, खेळ, ग्रामीण वातावरण, मित्र, शिक्षण, संस्कृती, संस्कार यांचे मुलांना ज्ञान व्हायला हवे.\nPrevious articleराहाता : तरुण ठेकेदाराची आत्महत्या\nNext articleगोदाकाठ, ऐतिहासिक मंदिरात भाविकांची मांदियाळीे पंचवटी तीर्थक्षेत्र पर्यटकांनी बहरले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nफेसबुक-इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अजित मोहन\nडेटा लिक प्रकरण : सीबीआयने फेसबुकला जाब विचारला\nफेसबुक नियुक्त करणार २० हजार कर्मचारी; अडीच ते चार लाखाचं पॅकेज\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n2 लाख नवमतदार नोंदणीचे उद्दिष्ट\nधुळे ई पेपर (दि 26 सप्टेंबर 2018)\n‘जलयुक्त’ची गेल्यावर्षीची कामे तात्काळ पूर्ण करा\nअर्बन घेणार गुजरातची बँक\nकोपरगाव तालुक्यातील एक हजार 782 शेेतकर्‍यांना हुमणीचा फटका\nपाच दरोडोखोरांच्या मुसक्या आवळल्या\nराजूर प्रकरणी पोलिसांनी सुपारी घेऊन काम केले\nवीजपुरवठा खंडित करण्यासाठी आता डिजिटल नोटीस ग्राह्य\nसरकारची दिवाळी करायची की होळी हे आता जनताच ठरवेल\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एसस��, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41052", "date_download": "2018-09-26T03:50:46Z", "digest": "sha1:FCG3THH4UEQOXMHKCXD5ICKSJCVFXX7L", "length": 5168, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काव काव.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /काव काव..\nकाव काव करतं कोण \nतिरकी करतात मान अशी\nशेव जरा टाका म्हण्तो\n(इथे आई-बाबा इ. मंडळींनी आपापल्या सोईनुसार \"हवे नको\" ते टाकावे -जसे\nपिझ्झा बर्गर अग्दी नको\nभात थोडा आणा म्हण्तो ----- असे करावे\nतू लिहिलेल्या बालगीतांचं पुस्तक छापायला टाकलंस का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/astrology/grahmaan/", "date_download": "2018-09-26T02:44:20Z", "digest": "sha1:DHSNHMKFT6P2OYHP5VARDFAHLAJ4FTZX", "length": 10840, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ग्रहमान | ग्रह | नक्षत्रे | तारे | ज्योतिष | भविष्य | Astroogy", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबुध ग्रहाच्या शांतीचे सोपे उपाय\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास ...\nमंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nतांब्याच्या नागनागिणीचा जोडा कोणत्याही सरोवरात विसर्जित करा. प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात कुंकू आणि नऊ बत्ताशे ...\nआजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे अडचणीत टाकू शकते. आज रात्री विश्रांती ...\nया राशीचा प्रियकर, असे करेल प��रेम\nप्रत्येक राशीचा आपला वेगळा स्वभाव, आवड-निवड आणि व्यक्तिमत्त्व असतं. जीवनाच्या इतर गोष्टींव्यतिरिक्त प्रेम हे एक ...\nयात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.\nसाप्ताहिक राशीफल 23 ते 29 सप्टेंबर 2018\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण ...\nपूजा करताना हे पाच लोक सोबत नसावे, नकारात्मक असतात असे लोक\nपूजा करताना मन कसं शांत असायला हवं, अशात असे 5 लोकं आहे ज्यांना पूजा करताना किंवा मंदिरात जाताना सोबत घेऊ नये कारण ...\nनवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.\nशुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकदम सोपे 5 उपाय\nपत्रिकेत जर शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला पूर्ण सुख-सुविधा मिळत नाही.\nयात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.\nगुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...\nतुमच्या घरात पैसा टिकत नाही किंवा येत नाही. त्याचे काही असे ही असू शकते की तुमच्या हाती काही चुका होत असतील ज्याने ...\nविवादित लांबलेल्या प्रकरणां सोडविण्यासाठी केलेली यात्रा लाभदायी ठरेल. व्यापारिक यात्रेतुन लाभ प्राप्तिचा विशेष योग.\nबुधवारी कर्ज देण्यास टाळावे\nवेबदुनिया| बुधवार,सप्टेंबर 19, 2018\nबुधवारी कर्ज दिल्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता अधिक असून, व्यापारातही संबंधित व्यक्ती अडचणीत सापडू शकते. यामुळेच ज्योतिष ...\nकोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. शत्रूंपासून सावध राहा. व्यापार-व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. आर्थिक विषयांमध्ये ...\nविशेष वित्तीय विचार विमर्शाचा योग, आर्थिक क्षेत्रात विशेष लाभदायी कामांचा योग. कर्मक्षेत्रात धावपळ होईल.\nमार्गी शनी: राशीनुसार उपाय, अमलात आणावे\nशरणी मार्गी असल्यामुळे राशीनुसार उपाय सांगत आहोत, अमलात आणल्याने कुप्रभावापासून वाचता येईल.\nधर्म आध्यात्मात गूढ चिंतन योग. वादित व्यापारिक कामात आर्थिक लाभाचे नवे स्त्रोतांवर विचार विमर्श.\nदुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध ...\nसाप्���ाहिक भविष्यफल दि. 16 ते 22 सप्टेंबर 2018\nसप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k3s006.htm", "date_download": "2018-09-26T02:40:34Z", "digest": "sha1:ALJMNRLAZ3LSMSI2RF7LWM6GCGZMF44I", "length": 53811, "nlines": 1424, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अरण्यकाण्ड - ॥ षष्ठः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nवानप्रस्थमुनीनां राक्षसात्याचारतः स्वरक्षणार्थं श्रीरामं प्रति प्रार्थना, श्रीरामकर्तृकं तेषां आश्वासनम् -\nवानप्रस्थ मुनिंनी राक्षसांच्या अत्याचारापासून आपले रक्षण करण्यासाठी श्रीरामचंद्रांची प्रार्थना करणे आणि श्रीरामांनी त्यांना आश्वासन देणे -\nशरभङ्गे दिवं याते मुनिसङ्घाः समागताः \n���भ्यगच्छन्त काकुत्स्थं रामं ज्वलिततेजसम् ॥ १ ॥\nशरभङ्‌ग मुनि ब्रह्मलोकाला निघून गेल्यावर प्रज्वलित तेज असणार्‍या काकुत्स्थ रामांपाशी बराचश्या मुनिंचे समुदाय एकत्रित आले. ॥१॥\nवैखानसा वालखिल्याः सम्प्रक्षाला मरीचिपाः \nअश्मकुट्टाश्च बहवः पत्राहाराश्च तापसाः ॥ २ ॥\nगात्रशय्या अशय्याश्च तथैवानवकाशिकाः ॥ ३ ॥\nआकाशनिलयाश्चैव तथा स्थण्डिलशायिनः ॥ ४ ॥\nसजपाश्च तपोनिष्ठास्तथा पञ्चतपोऽन्विताः ॥ ५ ॥\nत्यांत वैखानस (१), वालखिल्य (२), संप्रक्षाल (३), मरीचिप (४), बहुसख्य अश्मकुद (५), पत्राहार (६), दंतोलूखली (७), उन्मज्जक (८), गात्रशय्य (९), अशय्य (१०), अनवकाशिक (११), सलिलाहार (१२), वायुभक्ष (१३), आकाशनिलय (१४), स्थडिलशायी (१५), उर्ध्ववार (१६), दांत (१७), आर्द्रपटवासा (१८), सजप (१९), तपोनिष्ठ (२०) आणि पंचाग्नि सेवी (२१) - या सर्व श्रेणींचे तपस्वी मुनि होते. ॥२-५॥\nसर्वे ब्राह्म्या श्रिया जुष्टा दृढयोगसमाहिताः \nशरभङ्गाश्रमे रामं अभिजग्मुश्च तापसाः ॥ ६ ॥\n[(१)ऋषिंचा एक समुदाय जो ब्रह्मदेवांच्या नखापासून उत्पन्न झाला आहे. (२)ब्रह्मदेवांच्या केसापासून (रोमापासून) प्रकट झालेल्या महर्षिंचा समुदाय. (३) जे भोजन केल्यानंतर आपली भांडी कुंडी धुऊन पुसून ठेवतात, दुसर्‍या समयासाठी काही शिल्लक ठेवत नाहीत. (४) सूर्य अथवा चंद्रम्याच्या किरणांचे पान करणारे. (५) कच्चे अन्न दगडांनी कुटून खाणारे. (६) पानांचा आहार करणारे. (७)दातांनीच उखळीचे काम घेणारे. (८) कण्ठापर्यंत पाण्यात बुडून तपस्या करणारे. (९) शरीरानेच शय्येचे काम घेणारे अर्थात अंथरूणाशिवायच भुजांवर डोके ठेवून झोपणारे. शय्येच्या साधनांविरहित. (१०) निरंतर सत्कर्यात तत्पर असल्यामुळे कधी अवकाश न मिळणारे. (११) पाणी पिऊन राहाणारे. (१२) वायु भक्षण करीत जीवन निर्वाह करणारे. (१३) खुल्या मैदानात राहाणारे. (१४) वेदीवर झोपणारे. (१५) पर्वतशिखरे आदि उंच स्थानी निवास करणारे. (१६) मन आणि इंद्रियांना वश ठेवणारे. (१७) सदा ओले कपडे नेसणारे. (१८) निरंतर जप करणारे. (१९) तपस्या अथवा परमात्मतत्वाच्या विचारात राहाणारे. (२०) उन्हाळ्याच्या दिवसांत वरून सूर्याचा आणि चोहो बाजूंनी अग्निचा ताप सहन करणारे] ते सर्व तपस्वी ब्रह्मतेजाने संपन्न होते आणि सुदृढ योगाच्या अभ्यासाने त्या सर्वांचे चित्त एकाग्र झालेले होते. ते सर्वच्या सर्व शरभङ्‌ग मुनिच्या आश्रमावर श्रीर���मचंद्रांच्या समीप आले. ॥६॥\nअभिगम्य च धर्मज्ञा रामं धर्मभृतां वरम् \nऊचुः परमधर्मज्ञमृषिसङ्घाः समाहिताः ॥ ७ ॥\nधर्मात्म्यांत श्रेष्ठ परम धर्मज्ञ श्रीरामांचे जवळ जाऊन ते धर्माचे ज्ञाते समागत ऋषिसमुदाय त्यांना म्हणाले - ॥७॥\nप्रधानश्चापि नाथश्च देवानां मघवानिव ॥ ८ ॥\n आपण या इक्ष्वाकु वंशाबरोबरच समस्त भूमण्डलाचेही स्वामी, संरक्षक आणि प्रधान महारथी वीर आहात. ज्या प्रमाणे इंद्र देवतांचे रक्षक आहेत त्याप्रमाणे आपण मनुष्यलोकाचे रक्षण करणारे आहात. ॥८॥\nविश्रुतस्त्रिषु लोकेषु यशसा विक्रमेण च \nपितृव्रतत्वं सत्यं च त्वयि धर्मश्च पुष्कलः ॥ ९ ॥\n’आपण आपले यश आणि पराक्रमाने तिन्ही लोकात विख्यात आहात. आपल्या ठिकाणी पित्याच्या आज्ञा पालनाचे व्रत, सत्य भाषण तसेच संपूर्ण धर्म विद्यमान आहे. ॥९॥\nत्वामासाद्य महात्मानं धर्मज्ञं धर्मवत्सलम् \nअर्थित्वान्नाथ वक्ष्यामस्तच्च नः क्षन्तुमर्हसि ॥ १० ॥\n आपण महात्मा, धर्मज्ञ आणि धर्मवत्सल आहात. आम्ही आपल्या जवळ प्रार्थी होऊन आहोत. म्हणून ही स्वार्थाची गोष्ट निवेदन करू इच्छितो. आपण यासाठी आम्हांला क्षमा केली पाहिजे. ॥१०॥\nअधर्मः सुमहान् नाथ भवेत् तस्य तु भूपतेः \nयो हरेद् बलिषड्भागं न च रक्षति पुत्रवत् ॥ ११ ॥\n जो राजा प्रजेकडून तिच्या आय (जमे) चा सहावा भाग कराच्या रूपाने घेतो आणि पुत्राप्रमाणे प्रजेचे रक्षण करीत नाही त्याला अधर्माचा भागी व्हावे लागते. ॥११॥\nयुञ्जानः स्वानिव प्राणान् प्राणैरिष्टान् सुतानिव \nनित्ययुक्तः सदा रक्षन् सर्वान् विषयवासिनः ॥ १२ ॥\nप्राप्नोति शाश्वतीं राम कीर्तिं स बहुवार्षिकीम् \nब्रह्मणः स्थानमासाद्य तत्र चापि महीयते ॥ १३ ॥\n जो भूपाल प्रजेच्या रक्षणाच्या कार्यात संलग्न होऊन आपल्या राज्यात निवास करणार्‍या सर्व लोकांना प्राणांप्रमाणे अथवा प्राणांहूनही प्रिय पुत्रांप्रमाणे समजून सदा सावधान राहून त्यांचे रक्षण करतो तो बर्‍याच वर्षापर्यंत स्थिर राहाणारी अक्षय किर्ति मिळवतो आणि अंती ब्रह्मलोकात जाऊन तिथे ही विशेष सन्मानास पात्र होतो. ॥१२-१३॥\nयत्करोति परं धर्मं मुनिर्मूलफलाशनः \nतत्र राज्ञश्चतुर्भागः प्रजा धर्मेण रक्षतः ॥ १४ ॥\nराजाच्या राज्यात मुनि फल-मूलाचा आहार करून ज्या उत्तम धर्माचे अनुष्ठान करतात, त्याचा चौथा भाग धर्मास अनुसरून प्रजेचे रक्षण कर��ार्‍या त्या राजाला प्राप्त होतो. ॥१४॥\nसो ऽयं ब्राह्मणभूयिष्ठो वानप्रस्थगणो महान् \nत्वन्नाथोऽनाथवद् राम राक्षसैर्हन्यते भृशम् ॥ १५ ॥\n या वनात राहणारा वानप्रस्थ महात्म्यांचा हा महान समुदाय, ज्यात ब्राह्मणांची संख्या अधिक आहे, तसेच ज्यांचे रक्षक आपण आहात, तो राक्षसांच्या द्वारा अनाथांप्रमाणे मारला जात आहे - या मुनि समुदायाचा फार मोठ्या प्रमाणात संहार होत आहे. ॥१५॥\nएहि पश्य शरीराणि मुनीनां भावितात्मनाम् \nहतानां राक्षसैर्घोरैर्बहूनां बहुधा वने ॥ १६ ॥\n या भयंकर राक्षसांच्या द्वारा वारंवार अनेक प्रकाराने मारले गेलेल्या बहुसंख्य पवित्रात्मा मुनिंची शरीरे (प्रेते अथवा हाडांचे सापळे) दिसून येत आहेत. ॥१६॥\nचित्रकूटालयानां च क्रियते कदनं महत् ॥ १७ ॥\nपंपा सरोवर आणि त्याच्या जवळून वहाणार्‍या तुङ्‌गभद्रा नदीच्या तटावर ज्यांचा निवास आहे, जे मंदाकिनीच्या किनार्‍यावर राहातात तसेच ज्यांनी चित्रकूट पर्वताच्या किनार्‍यावर आपले निवासस्थान बनविले आहे त्या सर्व ऋषि- महर्षिंचा राक्षसांच्या द्वारे संहार केला जात आहे. ॥१७॥\nएवं वयं न मृष्यामो विप्रकारं तपस्विनाम् \nक्रियमाणं वने घोरं रक्षोभिर्भीमकर्मभिः ॥ १८ ॥\n’या भयानक कर्म करणार्‍या राक्षसांनी या वनात तपस्वी मुनिंचे हे जे भयंकर विनाशकाण्ड चालविलेले आहे ते आम्हा लोकांना सहन होत नाही. ॥१८॥\nततस्त्वां शरणार्थं च शरण्यं समुपस्थिताः \nपरिपालय नो राम वध्यमानान् निशाचरैः ॥ १९ ॥\n’म्हणून या राक्षसांपासून बचाव होण्यासाठी आपणांस शरण येण्याच्या उद्देश्याने आम्ही आपल्या जवळ आलो आहोत. श्रीराम आपण शरणागतवत्सल आहात म्हणून या निशाचरांकडून मारले जाणार्‍या आम्हां मुनिंचे आपण रक्षण करावे. ॥१९॥\nपरा त्वत्तो गतिर्वीर पृथिव्यां नोपपद्यते \nपरिपालय नः सर्वान् राक्षसेभ्यो नृपात्मज ॥ २० ॥\n या भूमण्डलामध्ये आम्हांला आपल्याहून अधिक श्रेष्ठ दुसरा कुठलाही आश्रय दिसून येत नाही, आपण या राक्षसांपासून आम्हा सर्वांना वाचवावे. ॥२०॥\nएतच्छ्रुत्वा तु काकुत्स्थः तापसानां तपस्विनाम् \nइदं प्रोवाच धर्मात्मा सर्वानेव तपस्विनः ॥ २१ ॥\nतपस्येमध्ये लागलेल्या या तपस्वी मुनिंचे हे म्हणणे ऐकून काकुत्स्थ धर्मात्मा श्रीरामांनी त्या सर्वांना म्हटले - ॥२१॥\nनैवमर्हथ मां वक्तुमाज्ञाप्योऽहं तपस्विनाम् \nके���लेन स्वकार्येण प्रवेष्टव्यं वनं मया ॥ २२ ॥\n आपण माझी अशा प्रकारे प्रार्थना करू नका. मी तर तपस्वी महात्म्यांचा आज्ञापालक आहे. मला केवळ आपल्या कार्यासाठीच वनात प्रवेश तर करायचाच आहे. (याच बरोबर आपणा लोकांच्या सेवेचेही सौभाग्य मला प्राप्त होऊन जाईल. ) ॥२२॥\nपितुस्तु निर्देशकरः प्रविष्टोऽहमिदं वनम् ॥ २३ ॥\n’राक्षसांच्या द्वारा आपल्याला हे जे कष्ट पोहोचत आहेत, ते दूर करण्यासाठीच मी पित्याच्या आदेशाचे पालन करीत या वनात आलो आहे. ॥२३॥\nतस्य मेऽयं वने वासो भविष्यति महाफलः ॥ २४ ॥\n’आपल्या लोकांच्या प्रयोजनाच्या सिद्धिसाठी मी दैवयोगाने येथे येऊन पोहोंचलो आहे. आपल्या सेवेची संधि मिळाल्याने माझ्यासाठी हा वनवास महान फलदायक होईल. ॥२४॥\nतपस्विनां रणे शत्रून् हन्तुमिच्छामि राक्षसान् \nपश्यन्तु वीर्यमृषयः सभ्रातुर्मे तपोधनाः ॥ २५ ॥\n मी तपस्वी मुनिंशी शत्रुत्व ठेवणार्‍या त्या राक्षसांचा युद्धात संहार करू इच्छितो. आपण सर्व महर्षि माझ्या धाकट्या भावासहित माझा पराक्रम पहावा.’ ॥२५॥\nदत्त्वा वरं चापि तपोधनानां\nधर्मे धृतात्मा सह लक्ष्मणेन \nसुतीक्ष्णमेवाभिजगाम वीरः ॥ २६ ॥\nया प्रकारे त्या तपोधनांना वर देउन धर्मात मन लावणारे आणि श्रेष्ठ दान देणारे वीर श्रीरामचंद्र लक्ष्मण तसेच तपस्वी महात्म्यांच्यासह सुतीक्ष्ण मुनींच्या जवळ गेले. ॥२६॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा सहावा सर्ग पूरा झाला. ॥६॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/600746", "date_download": "2018-09-26T03:08:59Z", "digest": "sha1:LNLIUSDGUJ3HMWWQOIKZLFWTLYQPHYRJ", "length": 5121, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अनुस्कुरा घाटात दरड कोसळून रत्नागिरी मार्ग बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अनुस्कुरा घाटात दरड कोसळून रत्नागिरी मार्ग बंद\nअनुस्कुरा घाटात दरड कोसळून रत्नागिरी मार्ग बंद\nदिवसभर कोसळत असलेल्या संततधार पावसाने कोल्हापूर-रत्नागिरी जोडणा-या अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला. तसेच कासारी नदीवरील बर्की, करंजफेण, पेंडाखळे बंधारे पाण्याखाली गेले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे.\nमुसळधार पावसामुळे कासारी नदी पात्राबाहेर पडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाटपन्हाळा पुल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील पाटपन्हाळासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सुरुच असून हा मार्ग धोकादायक ठरत आहे. गुरुवारी दुपारी दरड कोसळल्याने दुपारपासून वाहतूक बंद होती परिणामी कोल्हापूरकडे जाणा-या प्रवाशांची मोठी कुचंबना झाली. बर्की बंधारा पाण्याखाली गेल्याने बर्की धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना माघारी परतावे लागले.\nकारचालकाचा ताबा सुटल्याने पुलाच्या संरक्षक कठडय़ास धडक\nपशुखाद्य उत्पादन, विक्रीत गोकुळचा उच्चांक\nऐटेकरी यांची कला महिलांना प्रोत्साहित करणारी\nपेन व नांगराचं रूमनं यांचा संबंध असणारी पिढी घडावीःइंद्रजीत देशमुख\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/dwarf-people-gathering-at-goregaon-organised-by-maharashtra-mandal-15927", "date_download": "2018-09-26T03:49:35Z", "digest": "sha1:UEX4AK4OR74NLLX7YB7LZ4RF6LN3HM37", "length": 6628, "nlines": 90, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आमची उंची आमचा अपराध आहे का?", "raw_content": "\nआमची उंची आमचा अपराध आहे का\nआमची उंची आमचा अपराध आहे का\nBy मुंबई लाइव्ह टीम\nआपण चित्रपटात किंवा रस्त्यावर जाताना अनेक वेळा उंचीनं कमी असलेली माणसं पाहतो. अनेकवेळा निव्वळ विनोद म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चित्रपटात नेहमी दिसणाऱ्या या बुटक्या माणसांमध्ये कला-गुण असूनही निव्वळ विनोद म्हणून अनेकदा त्यांना रोल दिले जातात. त्यांना गांभीर्यानं स्वीकारलं जात नाही. इतर कुणाच्याही सहज नजरेआड होणारी ही बाब लक्षात आली ती गोरेगावच्या महाराष्ट्र मंडळाच्या.\nगोरेगावम���्ये गुरुवारी अशी ४० हून अधिक बुटकी माणसं जमली होती. यांच्या चेहऱ्यावर जरी हसू दिसत असलं, तरी त्यांच्या समस्या भरपूर आहेत. बस, ट्रेनमध्ये चढता येत नाही, गर्दीत चालता येत नाही, नोकरी मिळत नाही. मात्र, त्यांच्या या समस्यांकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नव्हते.\nआमच्याकडे अनेकदा विनोद म्हणून बघितलं जातं. आमच्या खूप अडचणी आहेत. आम्हाला साधा प्रवास करतानाही अनेक अडचणी येतात. आम्हाला मापाचे कपडे मिळत नाहीत, लग्न जमण्यात अडचणी येतात. आमच्याकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे.\nमहाराष्ट्र मंडळाने या बुटक्या व्यक्तींचे संमेलन घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी या सर्व व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी महाराष्ट्र मंडळाने त्या व्यक्तींना त्यांच्या मापाचे कपडे देऊन त्यांचा सन्मान केला.\nशिक्षण घेऊनसुद्धा या लोकांना नोकरी मिळत नाही. मिळाली तरी कमी उंचीमुळे प्रवास करता येत नाही. लोक विनोदाचा भाग म्हणून त्यांच्याकडे बघतात. यांना समाजात मान मिळावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे.\nरमाकांत थोरवे, अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ\nगोरेगावात महाराष्ट्र जनता दलाचे संमेलन\nबुटकी व्यक्तीगोरेगावमहाराष्ट्र मंडळचित्रपटकलागुणसमस्यालायन्स क्लब\nपश्चिम उपनगरांतील 'या' भागात येत्या मंगळवारी पाणी येणार नाही\nBy मुंबई लाइव्ह टीम\nजसलोक रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विभाग\nजोगेश्वरीपाठोपाठ दिंडोशीतील आरक्षित भूखंडही गेला, चौकशीची स्थायी समितीची मागणी\nजोगेश्वरीतील हिंदू स्मशानभूमीचा होणार कायापालट\nनालासोपारा रेल्वे ब्रिजवर महिलेने दिला बाळाला जन्म\nBy राजश्री पतंगे | नितेश दूबे\nसमस्या घेऊन भाजपा खासदार नगरसेवकांसह महापौर चरणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/koryo+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-09-26T02:56:00Z", "digest": "sha1:CTY7B744B3CY2JB2B2C7XVEMZJZVXMY5", "length": 14938, "nlines": 386, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कोरयो हॅन्ड ब्लेंडर किंमत India मध्ये 26 Sep 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nम��गचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकोरयो हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nIndia 2018 कोरयो हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकोरयो हॅन्ड ब्लेंडर दर India मध्ये 26 September 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण कोरयो हॅन्ड ब्लेंडर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कोरयो खंबा 200 हॅन्ड मते हॅन्ड ब्लेंडर 300937435 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी कोरयो हॅन्ड ब्लेंडर\nकिंमत कोरयो हॅन्ड ब्लेंडर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन कोरयो कभ 750 180 हॅन्ड ब्लेंडर Rs. 1,449 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.999 येथे आपल्याला कोरयो खंबा 200 हॅन्ड मते हॅन्ड ब्लेंडर 300937435 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10कोरयो हॅन्ड ब्लेंडर\nकोरयो कभ 750 180 हॅन्ड ब्लेंडर\nकोरयो खंबा 200 हॅन्ड मते हॅन्ड ब्लेंडर 300937435\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-PLD-Bank-Chairman-vice-chairman-Election/", "date_download": "2018-09-26T03:08:40Z", "digest": "sha1:QJIRCEA4CTFCRJNRNF3XVWMXL4P2HNPE", "length": 5587, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्नाटकात राजकीय भूकंप? बेळगावचा वाद सरकार अडचणीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कर्नाटकात राजकीय भूकंप बेळगावचा वाद सरकार अडचणीत\nबेळगावच्या वादात कर्नाटक सरकारची कसोटी\nबंगळूर, बेळगाव : प्रतिनिधी\nबेळगाव पीएलडी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीवरून जारकीहोळी बंधू आणि आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षातून राज्यातील युती सरकारच पणाला लागले आहे. ऐनवेळी भाजपनेही या वादात उडी घेतली असून, बेळगावातील वाद बंगळुरपर्यंत पोचणारच असे वक्‍तव्य माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केले आहे. परिणामी, काँग्रेसने तातडीने हालचाली न केल्यास राजकीय उलथापालथ होण्याचा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.\nवीस वर्षांपासून बेळगाव पीएलडी बँकेवर जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व होते. आता आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे वर्चस्व निर्माण होणार असल्याने त्यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. या सत्तासंघर्षावरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी जारकीहोळी बंधू करत आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बारा आमदारांसह पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. पीएलडीच्या सत्तासंघर्षामुळे आता सरकार अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.\nदरम्यान, भाजपकडून पुन्हा एकदा ऑपरेशन कमळ राबविण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा जारकीहोळी बंधूंना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास सरकारला धोका पोचणार आहे.\nप्रदेश काँग्रेसने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर बेळगावातील वाद सोडविण्याची जबाबदारी सोपविली आहे. पण, सध्या ते काही आमदारांसोबत युरोप दौर्‍यावर गेले आहेत. दहा दिवसांचा दौरा करून ते परतणार आहेत. त्यानंतर या वादावर पडदा पडणार की तो भडकणार, हे पहावे लागणार आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dombivli-womans-atrocious-murder/", "date_download": "2018-09-26T02:57:38Z", "digest": "sha1:2YOB7TXCMMZZAPT7FW37IW57ACZS2STS", "length": 3916, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोंबिवली महिलेची निर्घृण हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमप���ज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली महिलेची निर्घृण हत्या\nडोंबिवली महिलेची निर्घृण हत्या\nपश्चिम डोंबिवलीतील कोपरगावात असलेल्या एका इमारतीतील फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मनीषा जयवंत खानोलकर (वय 60 ते 65 वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून विष्णूनगर पोलिसांनी रोहित तायडे या संशयिताला ताब्यात घेतले आहे.\nओम परशुराम अपार्टमेंट मधील फ्लॅट बी,103 येथे ही महिला 17 ते 18 वर्षांपासून एकटीच राहत होती. रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास या महिलेचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्याच्या खोलीत मृत अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात पाठविला आहे.\nशाळेतील मुलांच्या शिकवण्या घेणार्‍या या महिलेची हत्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. यासंदर्भात फौजदार वैजनाथ केदार यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/NCP-hallbol-shivsena-anxiety/", "date_download": "2018-09-26T02:51:04Z", "digest": "sha1:UAPKX3LA4SQCJVHK4M3773PXRW7KPYEV", "length": 8824, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ची शिवसेनेनेही घेतली धास्ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ची शिवसेनेनेही घेतली धास्ती\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ची शिवसेनेनेही घेतली धास्ती\nपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर\nराज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू केले असून, मंगळवारी (दि. 10) भोसरीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. पवार यांनी भाजप बरोबर��� सेनेला लक्ष्य करत ‘शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे’, ‘शिवसेनेने अर्धनारी नटेश्‍वराची भूमिका सोडावी’ या शब्दात शिवसेनेच्या वाघाला घायाळ केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या हल्लाबोल आंदोलनाची शिवसेनेनेही चांगलीच धास्ती घेतली आहे. हल्लाबोलच्या पूर्वसंध्येला शिवसेनेने आज पत्रकार परिषद घेवून अनधिकृत बांधकामे, नियमितीकरण, शास्तीकर या जनतेच्या प्रश्‍नांवर एल्गार पुकारला, एवढेच नव्हेतर अनधिकृत बांधकामे व शास्तीकराचा निर्णय घेण्यात काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला अपयश आल्याने तेही या प्रश्‍नास तितकेच जबाबदार असल्याचे सांगत हल्लाबोल केला.\nराज्य सरकार अपयशी असल्याचे आरोप करत राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा पश्‍चिम महाराष्ट्रात असून कोल्हापूरातून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या आंदोलनांतर्गत उद्या दि.10 एप्रिल रोजी गाव जत्रा मैदान भोसरी व दि.11 रोजी सायंकाळी 6 वाजता. चिंचवड मतदार संघात काळेवाडी येथील एमएम शाळेसमोर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत व मागीलवर्षी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या राष्ट्रवादीत हल्लाबोल आंदोलनामुळे चांगलाच उत्साह संचारला आहे. त्यामुळे भाजपसह शिवसेनाही अस्वस्थ आहे.\nहल्लाबोल आंदोलना दरम्यान कोल्हापूर येथे बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे. शिवसेना म्हणजे गांडूळाची अवलाद अशी निर्भत्सना पवार यांनी केली. त्यावर शिवसेनेनेही त्यांना प्रत्युत्तर दिले. गांडुळ हा शेतकर्‍यांना मित्र आहे, मात्र अजित पवार हे दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहे. त्यांचे शरद पवार यांनी 50 वर्षात जे कमावले ते अजित पवारांनी अल्पावदीत गमावले असून, पाणी मागणार्‍या शेतकर्‍यांना मूत्र पाजण्याची भाषा करणारे अजित पवार हा दुतोंडी साप असल्याची टीका शिवसेनेने म्हटले. यानंतरही सातार्‍याच्या सभेत अजित पवार यांनी शिवसेनेने अर्धनारी नटेश्‍वराची भूमिका सोडावी या शब्दात शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. यामुळे शिवसेनेने अजित पवार यांची चांगलीच धास्ती घेतली आहे.\nहल्लाबोलच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने आज पत्रकार परिषद घ��वून अनधिकृत बांधकामे, नियमितीकरण, शास्तीकर या जनतेच्या प्रश्‍नांवर एल्गार पुकारला, एवढेच नव्हेतर अनधिकृत बांधकामे व शास्तीकराचा निर्णय घेण्यात काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला अपयश आल्याने तेही या प्रश्‍नास तितकेच जबाबदार असल्याचे सांगत खा. श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Crime-against-rape-and-fraud-in-solapur/", "date_download": "2018-09-26T02:46:53Z", "digest": "sha1:QOALFWVXQ7E3LK3XLZTAZLCR7TH3CDLO", "length": 4364, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विवाहितेवर बलात्कार करुन फसवणूक करणार्‍यावर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विवाहितेवर बलात्कार करुन फसवणूक करणार्‍यावर गुन्हा\nविवाहितेवर बलात्कार करुन फसवणूक करणार्‍यावर गुन्हा\nविवाहितेला गोड बोलून तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध ठेऊन 2 लाख रुपये घेऊन फसवणूक करणार्‍या तरुणाविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयुसूफ उस्मान विजापुरे (वय 28, रा. शास्त्री नगर, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित विवाहितेने फिर्याद दाखल केली आहे.\nयातील पीडित विवाहितेला नवर्‍याने सोडून दिल्याने ती मोलमजुरी करुन मुलांसमवेत राहाते. सन 2012 मध्ये पीडित विवाहितेशी युसूफ विजापुरे याने ओळख निर्माण करुन तिच्याशी जवळीकता निर्माण केली. पीडित विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेऊन जबरदस्तीने बलात्कार केला.\nत्यानंतर पीडितेला गोड बोलून तिच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन आतापर्यंत 2 लाख रुपये घेतले. पीडित महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करुन तिचे पैसे देण्यास नकार देऊन तिची फसवणूक केली. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल��� आहे. सहायक पोलिस आयुक्‍त परशुराम पाटील तपास करीत आहेत.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/357?page=4", "date_download": "2018-09-26T04:01:34Z", "digest": "sha1:4SPI7BGU45XASZXB22PIC5RKCBT37BBS", "length": 15956, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "समाज : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समाज\nआपले सण - बदलाची गरज\nसध्याच गणपती उत्सव झाला. साधरण श्रावण आला की सणांचा हंगाम सुरु होतो. पण सध्या प्रत्येक सणाचं मार्केटिंग झाल्या मुळे सण म्हणजे वैताग, ट्रॅफिक, गर्दी हेच डोक्यात.\nसाधी मंगळागौर सुध्धा प्रोफेशनल बायकांचा चमु बोलावुन \" साजरी\" केली जाते. त्यात मग मंगळागौर असलेली मुलगी बजुलाच रहाते, त्या बायकाच त्यांचे ठरलेले \"इव्हेंट\" करुन जेवुन निघुन जातात. तो \"खेळ\" व \"मेळ\" नसुन फक्त एक पर्फॉर्मन्स फक्त उरतो.\nRead more about आपले सण - बदलाची गरज\nस्मोकिंग अर्थात धुम्रपानाविषयी बोलायचंय \nखुप दिवस या विषयावर लिहायचे मनात होते.\nआजकाल आपल्याकडे स्मोकिंगचे प्रमाण वाढत चालले आहे.\nमाझ्या आसपास कित्येक कॉलेजगोईंग आणि त्यापेक्षा मोठी मुलेमुली स्मोक अर्थात धुम्रपान करतांना दिसतात.\nत्याचा फार त्रास होतो.. शारीरीक आणि मानसिक सुद्धा..\nमानसिक त्रास असा की आपण कुठे चाललो आहोत.. रोज किमान एकदा तरी ह्या ना त्या मार्गाने \"धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे - Tobacco Kills \" हा संदेश कानांवर आदळतोच. आणि तरी धुम्रपान करणे हा एक स्टेटस सिंबॉल बनु लागलेला आहे. पुढे मुले मोठी झाल्यावर त्यांना ह्या विळख्यात अडकण्यापासुन कसे रोखु शकु तेच कळत नाही.\nRead more about स्मोकिंग अर्थात धुम्रपानाविषयी बोलायचंय \nहसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत\n'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एक��ुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्‍या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्‍यात साठवून घेऊ लागलो.\nRead more about हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत\nजया अंगी मोठेपण, तया यातना कठीण (\n\"जामिनाचे पैसे कोण भरतय\" पोलिसांनी मला विचारले.\n\"मी\", मी उत्तर दिले.\nपोलिसांनी माझ्याकडे निरखून बघितले. \" कोण लागतो हा तुमचा\" मला प्रश्न विचारला गेला.\n\"मित्र \", मी उत्तरलो.\n\" जरा समजावा तुमच्या मित्राला\", पोलिस ऑफिसर म्हणाले.\nमी पैसे भरले, सही केली आणि जग्या बाहेर यायची वाट बघू लागलो.\nRead more about जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण (\nआखाजी अर्थात खान्देशातील अक्षय्यतृतीया- सासुरवाशीणींचा सण\nRead more about आखाजी अर्थात खान्देशातील अक्षय्यतृतीया- सासुरवाशीणींचा सण\nकधी कधी मी मराठी असल्याची लाज वाटते. अर्थात हे वाक्य केवळ \"मराठी\" हा शब्द बदलून अनेक बाबतीत वापरता येईल. तर मुळ मुद्दा मराठी असण्याचा. का आणी कधी वाटते बर लाज आणी कधी वाटते बर लाज \n\" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी\nएवढया जगात माय मानतो मराठी\"\nRead more about विचार करून कंटाळलो \nमागे काशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे या नावाचा धागा टाकला होता. त्यावर आलेले प्रतिसाद,सुचना मनात घोळवत ८एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत काशीयात्रेला जाउन आलो. अलाहाबाद, विंध्याचल व शेवटी काशी असा प्रवास होता.\nत्याचा थोडक्यात वृत्तांत असा.\nयात्रेची तयारी नोव्हे.१२पासुनच सुरु होती. जाने.१३ मधे ट्रेन बुकींग केले. ज्ञानगंगा एक्स्प्रेस २४तासात अलाहाबादला पोचवते असं ऐकुन तीचं रिझर्वेशन केलं.\nRead more about आमची काशीयात्रा\nरंगपंचमी - एक विनंती\nमहाराष्ट्रातील अनेक गावातील दुष्काळ लक्षात घेता आणि रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर पाहता, सर्वांना एक विनंती ..\n(वरील प्रचि फेसबुकवर 'आयुष्यावर बोलु काही' यांच्या वॉलवरुन त्यांच्या ना हरकत परवानगीने घेतले आहे.)\nRead more about रंगपंचमी - एक विनंती\nमहागुरु या���चे रंगीबेरंगी पान\nगेली ती आज....मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली ,तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुंदका आवरेना, पण शेवटी तीसुद्धा स्त्रीच तर आहे. बाहेर पडू पाहणारा हुंदका साडीच्या पदराच्या बोच्क्याखाली दाबून धरावा लागला. धावत जावून लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणनारे पाय अंगठ्याने जमीन कोरु लागले, पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही ते ओसंडून वाहत होते. कित्तेक असे अन्यायी बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते मायच्या डोळ्यांनी कित्तेक साहिले देखील होते. पण सगळे सगळे पडद्या आडून.\nरस्ते, अपघात आणि आपण\nकाल घडलेली अतिशय सुन्न करणारी घटना.\nआनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याच्या दोन वर्शाच्या मुलाचं पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेलं अपघाती निधन.\nया आधीपण अशा कितीतरी मंडळींना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. हे फक्त एक्सप्रेस वे वर होतं आहे असं नाही, पुण्यात रोज एकतरी अशी बातमी असते. मुंबईत हिट & रन केस असतेच असते.\nRead more about रस्ते, अपघात आणि आपण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/minimum-government-maximum-damage-1640581/", "date_download": "2018-09-26T03:09:25Z", "digest": "sha1:4XXLAZJM2SE7AE7NO7Q6T4NQH6DAD35K", "length": 23121, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Minimum government maximum damage | किमान शासन, कमाल नुकसान | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nकिमान शासन, कमाल नुकसान\nकिमान शासन, कमाल नुकसान\nखुल्या उदार अर्थव्यवस्थेचा (शासनप्रणाली केंद्रानुवर्ती असो वा संघराज्यीय) मार्ग वेगळा असतो.\nलोकशाहीत अन्य व्यवस्था कमकुवत झाल्या की मग केंद्रीय नेतृत्वाकडे अधिकार एकवटतात लोकशाहीचे असे नुकसान करून, महत्त्वाची नियामक मंडळे आणि प्रशासनातील पदे रिक्त ठेवून कोणाला फायदा होणार आहे लोकशाहीचे असे नुकसान करून, महत्त्वाची नियामक मंडळे आणि प्रशासनातील पदे रिक्त ठेवून कोणाला फायदा होणार आहे माहितीच्या अधिकाराखाली उघड झालेली कमीत कमी माहिती आणि कमीत कमी करविषयक प्रकरणांमधील निकाल याचाही कोणाला फायदा होणार आहे\n‘किमान शासित देश हा उत्तम शासित असतो’, या वाक्याचा इतका गैरवापर झाला आहे की, त्या वाक्याला आताच्या शासनप्रणालीत मूल्यच उरलेले नाही.\nशासनप्रणालीची विविध प्रारूपे आहेत. शासनपद्धती केंद्रानुवर्ती असो वा संघराज्य स्वरूपाची असो, नियंत्रित अर्थव्यवस्थेतील प्रारूपामध्ये सर्वंकष नियंत्रण मध्यवर्ती सरकारचे (उदा. उत्तर कोरिया) असते, वा नियंत्रणाचे थोडे अधिकार नियुक्त प्रांतिक सरकारांकडे (तत्कालीन सोव्हिएट रशिया) दिले जातात. चीनने स्वत:चेच निराळे प्रारूप राबवले. या प्रारूपात सर्वंकष नियंत्रण मध्यवर्ती सरकारकडेच राहते; मात्र उद्योगविषयक निर्णयांची मुभा खासगी लोकांना दिली जाते. या प्रारूपाला चीन, ‘चिनी ढंगातील समाजवाद’ असे म्हणतो.\nखुल्या उदार अर्थव्यवस्थेचा (शासनप्रणाली केंद्रानुवर्ती असो वा संघराज्यीय) मार्ग वेगळा असतो. त्याचा प्रारंभिबदूच मुळी ‘खासगी उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी कमीत कमी सरकारी हस्तक्षेप’ (याच अर्थाचा ‘लेझे-फेअर’ हा फ्रेंच शब्द जगभर वापरला जातो. तोच आपण पुढे वापरू). आधुनिक भांडवलशाहीच्या सुरुवातीच्या काळात असे मानले गेले होते की, कुठलीही आर्थिक बाब ‘लेझे-फेअर’ असू शकते. अमेरिकेत बंदुकीच्या जिवावर लूटमार करून काही लोक धनाढय़ उद्योजक (एकोणिसाव्या शतकातील हे लुटारू अमेरिकेतील प्रमुख उद्योजक झाले त्यांना रॉबर बॅरन्स म्हणतात) झाले हे खरे; पण त्यांनी संपत्ती आणि रोजगारही निर्माण केले. या पद्धतीतून आत्यंतिक विषमता निर्माण झाली. सतत अपयशी होण्याची शक्यता, कामगार संघटनांकडून होणारी हिंसक प्रतिक्रिया आणि अन्य तोटे या पद्धतीत होते.\nअर्थातच, प्रचलित लेझे-फेअरपद्धती सुरू ठेवणे आणि राज्यशासनाने निमूट प्रेक्षक बनून राहणे शक्य नव्हते. त्यातून ‘नियमन युग’ सुरू झाले.\nनियंत्रण म्हणजे नियमन नव्हे. खुली, उदार, बाजाराभिमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांनाही नियंत्रण आणि नियमन यातील नेमका फरक समजला नव्हता. नियामक यंत्रणा (त्यांचे रूपांतर नियंत्रणात होणार नाही याची काळजी नेहमीच घेऊन) निर्माण करण्यासाठी आणि पात्र नियामकांची नियुक्ती करण्यासाठी खूप काळ लागला. दुसऱ्या बाजूला, ज्या देशांमध्ये नियंत्रित अर्थव्यवस्था होती आणि आता उदारीकरणाची प्रक्रिया राबवली जात आहे (उदा. भारतासारखे देश) ते देश अजूनही नियंत्रण आणि नियमन यातील फरक समजू शकलेले नाहीत. त्यातून सरकार दूरस्थ नियंत्रक (रिमोट कंट्रोल) बनले वा नियामकाचे रूपांतर नियंत्रकात झाले आहे.\nया लेखांकातील मुद्दा आहे तो, उदारमतवादी लोकशाहीप्रधान शासनयंत्रणेच्या ऱ्हासाची चिंता मांडणारा. शासनामधील कार्यकारी यंत्रणा राष्ट्र-राज्यातील कायद्याने अस्तित्वात आलेली विविध प्रशासकीय अंगे नाहीशी करून आणि नियमन यंत्रणांच्या अधिकारांचे खच्चीकरण करून हळूहळू त्यांवर नियंत्रण मिळवू लागली आहे. या कलेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) नपुण्य मिळवल्याचे दिसते.\nशासनव्यवस्थेतील छिद्रे कुठे कुठे आहेत हे दर्शवणारा सोबतचा तक्ता पाहा.\nएकंदर १३२ कोटी लोकसंख्येच्या देशातील सर्वोच्च न्यायप्रणालीत ( उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय) न्यायाधीशांची एकंदर ४१० पदे रिक्त असणे योग्य आहे का यात, सर्वात मोठय़ा पक्षकाराचाच (केंद्र सरकार) फायदा आहे. केंद्र सरकारच्या बेकायदा कृती, आणि अनेक बाबींतील निष्क्रियता यामुळे केंद्र सरकारविरोधात हजारो याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. ही न्यायप्रविष्ट प्रकरणे कित्येक वर्षे प्रलंबित आहेत.\nहीच बाब अधिकारक्षम पदांवरील व्यक्ती आणि संस्थांबाबतीतही सांगता येईल. रिझव्‍‌र्ह बँकेतील बँकांच्या कारभारावर देखरेख ठेवणाऱ्या विभागाची जबाबदारी असणारे डेप्युटी गव्हर्नरपद ३१ जुलै २०१७ पासून रिक्त आहे. तरीही, आपण पंजाब नॅशनल बँक आणि अन्य बँकांच्या कारभारावरील देखरेखीच्या अभावामुळे विस्मित होतो प्रमुख नियामक मंडळे आणि लवाद दोन वा तीन चाकांवरच चालवले जात आहेत.\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात (२०१४) भाजपने ‘किमान शासना’चे दिलेले वचन हेच आहे का, हे विचारण्याचाही या लेखाचा हेतू आहे. यातील अधिक महत्त्वाचा प्रश्न असा की, महत्त्वाची नियामक मंडळे आणि प्रशासनातील पदे रिक्त ठेवून कोणाला फायदा होणार आहे आणि, माहितीच्या अधिकाराखाली उघड झालेली कमीत कमी माहिती आणि कमीत कमी करविषयक प्रकरणांमधील निकाल याचाही कोणाला फायदा होणार आहे आणि, माहितीच्या अधिकाराखाली उघड झालेली कमीत कमी माहिती आणि कमीत कमी करविषयक प्रकरणांमधील निकाल याचा��ी कोणाला फायदा होणार आहे त्याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे.\nआपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि परिवाराशी संबंधित भाजपचे स्वरूप ओळखले पाहिजे. संघ ही अधिकार सत्तावादी (अ‍ॅथॉरेटेरियन) संघटना आहे. एकच उद्देश, एकच विचार, एकच धर्मविचार आणि एकच नेता अशी एकल स्वरूपाची संघटना आहे. जेव्हा ही संघटना आपल्या राजकीय पक्ष संघटनेच्या आधारे शासनव्यवस्थेचा कब्जा घेते, तेव्हा अशी संघटना एकच इतिहास, एकच संस्कृती, एकच भाषा (‘हिंदी ही आपली राष्ट्रभाषा’), एकच धर्म (‘हिंदुस्थानात राहणारे सर्व हिंदू आहेत’), एकच नागरी कायदा आणि एकच निवडणूक असे तिचे आवडते सिद्धांत लोकांच्या माथी मारते.\nलोकशाही हे एक मूल्य म्हणून (उदार, वैविध्यपूर्ण आचार-विचार, बंधन-संतुलन) संघ / भाजपप्रणीत शासनव्यवस्था विचाराच्या अगदी विरुद्ध दिशेने जाते. लोकशाहीतील अन्य संस्थाप्रणाली कमकुवत झाल्या तर कार्यकारी शासनधारींकडे खऱ्या अर्थाने आणि व्यवहार्य अर्थानेही अधिक अधिकार एकवटतात. त्यामुळे संस्थात्मक बांधणी जाणीवपूर्वक कमकुवत आणि अधिकारहीन ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि समजा रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या गेल्या तरी त्या पंतप्रधान कार्यालयाकडून म्हणजे केंद्रभूत सत्तास्थानाकडूनच केल्या जातात. दिल्लीमध्ये या प्रकाराला ‘प्रोफायिलग’ (उमेदवाराच्या गुणांइतकेच महत्त्व जात-धर्मापासून ते राजकीय मतप्रणाली वगैरे मुद्दय़ांनाही देणे) म्हणतात. या प्रोफायिलगचे न्या. के. एम. जोसेफ बळी ठरले आहेत. ( जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदी एकमताने निवड करण्यात आली; मात्र केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या निवड समितीची ही शिफारस फेटाळली)\nकिमान शासनचा वापर कमाल नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने केला जात आहे, उदारमतवादी लोकशाही पायधुळीला मिळवली जात आहे आणि तिची मोडतोड होत आहे.\nलेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवना��र आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.holmbygden.se/mr/foreningar/holms-sportklubb/fotbollskalender/", "date_download": "2018-09-26T02:47:58Z", "digest": "sha1:G4GSQJAVP7HRV3DIFKHKH337SWYCGWAI", "length": 11924, "nlines": 173, "source_domain": "www.holmbygden.se", "title": "Holm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर | Holmbygden.se", "raw_content": "\nमेल- आणि टेलिफोन यादी\nगेम सॉफ्टवेअर, परिणाम आणि टेबल\nसमर्थन Holms सुरेश (मोफत) आपण स्वीडिश खेळ खेळू तेव्हा\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nHolm फायबर आर्थिक असोसिएशन\nHolm च्या स्थानिक इतिहास सोसायटी\nDrakabergets सुरेश – मोटरसायकल आणि स्नोमोबाइल\nVike ना-नफा व्याज गट\nबोट, पोहणे आणि जल क्रीडा\nAnund फार्म आणि Vike जॉगिंग ट्रॅक\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nHolm मध्ये निवास व्यवस्था जाहिरात\nआम्ही Holm भाग-वेळ रहिवासी\nलॉग इन Loviken मध्ये कॅबिन\nसुंदर सरोवर दृश्य सह व्हिला\nकल मध्ये विलक्षण स्थान\nकार्यशाळा आणि अविवाहित सह व्हिला\nGimåfors व्हिला किंवा सुट्टी पान\nजबरदस्त आकर्षक दृश्ये छान व्हिला\nअत्यंत वसलेले घर मी Anundgård\nधान्याचे कोठार सह घर\nÖstbyn मध्ये आकर्षक शताब्दी\nदीप पाईप मध्ये सुट्ट्यांमध्ये घर\nसाठी Holm आणीबाणी माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nHolm चर्च आणि Holm तेथील रहिवासी\nHolm चित्रपट – इंग्रजी मध्ये\nतुम्हाला माहीत आहे का…\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nसर्व आकर्षण फुटबॉल येथे फुटबॉल रस त्या एक सानुकूल पृष्ठ – Holms सुरेश, GIF सुंदसवल्ल आणि स्वीडिश राष्ट्रीय संघ. खाली बाण मार्गे ” ” आपण देखील तपासू शकता कॅलेंडर आणि बाहेर बाहेर आपण पाहू इच्छित. पुढील खाली आपण देखील एक यादी किंवा मासिक विहंगावलोकन म्हणून कॅलेंडर पाहू शकता.\nआपण माध्यमातून सर्वात सहज सापडेल फुटबॉल कॅलेंडर holmbygden.se/fotbollskalender.\nटिपा: शॉर्टकट जतन करा\nHOLMS सुरेश + GIF सुंदसवल्ल + स्वीडिश फुटबॉल संघ\nबॉक्स मध्ये आपले बोट ड्रॅग किंवा स्क्रोल बार दाबा / टीव्ही चॅनेल आणि अधिक माहिती पाहण्यासाठी आयटम वर क्लिक.\nआपण मासिक स्वरूपात कॅलेंडर प्राधान्य नका येथे क्लिक करा.बंद करा.\nटीव्ही चॅनेल आणि अधिक दर्शविण्यासाठी कॅलेंडर नोंदी क्लिक करा.\nखाली निळ्या बटणे / मागास पुढे स्क्रोल करा.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nविषयी HOLMBYGDEN.SE अनुसरण येथे\nशॉर्टकट / ताज्या बातम्या:\nHolm फायबर - माहिती आणि नोंदणी\nअधिक: लफडे घरे / आश्रय निवास.बंद करा.\n15/8: स्थलांतर मंडळ: सहारा नाही ...\n16/3: ग्रामस्थांनी 'चिंता साकार ...\n Aros जेथे कोठे राहाल तेथे खरेदी ...\n11/12: सचिन: कामगार बाकी ...\n26/11: Aros शेतकऱ्यांनी बाहेर फेकून ...\n21/11: पुनरावलोकन मँडेट पहा ...\n12/11: \"लफडे घरे\" टीव्ही मध्ये ...\n11/11: मार्क: कोणत्याही आश्रय निवास ...\n7/11: सुंदसवल्ल एस asylb प्राप्त ...\n25/10: आणीबाणी सेवा गंभीर ...\n17/10: Aros ऊर्जा. आग अंतर्गत ...\n4/10: स्थलांतर मंडळ तपासणी ...\n17/9: 156 Holm मध्ये \"लफडे घरे\" ला आश्रय साधक\nएक पोस्ट लिहिण्यासाठी / अधिक वाचा\n16/9: रविवारी 14: प्रकाश ...\n10/9: Holm दहा निर्णय घेतला ...\n8/9: Holm स्पोर्ट्स क्लब च्या नवीन ...\n8/9: आपला आवाज ऐकला ...\n22/8: .सुमारे एका दशकापूर्वी जर - Holm ...\nहवामान इशारे (SMHI, सचिन):\n17/7: संघ आपले स्वागत आहे ...\nचर्च / तेथील रहिवासी\n18/3: स्नोमोबाइल देव Tjänste ...\n24/5: उन्हाळ्यात प्रीमियर मी सी ...\n19/12: पोलीस थांबले ...\nमुख्य पान → देत\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-approval-new-pond-kolhapur-district-maharashtra-12009", "date_download": "2018-09-26T03:57:33Z", "digest": "sha1:5OVEEKYORAAXHJWWFOW7GKLKAT7WC4FY", "length": 15974, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, approval for new pond in kolhapur district, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर जिल्ह्यात तीन नवीन तलावांना मंजुरी\nकोल्हापूर जिल्ह्यात तीन नवीन तलावांना मंजुरी\nसोमवार, 10 सप्टें��र 2018\nकोल्हापूर : जिल्ह्यात तीन नवीन तलावांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. दोन साठवण तर एक लघुसिंचन प्रकल्पाचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जलसंधारण विभागाकडे पाठवले होते. ते मंजूर झाले आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत तीनही प्रकल्पांना मंजुरी दिली. यातील दोन साठवण तलाव कागल तालुक्‍यात तर एक लघुप्रकल्प चंदगडमध्ये होणार आहे. यामुळे १०६५ एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती.\nकोल्हापूर : जिल्ह्यात तीन नवीन तलावांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. दोन साठवण तर एक लघुसिंचन प्रकल्पाचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जलसंधारण विभागाकडे पाठवले होते. ते मंजूर झाले आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत तीनही प्रकल्पांना मंजुरी दिली. यातील दोन साठवण तलाव कागल तालुक्‍यात तर एक लघुप्रकल्प चंदगडमध्ये होणार आहे. यामुळे १०६५ एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती.\nकागल तालुक्‍यातील माद्याळ हे गाव डोंगरी व टंचाईग्रस्त भागात आहे. येथे साठवण तलाव व्हावा, अशी स्थानिकांनी मागणी केली होती. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव जलसंधारण महामंडळाकडे पाठवला होता. या साठवण तलावासाठी ५२८.०३ लाख रुपये खर्च येणार आहे. यामुळे सुमारे २६२.५ एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. कागलमधील बेलेवाडी-मासा गावात दुसरा साठवण तलाव होणार आहे. १ हजार ४८०.७२ लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. या तलावामुळे ४२७.५ एकर जमीन सिंचनक्षेत्राखाली येणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी या तलावाची मागणी केली होती.\nचंदगड तालुक्‍यातील इसापूर येथील लघुप्रकल्पालाही या बैठकीत मंजुरी दिली. तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी या प्रकल्पाची मागणी केली होती. त्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी याबाबतचा पाठपुरावा केला. या लघू प्रकल्पासाठी २० कोटी ७५ लाख ६३ हजार ५२७ रुपये इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे ३७५ एकर जमिनीला सिंचन व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय झापाचीवाडी (ता. राधानगरी), वासनोली (ता. भुदरगड), आयरेवाडी (ता. शाहूवाडी), येळवणजुगाई (ता. शाहूवाडी) येथील लघू प्रकल्पाचा सुधारित प्रशासकीय प्रस्ताव पाठवला होता. यात वाढीव निधीची मागणी केली होती. त्यालाही मान्यता मिळाल्याने या प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे.\nसिंचन जलसंधारण कागल चंदगड भुदरगड\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/ho-na.html", "date_download": "2018-09-26T03:48:32Z", "digest": "sha1:RVEEFNBGBYFZCOXU52IYGCAKPIAZGAC6", "length": 3022, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "Ho Na... | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nयालाचं खरे प्रेम म्हणतात... जेव्हा तुम्ही कुणा खास, व्यक्ती बरोबर असता..... तुम्ही त्याचाकडे, दुर्लक्ष केल्याचे दाखवता..... पण जेव्हा तुम्ही कुणा खास, व्यक्ती बरोबर असता..... तुम्ही त्याचाकडे, दुर्लक्ष केल्याचे दाखवता..... पण जेव्हा ती खास व्यक्ती, तुमच्या जवळपास नसते..... तेव्हा तुमची नजर त्यालाचं शोधत असते..... हो ना \n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://puputupu.in/2015/02/r-r-patil-in-hospital/", "date_download": "2018-09-26T02:24:33Z", "digest": "sha1:BMFJVGVNJHZZWWPDR7X4BJRVWPERFC4M", "length": 4056, "nlines": 115, "source_domain": "puputupu.in", "title": "R R Patil in Hospital - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nआर.आर.पाटील यांचे हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल\nराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचं चित्र आहे.\nआर. आर. पाटलांचे दोन फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत. यात एका फोटोत आर आर पाटील चालत येत आहेत, तर एका फोटोत आर.आर.पाटील हे संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतांना दिसत आहेत.\nलीलावती रुग्णालयात आर आर पाटील काही दिवसांपासून तोंडाच्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. आबा उपचारांना प्रतिसाद देत असून, प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.\nदरम्यान काही दिवसांपूर्वी आबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या अंजनी या गावात महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/we-the-trend-setters-milind-jahagirdar-nashik/", "date_download": "2018-09-26T03:43:51Z", "digest": "sha1:NKVRP24KZMN7F3P3J5EF2IE7TCZQ43WV", "length": 22864, "nlines": 171, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वुई द ट्रेंडसेटर्स : बेकरी उत्पादनाची ‘जहागिरी’ | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nवुई द ट्रेंडसेटर्स : बेकरी उत्पादनाची ‘जहागिरी’\nनाशिकच्या जहागिरदार बेकर्सची ही यशोगाथा. आज व्यावसायिक यशाची कमान तयार केलेल्या मिलिंद जहागिरदार यांना कधीकाळी घरातूनच आस्थापना प्रारंभाला विरोध झाला. मात्र आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी खर्‍या अर्थाने ‘करून दाखवले’. दर्जा, प्रामाणिकपणा आणि संस्कार या त्रिसूत्री यशाचे गमक असल्याचे ते सांगतात. आगामी वाटचालीत प्रोफेशनल मॅनेजमेंट आणून लिमिटेड कंपनी सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न आहे..\nजहागिरदार घराणे मूळ जळगावच्या भडगाव-पाचोर्‍याचे. आडनावाला साजेशी गावची जहागिरी दबदब्याच्या पाऊलखुणा जपणारी. पण मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या करिअरला लांबी-रूंदी प्राप्त व्हावी या उद्देशाने जहागिरदार कुटुंबाने 1930 च्या सुमारास नाशिक गाठले. कविता, लेखन, साहित्य या प्रकारांशी नाळ जुळलेल्या वसंतराव जहागिरदार यांची नाशिककरांशी वेगात मैत्री झाली. समाजकल्याण खात्यात नोकरी करताना त्यांनी नाशकात मोठा मित्र परिवार जोडला. सुपुत्र मिलिंद जहागिरदार म्हणजे विविध गुणांचा मिलाफ असलेले रसायन.\nहाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचा योग्य पद्धतीने निपटारा करण्याची त्यांची हातोटी लक्षणीय होती. आज नाशिकच्या व्यावसायिक विश्वात दबदबा निर्माण केलेल्या ‘जहागिरदार फुडस्’ प्रा.लि. (पुर्वीचे ‘जहागिरदार बेकर्स’) समूहाचे ते खर्‍या अर्थाने शिल्पकार\nनाशिकच्या पेठे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मिलिंद जहागिरदार वकिलीच्या शिक्षणासाठी ठाण्यात पोहोचले. या काळात त्यांनी बिस्किट मेकिंग आणि ब्रेड मॅन्युफॅक्चरिंगचा अभ्यासक्रम गुजरात कृषी विद्यापीठातून पूर्ण केला. शिक्षण पूर्ण करत नाही तोवर त्यांना ब्रिटानिया कंपनीत नोकरीची संधी मिळाली. तेव्हा त्यांचे वय वर्ष होते 21. हाताखाली शंभर माणसे, साडेचारशे रुपये वेतन असे त्यांच्या नोकरीचे स्वरूप. तिथली 8 वर्ष काढल्यानंतर वॉलेस फ्लोअर मिल कंपनीत काम करण्याची संधी त्यांच्यासमोर चालून आली. तिथेही वर्षभराचा अवधी काढल्यानंतर जहागिरदार यांना नाशिकस्थित सुप्रसिद्ध धामणकर घराणे चालवत असलेल्या आदर्श बेकरीतील नोकरीसाठी पाचारण करण्यात आले. साधारणत: ही 1996 ची गोष्ट.\nआपल्या आजवरच्या प्रवासाबाबत मिलिंद जहागिरदार म्हणतात, ‘उत्पादन क्षेत्र तथा मॅन्युफॅक्चरिंग ही खरी तर माझी कोअर कॉम्पिटन्सी. ती जबाबदारी खांद्यावर घेऊन मी आदर्श बेकरीत कार्यारंभ केला. वर्षभरात बेकरी उत्पादनांबाबत शास्त्रोक्त अभ्यासही केला. खरे सांगायचे तर ब्रिटानिया कंपनीत मी बिस्किटाबाबत ज्ञानार्जन केले तर आदर्शमध्ये बेकरी उत्पादनांचा अभ्यास. पण इथेही साधारणत: वर्षभराचा कालावधी व्यतीत केल्यानंतर स्वत:चे वेगळे व्यावसायिक अस्तित्व असावे, असा विचार मनात घोळू लागला. एकत्रित कुटुंब असल्याने तशा जबाबदार्‍यांचा भाग कमी होता. पण वडील व्यवसाय सुरू करण्याच्या विरोधात होते. मात्र माझ्या विचारातील ठामपणा त्यांना भावला आणि स्वतंत्र व्यवसायाच्या कल्पनेला त्यांनी हिरवा कंदिल दाखवला. साधारणत: तो 1986 चा काळ होता. सातपूरच्या अशोकनगर परिसरात पहिल्या बेकरीची पायाभरणी केली. हा व्यवसाय भागीदारीत असला तरी ते माझ्यासाठी मोठे धाडसच होते. पण मात्रा चालली नाही आणि अवघ्या दहा महिन्यांत भागीदारी गुंडाळण्याची वेळ आली. तडजोडीत प्रकल्प भागीदाराला दिला. संघर्षाचा काळ राहिला तो. पण निश्चयी स्वभाव ढळू दिला नाही. कुटुंबाकडून धीर मिळाला.’\nकरायचा तर हाच व्यवसाय या ध्येयाने प्रेर���त होऊन पुन्हा भाड्याच्या जागेत बेकरी सुरू केली. उत्पादनाला नाव नव्हते, पॅकिंग नव्हते. पहिल्या दिवशीची कमाई होती 129 रुपये. हळूहळू व्यवसायवृद्धी होत गेली. ग्राहकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली. तोच हुरूप दुसरी जागा घेऊन व्यवसाय विस्तार करण्यासाठी कामी आला. मग स्वत:ची जागा विकत घेण्याची कल्पना मनात आली आणि पंचवटीतल्या हिरावाडीत एक जागा मिळालीही आणि खरे तर इथूनच जहागिरदार बेकर्सचा प्रवास सुरू झाला. उत्पादन घेत होतो. गुणवत्ताही राखण्यात कसोशीचे प्रयत्न होते. मात्र उत्पादनाला नाव काय द्यावे, याबाबत निर्णय होत नव्हता. मग ही जबाबदारी अण्णा गर्गे यांनी पार पाडली. आमची उत्पादने जहागिरदार बेकर्स या नावाने बाजारपेठेत विक्रीला येऊ लागली. समाधान होते; पण नवीन काहीतरी करण्याची उमेद अस्वस्थ करीत होती.\nमग नागली बिस्कीट उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते खरेतर आमच्यासाठी संशोधन होते. बिस्कीट तयार करण्याचे तंत्र अवगत होते. केवळ नागलीचा पहिल्यांदाच वापर होणार असल्याने प्रयोग अभिनव होता. आरोग्यदायी बिस्किटे म्हणून त्याचे ब्रॅण्डिंग सुरू केले आणि नाशिककरांना ते प्रचंड भावले. या श्रेणीला सर्वदूर मागणी झाली. त्यासाठी वेगळी बाजारपेठच तयार झाली. तिथून आमच्या प्रगतीचा वारू उधळला तो आजवर थांबलेला नाही. आज जहागीरदार बेकर्सच्या छताखाली साधारणत: 60 ते 70 उत्पादनांची मालिका आहे.\nया आस्थापनाच्या वतीने मिलिंद जहागिरदार यांच्या सौभाग्यवती वंदना यांनी पुण्यात बिस्किटांचे मार्केटिंग केले. तेथील अनेक दालनांमध्ये जहागिरदार बेकर्सची उत्पादने दिसू लागली. चोखंदळ पुणेकरांनाही ती भावली. हा प्रवास त्यांच्यासाठी चढ्या आलेखाचा राहिला. 2008 च्या सुमारास व्यवसाय विस्ताराचे आणखी एक पाऊल जहागिरदार परिवाराने टाकले. शहराच्या मध्यवर्ती कॅनडा कॉर्नर भागात प्रशस्त दालन उभारण्यात आले. तिथले वुडन फर्निचर म्हणजे ब्रिटनमधील बेकरी दालनात दृष्टीस पडणार्‍या व्यवस्थेची प्रतिकृती होती. हे दालन पूर्णत: वातानुकूलित होते. आरोग्याबाबत जागरुक असणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत होती. ही बाब लक्षात घेऊन जहागिरदार यांनी अंडेविरहित (एगलेस) केक बाजारात आणण्याची कल्पना आणली. वाढदिवस व अन्य कार्यक्रमांत केकचे वाढते महत्त्व लक्षात घेता त्याचा खपही प्रचंड होता. ��हागिरदार बेकर्सचे अंडेविरहित केक्स ग्राहकाभिमुख ठरले.\nजहागिरदारांची नागली, कणिक व क्रॅनबेरी श्रेणीमधील हेल्थ फ्रेण्डली बिस्किटे, ब्रेड, केक्स, क्रिमरोल, डोनेटस् ही उत्पादने बाजारात भाव खाऊन आहेत. हाय फायबर खारी, मधुमेहींसाठी वेगळी बिस्कीटस् (अर्थात डॉक्टरच्या सल्ल्याने) ही उत्पादनेही ‘हॉट सेल’मध्ये गणली जातात. जहागिरदारांची सध्या नाशकात 17, पुण्यात 3 तर मुलुंड, शिरपूर, मालेगाव येथे फॅन्चायजी स्वरुपात दालने अस्तित्वात आहेत. स्वत: मिलिंद जहागिरदार, त्यांच्या पत्नी वंदना आणि दोन्ही कन्या या व्यवसायात योगदान देत आहेत. लोकांच्या जिभेपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करण्याचे तत्त्वज्ञान या समूहाला पुढे घेऊन गेल्याचे सांगण्यात येते.\nदर्जा, प्रामाणिकपणा आणि संस्कार ही जहागिरदार बेकर्सच्या आजवरच्या यशाची त्रिसूत्री आहे. हा प्रवास त्यांना अखंड सुरू ठेवायचा आहे. बाजारातील स्पंदने टिपून, ग्राहक कल लक्षात घेऊन, प्रामाणिकपणा व सचोटी कायम ठेऊन त्यांना वाटचाल करायची आहे. व्यावसायिकतेत पैसा कमावणे हा अविभाज्य भाग असला तरी नावलौकिक कमाई प्रधानस्थानी ठेवण्याचा त्यांचा ध्यास आहे. जहागिरदार बेकर्सला आज निर्माण झालेली ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ अविरत ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. भविष्यात लिमिटेड कंपनी करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी प्रोफेशनल मॅनेजमेंट आणण्यात येईल. ‘केल्याने होत आहे रे..’ या व्यावहारिक प्रमेयावर मिलिंद जहागिरदार यांचा गाढा विश्वास आहे. कंपनीचा लौकिक वाढता वाढता वाढे असा ठेवण्याचा आपला मानस असल्याचेही ते सांगतात.\nPrevious article‘पटाखा’मध्ये मुन्नी लगावणार ठुमके\nNext articleवुई द ट्रेंडसेटर्स : सायकलीस्टचा नाशिक पॅटर्न\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना ���ृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/crime-in-bihar-1694728/", "date_download": "2018-09-26T03:08:27Z", "digest": "sha1:LNTRJE7NFB6SSC7TNFQZCMZYYF253ZXS", "length": 15513, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Crime in Bihar | विकासगंगा आणि ‘मार्क्‍स’वाद! | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nसध्या सर्वत्र विकासाची एवढी घोडदौड सुरू आहे\nसध्या सर्वत्र विकासाची एवढी घोडदौड सुरू आहे, की कुठे थांबावयाचे ते त्या विकासालाही कळेनासेच झाले असावे. आपण एखादी शर्यत सुरू करतो, तेव्हा ती शर्यत जेथे संपणार त्या रेषेवर स्पर्धकाला थांबावयाचे असते. पण सध्या अशी काही स्थिती आहे की, स्पर्धा संपण्याच्या रेषेपलीकडे पोहोचल्यावरही स्पर्धा संपतच नाही. बिहार हे राज्य अनेक बाबतींत अन्य अनेक राज्यांच्या किती तरी पुढे आहे व काही बाबतीत तर कोणतेच राज्य त्या राज्याशी कधीच बरोबरीदेखील करू शकणार नाही, अशी स्थिती काही वर्षांपूर्वीपर्यंत या राज्यात होती. आपल्या या प्रगतीचा चढता आलेख खुद्द त्या राज्यास असह्य़ होऊ लागल्याने, अनेक बाबतींमध्ये या राज्याने त्या क्षेत्रांतील आपल्या ‘प्रगती’चा वेग कमी केला. त्यामुळे, महाराष्ट्रासह अनेक राज्यांची काही ‘नामचीन’ बाबींसंबंधात अलीकडे बिहारशी तुलना करणे शक्य होऊ लागले. कोणे एके काळी महाराष्ट्रात खून, दरोडे, मारामाऱ्या, बलात्कार किंवा कोणतीही अमानवी प्रवृत्तीची गुन्हेगारी घटना घडली की, ‘बिहारलादेखील मागे टाकेल अशी लाजिरवाणी घटना’ असे तिचे वर्णन केले जात असे. बिहारने या बाबतीत स्वत:ला काहीसा लगाम लावून घेण्याचे ठरविल्याने, महाराष्ट्रातील अशा घटना बिहारला लाजविणाऱ्या म्हणून गणल्या जाण्याच्या प्रकारास लगाम बसला . गेल्या ���ाही दिवसांपासून शिक्षणक्षेत्रातील बौद्धिक घोडदौडीची चर्चा महाराष्ट्रात सुरू असताना आणि राज्यातील विद्यार्थ्यांच्या बुद्धय़ांकाच्या सरासरीने शंभरीची टक्केवारी गाठल्याची अभिमानास्पद चर्चा सर्वत्र सुरू झालेली असताना, अशा स्पर्धेत महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचे स्वप्न पाहताना बिहारसारख्या नेहमीच सर्व बाबतींत आघाडीवर असण्याची सवय असलेल्या राज्याच्या शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्रावर मात करण्याची ईष्र्या उत्पन्न न होती, तरच नवल महाराष्ट्राच्या शालान्त परीक्षांमध्ये एकीकडे ‘मार्क्‍सवाद’ बोकाळू लागल्याने, मुलांच्या एवढय़ा भरघोस मार्काचे काय करावयाचे या चिंतेने पालकवर्ग ग्रासलेला असताना, बिहारने महाराष्ट्रावर केलेल्या कुरघोडीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील पालकवर्ग नामक हतबल गटास काहीसा दिलासा मिळाला आहे. शंभरीस स्पर्श करणारी गुणव्यवस्था स्थिरावलेली असताना, तिकडे बिहारने तर त्यावरही कडी करून टाकली आहे. बिहारी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान कसे अगाध असते, त्याचे दाखले देणाऱ्या काही ‘पुरावेदार’ चित्रफिती गेल्या वर्षीच समाजमाध्यमांवरून प्रसृत झाल्याने अगोदरच बिहारी शिक्षणक्षेत्राची मान खाली गेली होती. ती वर काढून यंदा खरोखरीचे गुणवान विद्यार्थी शिक्षणाच्या कारखान्यातून उत्पादित करण्याचा चंग बांधूनही परत कुठे तरी माशी शिंकलीच. अनेक विद्यार्थ्यांनी शालान्त परीक्षेत शंभर टक्क्यांहून किती तरी अधिक गुण संपादन करून आपल्या बौद्धिक क्षमतेची असामान्य चमक दाखविली आणि काही विद्यार्थ्यांनी तर परीक्षा न देतादेखील उत्तीर्णाच्या यादीत स्थान पटकावले. शिक्षणक्षेत्रात सुरू झालेल्या या विकासाच्या घोडदौडीचा आता कदाचित उलटा परिणाम होऊ शकेल. अनुशेष तर दूरच, पण पुढील काही वर्षांची भरपाई आगाऊ होईल की काय अशी शंका या अद्भुत विकासगंगेमुळे उगम पावली आहे. ती आवरायला हवी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-09-26T02:23:39Z", "digest": "sha1:FQR4NJWQRLKZEST5QZZP5MLVOSPGQIGK", "length": 5559, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रशासकीय निर्णय तातडीने घेवू – तहसिलदार मेटकरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रशासकीय निर्णय तातडीने घेवू – तहसिलदार मेटकरी\nकुरवली- इंदापूर तालुक्‍यातील प्रश्‍नांवरील प्रशासकीय निर्णय तातडीने घेवू, असे तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले. भाजप युवामोर्चा यांच्यावतीने उपाध्यक्ष गजानन वाकसे यांनी स्वागत केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.\nइंदापूरच्या तहसिलदार मेटकरी यांनी भाजपा युवामोर्चाचे पुणे जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांशी भटके विमुक्त लोकांचे दाखले व अन्य विविध प्रश्‍नांवरही सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी उपाध्यक्ष वाकसे यांच्यासह सरचिटणीस संतोष भोसले, शाखा अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, रूपेश राऊत, बोरी ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ वाघमोडे, बाळा घोरपडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपक्ष श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू – निंबाळकर\nNext articleविश्वचषक 2019 : विश्वचषकात धोनीने खेळावं की नाही, यावर सेहवागने दिले ‘हे’ उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-mini-ghati-activated-five-months-61014", "date_download": "2018-09-26T03:29:40Z", "digest": "sha1:GL7VEPEIW6OGLSEXMWWHXNWITLHQX6CC", "length": 15010, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news mini ghati Activated in five months 'मिनी घाटी’ पाच महिन्यांत कार्यान्वित | eSakal", "raw_content": "\n'मिनी घाटी’ पाच महिन्यांत कार्यान्वित\nगुरुवार, 20 जुलै 2017\nऔरंगाबाद - ‘‘येत्या दोन महिन्यांत चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’चे उद्‌घाटन करण्याचे नियोजन असून, त्यानंतर महिनाभरात बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्यात येईल. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन सेवा देण्यास साधारण पाच महिने लागतील,’’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी बुधवारी (ता. १९) पत्रकारांशी बोलताना दिली.\nऔरंगाबाद - ‘‘येत्या दोन महिन्यांत चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’चे उद्‌घाटन करण्याचे नियोजन असून, त्यानंतर महिनाभरात बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्यात येईल. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन सेवा देण्यास साधारण पाच महिने लागतील,’’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी बुधवारी (ता. १९) पत्रकारांशी बोलताना दिली.\nते म्हणाले, ‘‘शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (घाटी) मराठवाड्याच्या विविध भागांतून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. घाटी रुग्णालयावरील रुग्णसेवेचा ताण कमी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू करण्याचे ठरले होते. त्यानुसार दोनशे खाटांचे हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. तळमजल्यावर वाहनतळ, औषधालय, रुग्णावाहिका गॅरेज, कार्यशाळा, अग्निशमन खोली, विद्युत खोली, स्वच्छतागृह राहील. पहिल्या मजल्यावर नोंदणी व प्रतीक्षागृह, सर्व बाह्यरुग्ण विभाग, अपघात-आपत्कालीन कक्ष, प्रयोगशाळा, क्ष-किरण, सोनेग्राफी, सिटी स्कॅन, प्रशासकीय विभाग, दुसऱ्या मजल्यावर रक्तपेढी, प्रसूतिगृह, एसएनसीयू, स्वयंपाकगृह, शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, कैद्यांचा वॉर्ड, स्त्री-पुरुष संसर्गजन्य रोग विभाग, औषध वैद्यकशास्त्र विभाग, एएनसी, पीएनसीचे नियोजन आहे. तिसऱ्या मजल्यावर शल्यचिकित्सा कक्ष, शुश्रूषा कक्ष, स्त्री रोगतज्ज्ञ कक्ष, ट्रॉमा कक्ष, अस्थिरोग विभाग, मुलांचा विभाग, नेत्ररोग विभाग, मानसोपचार विभाग, जळीत विभाग उभारण्यात आले आहे.’’\nवर्ष २०१५ मध्ये हे रुग्णांसाठी खुले करण्यात येणार होते. प्रत्यक्षात दोन वर्षे उलटूनही उद्‌घाटन न झाल्याबद्दल छेडले असता साधारण दोन महिन्यांनंतर उद्‌घाटन करण्यात येणार असल्याचे डॉ. शिनगारे यांनी स्पष्ट केले. या वेळी उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.\nआयर्नच्या गोळ्यांच्या तुटवड्याबाबत डॉ. शिनगारे म्हणाले, ‘‘थॅलेसेमियाच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या आयर्नच्या गोळ्या बनविणाऱ्या कंपनीने उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशातच टंचाई निर्माण झाली आहे. परदेशातील कंपन्यांकडे मागणी केली; परंतु त्यांच्याकडेही तुटवडा आहे. त्यामुळे पर्यायी गोळ्या देत आहोत. ‘घाटी’त थॉयरॉईडच्या तपासणीसाठी आवश्‍यक असलेल्या किटचा स्टॉक ठेवण्याची सूचना केली आहे.\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nराज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू\nसातारा - प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राई��� करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/613098", "date_download": "2018-09-26T03:37:51Z", "digest": "sha1:W24TFAZMBEX23V7PYJ7IEFA65GVCJKBU", "length": 11466, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कचरा समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या : उदयनराजे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » कचरा समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या : उदयनराजे\nकचरा समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या : उदयनराजे\nकचरा ही सार्वत्रिक समस्या आहे. कचरा मुक्त शहर ही सातारकरांच्या हिताची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी, पालिकेच्या मागील 40-50 वर्षाच्या इतिहासात कधीही इतक्या मोठय़ा प्रमाणात नवीन वाहने खरेदी करण्यात आली नव्हती, परंतु आता सातारा विकास आघाडीने गरज ओळखून ही वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांचा कार्यक्षम वापर करुन, कचरा समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश वजा सूचना सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी नगरपरिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱयांना दिल्या.\nनगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकरीता नगरपरिषदेने तयार केलेल्या आणि शासनाने मंजूर केलेल्या डी.पी.आर. (डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट) नुसार दोन जेसीबी, दोन टिपर आणि एक ट्रक्टर, चार फॉगिंक मशिन, दोन ग्रास कटींग मशिन, जीईएम पोर्टलवरुन खरेदी करण्यात आले आहेत, त्याचा लोकार्पण आणि पूजन प्रसंगी खासदार उदयनराजे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापती संगिता आवळे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका प्रमुख उपस्थित होते.\nसातारा विकास आघाडीचे अध्यक्ष आम्ही असलो तरी सातारा विकास आघाडी ही सर्व सातारकर नागरिकांची आहे. सातारकरांच्या हितासाठी जे करणे आवश्यक आहे, ते-ते आम्ही करण्यास कधीही मागे राहिलेलो नाही. सध्या कचरा ही समस्या सर्वच शहरांना भेडसावत आहे. सातारकरांच्या सार्वजनिक आरोग्यासाठी, सातारा शहर हे कचरा मुक्त असा��े, अशी आमची धारणा आहे. कचरा कुंडीमध्ये साठू नये म्हणून सर्वप्रथम सातारा विकास आघाडीनेच कुंडीमुक्त शहर संकल्पना राबविली आणि घरोघरी जावून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडय़ांचा उपक्रम राबविला, तो पूर्ण यशस्वी ठरला. घंटागाडय़ांचा नगरपालिकेचा आदर्श पुढे अनेक शहरांनी घेतला. आता घनकचरा व्यवस्थापनांतर्गात ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण करुन, त्यावर कंपोस्ट डेपोवर प्रक्रिया करुन, खतनिर्मिती करण्यात येणार आहे. खतनिर्मिती प्रकल्पाचे चार कोटींचे काम सुरु करण्यात आलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत कचरा योग्य वेळी उचलला जावा म्हणून यांत्रिकीकरणावर भर देत, आज एकूण 70 लाख रुपयांची वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत. या वाहनांचा आपत्कालिन परिस्थितीतही उपयोग केला जावू शकणार असून, कचरा साठू नये म्हणून आधुनिक पध्दतीची जोड देण्याचा आमचा प्रयत्न राहीला आहे, असेही उदयनराजेंनी सांगितले.\nया दोन जेसीबींचा आणि दोन डंपरचा चांगला आणि कार्यक्षमपणे उपयोग करुन कचरा ही समस्या भविष्यात भेडसावणार नाही, याची दक्षता आणि काळजी आता अधिकाऱयांनी व पदाधिकाऱयांनी घ्यावी, अशा आमच्या सूचना आहेत. स्वच्छतेकरिता आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, अशाही यावेळी उदयनराजेंनी सूचना दिल्या.\nप्रारंभी खासदार उदयनराजेंनी मान्यवरांच्या उपस्थितीत वाहनांचे पूजन केले. तसेच नव्याने घेतलेल्या टिपरच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, यशोधन नारकर यांना समवेत घेत, टिपर स्वतः वाहन चालवून बघितले.\nयावेळी ऍड.डी.जी.बनकर, माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले, माजी आरोग्य सभापती वसंतअण्णा लेवे, बबलू साळुंखे, नगरसेविका लता पवार, सुमती खुटाळे, सुनिता पवार, सविताताई फाळके, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, निशांत पाटील, अल्लाउद्दीन शेख, किशोर शिंदे, ज्ञानेश्वर फरांदे, रजनी जेधे, सीता हादगे, अनीता घोरपडे, नगरपरिषदेचे अधिकारी विवेक जाधव, राजेंद्र कायगुडे, प्रवीण यादव, जालिंदर रणदिवे, गणेश टोपे, सौरभ साळुंखे, राजेश भोसले, संदीप सावनूर, दत्ता जाधव, सोमनाथ वाघमारे, मयुर क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.\n200 मिटर अंतरावर डेपो असून देखील बंद बस तासभर चौकातच\nसदर बझार मध्ये पाण्याची ठणठण\nकाव्यप्रतिभा ही उपजत असावी लागते : आमदार चव्हाण\n..तर यशापासून कोणतीच रोखू शकत नाही\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/7", "date_download": "2018-09-26T03:39:41Z", "digest": "sha1:N45P2E5AQ4PO3SHZKC5FVI6XSPTWRJSI", "length": 34188, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest National news in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nगणपती विसर्जना दरम्यान नदीत बुडत होत्या मुली, वाचवण्यासाठी धावले लोक, VIDEO झाला व्हायरल\nमुरादाबाद, यूपी - मुरादाबादमध्ये गणेश विसर्जनादरम्यान रामगंगा नदीमध्ये एक दुर्घटना झाली. दो मुली अचानक खोल पाण्यात गेल्या. लोकांची त्यांच्यावर नजर जाताच आरडाओरड सुरू झाली. यादरम्यान, ज्यांना पोहता येत होते, त्यांनी ताबडतोब मुलींना वाचवण्यासाठी रामगंगा नदीमध्ये उड्या मारल्या. तेथे उभी एक व्यक्ती ज्यांचे नाव ब्रह्मपाल सिंह असल्याचे सांगितले जात आहे, त्यांनी या पूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमधून शूट केला. दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर व्हिडिओ फुटेजमध्ये जे लोक नदीमध्ये उडी...\nतीन तलाक : अध्यादेशाचा ७२ मुस्लिमबहुल मतदारसंघांवर होणार परिणाम\nनवी दिल्ली- मोदी सरकारने तीन तलाकला दंडपात्र गुन्हा ठरवणारा अध्यादेश मंजूर केला आहे. सरकारने संसदेत तीन दुरुस्त्यांनंतर हा अध्यादेश पटलावर मांडला. विरोधकांचा पवित्रा पाहूनच सरकार या मुद्द्यावर अध्यादेश काढेल, असा अंदाज लावला जात होता. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तलाकचा उल्लेख केला होता. त्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या. भाजपने भलेही या मुद्द्यावरून राजकारण केले जाऊ नये, असे आवाहन केले असले तरी लोकसभा...\nनागरिकत्वाचा पेच : एनआरसीमध्ये नोंदणीसाठी पुनर्प्रक्रिया २५ सप्टेंबरपासून\nनवी दिल्ली- आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये (एनआरसी) नाव सामील करण्यासाठी दाखल दाव्यांची प्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल. याविषयीच्या तक्रारींवरही या अवधीत सुनावणी करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. न्यायमूर्ती रंजन गोडगोड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले की, २५ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही प्रक्रिया ६० दिवस चालेल. ज्या नागरिकांची नावे एनआरसी यादीत नाहीत ते पुन्हा यासाठी दावा करू शकतात. कोर्टाने स्पष्ट केले की, दुसरी संधी केवळ १०...\nShocking: 'मी कामावर गेलो की, पत्नी अन् 'ती' समलैंगिक संबंध बनवतात,' त्रस्त पतीची पोलिसांत धाव\nकानपूर(यूपी) - यूपीच्या कानपूर जिल्ह्यात समलैंगिक संबंधांचे एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला लेस्बियन असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पतीचा आरोप आहे की, पत्नी त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या चुलत बहिणीशी संबंध बनवते. कामावर घरी आला, तेव्हा आक्षेपार्ह अवस्थेत होत्या दोघी पतीने पोलिसांना सांगितले की, एका दिवशी ती कामावरून लवकर घरी आला तेव्हा त्याने आपली पत्नी आणि चुलत बहिणीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्याने या गोष्टीवरून...\nसोशल मीडियासाठी भाजपचा दरदिवशी एक अजेंडा; भाजपच्या 'थिंक टँक'ची सरकारच्या बाजूने वातावरणनिर्मिती\nनवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकले. पक्षाच्या वतीने सोशल मीडियावर दररोज एक मुद्दा समोर आणला जात आहे. आगामी निवडणुकीच्या चर्चेतील मुद्द्यांची दिशा निश्चित करण्याच्या कामाला सुरुवातही करण्यात आली. नुकतेच स्तंभलेखिका शेफाली वैद्य यांनी टि्वटरवर एक संदेश शेअर केला. यात त्या म्हणतात, २०१९ मध्ये केवळ एक निवडणूक होत नसून ही सभ्यतेची लढाई आहे. आपण कुठल्या बाजूला आहोत, हे तुम्हीच ठरवा. तटस्थ राहण्याची ही वेळ नाही तर आपल्या जनरलवर (मोदींकडे इशारा)...\nगोरक्षणाच्या नावे कायदा हाती घेणे चुकीचे; आरक्षण ते हिंदुत्वापर्यंत भागवतांनी मांडली मते\nनवी दिल्ली- गोरक्षणाशी संबंधित लोकांना जमावाकडून होणाऱ्या हत्यांशी (मॉब लिंचिंग) जोडणे योग्य नाही. गोरक्षण व्हायलाच हवे, परंतु गायींचे रक्षण करण्याच्या नावावर कायदा हातात घेण्याला आमचा विरोध आहे, अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी भूमिका मांडली. गायींच्या तस्करांनी चालवलेल्या हिंसाचाराविरुद्ध कुणी आवाज काढत नाही, असेही ते म्हणाले. भविष्यातील भारत या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीनदिवसीय चर्चासत्रानंतर बुधवारी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना भागवत उत्तरे...\nमुस्लिम धर्मातील ट्रिपल तलाक गुन्हाच; काश्मीर वगळता देशभर अध्यादेश लागू\nनवी दिल्ली- मुस्लिम धर्मातील एकाच वेळी तीन तलाकला दंडपात्र गुन्हा ठरवण्यासाठी केंद्रीय कॅबिनेटने बुधवारी याबाबतच्या अध्यादेशाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींनी रात्री उिशरा त्यावर स्वाक्षरी केली. अाता हा कायदा जम्मू- काश्मीर वगळता देशभर लागू झाला अाहे. याअंतर्गत तलाक-ए-बिद्दत म्हणजेच एकाच वेळी तीन तलाक अमान्य, बेकायदेशीर ठरेल. तीन तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षांपर्यंतची कैद किंवा दंड ठोठावला जाईल. हा कायदा तलाकच्या जुन्या प्रकरणांवर लागू होणार नाही. मौखिक, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक...\nपाकने जवानाचे अपहरण केले, ९ तास यातना दिल्या; गळा, पाय कापले, डोळे काढले, शॉक देऊन गोळीही झाडली\n- हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सिंह मंगळवारी शहीद झाले होते - भारत-पाकिस्तान सीमा, ताबा रेषेवर हाय अलर्ट जम्मू- सांबा जिल्ह्यात रामगड सेक्टरमध्ये मंगळवारी शहीद झालेले बीएसएफचे जवान नरेंद्र सिंह (५१) यांचा मृतदेह ९ तासांनी अत्यंत वाईट स्थितीत सापडला. त्यांचा गळा दाबण्यात आला, एक पाय तुटलेला व डोळे फोडलेले आहेत. पाठीवर विजेच्या धक्क्याने जळाल्याच्या खुणा आहेत. शरीरावर तीन गोळ्या लागल्या आहेत. बीएसएफने मृतदेह रुग्णालयात न पाठवता बुधवारी गुपचूप पोस्टमाॅर्टेम करून नातेवाइकांकडे सोपवला. यावर...\n2 तरुणींच्या नात्यात भिंत बनला समाज, कुटुंब; भेटण्यासह बोलण्यावरही लावला Ban, कोर्टात जाऊन म्हणाल्या, आम्हाला कुणीच वेगळे करू शकत नाही\nचंदीगड - हरियाणातील एका गावात दोन तरुणींच्या मैत्रीवर कुटुंबियांसह अख्खा गावाने बंदी घातली आहे. कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी त्यांच्या भेटीसह बोलण्यावर सुद्धा निर्बंध लादले आहेत. त्या दोघींना आता फोनवर सुद्धा बोलू दिले जात नाही. तरीही सर्वांचा विरोध झुगारून या मैत्रिणी एकमेकींसोबत राहू इच्छित आहेत. कुठल्याही परिस्थितीत त्या एकमेकींना सोडण्यास तयार नाहीत. त्यांनी या सर्व बंधनांना झुगारून हायकोर्टात गावकरी आणि कुटुंबियांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. मिळाले पोलिस संरक्षण...\nधक्कादायक: सासूने वाढलेले भजे थंड होते, म्हणून जावयाने जे केले त्याचा कुणी विचारही केला नसेल\nगाझीपूर - सासू-जावयाचे नाते म्हणजे मानापमान रंगणारच. काही वेळा जावई रुसून बसतो, तर कधी-कधी सासूचा मान वरचढ ठरतो. जावई जेवणार म्हटल्यावर तऱ्हेतऱ्हेचे पक्वान्न केले जातात. परंतु या शहरात साध्या भज्यांसाठी जावयाने सासूची थेट हत्याच केल्याची घटना घडली आहे. विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. भज्यांवरून असा काही गहजब झाला की, रक्तपातापर्यँत विषय गेला. भज्यांसाठी हत्या केल्याची ही घटना दिल्लीतील आहे. येथे 24 वर्षीय अफरोज नावाच्या तरुणाने भज्यांसाठी आपल्या सासूचा खून केला. असे आहे प्रकरण...\nCrime: या मेहुणी-भाऊजीने केला असा कांड, पोलिसांनाही फुटले घाम; अशी झाली अटक\nजयपूर - देशात बलात्काराची प्रकरणे वाढत असताना सर्वच आरोपींना फाशीची मागणी केली जात आहे. त्याचा काही समाजविघातक लोक गैरफायदा देखील घेताना दिसून येतात. राजस्थानच्या झुंझुनू येथे असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणीने आपल्या भाऊजींसोबत मिळून असा कट रचला, की पोलिसांनी देखील डोक्याला हात लावले. त्या दोघांनी आपल्या कट कारस्थानातून पोलिस कर्मचाऱ्याकडूनच लाखो रुपये लुटले. परंतु, अखेर मंगळवारी या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना केली 20 लाख रुपयांची मागणी...\nपतीची हत्या करण्यासाठी रोज पाहायची क्राइम पेट्रोल, असा प्लान केला की पोलिसही सुन्न झाले\nरायपूर - टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या क्राइम पेट्रोल सारख्या बहुतांश क्राइम शोमध्ये अपराध रोखण्याचा संदेश दिला जातो. पण काही लोक या शोमधील आयडिया वापरूनच गुन्हे करत असत्ता. छत्तीसगडमधील असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. राजनांदगाव येथील एका महिलेला तिच्या पतीची हत्या करायची होती. त्यासाठी ती रोज क्राइम पेट्रोल पाहायची. तिने नोकर आणि मुलांनाची तिच्या प्लानमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर तिने पतीला मारण्यासाठी असा काही कट रचला की पोलिसही सुन्न झाले. प्रकरणाचा तपास केल्यानंतर समोर...\nपोलिसानेच केला विनयभंग, मुलासमोरच फाडले महिलेचे क���डे, दोघांना दिली जीवे मारण्याची धमकी\nचंदिगड - हरियाणामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एकिकडे रेवाडी गँगरेप प्रकरणाने देशभरात गदारोळ माजवला आहे. अजूनही या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यात आता गुरुग्राममधील एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनीच सर्व मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. एका पोलिस कर्मचाऱ्यानेतर महिलेवर अत्याचार करताना तिच्या मुलासमोरच तिचे कपडे फाडले आणि दोघांना मारहाणही केली. पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप पीडित महिलेने...\nTelangana honour killing: फिल्म 'दृश्यम'ने प्रेरित होऊन सासर्‍याने केली जावयाची निर्घृण हत्या\nहैदराबाद- तेलंगणामधील नालगोंडामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी गेल्या आठवड्यात 23 वर्षीय दलित तरुणाची हत्या करण्यात आली होती. प्रणय असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो इंजिनिअर होता. मुलगी अमरुथा हिने दलित तरुणासोबत प्रेमविवाह केल्यामुळे नाराज वडिलांनी जावयाची हत्या करण्यासाठी एका टोळक्याला एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती. या प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या ऑनर किलिंगप्रकरणातील मुख्य आरोपी आणि प्रणयचा सासरा मूर्ती राव आहे....\nऑनर किलिंग..तेलंगणामध्ये सासर्‍याने एक कोटी रुपयांत दिली दलित जावयाच्या हत्येची सुपारी\nहैदराबाद/समस्तीपूर- तेलंगणामधील नालगोंडामध्ये गेल्या आठवड्यात गरोदर महिलेसमोर तिच्या इंजिनिअर पतीची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तलवारीने हल्ला करणारा सुभाष शर्मा याला बिहारमधील समस्तीपूर येथून अटक केली आहे. त्याच्या विरोधात अनेक राज्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सांगितले की, मुलीने दलित तरुणासोबत प्रेमविवाह केल्यामुळे नाराज वडिलांनी जावयाची हत्या करण्यासाठी एका टोळक्याला एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती. मृत प्रणयने 6...\nगर्भवती पत्‍नीसमोरच धारदार शस्‍त्राने केली पतीची हत्‍या, सास-यानेच दिली होती 10 लाखांची सुपारी\nहैदराबाद- तेलंगणामधील नालगोंडा येथे एका युवकाची 3 दिवसांपूर्वी पत्नी आणि आईसमोरच धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणी धक्कादाय��� खुलासे केले आहेत. ऑनर किलिंगचे हे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, युवकाच्या सास-यानेच त्याला मारण्यासाठी 10 लाखांची सुपारी दिली होती. प्रणय असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे 6 महिन्यांपूर्वी उच्च जातीच्या अमृता या तरूणीशी विवाह झाला होता. अमृताच्या घरच्यांचा या विवाहाला...\nमोदी सरकारने जारी केला तीन तलाकसंबंधी अध्यादेश, हिवाळी अधिवेशनापर्यंत संसदेत मंजूर करावे लागणार\nनवी दिल्ली - ट्रिपल तलाक विधेयक संसदेमध्ये प्रलंबित राहिल्यामुळे मोदी सरकारने हे बिल पास करण्यासाठी अध्यादेशाचा मार्ग अवलंबला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने ट्रिपल तलाकसंबंधी अध्यादेशाला मंजुरी दिली. या अध्यादेशानंतर आता मुस्लीम महिलांना ट्रिपल तलाकपासून दिलासा मिळणार आहे. पण त्यासाठी सरकारला हा अध्यादेश 6 महिन्यांत संसदेत मंजूर करून घ्यावा लागेल. म्हणजे हिवाळी अधिवेशनात तो मंजूर करून ध्याला लागेल. हे बिल पास झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे म्हणजे बोलून, लिहून, ईमेलद्वारे,...\nमुलाने जलसमाधीसाठी विहिरीत उडी मारली आणि बाहेर निघून म्हणाला ईश्वराच्या आदेशाने स्त्री रूपात व्यतीत करणार जीवन\nपाली (राजस्थान) - एका 20 वर्षीय मुलाने एक नाटकीय घटनाक्रमानंतर स्वतः अचानक मुलगी झाल्याचा दावा केला आहे. परंतु हा मुलगा आणि की मुलगी याविषयी मेडिकल पुष्टी आणखी झालेली नाही. असे का घडले याचा खुलासाही मेडिकल टेस्टनंतर होईल. परंतु गावातील काही महिलांनी दावा केला आहे की त्याचे जननांग आणि इतर अंग महिलांप्रमाणे आहेत. या घटनेनंतर त्याच्या घराबाहेर पूजा-अर्चना आणि जागरण सुरु झाले आहे. अचानक मुलापासून मुलगी बनलेला तरुण भिखाराम आता स्वतःला साध्वी माया सांगत आहे. भिखाराम बंगळुरूमध्ये काम करतो. 16...\nनाही बंगला..नाही कार, पंतप्रधानांकडे केवळ 50 हजार रुपये कॅश; तरीही कोट्याधीश आहेत नरेंद्र मोदी\nदिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात स्वत:ला फकीर म्हणवून घेतात. मात्र, त्यांच्या मालमत्तेबाबत पीएमओने माहिती जाहीर केली आहे. मोदींकडे 31 मार्च 2018 पर्यंत एकूण 2 कोटी 30 लाख रुपये जंगम व स्थावर मालमत्ता आहे. पीएमओद्वारा जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मोदींकडे 48, 944 रुपये रोख रक्कम आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत मोदींकडील रोक रकमेत 67 ट���्के घट झाली आहे. मागील वर्षी मोदींकडे दीड लाख रुपये रोख रक्कम होती. विशेष म्हणजे मोदींच्या नावावर कोणत्याही बॅंकेचे कर्ज नाही....\nकाँग्रेस आमदाराचा कारनामा, बलात्कार पीडिता आणि कुटुंबाबरोबर फोटो काढून सोशल मीडियावर केला पोस्ट\nनवी दिल्ली/रेवाडी - रेवाडी गँगरेप प्रकरणातील पीडितेची ओळख जाहीर करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाने म्हटले की, रेवाडी सारख्या छोट्या शहरात विशेष शैक्षणिक प्रावीण्य मिळवलेल्या तरुणीची ओळख जाहीर होणे अगदी सोपे होते. हे चुकीचे होते. भविष्यात असे व्हायला नको. कोर्टाने म्हटले, कोणत्याही प्रकारे ओळख जाहीर होऊ नये जस्टीस मदन बी लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या बेंचने बिहारच्या मुजफ्फरपूर शेल्टर होममधील 34 मुली आणि महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या मीडिया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/2517", "date_download": "2018-09-26T03:48:50Z", "digest": "sha1:5HNS5SW3OEKZFZBVVF6NMBA2QZXIERS5", "length": 17779, "nlines": 117, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नव्या जुन्या (महिला वर्गासाठी विनोदपूर्ण बोधप्रद नाटिका) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनव्या जुन्या (महिला वर्गासाठी विनोदपूर्ण बोधप्रद नाटिका)\n'नव्या जुन्या' हे नाटक इचलकरंजी येथील अद्वितीय व अविस्मरणीय समाजसेविका यशोदामाई वारखंडकर ‘हरे राम’ यांच्या चरणी सादर समर्पण.\nप्रस्‍तुत पुस्तकाच्या उपशीर्षकात ‘नाटिका’ असा उल्लेख केला असला तरी प्रत्यक्षात ते तीन अंकी नाटक आहे. नाटिका/एकांकिका व नाटक यांत फरक केवळ लांबीचा असतो असे नाही तर साधारणपणे एकांकिका ही थोड्या काळात घडलेल्या घटना मांडणारी असते. कधी कधी, हा काल फार थोडा – काही तासांचा असू शकतो तर काही वेळेला घटना एका दिवसात घडलेल्या असतील. नाटकात साधारणपणे मंचावर दाखवला जाणारा खेळ जास्त लांबीचा तर असतोच, पण घडणाऱ्या घटनाही बहुधा दीर्घ काळात घडतात. प्रस्तुत नाटकात दुसरा अंक व पहिला अंक यांत दीड महिन्यांचा काळ लोटला आहे. नाटकात एक पुरुष नोकर वगळला तर सारी स्त्री पात्रे आहेत. नाटक प्रसिद्ध झाले १९४० साली. त्यावेळेस स्त्रियांच्या भूमिका स्त्रिया करू लागल्या होत्या, तरीपण पुरुष- स्त्रियांची एकत्र नाटके स्थानिक पातळीवर सहज होत नसावीत. प्रयोगास सुकर व्हावे म्हणून त्यातील सर्व पात्रे स्त्रियांच्या रूपात निर्मिली असावीत.\nया नाटकाला कथानक असे काही नाही. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सून पदवीधर आहे. ती बोलताना अवाजवी इंग्रजी शब्दांचा वापर करणारी असते (हा बहुधा विनोदनिर्मितीचा स्रोत). ती नवऱ्याचा एकेरी उल्लेख करते, ते सासूला पसंत पडत नाही. तसेच, सासूने हरितालिका व्रताची पूजा करावी असा आग्रह धरलेला सुनेला पटत नाही. सुनेने नवऱ्याचा एकेरी उल्लेख करणे एवढेच नव्हे तर त्याला पत्र लिहिणे (तो परदेशी गेला आहे) याचे सासूला सखेद आश्चर्य वाटते. अशा नव्या-जुन्या पिढीच्या मतांतील व त्यामुळे आचारातील फरकामुळे उद्भवणारा संघर्ष कसा टाळावा याचे केलेले मार्गदर्शन म्हणजे या नाटकाचा मुख्य विषय.\nहे मार्गदर्शन करणारी स्त्री म्हणजे गावातील प्रोफेसरांची पत्नी. तिला सगळे प्रोफेसरीण म्हणतात. ती फक्त एकदा चहा पिते. तिचे कापड घेण्याचे दोन-तीन नियम आहेत – ‘पहिले कपडे फाटू लागल्याशिवाय दुसरे घ्यायचे नाहीत. ते घेताना देशीच आहेत याबद्दल खात्री करून घ्यावी. तिसरी गोष्ट म्हणजे ते टिकण्यास चांगले आहेत आणि दिसण्यास ओंगळ नाहीत एवढे पाहायचे.’ सुनबाईकडे काम करणारी मोलकरीण दु:खी आहे, कारण तिच्या नवऱ्याला तमाशाचा नाद आहे आणि त्यामुळे तो वारंवार कर्ज काढतो. मोलकरीण व तिचा नवरा निरक्षर आहेत.\nप्राध्यापकपत्नी सुनबाईला तिने मोलकरणीस साक्षर करावे यासाठी प्रवृत्त करते. सासुबार्इंची केवळ जुन्या चालीरीतींवरून थट्टा न करता नव्या-जुन्याचा मेळ घालण्याचा सल्ला देते.\n‘ज्या परिवारात आपणाला नांदायचे असेल त्यांची मने दुखवण्याचा दोष आपल्याला लागू न देण्याची खबरदारी घ्यायला हवी. जुन्या विचारांनी दडपलेल्या जुन्या माणसांचे मतपरिवर्तन करा. त्यांना त्यांच्या वर्तनाचा रास्तपणा पटवा, चुचकारून सांगा. जुनी माणसेही तुमचे ऐकतील आणि त्यांनी ऐकून न घेण्याचा हटवादीपणा केला तर त्यांच्या वाटेलाच जाऊ नका. पण मुळातच उपहासबुद्धी नको असे आपले मला वेडीला वाटते.’ नाटकाच्या शेवटी ती म्हणते, ‘दोन पक्षांत मुख्य भेद कोठे आहे, काय आहे आणि तो कसा नाहीसा होईल हे पाहिले पाहिजे. साधनाबाई, हे काम तुम्हा शिकलेल्या स्त्रियांचे आहे. तुम्ही जुन्याकडे सहानुभूतीने आणि गुणग्राहकतेच्या दृष्टीने पाहाल तर त्यातूनही घेण्याजोग्या पुष्कळ गोष्टी तुम्हाला मिळतील... आणि सत्यभामाबाई, साळुबाई, तुम्हीही ठाकठ���कपणा, कलाकुसर, लेखन-वाचन अशा गोष्टी या नव्या मुलांपासून शिकल्या पाहिजेत.’\nवरील विधाने केंद्रस्थानी असण्याचे कारण ना.धों. ताम्हनकरांना ‘बोधप्रद’ नाटक लिहायचे असावे. विधाने केंद्रस्थानी आहेत म्हणून ती नाटकाच्या शेवटास येतात - साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सांगितल्याप्रमाणे.\nनाटकात त्या काळात रुचतील व खरे वाटतील असे साधे विनोदी प्रसंग आहेत. आज त्याला कोणी ‘विनोदी’ म्हणून गणेल का याची शंका वाटते. पण त्यांना जो बोध करायचा होता तो न्यायमूर्ती रानडे पठडीतील आहे आणि नव्याजुन्यांनी सहिष्णुता – एकमेकांबद्दल – बाळगावी हे त्रिकालाबाधित सत्य आहे. उत्सुकता अशी वाटते, की या नाटकाचे प्रयोग झाले असतील तर ते कोठे आणि कोणत्या वर्गात त्यात संगीत नाही, भव्य नेपथ्य नाही. संघर्ष आहे तो केवळ तो असतो असे सांगण्यापुरता. तरीही नाटकाची दुसरी आवृत्ती निघावी हे कौतुकास्पद.\nया नाटकाबद्दल कोणी अधिक प्रकाश टाकला तर फार बरे होईल.\n(‘प्रयोगाबद्दलचे हक्क लेखकाकडे आहेत. दर प्रयोगामागे तीन रुपये ‘लेखक-दक्षिणा’ मिळावी अशी लेखकाची मागणी आहे.’)\nनव्या जुन्या (महिला वर्गासाठी विनोदपूर्ण बोधप्रद नाटिका) तीन अंकी नाटक\nलेखक – नो.धों. ताम्हनकर\nपृष्ठे ५४, मूल्य एक रुपया\nप्रकाशन १९४० (दुसरी आवृत्ती १९५२)\nप्रकाशक – रा.ज. देशमुख\nमुकुंद वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी 'बँक ऑफ इंडिया'मध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमाेर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. मुकुंद वझे यांची 'शेष काही राहिले', 'क्‍लोज्ड सर्किट', 'शब्‍दसुरांच्‍या पलिकडले' आणि 'टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर' ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत.\nहिंदुस्तानातील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारा साके दीन महोमेत\nपंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास\nसंदर्भ: पंडिता रमाबाई, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nनाट्यरूप महाराष्ट्र : भाग एक (१५७५-१७०७) - इतिहास विषयाची मानवी बाजू\nसंदर्भ: वि.द.घाटे, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nशकुंतला परांजपे यांची चढाओढ\nपण्डिता रमाबाई सरस्वती - प्रबोधनकार के.सी.ठाकरे\nसंदर्भ: पंडिता रमाबाई, चरित्र, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nपंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास\nसंदर्भ: पंडिता रमाबाई, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nसंदर्भ: विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके, पुस्‍तके, प्रवास, प्रवासवर्णन, नेपाळ\nपण्डिता रमाबाई सरस्वती - प्रबोधनकार के.सी.ठाकरे\nसंदर्भ: पंडिता रमाबाई, चरित्र, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nत्रिवेंद्रमची सफर – कमला फडके\nसंदर्भ: कमला फडके, ना.सी. फडके, प्रवासवर्णन, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nघायाळ - य.दि. पेंढरकर (कवी यशवंत)\nसंदर्भ: कवी यशवंत, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके, रविकिरण मंडळ, कवी, कादंबरी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C/", "date_download": "2018-09-26T03:22:30Z", "digest": "sha1:V6XSJDGKOS52AL5KKJLKRNB7EIDG5QDR", "length": 7690, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमेरिकेत कुत्री आणि मांजरे खाण्यावर कायद्याने बंदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअमेरिकेत कुत्री आणि मांजरे खाण्यावर कायद्याने बंदी\nवॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत कुत्री आणि मांजरे मारून खाण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकन संसदेने अशी बंदी घालणारा कायदा मंजूर केला. कुत्री आणि मांजरे मांस व्यापारावर बंदी घालण्यात आलेल्या या कायद्याचा भंग केल्यास 5,000 अमेरिकन डॉलर्स ( सुमारे 3,50,000रुपये)दंड करण्यात येणार आहे.\nचीन, दक्षिण कोरिया आणि भारतासह सर्व देशांतून कुत्री आणि मांजरांचे मांस आयात करण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कुत्री आणि मांजरे ही सोबतीसाठी आणि मनोरंजनासाठी असतात, पण दुर्दैवाने चीनमध्ये दरवर्षी एक कोटी कुत्र्यांची मांसासाठी हत्या केली जाते, असे कॉग्रेस सदस्य क्‍लौडिया टेनी यांनी सांगितले. अशा गोष्टींसाठी आपल्या समाजात मुळीच जागा नाही.\nहा कायदा अमेरिकन मूल्यांना अधोरेखित करतो. कुत्री आणि मांजरांशी अशा प्रकारचे क्रूर आणि अमानवी वर्तन आपण मुळीच चालवून घेणार नाही, असे स्पष्ट करूत त्या म्हणाल्या की चीन, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, कंबोडिया, भारत आणि अन्य देशांनी कुत्री आणि मांजरांच्या मांसाच्या व्यापारावर बंदी घालणारे कायदे पास करून ते लागू करावेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleसाताऱ्यातील विसर्जन मिरवणुकीचा मार्ग निश्‍चीत\nभारताविषयी मला प्रेम; मोदी माझे मित्र – डोनाल्ड ट्रम्प\nइन्स्टाग्रामच्या संस्थापकांनी केला फेसबुकला रामराम\nअरब अमिराती आणि सौदीवर क्षेपणास्त्र हल्ल्यांची इराणची धमकी\nनिवडणूक हारूनही पद न सोडण्याचा मालदीवचे राष्ट्रपती गयूम यांचा निर्णय\nराफेल व्यवहार : केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे राहुल गांधी यांच्यावर ‘हे’ आरोप\nदेशाच्या चौकीदाराने गरीब, शहिदांचे पैसे अंबानींच्या खिशात घातले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-18-patients-die-every-day-due-tuberculosis-59212", "date_download": "2018-09-26T03:17:34Z", "digest": "sha1:BR7DO2NAR3QWVHBTSMIVOMMVK2Z6DMIK", "length": 11805, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news 18 patients die every day due to tuberculosis क्षयामुळे दररोज 18 रुग्णांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nक्षयामुळे दररोज 18 रुग्णांचा मृत्यू\nगुरुवार, 13 जुलै 2017\nमुंबई - क्षयाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच क्षयासाठी देण्यात येणाऱ्या \"डॉट्‌स' या गोळ्यांचा वापर मात्र कमी होत असल्याची धक्कादायक माहिती \"आरटीआय'मधून मिळाली आहे. \"प्रजा' या संस्थेने मांडलेल्या मुंबईतील आरोग्याविषयीच्या लेखाजोख्यातील याचा उल्लेख \"टीबी हारेगा, देश जीतेगा' या मोहिमेबद्दल साशंक करणारा आहे. क्षयामुळे मुंबईत दररोज 18 जणांचा मृत्यू होतो, अशी माहितीही या संस्थेला मिळाली आहे.\n2012-2013 या वर्षात 36 हजार 417 रुग्ण आढळले होते. 2016-2017 या वर्षात 50 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. क्षयरुग्णांची संख्या वाढली असली तरी या रुग्णांना देण्यात येणाऱ्या डॉट्‌स ट्रीटमेंटसाठी नोंदणी झालेले रुग्ण 50 टक्के कमी झाले आहेत. 2012मध्ये 36 हजार 417 पैकी 30 हजार 828 रुग्ण डॉट्‌स उपचार घेत आहेत. 2016-2017 मध्ये 15 हजार 767 रुग्णांना डॉट्‌स ट्रीटमेंट देण्यात आल्याचे आरटीआयच्या माहितीतून समजले आहे.\nहे उपचार अर्धवट सोडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे उघड झाले आहे. 2012-2013 मध्ये 9 टक्के रुग्णांनी डॉट्‌सचे उपचार अर्धवट सोडले. 2016-2017 मध्ये 19 टक्के रुग्णांनी उपचार अर्ध्यावर थांबव���े. परिणामी, एमडीआर, एक्‍सडीआर क्षयाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आरटीआयच्या माहितीनुसार क्षयाने 18 रुग्णांचा दिवसाला मृत्यू होत असल्याची नोंद करण्यात आली आहे.\nआरटीआयअंतर्गत मिळालेली आकडेवारी ही पालिका रुग्णालयातील आहे. क्षयासारख्या मोठ्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना त्यातील उपचार अर्धवट सोडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढणे धोकादायक आहे. रुग्णाबरोबर वैद्यकीय क्षेत्रासाठीदेखील हे आव्हान मोठे असल्याचे मत \"प्रजा'चे प्रकल्प संचालक मिलिंद म्हास्के यांनी व्यक्त केले.\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nमुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर...\nधाकट्याने दिली थोरल्या भावाला \"किडनी'\nअमरावती : मोर्शी तालुक्‍यातील धानोरा येथील रहिवासी संदीप आहाके (वय 30) यांनी आपल्या मोठ्या भावाला मूत्रपिंड (किडनी) देऊन जीवनदान दिले. सुपर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s053.htm", "date_download": "2018-09-26T02:40:08Z", "digest": "sha1:7RRPPJOU2KWBEVINNNZ4JWEKLQGHZXR3", "length": 59349, "nlines": 1457, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - || त्रिपञ्चा��ः सर्गः ||", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीरामेण कैकेयीतः कौसल्याप्रभृतीमनिष्टस्याशङ्कां प्रतिपाद्य लक्ष्मणस्यायोध्यायां निवर्तनाय प्रयत्‍नकरणं श्रीरामं विना स्वीयं जीवनमसम्भवमुक्त्वा लक्ष्मणेन तत्र गमनस्यानङ्गी करणं ततः श्रीरामेण तस्मै वनवासायानुज्ञाप्रदानम् - श्रीरामांनी राजाला उपालंभ देत कैकेयी कडून कौसल्या आदिंच्या अनिष्टांची आशंका दाखवून लक्ष्मणांनी अयोध्येस परत जावे यासाठी प्रयत्‍न करणे, लक्ष्मणांनी श्रीरामाशिवाय आपले जीवन असंभव असे सांगून तेथे जाण्यास नकार देणे, नंतर श्रीरामांनी त्यांना वनवासाची अनुमती देणे -\nस तं वृक्षं समासाद्य संध्यामन्वास्य पश्चिमाम् \nरामो रमयतां श्रेष्ठ इति होवाच लक्ष्मणम् ॥ १ ॥\nत्या वृक्षतळी पोहोचल्यावर आनंद प्रदान करणारांमध्ये श्रेष्ठ श्रीरामांनी सायंकाळची संध्योपासना करून लक्ष्मणास या प्रमाणे म्हटले- ॥१॥\nअद्येयं प्रथमा रात्रिर्याता जनपदाद् बहिः \nया सुमन्त्रेण रहिता तां नोत्कण्ठितुमर्हसि ॥ २ ॥\n आज आपण आपल्या जनपदातून बाहेर पडल्यावर ही पहिली रात्र प्राप्त झाली आहे, जिच्यात सुमंत्रही आपल्या बरोबर नाहीत. ही रात्र प्राप्त झाली असता तुम्ही नगरातील सुख-सुविधां (सोयी) करता उत्कंठित होता कामा नये. ॥२॥\nयोगक्षेमौ हि सीताया वर्तेते लक्ष्मणावयोः ॥ ३ ॥\n आज पासून आपणा दोघा भावांना आळस सोडून रात्री जागत राहावे लागेल, कारण सीतेचा योगक्षेम आपणा दोघांच्या अधीन आहे. ॥३॥\nरात्रिं कथञ्चिदेवेमां सौमित्रे वर्तयामहे \nउपावर्तामहे भूमावास्तीर्य स्वयमार्जितैः ॥ ४ ॥\n ही रात्र आपण कशी तरी घालवू आणि स्वतः संग्रह करून आणलेल्या गवताची आणि पानांची शय्या बनवून तिला जमिनीवर पसरून कसे तरी त्यावर झोपून जाऊ.’ ॥४॥\nस तु संविश्य मेदिन्यां महार्हशयनोचितः \nइमाः सौमित्रये रामो व्याजहार कथाः शुभाः ॥ ५ ॥\nजे बहुमूल्य शय्येवर झोपण्यास योग्य होते ते श्रीराम जमिनीवरच बसून सौमित्राला या शुभ गोष्टी सांगू लागले-(**) ॥५॥\n[** श्लोक ६ पासून श्लोक २६ पर्यंत श्रीरामचद्रांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या लक्ष्मणांची परीक्षा घेण्याकरिता आणि त्यांना अयोध्येस परत धाडण्यासाठी सांगितलेल्या आहेत, वास्तविक त्यांची अशी मान्यता नव्हती. हीच गोष्ट येथे सर्व (व्याख्याकारांनी) टिकाकारांनी स्वीकार केली आहे.]\nध्रुवमद्य महाराजो दुःखं स्वपिति लक्ष्मण \nकृतकामा तु कैकेयी तुष्टा भवितुमर्हति ॥ ६ ॥\n आज महाराज (दशरथ) निश्चितच अत्यंत दुःखाने झोपलेले असतील, परंतु कैकेयी सफल मनोरथ झाल्याने अत्यंत संतुष्ट होईल. ॥६॥\nसा हि देवी महाराजं कैकेयी राज्यकारणात् \nअपि न च्यावयेत् प्राणान् दृष्ट्वा भरतमागतम् ॥ ७ ॥\n’कधी असे न घडो की राणी कैकेयी भरताला आलेला पाहून राज्यासाठी महाराजांनाही प्राणांपासून विमुक्त करेल. ॥७॥\nअनाथश्च हि वृद्धश्च मया चैव विना कृतः \nकिं करिष्यति कामात्मा कैकेय्या वशमागतः ॥ ८ ॥\n’महाराजांचा कुणी रक्षक नसल्यामुळे ते या वेळी अनाथ आहेत, वृद्ध आहेत आणि त्यांना माझ्या वियोगास सामोरे जावे लागत आहे. त्यांची कामना मनांतच राहिली आहे आणि ते कैकेयीच्या अधीन होऊन पडले आहेत, अशा स्थितित ते बिचारे आपल्या रक्षणासाठी काय करू शकणार \nइदं व्यसनमालोक्य राज्ञश्च मतिविभ्रमम् \nकाम एवार्थधर्म���भ्यां गरीयानिति मे मतिः ॥ ९ ॥\n’आपल्यावर आलेल्या या संकटाला आणि राजांच्या मतिभ्रांतिला पाहून मला असे वाटत आहे की अर्थ आणि धर्मापेक्षा कामाचाच गौरव अधिक आहे की काय \nको ह्यविद्वानपि पुमान् प्रमदायाः कृते त्यजेत् \nछन्दानुवर्तिनं पुत्रं ततो मामिव लक्ष्मण ॥ १० ॥\n पित्याने ज्या प्रकारे माझा त्याग केला आहे त्या प्रकारे अत्यंत अज्ञ असून असा कोणता पुरुष असेल की जो एका स्त्रीसाठी आपल्या आज्ञाधारक पुत्राचा परित्याग करेल \nसुखी बत सभार्यश्च भरतः केकयीसुतः \nमुदितान् कोसलानेको यो भोक्ष्यत्यधिराजवत् ॥ ११ ॥\n’कैकेयी कुमार भरतच सुखी आणि सौभाग्यवती स्त्रीचा पति आहे, जो एकटाच हृष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेल्या कोसलदेशाचे सम्राटाप्रमाणे पालन करील. ॥११॥\nस हि राज्यस्य सर्वस्य सुखमेकं भविष्यति \nताते च वयसातीते मयि चारण्यमास्थिते ॥ १२ ॥\n’पिता अत्यंत वृद्ध झालेले आहेत, आणि मी वनात निघून आलो आहे, अशा स्थितीत केवळ भरतच समस्त राज्याच्या श्रेष्ठ सुखाचा उपभोग घेईल. ॥१२॥\nअर्थधर्मौ परित्यज्य यः काममनुवर्तते \nएवमापद्यते क्षिप्रं राजा दशरथो यथा ॥ १३ ॥\n’खरेच आहे की जो अर्थ आणि धर्माचा परित्याग करून केवळ कामाचे अनुसरण करतो, तो त्याचप्रमाणे लवकरच संकटात पडतो जसे या समयी दशरथ महाराज पडले आहेत. ॥१३॥\nमन्ये दशरथान्ताय मम प्रव्राजनाय च \nकैकेयी सौम्य सम्प्राप्ता राज्याय भरतस्य च ॥ १४ ॥\n मी समजतो की महाराज दशरथांच्या प्राणांचा अंत करणे, मला देशातून घालवून देणे आणि भरताला राज्य देण्यास लावण्यासाठीच कैकेयी या राजभवनात आली होती. ॥१४॥\nअपीदानीं न कैकेयी सौभाग्यमदमोहिता \nकौसल्यां च सुमित्रां च सा प्रबाधेत मत्कृते ॥ १५ ॥\n’या समयी सुद्धा सौभाग्याच्या मदाने मोहित झालेली कैकेयी माझ्यामुळे कौसल्या आणि सुमित्रा यांना कष्ट देऊ शकते. ॥१५॥\nमातास्मत्कारणाद् देवी सुमित्रा दुःखमावसेत् \nअयोध्यामित एव त्वं काल्ये प्रविश लक्ष्मण ॥ १६ ॥\n’आमच्यामुळेच तुझी माता सुमित्रादेवी हिला मोठ्या दुःखाने तेथे रहावे लागेल. म्हणून लक्ष्मणा तू येथूनच उद्या प्रातःकाळी अयोध्येस परत जावेस. ॥१६॥\nअहमेको गमिष्यामि सीतया सह दण्डकान् \nअनाथाया हि नाथस्त्वं कौसल्याया भविष्यसि ॥ १७ ॥\n’मी एकटास सीतेसह दण्डक वनात जाईन. तू तेथे माझी असहाय माता कौसल्या हिचा सहायक होशील. ॥१७॥\nक्षुद्रकर्मा हि कैकेयी द्वेषादन्यायमाचरेत् \nपरिदद्याद्धि धर्मज्ञ गरं ते मम मातरम् ॥ १८ ॥\n कैकेयीचे कर्म फार खोटे आहे. ती द्वेषवश अन्यायही करू शकते. तुझ्या आणि माझा मातेला ती विषही देऊ शकते. ॥१८॥\nनूनं जात्यन्तरे कस्मिन् स्त्रियः पुत्रैर्वियोजिताः \nजनन्या मम सौमित्रे तदद्यैतदुपस्थितम् ॥ १९ ॥\n निश्चितच पूर्वजन्मात माझ्या मातेने काही स्त्रियांची त्यांच्या पुत्रांपासून ताटातूट केली असली पाहिजे, त्याच पापाचे हे पुत्र वियोगरूपी फळ तिला प्राप्त झाले आहे. ॥१९॥\nमया हि चिरपुष्टेन दुःखसंवर्धितेन च \nविप्रयुज्यत कौसल्या फलकाले धिगस्तुमाम् ॥ २० ॥\n’माझ्या मातेने चिरकाळापर्यत माझे पालन पोषण केले आणि स्वतः दुःख सोसून मला मोठे केले. आता जेव्हा पुत्राकडून प्राप्त होणारे सुखरूपी फळ भोगण्याचा अवसर आला तेव्हा मी स्वतःला माता कौसल्ये पासून विलग केले आहे, माझा धिक्कार आहे. ॥२०॥\nमा स्म सीमम्तिनी काचिज्जनयेत् पुत्रमीदृशम् \nसौमित्रे योऽहमम्बाया दद्मि शोकमनन्तकम् ॥ २१ ॥\n कुणीही सौभाग्यवती स्त्रीने कधी अशा पुत्राला जन्म देऊ नये जसा की मी आहे, कारण मी माझ्या मातेला अनंत शोक देत आहे. ॥२१॥\nमन्ये प्रीतिविशिष्टा सा मत्तो लक्ष्मण सारिका \nयत्तस्याः श्रूयते वाक्यं शुक पादमरेर्दश ॥ २२ ॥\n मी तर असे मानतो की माता कौसल्येच्या ठिकाणी माझ्या पेक्षाही अधिक प्रेम तिने पाळलेली सारिकाच करीत आहे कारण तिच्या मुखांतून मातेला नेहमी असे बोल ऐकू येतात की ’हे शुका तू शत्रूचे पाय तोडून खा तू शत्रूचे पाय तोडून खा ’ (अर्थात आपल्याला पाळणार्‍या माता कौसल्येच्या शत्रूंच्या पायांवर चोंच मार. ती पक्षिण असून मातेकडे इतके लक्ष (ध्यान) देते आणि मी तिचा पुत्र असून ही तिच्यासाठी काही करू शकत नाही.) ॥२२॥\nपुत्रेण किमपुत्राया मया कार्यमरिन्दम ॥ २३ ॥\n जी माझ्यासाठी शोकमग्न रहात आहे, मंदभागिनी सारखी होत आहे आणि पुत्राचे काही फळ प्राप्त न झाल्याने निपुत्रिक असल्यासारखी झाली आहे, त्या माझ्या मातेला काहीही उपकार न करणार्‍या माझ्या सारख्या पुत्राशी काय प्रयोजन आहे \nअल्पभाग्या हि मे माता कौसल्या रहिता मया \nशेते परमदुःखार्ता पतिता शोकसागरे ॥ २४ ॥\n’माझा वियोग झाल्या कारणाने माता कौसल्या वास्तविक मंदभागिनी झाली आहे आणि शोकाच्या समुद्रात पडून अत्यंत दुःखाने आतुर होऊन त्यातच शयन कर���त आहे. ॥२४॥\nएको ह्यहमयोध्यां च पृथिवीं चापि लक्ष्मण \nतरेयमिषुभिः क्रुद्धो ननु वीर्यमकारणम् ॥ २५ ॥\n जर मी कुपित झालो तर आपल्या बाणांनी एकटाच अयोध्यापुरी तथा समस्त भूमण्डलास निष्कण्टक बनवून आपल्या अधिकारात आणीन, परंतु पारलौकिक हितसाधनात बल पराक्रम कारण ठरू शकत नाही. (म्हणून मी असे करत नाही.) ॥२५॥\nतेन लक्ष्मण नाद्याहमात्मानमभिषेचये ॥ २६ ॥\n मी अधर्म आणि परलोकाच्या भयाने रहात आहे, म्हणून आज अयोध्येच्या राज्यावर आपला अभिषेक करून घेत नाही.’ ॥२६॥\nएतदन्यच्च करुणं विलप्य विजने बहु \nअश्रुपूर्णमुखो रामो निशि तूष्णीमुपाविशत् ॥ २७ ॥\nही आणि या प्रमाणेच बर्‍याचशा गोष्टी सांगून श्रीरामांनी त्या निर्जन वनात करुणाजनक विलाप केला तत्पश्चात ते त्या रात्री गुपचूप बसून राहिले. त्यावेळी त्यांच्या मुखावरून आसवांची धार वहात होती आणि दीनता पसरली होती. ॥२७॥\nसमुद्रमिव निर्वेगमाश्वासयत लक्ष्मणः ॥ २८ ॥\nविलापांतून निवृत्त झाल्यावर श्रीराम ज्वालारहित अग्नि आणि वेग शून्य समुद्राप्रमाणे शान्त प्रतीत होत होते. त्या समयी लक्ष्मणांनी त्यांना आश्वासन देत म्हटले- ॥२८॥\nध्रुवमद्य पुरी राम अयोध्याऽऽयुधिनां वर \nनिष्प्रभा त्वयि निष्क्रान्ते गतचन्द्रेव शर्वरी ॥ २९ ॥\n’अस्त्रधारी लोकामध्ये श्रेष्ठ श्रीरामा आपण निघून आल्याने निश्चितच आज अयोध्यापुरी चंद्रहीन रात्रीसमान निस्तेज झाली आहे. ॥२९॥\nनैतदौपयिकं राम यदिदं परितप्यसे \nविषादयसि सीतां च मां चैव पुरुषर्षभ ॥ ३० ॥\n आपण जे याप्रकारे संतप्त होत आहात हे आपल्याला उचित नाही. आपण असे करून सीतेला आणि मलाही विषादात टाकत आहात. ॥३०॥\nन च सीता त्वया हीना न चाहमपि राघव \nमुहूर्तमपि जीवावो जलान्मत्स्याविवोद्धृतौ ॥ ३१ ॥\n आपल्या शिवाय सीता आणि मी दोघेही मुहूर्तपर्यंतही जिवंत राहू शकत नाही. ज्याप्रमाणे मासा जलातून काढल्यावर जिवंत राहू शकत नाही अगदी त्याच प्रमाणे. ॥३१॥\nन हि तातं न शत्रुघ्नं न सुमित्रां परंतप \nद्रष्टुमिच्छेयमद्याहं स्वर्गं वापि त्वया विना ॥ ३२ ॥\n आपल्याशिवाय आज मी पित्याला, बंधु शत्रुघ्नाला अथवा माता सुमित्रेलाही पाहू इच्छित नाही, अथवा स्वर्गलोकाची ही इच्छा करीत नाही.’ ॥३२॥\nततस्तत्र सनासीनौ नातिदूरे निरीक्ष्य ताम् \nन्यग्रोधे सुकृतां शय्यां भेजाते धर्मवत्सलौ ॥ ३३ ॥\nत्यानंतर तेथे बसलेल्या धर्मवत्सल सीता आणि रामांनी थोड्याच दूर अंतरावर वटवृक्षाच्या खाली लक्ष्मण द्वारा सुंदर रीतीने निर्मित झालेली शय्या पाहून तिचा आश्रय घेतला. (अर्थात ती दोघे तेथे जाऊन झोपी गेली). ॥३३॥\nसमाः समस्ता विदधे परंतपः\nप्रपद्य धर्मं सुचिराय राघवः ॥ ३४ ॥\n(शत्रूंना संताप देणार्‍या) परंतप राघवांनी याप्रकारे वनवासासंबंधी आदरपूर्वक सांगितल्या गेलेल्या लक्ष्मणांच्या अत्यंत उत्तम वचनांना ऐकून स्वतः ही दीर्घकालपर्यत वनवासरूप धर्म स्वीकारून संपूर्ण चौदा वर्षांपर्यत लक्ष्मणालाही आपल्या बरोबर वनात राहण्यासाठी अनुमति दिली. ॥३४॥\nततस्तु तस्मिन् विजने महाबलौ\nन तौ भयं सम्भ्रममभ्युपेयतु-\nर्यथैव सिंहौ गिरिसानुगोचरौ ॥ ३५ ॥\nत्यानंतर त्या महान निर्जन वनात रघुवंशाची वृद्धि करणारे ते दोन्ही महाबलवान वीर, पर्वतशिखरावर विचरण करणार्‍या दोन सिंहाप्रमाणे कधीही भय आणि उद्वेगास प्राप्त झाले नाहीत. ॥३५॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे त्रिपञ्चाशः सर्गः ॥ ५३ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा त्रेपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96.html", "date_download": "2018-09-26T02:38:09Z", "digest": "sha1:44GXLZH4K5KIONUIKVIMMSTNV776MIKF", "length": 25194, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | नरेंद्र मोदींनी करून दाखविले!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नरेंद्र मोदींनी करून दाखविले\nनरेंद्र मोदींनी करून दाखविले\nइस्लामाबाद, [११ जुलै] – पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचा ���ो निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता, त्यादिशेने त्यांनी वारंवार पावले उचलली आहेत. रशियाच्या ऊफा येथे त्यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेऊन या दिशेने आणखी एक ठोस पाऊल उचलले आहे. मोदी केवळ बोलत नाहीत, तर करूनही दाखवितात, अशा शब्दात पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी आज शनिवारी मोदी यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.\nनरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेट म्हणजे फार मोठी उपलब्धी असून, यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास प्रचंड मदत होणार आहे. आता द्विपक्षीय संबंधांतील पुढील प्रगती दोन्ही देशांमधील विशेषत: पाकमधील राजकीय नेतृत्वावर अवलंबून राहणार आहे. नवाझ शरीफ यांच्या मनात भारतासोबत संबंध सुधारावे, असा विचार कदाचित असावा. पण, लष्कर आणि आयएसआय यासारख्या पाकमधील अन्य शक्तिशाली संस्थांवर त्यांचे नियंत्रण नसल्याने आणि आपली भूमिका त्यांच्यासमोर रोखठोकपणे मांडणे त्यांना शक्य नसल्याने या संधीचे पाकिस्तान कसे सोने करणार, हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरणार आहे, असे ‘डॉन’ या आघाडीच्या दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.\nदहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास भारतातील अनेक राजकीय पक्षांचा विरोध असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करून नरेंद्र मोदी यांनी शरीफ यांची शुक्रवारी रशियात भेट घेतली आणि पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला. आपला शब्द खरा करून दाखविण्याची ताकद मोदी यांच्यात आहे. आता आम्ही केवळ जगाला दाखविण्यासाठी बोलत नाही, तर जगाला दिलेला शब्द खरा करून दाखविण्याचीही क्षमता आपल्यात आहे, हे दोन्ही देशांना सिद्ध करावे लागणार आहे, असेही अग्रलेखात नमूद आहे.\nनवाझ शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांना सार्क परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला येण्याचे निमंत्रण दिले आणि मोदी यांनी ते सहर्षपणे स्वीकारले. पुढील वर्षी नरेंद्र मोदी यांनी खरोखरच पाकला भेट दिली, तर हादेखील एक इतिहासच ठरेल. कारण, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी भारतावर दहा वर्षे सत्ता केल्यानंतरही ते पाकला आले नव्हते. नरेंद्र मोदी यांना प्रादेशिक सहकार्य मजबूत करायचे असल्याने आणि शेजारी देशांसोबत विशेषत: पाकसोबत चांगले संबंध ठेवायचे असल्याने ते नक्कीच पाकचा दौरा करतील, असा विश्‍वासही या दैनिकाने व्यक्त केला आहे.\nदरम्यान, मोदी यांची स्तुती करताना, पाकमधील काही मीडिया व राजकीय नेत्यांनी नवाझ शरीफ यांच्यावर मात्र टीकेचा भडिमारही केला. मोदी यांच्यासोबत सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केले आणि दहशतवादाचा प्रभावीपणे मुकाबला करण्याचे वचनही दिले. पण, शरीफ यांनी मोदी यांच्यासोबत चर्चा करताना किंवा संयुक्त निवेदनात काश्मीरचा साधा उल्लेखही केला नाही, अशी टीका माध्यमांनी केली.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1566 of 2458 articles)\nग्रीसच्या नव्या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय संस्थांचा पाठिंबा\nब्रसेल्स, [११ जुलै] - युरोपीय आयोग, युरोपियन केंद्रीय बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ग्रीसने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सादर केलेल्या नव्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/insoweit", "date_download": "2018-09-26T03:55:58Z", "digest": "sha1:QK4CUPLH6C6IPT2SJ3RHFJNJOYLZBNCY", "length": 6596, "nlines": 131, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Insoweit का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\ninsoweit का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया विशेषण or संयोजक = insofern\nउदाहरण वाक्य जिनमे insoweitशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनश��ल सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n insoweit कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\ninsoweit के आस-पास के शब्द\n'I' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे insoweit का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nspicedrop सितंबर २१, २०१८\nultradian सितंबर २१, २०१८\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-26T03:14:43Z", "digest": "sha1:OLMI6QRFZCBNHVW4BIJ4TR47A6K6H4SV", "length": 12009, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "थापा तरी किती माराव्यात? | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nथापा तरी किती माराव्यात\nजनतेला वर्षानुवर्षे भूलथापा मारत नेतेमंडळी सत्तासुख भोगत आहेत. विद्यमान सत्ताधार्‍यांनी थापेबाजीत कमालीचे प्राविण्य प्रदर्शित केले आहे. देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडकलेला वणवा विझण्याची चिन्हे तूर्तास तरी दिसत नाहीत. तसा सरकारचा इरादाही नसावा.\nकेंद्र सरकारच्या आघाडीवर कोणतीही हालचाल नसल्याने इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसने देशव्यापी बंद पुकारला. त्याला सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. यापूर्वीचे विविध पक्ष-संघटनांचे बंद कधी-कधी हिंसक आणि हानीकारकसुद्धा ठरले. त्या तुलनेत काँग्रेसचा बंद बराच शांततेत पार पडला. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा संदेश जनता जनार्दनापर्यंत पोहोचवण्यात सर्व विरोधी पक्ष यशस्वी ठरले आहेत.\nबंदला एकवीस पक्षांचा पाठिंबा मिळाला. विरोधकांच्या ऐक्याची खिल्ली उडवणार्‍या सत्ताधार्‍यांना त्यामुळेच घाम फुटला असावा. इंधन दरवाढ सरकारच्या हाती नसल्याचे सांगून एका केंद्रीय मंत्र्याने हात झटकले आहेत. बंद निमित्ताने विरोधकांच्या एकजुटीचे दर्शन घडले. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जणू महाआघाडीची रंगीत तालीमच झाली. सरकारने मात्र बंदचा फज्जा उडाल्याची प्रतिक्रिया देऊन पोरकटपणाचे प्रदर्शन केले आहे.\nफज्जा उडाला असेल तर सत्ताधार्‍यांच्या तोफा का धडाडल्या इंधन दरवाढीचा प्रश्न काँग्रेसच्या राजवटीतसुद्धा होता; पण बराच सौम्य होता. तरीही आजचे पंतप्रधान तेव्हा तावातावाने बोलत. सरकारवर कठोर प्रहार करीत. मनमोहन सिंग यांची ‘मौनीमोहन’ अशी संभावना करीत. सध्या इंधन दरवाढीचा आलेख दररोज उंचावत असताना एरव्ही बोलघेवडे पंतप्रधान ‘मौनीबाबा’ बनले आहेत.\nआजवर कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने केल्या नसतील इतक्या विदेश वार्‍या मोदीजींनी केल्या. त्यामुळे जगातील परिस्थितीची त्यांना जाणीव झाली असेल. आकाशवाणीवर महिन्यातून एकदा ते ‘मन की बात’ करतात. मात्र महागाईने हैराण जनतेला त्या ‘बाता’ आता रुचत नाहीत. त्यांच्या तोंडून ‘जन की बात’ ऐकायला जनता आसुसली आहे. सरकारकडून आतापर्यंत मारल्या गेलेल्या भूलथापांनी जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. चालू संसदेची मुदत संपायला काही महिने बाकी आहेत.\nतरी ‘अच्छे दिन’चा मागमूसही कुठे नाही. आतापर्यंतच्या घोषणा या फक्त वार्‍यावरची वरात होती हे न समजण्याइतके ‘भाईयों और बहनों’ व ‘प्यारे देशवासी’ दूधखुळे नाहीत. आणखी थापा मारल्यास जनक्षोभ उसळेल याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधानांनी ‘मौन’ पत्करले असावे. तेवढी समज त्यांना आहे. तथापि सहकार्‍यांवर ती जबाबदारी सोपवल्यामुळे त्यांच्या वाचाळपणाला बहर आला आहे. त्याला प्रभावी प्रतिबंध करणे सरकार आणि भाजपच्या हिताचे ठरेल.\nPrevious articleही टोलवाटोलवी का\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nप्रगत राज्याने जुमलेबाजी टाळावी\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-26T02:38:44Z", "digest": "sha1:QI5EMK6XGTFWOGEUFN2UYBTPJGNDUNQE", "length": 9570, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘किल बिल’च्या हिंदी रिमेकसाठी हिरोईनचा शोध सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘किल बिल’च्या हिंदी रिमेकसाठी हिरोईनचा शोध सुरू\nतलवारबाजीच्या असामान्य स्कीलचे दर्शन घडवणाऱ्या “किल बिल’ या हॉलीवूडपटाचे हिंदी व्हर्जन लवकरच येणार आहे. हॉलीवूडचे दिग्दर्शक क्‍वांटिन टॅरेंटिनो यांच्या या असामान्य कलाकृतीची हिंदी आवृत्ती करण्याचे काम निखील द्विवेदीने स्वीकारले आहे.\nमूळ इंग्रजी आवृत्तीमध्ये उमा थर्मनने ही अॅक्‍शन क्‍वीनची भूमिका साकारली होती. तिच्यासारखेच तलवारबाजीचे कौशल्य दाखवू शकणाऱ्या हिंदी अॅक्‍ट्रेसचा आता शोध सुरू झाला आहे. हॉलीवूडमध्ये हिरोईनने अॅक्‍शन सीन करणे ही काही अप्रुप वाटण्याजोगी गोष्ट मुळीच नाही. बॉलीवूडमध्येही हिरोईन अॅक्‍शन रोल साकारतात. मात्र स्त्री केंद्रीत पात्राने पूर्ण सिनेमाच आपल्या अॅक्‍शन स्कीलच्या आधारे तारून नेणे ही बाब आतापर्यंत दुर्मिळच आहे. म्हणूनच उमा थर्मनच्या तोडीस तोड अॅक्‍शन स्कील दाखवू शकेल अशी हिरोईन निखील द्विवेदी शोधत आहे. त्याच्यासमोर कतरिना कैफ, जॅकलीन फर्नांडिस, प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्या नावांचे प्रमुख पर्याय आहेत.\nनिखील द्विवेदी सध्या बॉलीवूडमधील अन्य हिरोईनच्या नावांचाही विचार करत असल्याचे समजते आहे. रेमो डिसूझाने या रोलसाठी प्रियांका चोप्रा एकदम फिट असल्याचे सांगितले आहे. तर एलन अमीनने जॅकलीन फर्नांडिसच्या नावाची शिफारस केली आहे. “फोर्स 2’चा डायरेक्‍टर अभयने तर प्रियांकाच्या बरोबर अनुष्का आणि कंगणाच्या नावाचाही विचार करण्याची सूचना केली आहे. प्रियांकाने मेरी कोमच्या बायोपिकमध्ये आणि “गंगाजल 2’मध्ये आपले अॅक्‍शन स्कील दाखवले. तर कंगणा सध्या झाशीच्या राणीचा रोल करते आहे. कतरिनाने “टायगर जिंदा है’मध्ये अॅक्‍शन केली तर अनुष्काच्या वाट्याला अद्याप तसा कोणताच रोल आलेला नव्हता. नाही म्हणायला “नाम शबाना’मध्ये तापसी पन्नूने अॅक्‍शनचा धडाका दाखवून दिला होता. अजून निखील द्विवेदीने कोणाचीही निवड केलेली नाही. ज्या हिरोईनच्या वाट्याला हा रोल येईल तिच्यासाठी आपली इमेज उजळवायची ही खूपच चांगली संधी असणार आह���. यानिमित्ताने बॉलीवूडमध्ये अँग्री यंग वुमनचा ट्रेंडही सुरू होईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातार्‍यातील विसर्जन मिरवणुकीचा मार्ग निश्चित\nNext articleकामशेत-बौर खिंडीत रानझाडांमुळे अपघाताचा धोका\nअनुप आणि जसलीनच्या नात्याला कधीच मान्यता देणार नाही: जसलीनचे वडील\n“हलाल” ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\nप्रसिध्द काॅमेडियन भारती सिंहला ‘डेंग्यू’मुळे केले रूग्णालयात दाखल\nरोहित शेट्टी साकारणार शिवछत्रपतींच्या जीवनावर चित्रपट\nश्रद्धा कपूर आहे ‘या’ आजाराने त्रस्त\n#MovieReview: वास्तवाला मनोरंजक तडका : ‘बत्ती गुल, मीटर चालू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%99%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-26T02:24:07Z", "digest": "sha1:WIOEFQHBOE4POIPBEKNAMPD5D356Q37K", "length": 12969, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#मायक्रो-स्क्रीन्स: ‘खामख़ा’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअसं म्हणतात की बऱ्याच गोडुल्या-गोंडस नात्यांची सुरुवात ही एखाद्या अनपेक्षित प्रवासात होते. अशा प्रवासात आपल्या शेजारी नेमकं कोण येऊन बसतं, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात म्हणा. पण वेगवेगळ्या कारणांनी, आपापल्या मुक्‍कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुरू झालेल्या प्रवासात आधी कोणतीही ओळख नसणारे, अनपेक्षितपणे भेटणारे सहप्रवासी, अगदी आपलेच वाटावेत इतपत जवळचे होऊन जातात. अनेकदा काही क्षणात मैत्र जुळतं ते अगदी आयुष्यभरासाठी. ठराविक वेळेचं बंधन असताना आणि हातात वेगवेगळ्या थांब्यांची तिकिटं असतानाही, मर्यादित वेळेच्या या खेळात कोणत्याही अपेक्षेशिवाय उतरायचं; तो अनोळखी सहवास एक्‍सप्लोर करायचा आणि काही वेळा सोबतच्या खेळात आपण मागे पडतोय, हे लक्षात आलं तरी खुल्या मनाने तो पराभव स्वीकारायचा. खिडकीतून हात बाहेर काढून हसतमुखाने आपल्याला “अलविदा’ करणाऱ्या सहप्रवाशाला तितक्‍याच आनंदाने “बाय’ करून आपण आपल्या वाटेने चालू पडायचं, ही अशीच गोष्ट असते आपली. पण याच सर्वसामान्य गोष्टीला टिपिकल बॉलीवूड तडका मिळाला तर तुमच्या-आमच्या प्रवासाची ही सरळ साधी गोष्ट जर एका सुंदर लव्ह स्टोरीमध्ये बदलली तर\nआरती बागडी या दिग्दर्शिकेची, ‘खामख़ा’ ही शॉर्टफिल्म अशाच एका गोडमिट्ट प्रवासावर बेतले���ी आहे. ही गोष्ट आहे उदयन (हर्षवर्धन राणे) आणि रावी (मंजिरी फडणीस) यांची. कामानिमित्त मुंबईला निघालेल्या उदयनची कॅब नेमकी (बॉलीवूड मसाला, यू नो) बंद पडते, आणि ती तात्पुरत्या दुरुस्तीच्या प्रयत्नांना कोणताही प्रतिसाद देत नाही. आता मुंबईला वेळेवर पोहोचणं अगदीच गरजेचं असल्याने, तो त्या रस्त्याने जाणाऱ्या एका एसटीला, (होय अगदी ग्रामीण भाषेत लाल डब्बा म्हणा; किंवा लाल परी) हात करतो.\nएसी कारची सवय असणाऱ्या उदयनला हा एसटीचा प्रवास अशक्‍य होऊन जातो, ते त्याच्या शेजारी बसलेल्या एका आजोबांमुळे. सतत खिडकीतून बाहेर थुंकण्याची सवय असणाऱ्या या आजोबांच्या तावडीतून उदयनची सुटका करते ती रावी. तिच्या हातात असणारी हिंदी कादंबरी बघून उदयनला तिच्याशी बोलण्याचं निमित्त मिळते आणि वेगवेगळ्या सीट्‌सवर बसून सुरू झालेला प्रवास, या दोघांना एकमेकांच्या शेजारी घेऊन येतो. त्यांच्या संवादातून अनेक गोष्टी उलगडत जातात. हिंदी ही मातृभाषा असणाऱ्या, व्याकरण नियमांप्रमाणे उत्तम इंग्रजीत संवाद साधू न शकणाऱ्या व्यक्तींबद्दल, उदयनचे असणारे पूर्वग्रह आणि त्याच्या या गैरसमजांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या आगाऊपणाने उत्तरं देऊन चुकीचं ठरवणारी रावी, असा हा प्रश्‍नोत्तरांचा खेळ आपल्यालाही त्यात गुंतवून टाकतो. एकमेकांची अगदी नावंही माहीत नसताना (शिवाय हे दोघे जेव्हा आपापली नावं सांगतात ना, त्यातही दिग्दर्शिकेनं भलतंच नाट्य आणलं आहे), सुरू असणारा त्यांचा हा संवाद एका बऱ्यापैकी अपेक्षित शेवटाला येऊन पोहोचतो.\nहा शेवट आपल्याला अगदी सुरुवातीलाच समजलेला असतो. प्रत्येक प्रेमकहाणीचा होणारा आणि प्रेक्षकांना बऱ्यापैकी अपेक्षित असणारा सुखद शेवट या दोघांच्याही गोष्टीच्या वाट्याला येतो. प्रत्येकाला जवळपास माहिती असणारी, ठराविक वळणाने जाणारी ही गोष्ट वेगळी ठरते ती मंजिरी आणि हर्षवर्धन यांच्या अभिनयाने. ही अवघ्या 17 मिनिटांची सफर आहे ती खास बॉलीवूड प्रेमींसाठी. संवादातून आणि सहवासातून उलगडणाऱ्या या संवादिनीला प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने किमान एकदा अनुभवावं, हे मात्र नक्‍की.\nविशेष म्हणजे या फिल्मला “पीपल्स ऍप्रिसिएशनच’ एक बेस्ट शॉर्ट फिल्मचं “फिल्मफेअर ऍवॉर्ड’ही मिळालेलं आहे. एसटीच्या प्रवासाचा अस्सल ग्रामीण कॅनव्हास आणि त्यामधले हे दोन अनोळखी प्रवा��ी, सारं काही अगदी रिऍलिस्टीक वाटावं, असंच शूट झालंय. फिल्म पाहिल्यावर मात्र आपण खामख़ा (उगाचच) ही फिल्म बघितली, असं मात्र मुळीच वाटत नाही, हेच तिचं यश.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखडतर परिश्रमातूनच यशाचा मार्ग : सेरेना विल्यम्स\nNext articleपत्नीच्या मित्राकडून समाजवादी नेत्याची हत्या\nकथाबोध: उद्यान आणि अरण्य\nटिपण: तिसरे विक्रमी मुख्यमंत्री फडणवीस\n#विविधा: संसदपटू व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै\n#नोंद: जिओ व स्थानिक केबल ऑपरेटर युती पथ्यावर\n#वास्तव: संघाचे “नवराष्ट्र’; सत्ताधाऱ्यांचे “मुक्‍त’ धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/1100-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-26T03:26:38Z", "digest": "sha1:BW4O2VDZOV2PJ4TAAUALDY6PE3VQ2CRC", "length": 6655, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "1100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n1100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई\nकराड, दि. 13 (प्रतिनिधी)- गणेशोत्सवात शांतता भंग होऊ नये, यासाठी कराड उपविभागातील 1100 जणांवर प्रतिबंधात्मक आणि अवैध दारु विक्रेत्या 12 जणांवर मुंबई दारुबंदी कालम 93 नुसार कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय 120 जणांना तात्पुरता मनाई (तडीपारी) आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली.\nज्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कराड उपविभागातील कराड शहर, कराड तालुका, उंब्रज आणि तळबीड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 1100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये कराड शहरातील 260 जणांचा समावेश आहे. गणेशोत्सवात विघ्न आणू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसे झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ज्यांच्यावर यापूर्वी अवैध दारु विक्रीचे गुन्हे आहेत. अशा उपविभागातील 12 जणांवर मुंबई दारुबंदी कालम 93 नुसार कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय उपविभागातील 120 जणांना तात्पुरता मनाई (तडीपारी) आदेश देण्यात आला आहेत. संबंधितांनी या नोटीशीचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोब���ईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleट्रक चालकांना लुटणाऱ्याला अटक\nNext articleगोकुळ संपर्क सभेत राडा; विश्‍वास नेजदार यांना मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-seminar-pomogranate-solapur-maharashtra-6729", "date_download": "2018-09-26T03:59:10Z", "digest": "sha1:QWVSKM6GAQHTORW3ES2VUXJP756N6625", "length": 19692, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, seminar on pomogranate, solapur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`डाळिंब निर्यातीतील अडथळे एकत्रित प्रयत्नातून सुटतील`\n`डाळिंब निर्यातीतील अडथळे एकत्रित प्रयत्नातून सुटतील`\nबुधवार, 21 मार्च 2018\nसोलापूर : डाळिंबाच्या उत्पादनातील शास्त्रीय, तांत्रिक बाबी समजून घेतल्यास निर्यातीतील अडथळे दूर होतील. यात आलेल्या समस्यांमुळेच यंदा युरोपात डाळिंब निर्यात कमी झाली, त्यामुळे अपेडा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि डाळिंब उत्पादक संघ यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच निर्यातीचे प्रश्‍न सुटतील, असे मत अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी येथे व्यक्त केले.\nसोलापूर : डाळिंबाच्या उत्पादनातील शास्त्रीय, तांत्रिक बाबी समजून घेतल्यास निर्यातीतील अडथळे दूर होतील. यात आलेल्या समस्यांमुळेच यंदा युरोपात डाळिंब निर्यात कमी झाली, त्यामुळे अपेडा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि डाळिंब उत्पादक संघ यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच निर्यातीचे प्रश्‍न सुटतील, असे मत अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी येथे व्यक्त केले.\nराष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात नुकतेच निर्यातक्षम डाळिंबातील हाताळणीच्या बाबी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या वेळी श्री. चांदणे बोलत होते. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ.ज्योत्स्ना शर्मा, अपेडाचे सहायक उपसरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक बॅनर्जी, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार ���रबडे, डाळिंब संघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, प्रगतशील बागायतदार बाबूराव गायकवाड, निर्यातदार अश्‍विन रघुवंशी, प्रकाश बाफना आदी या वेळी उपस्थित होते.\nश्री. चांदणे म्हणाले, डाळिंबातील कीडरोगांच्या समस्यांवर काही उपाय मिळाले आहेत. बाजारात कायम चढ-उतार असतात. द्राक्ष उत्पादकांप्रमाणे डाळिंब उत्पादकांनी सजगपणे काम करण्याची गरज आहे. डाळिंबातील ‘रेसिड्यु फ्रि’च्या विषयावरून सातत्याने चर्चा होते. आता फॉस्फोनिक अॅसिडच्या मालातील आढळाविषयीही काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत. द्राक्ष आणि डाळिंबातील त्याच्या एमआरएल या अनुषंगाने समस्येवर उत्तर मिळाले पाहिजे. या प्रश्‍नांबाबत यापूर्वी दिल्लीत अपेडा, संशोधन केंद्र, उत्पादक संघ यांच्या बैठका झाल्या, त्या नियमित व्हाव्यात, अशीही चर्चा झाली, पण पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यात सातत्य राहिले, तरच प्रश्‍न सुटेल.\nश्री. जाचक म्हणाले, डाळिंब आता महाराष्ट्राचे राहिलेले नाही, ते देशभर होते आहे, त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. त्यात गुणवत्ता, दर्जाला महत्त्व आले आहे. साहिजकच, पैसे मिळतात म्हणून शेतकरीही एकरी झाडांची संख्या वाढवत आहेत, परिणामी, रोगराई आणि अन्य प्रश्‍न निर्माण होत आहेत, याला आपणच जबाबदार आहोत. शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धतीने उत्पादन घेतले. तर सगळ्यांचाच फायदा होईल. अनारनेट सुरू झाले आहे, पण त्याचे पुढे काय याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यायला हवी.\nश्री. बिराजदार म्हणाले, की बागेच्या स्वच्छतेचे महत्त्व आता शेतकऱ्यांना कळाले आहे, त्यामुळे तेलकट डाग, मरसारखे रोग आटोक्‍यात येण्यास सुरवात झाली आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण डाळिंबाला मागणी आहे. डाळिंबाची बाजारपेठ विस्तारते आहे, आता सेंद्रिय डाळिंबाला मागणी आहे. त्यावर काम होण्याची गरज आहे.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत डाळिंब केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन शास्त्रज्ञ डॉ. नीलेश गायकवाड यांनी केले.\nदिवसभराच्या या चर्चासत्रात विविध विषयांवर तांत्रिक सत्रे झाली, त्यात डाळिंबाची हाताळणी यासह डाळिंबामध्ये फॉस्फोनिक अॅसिडचा वापर, डाळिंबाची गुणवत्ता यासह निर्यातक्षम डाळिंबातील रसायनांचा वापर, शाश्‍वत डाळिंब उत्पादन आणि निर्यातक्षम डाळिंब, नवीन वाण, अनारनेटच्या अंमलबजावणीतील बाबी, रेसिड्यू फ्री डाळिंब उत्पादन आदी विविध विषयांवर डॉ. अशिष मायेती, डॉ. एन. व्ही. सिंग, अश्‍विन रघुवंशी, कौशल कक्‍कर, प्रकाश बाफना, डॉ. कौशिक बॅनर्जी, डॉ. के. डी. बाबू, डॉ. गोविंद हांडे आदींनी शेतकरी, निर्यातदार, शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले.\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/2605-western-railway-virar-nalasopara-accident", "date_download": "2018-09-26T02:56:06Z", "digest": "sha1:ARL7SPZHGCEYRXD76DBA3T2JY7KWMUEL", "length": 6966, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नालासोपारा आणि वसई रेल्वे ट्रॅक दरम्यान “खुनी खंबा” - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनालासोपारा आणि वसई रेल्वे ट्रॅक दरम्यान “खुनी खंबा”\nजय महाराष्ट्र न्यूज, विरार\nमुंबईची लाइफलाईन असलेली लोकल दिवसेंदिवस अनेकांच्या मृत्यूची डेडलाईन बनत आहे. रेल्वेच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांचा बळी जात आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूमागे लोकलमधील गर्दीसह अनेक तांत्रिक कारणे देखील आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा आणि वसई रेल्वे ट्रॅक दरम्यानचा ‘तो’ खांब “खुनी खंबा” ठरत आहे.\nनालासोपारा आणि वसईच्या दरम्यान एकाच ठिकाणी रेल्वेरुळालगत असलेल्या विद्युत खांबाजवळ कित्येक दिवस सतत अपघात घडत आहेत.\nगेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात 20 ते 25 जणांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. आज पुन्हा एकदा असाच एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.\nआज सकाळी 8च्या सुमारास विद्युत खांबाजवळ 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 40 ते 45 मिनिटांनंतर या मृतदेहाची दखल घेण्यात आली.\n2016 ते आतापर्यंत तब्बल 376 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 209 पुरुष तर 167 महिलांचा समावेश आहे .\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्ब��� 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Road-waste-water-for-outbreak/", "date_download": "2018-09-26T02:55:18Z", "digest": "sha1:GOFTRYA7K2Z5W2NC4QRUDELF3L5C2VX2", "length": 10398, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रस्ता, कचरा, पाण्यासाठी उद्रेक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › रस्ता, कचरा, पाण्यासाठी उद्रेक\nरस्ता, कचरा, पाण्यासाठी उद्रेक\nमहापालिकेच्या विरोधात नागरिकांचा रोष वाढण्यास सुरुवात झाली आहे. रस्ता, कचरा व पाणी प्रश्‍नासाठी रविवारी विविध घटनांत नागरिकांनी रौद्ररूप धारण केले. कचरा उचलण्यासाठी औरंगपुरा भाजीमंडईसमोर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी विश्रांतीनगरच्या नागरिकांनी नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या घरावर धडक दिली, तर दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या सिडको, तेरावी योजनेतील नागरिकांनी नगरसेविका मनीषा मुंढे यांच्या घरावर मोर्चा काढला.\nसाडेचार महिने उलटूनही शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न सोडविण्यात महानगरपालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे आता हळूहळू नागरिकांमधील रोष वाढायला सुरुवात झाली आहे. रविवारी औरंगपुरा भाजीमंडईजवळ काही नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्‍त केला. भाजीमंडईजवळ मनपाने साठविलेल्या कचर्‍याची सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे हा कचरा तत्काळ उचलण्यात यावा, अशी मागणी करीत नागरिकांनी काही वेळासाठी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला.\nशहरात 16 फेब्रवारीपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. नारेगावचा कचरा डेपो बंद झाल्यापासून मनपाकडून जागा मिळेल तिथे आणि शहरातही जागोजागी कचरा साठविण्यात येत आहे. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्यामुळे हा कचरा सडायला लागला असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. औरंगपुरा भागातील भाजीमंडईलगत नाल्याशेजारीही मनपाने काही दिवसांपासून कचरा साठविलेला आहे. तिथेही मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने रविवारी या भागातील नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. सुराणा कॉम्प्लेक्स भागातील काही नागरिक आणि व्यापार्‍यांनी रस्त्यावर उतरू न मनपाचा निषेध केला. मनपाने हा कचरा तत्काळ उचलावा तसेच यापुढे इथे कचरा टाकू नये, अशी मागणी केली. सुमारे पंधरा मिनिटे वाहतूक अडवून धरत या नागरिकांनी त्यांचा रोष व्यक्‍त केला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात राकेश जैन, मनोज अग्रवाल, गिरधारी अग्रवाल, जलील खान, पप्पू व्यास, प्रदीप संचेती, कुसुम जैन, भाविका जैन, चेतन जैन, दिया जैन यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nनगरसेवक राठोड यांच्या घरावर नागरिक धडकले\nरस्त्याच्या कामासाठी विश्रांतीनगर वॉर्डातील नागरिकांनी शनिवारी रात्री नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या घरावर धडक दिली. रस्त्याअभावी पावसाळ्यात लोकांचे हाल होणार आहेत. त्यामुळे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी या नागरिकांनी केली. नगरसेवकाकडून काम करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर हे नागरिक आपापल्या घरी परतले.\nजयभवानी नगरातील आठ गल्ल्यांचा समावेश विश्रांतीनगर वॉर्डात होतो. यातील गल्ली नंबर 14 मधील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे येथील सुमारे शंभर ते दीडशे नागरिक शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या घरी पोहचले. त्यांनी या रस्त्याची व्यथा मांडली. गल्ली नंबर 14 मधील रस्ता अत्यंत खराब झाला असून, चिखलामुळे नागरिकांना पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. शनिवारी या ठिकाणी एक महिला पडून जखमी झाली. त्यामुळे अतिक्रमण हटवून रस्त्याचे काम करण्याची मागणी या नागरिकांनी केली.\nसिडकोच्या तेराव्या योजनेत नळाला दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांनी शनिवारी रात्री जयभवानी नगर वॉर्डाच्या नगरसेविका मनीषा मुंढे यांच्या घरी धाव घेतली. महानगरपालिके��े या ठिकाणी नवीन ड्रेनेजलाईन टाकली आहे. मात्र अद्याप त्यावर नागरिकांचे कनेक्शन जोडलेले नाहीत. दुसरीकडे ड्रेनेजचे पाणी नाल्यात सोडले जात असल्याने काही दिवसांपासून नळाला दूषित पाणी येत आहे. शनिवारी या भागात पाण्याचा दिवस होता. त्यावेळीही पाणी दूषित आल्याने काही महिलांनी मनीषा मुंडे यांच्या घरी जाऊन जाब विचारला. त्यांनी नव्या ड्रेनेजलाईनला कनेक्शन जोडून घेण्याचे आवाहन केले.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Yerawada-lohagau-water-supply-Center-fraud-issue/", "date_download": "2018-09-26T03:06:47Z", "digest": "sha1:U34KEMMO6B4I7JAJV6JC2H6H2CK25Q3J", "length": 8655, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोहगाव पाणीपुरवठा केंद्रात अपहार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › लोहगाव पाणीपुरवठा केंद्रात अपहार\nलोहगाव पाणीपुरवठा केंद्रात अपहार\nलोहगाव येथील मुख्य चौकात पाण्याच्या टाकीजवळ बसविण्यात आलेल्या स्वयंचलित मशीनमध्ये दैनंदिन जमा होणार्‍या पैशाचा भरणा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे झाला नाही. रोज सुमारे अंदाजे दहा हजार लिटर पाणी पाच रूपयाचे कॉईन टाकून नागरीक नेतात. त्यामुळे सुमारे दोन ते तीन हजार रूपये रोज मशीनमध्ये जमा होतात. गेल्या चार महिन्यांपासून याचा भरणाच केला नसल्यामुळे या लाखो रूपयांचा पैशांमध्ये मोठा अपहार झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nलोहगाव येथील मुख्य चौकात असणार्‍या पाणीपुरवठा केंद्राजवळ पाण्याच्या टाकीला स्वयंचलति मशीन बसविण्यात आली आहे. या स्वयंचलित मशीनमध्ये पाच रूपयाचा कॉईन टाकल्यानंतर वीस लिटर पाणी बाहेर येते. सदरचे महापालिकेचे पाणी पिण्यायोग्य असल्यामुळे ते भरण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोज रांगा लागलेल्या असतात. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत याठिकाणी पाणी भरण्यासाठी रांगा असतात. याअगोदर र���ज मशीनमध्ये जमा होणार्‍या पैशाचा भरणा ग्रामपंचायतीमध्ये केला जात होता. मात्र लोहगावचा समावेश ऑक्टोबर महिन्यात झाला आहे.\nतेव्हापासून दैनंदिन मशीन मध्ये जमा होणारे दोन ते तीन हजार रूपये जमा न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी देखील याकडे लक्ष दिले नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले याचा तपास होणे आवश्यक आहे. त्यांच्या ज्यावेळी पत्रकारांनी निर्दशनास आणून दिल्यानंतर आपण दुसर्‍या दिवशी जावून मीटर तपासून पैसे जमा करून घेणार असल्याचे उत्तर मिळाले. चार महिन्यांपासून अधिक काळ रोखीच्या पैशाचे त्याठिकाणी असणारे वॉलमन कर्मचारी अपहार करत असल्याचा संशय काही सामाजिक संस्थांनी व्यक्त केला आहे.\nगेल्या चार महिन्यांपासूनचा सुमारे तीन लाखाहून अधिक रक्कमेचा भरणा कर्मचारी करणार का असा देखील प्रश्‍न उपस्थित होत आहे. असा अपहार करण्यामध्ये केवळ वॉलमन सहभागी असणार नाही तर इतर कर्मचारी व पाणीपुरवठ्याचे अधिकारी देखील सहभागी असून त्यांच्यावर काय कारवाई करणार असा देखील प्रश्‍न काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी विचारला आहे. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी, महापालिका आयुक्तांनी या अपहार प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.\nयाबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता दत्तात्रय तांबारे म्हणाले, महापालिकेत समावेशानंतर स्वयंचलित मशीनमधील पैशाचा भरणा झालेला नाही हे खरे आहे. मात्र त्याचा सर्व हिशोर वॉलमन जवळ आहे. आपण रिडींगनुसार वॉलमन कर्मचार्‍यांकडून पैसे भरून घेणार आहोत.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत��वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Recognition-of-encroachment-on-roads-in-Islampur/", "date_download": "2018-09-26T03:18:30Z", "digest": "sha1:RO7CBSNLTGZ5VYTCIBPV5GFDI6TQHCJY", "length": 5887, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इस्लामपुरातील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › इस्लामपुरातील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात\nइस्लामपुरातील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात\nइस्लामपूर : सुनील माने\nइस्लामपूर शहर दिवसेंदिवस अतिक्रमणांच्या विळख्यात अडकू लागले आहे. अतिक्रमणांमुळे प्रमुख रस्ते अरुंद होत चालले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. सध्या विशेष रस्ता अनुदानातून शहरातील 32 रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. काही रस्त्यांची कामे सुरू झाली असली तरी भुयारी गटार योजना होईपर्यंत शहरातील मुख्य रस्ते होणार नसल्याने नागरिक, वाहनधारकांना वर्षभर तरी त्रास सहन करावा लागणार आहे.\nशहराची लोकसंख्या 80 हजारांच्या घरात पोहोचली आहे. बाहेरहून येणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. शहराचा विस्तार वाढू लागला आहे. त्याचवेळी उपनगरांमध्ये अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे.\nसध्या पालिकेला रस्ता अनुदानातून 5 कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून शहर व उपनगरातील 32 रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे. यापैकी काही रस्त्यांचे काम सुरूही झाले आहे. याच दरम्यान भुयारी गटर योजनेचाही शुभारंभ झाला आहे. निनाईनगर परिसरात भुयारी गटरचे काम करून रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले आहे.\nआंबेडकरनगरपासून 100 फुटी रिंग रोड व पेट्रोल पंप ते बहे नाक्यापर्यंत या दोन मोठ्या रस्त्यांसाठी दीड कोटींचा वेगळा निधी प्राप्‍त झाला आहे. या रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. हा रस्ता मोठा होणार असल्याने अवजड वाहतूक बाहेरहून जाण्यास मदत होणार आहे. तसेच निनाईनगरमधील, पोलिस लाईन पाठीमागील रस्ता, गजानन महाराज कॉलनी, एकता कॉलनी या रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. गेली 35 वर्षे कोळी मळ्यातील रस्ता प्रलंबित होता. या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे.सध्या आलेल्या अनुदानातून उपनगरातील रस्त्यांवर भर दिला आहे. प्रामुख्याने शहरातील प्रमुख रस्ते आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. शहरातून भुयारी गटार योजना करण्यात येणार\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617955", "date_download": "2018-09-26T03:07:19Z", "digest": "sha1:F6OKFUP7FMQ3QDP4JRGPO7CNFDEPFRZP", "length": 5498, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सागरतीर्थ येथे टॉयलेट, चेजिंग रुमला आग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » सागरतीर्थ येथे टॉयलेट, चेजिंग रुमला आग\nसागरतीर्थ येथे टॉयलेट, चेजिंग रुमला आग\nसागरतीर्थ ग्रामपंचायतने वर्षापूर्वी दोन लाखाच्या निधीतून खरेदी केलेल्या दोन फायबर टॉयलेट व तीन चेंजिंग मोबाईल रूम तीन महिन्यापूर्वी समुद्र किनाऱयावर ठेवले होते. त्यांना अज्ञाताने आग लावून त्या जाळून टाकल्याची घटना मंगळवारी उघड झाली. यासंदर्भात ग्रामसेवक ममता रामचंद्र कदम यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या निर्मल सागर तट योजनेतून सागरतीर्थ ग्रामपंचायतीने वर्षापूर्वी 2 लाख रुपयांच्या निधीतून 2 फायबर टॉयलेट व 3 चेंजिंग रूम खरेदी केले होते. त्याला सोमवारी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते मंगळवार 11 सप्टेंबर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने आग लावून जाळून टाकले. त्यामुळे ग्रामपंचायतचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 व 4 तसेच भा. दं. वि. 435 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास शिरोडा पोलीस ठाण्याचे गजेंद्र भिसे करीत आहेत.\nआयकर विभागाकडून भुजबळ कुटुंबीयांची 300 कोटींची मालमत्ता जप्त\nउदयनराजे भोसलेंना अखेर अटक\nनितीश कुमारांनी तेजस्वी यांचा राजीनामा मागितला नाही ; लालूंचे स्पष्टीकरण\nमाझ्यावरील आरोप निराधार ,हिंसाचारातील दोषींना शिक्षा द्यावी : संभाजी भिडे\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/04/blog-post_7589.html", "date_download": "2018-09-26T03:45:36Z", "digest": "sha1:KRDTD2BLGZPEW7UIWRNVE5AS3Z2W22AL", "length": 2975, "nlines": 53, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "झुकावेच लागते. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » झुकावेच लागते. » झुकावेच लागते.\nनेहमीच आनंद मिळेल असे नाही....\nकधी कधी दुख पण सोसावे लागते....\nकितीही अहंकारी असाल तरीही....\nप्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते....\nRelated Tips : झुकावेच लागते.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/happy-international-womens-day-2018-how-male-accept-lady-boss-mentality-of-society-1642037/", "date_download": "2018-09-26T03:09:54Z", "digest": "sha1:QCVZZJAVS65XY73BUZCS3XDZEZBCP5JH", "length": 15378, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Happy International Women’s Day 2018 how male accept lady boss mentality of society | Happy International Women’s Day 2018 : ‘लेडीडॉन’ नाही, लेडी बॉसच! कारण की… | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठ��ण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nकाय यार ही किती दादागिरी करते. हिला वाटतं हिचा नवरा हीचं ऐकतो म्हणजे ऑफिसमधल्यानी पण तिचं ऐकायला हवं, बॉस असली म्हणून काय झालं, सगळ्यांसमोर ती बोलली की लाज निघते पार. समजते काय ही स्वतःला…बाई आहे तर बाई सारखंच का नाही राहात, उगाच तोरा दाखवायला जाते. ही काय स्वत:ला डॉन समजते का थांब आता दाखवतोच हीला….असे संवाद ऑफिसमध्ये महिला बॉसच्या मागे सर्रास ऐकू येतात. महिलेला बॉस म्हणून मान्य करणं आणि तिचं ऐकून घेणं हे काळ कितीही पुढे गेला तरी म्हणावं तितकं रुजलं नाही. महिलांनी आपल्या क्षमता सिद्ध केल्या खऱ्या, त्यामुळे त्या वरिष्ठ पदावरही पोहोचल्या. पण स्त्री बॉस पुरुषी मानसिकतेला आजही म्हणावी तितकी पटलेली नाही. महिलेच्या हाताखाली काम करणे यात पुरुषांना आजही कमीपणाच वाटतो. महिला असून ही मला सगळ्यांसमोर कसे काही बोलू शकते असा प्रश्न या पुरुष सहकाऱ्यांना अनेकदा पडतो. काही जण हे स्पष्ट बोलून दाखवतात तर काही बोलून न दाखवता कृतीतून ते व्यक्त करतात.\nपुरुषी मानसिकता, पुरुषप्रधान संस्कृती, पुरुषी अहंकार हे शब्द ऐकायला काही प्रमाणात जड वाटतात. आम्ही कुठे तुम्हाला कमी लेखतो असं म्हणत असले तरीही प्रत्यक्ष वेळ आली की स्त्रियांना या मानसिकतेचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. मग कितीही पुढारलेले, शिकलेले पुरुषही याला अपवाद राहत नाहीत. यात त्यांची चूक आहे का नाही, समाज आणि पूर्वीपासून चालत आलेल्या रुढी यांमुळे हे झाले का हा आणखी एक स्वतंत्र विषय आहे. पण कामाच्या ठिकाणी प्रमुख पदावर काम करणाऱ्या महिलांना येणारे अनुभव म्हणावे तितके चांगले नसतात.\nआता इथेच या महिला बॉसची खरी कसोटी असते. तिला आपल्या कर्मचाऱ्यांकडून कामही करून घ्यायचे असते, त्यांना दुखवायचेही नसते आणि परिस्थिती नीट राहील असेही पहायचे असते. मग तिची खरी कसरत सुरू होते, कधी इतर सहकार्यांमार्फत काम करून घेत, कधी गोड बोलून एखाद्या पुरुषी मानसिकतेला सामोरे जात तर कधी स्वतःवर ताबा ठेऊन तिला परिस्थितीशी दोन हात करावे लागतात. पण स्त्री कितीही संयमी, समजून घेणारी, सगळ्यांना घेऊन पुढे जाणारी असली तरी तीही एक माणूस असते आणि त्यामुळे तिलाही काही मर्यादा असतातच हे सगळ्यांनीच मान्य करायला हवे. पण परिस्थिती हाताबाहेर गेली की त्यामुळे होणारा त्रागा, त्याचा तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम, त्यामुळे तिची होणारी चिडचिड आणि याचा परिणाम म्हणून तिचे बिघडणारे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध असे चक्र नकळत सुरू होते. यामुळे एकूणच वातावरण खराब होते आणि असे घडणे सगळ्याच बाबतीत अनारोग्याचे लक्षण आहे.\nत्यामुळे केवळ बॉस म्हणूनच नाही तर स्त्रीला स्त्री म्हणून वागवण्यापेक्षा माणूस म्हणून तिच्याकडे पाहिले तर अनेक गोष्टी सहज शक्य होतील. त्यामुळे हीच स्त्री तिच्याकडे असणाऱ्या क्षमतांपेक्षा कित्येक पटीने जास्त चांगले काम करू शकेल. याचा वातावरण चांगले राहण्याचा फायदा होईलच पण स्त्रियांचे सामाजिक स्तरावरील स्थान उंचावण्यासही याची निश्चितच मदत होईल. चला तर मग या महिला दिनाच्या निमित्ताने आपण स्त्री सहकारी आणि बॉसकडे माणूस म्हणून पाहण्याचा संकल्प करूया…..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2012/01/blog-post_28.html", "date_download": "2018-09-26T02:30:41Z", "digest": "sha1:JZPYAQEU6TVCKVYAWHVPTTTLVKUWMJIJ", "length": 6795, "nlines": 237, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: माझ्या मना", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nमाझ्या मना तू माझ्या मना\nमला तू तरी समजून घे ना\nउगा नको तू प्रश्न विचारू\nउत्तर मला माहीत नसेल ना\nन ऐकले तुझे अन भेटलो तिला\nका भेटलो तेव्हा ते मला कळेना\nदुर ती गेली निघूनी सोडून मला\nआठवण तिची कधी काढू नको ना\nहोती का काही तिची मजबूरी\nती तरी का सांगेल कोणा\nअसेल का रे स्थिती तिची अशीच\n तू मला सांग ना\nLabels: कविता, काव्य, प्रेमकाव्य, मुक्तक\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nलष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स\nपांडूरंग माझा गरीब राहू द्या\nयुगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले\nपुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड\nचांदराती माझ्यासंगती हासलं चांदणं\nकाय सैपाक काय करू मी बाई\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/08/blog-post_5315.html", "date_download": "2018-09-26T03:47:24Z", "digest": "sha1:PN2RVYMK4ESHRG45WTGWA2YLQHEZT3JN", "length": 5086, "nlines": 75, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तू समजुन का घेत नाही | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » ऐकून घेशील का » जास्त काळजी घेतात » तू समजुन का घेत नाही » शब्दांत घेत होतो » तू समजुन का घेत नाही\nतू समजुन का घेत नाही\nतू समजुन का घेत नाही..........\nकसं गं तुला काही समजत नाही \nसाधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,\nतुझ्याशिवाय मला राहवत नाही \nइतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,\nभावना का माझ्या तुला जाणवत नाही \nसाधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,\nतुझ्याशिवाय मला करमत नाही \nतू दुर असलीस की जगही खायला उठतं,\nकशातच लक्ष माझं लागत नाही \nएवढही तुला कसं कळत नाही,\nतुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही \nकधी कधी असं वाटतं,\nतू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही \nमाझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,\nपण मुद्दामच तू मला भेटत नाही \nन भेटण्याने आता काही होणार नाही,\nमी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाह��� \nआपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,\nत्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही \nतुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,\nहा काही आज उद्याचा खेळ नाही \nतुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,\nअसं स्वप्नातही शक्य होणार नाही \nकिती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,\nतू हे समजुन का घेत नाही \nतू समजुन का घेत नाही\nRelated Tips : ऐकून घेशील का, जास्त काळजी घेतात, तू समजुन का घेत नाही, शब्दांत घेत होतो\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-UTLT-to-win-of-portuguese-today-rennalda-on-ground-5899027-NOR.html", "date_download": "2018-09-26T02:43:46Z", "digest": "sha1:ZQWPLGBDJTRAWRDPKMKWRRJYHRONKDZT", "length": 6685, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "To win of Portuguese today Rennalda on ground | पाेर्तुगालच्या विजयासाठी अाज राेनाल्डाे उतरणार मैदानावर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपाेर्तुगालच्या विजयासाठी अाज राेनाल्डाे उतरणार मैदानावर\nजागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेल्या पाेर्तुगाल संघाला २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत विजय मिळवून देण्यासाठी सु\nमाॅस्काे- जागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेल्या पाेर्तुगाल संघाला २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत विजय मिळवून देण्यासाठी सुपरस्टार क्रिस्टियानाे राेनाल्डाे मैदानावर उतरणार अाहे. पाेर्तुगालचा बी गटातील दुसरा सामना बुधवारी माेरक्काे संघाशी हाेईल. या सामन्यात पाेर्तुगालच्या टीमला माेठ्या फरकाने विजयाची संधी अाहे.\nगत सामन्यात राेनाल्डाेच्या अव्वल कामगिरीने पाेर्तुगालच्या टीमला पराभव टाळता अाला. या टीमने रंगतदार सामन्यात माजी चॅम्पियन स्पेनला बराेबरीत राेखले हाेते. राेनाल्डाेने गाेलची हॅट्ट्रिक नाेंदवून हा सामना ३-३ ने बराेबरीत ठेवला. अाता पाेर्तु���ाल संघ अापल्या गटात विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज झाला अाहे. यातील विजयाने पाेर्तुगालला गुणतालिकेत अाघाडी घेता येईल. दुसरीकडे माेरक्काेला सलामीच्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले हाेेते.\nचॅम्प अाेसाकाने रचला इतिहास; सेरेनाने खेळला वादाचा सामना\nUS Open: ओसाका यूएस ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली जपानी महिला; सेरेनाने रॅकेट आपटला, अंपायरवर लावले आरोप\nAsian Games: आंतरराष्ट्रीय मेडल जिंकून देशात परतला, तिसऱ्याच दिवशी टपरीवर चहा विकतोय हा खेळाडू; म्हणाला, दोन्ही बहिणी दृष्टीहीन, वडिलांची मदत करणे आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/gold-117091200005_1.html", "date_download": "2018-09-26T03:18:37Z", "digest": "sha1:HHXZOI4A4ESCAOLE57DCFC4W3C4XAV7Z", "length": 12692, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लोहगाव विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलोहगाव विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त\nलोहगाव विमानतळावर कस्टम विभागाने दोन तस्करांकडून 3159.55 ग्रॅम (जवळपास सव्वातीन किलो) सोने हस्तगत केले. याची किंमत बाजारात सुमारे एक कोटी रुपये इतकी आहे. यावर्षी लोहगाव विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्यांना पकडल्याची ही सोळावी घटना आहे.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुबईवरुन पुण्याला आलेल्या फ्लाईट आईएक्‍स- 212 मधील प्रवाशी उतरल्यानंतर त्यांच्या साहित्याची नियमीत तपासणी केली जात होती. यावेळी दोन प्रवाशांवर संशय आल्याने त्यांच्याकडील साहित्याची कसून तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे जवळपास सव्वातीन किलो सोने सापडले. यामध्ये सोन्याची वायर, चेन आणी बिस्कीटांचा समावेश होता. त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी सोने दुबईवरुन आणल्याचे सांगितले. पुण्यात उतरल्यावर ते एका व्यक्तीकडे सोपवण्यात येणार होते. त्यांच्यावर कस्टम कायदा 1962 च्या 108 कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या दोन्ही तस्करांची नावे उघड करण्यात आली नाहीत. त्यांनी हे सर्व सोने एलईडी लाईटमध्ये लपवून आणले होते. यामध्ये 59 गोल्ड प्लेटस डिजीटल ऍप्लिफायरच्या छोट्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लपवले होते. ऑगस्ट महिन्यातच कस्टम विभागाने चार किलो सोने पकडले होते.\nसाखर कार���ानदारीचे आर्थिक गणित बिघडले: शरद पवार\nसोन्याच्या दरात 990 रुपयांची वाढ\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nनवरीने लग्नाला येणार्‍या पाहुण्यांसाठी ठेवल्या अजब अटी\nस्वतःच्या लग्नाबाबत प्रत्येक जण स्वप्न रंगवत असतं. पण त्यासोबतच लग्नसारंभामध्ये सहभागी ...\nमोदी यांचे नाव नोबल पुरस्कारासाठी सुचवले\nतामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...\nवीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद\nजम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...\nचंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा\nमुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...\nवीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद\nजम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...\nचंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा\nमुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास\nन्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...\nराहूल हाच मोदींना पर्याय...\nकौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5962-marathi-film-pari-hoon-main-to-showcase-the-glamorous-world-of-entertainment-from-7th-september", "date_download": "2018-09-26T02:55:55Z", "digest": "sha1:6B4CLNT3VHTJC2E6RNL3VS4EPYRKUDKY", "length": 10706, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "ग्लॅमरस दुनियेची सफर ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटातून घडणार ७ सप्टेंबर पासून - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nग्लॅमरस दुनियेची सफर ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटातून घडणार ७ सप्टेंबर पासून\nPrevious Article ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ चित्रपटांमधील क्लॅश टळला\nNext Article पद्मश्री डॉ. 'अनुराधा पौडवाल' यांचा ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मान\nटीव्हीच्या स्मॉल स्क्रीनमध्ये मोठी ताकद आहे, या छोट्या पडद्याने आपल्या घराचा ताबा कधी मिळविला हे आपल्या ध्यानातही आले नाही. मोठ्या कलाकारांसह लहान मुलांना नवी ओळख देणाऱ्या या छोट्या पडद्याचं विश्वच निराळं आहे. टिव्ही जगताच्या ग्लॅमरस आणि टीआरपीच्या विश्वाची सफर घडवणारा ‘परी हूँ मैं’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\n'परी हूँ मैं' फ्लोरा सैनी चा पहिली मराठी चित्रपट\nनंदू माधव – देविका दफ्तरदार ‘परी हूँ मैं’ मराठी चित्रपटात प्रथमच एकत्र\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nस्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हूँ मैं’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र प्रताप सिंग आणि शिला सिंग यांनी केली असून संजय गुजर हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर रोहित दास शिलवंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.\nगाजलेल्या ‘वेगे वगे धावू’ एकांकिकेवर आधारित\nलहान मुले टार्गेट ठेउन टीव्हीवर अनेक कार्यक्रम होतात, चंदेरी दुनियेचा हाच विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिकेमधून मांडला होता, त्यावर आधारीत हा चित्रपट आहे. आधी एकांकिका, मग दीर्घांक म्हणूनही याचे सादरीकरण झाले असून त्याचे दिग्दर्शनही रोहित दास शिलवंत यांनीच केले होते.\nअभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘परी हूँ मैं’ या चित्रपटाची पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित दास शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत. अभिषेक खणकर आणि सचिन पाठक यांच्या गीतांना संगीतकार समीर सप्तीसकर यांनी स्वरबद्ध केले तर शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवळकर यांचा आवाज गीतांना लाभला आहे. चित्रपटाला पार्श्वसंगीत अनुराग गोडबोले यांनी दिले आहे, तर संकलन नितीन राठोड, कलादिग्दर्शन नरेंद्र भगत, डीओपी रोहन मडकइकर आणि प्रोजेक्ट हेड भूषण सावळे, हर्षदा सावे आहेत.\nअत्यंत हटके विषयामुळे चर्चेत असलेला ‘परी हूँ मैं’ येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nPrevious Article ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ चित्रपटांमधील क्लॅश टळला\nNext Article पद्मश्री डॉ. 'अनुराधा पौडवाल' यांचा ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मान\nग्लॅमरस दुनियेची सफर ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटातून घडणार ७ सप्टेंबर पासून\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokshivar-news/change-vision-towards-farming-farmers-situation-1594235/", "date_download": "2018-09-26T03:09:58Z", "digest": "sha1:4R6YRCN7WDXBSMIBYWTUTAAC6AU6Q6X5", "length": 25062, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Change Vision towards farming, farmers situation | दृष्टी बदला, शेती परवडेल! | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर ��ारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nदृष्टी बदला, शेती परवडेल\nदृष्टी बदला, शेती परवडेल\nपिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत.\nशेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची आणि त्याच्या कुटुंबाची ही कथा आहे.\nदिवसेंदिवस वाढत जाणारा निसर्गाचा लहरीपणा.. बी-बियाणे, औषधे, खतांच्या वाढत जाणाऱ्या किमती.. बहुतांश वेळा खर्चही भरून निघणार नाही इतपत मिळणारा भाव, या सर्वाची परिणती शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होण्यात होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची ही कथा आहे.\nशेतीला लाभदायक होण्यासाठी पारंपरिक पद्धतीत बदल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याची जाणीव होऊन आधुनिक चौकट आखणाऱ्यांचे हे युग आहे. असे काही केले तरच शेती परवडू शकते. शिवाय निव्वळ शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी शेतीपूरक अनेक व्यवसायांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.\nधुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील सॉफ्टवेअर अभियंता दीपक पाटील यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करताना त्यास शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन ते कुटुंबीयांचा आधारवड बनले आहेत. पाटील यांनी नोकरी सोडून वडिलांसह काकांनी सुरू केलेल्या शेतीपूरक दुग्ध व्यवसायात झोकून दिले. ते केवळ दुग्ध व्यवसायावरच थांबले नाहीत, तर त्यात कुक्कुटपालनाची भर घातली. इतकेच नव्हे, तर भविष्यात शेळीपालन करण्याचाही त्यांचा विचार आहे. म्हणजेच शेतीपूरक जे काही करता येईल ते सर्व करण्याचा त्यांचा ध्यास आहे. उल्लेखनीय बाब म्ह��जे सतत दुष्काळाच्या चक्रात होरपळणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी प्रगतीची नवीन वाट दाखवून दिली आहे.\nबाराही महिने दुष्काळाच्या छायेत असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांपैकी कलमाडी हे एक गाव. शेकडो एकर शेती असलेले शेतमालकही या तालुक्यात कधी काळी मुबलक प्रमाणात होते. पुरेसे पाणी नाही म्हणून शेती तुकडय़ातुकडय़ांनी सावकारांसह व्यापारी, उद्योजकांना देण्याशिवाय अनेकांकडे पर्याय उरला नाही. असे व्यवहार करून अनेकांनी शक्य तेवढी रोकड मिळविली, पण वडिलोपार्जित शेती कसणाऱ्या प्रकाश पाटील आणि राजेंद्र पाटील या भावंडांनी कलमाडीकरांसमोर एक नवा आदर्श घालून देण्याचा संकल्प केला. आधुनिक पद्धतीने शेती करून याच जमिनीचा उपयोग त्यांनी चारा निर्माण करण्यासाठी केला. दुभत्या जनावरांना हा मुबलक चारा चारून आपल्याच एके काळच्या कोरडवाहू जमिनीतून दुधाची गंगाजळी कशी उगम पाऊ शकते, याचे उदाहरण उभे केले. जनावरांना पुरेल एवढे पाणी या शेतीत उपलब्ध होत नसेल, तर प्रसंगी टँकर आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाणी आणले जाते.\nविशिष्ट जातीच्या गाई या दूधगंगेला वाहती ठेवण्यात मोलाच्या ठरल्या आहेत.\nपाटील कुटुंबीयांना पावसाचा अभाव आणि सतत पडणारे शेतमालाचे भाव यामुळे शेती करणे परवडतच नव्हते. यामुळे दोन वर्षांपूर्वी शेती व्यवसायाला पूरक असा दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी म्हशीऐवजी अधिक दूध देणारी गाय पाळावी असे ठरले. एक, दोन गाई या कुटुंबीयांचा आधार ठरू लागल्या. त्याला कारण स्वमालकीची शेती आणि या शेतीतून पिकाऐवजी उत्पादित होणारा मुबलक चारा. यामुळे दुभत्या जनावरांच्या उदरभरणासह पाटील कुटुंबीयांचेही प्रश्न सुटले आहेत. सुरुवातीला लहान प्रमाणात सुरू करण्यात आलेल्या दूध व्यवसायात आर्थिक सुबत्ता आल्याने दुभती जनावरे वाढविण्याचा विचार अमलात आला. दुग्ध व्यवसायाला मिळालेली चालना या कुटुंबीयांचा उत्साह वाढविणारी ठरली आणि आधुनिकतेच्या स्पर्शाने दुधाची अनपेक्षित वाढ झाली. सततच्या दुष्काळामुळे न परवडणारी शेतीच दुग्धोत्पादनामुळे परवडू लागली आहे.\nअभियंता असलेल्या दीपक पाटील यांनाही कलमाडी येथील आपल्या गोठय़ात राबण्याचा मोह आवरता आला नाही. दीपक हा प्रकाश पाटील यांचा मुलगा. त्याने नोकरी सोडून दुग्धोत��पादनाच्या व्यवसायात झोकून दिले आहे. त्याने गोठय़ात केलेले बदल दुग्ध व्यवसायाच्या वृद्धीसाठी पूरक ठरले आहेत. पाटील कुटुंबीयांनी केलेले गाईंचे पालन बघण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी आता इतर जिल्ह्यांतूनही शेतकरी येथे भेट देऊ लागले आहेत. हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना पाटील बांधवांचे मार्गदर्शन लाभत आहे.\nशिंदखेडा तालुका दुष्काळी आहे. सुलवाडे, वाडी, शेवाडी, अमरावती, जामफळ ही धरणे या भागातील शेतीला वरदान ठरायला हवी होती, पण धरणांतील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाअभावी शेतीला धरणातील पाणी मिळणे कठीण झाले आहे. विविध योजनांच्या घोषणा केवळ कागदी घोडे नाचविणाऱ्या ठरल्याचे आरोप होतात. कलमाडी आणि माळीच या गावांना दुष्काळाची अधिकच झळ बसत आहे. विहिरी साधारणपणे ९० तर कूपनलिका ५०० ते ७०० फूट खोल गेल्यानंतरही पाण्याचा लवलेश दिसत नाही. यामुळे पाटील बंधूंनी सुरू केलेला दुग्ध व्यवसाय हा आदर्श मानून परिसरातील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळू लागले आहेत.\nदुष्काळाचा शाप असला तरी शेती मुबलक उत्पादन देऊ शकते याची खात्री असल्याचे दीपक पाटील सांगतात. दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा शेतीपूरक अनेक व्यवसाय डोळ्यासमोर आले. घरच्या शेतीमुळे त्यातील दुग्ध व्यवसाय निवडला. या व्यवसायातून आर्थिक बळ मिळाले. आता शेळीपालन सुरू\nकरण्याचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरांमध्ये जाऊन कित्येक वर्षे केवळ पाच ते १० हजार रुपयांची नोकरी करणारे अनेक जण आहेत. घरी शेती असतानाही शेतीत बदल न करता ही मंडळी शहरांमध्ये काम करताना दिसतात. अशा युवकांनी पुन्हा शेतीकडे वळावे, शेती करण्याच्या पद्धतीत बदल करावा, हेच पाटील कुटुंबीयांकडून शिकावयास मिळते.\nपाटील कुटुंब ४० वर्षांपासून शेती कसत आहे; परंतु पाऊस आणि पडलेले भाव यांमुळे शेती परवडत नसल्याने ते हताश झाले होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पाटील बंधूंनी राज्यात विविध ठिकाणी भेट दिली. त्यातून मिळालेल्या माहितीला त्यांनी शेतीला दुग्धोत्पादनाची जोड दिली. आज या कुटुंबीयांच्या शेतात पिकाऐवजी देशी आणि होस्टेन गाई दिसतात. पाटील यांच्या गोठय़ात आता १७ गाई आहेत. या गाई दररोज साधारणपणे ५०० लिटर दूध देतात. गाईंचे दूध डबल बकेट या आधुनिक यंत्राने काढले जाते. गाईंचे संभाव्य आजार टाळण्यासाठी सुसज्ज शेड तर आहेच, शि���ाय आजार पसरविणाऱ्या माश्या, गोचीड किंवा कीटक होऊ नयेत यासाठी विशेष व्यवस्थापन करण्यात आले आहे.\nप्रकाश पाटील हे ३५ एकरांच्या शेतीत इतर मोठी पिके घेण्यापेक्षा दूधवाढीला पोषक ठरणारी चारापिकेच अधिक घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने घास, मका आणि ऊस या पिकांचा समावेश आहे. गाईंना दररोजचा नियमित आहार किलोग्रॅममध्ये मोजूनच दिला जातो. दुग्धोत्पादनाबरोबर त्यांनी देशी आणि चिनी कोंबडय़ांचे पालनही सुरू केले आहे. प्रामुख्याने गिरिराज, गावरान, कडकनाथ, व्हाइट लेव्हन अशा कोंबडय़ा येथे पाहायला मिळतात. कडकनाथ या जातीच्या कोंबडीला मागणी अधिक असल्याने दीपक पाटील यांनी कडकनाथ कोंबडीची अंडी आपल्या गावरान कोंबडीखाली ठेवून उबविण्याचा प्रयोग केला आहे. कोंबडय़ांना खुराडय़ात न कोंडता शेतात मोकळेच सोडलेले असते. शेतातील उकिरडय़ांवरच या विविध जातीच्या कोंबडय़ांना खाद्य उपलब्ध होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-26T03:13:54Z", "digest": "sha1:BXKCGBSWXSQSUN7E4KLY4PYVI4DUX267", "length": 9951, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुबार मतदारांची घरी जाऊन होणार पडताळणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुबार मतदारांची घरी जाऊन होणार पडताळणी\nपुणे- पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या अद्यावतीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदविणे, मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्यात येणार आहे. मतदार यादीतील दुबार अथवा समान नावे असलेल्या मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जाऊन पडताळणी करणार आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी मतदार आढळून येईल, अशा ठिकाणी मतदाराचे नाव कायम ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.\nजिल्हाधिकारी कार्यालयात छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणुक अधिकारी मोनिका सिंह उपस्थित होत्या.\nभारत निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकारी यांना प्रशिक्षण देणे, सर्व बीएलओ यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देणे, मतदार यादीतील तफावतींचा शोध घेणे, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण करणे, मयत, दुबार मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करणे आदी कामे करण्यात येणार आहे. यामुळे मतदार यादी अद्यावत होण्यास मदत होणार आहे.\nयावेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचे पुनर्निरिक्षण सुरू करण्यात आले आहे. मतदार यादीतील दुबार अथवा समान असलेली नावे संगणक प्रणालीद्वारे शोधली जाणार आहे. यामध्ये समान अथवा दुबार नाव आढळ्यास त्या मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदाराकडून मतदार यादीतील नाव वगळण्यासाठीच्या अर्ज भरून घेतला जाणार आहे.\nमतदारयादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणि नव्याने माहिती घेण्यासाठी बीएलओ घरोघरी जाणार आहेत. मतदार यादीत नाव नसल्यास त्यांची मतदार यादीत नावे समाविष्ट केली जाणार आहे. ही मोहिम 20 जून 2018 पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात 7 हजार 534 बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ओळखपत्रही देण्यात आले आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाकनेही प्रतिसाद दिला तरच शस्त्रसंधीला अर्थ – फारूख अब्दुल्ला\nNext articleजगभर दहशतवाद पसरवणारा पाकिस्तानच बनला दहशतवादाचा शिकार\n#फोटो : गणेशोत्सवातील क्षणचित्रे\nबुधवारी पाणी वाटपाची चर्चा\nभोंगे आणि खेळणी विक्रेत्यांना सुगीचे दिवस\nविमानाला पाच तास उशीर : प्रवाशांनी जमिनीवरच अंथरला बाडबिस्तारा\nपुण्याचा गणेशोत्सव म्हणजे भन्नाटच\nवृद्धांवरील अत्याचारांबाबत रांगोळीतून जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra?start=2034", "date_download": "2018-09-26T03:26:51Z", "digest": "sha1:MZ2TVBNQSIKGAD7JONPHVPTSAK222F4M", "length": 7629, "nlines": 167, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतुम्ही फक्त NOC द्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम आम्ही करु; पैसे नसल्याचे कारण देणाऱ्या महापालिकेला मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\n...म्हणून MIM च्या नगरसेवकांनी औरंगाबादमध्ये काढला सायकल मोर्चा\nवीज पुरवठा खंडीत केल्यानंतर औरंगाबाद महापालिकेला आली जाग\nकचराकुंडीत दोन दिवस तडफडून ही कोणी मदतीला आलं नाही, अखेर त्याला मृत्यूने कवटाळलं\nतूर खरेदीसाठी आता ऑनलाइन पद्धती, सुभाष देशमुखांची माहिती\nअहमदनगरमधील नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे परप्रांतीय टोळी अटकेत\nलोकनेते गोपीनाथ मुंडे हे लोकप्रतिनिधी घडविणारे व्यक्तीमत्वं होते - पंकजा मुंडे\nट्रॅफिक पोलिसाची मुजोरी; सोशल मिडियावर तरुणाने मांडली कैफियत\n\"शेतकऱ्यांच्या परिस्थितीला शेतकरी स्वतः जबाबदार\"; प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य\nबाप की सैतान; चिमुरड्याच्या अंगावर आढळल्या एक दोन नव्हे तर तब्बल 47 खुणा\nअनुसुचित जाती शासकीय वस्तीगृहातील 40 विद्यार्थींनीना जेवणातुन विषबाधा\nनऊ महिन्यांच्या आरतीला झोपेतच मृत्यूने कवेत घेतले; आईलाही कळाले नाही की ‘ती’ ‘तिला’ कधी सोडून गेली\nग्रामसभा की मच्छीबा���ार; सभेतील दोन गटांत तूफान हाणामारी\n\"शेतकऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन\" - जयकुमार रावल\nबिटकॉईनच्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल तर सावधान\nशरद पवारांच्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी\n21 हजारांसह सीसीटीव्हीची हार्डडिस्कही लांबवली, नंदुरबारच्या बॅंकेतील विचित्र प्रकार\n‘आम्हाला चोराची नाही तर कुत्र्याची भीती’; नगरात भटक्या कुत्र्यांची दहशत\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612800", "date_download": "2018-09-26T03:08:46Z", "digest": "sha1:T2KK5B6GWBWEHZXYMMCYD27LO25PFY3V", "length": 7049, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "थकीतदारांवर कारवाईला मूहुर्त मिळेना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » थकीतदारांवर कारवाईला मूहुर्त मिळेना\nथकीतदारांवर कारवाईला मूहुर्त मिळेना\nपाणी बिल ग्राहकांना दिली जातेये सूट, थकबाकीच्या रक्कमेचा वाढतोय भारच भार\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱया पाणी पुरवठा बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी कर्मचाऱयांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे. अभिंयता गायकवाड यांनी पदभार स्विकारताच वसुली पथके रवाना करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र पथके गायब झाली असून अजून कारवाईला मुर्हूत मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे कर्जाचा भार वाढत जाणार असल्याची चर्चा होत आहे.\nशहराला तसेच इतर भागाना पाणी पुरवठा करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आता कर्जाचा बोजा सोबत घेवून फिरणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने लोकांना हंडे घेवून ऑफिसमध्ये जाण्याची वेळ सारखीच येत असते. मात्र प्राधिकरणाकडून नुसतेच पाणी पुरवठा सुरूळीत करण्याकडे भर दिला जात आहे. ज्या ग्राहकांनी हे पाणी गेल्या अनेक वर्षापासून वापरले आहे. त्यांनी यांची बिले भरली नाहीत. आणि प्राधिकरण कोणतीच कारवाई करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. नुकतेच अभिंयता गायकवाड यांनी पदभार सांभाळताच वसुली पथके तयार करून थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान ही कारवाई करायला प्राधिकरणाला मुर्हूत मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे अभिंयता गायकवाड तारीख पे तारीख देत ही कारवाई पुढे ढकलत आहे. आणि थकीत बिलाच्या कर्जाचा भार प्राधिकरणावर वाढत जात आहे.\nत्यामुळे शहराला तसेच इतर भागाना पाणी पुरवठा करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नक्की कोणाची वाट पाहते आहे हेच शहरातील व परिसरातील नागरिकांना समजेना. त्यामुळे नव्याने पदभार स्विकारलेल्या अभिंयता गायकवाड यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चाना उधान आले आहे.\nएस टी संप मिटला तरी खाद्य विक्रीत्यांचे 12 लाखांचे नुकसान\nबचत गटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय\nनिवृत्त अधिकाऱयाची ए.टी.एम.मध्ये 20 हजारांची फसवणूक\nपाण्यासाठी महिलांनी केला रस्ता रोको\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-large-houses-residents-mhada-colony-57688", "date_download": "2018-09-26T03:22:38Z", "digest": "sha1:MD735S4G7GG5VL2M5QA557JT3OLOE5QE", "length": 11274, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Large houses for residents of MHADA colony म्हाडा वसाहतींतील रहिवाशांना मोठी घरे | eSakal", "raw_content": "\nम्हाडा वसाहतींतील रहिवाशांना मोठी घरे\nगुरुवार, 6 जुलै 2017\nमुंबई - राज्य सरकारने विकास नियंत्रण नियमावली 33 (5) मध्ये सुधारणा करून यातील फेरबदलाची अधिसूचना सोमवार (ता. 3) जाहीर केली आहे. यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येणाऱ्या शहर व उपनगरातील वसाहतींमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. या निर्णयामुळे म्हाडाच्या रहिवाशांना 376.78 चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराची घरे मिळणार आहेत.\nमुंबई - राज्य सरकारने विकास नियंत्रण नियमावली 33 (5) मध्ये सुधारणा करून यातील फेरबदलाची अधिसूचना सोमवार (ता. 3) जाहीर केली आहे. यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येणाऱ्या शहर व उपनगरातील वसाहतींमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. या निर्णयामुळे म्हाडाच्या रहिवाशांना 376.78 चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराची घरे मिळणार आहेत.\nम्हाडा वसाहतींचा पुनर्विकास 2013 पासून रखडला आहे. विकास नियंत्रण नियमावली 33 (5) नुसार 2008 मध्ये सरकारने 2.5 चटई क्षेत्र निर्देशांक लागू करताना अधिमूल्य व गृहसाठा हिस्सेदारी हे दोन्ही पर्याय दिले होते. यानंतर सरकारने 2013 मध्ये वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तीन चटई क्षेत्र निर्देशांक देऊन हिस्सेदारी तत्त्वावरच पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पुनर्विकासाकडे विकसकांनी पाठ फिरवली होती. अखेर रहिवासी, लोकप्रतिनिधी मागणीनुसार सरकारने विकास नियंत्रण नियमावली 33 (5) मध्ये फेरबदल करून अधिसूचना जाहीर केली आहे.\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nमुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार...\nपूर्वीच्याच ठेकेदाराची निविदा मंजूर\nपुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनु��ानात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-pmc-bjp-61422", "date_download": "2018-09-26T03:43:03Z", "digest": "sha1:FJTKB6AQO6QL6SKNIHQSGQZ7VY24SMGB", "length": 14119, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pmc bjp नाव समितीचे अध्यक्षही सुसाट | eSakal", "raw_content": "\nनाव समितीचे अध्यक्षही सुसाट\nशनिवार, 22 जुलै 2017\nपुणे - महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा समितीसह आता जैवविविधता आणि नाव समितीच्या अध्यक्षांना चालकासह महापालिकेची मोटार देण्याचा ठराव सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर शुक्रवारी मंजूर केला.\nपुणे - महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा समितीसह आता जैवविविधता आणि नाव समितीच्या अध्यक्षांना चालकासह महापालिकेची मोटार देण्याचा ठराव सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर शुक्रवारी मंजूर केला.\nमहापालिकेकडून चार विषय समित्यांच्या अध्यक्षांना पूर्वीपासूनच मोटारी दिल्या जातात. आता त्यात जैवविविधता आणि नाव समितीच्या अध्यक्षांची भर पडली आहे. पूर्वीच्याच चार समित्यांना मोटारी द्याव्यात, अशी उपसूचना सुभाष जगताप, प्रकाश कदम यांनी मांडली होती; परंतु सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला. परंतु, प्रभारी महापौर सुनील कांबळे यांनी आदेश दिल्यावर झालेल्या मतदानात 42 विरुद्ध 13 मतांनी हा ठराव मंजूर झाला.\nस्मार्ट सिटीला भाडेतत्त्वाने जागा\nमहापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीला सेनापती बापट रस्त्यावरील \"आयसीसी' टॉवरमध्ये महापालिकेची जागा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाला. 2008च्या मिळकतवाटप नियमावलीनुसारच निविदा मागवून जागा देण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली होती. मात्र, महापालिकेच्या नियमांचा आढावा घेऊनच जागा भाडेतत्त्वावर देण्यात येईल, असे भूमी जिंदगी विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण केल्यावर हा ठराव मंजूर झाला.\nमधल्या पेठांतील बांधकामे रखडली\nजुन्या पुण्यातील मधल्या पेठांतील बांधकाम आराखडे मंजूर करण्याची 2012 पासून प्रक्रिया रखडली असून, त्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विशाल धनकवडे यांनी केली. गोपाळ चिंतल, हेमंत रासने यांनीही त्याला अनुमोदन दिले. या वेळी नगर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, \"\"मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील विकास नियंत्रण नियमावलीत काही बदल करायचे आहेत. त्याबाबत सभागृहात प्रस्ताव सादर करून राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. त्याला मंजुरी मिळाल्यावर लगेचच आराखडे मंजूर करण्यात येतील.''\nमहापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने एकाच दिवशी एकाच व्यक्तीचा जन्माचा आणि मृत्यूचा दाखला दिला आहे, असे अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत दाखवून दिले. त्याची दखल घेत आयुक्त कुणाल कुमार यांनी याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रशासनाला दिला.\nMaratha Kranti Morcha : मराठा समाजाचा दिवाळीत स्वतंत्र पक्ष - सुरेश पाटील\nपुणे - आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र येणार आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्‍...\nउदयनराजे यांना आमदारांचा विरोध नाही - शरद पवार\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी...\nराष्ट्रवादी महिला आघाडीची सरकारच्या विरोधात मोहीम\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली कारभारामुळे देशाची लोकशाही व्यवस्था धोक्‍याच्या वळणावर पोचली असून, ती वाचविण्याकरिता राष्ट्रवादी महिला...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nरिफंड आणि ���तर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/", "date_download": "2018-09-26T03:19:50Z", "digest": "sha1:VDUWUBXKQAEHOSJWO2DTL3XL2DJAV4LU", "length": 25389, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Notice: Undefined index: display_check in /usr/share/nginx/lokmat-web/app/controllers/readsplots.class.php on line 888", "raw_content": "\nबुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेता शाहिद कपूरचा नुकताच 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यात आता त्याने आपल्या आगामी चित्रपट 'अर्जुन रेड्डी'मधील नायिकेची घोषणा केली आहे. ... Read More\nShahid KapoorKiara Advaniशाहिद कपूरकियारा अडवाणी\nयुवराज सिंगची पत्नी हेजल कीच हिने हॅरी पॉटर सीरिजमध्येही केलेय काम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nक्रिकेटपटू युवराज सिंग याची पत्नी हेजल कीच हिने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केलेय. पण हेजलने हॅरी पॉटर सीरिजमध्येही काम केलेय, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. ... Read More\nकाजोलचे 'हेलिकॉप्टर ईला'मधील हे गाणे झाले प्रदर्शित\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूडचा सिंघम अजय देवगण व अभिनेत्री तब्बू यांचा 1994 साली 'विजयपथ' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'रुक-रुक रुक अरे बाबा रुक' हे गाणे लोकप्रिय झाले होते. हे गाणे आता नव्याने दाखल झाले आहे ... Read More\nअजय देवगणने 'तानाजी-द अनसंग वॉरियर'च्या शूटिंगला केली सुरूवात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेता अजय देवगणने आगामी बहुचर्चित चित्रपट 'तानाजी-द अनसंग वॉरियर'च्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे ... Read More\nकरण जोहरच्या 'Takht'मध्ये जान्हवी कपूर करणार रणवीर सिंगसोबत रोमान्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकरण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा तख्त रिलीजच्य�� आधीपासूनच चर्चेचा विषय झाला आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुक आहे. या सिनेमात आता आणखीन एक नाव जोडले गेले आहे ते आहे जान्हवी कपूरचे. ... Read More\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्���ोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/03/blog-post_8001.html", "date_download": "2018-09-26T03:45:53Z", "digest": "sha1:BTGHWYDCDAEGCNQ6DSHSISCHNYRG26RS", "length": 4006, "nlines": 67, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मनच लागत नाहीये. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » मनच लागत नाहीये. » मनच लागत नाहीये.\n आज माझ मनच लागत नाहीये \nका कोणास ठाऊक आज माझ मनच लागत नाहीये\nतिला माझा राग आलाय म्हणून ,\nमी तिला मेसेज नाय केला म्हणून\nका कोणास ठाऊक आज माझ मनच लागत नाहीये \nकाल तिच्या सोबत जास्त बोललो नाही म्हणून\nकाल तिला मी चार चौघात इग्नोर केले म्हणून\nका कोणास ठाऊक आज माझ मनच लागत नाहीये \nआज तिने माझा कोल् रिसिव्ह नाही केला म्हणून\nतिने मला रिप्लाय केला नाय म्हणून\nका कोणास ठाऊक आज माझ मनच लागत नाहीये \nतिला माझा गैरसमज झालाय म्हणून\nमाझा बद्दल तिच्या मनात गैरसमज केलंय म्हणून \nका कोणास ठाऊक आज माझ मनच लागत नाहीये \nRelated Tips : मनच लागत नाहीये.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-summer-crops-sowing-status-nagar-maharashtra-6881", "date_download": "2018-09-26T04:03:08Z", "digest": "sha1:3HJ7YH3IMOI4372PDEBHHSCG7WCQUUSF", "length": 14469, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, summer crops sowing status, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस��क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात भुईमुगाची २८७१ हेक्टरवर पेरणी\nनगर जिल्ह्यात भुईमुगाची २८७१ हेक्टरवर पेरणी\nमंगळवार, 27 मार्च 2018\nनगर ः जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उन्हाळी पिकांची सरासरी ४४ टक्के पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक २८७१ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली आहे. तीन तालुक्‍यांत उन्हाळी पिकांची पेरणीच झालेली नाही, तर तीन तालुक्‍यांत सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.\nनगर ः जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उन्हाळी पिकांची सरासरी ४४ टक्के पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक २८७१ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली आहे. तीन तालुक्‍यांत उन्हाळी पिकांची पेरणीच झालेली नाही, तर तीन तालुक्‍यांत सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.\nजिल्ह्यात दरवर्षी उन्हाळी पिकांचे पेरणी केली जाते. यंदा मात्र उन्हाळी पिकांचे पेरणी क्षेत्र कमी झाल्याचे जाणकार सांगत आहेत. उन्हाळी मका, भुईमुग, बाजरी, भात, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद आदी पिकांचे सरासरी ८४०० हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत ३६८२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्यात मक्‍याचे ७९२, मुगाचे १९, भुईमुगाचे २८७१ हेक्‍टर क्षेत्र आहे.\nभात, बाजरी, सूर्यफूल, तीळ, उडदाची पेरणी झालेली नाही. शेवगाव, पाथर्डी व संगमनेर तालुक्‍यांत उन्हाळी पिकांची अजून पेरणी झालेली नाही, तर नेवासा, अकोले, राहाता या तालुक्‍यांत सरासरीपेक्षा जास्ती पेरणी झाली आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.\nतालुकानिहाय पेरणी कंसात सरासरी क्षेत्र (हेक्‍टर) ः\nनगर ः ९० (३००), पारनेर ः ६० (६००), श्रीगोंदा ः ५१० (१५८०), कर्जत ः ४० (६३०), जामखेड ः ३९७ (८२०), शेवगाव ः ० (५१०), पाथर्डी ः ० (५२०), संगमनेर ः ० (५२०), नेवासा ः ११८७ (१०१०), राहुरी ः ३२४ (६००), अकोले ः ३३८ (३००), कोपरगाव ः २८३ (४८०), श्रीरामपूर ः १६० (३१०), राहाता ः २९३ (२२०).\nनगर कृषी विभाग शेती तेलबिया पिके भुईमूग\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययो���ना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगा��ासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-procurment-process-status-parbhani-maharashtra-6539", "date_download": "2018-09-26T03:55:20Z", "digest": "sha1:2J7DZUABLBS5LPRENSZQW5YVIVA7X32C", "length": 15246, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, tur procurment process status, parbhani, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतीन जिल्ह्यांत ५८ हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रांवर पडून\nतीन जिल्ह्यांत ५८ हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रांवर पडून\nगुरुवार, 15 मार्च 2018\nनांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत बुधवारपर्यंत (ता. १४) खरेदी करण्यात आलेल्या ९५ हजार क्विंटल तुरीपैकी ५८ हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रावर पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nनांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत बुधवारपर्यंत (ता. १४) खरेदी करण्यात आलेल्या ९५ हजार क्विंटल तुरीपैकी ५८ हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रावर पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nखुल्या बाजारातील दर कोसळ्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून केंद्र शासनाच्या किंमत समर्थयोजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने नाफेड आणि विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशतर्फे तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे. बुधवारपर्यंत (ता. १४) नांदेड जिल्ह्यात नाफेडतर्फे ५७८३ शेतकऱ्यांची ५६,३०६, परभणी जिल्ह्यात नाफेड आणि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे १३९९ शेतकऱ्यांची २१,२४६, हिंगोली जिल्ह्यात नाफेडतर्फे १७५२ शेतकऱ्यांची १६ हजार ९८३ अशी तीन जिल्ह्यांत एकूण ८९३४ शेतकऱ्यांची ९५ हजार ३५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.\nशेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करण्यासाठी शासकीय ख���ेदी केंद्रावरील तूर वखार महामंडळाच्या गोदामात ती साठविणे आवश्यक आहे. परंतु या तीन जिल्ह्यांत वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे खरेदी केंद्रावर ५८ हजार ४३२ क्विंटल तूर पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यास वेळ लागणार आहे.\nवखार महामंडळाने काही ठिकाणी खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. तरीही खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, खरेदी केंद्रावरील गोदामात जागा अपुरी पडत असल्यामुळे नाफेडचे बोरी (ता. जिंतूर) येथील केंद्रावर तूर खरेदी बंद रहात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे.\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/khopoli-konkan-news-dam-full-khalapur-tahsil-58170", "date_download": "2018-09-26T03:33:54Z", "digest": "sha1:FVEXCAWFF5P6KRGIPIFUUI3RN3X7Z6RB", "length": 10694, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "khopoli konkan news dam full in khalapur tahsil खालापूर तालुक्‍यातील धरणे तुडुंब | eSakal", "raw_content": "\nखालापूर तालुक्‍यातील धरणे तुडुंब\nशनिवार, 8 जुलै 2017\nखोपोली - रायगड जिल्ह्यात आठ-दहा दिवसांत झालेल्या दमदार पावसाने धरणे, पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. खालापूर तालुक्‍यातील डोणवत, भिलवले, कलोते-मोकाशी ही धरणे ओसंडून वाहत आहेत. आत्करगाव, नढाळ, उसरोली व अन्य पाझर तलावही भरले आहेत.\nखोपोली - रायगड जिल्ह्यात आठ-दहा दिवसांत झालेल्या दमदार पावसाने धरणे, पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. खालापूर तालुक्‍यातील डोणवत, भिलवले, कलोते-मोकाशी ही धरणे ओसंडून वाहत आहेत. आत्करगाव, नढाळ, उसरोली व अन्य पाझर तलावही भरले आहेत.\nनवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण मात्र अजूनही भरलेले नाही. या धरण क्षेत्र��त समाधानकारक पाऊस पडत आहे. लवकरच हे धरणही ओसंडून वाहण्याची चिन्हे आहेत. रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत 28 धरणे आहेत. अनेक पाझर तलावही आहेत. खालापूर तालुक्‍यात मोरबे हे मोठे धरण आहे. जलसंपदा विभागाकडून नवी मुंबई महापालिकेने हे धरण घेतले आहे.\nखालापूर तालुक्‍यात काही दिवसांत सरासरी 979.3 मिलिमीटर पाऊस पडला आहे.\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nराजकीय पटलावर मुश्रीफांचे नाव नसेल - महाडिक\nकोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर...\nमुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://capitalboosters.com/career/?lang=mr", "date_download": "2018-09-26T02:25:38Z", "digest": "sha1:R2VUQTJW32GZDDYFXQNWQYJAH7YOFFGY", "length": 3772, "nlines": 59, "source_domain": "capitalboosters.com", "title": "Join Capital Boosters - stock advisory company in Indore.", "raw_content": "आम्हाला कॉल करा +91-731-4020912\nआपला ई - मेल (आवश्यक)\nराजधानी कारणे विश्लेषकांचा पंतप्रधान प्लॅटफॉर्मवर एक म्हणून स्वत: स्थापन आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज खास तांत्रिक विश्लेषक. आम्ही आपल्या गुंतवणूक रक्कम वाढवण्यासाठी आपण फक्त शिफारसी प्रदान आहेत, कारण आम्ही विश्वास विश्वास आणि फायद्यासाठी आपले पैसे गुंतवणूक करणार.\nविजय नगर स्क्वेअर जवळ,\nFacebook वर आम्हाला शेअर करा\n© 2014 राजधानी कारणे\nसाठी येथे क्लिक करा कमोडिटी टिपा. दिले ग्राहकास - Please don't trade on any verbally calls, त्या कॉल संदेश दिले आहे तो व्यापार नाही. तक्रार आपण श्रीमती नेहा संपर्क साधू शकता 8236821975 किंवा आम्हाला मेल complaint@capitalboosters.com.\nवृत्तपत्र टेम्पलेट - थीम बक्षिसे\nआपला ई - मेल (आवश्यक)\nसेवा आपण इच्छित निवडा\nस्टॉक रोख शेअर + निफ्टी भविष्यात शेअर + निफ्टी पर्याय\nआपले पॅन कोणत्याही. :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s080.htm", "date_download": "2018-09-26T03:15:43Z", "digest": "sha1:2RKZPNCYE2BXEPQE7TN3EXC3OVM7GELK", "length": 50575, "nlines": 1408, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । अशीतितमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nअयोध्यातो गङ्गातटमभिव्याप्य सुरम्यशिविरकूपादियुतस्य सुखदराजमार्गस्य निर्माणम् -\nअयोध्येपासून गङ्‍गातटापर्यत सुरम्य शिविर आणि कूप आदिनी युक्त सुखद राजमार्गाची निर्मिती -\nस्वकर्माभिरताः शूराः खनका यन्त्रकास्तथा ॥ १ ॥\nकर्मांतिकाः स्थपतयः पुरुषा यन्त्रकोविदाः \nतथा वर्धकयश्चैव मार्गिणो वृक्षतक्षकाः ॥ २ ॥\nसमर्था ये च द्रष्टारः पुरतस्ते प्रतस्थिरे ॥ ३ ॥\nत्यानंतर उंच-सखल तसेच सजल-निर्जल भूमिचे ज्ञान असणारे सूत्रकर्मा (छावणी आदि बनविण्यासाठी सूत्र धारण करण्यात कुशल ), मार्गाचे रक्षण आदि आपल्या कर्मात सदा सावधान राहाणारे शूर-वीर, भूमी खोदणारे किंवा सुरूंग आदि बनविणारे , नदी पार करण्यासाठी तात्काळ साधन उपस्थित करणारे अथवा जलाचा प्रवाह रोखणारे वेतनभोगी कारागीर, गवंडी, रथ आणि यंत्र आदि बनविणारे पुरूष, सुतार, मार्गरक्षक, झाडे तोडणारे, आचारी, चुन्यांनी लिंपणे आदि काम करणारे, रूळकापासून चटई, सूप वगैरे (बुरूड) बनविणारे, चामड्यापासून खोगीर वगैरे बनविणारे तसेच रस्त्याची विशेष माहिती ठेवणार्‍या सामर्थ्यशाली पुरूषांनी प्रथम प्रस्थान केले. ॥ १-३॥\nस तु हर्षात् तमुद्देशं जनौघो विपुलः प्रयान् \nअशोभत महावेगः सागरस्यैव पर्वणि ॥ ४ ॥\nत्यासमयी मार्ग चांगला करण्यासाठी एक विशाल जनसमुदाय अत्यंत हर्षाने वनप्रदेशाकडे पुढे रवाना झाला. पौर्णिमेच्या वेळी समुद्राला भरती यावी त्यावेळी त्या महान वेगाने समुद्र शोभतो तसा तो शोभत होता. ॥ ४ ॥\nते स्ववारं समास्थाय वर्त्मकर्मणि कोविदाः \nकरणैर्विविधोपेतैः पुरस्तात् सम्प्रतस्थिरे ॥ ५ ॥\nमार्ग व रस्ते निर्माण करण्यात कुशल कामगारांचे विविध संघ आपापली औजारे घेऊन कार्यस्थळी रवाना झाले. ॥ ५ ॥\nलता वल्लीश्च गुल्मांश्च स्थाणूनश्मन एव च \nजनास्ते चक्रिरे मार्गं छिन्दन्तो विविधान् द्रुमान् ॥ ६ ॥\nते मार्ग निर्माण करण्यात निपुण असणारे कारागीर आपापल्या दलासह अनेक प्रकारच्या वृक्षांना तोडून मार्ग तयार करू लागले. ॥ ६॥\nअवृक्षेषु च देशेषु केचिद् वृक्षानरोपयन् \nकेचित् कुठारैष्टङ्कैश्च दात्रैश्छिन्दन् क्वचित् क्वचित् ॥ ७ ॥\nज्या स्थानी वृक्ष नव्हते तेथे काही लोकांनी वृक्षही लावले. काही कारागीरांनी कुर्‍हाडी, छिन्नी, दगड फोडण्याची अवजारे तसेच विळ्या कोयत्याने कोठे कोठे वृक्ष आणि ग���त कापून रस्ता साफ केला. ॥ ७॥\nअपरे वीरणस्तम्बान् बलिनो बलवत्तराः \nविधमन्ति स्म दुर्गाणि स्थलानि च ततस्ततः ॥ ८ ॥\nअपरेऽपूरयन् कूपान् पांसुभिः श्वभ्रमायतम् \nनिम्नभागांस्तथैवाशु समांश्चक्रुः समन्ततः ॥ ९ ॥\nअन्य प्रबल मनुष्यांनी ज्यांची मुळे जमिनीत घट्ट रुजलेली होती अशा कुश, कास आदि झुडुपांना हातांनीच उपटून फेकून दिले. ते जेथे तेथे उंच सखल दुर्गम स्थानांना खोदून बरोबर करीत होते. दुसरे काही लोक विहीरीत लांबरूंद खड्ड्यांना मातीने भरून काढीत होते. जे स्थान खोलगट असेल तेथे सर्व बाजूनी मातीची भर घालून ते त्या स्थानाला समतल करून टाकत होते. ॥ ८-९॥\nबिभिदुर्भेदनीयांश्च तांस्तान् देशान्नरास्तदा ॥ १० ॥\nत्यांनी जेथे पूल बांधण्यायोग्य पाणी आहे असे पाहिले तेथे पूल बांधले, जेथे खडकाळ जमीन दिसली तेथे तिला ठोकून ठोकून मुलायम केले आणि जेथे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग बनविणे आवश्यक वाटले तेथील बांध फोडून टाकले. याप्रमाणे विभिन्न देशात तेथील आवश्यकतेनुसार कार्य केले. ॥ १०॥\nअचिरेण तु कालेन परिवाहान् बहूदकान् \nचक्रुर्बहुविधाकारान् सागरप्रतिमान् बहून् ॥ ११ ॥\nलहान लहान झरे, ज्यांचे पाणी सर्व बाजूनी वाहून जात होते त्यांना चारी बाजूनी बांध घालून त्वरित अधिक पाणी साठेल असे बनविले. याप्रमाणे थोड्याच काळात त्यांनी भिन्न भिन्न आकार- प्रकारची बरीच सरोवरे तयार केली, जी अगाध जलाने भरून गेल्यामुळे समुद्रासारखी वाटू लागली. ॥ ११॥\nनिर्जलेषु च देशेषु खानयामासुरुत्तमान् \nउदपानान् बहुविधान् वेदिकापरिमण्डितान् ॥ १२ ॥\nनिर्जल स्थानावर नाना प्रकारच्या चांगल्या विहीरी आणि कूप आदि बनविले गेले, जे आसपास बांधलेल्या वेदिकांमुळे (चबुतर्‍यांमुळे) अलंकृत झाले होते. ॥ १२॥\nमत्तोद्‌घुष्टद्विजगणः पताकाभिरलङ्कृतः ॥ १३ ॥\nबह्वशोभत सेनायाः पन्थाः सुरपथोपमः ॥ १४ ॥\nयाप्रकारे सेनेचा तो मार्ग देवतांच्या मार्गाप्रमाणे अधिक शोभून दिसू लागला. त्याच्या जमिनीवर चूना, वाळू, क्रांक्रिट पसरुन पसरून त्याला ठोकून ठोकून पक्का बनवला होता. त्याच्या किनार्‍यावर ( दोन्ही बाजूला) फुलांनी सुशोभित वृक्ष लावले गेले होते. तेथील वृक्षांवर मत्तपक्षी किलबिलाट करीत होते. सर्व मार्गास पताकांनी सुशोभित केले होते, त्यावर चंदन मिश्रित जलाचा शिडकाव केला गेला होता, तसेच अनेक प्रकारच्या फुलांनी तो मार्ग सजविला गेला होत ॥ १३-१४॥\nआज्ञाप्याथ यथाज्ञप्ति युक्तास्तेऽधिकृता नराः \nरमणीयेषु देशेषु बहुस्वादुफलेषु च ॥ १५ ॥\nयो निवेशस्त्वभिप्रेतो भरतस्य महात्मनः \nभूयस्तं शोभयामासुर्भूषाभिर्भूषणोपमम् ॥ १६ ॥\nयात्रेच्या मार्गात ठराविक ठिकाणी विश्रांतीसाठी छावण्या उभारण्यात येणार्‍या दक्ष अधिकार्‍यांनी भरताच्या आज्ञेनुसार योग्य सेवकांना योग्य ते आदेश देऊन जेथे स्वादिष्ट फळझाडांची उपज अधिक प्रमाणात होती अशा ठिकाणी छावण्या/तंबू उभे केले. सर्व छावण्या भरताच्या रुचीनुसार अलंकृत करून उत्तम तर्‍हेने सजविल्या होत्या. ॥ १५-१६ ॥\nनक्षत्रेषु प्रशस्तेषु मुहूर्तेषु च तद्विदः \nनिवेशान् स्थापयामासुर्भरतस्य महात्मनः ॥ १७ ॥\nवास्तु कर्माच्या ज्ञाता विद्वानांनी उत्तम नक्षत्रांवर आणि मुहूर्तावर महात्मा भरतांच्या मुक्कामासाठी जी जी स्थाने बनविली गेली होती, त्यांची प्रतिष्ठा करविली. ॥ १७॥\nतत्रेंद्रनीलप्रतिमाः प्रतोलीवरशोभिताः ॥ १८ ॥\nपताका शोभिताः सर्वे सुनिर्मितमहापथाः ॥ १९ ॥\nसमुच्छ्रितैर्निवेशास्ते बभुः शक्रपुरोपमाः ॥ २० ॥\nमार्गात बनविली गेलेली विश्राम स्थाने इंद्रपुरीप्रमाणे शोभून दिसत होती. त्यांच्या चारी बाजूस खंदक खोदले गेले होते, धूळ-मातीचे उंच ढिगारे बनविले गेले होते. राहुट्यांच्या मध्ये इंद्रनील मण्यांच्या बनविलेल्या प्रतिमा सजविल्या गेल्या होत्या. गल्ल्या आणि सडका यांच्यामुळे त्या विश्रामस्थानाला विशेष शोभा प्राप्त झाली होती. राजकीय गृहे आणि देवस्थानाला विशेष शोभा प्राप्त झाली होती. राजकीय गृहे आणि देवस्थानांनी युक्त ते शिबिर चुन्यानी लिंपलेल्या प्राकारांनी ( परकोटांनी, तटांनी) घेरलेले होते. सर्व विश्रामस्थाने पताकांनी सुशोभित केलेली होती. सर्वत्र मोठ्मोठ्या सडकांची सुंदर रीतीने निर्मिति केलेली होती. विटङ्‍क (कबूतरांची राहण्याची स्थाने) उंच उंच विमानांच्या मुळे त्या सर्व शिबिरांची फारच शोभा दिसत होती. ॥ १८-२०॥\nजाह्नवीं तु समासाद्य विविधद्रुमकाननाम् \nशीतलामलपानीयां महामीनसमाकुलाम् ॥ २१ ॥\nनरेन्द्रमार्गः स तदा व्यराजत\nक्रमेण रम्यः शुभशिल्पिनिर्मितः ॥ २२ ॥\nनाना प्रकारच्या वृक्षांनी आणि वनांनी सुशोभित, शीतल निर्मल जलाने भरलेली आणि मोठमोठ्या मत्स्यांनी व्याप्त गङ्‍गेच्या किनार्‍यापर्यंत बनविला गेलेला तो रमणीय राजमार्ग त्या समयी अत्यंत शोभून दिसत होता. चांगल्या कारागीरांनी त्याची निर्मिती केलेली होती. रात्रीच्या वेळी तो चंद्रमा आणि तारागणांनी मण्डित निर्मल आकाशाप्रमाणे सुशोभित होत होता. ॥ २१-२२॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे अशीतितमः सर्गः ॥ ८० ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा विंशिवा सर्ग पूरा झाला. ॥ ८०॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Chicody-from-hexcom-aside-farmers/", "date_download": "2018-09-26T02:48:10Z", "digest": "sha1:HJEIGHVE575VNKUQYTIOZOWD6N2BN3SW", "length": 6945, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘हेस्कॉम’कडून शेतकर्‍यांची चेष्टा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘हेस्कॉम’कडून शेतकर्‍यांची चेष्टा\nग्रामीण भागात निरंतर वीजपुरवठा केला जात असल्याचे ‘हेस्कॉम’ अधिकारी शेतकर्‍यांना खोटे सांगत आहेत. वारंवार पुरवठा खंडित करून शेतकर्‍यांची चेष्टा करीत असून ‘हेस्कॉम’ने लक्ष देऊन सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी आग्रह ता. पं.च्या सामान्य सभेत सदस्यांनी केली. ता. पं. अध्यक्षा उर्मिला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सदस्यांनी चिकोडी, सदलगा व निपाणी ‘हेस्कॉम’ अधिकार्‍यांना धारेवर धरले.\nद्राक्षरस महामंडळाचे अध्यक्ष रविंद्र मिर्जे म्हणाले दोन महिन्यांनंतर दहावी परीक्षा सुरु होणार आहे. यामुळे विद्यार्थी अभ्यास, सराव करीत असतात. रात्री वीजपुरवठा खंडित केल्यास अभ्यास कसा करणार यंदाच्या हंगामात ऊसतोडणी सुरु असल्यामुळे अतिरिक्त भारनियमन करता येत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. पण ग्रामीण भागात केवळ 3 तास पुरवठा केला जात असल्याचा आरोप केला.\nनवलिहाळचे ए. एस. पाटील म्हणाले ‘हेस्कॉम’च्या दुर्लक्षामुळे संकणवाडी येथे चार, पाच शेतकर्‍यांची घरे जळाली. वाहिन्या ओढून बांधल्या नाहीत. ट्रान्स्फॉर्मर वेळेवर बदलण्यात येत नाही. नुकसानग्रस्त भागास भेट देऊन समाजकल्याण खात्याचे अधिकारी सर्व्हे करून गेले आहेत. पण अद्यापही भरपाई मिळाली नाही. समाजकल्याण खात्याचे साहाय्यक संचालक एस. एस. बडिगेर म्हणाले, दलित कॉलनीत विजेच्या दुर्घटना घडून नुकसान झाल्याचे खरे असून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. भरपाई देणे खात्याच्या कार्यक्षेत्र��त येत नाही.\nउर्मिला पाटील म्हणाल्या, सर्व खात्यांच्या अधिकार्‍यांनी ता. पं.सदस्यांना विश्‍वासात घेऊन काम करावे. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्य उत्तरे देऊन समस्या सोडवाव्यात. उपाध्यक्षा महादेवी नाईक, सदस्य वीरेंद्र पाटील, कलगौडा पाटील, काशिनाथ कुरणी, राजू पाटील, वीरेंद्रसिंह माने, प्रभाकर भीमन्नवर, टी.एस. मोरे उपस्थित होते. कार्यकारी अधिकारी के. एस. पाटील यांनी स्वागत केले.\nअनधिकृत बांधकामे अंधारात पथदीपांवर ‘प्रकाश’\nबेळगावात भामट्याकडून लाखोंचा गंडा\nसाठेंच्या साहित्यात कष्टकर्‍यांचे चित्रण\nसहकारामुळेच स्थिर जीवन : सकलकीर्ती महाराज\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/sequirity-guard-port-rate-issue-in-pimpari/", "date_download": "2018-09-26T02:57:52Z", "digest": "sha1:IAL2F3FWRYCDSH3ON7GCOQDHRGY72TK3", "length": 6975, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एटीएमचा सुरक्षारक्षक जपतोय रेखाचित्राचा छंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एटीएमचा सुरक्षारक्षक जपतोय रेखाचित्राचा छंद\nएटीएमचा सुरक्षारक्षक जपतोय रेखाचित्राचा छंद\nतुम्ही जर जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने मोरवाडी चौकातून जात असाल तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमजवळ नक्की थांबा. तुम्हाला तिथे 65 वर्षाचे काका एटीएमच्या बाहेर पेन्सीलने कागदावर रेषा मारत बसलेली दिसतील. मोरवाडी चौकातील एटीएमचे सुरक्षा रक्षक असलेले रावसाहेब चक्रनारायण नोकरी करत स्वतःचा छंद जपत आहेत. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांची कला पाहून त्यांचे कौतूक करतो.\nरावसाहेब चक्रनारायण हे मुळचे नेवासे गावचे. नोकरीनिमित्त शहरात आले. भोसरीतील एका कंपनीमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर रिकाम्या हाताला काम पाहिजे आणि घर चालवण्यासाठी नोकरी पाहिजे म्हणून सुरक्षा रक्षकाची नोकरी पत्करली. एटीएमच्या बाहेर ड्यूटी करताना बारा तास एकाच जागेवर बसून राहवे लागते. त्यामुळे त्यांनी तरूण वयातील छंद पुर्ण करण्याचे ठरवले. आणि येथून सुरू झाला त्यांचा रेखाचित्राचा प्रवास. कुठलेही तंत्रशुद्ध शिक्षण न घेता अगदी सुरेख असे रेखाचित्र चक्रनारायण काढतात. एटीएममध्ये येणारे अनेक नागरिक त्यांच्याकडून स्वतःचे चित्र बनवून घेतात. काही नागरिक तर त्यांना चक्क बक्षिसी देखील देऊ करतात. राजकीय नेते मंडळी आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्रींचे दैनिकांमधून छापून आलेले छायाचित्र पाहून ते चित्र काढतात. त्यांच्या जवळ असलेल्या कागदांच्या बंचमध्ये राज्यातील बहुतांशी राजकीय नेते मंडळीचे चित्रे मिळतात.\nएटीएमच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी करताना छंद जोपसत असल्याची माहिती बँक अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा सत्कार देखील केल्याची माहिती चक्रनारायण यांनी दिली. सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत ड्यूटी करणारे चक्रनारायण दिवसभरात एक किंवा दोन चित्रे काढतात. कधी एटीएमच्या बाहेर उन्हात बसून तर कधी एटीएम मधील एसीची हवा खात चक्रनारायण यांची चित्र काढण्याचे काम सुरू असते. काही वेळा अनेकांना पैसे काढण्यासंदर्भात किंवा पैसे टाकण्यात अडचणी येतात. त्यावेळी चक्रनारायण स्वतः तुम्हाला मदत हवी आहे का असे विचारून व्यवहार पुर्ण करण्यास मदत करतात. सर्वांशी हसून बोलणार्‍या या अवलियाची एटीएममध्ये येवून गेलेला प्रत्येकजण दखल घेत असल्याची माहिती आजूबाजूचे त्यांचे सहकारी सांगतात.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Clean-India-campaign-issue/", "date_download": "2018-09-26T03:31:16Z", "digest": "sha1:AR7H2KA5Z3TRQYACCSNGYIZXXTIKWP7F", "length": 4863, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कचर्‍यातून घरातच खत निर्मितीद्वारे बाग फुलवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कचर्‍यातून घरातच खत निर्मितीद्���ारे बाग फुलवा\nकचर्‍यातून घरातच खत निर्मितीद्वारे बाग फुलवा\nघराप्रमाणे शहरही स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. त्यानुसार घरातला कचरा रस्त्यावर न टाकता त्याचे खत करा. परसबागा, बागा फुलवून स्वच्छ भारत अभियानाचे शिलेदार बना, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. येथील संजयनगरमध्ये दुधाळ प्राथमिक शाळेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत माहितीपत्रकाचे प्रकाशन आणि ओला-सुका कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गाडगीळ म्हणाले, कचर्‍याची भविष्यात जागतिक समस्या बनणार आहे. त्यामुळे कचर्‍याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाबरोबरच नागरिकांनीही मदत केली पाहिजे. मी स्वत: कचरा करणार नाही व करू देणार नाही, अशी भूमिका सर्वांनी ठेवली पाहिजे.\nनगरसेवक संतोष पाटील म्हणाले, ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. कचर्‍यापासून कंपोस्ट खत करा. त्यातून शेतीला खतही मिळेल, कचर्‍याचा प्रश्‍नही सुटेल. नागरीक हक्क संघटनेचे वि. द. बर्वे यांनी या उपक्रमाबद्दल पुढाकार घेतला, शहरात 60 हजाराहून अधिक पत्रके वाटून जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी स्थायी सभापती बसवेशवर सातपुते, नगरसेवक मनगू सरगर, भारत दुधाळ, वंदना दुधाळ, हरिभाऊ कुलकर्णी, आनंद सावंत , रामभाऊ मोहिते, रमेश शिंगाडे, दीपक माने, सुनील सरगर उपस्थित होते.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/rajarambapu-sugar-factory-president-pruthviraj-pawar-guilty-on-the-case-of-defamation-of-MLA-jayant-patil-three-month-jail/", "date_download": "2018-09-26T03:07:50Z", "digest": "sha1:KHRTP6Y4VWRD5DHB4FJS6XVKB7BX46QY", "length": 4300, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवारांना ३ महिन्याचा कारावास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवारांना ३ महिन्याचा कारावास\nराजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवारांना ३ महिन्याचा कारावास\nकारंदवाडी (ता.वाळवा) येथील सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरुन राजारामबापू कारखाना आणि आमदार जयंत पाटील यांची मानहाणी केल्या प्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना न्यायालयाने ३ महिन्याची शिक्षा सुनावली. तसेच २०००० रु. दंडही ठोठावला.\n२०१२ मध्ये पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्याच्या मालकी हक्कावरुन सुरु असलेल्या वादातुन आमदार पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राजारामबापू कारखान्याने न्यायालयात पवार यांच्याविरोधात खासगी याचिका (प्रायव्हेट केस) दाखल केली होती. आज या केसचा निकाल लागला. न्यायालयाने पवार यांना ३ महिने सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना अपिल करण्यासाठी १५ दिवसांची मुदतही न्यायालयाने दिली आहे. पवार हे माजी आमदार संभाजी पवार यांचे चिरंजीव आहेत.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/makhar-creation-dombivali-women-got-it-right-employment-ganesh-festival-303074.html", "date_download": "2018-09-26T03:42:28Z", "digest": "sha1:NKLLORQWBIXK46PHR3AZR45SXJH7HHJN", "length": 2103, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मखर निर्मितीतून महिलांना मिळाला हक्काचा रोजगार–News18 Lokmat", "raw_content": "\nमखर निर्मितीतून महिलांना मिळाला हक्काचा रोजगार\nडोंबिवलीत महिलांकडून चटईपासून मखरांची निर्मिती केली जातेय. पर्यावरणस्नेही असलेल्या या मखरांना बाजारात मोठी मागणी असून यामुळे महिलांना हक्काचा रोजगारही उपलब्ध झालाय.\nया ५ गोष्टींमुळे कळेल तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला धोका तर देत नाही ना\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडू���ेठ हलवाई गणपती\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://in.worldpronews.com/-6bb4b981fc369f78634393c244cc62dcb75bb23c", "date_download": "2018-09-26T03:51:46Z", "digest": "sha1:OA5SBQJBFUN3CPU3WCVZEH3S3ASOY67K", "length": 8952, "nlines": 182, "source_domain": "in.worldpronews.com", "title": "World Professional News", "raw_content": "\nगणपती बाप्पा मोरयाच्या ग\n‘एमएसपी, एसएमपी फरक समजून घ्या’2018-09-12 18:30:00\n‘पनवेल-चिपळूण’ बंद केल्याने अडचण2018-09-12 18:30:00\nवन्यजीव रक्षणासाठी स्पर्धा2018-09-12 18:30:00\n-शनिवार, रविवारी होणार ही \u0017\n३४३ औषधांवर बंदी2018-09-12 18:30:00\n-एकापेक्षा अधिक घटक वापरू\nफुलांच्या किंमतीचा उच्चांक2018-09-12 18:30:00\n‘लोकलेखा’ बैठकांना गैरहजर राहणाऱ्यांना तंबी2018-09-12 18:30:00\nकमला मिलमध्ये नियमांचे गंभीर उल्लंघन2018-09-12 18:30:00\nघरयोजनेसाठी राज्यात खासगी भागीदारी2018-09-12 18:30:00\nघरगुती, कृषी, उद्योगांची वीज महागली2018-09-12 18:30:00\nमहाराष्ट्र वीज नियामक आय\nमालाड, गोरेगावमध्ये दूधभेसळीचे रॅकेट उद्ध्वस्त2018-09-12 18:30:00\nमहाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे सुधारित दर जाहीर, १ सप्टेंबर २०१८ पासून नवीन दर लागू2018-09-12 12:00:13\nप्रहार वेब टीम मुंबई : महा\u0017\nसिडको महागृहनिर्माण योजनेसाठी भरघोस प्रतिसाद, अर्जांनी केला १ लाखांचा आकडा पार2018-09-12 11:46:10\nप्रहार वेब टीम मुंबई : सिड\u0017\nसिंधुदुर्गातील विमान लँडिंगची शिवसेनेची नौटंकी; ७५ टक्के परवानग्या नसताना उतरविले विमान, नारायण राणे यांचा हल्लाबोल2018-09-12 10:55:21\nप्रहार वेब टीम कुडाळ : सिं\u0017\nशिवसैनिकांच्या हातात भाजपचे कमळ2018-09-12 10:44:40\nप्रहार वेब टीम मुंबई : ‘सब\u0017\nविमान उतरविण्याच्या नौटंकीत गणरायाचा अपमान, विमानाच्या लगेजमधून मूर्तीचा घडवला प्रवास2018-09-12 09:02:18\nप्रहार वेब टीम सिंधुदुर्\nसरकार देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास असमर्थ आहे. हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द झालाच पाहिजे : संजय निरुपम2018-09-12 08:41:51\nप्रहार वेब टीम मुंबई : मुख\u0017\nमहिलांकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होऊ नये म्हणून ‘त्या’ शूर मावळ्यांचे सर्व जिल्ह्यात सत्कार करणार- निलेश राणे2018-09-12 08:37:01\nपरभणी जिल्ह्यात दणदणीत स\nआघाडी सरकारच्या पापाची फळं आम्ही भोगत आहोत : राजकुमार बडोले2018-09-12 08:28:17\nप्रहार वेब टीम मुंबई : साम\u0017\nआज भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टीकास्त्र2018-09-12 07:36:10\nमुंबई : राज्याचे सामाजिक ê\nमुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; चाकरमान्यांचे हाल2018-09-12 05:27:19\nप्रहार वेब टीम माणगाव : गण\u0017\n‘स्वाभिमान’चे १०० रुपयांत ‘कोकणात चला’, बाप्पाच्या जयघोषात कोकणवासीय निघाले गावाला…2018-09-11 13:25:02\nमुंबई : गणपती बाप्पा मोरयì\nविधानसभेची रणनिती ठरविण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीची बैठक2018-09-11 13:00:16\nमुंबई : आगामी वर्ष हे निवड\u0017\nतेच ते नि तेच ते\nएशियाडचे विदारक वास्तव: भ\nचर्चेची सुरुवात ‘हुरियत’पासून करा\nविकास आराखडा : मुंबईकरांसाठी सोनेरी दिवास्वप्न2018-09-08 16:03:43\nनवीन विकास आराखडय़ामुळे म\nतुम्ही तरी चूक करू नका\nसंघर्ष संपला नाही.. वाढला आहे\nआता पुढचं पाऊल समाज प्रबोधन..2018-09-06 19:23:17\nअनेक मराठी भाषकांची भेट घ\nग्लायफॉसेट बंदी पर्यावरणविरोधीच2018-09-05 19:21:21\nजीएम बियाणामुळे कपाशीत प\nआयुष्मान भारत – सध्या तरी स्वप्नवत्2018-09-05 19:13:16\nबुद्धिवाद्यांच्या अटकेने काय साध्य होणार\nऊसतोडीतील शिक्षणतोड बंद व्हावी2018-09-01 17:19:40\nऊसतोडणी कामगारांचा संप प\nलोकसभा निवडणुकीच्या रंगीत तालमीत कोण बाजी मारणार\nत्या कशासाठी आणि कोणासाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-water-59282", "date_download": "2018-09-26T03:36:13Z", "digest": "sha1:OITRDIOLQQ45W74GYE247BOTORUMT2UE", "length": 12206, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news water शहरात शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद | eSakal", "raw_content": "\nशहरात शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद\nगुरुवार, 13 जुलै 2017\nऔरंगाबाद - पैठण येथील विद्युत उपकेंद्रात वीज वितरण कंपनीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून त्यासाठी शुक्रवारी (ता. १४) चोवीस तास शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी महापालिकेच्या जायकवाडी धरणावरील वीजपपांचा पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शहरातील पाणीपुरवठाही बंद राहील. त्यानंतर पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार आहे.\nऔरंगाबाद - पैठण येथील विद्युत उपकेंद्रात वीज वितरण कंपनीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून त्यासाठी शुक्रवारी (ता. १४) चोवीस तास शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी महापालिकेच्या जायकवाडी धरणावरील वीजपपांचा पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शहरातील पाणीपुरवठाही बंद राहील. त्यानंतर पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार ���हे.\nमहापालिकेच्या जायकवाडी धरणावरील पाणी उपसा करणाऱ्या विद्युतपंपांना पैठण येथील १३२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्यामुळे वीज वितरण कंपनीने महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ असा बारा तास वीजपुरवठा खंडित राहणार आहे. परिणामी महापालिकेचे पाणीपुरवठा योजनेचे पंपदेखील बंद राहणार आहेत. त्यामुळे या काळात जुन्या शहराला व सिडको-हडको भागात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.\nरात्री नऊनंतर पंप सुरू होणार असले तरी संपूर्ण शहरातील पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागू शकतो. शुक्रवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे त्या दिवशी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता, तो एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी दिली.\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nपुणे - पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी नेमका किती खर्च येणार हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या जागेचे फेरमूल्यांकनाचे काम सुरू...\n#PmcIssues पालिकेकडून कामाबाबत वेळकाढूपणा\nपुणे - पुणे महानगरपालिकेच्या ऑनलाइन विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची त्या विभागाने तत्काळ दखल घेतली. परंतु, गणेशोत्सवापूर्वी ते काम होणे...\nपुणे - गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असले, तरी रात्र बससेवेच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नामुळे आणि महापालिका...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्य���जची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_5340.html", "date_download": "2018-09-26T03:45:11Z", "digest": "sha1:7QBHZEJOCKH5KCWIYJ3NP5N7FFMHVRBO", "length": 3264, "nlines": 55, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मागवसं वाटतं.. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » मागवसं वाटतं. » मागवसं वाटतं..\nतुझ्या आठवणीत रात्र-रात्र जागावसं वाटतं,\nतुझ्या आठवणीत क्षण क्षण रडत बसावसं वाटतं..\nतुझ्या आठवणीतचं तुझ्याचंसाठी जगतोय मी\nहे ओरडून- ओरडून सांगावसं वाटतं ,\nतुझ्या आठवणीत एकदा का होईना खोटं-खोटं मरावसं वाटतं..\nफक्त आणि फक्त तुलाचं मागवसं वाटतं..\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/903.html", "date_download": "2018-09-26T03:41:06Z", "digest": "sha1:6WQ5BIH3WIJ3CX4XP3UTTN7766QVZHVM", "length": 33566, "nlines": 354, "source_domain": "www.sanatan.org", "title": "ऋषिपंचमी - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > व्रते > ऋषिपंचमी\nऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात.\nकश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत.\nअ. ‘ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे, त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते.’ – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.\nआ. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने, तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो. (पुरुषांवर होणारा परिणाम क्षौरादी प्रायश्चित्त कर्माने आणि वास्तूवर होणारा परिणाम उदकशांतीने कमी होतो.)\n४. व्रत करण्याची पद्धत\nअ. या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत.\nआ. आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करावा.\nइ. पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्‍या ठेवून कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन करावे.\nई. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.\nउ. दुसर्‍या दिवशी कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे.\nबारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते.\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव व व्रते’\nअ. ‘नागांना ऋषि म्हणतात. एका बाजूला स्त्री आणि दुसर्‍या बाजूला पुरुष असा नांगर ओढून त्यातून आलेले धान्य ऋषिपंचमीला खातात. ऋषिपंचमीला जनावरांच्या मदतीने बनविलेल्या धान्याचे अन्न खायचे नसते.\nआ. पाळी बंद झाल्यावर स्त्रिया ऋषिऋण फेडण्यासाठी ऋषिपंचमीचे व्रत करतात.\nइ. व्याहृती म्हणजे जन्म देण्या���ी क्षमता. ७ व्याहृतींना ओलांडण्यासाठी ७ वर्षे व्रत करतात. नंतर व्रताचे उद्यापन करतात.\nऋषिपंचमीच्या दिवशी ‘आकाशातून सप्तऋषी आणि अरूंधती आशीर्वाद देत आहेत’, असे दिसणे\n‘सप्टेंबर १९९९ च्या ऋषिपंचमीला मला ताप येत होता. ऋषिपंचमीला उपवास असतो. कंदमुळांची भाजी करणे, एकशे आठ तांबे थंड पाण्याने आंघोळ करणे, आघाड्याच्या काठीने दंतधावन करणे असे करावे लागते. मला तापामुळे थंड पाण्याने आंघोळ करणे शक्य नव्हते; म्हणून मी सप्तऋषींनाच प्रार्थना केली, ‘मला क्षमा करा. माझ्याने हे सगळे होणार नाही.’ तेव्हा मी जिथे उभी होते तेथील स्नानगृह नाहीसे झाले आणि सर्वत्र आकाश दिसायला लागले. ‘आकाशातून सप्तऋषी आणि अरूंधती मला आशीर्वाद देत आहेत’, असे दिसले. ऋषींनी धोतर आणि उपरणे नेसलेले होते अन् केस रूद्राक्षांच्या माळांनी बांधलेले होते. अरूंधतीने पांढरी साडी, पांढरे पोलके परिधान केले होते आणि केशभूषा आम्ही डोक्यावरून आंघोळ केल्यावर केस बांधतो तशी होती.’ – सौ. राधा मराठे, नेसाई, गोवा.\nस्त्रियांनो, पतीव्रता सावित्रीच्या कथेतून बोध घ्या आणि तिच्यासारखी साधना अन् धर्माचरण करून खर्‍या अर्थाने वटपौर्णिमा...\nअधिक मास किंवा ‘पुरुषोत्तम मास’ या मासाचे महत्त्व, या काळात करावयाची व्रते आणि पुण्यकारक कृत्ये...\nनवरात्र : बाजारीकरण आणि संभाव्य धोके \nडोळे भरून पहावा, असा पंढरपुरातील परंपरागत श्री पांडुरंग रथोत्सव सोहळा \nपंढरपूरची वारी: भावभक्तीचा उत्कट सोहळा \nधर्मशिक्षणाचा अभाव : स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (174) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (6) अध्यात्म कृतीत आणा (371) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिव��� (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (28) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (471) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक ���ंशोधन (88) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (126) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/manjul-bharajdwaj-118062700018_1.html", "date_download": "2018-09-26T02:46:54Z", "digest": "sha1:SKZ2HK6UKA5PMFIBT7LEY2MU3LZ2GOD6", "length": 11760, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मंजुल भारद्वाज जनोन्मुख राजनीती बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहेत - धनंजय कुमार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमंजुल भारद्वाज जनोन्मुख राजनीती बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहेत - धनंजय कुमार\nमंजुल भारद्वाज गेल्या २५-२६ वर्षांपासून थिएटर करत आहेत. थिएटर त्यांच्यासाठी केवळ तमाशा नसून, जीवन जगण्याचा सरळ सुलभ मार्ग तयार करणे आहे. ते जगण्याची सौंदर्याने नटलेली अशी कला विकसित करतात\nकी, जीवन ओझे नसून, जीवन निसर्गाची सुंदर भेट आहे, याची प्रचिती येते.\nमंजुल याच उद्देशाने थिएटर करत आहेत, म्हणूनच थिएटरला कलेच्या चौकटीतून बाहेर काढून, फुटपाथ वरील गाजाबाजीत/गजबजलेल्या अंधाऱ्या गुंफांपासून ते युरोपच्या झगमगीत रंगगृहांपर���यंत थिएटर केले आहे आणि अशिक्षितांपासून चिंतकांपर्यंत सर्वांना थिएटरच्या विशालतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित केले आहे.\nमंजुल यांनी थियेटर ऑफ रेलेवन्स चे सृजन केले आणि जगासमोर थिएटर चे महत्व रेखांकित केले की, थिएटर ऑफ रेलेवन्स सांस्कृतिक क्रांतीचा नाट्यसिद्धांत आहे. 'थियेटर' नाट्यगृह आणि पथनाट्यापुरते मर्यादित नसून, थिएटर प्रेक्षकांच्या अंतर्मनात निरंतर जागरुकतेचे अभियान चालवण्याचे माध्यम आहे. आत्महीनता आणि अहंकार या विकारांना नष्ट करून, आत्मबळ आणि जीवनाच्या सह-अस्तित्ववादी विचारांना स्थापित करण्याचे माध्यम आहे.\nमंजुल यांनी मागील दोन दशकांपासून ही अधिक काळ, आपल्या यात्रेत, कोणताही गाजावाजा वा तमाशा न करता, फुटपाथ आणि झोपडपट्टीतील हजारो लहान मुलांना, बाल कामगारीच्या दलदलीतून बाहेर काढून, शाळेत पोहचवले आहे. शाळेतील मुलांपासून ते देशातील मोठमोठ्या कंपन्या, बँकांचे अधिकारी यांना जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली आहे. त्यांच्या आत दडलेल्या गुलामगिरीच्या भावनेचा निचरा करून, नेतृत्वगुण जागृत केले आहेत.\nमंजुल आता आपल्या नव्या कामगिरीकडे वळले आहेत. ते थिएटर च्या माध्यमातून 'राजनीती' बदलायला निघाले आहेत. ते राजनीतीच्या पक्ष निर्धारित संकल्पनेतून राजनीतीला बाहेर काढून, जनोन्मुख राजनीती बनवण्यास सज्ज झाले आहेत. ते जनतेच्या मनात लिडरशीपचा भाव निर्माण करण्यास प्रतिबद्ध आहेत. त्यांचे मानणे आहे की, जोपर्यंत सामान्य माणसापर्यंत राजनीती विषयी जागरूकता निर्माण होत नाही, तोपर्यंत देशाची न राजनीती बदलेल, न व्यवस्था.\nत्यांच्या या मिशनच्या संभावना आणि गरजांना योगेंद्र यादव यांनी ओळखले आहे आणि म्हणूनच ते त्यांच्या स्वराज पार्टी साठी निरंतर मंजुल यांची सेवा घेत आहेत. ही स्वराज कार्यशाळा याच दिशेने पुढे जाणारे एक मजबूत पाऊल आहे.\nसचिन दरेकर यांची 'पार्टी'\n'ड्राय डे' सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू \nअक्षय कुमार झाला चुंबकाकडे आकर्षित\n‘गंध फुलांचा गेला सांगून’पुस्तकाचा प्रकाशन सोहळा\nकुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला\nयावर अधिक वाचा :\nनेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी\nअभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...\n“एकदा रावणाला सेवकाने सांगितले ��ी, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर \"राम\" हे नाव काढतो. ...\nआमिरवर आली अशी स्थिती बसला गाढवावर\nअभिनेता आमीर वर गाढवावर बसण्याची वेळ आली असून त्यानेच ती शेअर केली आहे. झाले असे की ...\n'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'\n'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी ...\nरुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन\nचित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/five-illegal-buildings-hammer-39958", "date_download": "2018-09-26T03:11:23Z", "digest": "sha1:6DNFAN5IX2JFXIV5KNZ2UBJFGXYY6MSX", "length": 10870, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five illegal buildings on the hammer पाच बेकायदा इमारतींवर हातोडा | eSakal", "raw_content": "\nपाच बेकायदा इमारतींवर हातोडा\nशुक्रवार, 14 एप्रिल 2017\nमुंबई - वर्सोवा गावठाणात उभ्या राहिलेल्या बेकायदा इमारतींवर पालिकेने हातोडा उगारला आहे. कारवाईत पाच बेकायदा इमारती पाडण्यात आल्या. बांदिवली हिल रस्त्याजवळील ‘रेहान टॉवर’ इमारतीतील बेकायदा बांधकामावरही कारवाई झाली.\nमुंबई - वर्सोवा गावठाणात उभ्या राहिलेल्या बेकायदा इमारतींवर पालिकेने हातोडा उगारला आहे. कारवाईत पाच बेकायदा इमारती पाडण्यात आल्या. बांदिवली हिल रस्त्याजवळील ‘रेहान टॉवर’ इमारतीतील बेकायदा बांधकामावरही कारवाई झाली.\nअंधेरी परिसरातील वर्सोवा गावठाणामध्ये सुमारे तीन हजार चौरस फुटांच्या जागेवर तीन मजली बेकायदा इमारत बांधण्यात आली होती. खाडी परिसरालगतच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या सुमारे आठ हजार ५०० चौरस फूट जागेवरही चार ठिकाणी बेकायदा बांधकामे सुरू होती. त्यात व्यावसायिक गाळे बांधले जात होते. सुमारे ११ हजार ५०० चौरस फूट जागेवर बांधकाम केले जात होते. तिथे पाच बेकायदा इमारती उभारण्यात आल्या होत्या. पालिकेने त्या पाडल्या. कारवाईत बांदिवली हिल मार्गाजवळ मिना इंटरनॅशनल हॉटेलच्या जवळ रेहान टॉवरमध्ये दुसऱ्या मजल्यावरील पोडियमच्या जागेतील ४५० चौरस फुटांची एक सदनिका तोडण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ��ी संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nमुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार...\nपूर्वीच्याच ठेकेदाराची निविदा मंजूर\nपुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/municipal-new-building-inauguration-124588", "date_download": "2018-09-26T03:42:38Z", "digest": "sha1:FSFQ3NRCXA4YVRP62O7MWXWOGBNQ2TYB", "length": 12766, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal new building inauguration पालिकेच्या इमारतीचे उद्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन | eSakal", "raw_content": "\nपालिकेच्या इमारतीचे उद्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन\nमंगळवार, 19 जून 2018\nपुणे - महापालिकेच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 21) उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहतील, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी दिली.\nपुणे - महापालिकेच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 21) उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहतील, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी दिली.\nमहापालिकेच्या आवारात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे व संजय काकडे, नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप रावत उपस्थित राहणार आहेत.\nया इमारतीच्या तळमजल्यावर नागरिक सुविधा केंद्र, एक खिडकी योजना कक्ष, पोस्ट ऑफिस, एटीएम, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) पास केंद्र असेल; तर पहिल्या मजल्यावर राजकीय पक्ष आणि नगरसचिव कार्यालय आहे. दुसऱ्या मजल्यावर उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, विविध समित्यांची कार्यालये आहेत. तिसऱ्या मजल्यावर महापौरांचे कार्यालय आणि मुख्य सभागृह आहे, असेही टिळक यांनी सांगितले. दरम्यान, या इमारतीचे काम घाईगडबडीत केले आहे. केवळ उद्‌घाटनाचा आटापिटा सुरू असल्याचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी म्हटले आहे. उद्‌घाटनाआधी नव्या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे.\nMaratha Kranti Morcha : मराठा समाजाचा दिवाळीत स्वतंत्र पक्ष - सुरेश पाटील\nपुणे - आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र येणार आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्‍...\nउदयनराजे यांना आमदारांचा विरोध नाही - शरद पवार\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी...\nराष्ट्रवादी महिला आघाडीची सरकारच्या विरोधात मोहीम\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली कारभारामुळे देशाची लोकशाही व्यवस्था धोक्‍याच्या वळणावर पोचली असून, ती वाचविण्याकरिता राष्ट्रवादी महिला...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nनवी दिल्ली - राजका��णाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-hsc-exam-today-in-goa/", "date_download": "2018-09-26T03:35:47Z", "digest": "sha1:4TOAH2TXNZ6KTSEIEFAQF26K6JWITDAM", "length": 5344, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावीची परीक्षा आजपासून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › बारावीची परीक्षा आजपासून\nगोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला सोमवार (दि.5) पासून सुरुवात होत असून ही परीक्षा दि. 5 ते 26 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. बारावीच्या परीक्षा 16 मुख्य तसेच इतर उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून सर्व विद्यार्थी इंग्रजी विषयाचा पेपर देणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांचा आकडा वाढला असून यंदा 18 हजार 502 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाच्या संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार डिचोली, कुंकळ्ळी, काणकोण, कुडचडे, म्हापसा , मडगाव, पणजी, हरमल, पेडणे, पिलार, फोंडा, फर्मागुडी, वास्को, नावेली, पर्वरी व साखळी अशा 16 केंद्रांत बारावीची परीक्षा सुरू होत आहे. यातील प्रत्येक केंद्रासाठी\nविविध उपकेंद्रे आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकाची आखणी देखील विद्यार्थ्यांना एका पेपरनंतर दुसर्‍या विषयाच्या तयारीसाठी वेळ मिळेल, अशी करण्यात आली आहे. अभ्यासक्रमाची उजळणी व गेला महिनाभर मुलांबरोबर रात्रभर जागून अभ्यास घेतलेल्या पालकांच्याही जीवाला घोर लागला आहे, असे एका पालकाने सांगितले. प्रत्येक पेपरसाठी अडीच तासांचा कालावधी देण्यात आला आहे. प्रश्‍नपत्रिका सोडवायला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून अर्धातास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षागृहात उपस्थित रहावे, असे शालांत मंडळाकडून कळविण्यात आले आहे. बारावी परीक्षेचा दुसरा पेपर दि. 7 मार्चला आहे. अकाउंन्टन्सी, भौतिकशास्त्र व इतिहास हे पेपर विद्यार्थी 7 मार्चला सोडवतील.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/2849-sonam-kapoor-goes-mumbai", "date_download": "2018-09-26T02:57:01Z", "digest": "sha1:Q33EITWXDM43NQUMH7VTEXOQTL3NYPX4", "length": 7509, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "फक्त एका फोनवर सोनम शूटिंग सोडून दिल्लीहून मुंबईत धावत आली - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nफक्त एका फोनवर सोनम शूटिंग सोडून दिल्लीहून मुंबईत धावत आली\nबॉलीवुड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटाचं नाव 'वीरे दी वेंडिग' असं असुन गेल्या काही दिवसांपासुन ती या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिल्लीमध्ये होती.\nया चित्रपटामध्ये सोनम कपूरशिवाय करीना कपूर आणि स्वरा भास्करम यादेखील मुख्य भुमिकेत आहेत. मात्र चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अचानक एक फोन आल्यामुळे सोनम शूटिंग सोडून तातडीने मुंबईला निघून आली. नक्की कुणाचा फोन आल्यामुळे सोनमने शूटिंग कॅन्सल केलं असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल.\nज्या एका फोनवर सोनमने तातडीने शूटिंग कॅन्सल केलं तो फोन तिचे वडिल अनिल कपूर किंवा भाऊ हर्षवर्धन कपूर यापैकी कुणीही केला नव्हता. तर हा फोन फिल्ममेकर राजकुमार हिरानी यांचा होता.\nयाआधी सोनमने संजय दत्त यांच्या बायोपिकवर आधारित चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं शूटिंग जवळजवळ पुर्ण झालेलं आहे. मात्र चित्रपटाच्या कथेत अचानक थोडासा बदल करावा लागल्याने सोनमला शूटिंग कॅन्सल करुन तातडीने मुंबईला यावं लागलं. सोनम फक्त एकाच दिवसासाठी मुंबईला आली होती. काम ���टपुन लगेचच सोनमने दिल्लीला परत येऊन 'वीरे दी वेंडिग' या चित्रपटाचं शूटिंगमध्ये पून्हा बिझी झाली.\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nमहिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच दडल्यात त्यांची अनेक रहस्ये\nबॉलिवुड तारकांचा ग्लॅमरस अंदाज; लॅकमे फेशन विक 2018...\nहिट होऊन देखील ‘पद्मावत’ला करोडोंच नुकसान\nमुंबईत पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/611140", "date_download": "2018-09-26T03:07:00Z", "digest": "sha1:6BPHUJER2XRD6WZ7Z5KQLVMXAR7KDB3V", "length": 7557, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चला हवा येऊ द्या नाबाद 400 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » चला हवा येऊ द्या नाबाद 400\nचला हवा येऊ द्या नाबाद 400\nकसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडेतीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने 400 भाग पूर्ण केले आहेत.\nडॉ. निलेश साबळे पॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला चला हवा येऊ द्या हा छोटय़ा पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता छोटय़ा पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड मंडळींनी हजेरी लावली आहे. चला हवा येऊ द्याची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसफष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक म��ाठी तसेच हिंदी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील तमाम मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमाने 400 भागांचा यशस्वी टप्पा पार पडला आहे. यानिमित्ताने प्रेक्षक 20 ते 24 ऑगस्टपर्यंत चला हवा येऊ द्या हास्य मॅरेथॉनचा आनंद घेऊ शकणार आहेत. 400 भागांच्या या धमाल मस्तीमध्ये रंगलेल्या सेलिब्रेशनमध्ये सिनेसफष्टीतील अनेक कलाकार देखील सहभागी झाले. चित्रपटसफष्टीतील 3 नावाजलेले जाधव म्हणजेच दिग्दर्शक संजय जाधव, रवी जाधव आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव हे त्यांच्या दमदार डान्स परफॉर्मन्सने सर्वांना थिरकायला लावणार आहेत. सिनेसफष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी हिने श्रीदेवीला मानवंदना देत हवाहवाईवर परफॉर्म करणार आहे. तसच सर्वांना हसवण्यासाठी अभिनेता पुष्कर श्रोत्री हसवा फसवी मधील काही पात्र प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत. थुकरट वाडीतील विनोदवीर देखील प्रेक्षकांसाठी हास्य कलाकृती सादर करणार आहेत. 20 ते 24 ऑगस्टदरम्यान रात्री 9.30 वाजता हे भाग प्रसारित होणार आहेत\nग्रामीण प्रश्नांचा वेध घेणारा झाला बोभाटा\nशशिकलांवर अधारित चित्रपट येणार\nगर्ल्स हॉस्टेल एक गूढ कथा\nमिथुन चक्रवर्तींनी मारला मराठी भाकरीवर ताव\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62122", "date_download": "2018-09-26T03:23:20Z", "digest": "sha1:GZ3STU3DHRGHJDXOZFLE7KTKU3PYRV4Q", "length": 16525, "nlines": 138, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्गसेवक मित्र | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍��प (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्गसेवक मित्र\nपर्यावरण हा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे..... त्यावर निसर्गातील सहजीवन जीवन अवलंबून आहे..... आजच्या आपल्या जीवनशैलीमुळे सर्वच बाबीत समतोल बिघडत चालला आहे व त्याचे परिणाम सर्वत्र जाणवू लागले आहेत.... त्यासाठी आपण सर्वानी पर्यावरण संवर्धनाचे पर्याय निवडले पाहिजेत, हे तर सर्वच सुजाण नागरिकांना पटत असते मात्र नकी काय करायचे ह्याची माहिती व शास्त्र शुद्ध ज्ञान बरेचदा नसते. इच्छा शक्ती उत्तम असली तरी योग्य माहितीच्या अभावाने उचित कार्य घडत नाही व हताश उद्गार काढून हे विषय काळाच्या ओघात विस्मरणात जातात. ह्यासाठी आधी निसर्गाच्याच आपल्या छोट्या मित्रांची थोडी ओळख करून घेवूया.\n'गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे' हे वाक्य वाचून आणि विसरून बरीच वर्षे झाली . गांडुळांमुळे शेतजमिनीची मशागत होते, इतकेच शालेय अभ्यासक्रमात होते. त्यानंतर गांडुळांचा संबंध आला तो अकरावी-बारावीच्या वेळी डिसेक्शनसाठी . त्यावेळीही हा ओला, लिबलिबीत प्राणी हाताळताना आलेली किळसच अधिक लक्षात आहे. गांडुळे ही दिसायला किळसवाणी दिसत असली तरी त्यांचे अदृष्य कार्य बरेच मोठे आहे. येथे मुख्य काम गांडूळ करत असले तरी विघटनासाठी अनेक सुक्ष्म जीव आपली बहुमोल कामगिरी बजावत असतात.\nपर्यावरणाचा ऱ्हास मुख्यत: कचऱ्याच्या अव्यवस्थापनातून निर्माण होतो. ह्यातील ओला कचरा आपण सुनियोजित रित्या वापरला तर त्याच्या विघटना पासून अतिशय चांगल्या प्रकारची खते निर्माण करून आपण अंशत: वसुंधरेच्या ऋणातून नक्कीच मुक्त होऊ शकतो. ही खते पूर्णत: सेंद्रिय पद्धतीची असल्याने मानवी आरोग्य व पर्यावरण दोन्हीसाठीही अजिबात हानिकारक नसतात.\nउपलब्ध जागा व इतर साधन सामुग्री प्रमाणे आपण ह्याचा विनियोग खालील पद्धतींद्वारे करु शकतो.\nपालापाचोळा, भाजीपाल्याचा उरलेला अंश, स्वयंपाकातील टाकलेले पदार्थ, जनावरांची विष्ठा, मेलेले प्राणी, लाकूड, इ.\n(ब) न कुजणारे पदार्थ:\nयात दोन उपगट केले जातात.\nब-1 : पुनर्वापरासाठी/प्रक्रियाशील -\nयात प्लास्टिक, कागद, काच, कपडा, लोखंड, रबर इ. वस्तू येतात. म्हणजेच हा माल 'भंगार' म्हणून विकता येईल.\nब-2 : अप्रक्रियाशील :\nथर्मोकोल, टेट्रापॅक, पाण्याच्या बाटल्या इ. हा भाग फार कोणी विकत घेत नाही.\nह्यातील \"अ\" भाग ��पल्या उपयोगाचा आणि आपल्या ह्या छोट्या मित्रांच्याही कामाचा आहे. ह्याकामासाठी निसर्गदेवतेने आपल्या मदतीसाठी कितीतरी दोस्त मंडळींची फौजच दिमतीला ठेवल्याचे दिसून येते. निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर होतो.\nआपल्या बाल्कनीत रोपांना असे जैविक / सेंद्रिय खत घालण्याचा फायदा तर आपण जाणला , आता अजून कोण कोण आपल्या मदतीसाठी निसर्गदेवतेने पाठवले आहे तेसुद्धा पाहूया.\nलेडीबर्ड बीटल हा आपला मित्र कीटक आहे जो अफीड्स, मिलीबग्स, माईट्स अख्या उपद्रवी कीटकांसह इतर अनेक छोट्या कीटकांना आणि त्यांच्या अंड्याना फस्त करून आपल्या झाडाचे रक्षण करतो. ह्यासारखे अजूनही काही बग्ज जसे पायरेट बग सारखे कीटक आपल्या उपयोगाचे असतात. अजून एक महत्वाचा मित्र म्हणजे कोळी. घरात दिसल्यावर आपण ह्याला उपद्रवी म्हणून मारत असतो पण हा आपल्या मित्र कीटकांच्याच यादीतील एक महत्वाचं दोस्त आहे जो आपल्या झाडांवरील अनेक उपद्रवी किडींचा सहजगत्या बंदोबस्त करत असतो.\nप्रेयिंग मॅंटिस म्हणजे नाकतोडा सदृश हा मित्र छोट्या सर्वच कीटकांवर ताव मारत असतो. फरक एवढाच आहे की तो आपल्या इतर मित्र किडीनाही मारू शकतो. त्यामुळे एखाद दुसरा आपल्या बागेत दिसला तर ठीक पण जास्त संख्या असेल तर ह्याला दूर ठेवलेलेच बरे.\nआता आपण पाहतोय ती आपल्या सर्वांच्याच परिचयाची आणि घरात शिरताच मनात सहजच धडकी भरवणारी अशी गांधीलमाशी. जसे हि आपली घाबरगुंडी उडवते त्याहून अधिक घाबरवते ते पान खाणाऱ्या अळ्यांना त्यांचा कर्दनकाळ बनून.\nअजूनही असे बरेच मित्र आहेत आपल्या निसर्गात जे नेहमीच आपल्या भल्यासाठी राबत असतात आणि अनवधानाने म्हणा किंवा भीतीने म्हणा आपण मात्र त्यांना पाहताच मारायला धावत असतो.\nशेवटचा फोटू लई आवडला...\nशेवटचा फोटू लई आवडला...\nधन्यवाद आदित्य श्रीपाद आणि\nधन्यवाद आदित्य श्रीपाद आणि टिम्सी\nहातात एव्हढे गांडूळ बघून\nहातात एव्हढे गांडूळ बघून अंगावर काटाच आला\nसुरुवातीला गांडूळ खतातील गांडूळ हाताळताना खूप विचित्र फील असतो.... मना��ील सर्व भावनांचा कल्लोळ होत एक अनाहूत शिरशिरी स्पर्श करायच्या आधीच जाणवते....पण त्या इवल्याश्या प्राण्याचे आपल्या (मानवा) साठीचे कष्ट पाहिले की बाकी इतर भावनांची जागा फक्त ममत्व घेते आणि मग त्याच भावनेने त्याला हाताळायला लागलो कि सर्व काही सोप्पे होवून जाते.\nसुरुवातीला गांडूळ खतातील गांडूळ हाताळताना खूप विचित्र फील असतो.... मनातील सर्व भावनांचा कल्लोळ होत एक अनाहूत शिरशिरी स्पर्श करायच्या आधीच जाणवते....पण त्या इवल्याश्या प्राण्याचे आपल्या (मानवा) साठीचे कष्ट पाहिले की बाकी इतर भावनांची जागा फक्त ममत्व घेते आणि मग त्याच भावनेने त्याला हाताळायला लागलो कि सर्व काही सोप्पे होवून जाते. >> +1\nछान अगदी गोंडस दिसत आहेत किडे\nछान अगदी गोंडस दिसत आहेत किडे\nआपणच काढलेले फोटो आहेत का \nफोटोचे उगमस्थान विविध स्त्रोत आहेत, त्यांचा वापर ईथे आपल्या मित्रांची तोंडओळख अधिक सुलभ व्हावी ह्या उद्देशाने करण्यात आलाय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/corporator-baburao-chanderes-house-tax-on-the-income-tax-department/", "date_download": "2018-09-26T02:43:09Z", "digest": "sha1:ONQCGLPVSMZWUPK3J5P5J7VXDNRDAPSU", "length": 6100, "nlines": 53, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाड . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nनगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाड .\nमनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या बाणेर येथील विरभद्र नगरमधील निवासस्थानी आयकर विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही धाड टाकण्यात आली आहे. साध्या वेषात व खासगी गाड्यातून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकारी व पोलिसांनी ताबडतोब घराचा ताबा घेऊन सुरक्षाव्यवस्थेत तपासणीला सुरूवात केली. जवळपास बारा जणांच्या चमूने ही तपासणी सुरू केल्याचे कळते आहे. सकाळपासून सुरू असलेली तपासणी अजूनही सुरू आहे.\nबाबुराव चांदोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक आहेत. ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. बाबुराव चां���ोरे आतापर्यंत तीनवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. मात्र, त्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचे अनेक व्यवसाय होते. काही दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात या लग्नाची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी साध्या वेषातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी चांदेरे यांच्या घरावर छापा टाकला. आयकर विभाग आणि पोलिसांचे पथक अजूनही याठिकाणी उपस्थित असून चांदेरे यांची चौकशी केला जात आहे. मात्र, या कारवाईमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nपुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nशनिवारवाड्यावर ब्राह्मण संघटनांचा विरोध आयोजित कार्यक्रमावरून वादाला तोंड .\nपुण्यात देवाची उरळी येथे प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/43", "date_download": "2018-09-26T04:02:23Z", "digest": "sha1:FD2BQHLTOKETJSZTDB34IOVFRAZLNF3P", "length": 2764, "nlines": 55, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "व्यवसाय विषयक- |", "raw_content": "\nHome » सेवा सुविधा\nव्यवसाय विषयक पेंटर नंदाळे आर्टस् India\nव्यवसाय विषयक एक नवीन व्यवसाय पुणे India\nव्यवसाय विषयक दरमहा १५ ते २२ हजार मिळवा\nव्यवसाय विषयक Online Income Source, ऑनलाइन उत्पन्नाची संधी India\nव्यवसाय विषयक वाहनविषयक सुवर्णसंधी पुणे India\nव्यवसाय विषयक पाहिजेत : Food Delivery Partners पुणे India\nव्यवसाय विषयक उद्योजक होण्याची सुवर्ण संधी\nव्यवसाय विषयक उद्योजक बना, स्वयंरोजगार मिळवा\nव्यवसाय विषयक पैशांची चिंता नको\nव्यवसाय विषयक आर्थिक मजबूती मिळवा पुणे India\nव्यवसाय विषयक शेळीपालन व्यवसायात सहभाग पुणे India\nव्यवसाय विषयक व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-available-at-rs1299-shoes-priced-at-rs-3200-red-tape-puma-5878821-PHO.html", "date_download": "2018-09-26T02:25:36Z", "digest": "sha1:A23IYGYRAXJNEZN6LCG6VBJJDL4LQSHG", "length": 7487, "nlines": 196, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "available at rs1299 shoes priced at rs 3200 red tape puma | 1299 रुपयात मिळत आहेत 3200 चे शूज, Red tape पासून Puma पर्यंतचे ऑप्‍शन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n1299 रुपयात मिळत आहेत 3200 चे शूज, Red tape पासून Puma पर्यंतचे ऑप्‍शन\nउन्हाळा तुमच्यासाठी फॅशनची संधी घेऊन येत असतो. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने सूट देत आहेत. अशात Tata\nनवी दिल्ली- उन्हाळा तुमच्यासाठी फॅशनची संधी घेऊन येत असतो. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने सूट देत आहेत. अशात TataCliq वर शूजचा सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचे शूज खरेदी करु शकता. कारण येथे तुम्हाला प्रत्येक शूजवर 71% सूट मिळत आहे. या सेलमध्ये puma आणि redtape च्या शूजवर चांगली सूट मिळत आहे.\nयाशिवाय ऑनलाइन साइटवरुन शॉपिंगचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये बसूनही ऑर्डर करु शकता.\nपुढे वाचा: कोणकोणत्या आयटमवर किती सूट\nडील प्राइस - 1,299 रुपये\nपुढे वाचा : आणखी आहेत ऑप्‍शन\nडील प्राइस - 1,157 रुपये\nपुढे वाचा : याहून स्वस्त आणखी चांगले कुठे\nडील प्राइस - 1,258 रुपये\nपुढे वाचा : आणखीही आहेत ऑफर\nडील प्राइस - 1,997 रुपये\nपुढे वाचा : ब्रॅन्डेड शूजवरही ऑफर\nडील प्राइस - 1,348 रुपये\nInspiring: प्रत्येकाला हवी-हवीशी वाटणारी सरकारी नोकरी सोडून 6 वर्षांत बनले कोट्यधीश; वाचा एका शेतकऱ्याची यशोगाथा...\nमुलाचा जन्‍म होताच SBI च्‍या या स्‍कीमचा घेऊ शकता फायदा, फक्‍त करावे लागेल हे काम, मिळेल 10 लाखापर्यंतची सुविधा\nलघुउद्योगांना चालना देण्यासाठी देअॅझल व आऊटगो एकत्र; बिलिंग, अपॉइंटमेंट, सदस्‍यता व्‍यवस्‍थापन करणे अधिक सोयीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/node/2758", "date_download": "2018-09-26T03:48:36Z", "digest": "sha1:RBRX6QGL45ASRYRQUQMGQXBVO4NHSXX2", "length": 17091, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शिक्षकांचे व्यासपीठ – आवाहन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिक्षकांचे व्यासपीठ – आवाहन\n‘शिक्षकांचे व्यासपीठ’ ही संकल्पना आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे आकारास आणत आहोत आदर्श समाज घडवण्यासाठी शिक्षक त्या योग्यतेचे असणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक काळात असे शिक्षक होते व आहेत. त्यामुळे जुन्या शिक्षकांच्या व गुरुजींच्या गोष्टी सांगत बसण्याचे कारण नाही. विद्यमान उदात्त व उद्बोधक काळातील तशा सर्व उपक्रमशील शिक्षकांना एकत्र आणण्यासाठी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ शिक्षकांचे व्यासपीठ हे माध्यम निर्माण करत आहे. शिक्षकांना विनंती अशी, की त्यांनी त्यांच्या उत्तम कार्यापैकी किमान एक अविस्मरणीय अनुभव लेखरूपाने आमच्याकडे फोटोसहित (शिक्षकाचा फोटो, उपक्रमाचा फोटो) पाठवावा. शिक्षकाच्या एखाद्या प्रयोगाने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला असल्यास तसे अनुभव तर अवश्य कळवावे.\nशिक्षक म्हणजे सर्व व्यक्ती, ज्यांनी त्यांच्या जीवनात कोणाला तरी सुशिक्षित, सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे – फक्त तो प्रयत्न औपचारिक पद्धतीने केलेला असावा. मग ते शाळा-कॉलेजमधील शिक्षक असोत वा गायन-नृत्य-अभिनय आदींचे शिक्षक, सैन्यातील शिक्षक, खेळांचे शिक्षक, चित्रकलेचे शिक्षक... सर्वजण ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ यासाठी शिक्षक या सदरात येतात. त्यांना डिग्री असो वा नसो, त्यांची त्यांच्या कामाप्रती शंभर टक्के निष्ठा असली की झाले\nमी, शिल्पा खेर या व्यासपीठाची प्रमुख संयोजक म्हणून दोन अनुभव तुमच्यासमोर मांडू इच्छिते-\nमी ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थेत हौस म्हणून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. जयदेव हट्टंगडी हे तेव्हा आमचे प्रशिक्षक होते. त्यांचा उल्लेख निर्मळ व्यक्तिमत्त्व म्हणून करावासा वाटतो. त्यांनी आम्हाला अभिनयाचे कित्येक धडे हसत-खेळत दिले. विद्यार्थ्यांमध्ये कित्येकदा संकोच असतो. सर्व येत असते, पण सादर करताना आत्मविश्वास कमी पडतो. तेव्हाचे सरांचे एक वाक्य मनावर कोरून राहिले आहे. आज कळते, की ते वाक्य किती महत्त्वाचे आहे ते म्हणायचे, “अभिनय करता आहात ना. मग भूमिकेशी एकरूप व्हा. नटाला कसली आली आहे लाज ते म्हणायचे, “अभिनय करता आहात ना. मग भूमिकेशी एकरूप व्हा. नटाला कसली आली आहे लाज लाज गेली गाढवाच्या गांडीत” येस लाज गेली गाढवाच्या गांडीत” येस असा असतो शिक्षक तो नेमक्या शब्दांत विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो. सर कधीही कोणाशी असभ्यपणे बोललेले वा वागलेले मला आठवत नाहीत; पण त्यांनी त्या नेमक्या क्षणी शिष्टाचारात असभ्य मानला गेलेला शब्द आम्हा विद्यार्थ्यांसमोर नि:संकोच उच्चारला त्यांचा ध्यास प्रत्येक कलावंताचा आत्मविश्व��स हा उच्च कोटीचा असावा इतकाच होता आणि तो ते विद्यार्थ्यापर्यंत अचूक रीतीने पोचवत.\nदुसरे उदाहरण मुंबईच्या भांडुप-विक्रोळीच्या ‘शिवाई विद्यालय’ येथील आकाश तोरणे या मुलाचे आहे. आम्ही फाउंडेशनतर्फे अनेक शिबिरे त्या शाळेत घ्यायचो. तेव्हा त्या मुलांच्या झोपडवस्तीतील घरांनाही भेटी द्यायचो. रस्त्याजवळील झोपडीत राहणार्या आकाशचे वडील वारले होते. आई घरकाम करायची. मोठी बहीण, आकाश व धाकटा भाऊ – तिघांचे कुटुंब. आकाश मस्ती करायचा. तो अभ्यासात अजिबात लक्ष घालायचा नाही. आईने त्याच्याबद्दल माझ्याकडे तक्रार केली, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. ती म्हणजे आकाशची चित्रकला उत्तम आहे. आम्ही एकदा शाळेत चित्रकला स्पर्धा ठेवली होती, पण आकाशला पहिले बक्षीस मिळाले नाही. वास्तविक, तेव्हा त्याच्या तोडीचे चित्र अन्य कोणाचे नव्हते. त्याने ‘लालबागचा राजा’ सुंदर काढला होता, पण त्याला ठरलेल्या वेळेपेक्षा काही काळ अधिक लागला होता. म्हणून परीक्षकांनी त्याला तिसरे बक्षीस दिले. आम्हाला ते खटकले, पण आम्ही त्यातील तज्ञ नव्हतो.\nत्यानंतर, काही काळाने, आमच्या सहकारी डॉ. शुभांगी दातार यांनी त्याला ‘रोटरी क्लब’ची चित्रकला स्पर्धा होती तेथे पाठवले. तेथे साहजिकच, त्याचा पहिला नंबर आला. त्याचा, त्याच्या चित्राचा मोठ्ठा फोटो ‘डीएनए’ वर्तमानपत्रामध्ये आला ठाण्यातील चित्रकार शैलेश साळवी यांनी त्यांच्या क्लासमध्ये त्याला फी न घेता अॅडमिशन दिली. मुख्य म्हणजे आकाशचा त्या दिवसापासून आत्मविश्वास वाढला. पुढे, त्याला दहावीत एक्याऐंशी टक्के गुण मिळाले. त्या घटनेने त्याला त्याच्यात काहीतरी चांगले आहे हे दाखवून दिले. ते फार महत्त्वाचे आहे.\nउपक्रमशील शिक्षक मुलांना शिकवताना अनेक प्रकारचे अनुभव घेत असतात, काही तंत्रे उपयोगात आणत असतात, काही उपक्रम राबवत असतात. ते उपक्रम, त्यांचे विचार यांचे हे व्यासपीठ आहे. यामधून पुढील पिढी घडवण्यासाठी अनेक शिक्षकांना (गुरुंना) मार्गदर्शन मिळणार आहे\n‘शिक्षकांचे व्यासपीठ’कडून दहा आदर्श शिक्षक त्यांच्या लेखनामधून दर तीन महिन्यांनी निवडण्यात येतील. वर्षअखेरीस निवडलेल्या त्या चाळीस शिक्षकांना ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे आयोजित कार्यक्रमात गौरवण्यात येईल. शिक्षकांनी त्यांचे उपक्रमाधारित लेखन (तीनशे ते सातशे शब्द) पुढील पत्त्यावर पाठवावे.\nशिल्पा खेर या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या त्यांच्या 'भाग्यश्री फाउंडेशन'तर्फे विविध शैक्षणिक उपक्रम करत असतात. त्यांचे 'यश म्हणजे काय' हे पुस्तक सध्या गाजत आहे. त्यामध्ये मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतीआधारे यशाचे गमक उलगडून दाखवले आहे.\nप्रशांत मानकर - तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना\nसंदर्भ: प्रशांत मानकर, शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षणातील प्रयोग\nसंदर्भ: थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra, शिक्षकांचे व्यासपीठ\nसंदर्भ: सैनिक, शिक्षकांचे व्यासपीठ, भाग्यश्री फाऊंडेशन\nशिक्षकांचे व्यासपीठ – आवाहन\nसंदर्भ: शिक्षक, प्रयोगशील शेतकरी, शिक्षणातील प्रयोग, थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra\nशिक्षकांचे व्यासपीठ – उद्दिष्ट\nसंदर्भ: शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra, शिक्षकांचे व्यासपीठ\nशिक्षकांचे व्यासपीठ – उद्दिष्ट\nसंदर्भ: शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra, शिक्षकांचे व्यासपीठ\nआदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षणातील प्रयोग, आदिवासी, शिक्षक, शाळा, अकोले तालुका, प्रयोगशील शिक्षक, डिजीटल शाळा\nसंदर्भ: थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra\nसंदर्भ: थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra, शिक्षकांचे व्यासपीठ\nथिंक महाराष्‍ट्रः प्रगतीची पावले\nसंदर्भ: थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra, समाज\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhovra.com/2010/10/5-mysore-ooty-part-5.html", "date_download": "2018-09-26T03:19:03Z", "digest": "sha1:UM2QMUWC3C2HDZ7WHDUKMMYMTGQWFSHY", "length": 8038, "nlines": 162, "source_domain": "www.bhovra.com", "title": "मैसूर ऊटी भाग 5 / Mysore Ooty Part 5 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nमसाला उत्तपा रेगाल्ली हॉटेलमध्ये ... ४ प्लेट ची किंमत जवळपास Rs 550 प्लस....साईज बघा /\nमैसूर शहरातले जवळपासचे राजवाडे जे कॉंग्रेस सरकारने आपल्या अख्यातरीत घेऊन त्यांची सरकारी कार्यालये बनवून टाकली. / some palaces around the Mysore City which were converted to Government offices by Congress Govt.\nमैसूर शहरातील चर्च ...वेळेअभावी जाता नाही आले /\nबेंगलोर मध्ये एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे. आपल्या जन्मतारखे आणि राशी नुसार घराला भडक कलर काढण्याचा / There is new trend in banglore to paint houses in flurocent colour according to their birthtime, Rashee\nमैसूर शहरातील मैसूर चा राजवाडा ....\nमैसूर चा राजवाडाचे प्रवेशद्वार / entrance to Mysore palace\nमैसूर चा रॉयल राजवाडा / Royal Mysore Palace\nमैसूर चा राजवाडा बाहेरील मंदिर / Temple outside Mysore Palace\nराजवाडाचे प्रवेशद्वार / Entrance to Mysore palace\nभव्य राजवाडा माझ्या कॅमेरा मध्ये बंदिस्त करताना / trying to capture big palace in my Camera\nमुख्य प्रवेशद्वार राजवाड्या मधून / Main entrance from Palace\nचामुंडी देवी कडे जाताना / way to Chamundi Hill\nचामुंडी देवी कडे जाताना / way to Chamundi Hill\nचामुंडी देवी कडे जाताना /way to Chamundi Hill\nचामुंडी देवीचे मंदिर /Chamundi Hill Temple\nचामुंडी देवीचे मंदिर / Chamundi Hill Temple\nचामुंडी देवीचे मंदिर/ Chamundi Hill Temple\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nहृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल\nDr. Devi Shetty. गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाश...\nवर्तक नगरची जानका देवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A1/", "date_download": "2018-09-26T03:20:21Z", "digest": "sha1:YC7JAUZQZCYCLBLRCWOUDXODBYKN7WDD", "length": 10422, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटकात खातेवाटपावर अडले जेडीएस – कॉंग्रेस आघाडीचे घोडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्नाटकात खातेवाटपावर अडले जेडीएस – कॉंग्रेस आघाडीचे घोडे\nघासाघासीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची चिन्हे\nबंगळूर – कर्नाटकातील सत्तारूढ जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचे घोडे खातेवाटपावरून अडले आहे. खात्यांवरून सुरू झालेल्या घासाघासीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.\nजेडीएसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी शुक्रवारी कर्नाटक विधानसभेत शक्तिपरीक्ष��� जिंकली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची चर्चा सुरू झाली. आतापर्यंत केवळ कुमारस्वामी (मुख्यमंत्री) आणि कॉंग्रेस नेते जी.परमेश्‍वर (उपमुख्यमंत्री) यांनी शपथ घेतली आहे. कुमारस्वामी सरकारने शक्तिपरीक्षेत बाजी मारल्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या हालचाली तातडीने होतील, अशी शक्‍यता होती. मात्र, खातेवाटपावरून आघाडीत पेच निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत.\nस्वत: कुमारस्वामी यांनी खातेवाटपासंदर्भात काही मुद्दे उद्भवल्याची कबुली आज पत्रकारांशी बोलताना दिली. अर्थात, त्या मुद्‌द्‌यांमुळे आघाडी सरकारला कुठला धोका नाही. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना खातेवाटपाविषयीची मंजुरी त्यांच्या श्रेष्ठींकडून मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.\nकाल विधानसभेत कुमारस्वामी यांचे बहुमत सिद्ध झाल्यानंतर लगेचच जेडीएस आणि कॉंग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराविषयीची चर्चा सुरू झाली. त्यासंदर्भात कुमारस्वामी यांची कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या, परमेश्‍वर आणि कॉंग्रेसचे प्रभारी के.सी.वेणुगोपाल यांच्याबरोबर बैठक झाली. त्यानंतर सिद्धरामय्या, परमेश्‍वर आणि डी.के.कुमार हे कॉंग्रेस नेते आज दिल्लीला रवाना झाले. ते मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत.\nसंख्याबळाच्या दृष्टीने कॉंग्रेस हा जेडीएसपेक्षा मोठा पक्ष आहे. कॉंग्रेसने केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. मोठा पक्ष या नात्याने कॉंग्रेसने अधिक मंत्रिपदे स्वत:कडे घेतली आहे. कॉंग्रेसला 22 तर जेडीएसला 12 मंत्रिपदे देण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. आता महत्वाच्या खात्यांचा आग्रहही कॉंग्रेसने धरल्याचे वृत्त आहे. काही महत्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यासाठी जेडीएस प्रयत्नशील आहे. त्यातून दोन्ही पक्षांत खातेवाटपावरून जोरदार घासाघीस सुरू असल्याचे समजते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेहऱ्यात श्रमदानातून जलसंधारणाची 20 लाखांची कामे\nNext articleअहमदनगर: संजीवनीच्या 11 विद्यार्थ्यांची वाहन निरीक्षकसाठी निवड\nकामगारांची बस एचटी लाईनमुळे जळून खाक – 7 जण गंभीर जखमी\nएसटीच्या विविध सवलत योजनांच्या व्याप्तीत वाढ\nकॉंग्रेसकडून होणाऱ्या चिखलफेकीतच कमळ उगवेल\nमध्य प्रदेशात अविवाहित महिलांसाठी पेन्शन\nबांधकाम व्यावसायिकाकडून अनुराधा पौडवाल यांची फसवणूक\nअंबरनाथमध्ये मनसे कार्यकर्त्यांची परप्रांतीय कर्मचाऱ्यांना मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/10-people-have-died-due-drink-poisonous-liquor-117989", "date_download": "2018-09-26T03:46:47Z", "digest": "sha1:UGQX7BP27W55WV5JMUDU3GTWHCWGMKGQ", "length": 12019, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "10 people have died due to drink poisonous liquor विषारी दारू पिल्याने 10 जण मृत्युमुखी | eSakal", "raw_content": "\nविषारी दारू पिल्याने 10 जण मृत्युमुखी\nसोमवार, 21 मे 2018\nउत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आणि कानपूर देहात येथे विषारी दारू पिल्याने 10 जण मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेनंतर दारू दुकानाच्या मालकाला अटक करून दुकानाला सील करण्यात आले आहे. या प्रकरणी अबकारी विभागाच्या काही कर्मचाऱ्यांची बेजबाबदारीसुद्धा पुढे आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची तयारी करण्यात येत आहे.\nकानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आणि कानपूर देहात येथे विषारी दारू पिल्याने 10 जण मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेनंतर दारू दुकानाच्या मालकाला अटक करून दुकानाला सील करण्यात आले आहे. या प्रकरणी अबकारी विभागाच्या काही कर्मचाऱ्यांची बेजबाबदारीसुद्धा पुढे आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची तयारी करण्यात येत आहे.\nविषारी दारूप्रकरणी काही जणांना हैलेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठेकेदाराकडून दारू आणण्यात आली होती त्याचे नमुने घेऊन त्याचा ठेका बंद केला आहे. त्याचबरोबर क्षेत्रीय अबकारी इन्स्पेक्‍टरला निलंबित करण्यात आले आहे. विषारी दारूमुळेच लोकांचा मृत्यू झाल्याचे अधिकारी अद्याप मान्य करीत नाहीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मरण पावलेल्या लोकांचे विसेरा न्यायवैद्यक तपासणी करण्यात येत आहे त्याचे रिपोर्टस्‌ अद्याप येणे बाकी असून त्यानंतरच अधिकृतरीत्या काही सांगता येईल. सचेडी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हेतपुर, सुरार आणि दूल गावासह शेजारील गावातील लोकांनी शुक्रवारी दूल गावातील रामबालक या सरकारी ठेकेदाराकडून दारू खरेदी केली होती. त्य��नंतर शुक्रवारी रात्रीच या लोकांची तब्येत खराब झाली होती.\nपुणे - सुमारे दीड तपापूर्वी सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधींचा कर्जपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची (एमसीडीसी) आर्थिक स्थिती सध्या...\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\n#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’\nपुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत...\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे...\nइंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/swimming-pool-talk-124673", "date_download": "2018-09-26T03:50:14Z", "digest": "sha1:GYJJA5M77UJAUSJBNU5ODMNT5EIEJI7B", "length": 15601, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swimming pool talk मला वाचवा हो, मला पाणी द्या हो | eSakal", "raw_content": "\nमला वाचवा हो, मला पाणी द्या हो\nमंगळवार, 19 जून 2018\nवैशालीनगर : \"\"वाचवा वाचवा ऽऽ मला वाचवाऽऽऽ.'' वैशालीनगरातील जलतरण तलावाच्या दिशेने आवाज आला. \"मॉर्निंग वॉक'साठी आलेले सारेच आवाजाच्या दिशेने धावले. पहाटेचे पाच वाजलेले. \"स्विमिंग पूलमध्ये कुणी बुडत तर नसेल ना' अशी शंका काहींच्या मनात आली. \"अरे पण तलावात तर पाणीच नाही' अशी शंका काहींच्या मनात आली. \"अरे पण तल���वात तर पाणीच नाही मग बुडणार तरी कसे मग बुडणार तरी कसे.' असा विचार दुसऱ्याच क्षणी आला. एवढ्यात पुन्हा आवाज घुमला. \"\"वाचवाऽऽ वाचवा ऽऽ मला वाचवा.'' आवाज थेट स्विमिंग पुलमधून येत होता. लोक तळाकडे पाहून लागले. पुन्हा आवाज आला, \"\"होय, मी जलतरण तलाव बोलतोय.''\nवैशालीनगर : \"\"वाचवा वाचवा ऽऽ मला वाचवाऽऽऽ.'' वैशालीनगरातील जलतरण तलावाच्या दिशेने आवाज आला. \"मॉर्निंग वॉक'साठी आलेले सारेच आवाजाच्या दिशेने धावले. पहाटेचे पाच वाजलेले. \"स्विमिंग पूलमध्ये कुणी बुडत तर नसेल ना' अशी शंका काहींच्या मनात आली. \"अरे पण तलावात तर पाणीच नाही' अशी शंका काहींच्या मनात आली. \"अरे पण तलावात तर पाणीच नाही मग बुडणार तरी कसे मग बुडणार तरी कसे.' असा विचार दुसऱ्याच क्षणी आला. एवढ्यात पुन्हा आवाज घुमला. \"\"वाचवाऽऽ वाचवा ऽऽ मला वाचवा.'' आवाज थेट स्विमिंग पुलमधून येत होता. लोक तळाकडे पाहून लागले. पुन्हा आवाज आला, \"\"होय, मी जलतरण तलाव बोलतोय.''\nजमलेले लोक भानावर आले. खुद्द तलाव बोलतोय, हे त्यांना समजले. लोक कान देऊन ऐकू लागले. आवाज पुन्हा घुमू लागला.\n\"पाच वर्षांपूर्वी दलित वस्ती सुधार योजनेतून माझे बांधकाम झाले. उत्तर नागपुरातील तत्कालीन आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या निधीतून पाऊणेदोन कोटी खर्च करण्यात आले. नागपूर सुधार प्रन्यासने यासाठी पुढाकार घेतला. 25 बाय 13 मीटर एवढा माझा आकार. लहानग्यांसाठी वेगळा \"पॅडल पूल'. 2 बाय 2 मीटर बॅलेसिंग टॅंक. फिल्ट्रेशन युनिटची सोय. तीन साडेतीन वर्षांनंतर खूप लोक आले. मला तारीखही आठवते. 1 जानेवारी 2017. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पालकमंत्री, विद्यमान आमदार, महापौर, महापालिका आयुक्त, \"एनआयटी'चे अधिकारी आले. त्यांच्या उपस्थितीत माझ्या उद्‌घाटनाचा कार्यक्रमही मोठ्या थाटात झाला. पण, माझा जीव की प्राण असलेले पाणी मला मिळू शकले नाही हो मी पाच वर्षांपासून कोरडा ठण्ण पडलो आहे.''\nलोक ऐकत होते. चित्र आता पुरते स्पष्ट झाले. पंचशीलनगर, वैशालीनगर, कमाल चौक, बारसेनगर, इंदोरा, बाळाभाऊ पेठ, लष्करीबाग, नवा नकाशासह प्रभाग 2, 3, 6, 7 मधीलही काही लोक होते. तलावाचे ऐकत असताना त्यांच्या डोळ्यांसमोरून हा सारा \"फ्लॅश बॅक' तरळला.\nलोकांना तलावाचे पटले. ते विचार करू लागले. जलतरण तलावाच्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत. मात्र केवळ पाणी नाही. त्यामुळे तो अजून लोकांसाठी खुला झाला नाही. येथे दिवसभर कुत्रे बसून दिसतात. सुरक्षारक्षक आहे, म्हणून सध्या बेकायदा धंदे इथे होत नाहीत एवढेच. परंतु, पुढे या येथील इमारतीच्या खिडक्‍या, दरवाजे, चेंजिंग रूममधील साहित्य, नळाच्या तोट्या दिवेही चोरीला जाऊ शकतात. रोज नियमित फिरायला येणारे डॉ. विनोद डोंगरेही लोकांमध्ये होते. ते पुटपुटले, \"\"पश्‍चिम नागपुरात हा तलाव असता तर केव्हाच सुरू झाला असता.'' असाच विचार अनेकांच्या मनातही सुरू होता. \"\"मागास भाग आहे. लक्ष देणार तरी कसे'' एवढ्यात पुन्हा आवाज आला. \"\"मला वाचवाऽऽ, मला पाणी द्या''. आता लोकही घोषणा देऊ लागले, \"\"पाणी द्याऽऽ पाणी द्याऽऽ. वैशाली नगर स्विमिंग पूलला पाणी द्याऽऽ.'' स्विमिंग पूलचा टाहो आणि नागरिकांच्या घोषणांनी आसमंत निनादून उठला.\nMaratha Kranti Morcha : मराठा समाजाचा दिवाळीत स्वतंत्र पक्ष - सुरेश पाटील\nपुणे - आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र येणार आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्‍...\nअंतराळ तंत्रज्ञानात भारत लवकरच तिसरा - किरणकुमार\nबेळगाव - भारताने चांद्रयान यशस्वीरीत्या पाठविल्यानंतर इस्रोकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर भारताने एकाचवेळी अनेक उपग्रह सोडत जगाचे...\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nचांदणी चौकावरून नवा वाद\nपुणे - चांदणी चौक येथील उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन दीड वर्षे झाले, तरी काम मार्गी लागण्याऐवजी या प्रकल्पातील वाद मिटण्यास तयार नाही. या...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.khanakhazana.org/Chicken-Biryani-recipe.html", "date_download": "2018-09-26T03:20:23Z", "digest": "sha1:TQVCQBAHP4GG7FDAJUXFLYOOD7J4TTSY", "length": 3905, "nlines": 84, "source_domain": "www.khanakhazana.org", "title": "चिकन बिर्याणी | Chicken Biryani Recipe in Marathi | Khanakhazana", "raw_content": "\nकोकणी पद्धतीची अशी ही प्रसिध्द ‘चिकन बिर्याणी’ चवीला सुंदर लागते.\n६७५ ग्रा. चिकन तुकडे\n१॥ कप बासमती तांदूळ\n२ मोठे चमचे तेल\n२ कांडी लसूण सोललेली\n१ हिरवी मिरची कापलेली\n१ तुकडा आले कापलेले\n२ चमचे चिकन मसाला\n१ चमचा मीठ चवीनुसार\n१/२ चमचा गरम मसाला\nतांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे. एका कढईत तेल गरम करून कांदा भाजत नंतर लसुण, आले व हिरवी मिरची टाकुन दोन मिनीट फ्राय करावे चिकन टाकावे व ३ मिनीट फ्राय करावे.\nचिकन मसाला मीठ आणि गरम मसाला टाकुन ५ मिनीट फ्राय करावे नंतर टोमॅटो टाकुन ३-४ मिनीट अजुन भाजावे नंतर उतरवुन एका बाजुला ठेवावे.\nएका दुसर्‍या कढईत तांदूळ, ३ कप पाणी हळद, तेजपान, वेलची, लवंग आणि केसर टाकुन पाणी सुकेपर्यंत शिजवावे. शिजलेल्या तांदळात चिकन टाकुन अलगद मिळवावे आणि कमी गॅसवर ८-१० मिनीट ठेवावे गॅस बंद करावा व ८-१० मिनीटानंतर खावे\nहरभरे बटाट्याची चटपटीत भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-joke-117100700007_1.html", "date_download": "2018-09-26T03:15:54Z", "digest": "sha1:7SUKUJB5ZSATZEVTYKZKBFDM3CEZBBAR", "length": 6546, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मेरे प्यारे विद्यार्थीयों... | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमोदींचा आणखीन एक दणका\nकोणता पेपर आहे ते वर्गात गेल्यावरच समजणार...\nकशी copy करता तेच बघतो.\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...\nबाप तो बापच आसतो\nडोळे फुटले होते का गं झिप्रे\nयावर अधिक वाचा :\nव्हॉट्स अॅप मराठी जोक्स\nनेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी\nअभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...\n“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर \"राम\" हे नाव काढतो. ...\nआमिरवर आली अशी स्थिती बसला गाढवावर\nअभिनेता आमीर वर गाढवावर बसण्याची वेळ आली असून त्यानेच ती शेअर केली आहे. झाले असे की ...\n'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'\n'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी ...\nरुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन\nचित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s087.htm", "date_download": "2018-09-26T02:53:54Z", "digest": "sha1:PV7NPVFFNPET3C6NHX2YN732LKF7BJ5B", "length": 51411, "nlines": 1423, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । सप्ताशीतितमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nभरतस्य मूर्च्छया, गुहस्य शत्रुघ्नस्य मातॄणां च दुःखं संज्ञामाप्तस्य भरतस्य गुहं प्रति श्रीरामप्रभृतीनां भोजनशयनविषये प्रश्नो, गुहेन तं प्रति संपूर्ण वृत्तस्य वर्णनम् -\nभरताच्या मूर्च्छेमुळे गुह, शत्रुघ्न आणि मातांचे दुःख�� होणे, शुद्धिवर आल्यावर भरतांनी गुहाला श्रीराम आदिंच्या भोजन आणि शयन आदि विषयासंबंधी विचारणे आणि गुहाने त्यांना सर्व गोष्टी सांगणे -\nगुहस्य वचनं श्रुत्वा भरतो भृशमप्रियम् \nध्यानं जगाम तत्रैव यत्र तच्छ्रुतमप्रियम् ॥ १ ॥\nगुहाचे श्रीरामांच्या जटाधारण आदिशी संबंधीत अत्यंत अप्रिय वचन ऐकून भरत चिंतामग्न झाले, ज्या श्रीरामांच्या विषयी त्यांनी अप्रिय गोष्ट ऐकली होती त्यांचेच ते चिंतन करू लागले. (त्यांना ही चिंता वाटू लागली की आता माझा मनोरथ पूर्ण होऊ शकणार नाही. श्रीरामांनी आता जटा धारण केल्या आहेत तेव्हा ते आतां परत फिरतीलच असा संभव नाही.) ॥१॥\nसुकुमारो महासत्त्वः सिंहस्कन्धो महाभुजः \nपुण्डरीकविशालाक्षस्तरुणः प्रियदर्शनः ॥ २ ॥\nप्रत्याश्वस्य मुहूर्त्तं तु कालं परमदुर्मनाः \nससाद सहसा तोत्रैर्हृदि विद्ध इव द्विपः ॥ ३ ॥\nभरत सुकुमार असूनही महान बलशाली होते. त्यांचे खांदे सिंहाप्रमाणे होते. भुजा मोठ्मोठ्या होत्या आणि नेत्र विकसित कमला प्रमाणे सुंदर होते. त्यांची अवस्था तरूण होती आणि ते दिसण्यातही अत्यंत मनोरम होते. (प्रियदर्शन होते) गुहाचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी एक मुहूर्तपर्यंत कसेतरी धैर्य धारण केले नंतर त्यांच्या मनाला फार दुःख झाले. ते अंकुशाने विद्ध झालेल्या हत्तीप्रमाणे अत्यंत व्यथित होऊन एकाएकी दुःखाने शिथील आणि मूर्च्छित झाले. ॥२-३॥\nभरतं मूर्च्छितं दृष्ट्वा विवर्णवदनो गुहः \nबभूव व्यथितस्तत्र भूमिकम्पे यथा द्रुमः ॥ ४ ॥\nभरतांना मूर्च्छित झालेले पाहून गुहाच्या चेहर्‍यावरील रंग उडून गेला. तो (विवर्ण वदन झाला). भूकंपाने वृक्ष कापू लागावा तसा तो व्यथित झाला. ॥४॥\nतदवस्थं तु भरतं शत्रुघ्नोऽनन्तरस्थितः \nपरिष्वज्य रुरोदोच्चैर्विसंज्ञः शोककर्शितः ॥ ५ ॥\nशत्रुघ्न भरतांच्या जवळच बसलेले होते. ते त्यांची अशी अवस्था पाहून त्यांना हृदयाशी धरून जोरजोराने रडू लागले आणि शोकाने पीडित होऊन स्वतःची शुद्ध-बुद्ध हरवून बसले. ॥५॥\nततः सर्वाः समापेतुर्मातरो भरतस्य ताः \nउपवासकृशा दीना भर्तृव्यसनकर्शिताः ॥ ६ ॥\nत्यानंतर भरतांच्या सर्व माता तेथे येऊन पोहोंचल्या. त्या पतिवियोगाच्या दुःखाने दुःखी, उपवास करण्यामुळे दुर्बल आणि दीन झालेल्या होत्या. ॥६॥\nताश्च तं पतितं भूमौ रुदत्यः पर्यवारयन् \nकौसल्या त्वनुसृत्यैनं दुर्मनाः ���रिषस्वजे ॥ ७ ॥\nभूमीवर पडलेल्या भरताला त्यांनी चारी बाजूनीं घेरून टाकले आणि त्या सर्वच्या सर्व रडू लागल्या. कौसल्येचे हृदय तर दुःखाने अधिकच कातर झाले. तिने भरताच्या जवळ जाऊन त्याला आपल्या मांडीवर घेतले. ॥७॥\nवत्सला स्वं यथा वत्समुपगुह्य तपस्विनी \nपरिपप्रच्छ भरतं रुदती शोकलालसा ॥ ८ ॥\nत्याप्रमाणे वत्सल गाय आपल्या वासराला गळ्याशी लावून चाटते त्यप्रमाणे शोकाने व्याकुळ झालेल्या तपस्विनी कौसल्येने भरतास मांडीवर घेऊन रडत रडत विचारले- ॥८॥\nपुत्र व्याधिर्न ते कच्चिच्छरीरं प्रति बाधते \nअद्य राजकुलस्यास्य त्वदधीनं च जीवितम् ॥ ९ ॥\n तुझ्या शरीराला काही रोगामुळे तर कष्ट होत नाहीत ना आता या राजवंशाचे जीवन तुझ्याच अधीन आहे. ॥९॥\nत्वां दृष्ट्वा पुत्र जीवामि रामे सभ्रातृके गते \nवृत्ते दशरथे राज्ञि नाथ एकस्त्वमद्य नः ॥ १० ॥\n मी तुझ्याकडे पाहूनच जगत आहे. श्रीराम लक्ष्मणासह वनांत निघून गेले आणि महाराज दशरथ स्वर्गवासी झाले आहेत. आता एकमात्र तूंच आम्हां लोकांचा रक्षणकर्ता आहेस. ॥१०॥\nकच्चिन्न लक्ष्मणे पुत्र श्रुतं ते किञ्चिदप्रियम् \nपुत्रे वा ह्येकपुत्रायाः सहभार्ये वनं गते ॥ ११ ॥\n खरे सांग तू लक्ष्मणासंबंधी किंवा माझ्या एकुलत्या एका पुत्रासंबंधी जे सीतेसह वनांत गेले आहेत त्या रामासंबंधी काही अप्रिय गोष्ट तर ऐकलेली नाहीस ना \nस मुहूर्तं समाश्वस्य रुदन्नेव महायशाः \nकौसल्यां परिसांत्व्येदं गुहं वचनमब्रवीत् ॥ १२ ॥\nएका मुहूर्तभरातच जेव्हा महायशस्वी भरतांचे चित्त स्वस्थ झाले, तेव्हा त्यांनी रडत रडतच कौसल्येला सांत्वना दिली (आणि म्हणाले, ’माते ) घाबरू नको. मी कुठलीही अप्रिय गोष्ट ऐकलेली नाही. नंतर त्यांनी निषादराज गुहाला याप्रकारे विचारले - ॥१२॥\nभ्राता मे क्वावसद् रात्रौ क्व सीता क्व च लक्ष्मणः \nअस्वपच्छयने कस्मिन् किं भुक्त्वा गुह शंस मे ॥ १३ ॥\n त्या दिवशी रात्री माझे बंधु श्रीराम कोठे उतरले होते सीता कोठे होती आणि लक्ष्मण कोठे राहिले त्यांनी काय भोजन केले आणि ते कुठल्या शय्येवर (बिछान्यावर) झोपले होते त्यांनी काय भोजन केले आणि ते कुठल्या शय्येवर (बिछान्यावर) झोपले होते या सर्व गोष्टी मला सांगा. ॥१३॥\nसोऽब्रवीद् भरतं हृष्टो निषादाधिपतिर्गुहः \nयद्विधं प्रतिपेदे च रामे प्रियहितेऽतिथौ ॥ १४ ॥\nहे प्रश्न ऐकून निषादराज गुह अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांना आपले प्रिय तसेच हितकारी अतिथी राम आल्यानंतर त्यांच्या प्रति जसे वर्तन केले होते ते सर्व सांगून भरतास म्हणाले - ॥१४॥\nअन्नमुच्चावचं भक्ष्याः फलानि विविधानि च \nरामायाभ्यवहारार्थं बहुशोऽपहृतं मया ॥ १५ ॥\n’मी अनेक प्रकारचे अन्न, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि काही प्रकारची फळे श्रीरामांच्या जवळ भोजनासाठी प्रचुर मात्रे मध्ये पाठवले होते. ॥१५॥\nतत्सर्वं प्रत्यनुज्ञासीद् रामः सत्यपराक्रमः \nन तु तत् प्रत्यगृह्णात् स क्षत्रधर्ममनुस्मरन् ॥ १६ ॥\n’सत्यपराक्रमी श्रीरामांनी मी दिलेल्या सगळ्या वस्तु स्वीकारल्या तर खर्‍या परंतु क्षात्रधर्माचे स्मरण करुन त्यांचे ग्रहण केले नाही- मला आदरपूर्वक परत केल्या. ॥१६॥\nन ह्यस्माभिः प्रतिग्राह्यं सखे देयं तु सर्वदा \nइति तेन वयं सर्वे अनुनीता महात्मना ॥ १७ ॥\nनंतर त्या महात्म्याने आम्हा सर्वांना समजाविले की- ’सख्या आमच्या सारख्या क्षत्रियाने कुणाकडून ही काही घ्यायचे नसते- अपितु सदा देतच राहिले पाहिजे. ॥१७॥\nलक्ष्मणेन यदानीतं पीत्वा वारि महात्मना \nऔपवास्यं तदाकार्षीद् राघवः सह सीतया ॥ १८ ॥\nसीतेसहित रामांनी त्या रात्री उपवासच केला. लक्ष्मणाने जे जल आणले केवळ त्या महात्म्याने तेच प्यायले. ॥१८॥\nततस्तु जलशेषेण लक्ष्मणोप्यकरोत् तदा \nवाग्यतास्ते त्रयः संध्यां समुपासन्त संहिताः ॥ १९ ॥\nत्यांनी पिवून उरलेले जल लक्ष्मणाने ग्रहण केले. (जलपानापूर्वी) त्या तिघांनी मौन आणि एकाग्र चित्त होऊन संध्योपासना केली होती. ॥१९॥\nसौमित्रिस्तु ततः पश्चादकरोत् स्वास्तरं शुभम् \nस्वयमानीय बर्हीषि क्षिप्रं राघवकारणात् ॥ २० ॥\nत्यानंतर लक्ष्मणाने स्वयं कुश आणून राघवासाठी लवकरच सुंदर शय्या तयार केली. ॥२०॥\nतस्मिन् समाविशद् रामः स्वास्तरे सह सीतया \nप्रक्षाल्य च तयोः पादौ व्यपाक्रामत् सलक्ष्मणः ॥ २१ ॥\nत्या सुंदर बिछान्यावर जेव्हा सीतेसहित राम विराजमान झाले तेव्ह लक्ष्मणांनी त्या दोघांचे चरण प्रक्षालन करून ते तेथून दूर निघून गेले. ॥२१॥\nएतत् तदिङ्गुदीमूलमिदमेव च तत् तृणम् \nयस्मिन् रामश्च सीता च रात्रिं तां शयितावुभौ ॥ २२ ॥\n’हाच त्या इंगुदी वृक्षाचा बुंधा आहे आणि हेच ते तृण आहे, जेथे श्रीराम आणि सीतेने - दोघांनी रात्री शयन केले होते. ॥२२॥\nनियम्य पृष्ठे तु तलाङ्गुरलित्रवाञ्-\nनिशामतिष्ठत् परितोऽस्य केवलम् ॥ २३ ॥\nशत्रुसंतापी लक्ष्मण आपल्या पाठीवर बाणांनी भरलेले दोन भाते बांधून दोन्ही हातांच्या अंगुलीमध्ये दस्त्राने पारिधान करून आणि महान धनुष्य चढवून श्रीरामांच्या चारी बाजूस फिरत राहून केवळ पहारा देत रात्रभर उभे राहिले होते. ॥२३॥\nस्थितोऽभवं तत्र स यत्र लक्ष्मणः \nमहेन्द्रकल्पं परिपालयंस्तदा ॥ २४ ॥\nत्यानंतर मी ही उत्तम बाण आणि धनुष्य घेऊन तेथेच उभा राहिलो जेथे लक्ष्मण उभे होते. त्यासमयी आपल्या बंधु-बांधवांसह ते निद्रा आणि आळस यांचा त्याग करून नित्य सावधान राहात, त्यांचा सह देवराज इंद्रासमान तेजस्वी श्रीरामांचे मी रक्षण करीत राहिलो’. ॥२४॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्ताशीतितमः सर्गः ॥ ८७ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा सत्यांशीवा सर्ग पूरा झाला. ॥८७॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/chitrakarmi-awards-esakal-news-60348", "date_download": "2018-09-26T03:37:04Z", "digest": "sha1:CJUTKOR5XBWSZMRWHPILCNUQEUFCS3GG", "length": 10656, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chitrakarmi awards esakal news चित्रकर्मी पुरस्कारांचे 24 जुलैला वितरण | eSakal", "raw_content": "\nचित्रकर्मी पुरस्कारांचे 24 जुलैला वितरण\nसोमवार, 17 जुलै 2017\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या चित्रकर्मी पुरस्कारांचे वितरण 24 जुलैला करण्यात येणार आहे. विशेष बाब अशी की यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनाही गौरवण्यात येणार आहे.\nपुणे: अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या चित्रकर्मी पुरस्कारांचे वितरण 24 जुलैला करण्यात येणार आहे. विशेष बाब अशी की यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनाही गौरवण्यात येणार आहे.\nमराठी सिनेसृष्टीसाठी बहुमोल योगदान दिलेल्या मान्यवरांनाा या पुरस्काराने गौरवले जाते. मराठी चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षी चित्रकर्मी पुरस्कार दिला जातो. यंदा तो 24 जुलैला देण्यात येणार असून चित्रपटसृष्टीतील 18 मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येईल. शिवाय या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवलेल्या मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये व्हेंटिलेटर, सायकल आदी चित्रपटातील मान्यवरांचा समावेश होतो.\nहा कार्यक्रम पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहात होणार आहे.क���र्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.\n'संवेदनशील मनाने मनोरुग्णांचा स्वीकार करा'\nपुणे - स्किझोफ्रेनिया आजार कोणालाही होऊ शकतो, तो आनुवंशिक आजार नाही. मानसिक रुग्णांना समाज स्वीकारायला तयारच होत नाही. औषधोपचाराने मनोरुग्ण बरे होऊ...\nअकोल्याचा ऋषभ पारिसे \"स्वरवैदर्भी' विजेता\nवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित सोळाव्या \"स्वरवैदर्भी' विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धेचे...\nजुहू चौपाटीवर 200 जवानांसह शाहिद कपूरची स्वच्छता मोहिम\nमुंबई : 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे 24 ला जुहू चौपाटीवर पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत...\nअजय देवगणचा 'तानाजी' आता येतोय\nमुंबई- अजय देवगणची निर्मिती आणि मुख्य भुमिका असलेल्या तानाजी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरवात झाली आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी...\nदुर्मिळ ब्लॅक आयबीस पक्षाला मिळाले जीवनदान\nचिमूर : मानवी हस्तक्षेप, जीवनपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक पक्षी नष्ट झाले असून अनेक पक्षी अस्तित्वासाठी धडपडत आहेत. अशाच प्रकारे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/solapur/page/120", "date_download": "2018-09-26T03:07:37Z", "digest": "sha1:QITY6FHPQWLFFKM6NIGDXRF2A4TKSGYL", "length": 9026, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुणे Archives - Page 120 of 125 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपुण्यात भाजपची 77 जागांवर आघाडी\nऑनलाईन टीम / पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात भाजपला आत्तापर्यंत 77 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजप ‘मॅजिक फिगर’ पर्यंत लवकरच पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आत्तापर्यंत 44 जागा, शिवसेनेला 10 जागा तर काँग्रे��ला 16 जागांवर आघाडीवर मिळाली आहे. याचबरोबर मनसेला 06 आणि इतर पक्षांनी 05 जागांवर ...Full Article\nभाजपपुरस्कृत रेश्मा भोसले विजयी\nऑनलाईन टीम / पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार रेश्मा भोसले या प्रभाग क्रमांक 7 मधून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे रेश्मा भोसले यांच्या ‘इस्त्राr’ची सरशी झाल्याचे स्पष्ट ...Full Article\nपवारांच्या नातवाचा ‘पॉवरफुल’ विजय\nऑनलाईन टीम / बारामती : पुणे जिल्हा परिषदेच्या बारामतीतील शिर्सुफळ गुणवडी गटातून रोहित राजेंद्र पवार हे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...Full Article\nपुणे / प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. यामागोमाग भाजप 11 जागांवर, तर काँग्रेस 1, सेना 1 जागांवर आहे. श्रीमंत महापालिका असलेल्या ...Full Article\nपुण्यात भाजप 30 जागांवर आघाडीवर\nऑनलाईन टीम / मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात भाजप 30, राष्ट्रवादी 12, शिवसेना 3 आणि काँग्रेसला 3 मनसेला 4 तर इतर 5 जागांवर आघाडीवर घेतली ...Full Article\nपुणे / प्रतिनिधी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गड असलेल्या नांदेडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. पक्षाचे 13 उमेदवार आघाडीवर आहेत. नांदेड जिल्हा परिषदेत मागील खेपेला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर काँग्रेसची सत्ता ...Full Article\nपुण्यात भाजप 11 जागांवर आघाडीवर\nऑनलाईन टीम / मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यातील भाजप 11, राष्ट्रवादी 5 तर काँग्रेसने एका जागेवर आघाडीवर घेतली आहे. सध्या मतमोजणी सुरु असून याबाबतचा निकाल ...Full Article\nपुण्यात भाजपची 77 जागांवर आघाडी\nऑनलाईन टीम / पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात भाजपला आत्तापर्यंत 77 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजप ‘मॅजिक फिगर’ पर्यंत लवकरच पोहोचेल असा अंदाज व्यक्त ...Full Article\nपुण्यात आत्तापर्यंत 19.5 टक्के मतदानाची नोंद\nऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानाला सुरुवात झाली असून मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. पुण्यात सकाळी साडेअकरापर्यंत 19.5 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ...Full Article\n‘शिवनेरी’ किल्ल्यावर शिवजयंती सोहळा उ��्साहात\nशिवरायांच्या विचारप्रणालीनुसारच राज्यकारभार करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज खऱया अर्थाने रयेतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला आहे त्या ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhovra.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2018-09-26T02:58:56Z", "digest": "sha1:34SCPPDIMBLQHW4CL6MHXN6LL6KWZXXD", "length": 13946, "nlines": 123, "source_domain": "www.bhovra.com", "title": "सुटलो बुवा एकदा !!! - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nभोवरा 8/28/2011 Add Comment Blog , अण्णा हजारे , उपोषण , क्रांती , गांधीगिरी , राजकारण Edit\nचला आनंदाची बातमी आहे...अण्णा उपोषण सोडताहेत.गेले १० दिवस ब्लॉग लिहायला बसतोय..पण अण्णांच्या उपोषणामुळे काही सुचेनासेच झाले होते. देशप्रेम, देशभक्ती ह्याशिवाय दुसरे काही सुचतच नव्हते. मनात खूप विचार येताहेत, लिहावेसे वाटतेय पण काही उतरताच नव्हते. ब्लॉग पण सुना सुना झाला होता. अण्णांवर, त्यांच्या उपोषणावर लिहायचे होते पण काही सुचतच नव्हते. हा तिढा कधी सुटतोय ह्याची एवढी काळजी लागली होती जेवढी मनमोहन सिंग आणि पूर्ण काँग्रेस पण लागली नसेल. शेवटी काल संसदेत झालेल्या चर्चेवर तोडगा निघेल असे वाटत होते...आणि टीम अण्णाला जे पाहिजे होते ते झालेच.\nअण्णांनी पण आवाज दिला अजून लढाई पूर्ण झाली नाही पण सर्वानी आनंद व्यक्त करायला काही हरकत नाही. लगेचच अण्णांचा आदेश मानून ब्लॉग लिहायला घेतला. गेले दहा/बारा दिवस मलाच उपोषणाला बसल्या सारखे वाटत होते. काँग्रेस आणि मनमोहन टीमच्या वागण्यावरून तर वाटत होते की त्यांना अण्णांच्या उपोषणात काहीच रस नाही. मिटींग्स काय घेताहेत, इफ्तार पार्ट्या काय करताहेत. तिथे एक ७२ वर्षाचा म्हातारा देशासाठी १० दिवस उपोषणाला बसलाय आणि तिथे हे सर्व मंत्री लोक एकमेकांना मिठ्या काय मारताहेत, एकमेकांना भरवताहेत काय खिदळताहेत काय\nलहानपणी गांधीजींना कधी समजून घेतलेच नाही. पण पुढे पुढे जसे वाचन वाढत गेले तसे त्यांनी दिलेल्या अहिंसा आणि सत्याग्रह ह्या दोन शस्त्रांची ताकत समजू लागली. फक्त उपोषण आणि सत्याग्रहच्या जोरावर इंग्रजांसारख्या शिस्तप्रिय आणि कडक साम्राज्याला त्यांनी नामोहरम केले आणि त्यांना देश सोडवा लागला. ह्यातच ह्या शस्त्रांची महती समजते. गांधीजींच्या तश्या काही निगेटिव्ह बाजू पण होत्या त्या वर आता वाद नाही करायचा आहे. प्रत्येक माणसाच्या चांगल्या वाईट बाजू असणारच.\nआज भ्रष्टाचाराच्या चक्कीत पिसालेल्या देशाला परत अण्णांनी एक नवी संजीवनी दिली. खूप दिवस वाटत होते की लवकरच देशात काहीतरी बदल घडणार आहे. खूप अती होत होते, नक्कीच अशी कुठली तरी गोष्ट घडणार आणि देशाचे तरुण बाहेर पडणार ह्याची मनात शंका वाटत होती. जगाच्या इतिहासात बघितले असेल तर समजते की जेव्हा जेव्हा जनतेमध्ये असंतोष वाढतो तेव्हा तेव्हा अशी एक गोष्ट घडते की जेणेकरून पूर्ण साम्राज्य उखडले जाते, पूर्ण असंतोष बाहेर पडतो. मग ती १८५७ च्या स्वतंत्र लढ्याची क्रांती असो, ट्युनिशिया देशातील क्रांती असो, इजिप्तची क्रांती असो किंवा लिबियातील गद्दाफी साम्राज्याचा पाडाव असो. ह्या सगळ्या गोष्टी जगातल्या काही मोठ्या क्रांती मध्ये गणल्या जातात. काही मोठ्या क्रांती तर रातोरात झाल्या आहेत. फक्त एक ठिणगीचा पडायचा अवकाश की वणवा पेटायला तयारच असतो. तीच ठिणगी पाडण्याचे काम अण्णांनी आणि त्यांच्या टीम ने केले आहे. असंतोषाचा लाव्हा बाहेर येण्याची वाट बघत होता त्याला अण्णांनी रस्ता करून दिला. ह्या क्रांती चे एक वैशिष्ट्य म्हणजे ही निशस्त्र क्रांती होती.\nआतापर्यंत झालेल्या अनेक क्रांती ह्या सशस्त्र होत्या. पण निशस्त्र क्रांती होण्याचे उदाहरण हे एकमेव असेल आणि ती फक्त भारतातच घडू शकते. ह्यातच गांधीगिरीचा विजय आहे. अण्णांच्या आंदोलनाला प्रसिद्धी आणि यश मिळण्यात मिडिया, सोशल नेटवर्किंग, आणि तरुण समाजाचा मोठा हातभार होता. तरुण जेव्हा जेव्हा क्रांती साठी रस्त्यावर उतरतो तेव्हा तेव्हा मोठ्या क्रांती होतातच. कितीतरी मोठ्या प्रभात फेऱ्या निघत होत्या. रेल्वे स्टेशनवर पब्लिक जमत होते. आझाद मैदान, रामलीला मैदान भरून वाहत होते. हे सगळे एका एसेमेस आणि तोंडावाटे होणाऱ्या पब्लिसिटी वरच भेटत होते. त्यांना कोणी घरोघरी जाऊन बोलवत नव्हते किंवा मंत्रांच्या सभेला जसे पैसे देऊन बोलावले जाते तसे कोणी बोलावले नव्हते. हे सर्व आपल्या मनाने आले होते. प्रत्येकाला वाटत होते. अभी नही तो कभी नही \nअण्णांनी आतापर्यंत कितीतरी उपोषण केली असतील पण ती महाराष्ट्र पुरती मर्यादित होती. मी तर त्यांच्याकडे कधी लक्ष ही दिले नव्हते. पण ह्या वेळेला गोष्ट वेगळी होती. ह्यावेळेच्या उपोषणामागे अरविंद आणि किरण बेदीचे सुपीक डोके होते. तसा अरविंद केजरीवाल हुशार माणूस पण जरा थोडा धूर्त वाटतो. पण ठीक आहे अगदीच दहा लांडग्यांच्या हाती मरण्यापेक्षा एकाच्या हातून मेलेले काय वाईट.\n शेवट गोड व्हावा हीच इच्छा. देव करो लोकपालचा कायदा अस्तित्वात येवो आणि सर्व मंत्र्यांच्या उधळपट्टीला चाप बसो.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nहृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल\nDr. Devi Shetty. गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/492", "date_download": "2018-09-26T03:49:22Z", "digest": "sha1:IQGC75OKFDRMQTTV3G4HGBEAAJJR7HWW", "length": 27946, "nlines": 108, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "महात्‍मा गांधी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील\nमहात्मा गांधींच्या मृत्यूला सत्तर वर्षें झाली. म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या दोन पिढ्या होऊन गेल्या. गांधी नावाचे गूढ किंवा गांधी नाव��चे गारुड अजून कायम आहे. गांधी यांचे नाव गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणूनदेखील काही वेळा उच्चारले जाते. आज ऐतिहासिकदृष्ट्या विचार करत असता गांधींचे जे महात्म्य आहे ते ध्यानी घेता ‘गूढ’, ‘गारूड’ हे शब्दप्रयोग अनैसर्गिक वाटत नाहीत. मात्र शंभर वर्षांपूर्वी, गांधीजी हे ‘फूल अॅक्शन’मध्ये असताना देशविदेशातील लोकांना ते गूढच वाटत होते असे ‘पुण्यश्लोक’ या, 1922 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून जाणवते. ‘भारत गौरव ग्रंथमाले’ने ते पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे लेखक म्हणून ‘एक महाराष्ट्रीय’ एवढाच उल्लेख आहे. त्या पुस्तकात महात्मा गांधी यांच्यावर अनेक वृत्तपत्रे /नियतकालिके यांतील लेखांचे संकलन आहे. त्यामध्ये इतर भाषांत छापून आलेल्या लेखांचे अनुवाददेखील आहेत. प्रकाशक त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात, “हा लेखसंग्रह करत असताना केवळ व्यक्ती या दृष्टीने महात्माजींची अवास्तव स्तुती किंवा विषदर्प दृष्टीने केलेली अकारण निंदा अशा प्रकारचे थोडे लेख हाती लागले; परंतु ते पुस्तकातून वगळले आहेत. केवळ तत्त्वदृष्ट्या हिंदुस्थानच्या चालू मन्वंतरासंबंधाने विचार करण्याची पात्रता ज्यांच्या लेखणीत दिसून आली तेवढ्याच लेखांचा संग्रह या पुस्तकात केला आहे.”\nचरखा चला चला के....\nकमलाकर सोनटक्के यांनी प्रसिद्ध हिंदी नाटककार असगर वजाहत यांच्या ‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ या नाटकाचा विस्तृत परिचय ‘थिंक महाराष्ट्र’वर करून दिला आहे. त्यांनी या कृतीने एका विधायक सांस्कृतिक कार्याला हातभार लावला आहे.\nमी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या प्रदीप दळवी लिखित नाटकाचा तद्दन खोटेपणा समीक्षक य. दि. फडके यांनी त्यांच्या ‘नथुरामायण’पुस्तकात पुराव्यानिशी उघड केला होता. पण नाटकाला नाटकानेच उत्तर देण्याचे मोलाचे कार्य कोणी मराठी नाटककार करू शकला नाही. राजकारणाशी मराठी नाटककार विशेष निगडित नसतो आणि असला तरी तो त्याच्या राजकीय ज्ञानाचा वापर फक्त राजकीय शेरेबाजीसाठी त्याच्या नाटकातून करतो. अर्थात असगर वजाहत यांनी मराठी नाटकाला उत्तर म्हणून त्यांचे नाटक लिहिले नसणार हे निश्चित, पण आपातत:च ‘गांधी डॉट कॉम’ हा ‘नथुराम’ नाटकाला प्रतिवाद झाला आहे.\n‘नथुराम’ नाटक खोटे का तर त्या नाटककाराने त्याच्या सोयीसाठी सत्य घटना उलट्या केल्या आणि उलटे हेच सुलटे आहे ��सा दावा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठी नाटक पूर्णतः एकांगी झाले. नथुरामला धीरोदात्त नायक बनवण्याचा मराठी नाटककाराचा प्रयत्न इतका ढोबळ आहे, की तो अखेरीस सावरासावर करूनही लपवता येत नाही.\nहिंदी नाटकाची गोष्ट नेमकी उलट आहे. ते नाटक सत्य घटना आणि आभासी वास्तव यांचे अनोखे मिश्रण आहे. त्या नाटकात कोठेही सत्याचा वा इतिहासाचा किंचितही अपलाप केलेला नाही. तेथे कल्पित वास्तव ही शब्दयोजना चपखल बसते. माझ्या दृष्टीने ते ख-या अर्थाने 'ऐतिहासिक अनैतिहासिक' नाटक आहे.\nगांधीजी चार अंगुळे वर\nअशगर वजाहत या लेखकाकडून अनोख्या नाटकाची अपेक्षा होतीच; ती 'गोडसे @ गांधी डॉट कॉम’कडून पुरी झाली अशगरने यापूर्वी 'जिस लाहोर नही देखा’ सारखी वेगळी वाट चोखाळणारे नाटक लिहिल्यामुळे ती अपेक्षा निर्माण झाली होती. ‘गोडसे @ गांधी’ नाटकात त्याची आगळी दृष्टी आहेच.\nगांधीजींचा खून झाला 30 जानेवारी 1948 रोजी. त्यानंतर कायद्यानुसार सर्व प्रक्रिया होऊन नथुराम गोडसे यांना फाशीची शिक्षा झाली. त्या प्रत्यक्ष घटनेला बगल देऊन ते दोघेही जिवंत राहिले आणि त्यांच्या त्यांच्या निष्ठांनुसार पुढे कसे वागले असते हे त्या कल्पनाचित्रात किंवा फँटसीत दाखवले आहे.\nनाटककाराला त्यासाठी पहिली आणि सर्वांत महत्त्वाची आवश्यकता होती, गांधी आणि गोडसे या व्यक्ती नीट समजावून घेण्याची. गोडसे यांनी अखेरच्या काळात जी वक्तव्ये केली त्यामुळे त्यांना शब्दांत पकडणे सोपे होते. कोणी त्यांच्या त्या आधीच्या आयुष्यात फारसा रस दाखवलेला नाही, परंतु गांधी यांचे तसे नाही. गांधी यांनी आयुष्यभर केलेले लेखन, त्यांच्याकडे संशोधकांनी आणि इतिहासकारांनी पाहिल्याचे अगणित दृष्टिकोन लक्षात घेता गांधीजींना शब्दांत गोवणे अशक्यप्राय. कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते दशांगुळे उरतातच.\nगोडसे @ गांधी डॉट कॉम - गोडसे-गांधींचे न सुटणारे कोडे\n'गोडसे @ गांधी डॉट कॉम' हे असगर वजाहत यांचे नाटक स्वातंत्र्यपूर्व काळावर समकालीन दृष्टिकोनातून अतिशय टोकदार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. गांधीहत्या, स्वराज्य, सुराज्य ते गांधीजींचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, स्त्री-पुरुष संबंध, लोकशाहीची मूल्ये, हिंदुधर्माच्या व्याख्या, भारत या राष्ट्राची संकल्पना, फाळणीनंतरचा भारत असे सगळे मुद्दे व प्रसंग त्यात उल्लेखल��� गेले आहेत. त्या निमित्ताने होणाऱ्या चर्चेत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करावा हे सूत्रही पुन्हा ऐरणीवर येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यात गांधी आणि नथुराम गोडसे यांना समोरासमोर उभे केले आहे गांधी आणि गोडसे यांच्यात संवाद घडावा यांसाठी ते आग्रहीच नव्हे, तर हटवादी, टोकाची भूमिका घेतात. ते नेहरूंच्या मंत्रिमंडळाच्या विनंतीला न जुमानता उपोषणाची धमकी देतात आणि त्यांची तोळामासा झालेली प्रकृती ध्यानात घेऊन केंद्रिय मंत्रिमंडळात ठराव करून त्यांना ती विशेष परवानगी देण्यात येते.\nनवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे\nदापोलीचे ‘नवभारत छात्रालय’ हे नाव सुचवते त्याप्रमाणे फक्त विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन यांची सोय नाही. ते परिसरातील सर्वात जुने छात्रालय असूनही ते जोमाने वाढत आहे सहा जणांपासून १९४७ साली सुरुवात झालेल्या त्या छात्रालयात दरवर्षी सव्वाशेहून जास्त मुले-मुली राहून जातात (आजपर्यंत चार हजारांच्या वर).\n‘कुणबी सेवा संघ’ या संस्थेने छात्रालय चालवले असले तरी सर्व जातींच्या, धर्मांच्या विद्यार्थ्यांची तेथे राहण्याची व्यवस्था केली जाते. छात्रालयाचे संस्थापक सामंतगुरुजी यांची कडक शिस्त व छात्रालयाच्या स्थापनेपासून आजीवन व्यवस्थापक असलेले शिंदेगुरुजी यांचा प्रेमळ पितृभाव यांचा सुरेख मिलाफ छात्रालयाच्या व्यवस्थेत दिसून येतो. तेथे विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करा व शिका, काम करण्यातून शिका हे धोरण राबवले जाते.\n‘कोकण गांधी’ अप्पासाहेब पटवर्धन\nसीताराम पुरुषोत्तम पटवर्धन ऊर्फ अप्पासाहेब यांना महात्मा गांधींचे पहिले दर्शन मुंबई काँग्रेसच्या वेळी १९१६ मध्ये झाले. तेव्हा गांधीजी सेहेचाळीस वर्षांचे तर अप्पा एकवीस वर्षांचे होते. दक्षिण आफ्रिकेतून आलेले बॅ. गांधी काठेवाडी फेटा व उपरणे पोषाखात वापरत होते, तर मुंबईच्या ‘एल्फिन्स्टन कॉलेज’चे स्कॉलर अप्पा शर्ट-पँटमध्ये होते. पुढे, दोघेही एका पंचावर आले दोघांचे त्यावेळचे संभाषण इंग्रजीतून होत होते. नंतर आयुष्यभर उभयतांचे गुजरातीतून बोलणे व पत्रव्यवहार झाला. अप्पांचे गुजराथी तर एवढे चांगले झाले, की त्यांनी १९३० मध्ये गांधीजींच्या आत्मकथेचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ हा अनुवाद मूळ गुजरातीवरून मराठीत केला. (लक्षावधी प्रती खपलेल्या पुस्तकाबद्���ल मानधन न घेता अप्पांनी फक्त एक प्रत घेतली).\nभ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी\nमहात्मा गांधी यांच्यासारख्या युगपुरुषाविषयी सर्वसामान्य माणसाला वाटणाऱ्या आदराचे आणि प्रेमाचे रूपांतर श्रद्धा आणि भक्ती यांत होणे हे नैसर्गिक आहे. पण अशी श्रद्धा-भक्ती बऱ्याचदा चिकित्सक विश्लेषणाला मारक ठरते. कार्य माणसाच्या हातून योग्य प्रकारे पार पडले तर त्याचे श्रेय त्याच्या श्रद्धेस दिले जाते. उलटपक्षी, ते त्याच्या हातून अयशस्वी झाले तर आपली श्रद्धाच कमी पडली अशी समजूत करून घेऊन दोष स्वत:कडे घेतला जातो. ज्या तत्त्वांवर विश्वास ठेवून कार्य केले गेले त्या तत्त्वांचे कठोर परीक्षण होत नाही. पण गांधीजी संत, महात्मा नव्हते. ते सक्रिय राजकारणी, प्रयोगशील विचारवंत आणि तत्त्वचिंतक होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि तात्त्विक विचारांचे तटस्थपणे व कालसापेक्ष मूल्यमापन होणे आवश्यक ठरते. अर्थात गांधीजी आपल्याला भावनिकदृष्ट्या आणि काळाच्या दृष्टीने इतके जवळ आहेत, की पूर्ण तटस्थता कठीण आहे. तरीही मी एक-दोन मोजक्या गोष्टींची चिकित्सा शक्य तितक्या तटस्थतेने करू इच्छितो.\nदेशाची सामाजिक, राजकीय, आर्थिक अवस्था गांधीजींना अभिप्रेत असलेल्या रामराज्याच्या कल्पनेपासून शेकडो मैल दूर आहे. आम्ही अतिशय वेगाने ब्रिटिश येण्यापूर्वी भारतात जी स्थिती होती त्या स्थितीकडे वाटचाल करू लागलो आहोत.\nसत्याला सामोरे की शब्दचातुर्य\nमी मला विशेष प्रभावित करून सोडणारे पुस्तक म्हणून हेन्री डेव्हिड थोरोच्या Walden नंतर 'हिंद-स्वराज्य'चे नाव घेईन. त्या पुस्तकाचे लेखक मोहनदास करमचंद गांधी यांना 'सत्य' ही गोष्ट प्राणाहून प्रिय होती. आपले काय सत्याला सामोरे जाण्यात आपल्याला स्वारस्य आहे की नाही सत्याला सामोरे जाण्यात आपल्याला स्वारस्य आहे की नाही येथे आपण सत्य बोलणार आहोत की नाही येथे आपण सत्य बोलणार आहोत की नाही इतरांशी नाही तर निदान स्वत:शी तरी इतरांशी नाही तर निदान स्वत:शी तरी असा विचार मनात आला आणि मी मला जाणवलेले सत्य या परिचर्चेच्या निमित्त तुमच्यासमोर ठेवण्याचे ठरवले. एक कबुली द्यायला हवी, की गांधी पाठीशी नसते तर मला हे धाडस कदाचित झाले नसते.\nतर मला जाणवलेले सत्य असे...\nआपला समाज गांधी मानत नाही, गांधीविचारांना आणि आचारांना आपल्या स���ाजाच्या विश्वात आणि व्यवहारात काडीचेही स्थान नाही. उलटपक्षी, घराघरात गांधीद्वेष पसरलेला आहे. खास करून, सुशिक्षित उच्चभ्रूंच्या घरांत... त्या घरांतील लहान मुले त्याच संस्कारात वाढत आहेत.\nशंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी 'हिंद -स्वराज्य' या पुस्तकात मांडलेले विचार आजच्या समाज वास्तवाच्या आणि काळाच्या संदर्भात किती प्रस्तुत आहेत, याचा मागोवा घेण्यासाठी झालेल्या चर्चासत्रावरचा डोळस कटाक्ष...\nमोहनदास करमचंद गांधी या तरूणानं १९०९ साली भारतीय समाजाच्या जीवनशैली संदर्भातले आपले तात्विक विचार पुस्तकरूपानं मांडले. 'हिंद-स्वराज्य' या पुस्तकात ज्या काळात त्यांनी हे विचार मांडले तो शंभर वर्षांपूर्वीचा काळ आणि २०१३ सालचा आजचा काळ, या दरम्यान देशात बरीच सामाजिक, नैतिक, राजकीय उलथापालथ झाली आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. या कालप्रवाहात पूलही वाहून गेला की काय अशी शंका वाटावी अशी स्थिती आहे.\nगांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ पुस्‍तकानिमित्ताने २६-२७ ऑक्टोबरला पुण्यात चर्चा झाली. ती ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ने गांधी स्मारक निधीच्या (पुणे) सहकार्याने योजली. महाराष्ट्रभरातून सुमारे दीडशे प्रतिनिधी दोन दिवस येऊन गेले. परिचर्चेनंतर कृतीच्या अंगाने काही घडावे हा जसा विचार व्यक्त झाला; तसेच या निमित्ताने ‘वादसंवाद’ सुरू व्हावा असेही मत, विशेषतः मोहन हिरालाल यांनी व्यक्त केले. त्याचा आरंभ तोच करून देत आहे. त्या पाठोपाठ, अवधूत परळकर याने ‘महाराष्ट्र टाइम्स मध्ये‘ परिचर्चेबाबत जो लेख लिहिला तो प्रसिद्ध करत आहोत. त्यानंतर या निमित्ताने जे साहित्य जमा झाले आहे ते एकेक प्रकट होत जाईल...\nSubscribe to महात्‍मा गांधी\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616999", "date_download": "2018-09-26T03:09:33Z", "digest": "sha1:4KDYKMAKBJJSPIQLFGTQEYGAOZKWOEYX", "length": 4917, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाषेवर प्रभुत्व असल्यास माध्यमांमध्ये संधी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भाषेवर प्रभुत्व असल्यास माध्यमांमध्ये संधी\nभाषेवर प्रभुत्व असल्यास माध���यमांमध्ये संधी\nज्या विद्यार्थ्याकडे भाषिक कौशल्य आहे, त्यांना माध्यमांमध्ये रोजगारांची संधी आहे, असे मत डॉ. रफिक सुरज यांना मांडले. न्यू कॉलेज मराठी भाषा आणि साहित्य मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे होते.\nसुरज म्हणाले, विद्यार्थ्यानी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून भाषिक कौशल्ये विकसित करावीत. प्राचार्य नलवडे म्हणाले, कोणत्याही विषयाचा गाभा समजावून घेण्यासाठी उत्तम आकलन गरजेचे आहे. त्यासाठी मातृभाषेचे ज्ञान चांगले असले पहिजे.\nप्रा. गुंडोपंत पाटील यांनी स्वागत केले. ऋतुजा निकम, आरती पोवार यांनी सुत्रसंचालन केले. सई हांडेने आभार मानले. यावेळी प्रा. सी. सी. चव्हाण, प्रा. प्रकाश निकम, प्रा. डॉ. सुनिता कांबळे, प्रा. मनिषा नायकवडी उपस्थित होते.\nतुकाराम भोपळे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड\nभादोलेत टँकर-क्रेनच्या अपघातात एक जण ठार\nहजारो दीपांनी उजळला शंभूराजे पुतळा परिसर\nगोकुळचे निमंत्रण मंत्री जानकरांकडून बेदखल\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://ingoanews.com/tag/traffic/page/2", "date_download": "2018-09-26T02:24:40Z", "digest": "sha1:X66E4YI7V2KPUEECPVQVA7HF3XHDAP7X", "length": 11102, "nlines": 129, "source_domain": "ingoanews.com", "title": "traffic Archives - Page 2 of 2 - In Goa 24X7", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर ‘इन गोवा’ची कार्यवाही पर्वरीतील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटीवर विशेष रिपोर्ट पाच ‘ट्राफिक सिग्नल’ बसवलेत आडमुठ्या पद्धतीने’ ‘ट्राफिक सिग्नल’मुळे वाहनचालकांचां होतोय गोंधळ ‘यू टर्न’साठी सिग्नल नसल्यामुळे गोंधळात भर अभ्यासाविना बसवलेत ‘ट्राफिक सिग्नल’ रा���्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी अपघात प्रवणक्षेत्राची माहिती गोळा करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलाय. त्याचबरोबर अपघात कमी करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी देखील जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन पर्रीकर यांनी मंगळवारच्या बैठकीतून केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘इन गोवा’नं बुधवारी पर्वरीतील महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी वाहतूक खात्यानं उभारलेले ‘ट्राफिक सिग्नल’च धोकादायक असल्याचं दिसून आलं. अतिशय आडमुठ्या पद्धतीनंRead More\nमुख्यमंत्र्यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याचा दिल्याहेत सूचना गोव्याचे पोलिसच मोडताहेत वाहतुकीचे नियम लोकां सांगे वाहतूक नियम, स्वत: मात्र सोडी संयम मांडवी पुलावर नियम तोडून पोलीस वाहनाने केले ओव्हरटेक जनतेला शिस्त लावणाऱ्या पोलिसां ना कोण शिस्त लावणार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वाहन चालकांचा सवाल राज्यात सुरू असलेल्या रस्ता अपघातांच्या मालिका रोखण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक पोलिसांना कानपिचक्या देऊन केवळ २४ तास उलटले नाही, तोच पोलिसांची वाहनेचं वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहने चालवत असल्याचं इन गोवाच्या कॅमेरात कैद झालंय. त्यामुळं अशा पोलिसांना कशी शिस्त लावणार असा संतप्त सवाल वाहन चालकांमधून विचारला जाताहे….Read More\nमांडवी पुलावरून आंतरराज्य बस वाहतुकीवर निर्बंध तिसर्‍या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत निर्बंध मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नदीवरील दोन्ही पुलांवरून अवजड आणि मध्यम स्वरूपाची व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीवर सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या काळात निर्बंध घालण्यात आले आहेत. आंतरराज्य प्रवासी बस वाहतुकीवरही निर्बंध लागू करण्यात येणार असून ते लागू होण्याची तारिख लवकरच निश्‍चित करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.Read More\nपर्वरीतील वाहतूक कोंडीत काहीसा दिलासा करासवाड्यावरून अवजड वाहने वळवली पोलीस उपअधीक्षक आंगले यांची माहिती पर्वरीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी फोंड्याला जाणाऱ्या अवजड वाहनांना करासवाड्याहून थिवीमार्गे वळवण्यात आलंय. यामुळं वाहतुकीत काही प्रमाणात सुरळीतपणा आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपअधीक्षक आंगले यांनी दिलीये.Read More\nवाहत���क पोलिसांनी गिरवले रस्ता सुरक्षेचे धडे वाहतूक पोलिसांसाठी रस्ता सुरक्षा मार्गदर्शन मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘रस्ता सुरक्षा जागृती’ करण्याची मोहीम आखलीये. या मोहिमेचं उद्घाटन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आल्तिनो इथल्या पोलीस कार्यालयात झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास वाहतूक खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी वाहतूक पोलिसांना ‘रस्ता सुरक्षेविषयी’ मार्गदर्शन करण्यात आलं.Read More\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-highlevel-meet-sugar-crises-be-held-captial-8002", "date_download": "2018-09-26T04:01:58Z", "digest": "sha1:LMVH3KS7FJLU7LMUBRPYDOOKWH5HV5TU", "length": 15482, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Highlevel meet on sugar crises to be held in Captial | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर उद्योगाच्या परिस्थितीबाबत दिल्लीत लवकरच बैठक\nसाखर उद्योगाच्या परिस्थितीबाबत दिल्लीत लवकरच बैठक\nमंगळवार, 8 मे 2018\nकोल्हापूर : साखरेच्या दरावर ‘एफआरपी’चा दर निश्‍चित केला. आता साखरेचे दर कोसळल्यामुळे \"एफआरपी'' देणे अवघड आहे. कारखान्यांनी प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपयांच्या खाली साखर विक्री केल्यास तोटा होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीत पंतप्रधानांसमवेत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी येथे दिली.\nकोल्हापूर : साखरेच्या दरावर ‘एफआरपी’चा दर निश्‍चित केला. आता साखरेचे दर कोसळल्यामुळे \"एफआरपी'' देणे अवघड आहे. कारखान्यांनी प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपयांच्या खाली साखर विक्री केल्यास तोटा होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीत पंतप्रधानांसमवेत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी येथे दिली.\nशासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात झालेल���या बैठकीत ते बोलत होते. १३ ते १५ मेच्या दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक घेतली जाण्याची शक्‍यता आहे. श्री. नाईकनवरे म्हणाले, \"\"प्रत्येक वर्षीचा गळीत हंगाम सुरू होत असताना बाजारातील साखरेच्या दरानुसारच \"एफआरपी''ची रक्कम ठरवली जाते. या वर्षीही असा दर ठरविला. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच किरकोळ बाजारात साखरेचे दर ढासळू लागले. याचा फटका साखर कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना बसला आहे. सरकारने अनुदान जाहीर केले आहे. मात्र, या अनुदानाने साखर उद्योगाला उभारी मिळणार नाही. यासाठी प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपये सरासरी दर असणे योग्य आहे. याबाबत कारखान्यांनीही ठाम भूमिका घेऊन सरकारकडे मागणी केली पाहिजे. कारखान्यांची अवस्था पटवून देण्यास पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी केले.\nराज्य साखर संघाचे संजय खताळ, कुंभी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे, पी. जी. मेढे, तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, संचालक उपस्थित होते.\nपूर साखर तोटा शरद पवार sharad pawar दिल्ली पुढाकार initiatives खत fertiliser आमदार\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...\nराज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...\nमिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...\nराज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...\nफुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/travel/horrible-do-you-know-true-secret-about-these-ghosts-pune/", "date_download": "2018-09-26T03:17:45Z", "digest": "sha1:5HKMMXDDSXYYRHCKIM73TRQWYMFVJOQV", "length": 30119, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Horrible: Do You Know The True Secret About 'These' Ghosts In Pune? | Horrible​ : पुण्यातील ‘या’ भूतांच्या ठिकाणांविषयीचे खरे गुपित माहित आहे का? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गु���्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nHorrible​ : पुण्यातील ‘या’ भूतांच्या ठिकाणांविषयीचे खरे गुपित माहित आहे का\nपुण्यात असेही काही ठिकाणे आहेत, त्याबाबत आपणास अजुनही अर्धवट माहिती आहे....\nविशेषत: भूतांची गोष्ट ऐकल्याने प्रत्येकजणांच्या अंगावर शहारे येतात. मात्र यांच्यातील काही लोक असेही असतात जे न घाबरता अशा भयावह ठिकाणांच्या शोधात जात असतात. जवळपास होणाऱ्या असाधारण हालचाली लोकांना घाबरवितात, ज्यामुळे लोकांम��्ये सर्वात जास्त सन्नाटा पसरतो. मात्र जर आपण भूतांना घाबरत असाल तर अशा ठिकाणी जाणे टाळावेच. पण जे लोक निडर आहेत आणि ज्यांना भूतांच्या ठिकाणांना भेट देणे आवडते अशांसाठी आम्ही आपणास पुणे येथील काही भूतांच्या ठिकाणांची यादी देत आहोत, जे ठिकाणे अतिशय भयावह आहेत.\nविशेषत: रात्रीच्या वेळी याठिकाणी भूतांचा आवाज येतो. याठिकाणी लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी दिवसभर चित्रपट दाखविले जातात. मात्र रात्रीच्या वेळी याठिकाणी भूतांचा उत्सव सुरू होतो. तेथिल खुर्च्यांचा, दरवाज्यांचा आवाज, तसेच जोरजोराने आणि किंचाळणारे आवाज या थिएटरमध्ये रात्री आपणास ऐकू येऊ शकतात. यासाठी पुण्यातील भूतांच्या ठिकाणांपैकी हे एक मानले जाते.\nसिंहगढ किल्ला सध्या एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते, जे पुण्यापासून किमान ४० किमीच्या अंतरावर स्थित आहे. या जून्या किल्ल्याविषयी अनेक भयावह कथा प्रचलित आहेत. येथील रहिवासी सांगतात की, त्यांना याठिकाणी युद्ध आणि युद्धभूमिवर होणारे आवाज ऐकू येतात. त्यांचे म्हणणे आहे की, हा आवाज त्या सैनिकांचा आहे, जे युद्धादरम्यान मारले गेले होते. या किल्ल्याशी संबंधीत अजून एक कथा एका दुर्घटनेची आहे, जी याच किल्ल्यात घडली आहे. काही वर्षांपूर्वी याठिकाणी एका बस अपघातात कित्येक मुलांचा मृत्यु झाला होता. काही पर्यटक आणि गावाच्या रहिवाशांचे म्हणणे आहे की, त्यांनी किल्ल्याच्या त्याठिकाणी मुलांच्या किंचाळ्या ऐकल्या आहेत ज्याठिकाणी हा अपघात झाला होता.\nपेशवांचा महल म्हणजे शनिवार वाडा पुण्यामध्येच स्थित आहे. बाजीराव मस्तानी चित्रपटामुळे शनिवार वाडा अजून प्रकाशझोतात आला. विशेष म्हणजे शनिवार वाडा भूतांचे स्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे, ज्याठिकाणी कित्येक असाधारण हालचाली होण्याच्या चर्चा केल्या जातात. चर्चेनुसार, याठिकाणी पेशवा बालाजी बाजीरावाचा मुलगा नारायण रावाचा आवाज ऐकायला येतो. असे म्हटले जाते की, याच ठिकाणी नारायण रावाची हत्या करण्यात आली होती आणि हत्या करण्याअगोदर शेवटचे शब्द होते, ‘काका मला वाचवा...’ आणि हेच शब्द अजूनही याठिकाणी ऐकायला येतात.\nआपण ‘ऐनाबेले’चा ‘ऐनाबेले गुडिया’ हा इंगजी चित्रपट पाहिला आहे का चंदन नगरातही या चित्रपटाप्रमाणेच त्याच्यातील बाहुलीप्रमाणे एका लहानशा मुलीचे भूत पाहण्यात आले आहे. याठिक��णच्या रहिवाशांचे म्हणणे आहे की, त्यांनी रात्री एका लहानशा मुलीला पांढरा फ्रॉक परिधान करुन फिरताना पाहिले आहे. असे म्हटले जाते की, हा त्याच मुलीचा आत्मा आहे, जी काही वर्षांपूर्वी कन्स्ट्रक्शन साइटवर मारली गेली होती. चंदन नगरला पुण्यातील टॉप भूतांच्या ठिकाणांपैकी एक समजले जाते.\n५) खडकी युद्धाचे कब्रस्थान\nखडकी हे लढाईचे युद्ध क्षेत्र होते, जे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये लढले गेले होते. विशेष म्हणजे खडकी युद्धात जे सैनिक मारले गेले त्यांना हे ठिकाण समर्पित आहे. लोकांचे म्हणणे आहे की, युद्धात मृत्यु झालेल्या सैनिकांचे आत्मांना याठिकाणी भटकताना पाहण्यात आले आहे. हे ठिकाणही पुण्याच्या भूतांच्या ठिकाणांमधले एक आहे.\nAlso Read : ​​आपण पुण्यातील ‘या’ आकर्षक ठिकाणांना भेट दिली का\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nस्विर्त्झलँडमध्ये एन्जॉय करतेय जान्हवी कपूर; तुम्हीही करू शकता 'या' 5 ठिकाणांची सफर\nपरदेशात पहिल्यांदाच फिरायला जाताय या टिप्सने प्रवास करा आणखी मजेदार\nश्रीलंकेतील या ठिकाणांना पाहून मिळेल कधीही न विसरता येणारा अनुभव\nस्थलांतरित पक्षांना बघण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन चिल्का सरोवर\nजगातलं सर्वात मोठं रिव्हर आयलंड, सोलो ट्रीपसाठी बेस्ट डेस्टिनेशन\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जा���ून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-hailstrom-affected-get-625-crore-9044", "date_download": "2018-09-26T04:01:45Z", "digest": "sha1:5EH46DMGQDAXQZSUKF6EYQZ3EF7GSC6T", "length": 16341, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, heavy rain, hailstrom affected to get 625 crore | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६२५ कोटी\nअतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६२५ कोटी\nगुरुवार, 7 जून 2018\nमुंबई : राज्यात अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे मागील काळात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ६२५ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता. ५) मान्यता देण्यात आली. राज्यात २०१६ मध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पड���ेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. फेब्रुवारी २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. मोठ्या क्षेत्रावरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते.\nमुंबई : राज्यात अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे मागील काळात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ६२५ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता. ५) मान्यता देण्यात आली. राज्यात २०१६ मध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. फेब्रुवारी २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. मोठ्या क्षेत्रावरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते.\nतसेच या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले होते. १९ जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा यात समावेश होता. अमरावती जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले होते, जिल्ह्यात सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्यात ४१ हजार हेक्टर तर जालना जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टरचा समावेश होता.\nमहसूल विभागाच्या स्थायी आदेशानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतपिके आणि फळबागांना मदत दिली जाते. त्यानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपये आणि फळबागांसाठी १८ हजार रुपये मदत दिली जाते. दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. गेल्या काळातील या नुकसानीपोटी ६२५ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एकूण २६ लाख २६ हजार १५० शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.\nऊस पाऊस शेती गारपीट फळबाग horticulture अवकाळी पाऊस विदर्भ vidarbha महाराष्ट्र गहू wheat रब्बी हंगाम अमरावती महसूल विभाग revenue department विभाग sections कोरडवाहू बागायत मंत्रिमंडळ\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात ���ेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.holmbygden.se/mr/service/glesbygdsnytt/", "date_download": "2018-09-26T02:44:02Z", "digest": "sha1:RLQZMDTGPITSLHQHU3KZ6QTBZABAZ76N", "length": 12597, "nlines": 180, "source_domain": "www.holmbygden.se", "title": "राष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास) | Holmbygden.se", "raw_content": "\nमेल- आणि टेलिफोन यादी\nगेम सॉफ्टवेअर, परिणाम आणि टेबल\nसमर्थन Holms सुरेश (मोफत) आपण स्वीडिश खेळ खेळू तेव्हा\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nHolm फायबर आर्थिक असोसिएशन\nHolm च्या स्थानिक इतिहास सोसायटी\nDrakabergets सुरेश – मोटरसायकल आणि स्नोमोबाइल\nVike ना-नफा व्याज गट\nबोट, पोहणे आणि जल क्रीडा\nAnund फार्म आणि Vike जॉगिंग ट्रॅक\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nHolm मध्ये निवास व्यवस्था जाहिरात\nआम्ही Holm भाग-वेळ रहिवासी\nलॉग इन Loviken मध्ये कॅबिन\nसुंदर सरोवर दृश्य सह व्हिला\nकल मध्ये विलक्षण स्थान\nकार्यशाळा आणि अविवाहित सह व्हिला\nGimåfors व्हिला किंवा सुट्टी पान\nजबरदस्त आकर्षक दृश्ये छान व्हिला\nअत्यंत वसलेले घर मी Anundgård\nधान्याचे कोठार सह घर\nÖstbyn मध्ये आकर्षक शताब्दी\nदीप पाईप मध्ये सुट्ट्यांमध्ये घर\nसाठी Holm आणीबाणी माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nHolm चर्च आणि Holm तेथील रहिवासी\nHolm चित्रपट – इंग्रजी मध्ये\nतुम्हाला माहीत आहे का…\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nहे पृष्ठ आहे (प्रायोगिक) बातम्या दुवा नवं पुस्तक घेऊन येतो सर्वसाधारण ग्रामीण भागात चिंता, विशेषतः Holm परिस्थिती संबंधित केले जाऊ शकते.\nपहा किंवा मनोरंजक काहीतरी ऐकू, कृपया स्रोत आम्हाला एक दुवा पाठवू.\n700 ग्रामीण भागात सेवा देखरेख करण्यासाठी दशलक्ष. सरकार वसंत ऋतू बजेट करेल. पैसे सात वर्षे चालेल आणि गुंतवणूक युरोपियन युनियन मध्ये केली:च्या landsbygdsprogram, आणि म्हणून उपलब्ध या वर्षी होऊ शकतात.\nHolm livräddarprojekt संबंधित एक समान प्रकल्प व्यवस्थापित कसे चांगले पाहू शकता.\n25 कुटुंब पाच वर्षे गावात भरती आहेत. गावातील मासिक देश अधिक वाचा जिल्हा Resele Angermanland करण्यासाठी स्थलांतर काम केले.\nSVT च्या कथा पृष्ठाचा दुवा येथे.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nविषयी HOLMBYGDEN.SE अनुसरण येथे\nशॉर्टकट / ताज्या बातम्या:\nHolm फायबर - माहिती आणि नोंदणी\nअधिक: लफडे घरे / आश्रय निवास.बंद करा.\n15/8: स्थलांतर मंडळ: सहारा नाही ...\n16/3: ग्रामस्थांनी 'चिंता साकार ...\n Aros जेथे कोठे राहाल तेथे खरेदी ...\n11/12: सचिन: कामगार बाकी ...\n26/11: Aros शेतकऱ्यांनी बाहेर फेकून ...\n21/11: पुनरावलोकन मँडेट पहा ...\n12/11: \"लफडे घरे\" टीव्ही मध्ये ...\n11/11: मार्क: कोणत्याही आश्रय निवास ...\n7/11: सुंदसवल्ल एस asylb प्राप्त ...\n25/10: आणीबाणी सेवा गंभीर ...\n17/10: Aros ऊर्जा. आग अंतर्गत ...\n4/10: स्थलांतर मंडळ तपासणी ...\n17/9: 156 Holm मध्ये \"लफडे घरे\" ला आश्रय साधक\nएक पोस्ट लिहिण्यासाठी / अधिक वाचा\n16/9: रविवारी 14: प्रकाश ...\n10/9: Holm दहा निर्णय घेतला ...\n8/9: Holm स्पोर्ट्स क्लब च्या नवीन ...\n8/9: आपला आवाज ऐकला ...\n22/8: .सुमारे एका दशकापूर्वी जर - Holm ...\nहवामान इशारे (SMHI, सचिन):\n17/7: संघ आपले स्वागत आहे ...\nचर्च / तेथील रहिवासी\n18/3: स्नोमोबाइल देव Tjänste ...\n24/5: उन्हाळ्यात प्रीमियर मी सी ...\n19/12: पोलीस थांबले ...\nमुख्य पान → देत\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/2042-mns-on-mika-singh", "date_download": "2018-09-26T02:57:24Z", "digest": "sha1:JHLH3I6MBV7YG3UKHQ5RY2QELUGM5ATB", "length": 6820, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मिका सिंगला राज ठाकरेंच्या मनसेचे ओपन चॅलेंज - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमिका सिंगला राज ठाकरेंच्या मनसेचे ओपन चॅलेंज\nबॉलिवूड गायक मिका सिंह याला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेने ओपन चॅलेंज दिले आहे.\n12 आणि 13 ऑगस्ट रोजी अमेरिकेत होणाऱ्या कॉन्सर्टवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिकाला हे खुलं आव्हान दिलं आहे.\nया कॉन्सर्टपूर्वी मिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘हमारा हिन्दुस्तान 15 अगस्त को आजाद हुआ था और 14 को हमारा पाकिस्तान आजाद हुआ था,’ असं मिकाने\nया व्हिडीओत म्हंटले आहे. ‘हमारा पाकिस्तान’हे मिकाचे म्हणणं भारतीयांना चांगलच खटकलं आहे. हा विडियो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटझिन्सने\nमिकावर टीकेची झोड उडवत चांगलेच फटकारले आहे.\nयानंतर मनसे���्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्वीटवरुन मिकावर निशाणा साधला आहे. “मिका, आता महाराष्ट्रात माईक पकडून दाखवच,” असं ट्वीट\nअमेय खोपकर यांनी केलं आहे. “मिका, आता महाराष्ट्रात माईक पकडून दाखवच,” असं ट्वीट करत अमेय खोपकर यांनी एक प्रकारे मिकाला दमच दिला आहे.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nबोबड्या बोलीत धोनीच्या लेकीनं गायलं श्रीकृष्णाचं भक्तीगीत\n...तेव्हा ठाकरे बंधु कुठे गेले होते\nमुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही...राज ठाकरेंचे मोदींना आव्हान..\nसेनेवर प्रहार करत नारायण राणेंची पक्ष स्थापना\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Chindam-objection-does-not-have-any-feedback/", "date_download": "2018-09-26T02:43:21Z", "digest": "sha1:Y3HWWLKEQV6IXSW4IKIVFC7CUOET2BVK", "length": 9586, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छिंदमच्या आक्षेपावर अभिप्राय नाही! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › छिंदमच्या आक्षेपावर अभिप्राय नाही\nछिंदमच्या आक्षेपावर अभिप्राय नाही\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्यानंतर उपमहापौर पद गमावलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदमकडून राजीनामा दिलाच नसल्याचा दावा केल्यामुळे महापालिका प्रशासनही अडचणीत सापडले आहे. शासनाने मागविलेल्या अहवालावरही प्रशासनाने ‘बनावट सही’च्या आक्षेपावर ‘अभिप्राय देता येणार नाही’ असे म्हणत स्वतःची मान सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. छिंदमचा राजीनामा जाहीर करणार्‍या भाजपकडूनही यावर सपशेल मौन बाळगण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.\n16 फेब्रुवारी रोजी मनपा कर्मचार्‍याशी झालेल्या संवादावेळी छिंदमने छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्‍तव्यानंतर स��पूर्ण राज्यात असंतोष पसरला होता. भाजपचा विद्यमान नगरसेवक व उपमहापौर पदावर असल्यामुळे या प्रकरणावरुन भाजप अडचणीत सापडल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून छिंदमची पक्षातून हकालपट्टी केल्याचे व उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे जाहीर केले. दुसर्‍या दिवशीच 17 फेब्रुवारीला उपमहापौर पदाचे राजीनामा पत्र महापौर कार्यालयात दाखलही झाले. छिंदम विरोधात उमटलेल्या संतप्त भावना, शहरात निर्माण झालेला तणाव यामुळे महापौरांनीही या पत्रावर राजीनामा मंजूर करत पुढील कार्यवाहीसाठी ते प्रशासनाकडे सादर केले. तसेच मनपात विशेष महासभेचे आयोजन होऊन छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने राजीनाम्यावर कार्यवाही करुन नवीन उपमहापौर निवडणुकीसाठी विभागीय आयुक्‍तांकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतर उपमहापौर निवडणूकही पार पडली.\nदुसरीकडे शासनाकडे महासभेच्या ठरावावर कार्यवाही सुरु करत छिंदमला नोटीस बजावून म्हणणे मागविले होते. छिंदमने म्हणणे सादर करतांना उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नसल्याचे व माझी बनावट सही करुन राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप महापौर व आयुक्‍तांवर केला होता. त्यावर शासनाने मनपा आयुक्‍तांकडून स्पष्ट अभिप्राय मागविला होता. आयुक्‍तांनी काही दिवसांपूर्वीच हा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. यात उपमहापौर पदाचा राजीनामा 17 फेब्रुवारील महापौर कार्यालयात दाखल झाल्याची नोंद असल्याचे व सदरचा राजीनामा महानगर जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, अहमदनगर या नावाने असल्याचे म्हटले आहे. लेटरहेडचा गैरवापर करुन व बनावट सही करुन राजीनामा तयार केल्याच्या व महापौर व आयुक्‍तांनी राजकीय षडयंत्र रचल्याच्या आक्षेपावर खुलासा मात्र करण्यात आलेला नाही. या आक्षेपावर अभिप्राय देता येणार नसल्याचे प्रशासनाने म्हटल्याचे सांगण्यात आले. छिंदमच्या आरोपानंतर शिवसेनेच्या वतीने माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी पलटवार करतांना सदरचा राजीनामा हा खा.गांधींकडून पाठविण्यात आल्याचे व याबाबत खा.गांधी यांनीच खुलासा करण्याचे आव्हान दिले होते. याबाबत अद्यापही त्यांच्याकडून अथवा भाजपाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.\n..तर भाजप अडचणीत येण्याची शक्यता\nश्रीपाद छिंदमने बनावट सही करु��� राजीनामा तयार केल्याची व राजकीय करिअर संपविण्याचा डाव रचल्याची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात केली आहे. महापौर व आयुक्‍तांवर यात आक्षेप असून याबाबत पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे. ‘बनावट सही’बाबत तज्ज्ञांकडून तपासणी अहवाल मागविण्यात येणार आहे. छिंदमची सही बनावट आढळल्यास महापौर, आयुक्‍तांपेक्षा राजीनामा घेतल्याचे जाहीर करणारी भारतीय जनता पार्टीच अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/farmer-suicide-on-railway-track-in-Vasmat/", "date_download": "2018-09-26T02:44:23Z", "digest": "sha1:XBDN65OGUGS7GTCDDD6ISNGNJPMQ6MG7", "length": 4625, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेसमोर उडी घेवून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › रेल्वेसमोर उडी घेवून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या\nरेल्वेसमोर उडी घेवून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या\nवसमत तालुक्यातील बाभुळगाव शिवारात तरुण शेतकर्‍याने दुबार पेरणीचे संकट व बँकाचे कर्ज परतफेड होत नसल्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (दि.21) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लोण बुद्रुक येथील शेतकरी मारोती विठ्ठल मुळे (वय 35) यांच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसै खर्च झाले होते. त्यातच पाऊस वेळेवर न झाल्यामुळे दुबार पेरणी करण्यासाठी रक्कम नव्हती. तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बाभुळगाव शिवारातील रेल्वे पटरीवर वसमत-पुर्णा जाणार्‍या रेल्वे समोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मयत शेतकर्‍यावर बँकांचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.\nतरुण ���ेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी कामाजी मुळे यांनी दिलेल्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करित आहेत.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Verify-the-message-of-social-media-forwarded-by-forwarding/", "date_download": "2018-09-26T03:21:32Z", "digest": "sha1:TIUZ4YN73ZNTLRWSRZDZYEOWVURDUL4D", "length": 7907, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खातरजमा करूनच सोशल मीडियाचे मेसेज फॉरवर्ड करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › खातरजमा करूनच सोशल मीडियाचे मेसेज फॉरवर्ड करा\nखातरजमा करूनच सोशल मीडियाचे मेसेज फॉरवर्ड करा\nव्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यासह सोशल मीडियातील माध्यमांमधून फिरणार्‍या माहितीविषयी खातरजमा करण्याबरोबरच संबंधित व्यक्‍ती वा ग्रुप कोणता आहे, याची माहिती घेतल्याशिवाय ती फॉरवर्ड करू नये, असा सल्ला सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी दिला आहे. शिवाय सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी तसेच सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करता येऊ शकेल, याविषयी विविध टिप्सही त्यांनी दिल्या.\nसोशल मीडियावरील अफवांचे पीक मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राईनपाडा आणि मालेगाव येथे मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवेने तर सर्वांनाच सुन्‍न केले. यासंदर्भात पोलीस प्रशासन आणि सायबर क्राइमही सतर्क झाले असले तरी अशा अफवा पसरविल्या जाणार नाहीत आणि त्याला आपण बळी पडणार नाही याची काळजी सोशल मीडियाचा वापर करणार्‍या प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. अन्यथा अफवांमुळे घडणार्‍या दंगली, मारहाणीसारख्या घटना कोणीही रोखू शकत नाही. सायबर क्राइम घडत असेल तर त्याविषयी सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधावा. सायबर क्राइमपासून कसे सुरक्षित राहता येईल यासाठी यू ट्यूबवर सायबर फंडा नावाने जनजा���ृतीचे काम हाती घेण्यात आल्याचे दीक्षित यांनी सांगितले.काय काळजी घ्याल सोशल मीडियाद्वारे वेगवेगळे ग्रुप आणि व्यक्‍ती आपल्याला त्यांच्याशी जोडण्याचे वा सामील होण्यास सांगत असतात. अशावेळी संबंधित ग्रुप वा व्यक्‍ती आपल्या चांगल्या परिचयाची आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे.\nअन्यथा अशी व्यक्‍ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असू शकते. ग्रुपमध्ये सामील होताना वा एखाद्या व्यक्‍तीबरोबर जोडले जाताना संबंधित मोबाइल क्रमांक ‘प्लस91’ ने सुरुवात होणारा असेल तर ते सिम भारतीय आहे आणि क्रमांकाची सुरुवात प्लस 92 वा अन्य क्रमांकाने होणारी असेल तर परदेशातील क्रमांक आहे असे समजावे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कोण कोण व्यक्‍ती आहे याबाबतची खातरजमा अ‍ॅडमिनने करावी. त्याचबरोबर अ‍ॅडमिनची ग्रुपमधील प्रत्येक व्यक्‍तीशी वैयक्‍तिक ओळख असली पाहिजे आणि अशाच व्यक्‍ती ग्रुपमध्ये असाव्यात. संगणकाच्या आधारे तयार करण्यात येणार्‍या व्हर्च्युअल नंबरपासून सावध राहावे.\nअशा क्रमांकाच्या आधारे संबंधित मोबाइलधारकाची संपूर्ण माहिती हॅक करू शकतो. प कुणालाही ट्रोल करण्याआधी संबंधित व्यक्‍तीशी संपर्क साधून घटना वा प्रसंग खरा की खोटा याची पडताळणी करावी. सध्या याबाबतचे फॅड वाढताना दिसत असून, ते अंगलट येण्याची शक्यताच अधिक असते. प फोटोशॉप व त्यासारखे अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. यामुळे एखादे छायाचित्र एडिट केले जाऊ शकते. त्यातून अनेकदा गैरसमज निर्माण होऊन अफवा पसरवली जाते. त्यापासूनही सावध राहावे.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/burglar-arrested-with-Sonar/", "date_download": "2018-09-26T03:17:54Z", "digest": "sha1:G65REDTFDF4ZCQ6JQPNNWV4U42G35FJW", "length": 5774, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईच्या सोनारासह घरफोड्यास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मुंबईच्या सोनारासह घरफोड्यास अटक\nमुंबईच्या सोनारासह घरफोड्यास अटक\nसातारामधील करंजे येथे घरफोडी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक करून चोरीला गेलेला 64 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्‍त केला. दरम्यान, संशयितांमध्ये मुंबई, मानखुर्द येथील सोनाराचाही समावेश असून पोलिस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत.\nदत्ता उत्तम घाडगे (रा.करंजे) व जयसिंग उर्फ विनोद तुकाराम केदार (रा.मानखुर्द, मुंबई) अशी दोन्ही संशयितांची नावे असून यातील केदार हा सोनार आहे. दरम्यान, या चोरीप्रकरणी तुळशीराम गणपत चव्हाण (वय 61, रा,करंजे, सातारा) यांनी दि. 6 मे रोजी घरफोडी झाल्याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी तक्रारदार तुळशीराम चव्हाण हे घराला कुलूप लावून दरवाजालगतच किल्‍ली बाजूला ठेवून बाहेर पडले होते. यावेळी अज्ञाताने संबंधित घराची किल्‍ली ताब्यात घेवून घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण 64 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला होता. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार किशोर जाधव व जयराम पवार यांना संशयित चोरट्याबाबतची माहिती मिळाली.\nशाहूपुरी पोलिसांनी संशयित दत्ता घाडगे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. सोन्याच्या दागिन्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ते सोने विनोद केदार या सोनाराला मुंबई येथे विकले असल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी दोघांकडे चौकशी करुन सर्व मुद्देमाल जप्‍त केला.\nपोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर धुमाळ, पोनि चंद्रकांत बेदरे, पोलिस हवालदार किशोर जाधव, जयराम पवार, प्रवीण गोरे, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/mumbai-car-thieves-arrested-in-indore-15987", "date_download": "2018-09-26T03:49:54Z", "digest": "sha1:N3LHLT46F75IJT272GI6I35GD7W7YR4K", "length": 6696, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश", "raw_content": "\nमहागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nमहागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमहागड्या गाड्यांची चोरी करून त्यांना परराज्यात विकणाऱ्या एका सराईत टोळीचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या चोरांनी पळवलेली होंडा सीआरव्ही गाडी खार पोलिसांनी इंदोरहून जप्त केली आहे. पोलिसांनी यामधील आरोपी शमशाद उर्फ सद्दाम चिनाक शेख (२२), शिबू बिका (२२), केशर साहूद (१९) आणि अग्नेश राजगोर (१९) या चौघांना अटक केली आहे.\n३० सप्टेंबरच्या रात्री धीरज सावला नावाचा व्यापारी आपल्या खार येथील मित्राच्या घरी जेवायला आला होता. त्यावेळी चालक हा गाडीसोबत खालीच थांबला होता. पण रात्री १२ च्या सुमारास हे चौघे आरोपी तिथे आले. सुरुवातीला त्यांनी चालकाशी बोलण्याचा बनाव केला आणि त्यानंतर संधी मिळताच एक जॅकेट टाकून त्यांनी चालकाला पकडून ठेवत त्याच्या खिशातील चावी काढून गाडी घेऊन पसार झाले.\nचोरीचा प्रकार समोर येताच पोलिसांनी हायवेवरील सगळ्या चौक्यांना सतर्क केले. पण तोवर हे आरोपी गाडीसह पसार झाले होते. या चौघांनी गाडी थेट मध्य प्रदेशपर्यंत नेली. पण इंदोर जवळ मात्र पोलिसांनी त्यांना गाठले. पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत आपण पकडले जाऊ या भीतीने या चोरांनी गाडी सोडून पळ काढला. मुंबईचा नंबर बघून इंदोर पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आणि गाडी खार पोलिसांना सोपवली.\nपोलिसांपासून पळण्याच्या घाईत आरोपी आपला मोबाईल गाडीतच विसरले होते. त्यामुळे एक-एक करून पोलिसांनी चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ज्या शिताफीने या चौघांनी मिळून गाडीची चोरी केली होती, त्यावरून हे सगळे सराईत गुन्हेगार असल्याचा पोलिसांना संशय आहे.\nमिर्ची पूड टाकून अज्ञातांनी लुटली कार\nकार चोरणाऱ्या सराईत टोळीस अटक\nमहागड्या गाड्यासराईत टोळीपोलीसमोबाईलआरोपीहायवेगाडी चोर\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तृतीयपंथीला अटक\nविवाहितेचा विनयभंग करणारा रोडरोमियो जेरबंद\nम्हाडात घर मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाला लाखोंचा गंडा\nयूपीत बँक लुटणार�� पोलिसांच्या तावडीत\nगर्भवती महिलेचा पाठलाग करणारा अटकेत\nगणेशोत्सवाच्या गर्दीत चार दिवसात १३५ मोबाइल चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/bollywood-actress-yogeeta-bali-leaves-kishore-kumar-for-mithun-chakraborty-16205", "date_download": "2018-09-26T03:51:25Z", "digest": "sha1:NR2W7VA3CDWOX7VM4FWMQYFRJI2XHVQE", "length": 12264, "nlines": 103, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "किशोर कुमार...एक अजब रसायन!", "raw_content": "\nकिशोर कुमार...एक अजब रसायन\nकिशोर कुमार...एक अजब रसायन\nBy मानसी बेंडके | मुंबई लाइव्ह टीम\nहरहुन्नरी अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अतरंगी गायक....हुश्श्य...हे सारे गुण असणारा फक्त एकच अवलिया चित्रपटसृष्टीला लाभला. हा अवलिया दुसरा तिसरा कुणी नसून सदाबहार किशोर कुमार आहेत. चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी व्यक्तीमत्व म्हणून किशोर कुमार यांच्याकडे पाहिलं जातं. अशाच या हरहुन्नरी व्यक्तीमत्वाचा आज अर्थात 13 ऑक्टोबर हा स्मृतीदिन\nकोणाला घाबरायचे किशोर कुमार\nअशोक कुमार हे अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे किशोर कुमार यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यासाठी जास्त कष्ट करावे लागले नाहीत. किशोर कुमार यांचं नाव आभास कुमार होतं. पण फिल्मी कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आपलं नाव बदलून किशोर कुमार ठेवलं. बॉम्बे टॉकिजमध्ये त्यांनी समूहगायक म्हणून काम केलं. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट शिकारी (१९४६)होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती.\nसंगीतकार खेमचंद प्रकाश यांनी १९४६ साली किशोर कुमार यांना 'जिद्दी' या चित्रपटात गाण्याची संधी दिली. 'मरने की दुआएँ क्यों मांगू' असे या गाण्याचे बोल होते. त्यानंतर अनेक चित्रपटात किशोर कुमार यांना गाण्याची संधी मिळाली. पण किशोर कुमार यांना अभिनेता व्हायचे नव्हते. त्यांना गायक बनण्यात रूची होती. पण अशोक कुमार यांना ते घाबरत असत. त्यामुळे ते चित्रपटात देखील काम करत राहिले.\nकिशोर कुमार संगीत शिकले नाहीत\nकिशोर कुमार यांनी कधीच संगीताचे धडे गिरवले नाहीत. किशोर कुमार हे के. एल. सैगल यांचे मोठे फॅन होते. त्यांना ते गुरू मानत. त्यामुळे कधी-कधी ते त्यांच्या गाण्यांची नक्कल करत. पण सुप्रसिद्ध संगीतकार सचिन बर्मन यांच्या सल्ल्यानुसार किशोर कुमार यांनी नक्कल करणं सोडून स्वत:ची एक विशिष्ट शैल��� निर्माण केली. म्हणून आज त्यांची ओळख एक अतरंगी गायक म्हणून आहे.\n'नौकरी' चित्रपटाचे संगीतकार सलिल चौधरी हे किशोर कुमार यांना गाण्याची संधी देण्यासाठी इच्छुक नव्हते. कारण किशोर कुमार यांनी संगीतात शिक्षण घेतले नव्हते. पण किशोरजींचं गाणं, आवाज आणि विशिष्ट शैली यामुळे त्यांनी आपला निर्णय बदलला आणि किशोरजींना 'नौकरी' या चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी हिंदीसोबतच मराठी, बंगाली, गुजराती भाषांमध्ये देखील गाणी गायली.\nकिशोर कुमार यांनी चार लग्न केली\nकिशोर कुमार यांनी आयुष्यात चार लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता उर्फ रुमा घोष होते. किशोर कुमार रुमा घोष बरोबर १९५० ते १९५८ सालापर्यंत राहिले. रुमापासून किशोर यांना अमित नावाचा मुलगा झाला. त्यानंतर किशोर यांनी १९६१ साली अभिनेत्री मधुबाला यांच्यासोबत दुसरे लग्न केले. मधुबालाशी लग्न करण्यासाठी किशोर यांनी धर्मांतर केल्याचंही बोललं जातं. पण २३ फेब्रुवारी १९६९ साली मधुबाला यांचा मृत्यू झाला. १९७६ साली किशोर कुमार यांनी योगिता बालीशी तिसरं लग्न केलं. हे सुद्धा लग्न ९ वर्ष टिकलं. मिथुन चक्रवर्तीमुळे दोघांमध्ये घटस्फोट झाल्याचं बोललं जातं. १९८० साली लीना चंदावरकर हिच्याशी किशोर यांनी चौथं लग्न केलं. लीनापासून किशोर यांना सुमित नावाचा मुलगा झाला.\n...म्हणून इंदिरा गांधींचा किशोर यांच्या गाण्यांवर बहिष्कार\nइंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी विरोध केल्याचं बोललं जातं. किशोर कुमार यांनी विरोध केल्यानं इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मिळकतीवर आयकर विभागाकडून छापे मारायला सुरुवात केल्याची देखील चर्चा होती. याशिवाय किशोर कुमार यांची गाणी आकाशवाणीवर वाजवू नयेत, असे आदेशही देण्यात आले. यावर उपाय म्हणून किशोर कुमार यांनी स्टेज शो करायला सुरुवात केली.\nभावाच्या वाढदिवशीच किशोर कुमार यांचा मृत्यू\n१३ ऑक्टोबर १९११ साली अशोक कुमार यांचा जन्म झाला. अशोक कुमार यांचे किशोर कुमार यांच्यावर खूप प्रेम होते. अशोक कुमार यांच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. त्याचवेळी किशोर कुमार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. तेव्हापासून अशोक कुमार यांनी वाढदिवस साजरा करणं बंद केलं.\nकिशोर कुमार यांच्या अनेक अजरामर गाण्यांपैकी का��ी...\n१) बाबू समजो इशारे\n२) हमे थे वो थी\n३) एक लडकी भिगी भागी सी\n४) सर जो तेरा चक्राए\n५) मेरे सामने वाली खिडकी में\nमलिका-ए-गझल बेगम अख्तर..ठुमरीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी\nअंजलीसाठी सई ताम्हणकरने वाढवलं १० किलो वजन\n'फ्रेंडशिप डे' निमित्त एचआयव्हीग्रस्त मुलांची अनोखी 'पार्टी'\nमांजरेकरांच्या सिनेमात सोनल चौहान\nशाहरुख-रितेशच्या लढतीला अजय-अतुलचा बँडबाजा\n‘Once मोअर’ म्हणत सिनेमाकडे वळला आशुतोष पत्की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2013/11/blog-post.html", "date_download": "2018-09-26T02:26:17Z", "digest": "sha1:DEYCVAUPNDSJX5WYWMVVDIND5G3DQRJW", "length": 14143, "nlines": 238, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nसचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया\nदै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र)\nसचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया\nआमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.\nगोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का लागू म्हणतात देवाला रिटायर करा.\nपंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.\nअवनी बापट, पुणे: सचिनसरांचा खेळ मी लहाणपणापासून पाहते आहे. त्याचे रेकॉर्डचे मी बुक केले आहे. आता मी एमएस्सी (मॅथ्स) करते आहे. लग्नाला अजुन वेळ असल्याने पुढेमागे पीएचडी केली तर याच आकडेवारीचा स्टॅटेस्टीकल डेटा वापरणार आहे.\nसमीर तांबोळी, असोली ता.वेंगुर्ला,सिंधुदूर्ग: सचिन तेंडूलकर को मै बचपनसे खेलते देख रहा हूं. मच्छीमार्केटपे मैने उनके रिटायरमेंटका बॅनर लगाया है. त्येंला रिटायरमेंटच्या बधायी देतो.\nराम गायकवाड, कुरणखेडः मी तर फार उदास झालो बातमी ऐकून. आता भारतीय क्रिकेटसंघाचे कसे होणार सरकारने ग्रामीण भागातही क्रिकेटचे टॅलेंट शोधले पाहीजे. शाळेत अनुदान दिले पाहीजे.\nकामेश शहा, बोरीवली: सचिन तेंडूलकरजी को अभीभी मेच खेलना चाहीये था. उनमे बहोत टॅलेंट है. उनकेउपर मैने चार बार पैसा कमाया, और सात बार गवाया है. उनको रिकवरी करनेके लिए अभी खेलना चाहीये.\nसमाधान डेंग��े, शिरसोली, धुळे: आम्ही सचिन तेंडूलकरची एकपण मॅच बघणे सोडायचो नाही. आमच्याकडे लाईट जरी गेली तरी शेतातले डिझेल जनरेटर गावात आणून मॅच बघीतली जाते.\nप्रिया जोशी, पाषाण, पुणे: मी अन आमचा सिंबॉयसीसचा गृप सगळी जणं क्रिकेटमॅच असली की वैशाली, रुपाली, मॉडर्न किंवा इतर ठिकाणी पडीक असतो. उत्कर्ष तर कधीकधी मला गाडीतून फिरवतोही त्या त्या वेळी. खुप खुप मजा करतो तो त्या वेळी.\nपारूल मेहेता, वारछा, सुरतः सचिनजीके रिटायरमेंट के फंक्शनको सेलीब्रेट करनेके वास्ते हमारे क्लबने एक पार्टी रखी है. उसमे शामील होनेके लिए मैने एक डिझायनर साडी ऑर्डर की है.\nहार्दीक तोमर, पलासीया, इंदोरः मै इंदौर क्रिकेट क्लब का सदस्य हूं. हमे सचिनजीके फायनल मैचकी १० तिकटें क्लबकी तरफसे मिली है. हम १७ तारीख को मुंबई मैच देखने यहांसे निकलेंगे. ताज हॉटेल मे रहेनेका बंदोबस्त किया है. देखते है क्या होता है.\nसतविंदर भाटीया, (अक्री)राजपुरा, जिला पटीयाला: ओय सचिनसर तो ग्रेट है जी. उनको हार्दीक बधायीयां जी. वो तो बडे शेरकी तरह बैटींग करते थे जी. पाकिस्तानवालोंकी खटीया खडी करते थे जी.\nमाधव गावडे, वाशी नाका, चेंबूरः सचिनच्या या शेवटच्या मॅचनंतर क्रिकेट बघणे सोडून देईन अशी शपथ आम्ही कॉलनीतल्या अंडरार्म क्रिकेट क्लबच्या मेंबर्सनी घेतली आहे. फार वाईट वाटते आहे.\nराज आगलावे, न. ता. वाडी, पुणे: आमच्या राष्टवादी कार्यकर्त्यांनी संगमवाडी पुलावर मोट्टा बॅनर लावलेला आहे शुभेच्छांसाठी. तुम्ही जरूर बघा. शेवटची मॅचचे थेट प्रक्षेपणपण आम्ही आमच्या कॉलनीत पडद्यावर दाखवणार आहोत. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे.\nविनोद गालफुगे, फुगेवाडी, दापोडी, पुणे: सचिन म्हणजे क्रिकेटचा बादशा. देवच म्हणाना. आता देवच जर मंदीरात नसेल आपलं क्रिकेटमध्ये नसेल तर मंदिरात काय बघणार, नुसती घंटा\nप्रतिक बंदसोडे, चदशां, पाचपाखाडी, ठाणे: क्रिकेट हे एक शरीर आहे. सचिन म्हणजे त्यातले हॄदय आहे. हॄदय आता बंद पडणार. भारतातले क्रिकेट मरणार.\nअसल्या बर्‍याच प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीकडे आलेल्या आहेत. यथावकाश आम्ही त्या प्रकाशित करूच. आपल्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या आपण येथे जरूर जरूर लिहा.\n(सदर लेखन केवळ विनोदी अर्थाने घ्यावे. सचिनच्या खेळाचे कौतूक आहेच.).\nLabels: कल्पना, मौजमजा, विनोद, विरंग���ळा, समाज, हास्य\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nसचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/08/blog-post_2024.html", "date_download": "2018-09-26T03:47:09Z", "digest": "sha1:2VXOJ6LRAQNFIWCCZ2BT7WW7ZGG5KUAB", "length": 4039, "nlines": 58, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "कोणीतरी असेल. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » कोणीतरी असेल. » कोणीतरी असेल.\n\" लग्नासाठी फक्त मुलीच स्वप्न बघतात असे नाही, मुले देखील बघतात ......... \"\n♥ कोणीतरी असेल, कोणीतरी असेल ♥ ♥ कोणीतरी असेल, कोणीतरी असेल ♥\nजी सध्या तिच्या लग्नाची स्वप्ने बघत असेल .............\nजिच्या जीवनात प्रवेश करून मी तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन,\nदेवाच्या कृपेने काहीस्वप्ने पूर्ण होतील ...............\nआणि देवाच्या इच्छेने काही स्वप्न अधुरी राहतील\nपूर्ण झालेल्या स्वप्नांचे आनंदाश्रू व अधुर्या राहिलेल्या स्वप्नांचे दुखाश्रू एकत्र\nकरून त्यात वेगवेगळे रंग भरून पुढील स्वप्ने रंगविण्याचा प्रयत्न करेन\nपण नक्कीच ♥ कोणीतरी असेल, कोणीतरी असेल ♥\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/tourism-in-santiago-de-compostela-in-galicia-1589075/", "date_download": "2018-09-26T03:08:46Z", "digest": "sha1:GGNFH2ULKYD534ASBPG55YZIVSCO36VC", "length": 21585, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tourism in Santiago de Compostela in Galicia | सांतिआगो द कॉम्पोस्टेलाची वारी | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस ��हसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nसांतिआगो द कॉम्पोस्टेलाची वारी\nसांतिआगो द कॉम्पोस्टेलाची वारी\nयेशू ख्रिस्ताचे प्रेषित संत जेम्स यांच्या समाधीचे हे ठिकाण ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान आहे.\nयेशू ख्रिस्ताचे प्रेषित संत जेम्स यांच्या समाधीचे हे ठिकाण ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान आहे.\nसांतिआगो द कॉम्पोस्टेला हे ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान. सांतिआगोमध्ये कॅथेड्रल हा मुख्य आकर्षणबिंदू असला तरी शहरात इतर अनेक उद्याने, चर्च, विद्यापीठ, टाऊन हॉलसारखी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. समुद्री जेवणाची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणीच.\nसांतिआगो द कॉम्पोस्टेला – येशू ख्रिस्ताचे प्रेषित संत जेम्स यांच्या समाधीचे हे ठिकाण ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. विशेषत: कॅथलिक पंथाच्या धार्मिकांसाठी हे तीर्थयात्रेचे ठिकाण. स्पेनच्या गॅलिशिया प्रांताच्या राजधानीचे हे शहर स्पेनच्या वायव्य भागात वसले आहे. १९८५ पासून युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा मानही या शहराला मिळाला आहे.\nसंत जेम्स ख्रिस्ताच्या १२ प्रेषितांपैकी एक. जेम्स द ग्रेट या नावानेही हे संत ओळखले जातात. ऐबेरियन द्वीपकल्पात (हा युरोपचा नऋत्य भाग – ज्यात पोर्तुगाल आणि स्पेन देशांचा बराचसा भाग येतो) ख्रिस्ती धर्माचा प्रचार संत जेम्सने केला असे मानले जाते. इसवी सन ४४ मध्ये संत जेम्सचा शिरच्छेद झाल्यावर त्यांचे शरीर गॅलिशियामध्ये आणण्यात आले. त्यांची समाधी कालांतराने विस्मरणात गेली. नवव्या शतकात या समाधीचा परत एकदा शोध लागला. यावेळी राजाश्रय मिळाल्याने तिथे एक छोटे चॅपलही बांधण्यात आले. हळूहळू या स्थानाचा विस्तार होऊन ख्रिस्ती धर्मासाठी हे एक प्रमुख तीर्थस्थान झाले. १०व्या शतकात इथले चर्च अल-मन्सूर इब्न अबी आमिरच्या हल्ल्यात नष्ट झाल्यावर परत एकदा चर्च उभारणीचे काम सुरु झाले. १३ व्या शतकाच्या पूर्वार्धात हे चर्च पूर्ण झाले. रोमनेस्क शैलीच्या या चर्चचे वैशिष्टय़ म्हणजे मातेओ या स्थापत्यकाराने घडवलेला पोर्टिको ऑफ ग्लोरी . या द्वा��मंडपात तीन कमानी आहेत आणि यांत ख्रिस्त आणि इतर प्रेषितांच्या प्रतिमा तसेच त्यांच्याशी संबंधित कथा असलेली शिल्पं पाहायला मिळतात.\nकालानुरूप या चर्चचा विस्तार होत गेला. विशेषत: १६ व्या ते १८ व्या शतकातील बरोक शैलीतील बांधणीने सांतिआगोच्या कॅथ्रेडलला भव्य रूप प्राप्त झाले. ओब्राडॉयरो या नावाने हे पश्चिम द्वार प्रसिद्ध आहे. या द्वारासमोरील भव्य प्रांगणात उभे राहून कॅथ्रेडलकडे पाहिल्यावर त्याची भव्यता लक्षात येते. या कॅथ्रेडलचा अंतर्भागही भव्य आहे. आत मध्यभागी संत जेम्सची मूर्ती आहे. या मूर्तीपर्यंत जाऊन हात लावून आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. या कॅथ्रेडलच्या मध्यभागी एक धूप जाळण्यासाठीचे पात्र पुलीच्या मदतीने छताला टांगले आहे. कॅथ्रेडलमधील पूजांमध्ये या पात्राचा वापर होतो. १७० पाऊंड वजनाचं हे पात्र पेन्डूलमसारखे झोके खाताना पाहणे हा एक सोहळा असतो आणि अनेक लोक हे पाहण्यासाठी उत्सुक असतात. या कॅथ्रेडलमध्ये एक संग्रहालय देखील आहे. त्याचबरोबर ज्यांना कॅथ्रेडलमध्ये वपर्यंत जाऊन शहराचे विहंगम दृश्य पाहण्याची इच्छा आहे, त्यांना कॅथ्रेडलच्या छतावर जाऊन हा आनंद घेता येतो.\nसांतिआगोला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. विशेषत: ठराविक तीर्थयात्रेच्या मार्गानी चालत सांतिआगोपर्यंत येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. कॅमिनो डी सांतिआगो अथवा द वे ऑफ सेंट जेम्स या नावाने हे मार्ग ओळखले जातात. मध्ययुगीन काळापासून रोम आणि जेरुसलेम बरोबरच सांतिआगोची तीर्थयात्रासुद्धा प्रसिद्ध आहे. या तीर्थयात्रेची सुरुवात युरोपात अनेक ठिकाणांहून होते. बरेचसे लोक चालत प्रवास करतात, काही सायकलने तर काही अगदी घोडा किंवा खेचराचा वापरही करतात. अर्थात भाविकांबरोबरच पर्यटक,विशेषत: हायकर्स आणि सायकलिस्टनाही हा प्रवास अनुभवायला आवडतो.\nया प्रवासात वाटेत अनेक दिशादर्शक पाटय़ा भाविकांना सांतिआगोचा मार्ग दाखवत असतात. या पाटय़ांवर एक शिंपल्याचे चिन्ह पाहायला मिळते. गॅलिशिया भागात मिळणारा हा scallop शिंपला सांतिआगोच्या तीर्थयात्रा मार्गाचे प्रतीक बनला आहे. सांतिआगो शहरामध्येही जागोजागी हे चिन्ह पाहायला मिळते.\nसांतिआगोपर्यंत तीर्थयात्रेचे अनेक मार्ग असले तरी त्यात फ्रेंच वे सगळ्यात लोकप्रिय आहे. सेन्ट जीन पाइड डी पोर्ट इथून सामान्यत: लोक प्रवास सुरु करतात. हा प्रवासाचा टप्पा बराच मोठा असला तरी वाटेत भाविकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय स्वस्त दारात करणारी होस्टेल्स जागोजागी आढळतात. बरेच भाविक एक अधिकृत कागदपत्र घेऊन येतात, जेणेकरून त्यांना जागोजागी सवलती तर मिळतातच, पण त्याचबरोबर त्यांनी हा प्रवास पूर्ण केला त्याचा पुरावा म्हणून पण या कागदपत्रांचा उपयोग होतो. बऱ्याच होस्टेल्स आणि वाटेतील चर्चमध्ये त्यांना त्यांच्या या क्रेडीन्शिअलवर स्टॅम्प मिळतो. ज्यांना ही तीर्थयात्रा पूर्ण केल्याचे सर्टिफकेट (कॉम्पोस्टेला) हवे असते, त्यांना हे स्टॅम्प्स दाखवल्यावर मगच सर्टििफकेट मिळते. हे कॉम्पोस्टेला मिळवण्यासाठी भाविकाला किमान १०० किलोमीटर चालावे लागते. रं११्रं हे त्यासाठी सर्वात सोयीस्कर ठिकाण असल्याने बरेच भाविक तिथूनच तीर्थयात्रेला सुरुवात करतात.\nसांतिआगोला सततच भाविकांची गर्दी असते. पण होली कॉम्पोस्टेलन इयर्स ही सांतिआगोला जाण्यासाठी विशेष महत्वाची मानली जातात. ज्यावर्षी २५ जुलैला रविवार असतो ते वर्ष पवित्र मानले जाते. २०१० नंतर आता परत २०२१ मध्ये हे पवित्र वर्ष मोठय़ा प्रमाणात साजरे करण्यात येईल.\nसांतिआगोमध्ये कॅथ्रेडल हा मुख्य आकर्षणबिंदू असला तरी शहरात इतर अनेक उद्याने, चर्च, युनिव्हर्सिटी, टाउन हॉलसारखी ठिकाणे बघण्यासारखी आहेत. ज्यांना समुद्री जेवणाची आवड असेल त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणी आहे. विविध मासे, ऑक्टोपस ही इथली खासियत.\nसांतिआगोला विमानतळ असल्याने बार्सलिोना किंवा माद्रिदहून दोन तासाच्या आतच सांतिआगोला पोहोचता येते. सांतिआगो हाय स्पीड नेटवर्कमध्ये असल्याने तिथपर्यंत रेल्वेप्रवास पण शक्य आहे. स्पेनच्या भेटीत सांतिआगो द कॉम्पोस्टेलाचा समावेश करून तीर्थयात्रेचे थोडे पुण्य कमवायला काय हरकत आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2548/by-subject/12/15478", "date_download": "2018-09-26T02:43:11Z", "digest": "sha1:2YUIO7L75WVEARPYK6MSSLMJPK7HBLTI", "length": 3329, "nlines": 74, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उडिया | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र /पाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी /प्रादेशिक /उडिया\nहळदीपत्र पिठा पाककृती सावली 6 Jan 14 2017 - 8:20pm\nटोमॅटो / क्रॅनबेरी खजूर खट्टा पाककृती तृप्ती आवटी 6 Jan 14 2017 - 8:20pm\nओडिशा: आंबखटा - कैरीची आंबटगोड चटणी पाककृती सावली 14 Jan 14 2017 - 8:20pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE.html", "date_download": "2018-09-26T02:38:27Z", "digest": "sha1:U2BQIO7C4S6IIF4PA5RBBLPUSL33LXW4", "length": 20442, "nlines": 286, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | माधुरीला धमकावणार्‍याला अटक", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » कला भारती, ठळक बातम्या » माधुरीला धमकावणार्‍याला अटक\nमुंबई, [५ डिसेंबर] – हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितला जीवे मारण्याची धमकी देणार्‍या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने, खंडणी न दिल्यास माधुरी आणि तिच्या दोन्ही मुलांची हत्या करण्याची धमकीही दिली होती. या २३ वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने माधुरीला धमकीचे चार एसएमएस पाठवले होते आणि या एसएमएसमधून त्याने माधुरीकडे खंडणीची मागणी केली होती. आपण गँगस्टर छोटा राजनसाठी काम करतो आणि खंडणीची रक्कम दिली नाही तर माधुरी आणि तिच्या मुलांची हत्या करण्यात येईल, असेही आरोपीने म्हटले होते. माधुरीचा मोबाईल क्रमांक एका मासिकातून घेतल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहणारी माधुरी दोन वर्षांपूर्वी कुटुंबासह भारतात परतली होती.\nआपल्यालाही हेपेटायटीस बी ची लागण\nप्रशांत दामले यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nअमिताभ बच्चन यांचे ७४ व्या वर्षात पदार्पण\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड���रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nहेच का म्हणावं स्त्रीचं वेगळेपण\nआमच्या एका नातेवाईकांकडे दिवाळीनिमित्त आम्ही सगळे जमले होतो. छान गप्पांना ओघ रंगात आला होता. इतक्यात माझ्या बहिणीने विषय काढला की ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/718.html", "date_download": "2018-09-26T03:36:08Z", "digest": "sha1:MMTZVSI2PFCORHIUFMKRIKOOHA3XGAGQ", "length": 34130, "nlines": 374, "source_domain": "www.sanatan.org", "title": "हरितालिका - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nम�� कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > व्रते > हरितालिका > हरितालिका\nश्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणार्‍या हरितालिका या सणाच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात. हे व्रत करण्यामागील शास्त्र आणि या व्रताचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.\nतिथी : भाद्रपद शुद्ध तृतीया\n१. इतिहास आणि उद्देश\nपार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.\n२. व्रत करण्याची पद्धत\nप्रातःकाळी मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पूजल्या जातात. रात्री जागरण करतात. दुसर्‍या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून लिंग आणि मूर्ती विसर्जित करतात.\n३. हरितालिकेच्या पूजनाच्या वेळी\nसोळा प्रकारची पत्री शिवपिंडीवर वाहणे\nअ. हरितालिका पूजनाच्या वेळी वाहण्यात येणार्‍या १६ पत्रींची नावे,\nत्यांच्याशी संबंधित नाममंत्र आणि त्या वेळी प्रक्षेपित होणारी देवतांची स्पंदने\nप्रक्षेपित होणारी देवतांची स्पंदने\n१. बिल्वपत्र श्री उमायै नमः \n२. आघाडा श्री गौर्ये नमः \n३. मालती श्री पार्वत्यै नमः \n४. दूर्वा श्री दुर्गायै नमः \n५. चंपक श्री काल्यै नमः \n६. करवीर श्री भवान्यै नमः \n७. बदरी श्री रुद्राण्यै नमः \n८. रुई श्री शर्वाण्यै नमः \n९. तुळस श्री चंडिकायै नमः \n१०. मुनिपत्र श्री ईश्वर्यै नमः \n११. दाडिमी श्री शिवायै नमः \n१२. धोतरा श्री अपर्णायै नमः \n१३. जाई श्री धात्र्यै नमः \n१४. मुरुबक श्री मृडान्यै नमः \n१५. बकुळ श्री गिरिजायै नमः \n१६. अशोक श्री अंबिकायै नमः \nवरील सारणीतील प्रक्षेपित होणारी स्पंदने मूळ शिवस्वरूप तत्त्व आणि त्याची शक्ती यांच्या संदर्भातील आहेत.’\nआ. शिवपिंडीवर १६ पत्री वाहतांना सूक्ष्मातून घडणारी प्रक्रिया\nखालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा \nभावपूर्ण पद्धतीने १६ प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहिल्याने पिंडीमध्ये परमेश्वरी तत्त्व, शिवतत्त्वात्मक प्रवाह आकृष्ट होणे\nशिवपिंडीमध्ये परमेश्वरी तत्त्वाचे वलय, शिवतत्त्वात्मक वलय, शिवपिंडीभोवती निर्गुण तत्त्वाचे वलय निर्माण होऊन कार्यरत स्वरूपात फिरणे\nअ. आदिशक्तीचा (शिवस्वरूप शक्तीचा) प्रवाह आकृष्ट होणे\n१६ शक्तीस्वरूप नाममंत्रांचे पठण करत १६ पत्री शिवपिंडीवर वाहतात. त्यामुळे शिवपिंडीत शिवस्वरूप शक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो.\nआ. अप्रकट आदिशक्तीचे वलय निर्माण होणे\nयेथे शिवपिंडीच्या पूजनातून शिव आणि त्याची शक्ती (पार्वती) यांतून पिंडीत आदिशक्तीची निर्मिती होते. मंत्रांसह पत्री अर्पण करत भावपूर्ण पूजन केल्याने प्रत्येक पत्रीतून वेगवेगळ्या तत्त्वाची निर्मिती होते. कालांतराने आदिशक्ती या निर्गुण तत्त्वातून महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तीनही तत्त्वांची निर्मिती होऊन या शक्ती हरितालिका पूजनातून स्त्रीला प्राप्त होतात.\nशिवपिंडीत निर्माण झालेल्या शक्तीतून शिवलिंगाभोवती शक्ती कार्यरत होणे आणि शक्तीच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होणे\nशिवस्वरूप शक्तीचे कण वातावरणात पसरणे\nपत्रीपूजनातून अधिक प्रमाणात शक्तीची स्पंदने निर्माण होतात. शिवपिंडीत शक्तीची निर्मिती झाल्याने तिला देवत्व प्राप्त होते. त्यामुळे शिवपिंडीभोवती निर्गुण तत्त्वाचे वलय कार्यरत स्वरूपात फिरते.’\n– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा. (श्रावण कृ. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५१११ (७.८.२००९))\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (174) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (6) अध्यात्म कृतीत आणा (371) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीप���डवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवी��� सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (28) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (471) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (88) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (126) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6706-chattisgarh-narayanpur-district-60-naxals-surrender", "date_download": "2018-09-26T02:35:57Z", "digest": "sha1:2SU2FMTPG5NEHH53I4K4YCK7ECW4DBRC", "length": 5701, "nlines": 134, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नक्षल्यांचं आत्मसमर्पण.... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्युज, छत्तीसगड\nगडचिरोलीतील मोठ्या कारवाईनंतर छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. नारायणपूर जिल्ह्यात 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या नक्षलवाद्यांमध्ये 40 तरुण आणि 20 तरुणींचा समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या नीतीला कंटाळून या सर्वांनी नक्षलवादी संघटनांचा हात सोडून सरेंडर करण्याचा निर्णय घेतला. सरेंडर करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना शासनाकडून मदत आणि पुनर्वसन योजनेचा फायदा मिळणार आहे.\nमोठं बक्षीस असलेल्या दोन दलम कमांडरचा यात स��ावेश आहे. नारायणपूर क्षेत्र गडचिरोलीच्या बोरिया परिसराजवळ आहे. कारवाईच्या भीतीनं या नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कल्याची माहिती मिळत आहे.\nगडचिरोलीनंतर छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा, 7 नक्षलवादी ठार\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nराज्यात ‘स्वाईन फ्लू’चे सावट, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/shiv-sena-candidate-minakshi-patil-lost-a-seat-in-bhandup-byelection-ward-116-16199", "date_download": "2018-09-26T03:50:08Z", "digest": "sha1:EOOMKBBDD3OH4NMF6UY2FWPEDD63ZFV7", "length": 15706, "nlines": 92, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "भांडुपच्या पोटनिवडणुकीतील पराभवाने शिवसेनेच्या विजयाची परंपरा खंडित", "raw_content": "\nभांडुपच्या पोटनिवडणुकीतील पराभवाने शिवसेनेच्या विजयाची परंपरा खंडित\nभांडुपच्या पोटनिवडणुकीतील पराभवाने शिवसेनेच्या विजयाची परंपरा खंडित\nBy सचिन धानजी | मुंबई लाइव्ह टीम\nभांडुप येथील प्रभाग क्रमांक ११६च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार मिनाक्षी पाटील यांना दारुण पराभव पत्कारावा लागला. विद्यमान आमदारांची पत्नी आणि नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मिनाक्षी पाटील यांना पराभवाचे पाणी पाजून स्वर्गीय प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांनी बाजी मारली आणि भाजपाचे कमळ भांडुपमध्ये उगवले. आजवर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा कधीही पराभव झाला नव्हता. मात्र, या पोटनिवडणुकीच्या पराभवामुळे आजवरच्या शिवसेनेच्या विजयाची परंपरा खंडित झाली आहे.\nभाजपाने प्रचारात शिवसेनेला केले नामोहरम\nकाँग्रेसच्या प्रमिला पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्या रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीत पुन्हा शिवसेनेने पराभूत उमेदवार मिनाक्षी पाटील ��ांना उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येणाऱ्या प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी महापालिका गटनेते मनोज कोटक यांच्या मध्यस्थीने भाजपात प्रवेश केला. यामध्ये प्रतिक पाटील यांची पत्नी जागृती यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपाने कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणण्याचा चंग बांधला होता. यासाठी भाजपाचे मनोज कोटक यांच्यासह खासदार किरीट सोमय्या आणि कौशिक पाटील यांनी प्रचारात शिवसेनेला नामोहरम केले होते. ही निवडणूक जिंकण्यासाठी मनोज कोटक यांनी मुलुंड सोडून भांडुपमध्ये तळ ठोकला होता. त्यामुळे हा विजय भाजपासह कोटकांचाही मानला जात आहे.\nभांडुपमध्ये शिवसेना शांत, भाजपाचीच राडेबाजी\nभांडुप हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधातील चिड काँग्रेसच्या हातावर उमटून प्रमिला पाटील या विजयी झाल्या होत्या. मात्र, या पोटनिवडणुकीतही पुन्हा एकदा अशोक पाटील यांच्याविरोधातील चिड मतपेटीतून मतदारांनी व्यक्त केली आहे. एकेकाळी अशोक पाटील हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवायचे. परंतु याच अशोक पाटलांना भाजपाने पुन्हा एकदा अस्मान दाखवले. शिवसेना म्हणजे राडेबाजी असे अनेक वर्षांपासून आपण ऐकत होतो. परंतु या पोटनिवडणुकीत भाजपाने राडेबाजी केली आणि शिवसेनेची लोक शेपूट घातल्यासारखी बसून होती. त्यामुळे भांडुपमधील शिवसैनिक शांत झाले काशिवसेनेचे अस्तित्वच संपले का असा प्रश्न आता या निकालाने मुंबईकरांना पडला आहे. ही निवडणूक कोकणातील आहे काय असाच सवाल भांडुपकरांना पडला होता. प्रचारातील राडेबाजीतच भाजपाने ही सिट जिंकली.\nनगरसेवकपदाचे खाते उघडले होते पोटनिवडणुकीत\nशिवसेनेनेे नगरसेवक पदाचे पहिले खाते हे पोटनिवडणुकीत उघडले होते. त्यानंतर झालेल्या मुंबईतील प्रत्येक पोटनिवडणुकीत शिवसेनेचेच उमेदवार निवडून यायचे. पोटनिवडणूक म्हटली की मुंबईतील शिवसेनेची सर्व फौज तिथे कामाला लावून प्रत्येक बुथची जबाबदारी ही एकेका नगरसेवकांवर सोपवली जायची. त्याचप्रमाणे भांडुपच्या निवडणुकीतही शिवसेनेने खासदार, आमदार, सर्व नगरसेवक कामाला जुंपवूनही अखेर पराभवच पदरात पडला. जागृती पाटील यांचा विजय हा सहानभूती आणि भाजपा तसेच वैयक्तीक पा��ील कुटुंबांची ओळख या तीन पैलूवर झालेला आहे. वांद्रे विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करून शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत विजयी झाल्या होत्या. त्यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देत अनिल पाटणकर यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यातही त्यात अनिल पाटणकर हे विजयी झाले होते. अशी अनेक उदाहरणे आहेत.\nसध्या तरी ३ नगरसेवकांचा फरक\nमात्र, या पराभवामुळे शिवसेनेचे नुकसान झालेले नसले तरी एका नगरसेवकांची संख्या वाढवण्याची संधी गमावली. महापालिकेत शिवसेनेचे ८४ नगरसेवक असून ४ अपक्षांसह त्यांचे संख्याबळ ८८ एवढे आहे. यातील चंगेझ मुलतानी या एका अपक्षाचे महापालिका सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांचे संख्याबळ ८७ एवढे आहे. तर भाजपाचे एकूण ८२ सदस्य असून दोन अपक्षांच्या मदतीने त्यांचे संख्याबळ ८४वर पोहोचले आहे. परंतु यापैकी शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे त्यांची सदस्य संख्या ८३वर आली आहे. पण जागृती पाटील यांच्या विजयामुळे पुन्हा ८४ एवढी झाली आहे. त्यामुळे तीन नगरसेवकांचा फरक असून सध्या तरी भाजपाने कोणताही डाव खेळण्याचा मनस्थितीत दिसत नाही.\nवैधानिक आणि विशेष समित्यांचे अध्यक्षपद भाजपा घेणार\nआजवर पोटनिवडणुकीत जी खेळी शिवसेना खेळत होती, तीच खेळी भाजपाने खेळत हा विजय सुकर केला. ज्या राडेबाजी आणि गुंड प्रवृतीचा आधार घेत शिवसेना भांडुपमध्ये आपले अस्तित्व टिकवून होती, त्याच गुंड प्रवृतीचा आधार घेत भाजपाने आपली ताकद भांडुपमध्ये वाढवून घेतली आहे. त्यामुळे ही एक जागा आज जरी शिवसेनेला डॅमेज फॅक्टर वाटत नसली तरी येत्या सहा महिन्यात जेव्हा शैलजा गिरकर यांच्या प्रभागात पोटनिवडणूक होईल. त्यात जर भाजपाची संख्या वाढली तर तेथून भाजपाच्या पुढील महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींना सुरुवात होणार आहे. त्यामुळे भाजपाने या विजयाचे पेढे वाटले असले तरी पुढील काही महिन्यांमध्ये सत्तेची समिकरणे बदलून समित्यांचे अध्यक्षपद आपल्या हाती खेचून घेण्यात ते यशस्वी ठरतील. महापौर पदाचा कालावधी हा अडीच वर्षांचा असल्यामुळे त्या पदावर कोणताही दावा न ठोकता, ते मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीत ते भाजपाची मोहोर उमटवून आपल्याकडे सर्वाधिक सत्तेच्या चाव्या घेणार असल्य��ची शक्यता नाकारता येत नाही.\nभांडुपमहापालिकापोटनिवडणूकशिवसेनाजागृती पाटीलभाजपामिनाक्षी पाटीलप्रभाग ११६विजयमनोज कोटक\nकोस्टल रोड प्रकल्पाला अखेर महापालिकेची मंजुरी; देशातील सर्वात मोठा प्रकल्प\nराहुल शेवाळेंच्या स्वच्छता मोहिमेकडे आमदार, नगरसेवकांची पाठ\nरघुवंशी मिलच्या जागेतील ७ अनधिकृत कार्यालयांवर बुलडोझर\nमुंबईत दादर, माहीममध्येच सर्वाधिक १६५ टन निर्माल्य\nमहापौरांच्या स्टुटगार्ट दौऱ्यावर टांगती तलवार, कोटक आणि रईस शेख यांची माघार\nअंधेरीचं 'स्वप्नाक्षय मित्रमंडळ' गणेश गौरव स्पर्धेत अव्वल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/rbi-has-stopped-printing-of-rupee-2000-notes/", "date_download": "2018-09-26T02:44:14Z", "digest": "sha1:ZWKQ2HS44JY7GHRYAV4ZXEIK3I22UGP6", "length": 12751, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "RBI 2000 रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Business/RBI 2000 रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे .\nRBI 2000 रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे .\nरिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी चलनात आणलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे .\n0 102 एका मिनिटापेक्षा कमी\nरिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी चलनात आणलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे किंवा थांबवणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. इतकेच नाही तर रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांचा नोटा चलणात आणणे सुद्धा बंद केले आहे, असा अंदाज देशातील सार्वजनिक क्षेत्रात असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाकडून करण्यात आलेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे.\nरिझर्व्ह बँकेने गेल्या काही दिवसांत लोकसभेत सादर केलेल्या वार्षिक ���िपोर्टच्या आधारे एसबीआय इकोफ्लॅशने आपला अहवाल मांडला आहे. यामध्ये रिझर्व्ह बँकेने 8 डिसेंबर 2017 पर्यंत 15,78,700 कोटी रुपये मुल्य असलेल्या मोठ्या नोटांची छपाई केली आहे. यात 2,46,300 कोटी रुपये मुल्यच्या नोटा रिझर्व्ह बँकेने अद्याप व्यवहारात आणलेल्या नाहीत. यामुळे रिझर्व्ह बँक दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबवू शकते. तसेच 2,463 अब्ज रुपये मुल्यच्या दोन हजार रुपयाच्या नोटा जारी करण्याऐवजी 50 आणि 200 रुपयाच्या छोट्या चलनी नोटा आरबीआयकडून जारी होण्याची शक्यता आहे, असे एसबीआय समूहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.\nयाचबरोबर अहवालानुसार, दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे बाजारात व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. सुट्ट्या पैशांचा प्रश्न गंभीर होत चालल्याने हळूहळू दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने कमी केली आहे किंवा त्या परत घेण्याच्या तयारीत आहे. तसेच सरकार आणि आरबीआय आर्थिक व्यवहारात 35 टक्के भाग हा छोट्या चलनी नोटाचा ठेवण्याच्या विचारात आहे, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.\nबिहारमध्ये साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट , 4 मजुरांचा मृत्यू .\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nफक्त 99 रुपयांत करा विमान प्रवास\nनोटाबंदी नंतर आता ‘नाणेबंदी’\nनोटाबंदी नंतर आता ‘नाणेबंदी’\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत ���हाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/603252", "date_download": "2018-09-26T03:47:01Z", "digest": "sha1:SUMB2CCRPQHJMIWXDO7LHSQSWNNRT46A", "length": 8501, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऑनलाईन प्रणालीमुळे जनतेची गैरसोय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ऑनलाईन प्रणालीमुळे जनतेची गैरसोय\nऑनलाईन प्रणालीमुळे जनतेची गैरसोय\nदेवगड: ऑनलाईन प्रणालीमुळे होत असलेल्या गैरसोयींबाबत तहसीलदारांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार घाटे. बाजूला नगरसेविका साक्षी वातकर, दिवाकर परब, शिवप्रसाद पेडणेकर, नागेश आचरेकर, शरद शिंदे आदी.\tवैभव केळकर\nदेवगड तालुका राष्ट्रवादीने वेधले तहसीलदारांचे लक्ष\nऑनलाईन प्रणालीमुळे देवगड तालुक्यातील जनतेला सातबारा, फेरफार, उत्पन्न, जातीचे व तत्सम दाखले वेळेवर मिळत नसल्याने होत असलेल्या गैरसोयींकडे देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदार वनीता पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते नंदकुमार घाटे यांच्याहस्ते याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.\nयावेळी तालुका सरचिटणीस दिवाकर परब, चंद्रकांत पाळेकर, नगरसेविका सौ. साक्षी वातकर, शरद शिंदे, नागेश आचरेकर, पुंडलिक नाणेरकर, शिवप्रसाद पेडणेकर, नंदा वाळके, श्याम शेडगे, विवेक मोंडकर आदी उपस्थित होते. यावेळी घाटे म्हणाले, तहसील कार्यालयातून जनतेला व शेतकऱयांना सातबारा, फेरफार, आठ अ, जातीचे व इतर दाखले सेतू सुविधा व एक खिडकीच्या माध्यमातून संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीने देण्याचे शासनाचे धोरण आहे. येथील जनतेला वेळीच कागदपत्रे मिळत नसल्याने कर्ज प्रकरणे व मुलांच्या शिक्षण प्रवेशासाठी मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. दाखले देण्यासाठी 20 दिवसांची मुदत दिली जाते. काहीवेळा तहसील कार्यालयात आल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसाठी तासन्तास थांबावे लागते. ग्रामीण भागातून येणाऱया सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होते. सातत्याने इंटरनेटसेवा बंद तर कधी सर्व्हर बंद असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अनेकवेळा शेतकऱयांना फेऱया माराव्या लागतात. त्यामध्ये शेतकऱयांचे आ��्थिक नुकसान होत असून मानसिक त्रासही होतो. त्यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये यासाठी ऑफलाईन दाखले देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी घाटे यांनी केली.\nयाबाबत तहसीलदार सौ. पाटील यांनी ऑनलाईन कागदपत्रे व सातबारा देण्याबाबत शासनाचा निर्णय आहे. ऑफलाईन सातबारा व कागदपत्रे देऊ नयेत अशा शासनाच्या सूचना आहेत. शासन निर्णय असल्यामुळे आपणाला त्यात बदल करण्याचे अधिकार नाहीत. मात्र, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱयांना तात्काळ सातबारा व अन्य कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यांना आपण तात्काळ कागदपत्रे उपलब्ध करून देतो. कोणालाही शासकीय योजनांपासून वंचित राहू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.\nसावंतवाडीत शाळकरी मुलाला मारहाण\nआपत्तीत मदत करणाऱयांचा प्रशासनातर्फे सत्कार\nमुद्रांक विक्रेते बेमुदत संपावर\nसिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड एअरपोर्टचे काम अंतिम टप्प्यात\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2018-09-26T03:33:00Z", "digest": "sha1:QDYWHGVZU2K4635A6RCCREONH4M3KNFG", "length": 5278, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८२० - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\nसाचा:इ.स.च्या १९ व्या शतक\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८२० मधील जन्म‎ (७ प)\n► इ.स. १८२० मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १८२०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१५ रोजी १५:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-70/", "date_download": "2018-09-26T02:39:54Z", "digest": "sha1:AL3DAKYPH6ZCWYYNSIWLGLEUKIAGD2Y3", "length": 10610, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शहरी भागात रात्री नऊ पुर्वी, ग्रामिण भागात सायंकाळी सहा वाजेपुर्वी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे आदेशशहरी भागात रात्री नऊ पुर्वी, ग्रामिण भागात सायंकाळी सहा वाजेपुर्वी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे आदेश/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. शहरी भागात रात्री नऊ पुर्वी, ग्रामिण भागात सायंकाळी सहा वाजेपुर्वी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे आदेश | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशहरी भागात रात्री नऊ पुर्वी, ग्रामिण भागात सायंकाळी सहा वाजेपुर्वी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे आदेश\nनवी दिल्ली : ऍनी टाईम मशिन अर्थात एटीएम मध्ये पैसे भरण्याच्या वेळेत केंद्र सरकारने बदल केले आहेत. त्यानुसार आता शहरी भागात रात्री नऊपुर्वी तर ग्रामिण भागात सायंकाळी सहापुर्वी पैसे भरण्याचे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी 8 फेब्रुवारी 2019 पासून करण्यात येणार आहे.\n. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात मात्र, दुपारी चारपर्यंतच एटीएममध्ये रक्कम भरण्यात येणार आहे.\nनव्या नियमांनुसार एटीएममधील रोख रकमेची वाहतूक आणि व्यवस्थापन करणाऱ्या एजन्सींना दुपारच्या जेवणाच्या आधीच रेख रक्कम ताब्यात घ्यावी लागणार आहे. तसेच, रोख रकमेची वाहतूक करताना दोन हत्यारबंद पोलिसांची मदत घ्यावी लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ही नियमावली ८ फेब्रुवारी २०१९पासून अंमलात येणार आहे.\nगेल्या काही दिवसांमध्ये रकमेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर, एजन्सींवर हल्ले करण्यात आले असून, एटीएमशी संबंधित गुन्ह्यांमध्येही वाढ नोंदविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nखासगी क्षेत्रातील दवळपास आठ हजार वाहनांच्या माध्यमातून देशभरातील एटीएममध्ये रक्कम पाठवली जाते. या माध्यमातून दररोज जवळपास १५,००० कोटी रुपयांच्या रकमेची वाहतूक केली जाते. बऱ्याचदा एजन्सींकडून एटीएममध्ये भरायची रक्कम रात्रीच्या वेळी आपल्या कॅश व्हॉल्टमध्येही ठेवली जाते.\nNext article‘दबंग ३’ मध्येही झळकणार सोनाक्षी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/As-per-the-recommendation-of-Commission-for-Agriculture-give-3200-quintal-sugar/", "date_download": "2018-09-26T02:43:12Z", "digest": "sha1:DSBVUB75ADRISC5KTOIFHMHRKWQ4J5BM", "length": 7409, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार साखरेला प्रतिक्‍विंटल ३२०० भाव द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार साखरेला प्रतिक्‍विंटल ३२०० भाव द्या\nकृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार साखरेला प्रतिक्‍विंटल ३२०० भाव द्या\nसाखरेच्या दराबाबत केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने 3200 रुपये प्रतिक्‍विंटल भाव द्यावा, अशी शिफारस सरकारला केली आहे. या शिफारशीची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांच्या बैठकीत करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात ही बैठक झाली. एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांना पैसे न दिल्याने साखर आयुक्‍तांनी जिल्ह्यातील कारखान्यांची साखर जप्‍त करण्याच्या नोटिसा पाठविल्या आह���त, या पार्श्‍वभूमीवर बैठक झाली.\nबैठकीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ, बिद्रीचे चेअरमन के. पी. पाटील यांच्यासह शाहू कागल, कुंभी-कासारी, जवाहर हुपरी, मंडलिक हमीदवाडा, दत्त शिरोळ, तात्यासाहेब कोरे साखर कारखाना वारणानगर, गुरुदत्त टाकळीवाडी, डॉ. डी. वाय. पाटील गगनबावडा, छत्रपती राजाराम कारखाना कसबा बावडा, आजरा, भोगावती, शरद नरंदे, इकोकेन म्हाळुंगे, वोलम अग्रो, राजगोळी खुर्द ब्रिक्स गडहिंग्लज, दत्त दालमिया, रेणुका शुगर इचलकरंजी आदी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.\nहंगामापूर्वी एफआरपी ठरविताना 2017-18 या हंगामासाठी कृषिमूल्य आयोगाने साखरेचे होलसेल बाजारभाव 3200 रुपये प्रतिक्‍विंटल असे गृहीत धरले होते. कृषिमूल्य आयोगाची शिफारस विचारात घेऊनच केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्याखाली 2017-18 च्या उसाची एफआरपी निश्‍चित केली आहे. या शिफारशीनुसार साखर कारखान्यांना ऊस दर देणे बंधनकारक आहे. तसेच बंधन सरकारलाही आहे. कारण कृषिमूल्य आयोगाने साखरेचे दर प्रतिक्‍विंटल 3200 रुपये ठरविले आहेत, त्यानुसार सरकारनेही साखरेला 3200 रुपये दर द्यावा, अशी मागणी सर्व साखर कारखानदारांच्या वतीने बैठकीत केली.\nसध्या साखरेचे दर 900 ते एक हजार रुपये प्रतिक्‍विंटलने खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थिती पाहिल्यास जगात साखरेचे उत्पादन जास्त झाले आहे. त्यांच्याकडून साखरेला रुपये 1900 प्रतिक्‍विंटल भावाची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतसुद्धा भारताच्या साखरेला मोठी मागणी नाही. अशा या अभूतपूर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार केल्यास एफआरपी ठरविताना गृहीत धरलेल्या साखरेची किंमत 3200 रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे मिळावी, त्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली साखलेला 3200 रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळावा, अशी मागणीही या बैठक करण्यात आली.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपा�� एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pune-Nashik-highway-route-agreement/", "date_download": "2018-09-26T03:44:25Z", "digest": "sha1:STQCIBKOO32ASKJVS6PKMACYYZGXM7MQ", "length": 10585, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे-नाशिक सहापदरीकरणाचा मार्ग मोकळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे-नाशिक सहापदरीकरणाचा मार्ग मोकळा\nपुणे-नाशिक सहापदरीकरणाचा मार्ग मोकळा\nपुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली (खेड) या 29.93 कि.मी. लांबीच्या 1013.78 कोटी रकमेच्या कामास मान्यता मिळाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया येत्या दीड महिन्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच या महत्त्वाकांक्षी कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.\nयासंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की, नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याचे सहापदरीकरण व्हावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यानंतर 14 जानेवारी 2016 रोजी या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे कळविली.\nया रस्त्याचा काही भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात असल्याने हा रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून व सातत्याने बैठका घेऊन महानगरपालिका हद्दीतील रस्त्याचे महानगरपालिकेने संपादन करावे व हा रस्ता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करावा, अशी आग्रही मागणी लावून धरली होती.\nत्यास आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत पालिका हद्दीतील सदर रस्ता वर्ग करण्याकामी आवश्यक ती कार्यवाही केली. तत्पूर्वी या प्रकल्पासाठी 15 डिसेंबर 2011 रोजी भारत सरकारने राजपत्राद्वारे 13 गावांतील 63.358 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याचे आदेश जारी केले होते. यामध्ये खेड तालुक्यातील कुरुळी, चिंबळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, चाकण, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, शिरोली व चांडोली आदी गावांतील 52.144 हेक्टर, भो��रीमधील 5.563 हेक्टर, मोशीमधील 4.403 हेक्टर तर हवेली तालुक्यातील भोरडेवाडी येथील 1.248 हेक्टर क्षेत्राचे संपादन निश्‍चित करण्यात आले.\nमहत्त्वपूर्ण प्रश्‍न लागणार मार्गी\nगेल्या चार वर्षांपासून खासदार आढळराव पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्र्यांसह केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांकडे करीत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.\nया महामार्गावरील वाढलेली प्रचंड वाहनसंख्या, भविष्यातील वाहतुकीची होणारी कोंडी या सर्व बाबींचा अभ्यास करून रस्त्याचा प्रकल्प अहवाल करण्यात आला आहे.\nनाशिक फाटा ते चांडोली (खेड) हा 29.93 किलोमीटर लांबीचा रस्ता सहापदरीकरणासह संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे. रस्त्यावरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन चाकण येथे 2.25 किलोमीटर, मोशी येथे 2.55 किलोमीटर तर चिंबळी येथे 700 मीटर लांबीचे सहापदरीकरण असलेले उड्डाणपूल उभारण्यात येईल. याशिवाय भोसरीतील लांडेवाडीजवळ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. भोसरी एमआयडीसी, इंद्रायणीनगर, कुरूळी, आळंदी फाटा या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात येणार असून, स्पाईन रोड, वाकी खुर्द येथे ओव्हरपास करण्यात येणार आहे. तसेच इंद्रायणी व भामा नदी अशा दोन ठिकाणी मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्यात येणाच्या ठिकाणी स्थानिक वाहतूक भुयारीमार्गाने तर लांब पल्यांच्या वाहनांसाठी त्यावरील सहापदरी महामार्गाने वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.\nपुण्यात पावसाची दमदार हजेरी\n‘स्मार्ट सिटी’ची बैठक गुंडाळली\nआधारच्या मशिन दुरुस्त करण्यास केंद्राची परवानगी\nपुणे विभागात ‘कोच वॉशिंग प्लान्ट’ची आवश्यकता\nबेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक\nराजेश बजाजचा जामीन दुसर्‍यांदा फेटाळला\n सर्वोच्च न्यायालय आज अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल देणार\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Nature-Colony-Leopards-issue/", "date_download": "2018-09-26T02:47:03Z", "digest": "sha1:SQ4SKMY7IRJLPYOHZB57EA4IOSIQE2B5", "length": 5093, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निसर्ग कॉलनीत बिबट्यांचा वावर वाढला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › निसर्ग कॉलनीत बिबट्यांचा वावर वाढला\nनिसर्ग कॉलनीत बिबट्यांचा वावर वाढला\nअजिंक्यतारा, निसर्ग कॉलनी परिसरात दोन बिबट्यांचा वावर दररोज वाढला असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत येथील नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार करूनही कोणतीच दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. अजिंक्यतार्‍यालगत असलेल्या निसर्ग कॉलनी, रामराव पवारनगर, गोळीबार मैदान परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर वाढला आहे. हे बिबटे नागरिकांना दिवसाही दिसू लागले आहेत त्यामुळे नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत येथील नागरिकांनी 1 महिन्यापूर्वी वनविभागाला बिबट्यांची कल्पना दिली होती मात्र, अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही.\nरविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास दोन्ही बिबटे या परिसरात फिरत होते. सुमारे 2 तासाहून अधिक काळ या परिसरात हे बिबटे तळ ठोकून बसले होते. याबाबत नागरिकांनी पुन्हा वनविभागाच्या अधिकार्‍यांना बिबट्यांची कल्पना दिली. मात्र, वनविभागाचे अधिकारी एक ते दिड तासाने घटनास्थळी आले. त्यांनी या बिबट्यांना अजिंक्यतारा किल्ल्याकडे हाकलून दिले. बिबट्यांचा वावर दररोज वाढत चालला असून येथील लहान मुले व नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. तरी वनविभागाने या घटनेची त्वरीत दखल घेवून या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे. याबाबत अमोल काटकर यांनीही वनविभागाकडे तक्रार केली आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच��या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/447608", "date_download": "2018-09-26T03:08:11Z", "digest": "sha1:AQ33PO5IVHQJ7MFD6QFPE4IMUD4EVQAT", "length": 9176, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिंबो, बोर्नेस मॅरेथॉन विजेते - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » सिंबो, बोर्नेस मॅरेथॉन विजेते\nसिंबो, बोर्नेस मॅरेथॉन विजेते\nभारतीय महिला गटात महाराष्ट्राची ज्योती गावते अव्वल\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर रविवारी पहाटेपासून धावपटूंच्या उत्साहाने संचारला होता. बोचऱया थंडीत सुरू झालेल्या 14 व्या स्टँडर्ड चॅर्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या ज्योती गावते हिने भारतीय महिलांच्या फुल मॅरेथॉनमध्ये अव्वलस्थान पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परदेशी पुरुष गटात टांझानियाच्या अल्फोन्स सिंबोने 42 किलोमीटरच्या शर्यतीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. परदेशी महिला विभागात केनियाची बोर्नेस किटुर ही पहिली आली. मुख्य स्पर्धेत केनियन धावपटूंचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले. वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण साधत अखेर मुंबईकरांनीही फिट अँड फाईनसाठी धाव घेतली.\nराज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सीएसटी येथे 7.20 वाजता परदेशी पुरुष गटाच्या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. 42 किलोमीटरची ही शर्यत टांझानियाच्या अल्फोन्स सिंबोने दोन तास 9 मिनिटे 32 सेकंद अशी नोंदवत यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचा मानकरी होण्याचा मान मिळवला. दुसऱया स्थानावर केनियाचा जोशुआ किपकोरीर राहिला. त्याने हे अंतर दोन तास 9 मिनिटे 50 सेकंदांत पार केले. केनियाचा इलिड बारंगेटुनी, केनियाचा जेकब चेसरी आणि इथिपोयिचा बोन्सा डिडा यांना अनुक्रमे तिसऱया, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विदेशी गटातील महिलांमध्ये केनियाच्या बोर्नेस किट्टुरने पहिले स्थान पक्के केले. तर इथोपियाची चॅल्टा टाफा आणि टिगिस्ट गर्मा यांनी दुसरे, तिसरे स्थान प्राप्त केले.\nभारतीय पुरुषांच्या गटात बहादुरसिंग धोनी, टीएच लुआंग, इलाम सिंग, राहुल कुमार यांना मागे टाक खेता राम याने दोन तास 19 मिनिटे 51 सेकंद इतकी वेळ नोंदवली आणि पहिल्या क्रमांकाने बाजी मारली.\nमहिलांची फुल मॅरेथॉन जिंकणारी ज्योती गावते हिने आपल्यातील क्षमता दाखवून दिली. दुसरी आलेली प. बंगालच्या श्यामली सिंग हिला स्पर्धासरावासाठी फक्त 15 दिवसांची वेळ मिळूनही चांगली कामगिरी केली. तिसरी आलेली जग्मीत दोला हिने आपलीच सर्वोत्तम कामगिरी ब्रेक केली.\nललिता बाबर, कविता राऊत यांनी यंदा स्पर्धेत सहभाग घेतला नसला तरी महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या महिला धावपटूंनी सरस कामगिरी केली. मोनिका अत्रे हिने एक तास 19 मिनिटे 13 सेकंदांत अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला. मीनाक्षी पाटील, अनुराधा सिंग, सिताबेन चरे आणि भारती दुधे यांनी सरसता दाखवली.\nलक्ष्मण जी याने पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये वरचा क्रमांक प्राप्त केला. त्याने एक तास 5 मिनिटे 5 सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण केली. द्वितीय सचिन पाटील, तृतीय दीपक कुंभार, चौथा गोविंद सिंग आणि पाचवा शंकर थापा आला.\nसरावावेळी नवोदित तिरंदाज तीर लागून जखमी\nमेरी कोमची अंतिम फेरीत धडक\nभित्यापोटी ब्रम्हराक्षस, मुंबई पुन्हा पराभूत\nभारत-चीन तैपेई यांच्यात सलामीची लढत\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617960", "date_download": "2018-09-26T03:08:19Z", "digest": "sha1:6P77X2FSOGOPJVWVCSAB3LDU4ZRL7JYA", "length": 9385, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कणकवलीत साडेचार लाखाचे दागिने लंपास - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवलीत साडेचार लाखाचे दागिने लंपास\nकणकवलीत साडेचार लाखाचे दागिने लंपास\nबसस्थानकावरील घटना : दुसऱया घटनेत पर्समधील रक्कम लांबविली\nआडवली येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत असलेल्या अमिता केशव मसुरकर (मूळ आडवली व सध्या रा. कणकवली) यांच्या पर्समधील सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे 15 तोळय़ांचे सोन्याचे दागिने चोरटय़ाने चोरले. ही घटना कणकवली बसस्थानक येथे मंगळवारी दुपारी 1.45 च्या सुमारास घडली. तर याच दिवशी दुपारच्याच सुमारास बसमध्ये चढणाऱया अन्य एका युवतीच्या पर्समधीलही दोन हजार रुपये चोरटय़ाने चोरले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढलेली असतानाच चोऱयांचे प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिता या पतीसमवेत आडवली येथे जाण्यासाठी कणकवली-आचरा-मालवण या बसमध्ये चढत होत्या. हे दागिने एका रुमालात बांधून ते छोटय़ा पर्समध्ये घालून ही छोटी पर्स त्यांनी मोठय़ा पर्समध्ये ठेवली होती. बसमध्ये चढल्यानंतर त्यांना पर्सची चेन उघडलेली दिसली. त्यांनी पाहिले असता, आतील दागिन्यांची छोटी पर्स चोरीस गेल्याचे आढळले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये तीन हार, एक मंगळसूत्र, तीन चेन, आठ आंगठय़ा, एक रिंग, एक कुडीजोड, एक झुंबर आदींचा समावेश आहे.\nघडल्या प्रकारानंतर अमिता यांनी नातेवाईकांसह पोलिसांत धाव घेतली. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आपण वाहकाला सांगितले. वाहकाने बसस्थानक येथे तक्रार करण्यास सांगितले. मात्र, आपण तक्रार करण्यास गेले असतानाच बस मार्गस्थ झाली होती. वास्तविक, बस थांबवून प्रवाशांचीही तपासणी करायला हवी होती, अशी नाराजीही मसुरकर कुटुंबियांनी पोलिसांशी बोलताना व्यक्त केली. पुढे मसुरकर यांच्या फिर्यादीनुसार घटनेची पोलिसांत नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरा सुरू होती.\nदरम्यान, मंगळवारी दुपारच्याच सुमारास कणकवली बसस्थानक येथेच बसमध्ये चढत असलेल्या युवतीच्या पर्समधील दोन हजार रुपये चोरटय़ाने चोरले. याबाबत एसटी प्रशासनाने बसस्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असून यात एक युवक फलाटावर संशयास्पद फिरताना दिसत आहे. या युवतीनेही पोलिसांत धाव घेऊन चोरीबाबत तक्रारअर्ज दिला आहे.\nकणकवली बसस्थानकावर होणाऱया चोऱया ही जणू नित्याचीच बाब बनली आहे. बसमध्ये चढत असणाऱया प्रवाशांच्या गळय़ातील चेन, मंगळसूत्र अथवा पर्समधील पैसे चोरीस जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र, चोरटे पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. पोलीस फक्त चतुर्थीपूर्व बैठकांमध्ये दक्षतेच्या सूचना देतात व ‘अलर्ट’ असल्याचे सांगतात. मात्र, ऐ�� गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक प्रवाशांनी गजबजले आहे. अशा स्थितीत एकाच दिवशी चोरीच्या दोन घटना घडल्याने प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.\nकृषी यांत्रिकीकरणांतर्गत 44 लाख अनुदान वितरित\nनेरुरपारला साकारली ‘उद्यानातील प्रयोगशाळा’\nपाच लाखाची लाच घेतांना मुख्याध्यापकासह दोघे जाळय़ात\nआयुष हॉस्पिटलप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱयांचे पितळ उघडे\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/matitarth-news/career-special-issue-students-career-think-out-of-the-box-1693159/", "date_download": "2018-09-26T03:07:40Z", "digest": "sha1:5RFDWKZBIND5CGCSVVUU7PT56JZTWLE6", "length": 17475, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "career special issue students career think out of the box | करिअर विशेष : आऊट ऑफ द बॉक्स | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nकरिअर विशेष : आऊट ऑफ द बॉक्स\nकरिअर विशेष : आऊट ऑफ द बॉक्स\nविद्यार्थ्यांच्या बाबतीत करिअरचा निर्णय घेताना गरज आहे ती आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करण्याची.\nभविष्यवेधी करिअर्स ही पठडीबाहेरची असणार आहेत.\nहात न उचलता सर्व बिंदू जोडून दाखवा, असे सांगणारी व समोर एका आभासी चौकोनात नऊ बिंदू असलेली आकृती अनेकदा कोडे म्हणून समोर येते. यामध्ये मेख एकच असते ती म्हणजे हात न उचलता सर्व बिंदू जोडताना आपणच आपल्या मन��ला काही मर्यादा घालून घेतलेल्या असतात. त्यामुळे ज्यांना ते जोडकाम हात न उचलता करण्याचे तंत्र माहीत नाही ते त्या मानसिक मर्यादांमध्ये अडकून राहतात. अखेरीस मग जाणकार माणूस त्याची उकल करतो त्या वेळेस समोरच्यास लक्षात येते की, अरेच्या हा पठ्ठय़ा तर ते बिंदू जोडत सरळ पुढे त्या आभासी चौकोनाबाहेर निघून गेला आणि मग त्याला ते सर्व बिंदू हात न उचलता जोडणे सोपे गेले. एखादा अहंकार दुखावलेला आणि हुज्जत घालणारा असतो तो मग युक्तिवाद करू लागतो.. आम्हाला काय माहीत त्या चौकोनाबाहेर जायची परवानगी होती. तर काही जण म्हणतात, बाहेर जाण्याची परवानगी आहे हे सांगितलेले नव्हते;. पण सांगणाऱ्याने तर केवळ एवढेच सांगितले होते की, हात न उचलता सर्वच्या सर्व बिंदू जोडायचे आहेत. त्याने हा चौकोन आहे. चौकोनाच्या बाहेर जाऊ नका, असे काहीच सांगितलेले नव्हते, पण मग असे का घडले\nयाचे कारण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की, ते सर्व बिंदू हे एका चौकोनात आहेत आणि तीच मर्यादा आहे असे आपल्या मनाला उगीचच वाटते. कारण आपण सामान्य पद्धतीने विचार करतो. हीच नेमकी आपली अडचण आहे. हे कोडे किंवा त्याचे उदाहरण आऊट ऑफ द बॉक्स गेल्यास प्रश्न सुटू शकतो हेच दाखवून देते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत करिअरचा निर्णय घेताना गरज आहे ती अशी आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करण्याची. भविष्यवेधी करिअर्स ही पठडीबाहेरची असणार आहेत. कदाचित त्यासाठीची शिकवणी कुठेही मिळणार नाही, आपले आपल्यालाच एखादी गोष्ट पाहून, हाताळून किंवा निरीक्षणांती शिकावे लागेल. हे लक्षात येण्यासाठीच आम्ही चार महत्त्वाची आऊट ऑफ द बॉक्स करिअर्सची निवड केली असून त्याची माहिती या अंकात एका विशेष विभागात दिली आहे. त्यात स्ट्रॅटेजिस्ट, ट्रेण्ड स्पॉटर, यूटय़ूबर, व्लॉगर अशा नव्या व अनोख्या करिअरची माहिती दिली आहे.\nवेगळ्या विषयांची निवड करून त्यात यशस्वी झालेल्यांच्या यशोगाथा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील. पालक आपल्या पाल्याच्या संदर्भातच निर्णय घेताना अनेकदा आपल्या वेळेस काय होते याचा विचार करून त्याप्रमाणे पाल्यांना काही सुचवायचा प्रयत्न करतात. आता बराच काळ निघून गेला आहे. जग बदलले आहे, याचे भान पालकांनी ठेवणे अपेक्षित आहे. जिनोमिक्समधील विख्यात संशोधक डॉ. श्रीकांत माने म्हणतात की, आईवडिलांच्या इच्छेविरोधात हे करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. ती नाराजी १९७५ ते २००५ अशी तब्बल ३० वर्षे कायम होती. मात्र २००५ साली जागतिक प्रसिद्धी मिळाली त्या वेळेस तो निर्णय त्यांना पटला. डॉ. माने यांना या अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले तिथे आपली काय कथा याचा विचार पालक व विद्यार्थी दोघांनीही अवश्य करावा. करिअरच्या बाबतीत अनेकदा असेही होते की, शाळेत मागच्या बाकावर बसणारी मुले अधिक यशस्वी झालेली दिसतात. त्या वेळेस त्यांनी धैर्य दाखवून पत्करलेला वेगळा मार्ग व स्वत:ला जोखून मर्यादा ओळखून घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरलेला दिसतो. आभासी चौकोनाची मानसिकता त्यांनी यशस्वी भेदलेली असते.\nहा आऊट ऑफ द बॉक्स विचार केवळ करिअरमध्येच उपयुक्त ठरत नाही, तर तो आयुष्यात प्रत्येक वळणावर महत्त्वाचा ठरतो. सो, ऑल द व्हेरी बेस्ट, आऊट ऑफ द बॉक्स प्रयत्नांसाठी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_5837.html", "date_download": "2018-09-26T03:48:21Z", "digest": "sha1:CPCV7AZXHNAQPWBL52SQ6YXQGCW35DXO", "length": 4747, "nlines": 56, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "एक विनंती | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » एक विनंती » एक विनंती\nएक विनंती आहे ..... दुरच जायच असेल तर जवळचयेऊ नका, busy आहे सांगुन टाळायच असेल तर वेळच देऊ नका......\nएक विनंती आहे ..... साथ सोडून जायचच असेल तर हाथपुढे करुच नका , मनातून नंतर उतरायचचअसेल तर मनात आधी भरूच नका.........\nएक विनंती आहे ..... चौकशीभरे call काळजीवाहू smsयांचा कंटाळाच येणार असेल तर misscall च देऊ नका, memory full झालिये सांगुन delet च करायचा असेल तर नंबर save च करू नका.......\nएक विनंती आहे ..... मौनव्रत स्वीकारायच असेल तर आधी गोड गोड बोलूच नका , सीक्रेट्स share करायचीचनसतील तर मनाच दार उघडूच नका.....\nएक विनंती आहे ..... माझ्या काळजी करण्याचा त्रासचहोणार असेल तर मला आपल म्हणुच नका , अनोळखी होउनच वागायच असेल तर माझ्या बद्दल सगळ जाणुच नका....\nएक विनंती आहे ..... अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर आधी डाव मांडूच नका, रागावूननिघून जायचच असेल तर आधी माझ्याशी भांडूच नका .....\nएक विनंती आहे ..... सवयीच होइल म्हणुनतोडायच असेल तर कृपया नातं जोडूच नका , फाडून फेकून द्यायच असेल तर माझ्या मनाच पान उलगडूच नका .....\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/cheap-slim-collar+shirts-price-list.html", "date_download": "2018-09-26T03:20:40Z", "digest": "sha1:KGB2BXCUZFGAOIYO4G5DX2ON7NYL42FH", "length": 19701, "nlines": 549, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये स्लिम कॉलर शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि ��ेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap स्लिम कॉलर शिर्ट्स Indiaकिंमत\nस्वस्त स्लिम कॉलर शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त शिर्ट्स India मध्ये Rs.399 येथे सुरू म्हणून 26 Sep 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. अजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट SKUPDd6sWp Rs. 449 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये स्लिम कॉलर शर्ट आहे.\nकिंमत श्रेणी स्लिम कॉलर शिर्ट्स < / strong>\n0 स्लिम कॉलर शिर्ट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 279. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.399 येथे आपल्याला अजझियानो में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट SKUPDd7IMh उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 39 उत्पादने\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nशीर्ष 10स्लिम कॉलर शिर्ट्स\nअजझियानो में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nअजझियानो में स स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s ओव्हन फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s ओव्हन फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2013/08/blog-post.html", "date_download": "2018-09-26T03:17:08Z", "digest": "sha1:NYKUPPCRLPNTFEWVBXD6FV6AFVV4DDUH", "length": 27144, "nlines": 244, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nशेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत\nशेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत\nआज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्‍या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.\nमी: नमस्कार भरत कुलकर्णी साहेब.\nभरत कुलकर्णी : नमस्कार.\nमी: यंदाच्या हंगामाचा \"मराठी साहित्य अधिवेशन सेवा संघ परिषदेतर्फे\" जाहीर झालेला 'उत्कृष्ट शेतकवी' हा पुरस्कार आपणाला मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन. मला सांगा हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपणाला काय वाटले\nभरत कुलकर्णी : हा पुरस्कार देण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल मी \"मसाअसेसपचा\" आभारी आहे. मला हे अपेक्षीत नव्हते. ग्रामीण भागातील शेतकवीला इतका मानाचा पुरस्कार पहिल्यांदाच मिळतो आहे. मला खुप आनंद झाला. या पुरस्काराच्या निमीत्ताने ग्रामीण भागातील शेतकवींमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. शेतकाव्याचे भरघोस उत्पादन यापुढील काळात अपेक्षीत असल्याने शहरकवींनी साहित्याची काळजी करणे सोडून द्यावे असे मला या निमीत्ताने वाटते.\nमी: आपण गेल्या वर्षी पाच कवीतासंग्रह प्रकाशीत केले. तीन कथासंग्रह लिहीले. दोन ललीतगद्य निबंध आपले बाजारात आले. ह्या सार्‍या उत्पादनाबद्दल थोडं आमच्या श्रोत्यांना सांगाना.\nभकु: अवश्य. सुरूवातीला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्याचा अनुभव पाठीशी आहे. त्याचा फार उपयोग झाला. प्राध्यापकीच्या काळात भरपुर वेळ मिळायचा. महाविद्यालयाच्या पुस्तकसंग्रहाचा मला अभिमान आहे. मला हवी ती पुस्तके मिळाली. यामुळे मी साहित्याचा भरपुर अभ्यास केला. जाणीवा प्रगल्भ केल्या. याच काळात पीएचडीचा अभ्यासही मी करत होतो. \"आदिवासींचे मुक्तलोकसाहित्य व त्यातील ग्रामीणता आधुनिकतेकडे कशी झुकते आहे व त्याचे पुढील शतकात होणारे परिणाम\" हा माझ्या प्रबंधाचा विषय होता. त्याच वेळी विद्यापिठाच्या वतीने 'महाराष्ट्रातील आदिवासी, गिरीजन यांची साहित्याबद्दल आस्था' यांचा अभ्यास करण्यासाठीच्या समितीत माझा समावेश केला गेला. त्या निमीत्ताने त्या समितीने संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. चंद्रपुर, भंडारदरा, तापीचे खोरे, धुळे, जळगाव, नंदूरबार, सातपुडा पर्वत, अहवा-डांग (गुजरात) झालच तर नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा, हरसूल, कळवण, बागलाण, अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडचा पट्टा, दक्षीण कोकणातील संगमेश्वर, कणकवली, ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आदी संपुर्ण ठिकाणच्या आदिवासी समाजाचा आम्ही अभ्यास केला. तेथील प्रश्न समजावून घेतले. त्यांच्या जनरीती, उदरनिर्वाह यांचा अभ्यास झाला. तो अनुभव खुपच समृद्ध करून गेला. त्या निमीत्ताने जे जे बघण्यात आले ते ते माझ्या साहित्यपिकात उतरले.\nमी: फारच छान. एकुणच तुम्ही केलेल्या कामाची पावती या पुरस्काराने आपणाला मिळाली हे उत्तमच झाले. आता मागच्या वर्षीचा आधीच्या साहित्यउत्पादनाबद्दल अधिक सांगा.\nभकु: मागल्या वर्षी जे काही उत्पादन मी घेतले त्याच्या आधीही माझे शेतकवी या प्रकारात उत्पादन मी घेतच होतो. दर पंधरवडी मी दै. लोकजागृतीमंचात ते उत्पादन पाठवायचो. ललीत निबंध हा नगदी माल असतो. तुम्हाला सांगतो, भारतात घडणार्‍या घटना त्यास पुरक ठरतात. त्याच वेळी मी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला व पुर्ण वेळ शेतहित्यीक झालो. त्यावेळी मजेचे प्रकाशन या संस्थेने मला शेतसाहित्य या प्रकाराविषयी त्यांच्या दिवाळी अंकात काहीतरी लिहीण्याचा आग्रह केला. माझा लेखसंग्रह तयार होताच. त्यात थोडेफार बदल करून त्यांना तो पाठवला. त्या लेखामुळे माझा उत्साह दुणावला व अधिकाधीक पिक घेण्यास सुरूवात केली.\nमी: तुम्ही कोणकोणती साहित���यपिके घेतात\nभकु: शेतकाव्याचा मी पुरस्कर्ता आहे. काव्याची निरनिराळी उत्पादने जसे: समुहगीत, देशभक्तीपरगीत, चित्रपटगीते, विरहकाव्ये, गझला, सुनीते यांचेही मी आंतरपीक घेत असतो. मुक्तछंदकाव्य नेहमीच तयार असते. अर्थात बाकीचेही शेतसाहित्यीक त्याचे उत्पादन घेत असल्याने बाजारात त्याला मागणी कमी असते. भजन, अभंगही हंगामानुसार होते. मागच्या आषाढी एकादशीच्या काळात 'भजनएकसष्ठी ' हा भजनकाव्यसंग्रह देखील बाजारात आला. मजेचे प्रकाशनाचे भटकळांनी त्यासाठी मला अटकळ टाकली होती. कथा, कादंबरी ही पिके तयार होण्यास वेळ लागतो. त्याकडेही लक्ष द्यावे लागते.\n, ते कसे करावे' असे मार्गदर्शन करणारे लेख, लावण्या, चित्रपटगीते ही तशी नगदी पिके आहेत. पण दरदिवशी दोन या प्रमाणात शेतकाव्य किंवा शेतसाहित्य निर्माण करतांना नगदी पिकांकडे थोडे दुर्लक्ष होते हे मान्य करावे लागेल.\nमी: शेतकाव्य किंवा शेतसाहित्य ही पिके घेतांनाची प्रक्रिया काय असते\nभकु: शेतकाव्य किंवा शेतसाहित्य तयार करतांना मनाची मशागत चांगली करावी. उन्हाळ्यात प्रखर उन असतांना जातीपातीची ढेकळे संघर्षाचा कुळव वापरून फोडून घ्यावीत. दलितपद्धतीने ढेकळे जास्त चांगली फोडली जातात.\nपहिल्या पावसाने शेतपिकासाठी नागरी मनाची जमीन तयार झालेली असतांना सुरूवातीचे दोन आठवड्यात तयार होणारे पावसाळी काव्य हे उत्पादन घ्यावे. आजकाल शहरात या पिकाला फार मागणी आहे. शहरातले काही हौशी लोक आपल्या मित्रमैत्रीणी किंवा कुटूंबासहीत या पिकाचा आस्वाद घेतात. काही जण तर सरळ शेतावरच्या घरात मुक्काम करून त्याचा रस चाखतात. पुणे, मुंबई त्याजवळील मावळ, लोणावळा येथे हे उत्पन्न फार खपते. याप्रकारचे उत्पादन इंटरनेटवरही बरेच केले जाते. इंटरनेटवरील पिकाला स्थळाचे बंधन नसल्याने संकेतस्थळावळ चांगल्या पॅकींगमध्ये ते ठेवले जाते. तेथील ग्राहकही त्याचा आस्वाद घेतात.\nहिवाळ्यात पुन्हा मनाची जमीन आनंदाच्या दोन पाळ्या देवून तयार ठेवावी. गादीवाफे करून एखाद्या कादंबरीचे बीज पेरावे. सामाजिक, रहस्यमय किंवा शृंगारीक कंपनीचे बियाणे आजकाल सरकारपुरस्कृत बाजारात मुबलक मिळते. अर्थात त्यात भेसळीचे प्रमाण कितपत आहे ते पाहूनच त्या त्या जातीचे बियाणे घ्यावे. बाजारपेठेत या प्रकारच्या मालाला फार मागणी आहे पण पुरवठा त्यामानाने कमी असल्य��ने उत्पादनास भाव चांगला मिळतो.\nविदेशी त्यातल्या त्यात इंग्रजी (अमेरीका, ब्रिटन) कंपनीच्या सुधारीत वाणांचे संकरीत बियाणे किंवा वाण वापरल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपल्या पिकाला मागणी असते. देशभक्ती या मालाला सध्या मागणी नाही. ते करू नये.\nथोडे थोडे पिके घेण्याचे ठिबकसिंचनसाहित्य करण्याचा प्रयत्न करावा. शेतावर मत्सरकिडीचा प्रदुर्भाव झाला असल्यास जाहिरातीच्या पाण्याचा मारा करावा. द्वेषकिडीचा बंदोबस्त करण्यासाठी उलटद्वेष या बुरशीनाशकात साहित्याची बियाणे प्रतिरचना दुप्पट या प्रमाणात बुडवावे मगच पेरणीसाठी वापरावे. अशा प्रकारे साहित्यपिक उत्पादन घ्यावे.\nआमच्या कडील काही शेतकाव्यकरी सामुहीक अनुदानीत शेतसाहित्य करून कंटेनर भरून आपला माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवत आहेत.\nमी: बरं हे झाले साहित्यनिर्मीतीबाबतीत. आता तयार मलाला बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी काय काळजी घ्यावी.\nभकु: शेतसाहित्यकर्‍यांनी बाजाराचा नियम पाळला तर त्यांच्या मालाला बाजारात उठाव असेल. अन्यथा व्यापार्‍यांच्या तोंडचा भाव त्यांना घ्यावा लागेल. मागणी कमी असतांनाच साहित्यमाल बाजारात पाठवावा. पुणे-मुंबई येथील काही व्यापारी चांगला भाव देत आहेत. सरकारी हमीभाव शेतसाहित्यासाठी नेहमीच मारक असतो. एखाद दुसर्‍या किंवा प्रतिथयश शेतसाहित्यकर्‍याचाच माल विद्यापिठीय अभ्यासक्रमात जातो. त्यासाठी काय काय करावे लागते तो मुद्दा येथे उपस्थित करत नाही. सरकार तरी कोठे कोठे पाहणार\nशहरातली मध्यमवर्गीयच शेतसाहित्याचे मोठे मागणीदार आहेत. ग्रंथपिक-प्रदर्शनचळवळ हा नविन पायंडा उभा राहत असल्याने तेथे माल विक्रीस ठेवावा. शेतसाहित्यमाल हा आकर्षक पॅकींगमध्ये विकल्यास चांगला भाव मिळतो.\nमी: शेतसाहित्य व्यापारात काय काय दुर्गूण आहेत\nभकु: काही शेतसाहित्यकर्ते कमी दर्जाचा माल चांगल्या कंपन्यांना विकतात. कंपन्या जाहिरातबाजी करून तो कनिष्ठ दर्जाचा माल बाजारपेठेत खपवतात. हे शेतसाहित्य खरेदी करणार्‍या ग्राहकांच्या हक्काविरूद्ध आहे. ग्राहकांनीच काळजी करून माल विकत घेतला पाहिजे. अलिकडे 'परकिय शेतसाहित्याचे अनुवाद' ह्या मालाचेही उत्पादन खुप होते आहे. अर्थात जग छोटे होते आहे. हे चांगले की वाईट हे काळच ठरवेल.\nमी: \"मुंबईपुण्यातच उत्तम शेतसाहित्य निर्माण हो���े\" असा एक प्रवाद आहे. त्याबद्दल आपले काय मत आहे\nभकु: \"मुंबईपुण्यातच उत्तम शेतसाहित्य निर्माण होते\"हा निव्वळ गैरसमज आहे. मला सांगा मुंबई-पुण्यातले शेकडा किती टक्के शेतसाहित्यीक पणजोबांच्या काळापासून मुळचे तेथले आहेत मला वाटते तो आकडा एक टक्याच्याही खाली असेल. जे जे मोठे शेतसाहित्यीक आज मुंबईपुण्याचे आहेत असे भासवतात ते मुळचे ग्रामीण भागातलेच होते. केवळ शेतसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा इतरत्र अर्थार्जन करण्यासाठी ते तेथे गेले व तेथून ते पिके घेतात. मुळचे पाणी उरलेल्या महाराष्ट्राचे आहे.\nपश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गोवा-कोकण, सीमावर्ती महाराष्ट्र येथील शेकडो शेतसाहित्य उत्पादक देखील चांगला माल तयार करत आहेत. त्याच मालावर नागरी वस्त्या पोसल्या जात आहेत. एकुणच ग्रामीण भागातच समाधानकारक स्थिती आहे.\nमी: भरत कुलकर्णी साहेब, आपल्याबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो पण आता वेळेची कमतरता असल्याने आपले विचार अजून ऐकता येणे शक्य नसल्याने या वेळेपुरते आम्ही समाधान मानतो. आपला मौलीक वेळ खर्च करून आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल आपले आकाशवाणी तसेच आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.\n(इतर मराठी संकेतस्थळांवर सदरचे लेखन दुसर्‍या एका नावाने प्रसिद्ध केले आहे.)\nLabels: गप्पा, गप्पागोष्टी, मुलाखत, मौजमजा\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nशेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-09-26T03:20:54Z", "digest": "sha1:CQBS43JSH6LFYQII5NGOAKOD7MUFKIM3", "length": 23310, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोगूबाई कुर्डीकर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजुलै १५, इ.स. १९०४\nफेब्रुवारी १०, इ.स. २००१\nआग्रा घराणे व जयपूर घराणे\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कार,\nसंगीत संशो��न अकादमी पुरस्कार\nमोगूबाई कुर्डीकर (जुलै १५, इ.स. १९०४ - फेब्रुवारी १०, इ.स. २००१) या हिंदुस्तानी संगीतातील मराठी गायिका होत्या. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्यांना आग्रा घराणे व जयपूर-अत्रौली घराणे ह्या दोन मातब्बर संगीत घराण्यांच्या शैलीतील संगीत शिकायला मिळाले. मोघूबाई या ’गानतपस्विन” या उपाधीने ओळखल्या जातत.\n३ पुरस्कार व सन्मान\nगोवा राज्यातील कुर्डी या गावी एका मराठा गोमंतक समाजातील कलावंत परिवारात मोगूबाईंचा जन्म झाला. लहानपणी त्यांना 'मोगू' या नावाने संबोधत असत. त्यांच्या आईने त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी गाणे शिकण्यासाठी जांबवली गावातील देवळात आलेल्या हरिदास साधूंकडे पाठविले व नंतर मोगूबाई व त्यांची आई जयश्रीबाई 'चंद्रेश्वर भूतनाथ संगीत मंडळी'त नोकरी करू लागल्या. मायलेकींनी 'भक्त ध्रुव', 'भक्त प्रल्हाद' अशा अनेक नाटकांत भूमिका केल्या व पदे गायली. तिथे मोगूबाई काम करत असताना त्यांच्या आईचा देहान्त झाला. पुढे ती संगीत मंडळी बुडीत निघाल्यावर मोगूबाईंनी 'सातारकर स्त्री संगीत मंडळी' ह्या नाटक कंपनीत काम सुरू केले. तिथे त्यांनी 'पुण्यप्रभाव' संगीतिकेत 'किंकिणी'ची भूमिका, 'सुभद्रा' नाटकात 'सुभद्रे'ची भूमिका अशा अनेक भूमिका केल्या. त्यांना ती नोकरी सोडावी लागली. काही काळ त्यांचे वास्तव्य सांगली येथे होते. तिथे त्यांना इनायत खान यांनी संगीत शिकविले, परंतु काही काळाने ते खंडितही केले. सांगली येथेच मोगूबाईंचा उस्ताद अल्लादिया खान यांच्याशी परिचय झाला व त्या खानसाहेबांकडे संगीत शिकू लागल्या. पुढे संगीत शिक्षणाच्या ध्यासाने त्या मुंबईस येऊन पोहोचल्या. उस्ताद अल्लादिया खान यांच्यानंतर त्यांना उस्ताद बशीर खान व विलायत हुसैन खान ह्या आग्रा घराण्यातील विख्यात गायकांचे मार्गदर्शनही लाभले. नंतर त्या पुन्हा उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे जयपूर घराण्याच्या शैलीतील गायनाची साधना करू लागल्या.\nमोगूबाईंची गायकी ही लयकारी व बोलतानांवर आधारलेली होती. स्वर व लयीची सुंदर गुंफण त्यांच्या गायनात आढळत असे. त्यांच्या गायन कार्यक्रमांना व मैफिलींना रसिकांची दाद मिळाली. त्यांच्या गायनाची अनेक ध्वनिमुद्रणेही उपलब्ध आहेत.\nवयाच्या त्र्याण्णव्या वर्षी इ.स. २००१ मध्ये त्यांचे निधन झाले.\nइ.स. १९६९ मध्ये त्या���ना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच भारत सरकारने इ.स. १९७४ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. इ.स. १९८० मध्ये त्यांना संगीत संशोधन अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. इ.स. १९७६ मध्ये त्या गोवा येथे भरलेल्या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेच्या अध्यक्षपदी होत्या.\nमोगूबाईंच्या नावे संगीत कलावंतांना ’गानतपस्विनी मोघूबाई कुर्डीकर’ या नावाचा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळालेले कलाकार :-\nसतारवादक पंडित बुधादित्य मुखर्जी (सन २०१८)\nमोगूबाईंनी अनेक समर्थ शिष्यांना गायनकलेत तयार केले. त्यांत प्रामुख्याने त्यांच्या कन्या गानसरस्वती किशोरी आमोणकर, सुशीलाराणी पटेल, कमल तांबे, कौसल्या मंजेश्वर, सुहासिनी मुळगांवकर, पद्मा तळवलकर, बबनराव हळदणकर, अरुण द्रविड व वामनराव देशपांडे यांचा समावेश होतो.\nपर्रीकर यांचा लेख (इंग्लिश मजकूर)\nआयटीसी संगीत संशोधन अकादमीचे संस्थळ (इंग्लिश मजकूर)\nविजय पर्रीकरांचा संग्रह (इंग्लिश मजकूर)\nमोगूबाई कुर्डीकर ७८ आरपीएम ध्वनिमुद्रणांची यादी (इंग्लिश मजकूर)\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संग��तातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nसंगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nइ.स. १९०४ मधील जन्म\nइ.स. २००१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०१८ रोजी २१:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navratri-photos-2017/", "date_download": "2018-09-26T03:21:35Z", "digest": "sha1:CPD6SCKRKON3ABD6MA2SEXOETANEZEJP", "length": 8165, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Navratri Festival 2017 Celebration in Mumbai and Maharashtra | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nनवरात्रौत्सव फोटो अपलोड सुविधा\n‘नवरात्रीचे नवरंग’ या उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. हजारो वाचकांनी या उपक्रमात भाग घेऊन आपले फोटो अपलोड केले आहेत. तुम्ही अपलोड केलेले फोटो खालील लिंकच्या साह्याने बघता येतील.\nतुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद…\n– लोकसत्ता ऑनलाईन टीम\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १��०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loecsen.com/hi/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6", "date_download": "2018-09-26T02:38:30Z", "digest": "sha1:F4WNZADU4T4F57KSXTVXYMPGLTCXQQ6Z", "length": 36209, "nlines": 688, "source_domain": "www.loecsen.com", "title": "शब्दावली > फिनिश. संख्या, रंग , रेस्टोरेंट, ...", "raw_content": "\nसीखे अरबी भाषा (मरोकन)\n2 जोर से पढ़ें\nअपना पासवर्ड भूल गए\n6 समय के निशान\n14 किसी को ढूंडना\n17 मुसीबत के समय\n1 - आवश्यक वाक्य\n4 बाद में मिलते हैं Nähdään pian\n5 पर्याय वाक्यांश Nähdään myöhemmin\n7 अधिक परिचित वाक्य Joo\n15 कुछ कहेने के अन्य तरीके Ok\n16 इसका दाम क्या है\n17 कुछ कहेने के अन्य तरीके Paljonko tämä maksaa\n18 माफ़ कीजिए Anteeksi\n19 अधिक परिचित वाक्य Sori\n20 मेरी समझ में नहीं आ रहा है En ymmärrä\n22 मुझे नहीं पता En tiedä\n24 शौचालय कहाँ है Missä wc on\n25 कुछ कहेने के अन्य तरीके Missä vessa on\n27 जन्मदिन की शुभकामनाएँ Hyvää syntymäpäivää\n30 कुछ कहेने के अन्य तरीके Onnea\n1 नमस्कार. तुम कैसी हो Hei\n2 नमस्कार अच्छा हूँ Hei\n3 सिर्फ़ थोड़ा Vain vähän\n4 तुम किस देश से आई हो \n5 तुम्हारी राष्ट्रीयता क्या है\n7 और तुम, तुम यहाँ रहते हो\n9 मेरा नाम सारा है, और तुम्हारा\n11 तुम यहाँ क्या कर रहे हो\n12 मैं छुट्टी पर हूँ Olen lomalla\n14 मैं काम के लिए आया हूँ Olen työmatkalla\n17 खाने के लिए यहाँ अच्छी जगहे कौनसी हैं\n18 यहाँ पास में कोई संग्रहालय है\n19 यहाँ इंटरनेट कहाँ है\n1 क्या तुम कुछ शब्द सीखना चाहोगी\n2 हाँ, ठीक है\n3 इसे क्या कहते हैं \n6 मेरी समझ में नहीं आ रहा है En ymmärrä\n7 क्या तुम दोबारा कह सकते हो\n8 क्या तुम थोड़ा धीरे बोल सकते हो\n9 क्या तुम यह लिख सकते हो \n1 मुझे इस मेज़ का रंग बहुत पसंद है Pidän tämän pöydän väristä\n11 स्लेटी रंग Harmaa\n6 - समय के निशान\n1 तुम यहाँ कब आए\n5 तुम कितने दिन रहोगी \n30 कुछ कहेने के अन्य तरीके Aamulla, kahdeksalta\n35 कुछ कहेने के अन्य तरीके Illalla kuuden aikaa\n36 मुझे देर हो रही है Olen myöhässä\n2 आपको कहाँ जाना है\n3 मैं स्टेशन जा रहा हूँ Menen asemalle\n5 क्या आप मुझे हवाई अड्डे ले जा सकते हैं\n6 आप मेरा सामान लेंगे\n7 क्या यह यहाँ से दूर है\n10 इसकी क्या किमत है\n19 कुछ कहेने के अन्य तरीके Stop\n21 क्या आप मुझे बिल दे सकते हैं\n1 मुझे तुम्हारा देश बहुत अच्छा लगता है Pidän paljon maastannne\n2 मैं तुमसे प्यार करती हूँ Minä rakastan sinua\n5 मुझे यहाँ अच्छा लग रहा है Viihdyn hyvin täällä\n8 मुझे गर्मी लग रही है Minulla on kuuma\n12 शाम को बाहर जाना है \n14 यह अच्छा ख़्याल है Se on hyvä idea\n15 कुछ कहेने के अन्य तरीके Kuulostaa hyvälle\n20 आज शाम को मैं बाहर जाना नहीं चाहता En halua lähteä ulos tänään\n23 कुछ खेलना है \n24 मुझे कुछ करना चाहिए \n25 मैं टेनिस खेल रहा हूँ Pelaan tennistä\n1 क्या तुम्हारा परिवार यहाँ है\n2 मेरे पिताजी Minun isäni\n3 कुछ कहेने के अन्य तरीके Isäni\n5 कुछ कहेने के अन्य तरीके Äitini\n7 कुछ कहेने के अन्य तरीके Poikani\n9 कुछ कहेने के अन्य तरीके Tyttöni\n13 कुछ कहेने के अन्य तरीके Kaveri\n18 कुछ कहेने के अन्य तरीके Aviomieheni\n20 कुछ कहेने के अन्य तरीके Vaimoni\n2 तुम कुछ पीना चाहते हो\n6 तुम क्या ले रहे हो\n7 कुछ कहेने के अन्य तरीके Mitä sinä otat\n8 पीने के लिए क्या है\n11 क्या आप बर्फ डाल सकते हैं\n22 एक चाय मिलेगी\n23 एक बियर मिलेगी\n24 आप क्या पीना चाहते हैं\n25 कुछ कहेने के अन्य तरीके Mitä te otatte\n31 कुछ कहेने के अन्य तरीके Kippis\n33 कितने पैसे हुए \n35 इसके पैसे मैं दूँगी Minä kutsun sinut\n2 तुम कुछ खाना चाहते हो \n5 हम कहाँ खा सकते हैं\n6 हम दोपहर का खाना कहाँ खा सकते हैं\n8 सुबह का नाश्ता Aamiainen\n9 कुछ कहेने के अन्य तरीके Aamupala\n11 कृपया मेनू कार्ड दीजिए\n12 यह रहा मेनू कार्ड \n13 आपको खाने में क्या पसंद है मांस या मछली\n16 पास्ता के साथ Pastalla\n25 आपके पास छुरी होगी\n30 क्या यह गरम है\n31 हाँ, और बहुत मसालेदार भी\n12 - छुट्टी लेना\n1 देर हो चुकी है मुझे जाना है\n2 क्या हम फिर मिल सकते हैं\n5 क्या तुम्हारे पास टेलिफोन है\n11 हम बहुत जल्दी फिर से मिलेंगे Me näemme pian uudestaan\n12 कुछ कहेने के अन्य तरीके Otetaan pian uusiksi\n13 मैं भी आशा करता हूँ Ehdottomasti\n14 फिर मिलेंगे Näkemiin\n16 फिर मिलेंगे Hei\n17 कुछ कहेने के अन्य तरीके Moi\n1 सुनिए, मैं बस स्टॉप ढूंड रहा हूँ Etsin bussipysäkkiä\n3 यह ट्रेन कहाँ जा रही है \n4 क्या यह ट्रेन सूर्यनगर में स्र्कती है \n5 यह ट्रेन सूर्यनगर कितने बजे जाती है \n6 सूर्यनगर की ट्रे��� कितने बजे आती है \n8 क्या आप रेलगाड़ियों का समय जानते हैं\n10 सूर्यनगर के लिए ट्रेन कौनसी है \n13 कोई बात नही आपकी यात्रा अच्छी हो आपकी यात्रा अच्छी हो \n14 मरम्मत का गैरेज Autokorjaamo\n18 शहर के बीचों-बीच Keskusta\n22 कुछ कहेने के अन्य तरीके Se on pieni kylä\n14 - किसी को ढूंडना\n5 आप उन्हे उनके मोबाइल पर फोन कर सकती हैं Voitte soittaa hänelle\n6 आप जानते हैं वे कहाँ मिलेंगी \n7 वे दफ़्तर गयी हैं Hän on töissä\n8 अधिक औपचारिक वाक्य Hän on työpaikalla\n14 आप जानते हैं वे कहाँ मिलेंगे \n15 आप उन्हे उनके मोबाइल पर फोन कर सकते हैं Voitte soittaa hänelle\n16 वे दफ़्तर गये हैं Hän on töissä\n17 अधिक औपचारिक वाक्य Hän on työpaikalla\n3 आपका स्वागत है Tervetuloa\n4 क्या आपके पास कोई खाली कमरा है\n5 कमरे के साथ बाथरूम है\n6 आप दो सिंगल बेड पसंद करेंगे \n7 आप एक डबल कमरा चाहेंगे\n10 एक रात का क्या भाड़ा है\n11 मैं पहले कमरा देखना चाहता हूँ\n16 क्या आप मेरे सामान का ध्यान रख सकते हैं\n17 मेरा कमरा किस तरफ है\n20 क्या यहाँ लिफ्ट है\n23 कुछ कहेने के अन्य तरीके Hissi on oikealla\n24 लॉन्ड्री कहाँ है\n25 कुछ कहेने के अन्य तरीके Mistä löydän pesulan\n28 कुछ कहेने के अन्य तरीके Alakerta\n32 कुछ कहेने के अन्य तरीके Parturi-Kampaamo\n34 कुछ कहेने के अन्य तरीके Pysäköintialue\n35 हम मीटिंग रूम में मिलेंगे\n38 स्विमिंग पूल का पानी गरम है Lämmitetty uima-allas\n39 स्विमिंग पूल Uima-allas\n43 मेरे लिए कोई संदेश हैं\n45 नही, आपके लिए कुछ नही है Ei, ei mitään\n46 मुझे छुट्टे पैसे कहाँ मिलेंगे \n47 क्या आप मुझे छुट्टे पैसे दे सकते हैं\n49 क्यों नहीं. आपको कितने चाहिए\n16 - समुद्र तट\n1 समुद्र का किनारा Ranta\n2 क्या आप जानते हैं कि मैं गुब्बारा कहाँ खरीद सकता हूँ \n10 कुछ कहेने के अन्य तरीके Sanko\n12 तैरने की चड्डी Uimahousut\n14 झींगा - मच्छी - वगैरह Äyriäinen\n17 कुछ कहेने के अन्य तरीके Valoisa\n22 यहाँ तैरना खतरनाक है\n31 कल के लिए मौसम का अनुमान क्या है \n33 बारिश होगी Sataa\n35 कुछ कहेने के अन्य तरीके On poutaista\n37 स्विमिंग सूट Uimapuku\n17 - मुसीबत के समय\n1 क्या आप मेरी मदद कर सकते हैं\n3 कुछ कहेने के अन्य तरीके Olen hukassa\n4 आप क्या चाहते हैं\n6 मुझे यहाँ दुभाषिया कहाँ मिल सकता है\n7 सबसे करीब दवाई की दुकान कहाँ है\n8 क्या आप डॉक्टर को फोन कर सकते हैं\n9 अभी आपका क्या इलाज चल रहा है\n11 दवाई की दुकान Apteekki\n13 चिकित्सा सेवा Terveyskeskus\n16 खोए सामान का कार्यालय Löytötavaratoimisto\n17 आपातकालीन कक्ष Hätäkeskus\n18 आपातकालीन निकास Hätäuloskäynti\n24 ठीक है, धन्यवाद Ei kiitos\n25 मुझे अकेला छोड़ दीजिए \n26 आप जाइये यहाँ से \n27 कुछ कहेने के अन्य तरीके Häipykää\nसभी मुहावरों और वाक���यांशों को डाउनलोड करे\nएमपी ३ और पीडीएफ डाउनलोड करे - फिनिश\nएमपी ३ और पीडीएफ डाउनलोड करे > फिनिश\nशब्दावली > 40 भाषाओं\nशब्दावली > अरबी भाषा (मरोकन)\nशब्दावली > कातालान भाषा\nउपयोग करने की शर्तें | संपर्क करे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k4s062.htm", "date_download": "2018-09-26T02:40:13Z", "digest": "sha1:RLFXIUXHUAB3UNWTYZ74AOVHWN5NPUEF", "length": 44390, "nlines": 1393, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - किष्किंधाकाण्ड - ॥ द्विषष्टितमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ द्विषष्टितमः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nसंपातिं सांत्वयता निशाकरेण भाविश्रीरामकार्ये साहाय्यकरणाय जीवनं धारयितुं तं प्रत्यादेशदानम् - निशाकर मुनीनी संपातिला सांत्वना देऊन त्यांना भावी श्रीरामचंद्रांच्या कार्यात सहायता करण्यासाठी जीवंत राहाण्याचा आदेश देणे -\nएवमुक्त्वा मुनिश्रेष्ठं अरुदं भृशदुःखितः \nअथ ध्यात्वा मुहूर्तं तु भगवानिदमब्रवीत् ॥ १ ॥\n त्या मुनिश्रेष्ठांना असे सांगून मी फार दुःखी होऊन विलाप करू लागलो. माझी गोष्ट ऐकून थोड्या वेळपर्यंत ध्यान करून महर्षि भगवान् निशाचर म्हणाले- ॥१॥\nपक्षौ च ते प्रपक्षौ च पुनरन्यौ भविष्यतः \nचक्षुषी चैव प्राणाश्च विक्रमश्च बलं च ते ॥ २ ॥\n चिंता करू नको. तुमचे लहान आणि मोठे दोन्ही प्रकारचे पंख फिरून निघून येतील, डोळेही ठीक होतील तसेच हरवलेली प्राणशक्ती, बल आणि पराक्रम सर्व परत येईल. ॥२॥\nपुराणे सुमहत्कार्यं भविष्यति मया श्रुतम् \nदृष्टं मे तपसा चैव श्रुत्वा च विदितं मम ॥ ३ ॥\n’मी पुराणात पुढे होणार्‍या अनेक मोठमोठ्या कार्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत. ऐकून तपस्येच्या द्वारे मी त्या सर्व गोष्टींना प्रत्यक्ष पाहिले आणि जाणले आहे. ॥३॥\nराजा दशरथो नाम कश्चिदिक्ष्वाकुवर्धनः ॥\nतस्य पुत्रो महातेजा रामो नाम भविष्यति ॥ ४ ॥\n’इक्ष्वाकुवंशाची कीर्ति वाढविणारा कुणी दशरथ नावाचा प्रसिद्ध राजा होईल. त्यांना एक महातेजस्वी पुत्र होईल, जो राम नामाने प्रसिद्ध होईल. ॥४॥\nअरण्यं च सह भ्रात्रा लक्ष्मणेन गमिष्यति \nअस्मिन्नर्थे नियुक्तः सन् पित्रा सत्यपराक्रमः ॥ ५ ॥\n’सत्यपराक्रमी श्रीराम आपली पत्‍नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनात जातील, यासाठी त्यांना पित्याकडून आज्ञा प्राप्त होईल. ॥५॥\nनैर्‌ऋतो रावणो नाम तस्य भार्यां हरिष्यति \nराक्षसेंद्रो जनस्थाने अवध्यः सुरदानवैः ॥ ६ ॥\n’वनवास-काळात जनस्थानात राहाते वेळी त्यांची पत्‍नी सीता हिला राक्षसांचा राजा रावण नामक असुर हरण करून घेऊन जाईल. तो देवता आणि दानव यांना ही अवध्य असेल. ॥६॥\nसा च कामैः प्रलोभ्यंती भक्ष्यैर्भोज्यैश्च मैथिली \nन भोक्ष्यति महाभागा दुःखमग्ना यशस्विनी ॥ ७ ॥\n’मैथिली सीता फारच यशस्विनी आणि सौभाग्यवती होईल. जरी राक्षसांकडून तिला तर्‍हेतर्‍हेचे भोग आणि भक्ष्य-भोज्य आदि पदार्थांचे प्रलोभन दिले जाईल. तथापि ती त्यांचा स्वीकार करणार नाही आणि निरंतर आपल्या पतिसाठी चिंतित होऊन दुःखात मग्न होऊन राहील. ॥७॥\nपरमान्नं तु वैदेह्या ज्ञात्वा दास्यति वासवः \nयदन्नममृतप्रख्यं सुराणामपि दुर्लभम् ॥ ८ ॥\n’सीता राक्षसांचे अन्न ग्रहण करीत नाही - हे माहीत झाल्यावर देवराज इंद्र तिच्यासाठी अमृतासमान खीर, जी देवतांनाही दुर्लभ आहे, तिला निवेदन करील. ॥८॥\nतदन्नं मैथिली प्राप्य व��ज्ञायेंद्रादिदं त्विति \nअग्रमुधृत्य रामाय भूतले निर्वपिष्यति ॥ ९ ॥\n’ते अन्न इंद्राद्वारे दिले गेलेले जाणून जानकी ते स्वीकारील आणि सर्वात प्रथम त्यांतून अग्रभाग काढून श्रीरामांच्या उद्देश्याने पृथ्वीवर ठेवून त्यांना अर्पण करील. ॥९॥\nयदि जीवति मे भर्ता लक्ष्मणो वापि देवरः \nदेवत्वं गच्छतोर्वापि तयोरन्नमिदं त्विति ॥ १० ॥\n’त्या समयी ती या प्रकारे म्हणेल- ’माझे पति भगवान् श्रीराम तसेच दीर लक्ष्मण जर जीवित असतील अथवा देवभावास प्राप्त झाले असतील, हे अन्न त्यांच्यासाठी समर्पित आहे. ॥१०॥\nएष्यंति प्रेषितास्तत्र रामदूताः प्लवंगमाः \nआख्येया राममहिषी त्वया तेभ्यो विहङ्गपम ॥ ११ ॥\n रामांनी पाठविलेले त्यांचे दूत वानर येथे सीतेचा शोध घेत येतील. त्यांना तू श्रीरामांच्या महाराणी सीतेचा पत्ता सांग. ॥११॥\nसर्वथा तु न गंतव्यं ईदृशः क्क गमिष्यसि \nदेशकालौ प्रतीक्षस्व पक्षौ त्वं प्रतिपत्स्यसे ॥ १२ ॥\n’येथून कुठल्याही प्रकारे दुसर्‍या जागी कधी जाऊ नको. अशा स्थितिमध्ये तू जाशील तरी कोठे देश आणि काळ यांची प्रतीक्षा कर. तुला नंतर नवीन पंख प्राप्त होतील. ॥१२॥\nनोत्सहेयमहं कर्तुं अद्यैव त्वां सपक्षकम् \nइहस्थस्त्वं तु लोकानां हितं कार्यं करिष्यसि ॥ १३ ॥\n’जरी मी आजही तुला पंखयुक्त करू शकतो, तरीही तू येथेच राहिलास तर संसारासाठी हितकर कार्य करू शकशील म्हणून मी तसे करीत नाहीत. ॥१३॥\nत्वयापि खलु तत् कार्यं तयोश्च नृपपुत्रयोः \nब्राह्मणानां गुरूणां च मुनीनां वासवस्य च ॥ १४ ॥\n’तूही त्या दोन्ही राजकुमारांची त्यांच्या कार्यात सहायता कर. ते कार्य केवळ त्यांचेच नाही. समस्त ब्राह्मण गुरूजन, मुनी आणि देवराज इंद्रांचेही आहे. ॥१४॥\nइच्छाम्यहमपि द्रष्टुं भ्रातरौ रामलक्ष्मणौ \nनेच्छे चिरं धारयितुं प्राणांस्त्यक्ष्ये कलेवरम् \nमहर्षिस्त्वब्रवीदेवं दृष्टतत्त्वार्थदर्शनः ॥ १५ ॥\n’जरी मी त्या दोघा भावांचे दर्शन करू इच्छितो, तरी अधिक काळपर्यंत या प्राणांना धारण करण्याची इच्छा नाही आहे. म्हणून तो समय येण्यापूर्वीच मी प्राणांचा त्याग करीन.’ असे त्या तत्वदर्शी महर्षिनी मला सांगितले होते.’ ॥१५॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे द्विषष्टितमः सर्गः ॥ ६२ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायणा आदिकाव्यांतील कि���्किंधाकाण्डाचा बासष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६२॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.4014.info/mr/atkins-harvest-trail-batonchik-iz-temnogo-shokolada-vishni-i-orehov-5-batonchikov-38-g-kazhdyj/", "date_download": "2018-09-26T03:55:06Z", "digest": "sha1:5SHMEYKMXC7XC4PGB7UR4MBTKL3RCRFN", "length": 7095, "nlines": 65, "source_domain": "www.4014.info", "title": "अटकिन्स, कापणी माग, नाश्ता बार डार्क चॉकलेट, चेरी आणि कोळशाचे गोळे बार, 5 बार, 38 ग्रॅम प्रत्येक – VitaWorld", "raw_content": "\nFor वातानुकूलन शॉवर आणि बाथ\nजिवाणू दूध आणि अन्य\nनिरोगी घर आणि बाग\nपूरक केस, नखे आणि त्वचा\nअटकिन्स, कापणी माग, नाश्ता बार डार्क चॉकलेट, चेरी आणि कोळशाचे गोळे बार, 5 बार, 38 ग्रॅम प्रत्येक\nअटकिन्स, कापणी माग, नाश्ता बार डार्क चॉकलेट, चेरी आणि कोळशाचे गोळे बार, 5 बार, 38 ग्रॅम प्रत्येक\nप्रमाण: 5 बार, 1.3 औंस (38 g) प्रत्येक\nनिव्वळ कर्बोदकांमधे 6 ग्रॅम\n9 ग्रॅम एकूण चरबी मध्ये एक बार\nबार कापणी चाचणी अटकिन्स एक पूर्णपणे नवीन संकल्पना नाश्ता. वापर सोपे आणि पौष्टिक साहित्य, अटकिन्स देते संपत्ती प्रथिने आणि फायबर, maintaining a low carb आणि साखर.\nDon ‘ t let फराळ संपूर्ण carbs आणि साखर, भटकणे स्वत: ला योग्य मार्ग आहे. करा आमच्या आनंद घ्या मिश्रण बदाम आणि वाळलेल्या cherries सह श्रीमंत गडद चॉकलेट चव आणि निरोगी असणे.\nनाही कृत्रिम समाविष्टीत आहे\nपद्धत carb मोजणी अटकिन्स helps you count carbs की रक्तातील साखर परिणाम आहे. फायबर पाहिजे वजाबाकी एकूण carbs पासून, तो जवळजवळ नाही परिणाम रक्तातील साखरेची पातळी.\nएकूण खिलाडी (16 ग्रॅम) – फायबर (10 ग्रॅम) = 6 ग्रॅम निव्वळ carbs Atkins\nयेथे क्लिक करा अधिक माहिती शोधण्यासाठी उत्पादन बद्दल: इशारे, इतर साहित्य\nउत्पादन पुनरावलोकने अटकिन्स, कापणी माग, एक पट्टी गडद चॉकलेट, चेरी आणि काजू, 5 बार, 38 ग्रॅम प्रत्येक\nअधिक वाचा उत्पादन पुनरावलोकने\nजतन करू इच्छिता अधिक\nLarabar, शेंगदाणा लोणी कुकी 16 बार, 1.7 औंस (48 ग्रॅम) प्रत्येक... रेटिंग:* निर्माता:*Larabar Product code:*HFD-45307 UPC कोड:*021908453071 प्रमाण:*16 बार, 1.7 औंस (48 ग्रॅम) प्रत्येक MSRP:*$27.04 आमच्या किंमत:*$22....\nइंद्रधनुष्य प्रकाश Omegalicious ओमेगा-3 chewable, आंबट तिरस्कारदर्शक किंवा नापसंतीदर्शक हावभाव, 30 प... रेटिंग:* निर्माता:*Rainbow Light Product code:*RLT-12042 UPC कोड:*021888120420 प्रमाण:*30 पॅकेट, (4 Gummies) प्रत्येक MSRP:*$27.99 आमच्या किंमत:*$22...\nआई चिया, सेंद्रीय चिया रस, ऊर्जा नाश्ता, आंबा, नारळ, 8 पॅक्स, 3.5 oz (99 ग्रॅम) EA.... रेटिंग:* निर्माता:*Mamma Chia Product code:*एमसीएच-00241 UPC कोड:*856516002416 प्रमाण:*8 फिल्ममध्ये, 3.5 oz (99 g) प्रत्येक MSRP:*$13.52 आमच्या किंम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/west-bengal-bridge-collapse-incident/", "date_download": "2018-09-26T03:06:55Z", "digest": "sha1:GVMYW4RYJFZL4W5SXPTHBE2OP7Q2COBR", "length": 7789, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nपश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये आणखी पूल कोसळला आहे. ही घटना आज सकाळी सिलीगुडी भागात घडली आहे. गेल्या आठवडाभरातील पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. पूल कोसळल्यामुळे पुलावर एक टेंपो गाडी अडकून पडली आहे. तसेच काही लोक अडकून पडले असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या मंगळवारी दक्षिण कोलकाता भागात एक पूल कोसळला होता. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू आणि २५ लोक जखमी झाले होते. आता पुन्हा आणखी एक पूल कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.\nPrevious articleरणबीरच्या ‘सिम्बा’त अजय आणि अनिलची धमाकेदार एन्ट्री\nNext article‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपट अमेरिकेतील थिएटरमध्ये झळकणार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nअमेरिकेत मॉलमध्ये हल्ला; ३ ठार\nपश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट\nअंधेरी रेल्वे रुळावर पुल कोसळल्याने 3 जण जखमी\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3625", "date_download": "2018-09-26T03:07:01Z", "digest": "sha1:EQGLSHPHNJXFWMOFZDB5BPIPVOLCD3QZ", "length": 4554, "nlines": 81, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शिवणाची कात्री : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँ���्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिवणाची कात्री\nमाझ्या आईकडे एक 'शिवणाची कात्री' होती. होती म्हणजे अजून आहे. केशरी मूठ, मॅट फिनिशची पाती. ती कात्री म्हणजे आईच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. त्या कात्रीला हात लावायची आम्हाला कुणालाच परवानगी नव्हती. अगदीच उन्हाळ्याच्या सुट्टीत काही भरतकाम करायला घेतलं तर कटपीसमधून रुमालांचे चौकोनी तुकडे कापायला तेवढी ती कात्री हातात येई. पण चुकून जरी त्या कात्रीने कागद-बिगद (बिगद मध्ये पुठ्ठे, थर्माकोल, स्ट्रॉ, सुतळ्या, झाडांच्या फांद्या जे काही कापण्यासारखं असेल ते सगळं येतं) कापले की आईच्या नजरेला आणि आवाजाला त्या कात्रीची धार येई. आणि कात्रीची धार कमी होई. तसं पण अधनंमधनं तिची (कात्रीची) धार कमी होत असे.\nRead more about शिवणाची कात्री\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/MLA-Ejidor-Fernandis/", "date_download": "2018-09-26T02:43:36Z", "digest": "sha1:4RHR5BL37RBES33RGDMSPY6DGXCPLRVL", "length": 6855, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शालेय विद्यार्थ्यांना संगीत विषय सक्‍तीचा करावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › शालेय विद्यार्थ्यांना संगीत विषय सक्‍तीचा करावा\nशालेय विद्यार्थ्यांना संगीत विषय सक्‍तीचा करावा\nराज्यातील शालेय विद्यार्थ्यांना संगीत विषय सक्‍तीचा करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन काणकोण मतदार संघाचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी आज श्रीस्थळ येथे बोलताना केले. काणकोण कलाकार संघाने श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या प्रांगणात आयोजित केलेल्या 14 व्या पं. गोविंदराव अग्नी आणि पं.अंजनीबाई लोलयेकर स्मृती संगीत संमेलनाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.\nव्यासपीठावर सरपंच देवेंद्र नाईक, मडगाव रवींद्र भवनाचे अध्यक्ष प्रशांत नाईक , नगराध्यक्ष प्रार्थना नाईक गावकर, उपसरपंच विधा गायक, देवस्थान समितीचे अध्यक्ष अनिल नाईक गावकर ,संमेलनाध्यक्ष अजित पैगींणकर ,काणकोण कलाकार संघाचे अध्यक्ष सूरज कोमरपंत ,सचिव अनिल फळदेसाई उपस्थित होते.\nआमदार फर्नांडिसपुढे म्हणाले की,सरकार कला व सांस्कृतिक कार्यक्र���ांवर तसेच रवींद्र भवनांवर पुष्कळ निधी खर्च करते.त्या पैशांचे चीज झाले पाहिजे,असे ते म्हणाले.काणकोण रवींद्र भवनाचे काम दीड वर्षाच्या काळात पूर्ण होणार असून त्या भवनाला कुणाचे नाव द्यायचे ते काणकोणकारांनी ठरवावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nशिक्षक तथा लोककलाकार संदीप नाईक गावकर यांचा आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी शाल ,श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन दिलखुश खोलकर यांनी यावेळी केले. संमेलनाध्यक्ष अजित पैगिंणकर यांनी सांगितले, की संकुचित वृत्ती बाजूला ठेवून सर्वांनाबरोबर घेऊन गेल्यास कोणत्याही संस्थेची निश्चित प्रगती होते, काळ आपल्या साठी थांबत नाही, असे सांगून काणकोण कलाकार संघ सोडून गेलेल्यांनी परत यावे,असे आवाहनही त्यांनी केले.\nप्रशांत नाईक यांनी सांगितले,की संमेलनात तानसेन आहेत. पण कानसेन कमी होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. काणकोण कलाकार संघाने विद्यार्थ्यांना संमेलनात सामावून घेण्याची गरज आहे. यावेळी अनिल नाईक गावकर , प्रार्थना नाईक गावकर, देवेंद्र नाईक यांची यावेळी भाषणे झाली. संघाने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी यावेळी केले. स्मिता कोमरपंत यांच्या इशस्तवनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. सूरज कोमरपंत यांनी प्रास्ताविक केले. अनिल फळदेसाई यांनी अहवाल सादर केला.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/One-is-Parad/", "date_download": "2018-09-26T02:50:41Z", "digest": "sha1:LXYRUA6WTO5WKKLZYCDRHGCNEVSCHBKJ", "length": 8358, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एक होतं परडं... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › एक होतं परडं...\nकोल्हापूर : विजय पाटील\nमम्मा ‘परडं’ म्हणजे काय असतं असा प्रश्‍न मुलानं विचारल्यावर जाणत्या पिढीसमोर भूतकाळातलं अख्खं भावविश्‍वच उभं राहतं. घरापाठीमागे असणार्‍या मोकळ्या जागेत चिमुकल्यांची मस्ती की पाठशाळा म्हणजे परडं. मातीत मनसोक्‍त खेळणं, लोळणं म्हणजे परडं. आईच्या मारापासून वाचण्यासाठी पेरूच्या झाडावर जाऊन लपणं म्हणजे परडं. बच्चेकंपनीची सुट्टीतली धम्माल दुनिया असणारं हे परडं संपलं. म्हणूनच आता एक होतं परडं असा प्रश्‍न मुलानं विचारल्यावर जाणत्या पिढीसमोर भूतकाळातलं अख्खं भावविश्‍वच उभं राहतं. घरापाठीमागे असणार्‍या मोकळ्या जागेत चिमुकल्यांची मस्ती की पाठशाळा म्हणजे परडं. मातीत मनसोक्‍त खेळणं, लोळणं म्हणजे परडं. आईच्या मारापासून वाचण्यासाठी पेरूच्या झाडावर जाऊन लपणं म्हणजे परडं. बच्चेकंपनीची सुट्टीतली धम्माल दुनिया असणारं हे परडं संपलं. म्हणूनच आता एक होतं परडं असंच मुलांच्या निरागस प्रश्‍नांना उत्तर म्हणून ऐन मे महिन्याच्या सुट्टीत आई-बापांना सांगावं लागत आहे.\nप्रत्येक घरामागे जादा मोकळी जागा असायची. या मोकळ्या जागेत आंबा, पेरू, उंबर, शेवगा ही झाडं हमखास असत. देवघराला वाहणारी जास्वंद, प्राजक्‍ता, सदाफुलीची छोटी झाडंही कडेला लावलेली दिसायची. बाकी सगळी जमीन पांढरी माती. चांदण्यारात्री वार्‍याला जेवण्याच्या सोयीसाठी मध्येच थोडीशी जमीन सारवलेली उठून दिसायची. शेजार्‍याला आपली हद्द समजावी म्हणून घराच्या दोन्ही बाजूला समांतर रचलेल्या मोडके-तोडके दगड-विटांची रांग उगीचच बोलकी वाटायची. असं सगळं निसर्गाचं कोंदण कमी-जास्त पद्धतीचं प्रत्येकाच्या परड्याचं वैभव होतं.\nमुलांच्या सुट्टीत परडं ही मस्तीची पाठशाळा असे. सगळी बच्चेकंपनी भूक-तहान विसरून कडक उन्हात परड्यात खेळत. चिखलमातीच्या खेळात पोरांचे अंग मातीमय होणं हे नित्य होत. झाडावरील चिऊ-काऊला हातातल्या कणसाचे दाणे टाकण्यासाठी कुणाला आजच्यासारखे सांगायला लागायचे नाही. लपाछपी खेळताना माकडांसारखं सरसर झाडांवर चढण्यासाठी मग कसलं प्रशिक्षण घ्यावं लागायचं नाही. आताच्या भाषेत बीनपैशांचं खरखुरं शिकवणारं ते प्ले स्कूल म्हणायला हरकत नाही. मुलं परड्यात आहेत म्हटल्यावर घरची सगळी बिनधास्त राहायची. कारण परडं म्हणजे बच्चेमंडळींचं सुरक्षित ठिकाण हे मान्य केलेलं गृहितक होतं. मे महिन्याच्या सुट्टीत तांदळाचं पापड परड्यात उन्हात घालण्याचं काम मुलाचंच असायचं; पण हे पापड उन्हात वाळत घालणं कमी आणि चोरून मट्टदिशी खाणंच जास्त असायचं. परंड मुलांचा निसर्गाचा सन्मान करायला शिकवणारी शाळा म्हणा किंवा अनेक गोष्टी सहज शिकवणारा गुरू म्हणा. परडं तर मुलाचं भावविश्‍व होत. आता शहरच काय खेड्यातही परडं अडगळीचं वाटू लागलं. त्यामुळे परड्याच्या जागी अनेकांनी पत्र्याचे शेड बांधलीत. साहजिकच झाडं तुटली. त्यामुळं पाखरंही दूर गेली. काळ्या-पांढर्‍या मातीच्या जागी सिमेंटच्या आवरणाची जमीन आली. मग अंगाला लागणारी मातीही गुडूप झाली.\nआता काही ठिकाणी परड्याचे अवशेष शिल्‍लक पाहायला मिळतात; पण त्याचं मूळ रूपडं हरवलं आहे. हे परडं म्हणजे रोबोटला माणूस म्हणून बिलगल्यासारखं वाटणारं आहे. नव्या बदलांच्या घाईत मुलाचं भावविश्‍व असणारं परडं नष्टच झालं. परडं असतं तर मुलं छोटा भीम पाहण्यासाठी कदाचित तासन्तास टी.व्ही.समोर बसली नसती. किंवा मोबाईल गेमच्या जगात शिरली नसती असं राहून राहून जाणत्या पिढीला चुटपूट सध्या लागून राहिली आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/529953", "date_download": "2018-09-26T03:06:14Z", "digest": "sha1:IV2M6Y36EDFMESP4TOG5OAI67S4NE6R7", "length": 4906, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महिलांसाठी गोवा सर्वाधिक सुरक्षित तर दिल्ली बदनाम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विविधा » महिलांसाठी गोवा सर्वाधिक सुरक्षित तर दिल्ली बदनाम\nमहिलांसाठी गोवा सर्वाधिक सुरक्षित तर दिल्ली बदनाम\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nभारतात महिलांसाठी गोवा सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि नवी दिल्लीत महिला सर्वाधिक असुरक्षित असल्याचे एका सर्व्हेतून उघड झाला आहे.\nशिक्षण , आरोग्य, गरिबी आणि हिंसा या चार कारणांनी महिलांना कराव्या लागणाऱया संघर्षावर हा सर्व्हे आधारित आहे. ‘प्लान इंडिया’ने हा अहवाल तयार केला असून त्याला केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे. य��� अहवालात गोव्यापाठोपाठ, केरळ, मिझोराम, सिक्कीम आणि मणिपूर महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य असल्याचे म्हटले आहे. गोवा महिलांच्या सुरक्षेत अव्वल असला तरी शिक्षण आणि आरोग्यात पाचव्या आणि गरिबीत आठच्या स्थानावर असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\n‘हा’ घेतो तब्बल 10 हजार कॅलरीजचा डायट\nकात्रजच्या उद्यानात तेजस-सूबी सिंहाची जोडी दाखल\nऍपलच्या अत्याधुनिक ऑफिसमध्ये तब्बल 13 हजार कर्मचारी काम करणार\nमाधुरी हेगडे यांना ‘उत्कृष्ट भाषांतरकार’ पुरस्कार\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/buddha-gandhi-and-modi-1110621/", "date_download": "2018-09-26T03:07:02Z", "digest": "sha1:A4MIWMEOKNI2C3QP626FKJ56K2ZVMSSK", "length": 27972, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बुद्ध, गांधी व मोदी | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nकळण्याची दृश्यं वळणे »\nबुद्ध, गांधी व मोदी\nबुद्ध, गांधी व मोदी\nमोदी सरकारला एक वर्ष झालंय. सत्ता इतकी र्सवकष आहे की, तुलनात्मक विचाराला तुल्यबळ विरोधी पक्षच अस्तित्वात नाही.\nमोदी सरकारला एक वर्ष झालंय. सत्ता इतकी र्सवकष आहे की, तुलनात्मक विचाराला तुल्यबळ विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. त्यामुळे मोदींना त्यांचा प्रतिमा प्रस्थापनेचा कार्यक्रम कदाचित वेगळ्या पद्धतीने राबवावा लागेल.\nगेल्या लेखामध्ये आपण राजकीय व्यक्तींच���या समाजमनातील प्रतिमा यांचा कलेच्या अंगांनी ऊहापोह करायला सुरुवात केली. त्याच अर्थी आपण या वेळी बुद्ध, मोहनदास गांधी (महात्मा गांधी) व नरेंद्र मोदी यांच्या समाजमनातील प्रतिमा, त्या निर्माण होण्याच्या पद्धती, त्या प्रतिमांचा परिणाम आदी गोष्टींकडे पाहू या.\nसिद्धार्थ प्रत्यक्षात कसा दिसत होता कोणाला माहीत बुद्धाचा संदेश, तत्त्वज्ञान हे त्याच्या जीवनकथेद्वारेसुद्धा समाजामध्ये पसरलं, भारताबाहेरही गेलं. या जीवनकथांच्या चित्रणांत बुद्ध कधीही मानव रूपात दिसत नाही. त्याची पदचिन्हं, रिकामं सिंहासन, धर्मचक्र, पिंपळपान, स्तूप, हत्ती अशा अनेक चिन्हांच्या रूपात त्याचं चित्रण केलेलं दिसून येतं. या चिन्हातील सर्व वस्तू त्याच्या जीवनाशी संबंधित आहेत. म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणून पिंपळपान, राज्य, प्रासादातील आरामदायी सुखमय जीवन तो सोडून गेला म्हणून रिकामं सिंहासन वगैरे. या चिन्हांद्वारे समाज बुद्धाला, त्याच्या शिकवणीला लक्षात ठेवत होता. हा काळ हिनयान पंथाचा किंवा ‘येरवाद’ असंही ओळखलं जातं तो होता.\nपुढे महायान पंथामध्ये मोठय़ा प्रमाणावर बुद्धाचं मानवी रूपातील चित्रण प्रचलित झालं. त्याचे अनेक उत्कृष्ट नमुने आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात. काळाच्या ओघात आध्यात्मिक जगाचा राजा म्हणून बुद्धाला एखाद्या राजाप्रमाणे ‘चक्रवर्ती’ असंही संबोधण्यात येतं. बुद्धाचं तत्त्वज्ञान लोकांनी आधी चिन्हरूपाने स्वीकारल्याने त्याचं मानवी रूप, प्रतिमा-स्वीकार सहज शक्य झाला, तिचा प्रभाव वाढला, आजही आहे.\nयेशू ख्रिस्ताची प्रतिमाही अशाच पद्धतीने, समाजात सुरुवातीला चिन्हं मानवरूपातील व नंतर मानवरूपातील प्रतिमा या क्रमाने रूढ झाली. महात्मा गांधींच्या प्रतिमेचा प्रसार काहीसा बुद्धाप्रमाणेच झाला आहे. ते आफ्रिकेत होते तेव्हा त्यांचा पोशाख वेगळा होता. ते भारतात आले, भारतभर फिरले. लोकांच्यात काम करताना बहुसंख्य भारतीय लोकांप्रमाणे कमरेला आखूड धोतर/पंचा व अंगावर गरज असेल तेव्हा कपडा, खांद्यावर पंचा असा पोशाख त्यांनी स्वीकारला. अगदी इंग्लंडलाही ते तसेच गेले. त्यांची देहयष्टीही बहुसंख्य भारतीय कष्टकऱ्यांसारखी.. उभं राहणं, बसणं, जीवनशैली, दिनक्रम, सर्व काही.. सामान्यजनांना आपल्यातलाच, आपला माणूस वाटायला निश्चितच ��दत झाली असणार.\nतो काळ माध्यमांचा नव्हता, अनेकांनी गांधींना कधी प्रत्यक्षांत पाहिलंच नसेल. पण त्यांचे ‘हरिजन’सारख्या संकल्पना, खादी, चरखा, सूत विणणं, स्वदेशी, वाईट बोलू-ऐकू-पाहू नये सांगणारं माकडांचं शिल्प, आदी गोष्टी जनतेपर्यंत गांधींना, त्यांच्या विचारांना घेऊन गेल्या. जनमानसातील गांधींचा प्रतिमाप्रवास व बुद्धाच्या प्रतिमेचा प्रवास यात हे एक आश्चर्यकारक साम्य आहे. गांधी बुद्धाप्रमाणेच आजही भारतीय जनमनावर प्रभाव पाडतात.\nबुद्ध राजकीय व्यक्ती नव्हता, गांधी होते. पण त्यांच्या प्रतिमाप्रवास, त्यांची समाजमनातील प्रस्थापना, प्रभाव, याबाबतचं साम्य हे सिद्ध करतं की, केवळ व्यक्तीची प्रतिमा समाजमनात स्थापित होईलही पण ती त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा काळाच्या ओघात जिवंतपणी समाजमनातून विस्मरणातही जाईल. पण व्यक्तिगत प्रतिमेसोबत विचार, तत्त्वज्ञान यांना समाजापर्यंत नेण्यास इतर काही चिन्हं असतील तर त्या व्यक्तीचा, व्यक्तीच्या प्रतिमेचा प्रभाव फार मोठा काळ टिकून राहतो.\nगेल्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या, त्याआधी काही वर्षांपासून नरेंद्र मोदींची प्रतिमा जनमानसात रुजवण्यासाठी व्यूहरचना, पद्धतशीर प्रयत्न केले गेले. या सर्व घटनांना आपण कलेच्या दृष्टिकोनातून पाहू या. नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टी यांनी गेली लोकसभा निवडणूक काही राज्यांचा अपवाद वगळता, प्रचंड बहुमताने, संख्याबळाने जिंकली. ही एक ऐतिहासिक घटना म्हणून भविष्यात नोंदली जाईल. या विजयासाठी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने बराच काळ व्यूहरचना केली. नरेंद्र मोदींची एका विशिष्ट प्रकारे प्रतिमा समाजमनात निर्माण केली गेली. काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेल्या समाजमनाला ती आकर्षित करणारी ठरली. मोदींच्या प्रतिमेचा प्रभाव समाजमनावर पडला त्याचं रूपांतर भाजपला मतं मिळण्यात झालं.\nनिवडणूक येण्याआधी मोदींनी इंटरनेट, फेसबुक, ट्विटर, व्हॅट्सअ‍ॅप अशा सर्व साधनांचा वापर केला. ‘चहावाला’ असं मणिशंकर अय्यर यांनी हिणवल्यावर ‘चाय पे चर्चा’ चालू केली. सत्तेत आल्यावर ते ‘मन की बात’ आकाशवाणीवरून करतातच.\nबऱ्याच वेळेला मोदींच्या कार्यालयातील टेबलामागे गांधींचा छोटा अर्धपुतळा दिसतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते गुजरातचे ��ुपुत्र आहेत. मोहनदास गांधी हे जरी अनिवासी भारतीय असले तरी मूळचे तेही गुजरातचे सुपुत्र. आफ्रिकेतून भारतात आले; राहिले, भारत देश त्यांची कर्मभूमी बनली.\n२००२ साली गुजरातमध्ये दंगल झाली. हजाराच्या संख्येने माणसं मारली गेली. हिंसेचा संबंध, ती दंगल व नरेंद्र मोदी असा संबंध जनमानसात होता. या पाश्र्वभूमीवर मोदींची प्रतिमा बदलायची होती.\nत्याकरता मोदींनी प्रशासन, विकास, प्रगती यांवर लक्ष केंद्रित केलं. गुजरातमधील त्यांच्या कार्याची प्रतिमा याकरता उपयोगी पडली. मोदींच्या आधी लालकृष्ण अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी हे दोन भाजपचे चेहरे होते. अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. राममंदिर निर्माणासंबंधी आंदोलन झालं. बाबरी मशीद पडली. देशांत अनेक ठिकाणी दंगली झाल्या. त्या पाश्र्वभूमीवर पुढे सत्तेत आल्यावर जास्त सौम्य, सुसंस्कृत प्रतिमा असलेल्या वाजपेयी यांना पंतप्रधानपदासाठी पसंती मिळाली.\nसमाजाने ज्याप्रमाणे वायपेयींना स्वीकारलं, त्यांचा ज्या पद्धतीने प्रभाव होता, प्रतिमा आहे त्याप्रमाणेच मोदींना समाजाने आपल्याला स्वीकारायला हवं असं वाटत असावं. याकरिता काही दृश्यप्रयोग केले गेले.\nरामजन्मभूमीच्या वेळी भाजपच्या ध्वजातील भडक शेंदरी रंगाच्या पाश्र्वभूमीवर युद्ध करणारा राम हे मोठं चित्रं असे. त्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिमा इत्यादी.. नेत्यांपेक्षा राम मंदिर ही कल्पना महत्त्वाची, प्रभावी बनलेली होती. भडक शेंदरी रंग भाजपच्या धार्मिक कट्टर, आग्रही भूमिकेशी जनमानसात जोडला गेला होता. मोदींच्या निवडणुकीत या सगळ्याला बऱ्यापैकी काट दिली गेली. मोदींच्या जाहिरातीत ही कट्टरता बदलण्यात आली. सलग सपाट शेंदरी भगव्या रंगापेक्षा आंब्याचा केशरी ते पिकलेल्या पपयाचा केशरी, काहीसा नारंगी व भगवा अशा अनेक रंगांच्या छटा वापरण्यात आल्या. त्यामुळे एक प्रकारची मनमोहक रंगछटा असलेली पाश्र्वभूमी तयार झाली आणि त्याचा फायदा कदाचित मोदी व गुजरात दंगल यातील संबंध विसरण्याकरिता झाला असेल.\nया पाश्र्वभूमीवर पोस्टर्स, होर्डिग्जवर मोदींचा हसणारा चेहरा, पिकलेली दाढी-केस, चष्मा, अनुभवांचं सूचन करणारा.\nमोदींच्या प्रतिमास्थापन काळात त्यांची प्रतिमा सतत तुलनात्मकरीत्या चर्चिली गेली, प्रस्थापित केली गेली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची निष्क्रियता, काँग्रेसमधील दोन सत्ताकेंद्र राहुल गांधींचा अनिश्चित राजकीय विचार, अपरिपक्वता, कॉमन वेल्थ गेम्स्, जमीन, कोळसा, २जी असे अनेक घोटाळे, त्यातला प्रचंड भ्रष्टाचार या गोष्टी मोदींकरिता, बुद्ध गांधींच्या चिन्हांसारख्या काम करू लागल्या. या गोष्टींचा विचार करताना तुलनात्मकरीत्या लोकांनी मोदींचा विचार केला. पोस्टर्समध्ये गर्दी नाही. साधी-सोपी आकर्षक, विचार व संदेश थेट-प्रभावी. काही प्रमाणात या पोस्टर्सनी लोकांना संमोहित केलं.\nमोदींनी सत्तेत आल्यावर गांधीजींच्या प्रतिमेच्या वापरावरचा काँग्रेसचा हक्क संपवला. गांधीजींचाच स्वच्छतेचा कार्यक्रम राबवला. या कार्यक्रमाच्या चिन्हात गांधींचा चष्माच वापरण्यात आला. मोदी जनमानसात स्वत:ला गांधींजवळ घेऊन जाऊ इच्छित असावेत.\nमोदी सरकारला एक वर्ष झालंय. सत्ता इतकी र्सवकष आहे की, तुलनात्मक विचाराला तुल्यबळ विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. त्यामुळे मोदींना त्यांचा प्रतिमा प्रस्थापनेचा कार्यक्रम कदाचित वेगळ्या पद्धतीने राबवावा लागेल. त्यांचं तत्त्वज्ञान समाजापर्यंत न्यायला त्यांच्याकडे बुद्ध, गांधींप्रमाणे चिन्हं नाहीयेत. त्यामुळे एकटय़ा मोदींच्या प्रतिमेचा प्रभाव किती काळ जनमानसावर राहतो हे पाहायला हवं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकोण आहे पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणारा नीरव मोदी\nहिमाचल प्रदेशात भविष्यात काँग्रेसची सत्ता येणार नाही- पंतप्रधान\nAsian Games 2018 : छोट्या गावातील खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करताना पाहून आनंद – पंतप्रधान मोदी\nपंतप्रधान मोदींकडून सुवर्णपदक विजेत्या तजिंदरचे कौतुक, म्हणाले…\nस्वातंत्र्य दिनी जन धन खातेधारकांना मोदी सरकारकडून खास भेट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोह��्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/the-restaurant-catches-fire-in-the-restaurant/", "date_download": "2018-09-26T03:21:43Z", "digest": "sha1:6WF2T7SNQ7EEZDO4WHRSVCISZPVQ5ESZ", "length": 6571, "nlines": 55, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "रेस्टॉरन्टला भीषण आग ५ जणांचा होरपळून मृत्यू | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nरेस्टॉरन्टला भीषण आग ५ जणांचा होरपळून मृत्यू\nबंगळुरुत एका रेस्टॉरन्टला लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बंगळुरूत एका रेस्टॉरन्टला अचानक भीषण आग लागली. यामध्ये आत झोपलेल्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. बंगळुरुतील भाजी मंडतील कुंभारा सांघा बिल्डिंगमधील तळघरामध्ये असेलेल्या कैलास बार आणि रेस्टॉरन्टला आग लागली होती. आज पहाटे 2: 30 वाजता ही दुर्देवी ही घटना घडली.\nहोरपळून मृत्यू झालेले हे सर्व कर्मचारी हॉटेल बंद झाल्यानंतर तिथेच झोपले होते. पण अचानक आग लागल्याने त्यांना बचावाची कुठलीच संधी मिळाली नाही. यात या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आग पसरली होती. बेंगळुरुतील कुंभारा संघ इमारतीत कैलास बार आणि रेस्टॉरन्ट आहे. नेहमीप्रमाणे रात्री उशिरा बार बंद केल्यानंतर कर्मचारी तिथेच झोपी गेले होते. रात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागली.\nज्यावेळी रेस्टॉरन्टला आग लागली त्यावेळी काही कर्मचारी आतमध्ये झोपले होते. आग लागल्यानंतर ते रेस्टॉरन्टमध्ये अडकले गेले. आगीच्या धुरामध्ये घुसमटून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यामध्ये स्वामी (23), प्रसाद (20), मंजूनाथ (45), किर्ती (24) आणि महेश (35) यांचा समावेश आहे.\nया घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर तातकाळ घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या गाड्या आणि बंब दाखल झाले. पहाटे पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तोपर्यंत आत झोपलेल्या पाच जणांचा या अग्नितांडवामध्ये मृत्यू झाला. ही आग नेमकी कशामुळं लागली हे अद्याप समजू शकले नाही.\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\n‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\nNortheast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ncp-agitation-against-potholes-on-mumbai-agra-highway-near-ghoti-breaking-news/", "date_download": "2018-09-26T02:43:48Z", "digest": "sha1:WGI3GBCLB6EXKYTCLYEIFNLZ22VQCEAN", "length": 12272, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "खड्डे मुक्तीसाठी 'राष्ट्रवादी'ने घोटी टोल नाका बंद पाडला | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nखड्डे मुक्तीसाठी ‘राष्ट्रवादी’ने घोटी टोल नाका बंद पाडला\nनाशिक दि. १२ | मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्ड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी आज केली. महामार्गावरील खड्डे पूर्णतः भरले नाही म्हणून खैरे यांच्या नेतृत्वाखाली घोटी टोल नाका बंद पाडत आंदोलन करण्यात आले.\nमुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात भरण्यात येतील असे लेखी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी खैरे व त्यांच्या शिष्टमंडळास दिले होते.\nत्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (दि.१२) महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली. जवळपास ८० टक्के खड्डे भरले असून बाकी खड्डे भरण्याचे काम सुरु असल्याचे पाहणीत दिसले. परंतु, पूर्णतः खड्डे भरले न गेल्याने घोटी येथील टोल नाका बंद करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठिय्या मांडत आंदोलन केले. यांनतर वाहनांना टोल न भरता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोडले.\nखड्ड्यांवर पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे भरले गेल्याने अशा खड्ड्यातील पेव्हर ब्लॉक काढून चांगल्या रीतीने खड्डे भरण्यास वेळ लागत आहे. महिन्याच्या अखेर पर्यंत संपूर्ण मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्ता खड्डेमुक्त होईल असे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी खैरे यांना सांगितले.\nअपघातात मरण पावलेल्या पंढरी भागले (नांदगाव ता.इगतपुरी) व्यक्तीच्या कुटुंबियांना १२ लाखाची मदत टोल कंपनीने दिल्याने खैरे यांनी प्रकल्प अधिकारी खोडसकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.\nयावेळी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अॅड.रविंद्र पगार, अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, सोमनाथ बोराडे, उमेश खातळे, प्रल्हाद जाधव, योगेश निसाळ, मुख्तार शेख, सुनील वाजे, उदय जाधव, गोरख बोडके, शिवा काळे, बाळासाहेब गीते, पांडुरंग वारुंगसे, ज्ञानेश्वर फोकणे, मकरंद सोमवंशी, प्रफुल्ल पाटील, अॅड.चिन्मय गाढे, रवींद्र गामणे, अमोल आव्हाड, किरण मानके, राहुल तुपे,\nमहेश भामरे, सुनील घुगे, निलेश पेलमाले, खंडू मटाले, भालचंद्र भुजबळ, संतोष भुजबळ, डॉ.संदीप चव्हाण, अमोल नाईक, महेश सोनवणे, सचिन कोरडे, राकेश जाधव, सचिन बिडकर, आकाश कोकाटे, प्रशांत राणे, स्वप्निल फुले, साहेबराव देशमुख, वैभव घाटोळ, समर सोनार, समाधान जेजुरकर, वैभव गाजरे, किरण भुसारे, प्रफुल्ल पवार, शांताराम झोले, दिलीप पवार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious article‘झाडे लावा, झाडे वाचवा’ या संकल्पनेतून साजरा करा गणेशोत्सव : आनंद महिंद्रा\nNext article‘शुभ लग्न सावधान’ मधील ‘नवरोजी’चे झाले थाटात आगमन\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63942", "date_download": "2018-09-26T03:10:52Z", "digest": "sha1:VKKVT2JGEN4BY2KROZM2YFXMYLDMSNDL", "length": 76758, "nlines": 331, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माणसे वाचताना २- डॉ.प्रसाद दांडेकर यांच्याशी गप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माणसे वाचताना २- डॉ.प्रसाद दांडेकर यांच्याशी गप्पा\nमाणसे वाचताना २- डॉ.प्रसाद दांडेकर यांच्याशी गप्पा\nकाही दिवसांपूर्वी मी ‘माणसे वाचताना’ नावाचा एक लेख लिहिला होता.\nपूर्वग्रह पुसून टाकण्यासाठी, सामान्य पांढरपेशा माणसासाठी taboo असे आयुष्य जगणाऱ्या माणसांची ’माणूस’ म्हणून ओळख करून घेण्यासाठी ’ह्युमन लायब्ररी’ हा उपक्रम आहे.\nदरम्यान या उपक्रमाची मुंबईत दोन सत्रे पार पडली, पुण्यातही एक सत्र झाले,\nमी या उपक्रमाला एक वाचक म्हणून हजर राहिलो होतो.\nइथे एक पुस्तक होते, ’NOT JUST A MEDICAL ERROR’- डॉ. प्रसाद दांडेकर\nडॉ. प्रसाद दांडेकर हे मुंबईतील एक प्रसिद्ध ओंकॉलोजीस्ट. पण एक यशस्वी डॉक्टर यापेक्षा वेगळी अशी त्यांची एक ओळख आहे. ते होमोसेक्शुअल आहेत. त्यांच्या बरोबर मारलेल्या गप्पांचे हे संकलन.\n१) समलैंगिक असणे हा भारतात आजच्या घडीला शिक्षापात्र गुन्हा आहे, समलैंगिक व्यक्तीला समाजात बर्याच पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो, तुम्ही व्यावसायिक आयुष्यात यशस्वी आणि वैयक्तिक आयुष्यात समाधानी आहात. अशी पार्श्वभूमी असताना या विषयासंबंधी बोलताना समाजासमोर आपली खरी ओळख उघड करावी असे तुम्हाला का वाटले\nसुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो- भारतात समलैगिक ’असणे’ हा गुन्हा नाही. मात्र (कोर्टाच्या व्याख्येप्रमाणे) अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे. मला पुरुष आवडतात म्हणून कोणी मला शिक्षा करू शकत नाही, मात्र मी दुसर्या पुरुषाशी शरीरसंबंध ठेवले आहेत असे सिद्ध झाले तर मला शिक्षा होऊ शकते.\nमाझी ओळख उघड करायचा निर्णय मी पूर्ण विचारान्ती घेतला आहे.\nसुरुवातीला मी अतिशय निष्क्रियपणे परिस्थितीकडे पा��त होतो. बिंदुमाधव खिरे, अशोक रावकवी यांसारखे सक्रिय कार्यकर्ते LGBT इश्युजसाठी कित्येक वर्षे काम करताना मी पाहतोय. त्यांच्याकडे पाहताना मला हळूहळू जाणवू लागले की “समलैंगिक लोकांना समाजाने मूळ प्रवाहातले मानणे”, हा खूप दूरचा पल्ला आम्हाला गाठायचा आहे. केवळ मूठभर लोक काम करत आहेत, म्हणून बाकीच्यांनी निवांत राहून काहीच साध्य होणार नाही. जर मला सुरक्षित अवकाश हवे असेल तर मला थोडे तरी प्रयत्न करावेच लागतील. ती माझी नैतिक जबाबदारी आहे\nया जाणीवेनंतर गे बॉम्बे सोसायटीने आयोजित केलेल्या लसीकरण शिबीर, वैद्यकीय सेमिनार, कॅन्सरबद्दलची व्याख्याने अशा छोट्याछोट्या उपक्रमांत भाग घ्यायला मी सुरुवात केली. घरी आणि मित्रपरिवारात माझ्याबद्दल आधीच माहीत होते. या उपक्रमांतून मी काही प्रमाणात लोकांसमोर ‘आउट’ होत होतो.\nअगदी अलीकडे मी ‘ह्युमन लायब्ररी’ उपक्रमात सामील झालो. सामील झालो, तेव्हा हे काय आहे याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती. त्या event मुळे मला वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या खूप लोकांशी बोलायची संधी मिळाली. भेटलेल्या काही लोकांना या विषयाची जुजबी ओळख होती, काहींनी तो विषय सहजपणे समजून घेतला होता आणि स्वीकारला होता, तर काही कुंपणावर बसलेले होते.\nआपल्याशी अनुभव शेअर करणारा गे मनुष्य प्रख्यात हॉस्पिटलमध्ये सिनिअर कन्सल्टंट आहे ही माहिती असल्यामुळे, मी माझे नाव उघड केले नसूनही (पहिल्या सेशनला मी नाव उघड केले नव्हते), माझे बोलणे त्यांना खूप विश्वासार्ह वाटले आणि त्यामुळे आमच्यात खूप चांगला संवाद होऊ शकला.\nते सेशन झाल्यानंतर मला वाटले की मी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या communityसाठी काहीतरी केलेय आणि तेव्हाच मला हे सुद्धा जाणवले की लोकांना माझे म्हणणे विश्वासार्ह वाटायला हवे असेल, तर मला अनामिक राहून चालणार नाही. जर माझ्यासारखे शिकलेसवरलेले आणि respectable काम करणारे लोक आपल्या हस्तिदंती मनोर्यातून बाहेर पडून इतर लोकांबरोबर मिसळले तर लोकांचे पूर्वग्रह लवकर दूर होतील; हा विचार करून मी माझ्या नाव, चेहर्यासकट समाजापुढे येण्याचा निर्णय घेतला.\n२) लैंगिकता ही गोष्ट बंद दाराआड असते, जोवर तुम्ही मुद्दाम कोणाला सांगत नाही की मी गे आहे, तोपर्यंत कोणाला कळत नाही (जसे तृतीयपंथी लगेच लक्षात येतात). असे असताना मुद्दाम रस्त्यावर उतरून \"आम्ही गे आहोत, आम��हाला आमचे हक्क हवेत,\" असे म्हणत गे प्राईड मार्च झाले ते कशासाठी आणि चारपाचशेच्या संख्येने रस्त्यावर उतरून घोषणा दिल्याने नेमके काय साधणार आहे\nचारशे-पाचशे हे आकडे तुम्ही कोणत्या मार्चचे म्हणत आहात ते मला माहीत नाही. जर तुम्ही पुणे प्राईड मार्चबद्दल बोलत असाल तर तिथे आठशेपेक्षा अधिक लोक होते आणि मुंबईसाठी गे आणी गे समर्थक मिळून हा आकडा पंधरा हजारापर्यंत पोहोचला होता. ही निश्चितच मोठी संख्या आहे\nही मिरवणूक काढण्याचे कारण त्याच्या नावातच आहे. हा pride march – अभिमान यात्रा आहे, its about being proud about who we are, हा visibility मिळवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही अदृश्य असाल तर कोणीही तुम्हाला मदत करू शकणार नाही. हे बरेचसे HIV पेशंट सारखे आहे. वरवर पाहता तुम्ही समाजात मिसळून जाता पण त्याने तुमचे प्रश्न सुटत नाहीत,\nआज भारतात बहुसंख्य लोकांना समलैंगिकता म्हणजे काय हेच माहीत नाही. ज्यांना माहीत आहे त्यांतील बहुसंख्य बायस्ड आहेत, म्हणून ही परेड सामान्य माणसांना जाणवून देण्यासाठी आहे, की आम्ही आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे नाही आहोत, आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसे आहोत. आम्हाला समान वागणूक द्या. आमचा लढा गे राईटसाठी नाही, तर लढा ह्युमन राईट्ससाठी आहे. आम्हाला मानवी हक्क मिळावेत म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.\n३) पण गे लोकांना मानवी हक्क आहेतच; नाही का एखादी व्यक्ती गे आहे हे जोपर्यंत लोकांना समाजत नाही तोपर्यंत त्यांच्या वागण्यात फरक नसतो; नाही का एखादी व्यक्ती गे आहे हे जोपर्यंत लोकांना समाजत नाही तोपर्यंत त्यांच्या वागण्यात फरक नसतो; नाही का मग उलट अशी परेड करून तुम्ही तुमचे वेगळेपण अधोरेखित करता असे वाटत नाही का\nहे आमच्या हक्कांबद्दल आहे. मला माझी ओळख, माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग लपवावा का लागावा एक उदाहरण घ्या - समजा तुम्ही एका विशिष्ट जातीचे आहात आणि मी तुम्हांला सांगितले कि तुमच्या एम्प्लॉयरचे त्या जातीबद्दलचे मत फार वाईट आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी काम करताना असुरक्षित वाटणार नाही का एक उदाहरण घ्या - समजा तुम्ही एका विशिष्ट जातीचे आहात आणि मी तुम्हांला सांगितले कि तुमच्या एम्प्लॉयरचे त्या जातीबद्दलचे मत फार वाईट आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी काम करताना असुरक्षित वाटणार नाही का तुमची खरी ओळख कळली, तर तुम्हांला मिळणाऱ्या वागणुकीवर/ बढतीवर परिणाम होईल ���शी भीती वाटणार नाही का\nआज प्रत्येक गे माणूस अशाच दडपणाखाली जगत असतो आणि 24x7 अशा दडपणाखाली जगणे ही सोपी गोष्ट नाही.\nयात दोन भाग आहेत, एक कायदेशीर हक्क आणि दुसरे सामाजिक हक्क. तू म्हणालास तसे कायदेशीर हक्क मला आहेत (अर्थात लैंगिकतेशी संबंधित - जसे की कोणासोबत लैगिक संबंध ठेवायचे, एक कुटुंब फ़ॅमिली युनिट म्हणून जे हक्क येतात ते सोडून), पण सामाजिक हक्कांबाबत आम्ही कायमच डावलले जात आलोय.\nआम्ही विशेष वागणूक मिळावी म्हणून मागणी करत नाही आहोत. आम्हाला दयाबुद्धीने वागवा असे म्हणत नाही. आम्ही समान वागणूक द्या असे म्हणतोय. हेट्रोसेक्शुअल सज्ञान माणसाला परस्परसंमतीने जे नातेसंबंध प्रस्थापित करता येतात, तसेच संबंध आम्हाला ठेवता यावेत आणि त्याबद्दल समाजाने आम्हांला गुन्हेगार ठरवू नये, इतकेच आमचे मागणे आहे. ते हक्क आम्हांला भांडून मिळणार नाहीत, तर समाजाला संवेदनशील बनवूनच मिळतील.\nएक उदाहरण देतो - बहुतेक सर्व युरोपियन देशांत अतिशय vibrant गे culture आहे, गे क्लब्स, बार, पब्स खूप संख्येने आहेत. पण स्वीडनला Gotenbrg आणि Stockhom मध्ये मला गे बार्स दिसले नाहीत आणि मला त्याचे आश्चर्य वाटले. त्यामागचे कारण मला आणखीनच आश्चर्यकारक वाटले. त्यांचे म्हणणे होते की आमच्याकडे वेगळे गे बार नाहीत कारण त्याची तशी गरज नाही. कुणाला त्याच्या पार्टनरबरोबर ड्रिंक घ्यावेसे वाटले तर त्याने कोणत्याही बारमधे जावे; त्याचे तिकडे स्वागतच होईल. गे समाज आमच्या समाजाचा अविभाज्य भाग आहे, त्यांना वेगळ्या जागेपुरते मर्यादित करून आम्ही आमच्यापासून तोडून टाकू इच्छित नाही. गे व्यक्तीला आमच्या सामायिक सामाजिक अवकाशात व्यक्त होण्याची पूर्ण मुभा आहे,\nअर्थात स्वीडन हे त्या स्पेक्ट्रमचे एक टोक म्हणावे लागेल, भारतातला लढा अजूनतरी आमचे अस्तित्व मान्य करा याच पातळीवर आहे.\n४) आपण गे आहोत याची जाणीव तुम्हाला कधी आणि कशी झाली\nमला आठवतंय तेव्हापासून मला कधीच स्त्रियांबद्दल आकर्षण वाटले नाही. मी वेगळा आहे याची मला शाळेत असल्यापासूनच स्पष्ट जाणीव होती.\nम्हणजे हे झाले असे, की साधारण सहावीचे वर्ष चालू असताना आम्ही घर बदलले आणि मला शाळा बदलावी लागली.\nसहावीसातवीतली म्हणजे बारातेरा वर्षांची मुले पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर उभी असतात आणि त्यांच्या लैगिक जाणिवा जागृत होऊ लागतात. तेव्हा अचानक माझ्य�� नवीन सहाध्यायांकडून मला अशी जाणीव करून देण्यात आली की मी त्यांच्या सारखा वागत नाही. माझे मॅनरिझम ‘पुरेसे’ पुरुषी नाहीत किंवा मी मैदानी खेळात नसतो, मला वाचायला आवडते, अशा गोष्टींवरून माझी टवाळी व्हायची. हे बुलिंग इतके वाढले की त्याचा मला ताण यायला लागला.\nशाळेत मी अतिशय हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असल्यामुळे शिक्षकांचे लक्ष असेच, त्यामुळे एका मर्यादेबाहेर जाऊन हा त्रास झाला नाही किंवा शारीरिक दादागिरीला तोंड द्यावर लागले नाही. पण माझ्या जागी कोणी सामान्य मुलगा असता तर त्याला नक्कीच खूप त्रास झाला असता.\nमी वेगळा आहे याची जाणीव मला खूपच लवकर झाली; खरं तर खूप लवकर करून दिली गेली.\n५) आपण काही बाबतीत बाकी मुलांहून वेगळे आहोत - आपल्याला मुलींबद्दल काही आकर्षण नाही इथपासून ते जगभरात अशी खूप माणसे आहेत, त्यांना गे म्हणतात आणि आपण त्याच कम्युनिटीचा भाग आहोत याची जाणीव कधी झाली आणि त्याला किती वेळ लागला\nहे टप्पे पार करायला मला बरीच वर्षे लागली. जेव्हा तुम्हांला जाणवते की बाकीच्या मुलांपेक्षा तुम्हांला वेगळ्या भावना आहेत, तेव्हा आपण एकटेच अबनॉर्मल आहोत ही भीती मनात ठाण मांडून बसते. त्यात माझ्या लहानपणी नेट, पुस्तके असे काही रिसोर्सेस उपलब्ध नव्हते. तेव्हा हा मार्ग माझा मलाच शोधायचा होता. सातवी ते अकरावी हा काल माझ्यासाठी फार कठीण होता.\nपुढे मी अकरावीत असताना मला पंचविशीपुढची एक व्यक्ती भेटली. तिने माझ्याशी सविस्तर बोलून हे काय आहे समलैंगिकता म्हणजे काय हे व्यवस्थित समजावले. त्याचबरोबर मुंबईत हे लोक कुठे भेटतात, त्यांच्या सोशल मीटिंग्ज होतात वगैरे माहिती दिली. मग त्यातून एकीतून दुसरी अश्या ओळखी हळूहळू होत गेल्या. माझा असा एक ग्रुप तयार झाला. पुढे मेडिकलला गेल्यावर या विषयाबद्दल अजून विश्वासार्ह माहिती कळत गेली. पंचविशीच्या आसपास मला माझा पार्टनर मिळाला. तोपर्यंत मी माझी लैंगिकता स्वीकारली होती.\n‘मला मुले आवडतात’ या जाणिवेपासून ’‘मी गे आहे\" हा माझ्या लैगिकतेचा स्वीकार करण्यापर्यंतचा माझा प्रवास होण्यास चांगली दहाएक वर्षे लागली. चांगलाच दीर्घ प्रवास होता तो.\n६) आणि या प्रवासात खूप चढउतार होते याची कल्पना तुमच्या बोलण्यातून येत आहे. आत्ता सांगितलत तो तुमचा स्वतःचा प्रवास झाला. पण तुमच्या बरोबर असणारे लोक, कुटुंबीय यांचा प���रवास कधी सुरू झाला तुम्ही घरच्यांशी याबाबत कधी बोललात तुम्ही घरच्यांशी याबाबत कधी बोललात तुम्ही स्वतःचा स्वीकार केल्यानंतर त्यांच्याशी बोललात तुम्ही स्वतःचा स्वीकार केल्यानंतर त्यांच्याशी बोललात की तुमच्या मानसिक तणावाच्या काळात त्यांना काही कल्पना होती की तुमच्या मानसिक तणावाच्या काळात त्यांना काही कल्पना होती त्यांनी तशी काही इंडिकेशन्स दिली होती का\nआपला मुलगा वेगळा आहे याची नक्कीच काहीतरी कल्पना माझ्या आईवडिलांना होती आणि प्रत्येक आईवडिलांना तशी कल्पना/इंट्युशन असतेच. विशेषतः आईला तर असतेच असते. बर्याच केसेसमध्ये they don’t have a vocabulary to express it. म्हणजे जाणवत असते की काहीतरी वेगळे आहे, पण नेमके बोट ठेवता येत नाही. काही केसेसमध्ये काय आहे ते पूर्ण माहीत असते, पण त्यांना त्याबाबत बोलायचे नसते. आपण बोललो नाही तर \"तो प्रॉब्लेम आपोआप निघून जाईल,\" अशा मानसिकतेत ते असतात. थोडेसे डिनायल थोडासा इग्नोरन्स असे सगळे त्यात असते.\nमाझ्या केसमध्ये, साधारण पंचविशीच्या सुमारास मी माझ्या सेक्शुअलिटीबद्दल क्लीअर झालो होतो. त्याच सुमारास मला माझा पार्टनर भेटला आणि आम्ही दोघांनी ‘as a couple’ राहण्याचा निर्णय घेतला. मला मुळात एखाद्या मुलीशी लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे केवळ समाजाला दाखवण्यासाठी म्हणून एक मुलीला फसवून लग्न करून, एका डॉक्टरचा छान चकचकीत संसार चाललय हे नाटक करायच्या मी ठाम विरोधात होतो.\nसव्वीस-सत्ताविसाव्या वर्षी जेव्हा माझे PG संपत आले, तेव्हा घरून लग्नाबद्दल दबाव यायला लागला. मी सुरुवातीला लग्नच करायचे नाही; काय गरज आहे प्रत्येकाने लग्न केलेच पाहिजे का प्रत्येकाने लग्न केलेच पाहिजे का वगैरे बंडखोरी करून विषय टाळायचा प्रयत्न केला. पण पुढे हा दबाव वाढतच गेला. शेवटी एके दिवशी मी आणि आई घरात एकटे असताना आईने मला कॉर्नर केले आणि लग्न न करण्याचे कारण विचारले. हे इतके अनपेक्षितपणे झाले की मी काहीच बोलू शकलो नाही वगैरे बंडखोरी करून विषय टाळायचा प्रयत्न केला. पण पुढे हा दबाव वाढतच गेला. शेवटी एके दिवशी मी आणि आई घरात एकटे असताना आईने मला कॉर्नर केले आणि लग्न न करण्याचे कारण विचारले. हे इतके अनपेक्षितपणे झाले की मी काहीच बोलू शकलो नाही शेवटी तिनेच विचारले, की तू लग्न न करण्यामागे मला वाटते ते कारण आहे का श���वटी तिनेच विचारले, की तू लग्न न करण्यामागे मला वाटते ते कारण आहे का मी फक्त होकारार्थी मान हलवू शकलो. तिला चांगलाच मानसिक धक्का बसल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.\nमला तिची ही प्रतिक्रिया सर्वस्वी अनपेक्षित होती. मला वाटायचे, माझी आई तशी प्रोग्रेसिव्ह विचार करणारी आहे. तिचे वाचन बरेच आहे. तिला होमोसेक्शुअलिटी ही कन्सेप्ट माहीत आहे. आमचे या विषयावर दोनतीन वेळा बोलणेही झाले होते आणि ती त्या वेळी या सगळ्या विषयाबद्दल ok होती. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या स्वतःच्या घरात होतात तेव्हा माणसाची प्रतिक्रिया खूप वेगळी असते. दुसऱ्याचा मुलगा गे असेल तर मला चालेल , पण माझा मुलगा मला गे नको असा दृष्टिकोन असतो. या सगळ्या गोष्टींचा आईला खूप त्रास झाला. तिला माइल्ड डिप्रेशन आले; त्यावर ट्रीटमेंट घ्यावी लागली. त्यातून सावरायला तिला बराच वेळ लागला. अर्थात आता ती बरी आहे. माझ्या पार्टनरसोबत तिचे चांगले रिलेशन आहेत. त्याच्या आईवडिलांशी पण तिचा कॉन्टॅक्ट असतो. आता सगळे चांगले आहे. पण तरीही अधूनमधून तिला त्रास होतो. त्या त्रासात “मी गे आहे,\" हा भाग कमी झालाय. पण तुझे लग्न नाही झाले, मला नातवंडे नाहीत अशी खंत तिच्या वागण्याबोलण्यात जाणवते.\nपण मी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल इतका आनंदी आहे, की तिला वाटणाऱ्या खंतीबद्दल मी स्वतःला दोष देणे बंद केले आहे.\nबाकीच्या कुटुंबियांबद्दल म्हणशील तर.. मी जेव्हा बहिणीला सांगायचा प्रयत्न केला तेव्हा तिने हसून उडवून लावले. तिला आधी पासूनच माहीत होते; तिला काही सांगायची गरज पडली नाही.\nनंतर मी हळूहळू माझ्या भावंडाना सांगितले; त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितले. असे करत करत सगळ्या नातेवाईकांना कळले. आणि आतातर मी आणि माझा पार्टनर एकत्रच राहतो, अगदी लग्नापासून फ्युनरलपर्यंत एकत्र जातो त्यामुळे सगळ्यांनाच आमच्याबद्दल माहिती आहे.\nआणि सगळ्यानी ते खूप चांगल्या प्रकारे स्वीकारले आहे. They are comfortable about us now.\n७) तुमचा स्वतःबरोबर comfortable होण्याचा प्रवास साधारण पंचविशीपर्यंत चालला. कुटुंबियांना कळायला, comfortable व्हायला पुढे तीनचार वर्षे लागली. पण त्याहून मोठ्या सर्कलमध्ये, तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही हे कसे हाताळलेत\nसुदैवाने व्यावसायिक पातळीवरही मी नशीबवान ठरलो आहे. एक तर माझ्या शिक्षणामुळे डिस्क्रिमिनेशनला तोंड द्यावे लागेल अशा लेव्हल्स कमी झाल्या, दुसरं असं की माझे सहकारीसुद्धा उच्चशिक्षित डॉक्टर्स आणि जग पाहिलेले लोक असल्याने मी कधी त्यांच्या चर्चेचा विषय झालो नाही. माझ्या मागे अशी चर्चा झाली असेल तरी मी कधी त्याकडे लक्ष दिले नाही.\nजोपर्यंत मी माझ्या कामात शंभर टक्के देतोय आणि माझ्या बरोबरचा/हाताखालचा सहकारी शंभर टक्के देतोय तोपर्यंत माझे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे यामुळे माझ्या बॉसला , मला आणि माझ्या सहकार्याला फरक पडू नये असे वाटते. And I must say my co-workers have accepted this very graciously.\n८) आपण तुमची जवळचे कुटुंबीय आणि व्यवसायिक वर्तुळाबद्दल बोललो. आता तुम्ही गेली काही वर्षं एकत्र राहाताय, तेव्हा बाकीच्या समाजाचा तुम्हाला काय अनुभव आला\nमला सुदैवाने या बाबतीत काहीच वावगा अनुभव नाही आला. आम्ही आधी राहत होतो तिथे आणि या आताच्या जागी, दोन्हीकडे आमचे स्वागतच झाले. आमचे दोन्हीकडच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. अर्थात यात माझ्या प्रोफेशनचा मोठा वाटा आहे. Everybody loves a doctor neighbor :). पण मला स्वत:ला अशी कपल्स माहीत आहेत, ज्यांना समाजाकडून प्रचंड त्रास होतोय.\nअगदी साधे घर भाड्याने घ्यायचे म्हटलेत तरी अनंत अडचणी येतात. त्यात गे कपल आहोत असे सांगून जागा घ्यायला गेलात तर जागा मिळणे केवळ अशक्य आहे. आम्ही दोन मित्र फ्लॅट शेअर करणार आहोत असे सांगून जरी गेलात तरी घर मिळत नाही. कारण सोसायट्या बॅचलर लोकांना जागा देतच नाहीत.\nआम्हाला आलेला पहिला अनुभव असाच विचित्र होता. आम्ही भाडेकरू म्हणून राहणार म्हटल्यावर एका सोसायटीने आम्हांला इंटरव्ह्यूला बोलावले. दोन पुरुष फ्लॅट शेअर करणार म्हंटल्यावर त्यांनी नियमावर बोट ठेऊन ‘आम्ही बॅचलरला जागा देत नाही,’ असे सांगितले. तेव्हा आम्ही दोघे सोळासतरा वर्षांची random job करणारी आणि दर वीकेंडला पार्ट्या करणारी मुले नव्हतो. आम्ही तिशीपार केलेले, रिस्पेक्टबल जॉब करणारे होतो. पण एकटा पुरुष किंवा एकटी बाई म्हटलं की लोकांना सर्व प्रकारच्या अनैतिक गोष्टींची भीती वाटते.\n९) पण त्यांना जर तुम्ही, आम्ही कपल आहोत असे सांगितले असतेत, तर काही फरक पडला असता का\nहो पडला असता. नकाराबरोबरच आम्हांला त्यांच्या विचित्र नजरांचा पण सामना करावा लागला असता.\nहा पूर्वग्रह, हा फोबिया fear of unknown मधून येतो असे मला वाटते. गे म्हटले की ही काय विचित्र माणसे असतील, काय काय प्रकार करतील, आमच्या वाढत्या मुलांवर वाईट इन्फ्लुअन्स असेल अशा सगळ्या भीती मनात येत असाव्यात.\nमी मागे म्हटले तसे गे प्राईड मार्च याचसाठी गरजेचे आहेत, कारण ते तुमच्यासारख्या माणसांचाच एक वेगळा गट अस्तित्वात आहे हे सगळ्या लोकांसमोर आणतात.\n१०) आत्ता पर्यंत सिनेमा tv वर दिसणाऱ्या गे व्यक्तिरेखा कायम विचित्र पेहेराव आणि विनोदी हातवारे करणाऱ्या दिसल्या आहेत. रूढार्थाने नायक जे काम करतो ते करताना गे व्यक्तिरेखा कधीच दिसत नाहीत. प्रमुख व्यक्तिरेखा जरी गे असली तरी ती समाजाच्या रोषाला बळी पडलेली दिसते (ज्यात समाजाचा विरोध प्रामुख्याने दिसतो) गे व्यक्तींबद्दल फोबिया निर्माण करण्यात दृक्श्राव्य माध्यमांचा हात आहे असे तुम्हाला वाटते का\nएखाद्या गोष्टींबद्दलची आपली मते आपण टीव्ही, रेडियो, पुस्तके, फिल्म्स यांवरूनच बनवत असतो. तुम्ही म्हणताय ते खरे आहे. आत्तापर्यंत फिल्म्समध्ये गे व्यक्तिरेखा स्टिरिओटाईप म्हणूनच आल्यात. पण इतक्यात दोन फिल्म्स रिलीज होणार आहेत. त्यात वेगळा अप्रोच पाहता येईल. पण पुन्हा मी म्हणेन, हा एक प्रवास आहे. समाज इतका होमोफोबिक असताना अचानक कोणीतरी उठून आता मी गे व्यक्तीला हिरो बनवतो असे म्हणेल अशी अपेक्षा करणे वास्तवाला धरून होणार नाही.\n११) फिल्म इंडस्ट्री मध्ये आउट गे लोकांची संख्या जास्त आहे, हे लोक याबद्दल सहिष्णू आहेत, मग स्वतः गे असणारे लोक, गे व्यक्तिरेखा अर्कचित्रांच्या स्वरुपात का दाखवतात\nमी ह्या प्रश्नाचे थेट उत्तर देऊ शकत नाही कारण मी त्यां इंडस्ट्रीशी संबंधित नाहीये. पण याबाबतचे माझे मत सांगतो.\nगे व्यक्तिरेखांचा चित्रपटातील प्रवास सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. प्रवासाची सुरुवात जरी स्टिरिओटिपिकल गे दाखवून झाली असली, तरी अलीकडे आलेल्या चित्रपटांत ( बॉम्बे टॉकीज, अलिगढ) गे व्यक्तिरेखा सामान्य माणूस म्हणून दाखवली आहे. आणि हा प्रवास आवश्यक होता, जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ अगदी पाथब्रेकिंग चित्रपट होता. त्यांनी सत्तरीच्या दशकात लेस्बियन व्यक्तिरेखा दाखवली होती. पण लोकांना तो भाग कळलाच नाही, कारण असे काही असते याची कल्पनाच तेव्हा लोकांना नव्हती. जब्बार कदाचित पंचवीसतीस वर्षे पुढची गोष्ट लोकांना दाखवत होते. त्यामानाने हिंदी चित्रपटात हा प्रवास थोडा स्लो झाला. आता ‘कांताबेन’चे उदाहरण घ्या. त्यात एक्स्ट्रीम होमोफोबिया दाखवला आहे. पण त्या पात्रामुळे हा फोबिया लाखो लोकांसमोर आला. दोन पुरुष रोमॅंटिकली involved असू शकतात हे सगळ्यांच्या समोर आले. ते चित्रण निगेटिव्ह असले तरी समाजाचा होमोफोबिया समोर आणण्याच्या दृष्टीने ते पात्र अतिशय पॉझिटिव्ह ठरले. आपला प्रॉब्लेम होमोसेक्शुअलिटी नाहीये; होमोफोबिया आहे. तो लोकांसमोर येईल तेव्हा तो आपोआप अड्रेस होईल आणि या विनोदी व्यक्तिरेखा काही प्रमाणात हे काम करत असतात.\nआणि दुसरा मुद्दा म्हणजे it is unfair to hold celebrity for social change, they are not responsible for that. अमुक एक डायरेक्टर गे आहे त्यामुळे त्याने नॉर्मल गे व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवूनच चित्रपट बनवावेत अशी अपेक्षा तुम्ही ठेऊ शकत नाही, चांगले चित्रपट बनवून पैसे कमावणे हा त्याचा व्यवसाय आहे आणि ते करताना तो अजून काही साध्य करू शकत असेल तर ग्रेट\nउद्या मला कोणी सांगितले की तुझ्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग फक्त गे समाजाच्या सेवेसाठी कर, तर तेसुद्धा चुकीचे असेल; नाहीं का मी वैद्यकीय पेशात आहे. समाज बदलणे हा माझा पेशा नाही. वैद्यकीय सेवा देता देता मी लोकांचे पूर्वग्रह काढू शकलो तर चांगलेच आहे.\n१२) या क्षेत्रात सामाजिक संस्थांद्वारे काय काम होतंय\nसंपूर्ण भारतात LGBTQ प्रश्नांवर काम करणाऱ्या भरपूर NGO आहेत. मी सगळ्यांची माहिती देऊ शकणार नाही. कारण त्या खूप विविधांगी स्वरूपाचं काम करत आहेत. पण गे बॉम्बे आणि हमसफर ट्रस्ट या दोन संस्थांच्या काही ठळक उपक्रमांबद्दल सांगतो.\nगे बॉम्बे खूप वर्षांपासून काम करत आहे. यांच्या दर महिन्याला मीटिंग्ज होतात. गे बॉम्बे तरुण गे मुलांना चर्चा करण्यासाठी सेफ स्पेस, सुरक्षित अवकाश मिळवून देते. म्हणजे आपल्या सेक्शुअलिटीशी माणूस झगडत असतो तेव्हा त्याला व्यक्त होण्यासाठी, अनुभव शेअर करण्यासाठी, थोड्या मोठ्या लोकांचे अनुभव ऐकण्यासाठी अशीं जागा असणे खूप महत्त्वाचे असते. मी त्या फेज मध्ये असताना जर अशी जागा उपलब्ध असती तर मला त्याचा खूप फायदा झाला असता.\nते गे पेरेन्ट्सच्या (गे मुलांचे आईवडील-नातलग) भेटीगाठी योजतात. त्यांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद घडवला जातो. अनुभवांची देवाणघेवाण होते. काही प्रश्न असतील तर समुपदेशकाची मदत देऊ करतात. पालकांची अक्सेप्टन्स लेवल वाढण्यासाठी याचा फायदा होतो\nते जगभरातील उत्तम गे फिल्म्स आ��ून फेस्टिवल अरेंज करतात.\nयाव्यतिरिक्त मेडिकल कॅम्पस, छोटी आउटिंग्ज, व्याख्याने, कधी छोटी पार्टी असे बरेच उपक्रम चालू असतात. मुख्यत्वे सेफ स्पेस, सोशल नेटवर्किंग आणि एक्सपिरिइन्स शेअरिंग यांवर भर असतो.\nहमसफर ट्रस्ट खूपच इस्टॅब्लिश्ड संस्था आहे. Under privileged gay मुलांसाठी ग्रासरूट लेव्हलला काम करते. या मुलांचे समुपदेशन, शिक्षण, हेल्थ सपोर्ट या सगळ्या क्षेत्रांत तिचे काम चालते.\nयाव्यतिरीक्त ती रिसर्च करते. जगभरातील मोठ्या युनिव्हर्सिटीज, खूप नावाजलेल्या NGOs त्यांच्याशी संबंधित आहेत. गे अरिना मध्ये research हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. लोकांनी या कामसाठी आयुष्य वेचली आहेत, त्यामानाने मी जे करतोय त्याचा magnitude , drop in the ocean आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.\n१३) डॉक्टर तुम्ही आपले व्यावसायिक आयुष्य सांभाळून गे कॉजसाठी जे धैर्य दाखवत आहात ते कौतुकास्पद आहे. मी स्ट्रेट आहे. मी LGBTQ साठी काय करू शकेन\nस्ट्रेट अलाय, आपण त्यांना गे-मित्र म्हणूयात, लोकांना मी दोन गोष्टी सांगेन. एक - गे लोकांची टर उडवणारा, त्यांना कमी लेखणारा, उघड होमोफोबिक मनुष्य तुमच्या ओळखीत असेल, तर त्याच्याशी बोलायचे धैर्य दाखवा. तो असे का करतो आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. होमोसेक्शुअलिटी अनैसर्गिक नाही हे त्याला समजवायचा प्रयत्न करा. तो त्याचा होमोफोबिया पूर्ण सोडेल अशी अपेक्षा नाही; पण कमीतकमी तो विचार करायला प्रवृत्त होईल.\nआणि दुसरी गोष्ट - जर तुम्हाला कोणी LGBTQ व्यक्ती माहीत आहे, जी स्वतःला त्रास करून घेत आहे, तर तिला जवळ घ्या, पाठीवर हात ठेवून तिला “it’s ok to be gay and accept you as you are,” हे सांगा. मला वाटते या दोन गोष्टी जरी लोकांनी केल्या तरी खूप प्रॉब्लेम कमी होतील.\nडॉ. प्रसाद, वेळात वेळ काढून माझ्याशी बोलल्याबद्दल आणि हा संवाद मायबोलीवर प्रकाशित\nकरण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा\n(* या लेखाचे मुद्रितशोधन करण्यासाठी मायबोलीकर भरत यांचे आभार)\n** हा लेख ह्युमन लायब्ररीचे सेशन आणि त्यानंतर मारलेल्या गप्पांचे संकलन आहे.\nही मुलाखत वाचून तुम्हांला पडलेले प्रश्न प्रतिसादात विचारू शकता (कृपया प्रश्न ठळक अक्षरांत लिहा). डॉक्टर प्रसाद यांच्याशी बोलून त्या प्रश्नांची उत्तरे इकडे लिहायचा प्रयत्न करेन.\nजर कोणाला खाजगी स्वरुपात त्यांना प्रश्न विच��रायचा असेल तर फेसबुक किंवा email च्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधू शकता. drprasadraj@yahoo.com\nखूप नवीन आणि योग्य माहिती\nखूप नवीन आणि योग्य माहिती संयतपणे मिळाली. सर्व संबंधितांना धन्यवाद\nमुलाखत वाचून छान वाटले.\nमुलाखत वाचून छान वाटले.\n>>भारतात समलैगिक ’असणे’ हा गुन्हा नाही. मात्र (कोर्टाच्या व्याख्येप्रमाणे) अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे. मला पुरुष आवडतात म्हणून कोणी मला शिक्षा करू शकत नाही, मात्र मी दुसर्या पुरुषाशी शरीरसंबंध ठेवले आहेत असे सिद्ध झाले तर मला शिक्षा होऊ शकते.>> हे नक्कीच बदलायला हवं.\nएक प्रश्न पडला, जर हे डॉ. दुसर्‍या पुरुषाबरोबर कपल म्हणून रहातायत आणि शरीरसंबंधही आहेत तर ते हे कसं चालतं\n>>>>> मी दुसर्या पुरुषाशी\n>>>>> मी दुसर्या पुरुषाशी शरीरसंबंध ठेवले आहेत असे सिद्ध झाले तर मला शिक्षा होऊ शकते.>>\nजर या रिलेशनशिपमध्ये दोन्ही पार्टी स्वतः च्या मर्जीने गुंतल्या आहेत तर तक्रार कोण करेल\nलोकांसाठी 2 adults एकत्र राहत आहेत,\nआणि नेमक्या याच हिपोक्रेसी बद्दल ते बोलत आहेत.\nह्म्म. हिपोक्रसी आहेच त्याबद्दल वाद नाही.\nसिम्बा फारच सुरेख मुलाखत\nसिम्बा फारच सुरेख मुलाखत घेतली आहे त्याबद्दल तुमचे प्रथम अभिनंदन. डॉक्टरांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोण तर वाखाणण्याजोगाच आहे.\nमाझ्या जवळच्या नात्यात एक गे भाऊ आहे. अत्यंत हुशार, चांगली नोकरी. मात्र समाजात अ‍ॅक्सेप्टन्स नसल्याने अनेक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते जे बहुसंख्य 'स्ट्रेट' लोकांना कधी लक्षातदेखील येत नाही. या समस्यांचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर फार दूरगामी परिणाम होतात - मानसिक स्वास्थ्य, नोकरीतली प्रगती, उतार वयातले वेगळ्याच समस्या (एकारलेपण वगैरे)\nपूर्ण मुलाख्त अजून वाचली नाही.वाचते.\nमुळात आपले प्रेफरन्सेस काय असावे हा प्रत्येकाच्या बंद दारा आड चा प्रकार आहे.\nपरस्पर संमतीने कोणत्याही प्रकारच्या संबंधाना कोणाचे ऑब्जेक्शन असण्याचे, नोकरीवर त्याने परीणाम होण्याचे कारण नाही.पण माईण्डसेट, पूर्वग्रह, पिक्चर मधले चुकीचे चित्रीकरण हे सर्व बदलायला वेळ लागेल.\nछान आहे मुलाखत सिम्बा.\nछान आहे मुलाखत सिम्बा.\nसिंबा , चांगले प्रश्न\nसिंबा , चांगले प्रश्न विचारले आहेत आणि डॉक्टरांनी पण विचारपूर्वक उत्तरे दिली आहेत.\nनोकरीवर त्याने परीणाम होण्याचे कारण नाही. >> भारतात माहित ���ाही , पण अमेरिकेत कायदे गे लोकांच्या प्रोटेक्शन साठी कायदे असून देखील बर्‍याच ठिकाणी लोकांना ओपनली गे असण्याबद्दल हेटाळणीला तोंड द्यावं लागतं. भारतात नोकरीच्या ठिकाणी कोणी ओपनली गे असल्याचं दाखवलं तर नोकरीत नक्कीच त्रास होत असणार. नुसते कायदे असुन फरक पडत नाही.\nटवणे सर, तुमच्या प्रतिसादावरून तुम्ही तुमच्या भावाचे प्रेफरन्स स्वीकारले आहेत असे वाटते, वाचून छान वाटले.\nमेधा, तुमचे म्हणणे खरे आहे,\nकामाच्या ठिकाणी स्त्रीला अवघडले वाटू नये किंवा डिस्क्रिमिनेट करू नये म्हणून कॉर्पोरेट्स आत्ता आत्ता नियम करू लागले आहेत,\nगे लोकांसाठी असे नियम होणे खूप लांबची गोष्ट आहे.\nकायद्याने हे शारीरिक संबंध निषिद्ध असल्याने आणि सामाजिक दृष्टया भयंकर taboo असल्याने, कायदा आणि समाजाचा धाक दाखवून गे लोकांचे शोषण झाल्याची उदाहरणे सुद्धा आहेत.\nडॉक्टर प्रसाद दांडेकर आता\nडॉक्टर प्रसाद दांडेकर आता मायबोलीवर आले आहेत.\nDrprasadraj हा त्यांचा id आहे,\nकोणास काही प्रश्न असल्यास तुम्ही डॉक्टरांबरोबर आता थेट संवाद साधू शकता.\nछान आहे मुलाखत सिम्बा☺\nछान आहे मुलाखत सिम्बा☺\nमागे आमच्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुप्स मध्ये हे टॉपिक डिसकस जहाले होते. तेव्हा नार्मल समाजाच्या मनात गे फोबिया शिवाय काही शंका असतात ते आढळले. तेव्हा हे वाटले की ह्या शंका जर साइंटिफिक लेवल वर दूर जहाल्या तर त्यांना होणारा विरोध कमी होउ शकतो. specially regarding gay marriage and gay child adoption.\nउत्तम प्रश्न व उत्तम उत्तरे.\nउत्तम प्रश्न व उत्तम उत्तरे. धन्यवाद.\n धन्यवाद सिम्बा आणि डॉक्टर\nमुलाखत आवडलीच. घरी आई\nमुलाखत आवडलीच. घरी आई-बाबांना वाचायला देईन.\nमी स्ट्रेट आहे. मी LGBTQ साठी काय करू शकेन या प्रश्नाचं उत्तर फार आवडलं. माझ्या परीने मी हे करण्याचा प्रयत्न करतेच. माझ्या २ रूममेट्सची मतं चर्चेतुन बदलली आहेत हे पाहुन अजुनही होप्स वाटतात की समाज लवकर हे सगळं अ‍ॅक्सेप्ट करेल\nउत्तम मुलाखत. प्रश्न चांगले\nउत्तम मुलाखत. प्रश्न चांगले आहेत. अकरावा प्रश्न खरं तर डॉक्टरांसाठी असंबद्ध आहे. पण त्याचंही त्यांनी फार चांगलं उत्तर दिलंय.\nही मुलाखत वाचल्यावर शोधाशोध केली तेव्हा कळलं , की एकट्याच राहणार्‍या पन्नाशीपुढच्या गे लोकांना एकत्र भेटवून त्यांच्यासमोरच्या (सध्याच्या आणि येऊ घातलेल्या) समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी डॉक्टर प्रसाद यांनी एक मंच नियमित स्वरूपात उपलब्ध करून दिलाय.\nवर दुहेरी यांनी मांडलेल्या गे मॅरेज आणि चाइल्ड अ‍ॅडॉप्शन संदर्भात त्यांनी काही विचार केलाय का हे समजून घ्यायला आवडेल.\nनवराबायकोंमध्ये एकमेकांना वारस करण्याचा, एकमेकांच्या संपत्तीतील हिश्श्यावर हक्क असतो, तसं स्वतःबाबत करण्याचे कोणते मार्ग गे कपलला उपलब्ध आहेत नेक्स्ट ऑफ किन म्हणून गे पार्टनरची नोंद करता येते का\nभारतात दत्तक आणि सरोगेट मुलांबाबत जे नियम नुकतेच आलेत, त्यानुसार अविवाहित् पुरुषांना/गे लोकांना मूल जन्माला घालणं किंवा दत्तक घेणं जवळपास अशक्य झालं आहे.\nआपले प्रतिसाद पाहुन आनन्द\nआपले प्रतिसाद पाहुन आनन्द झाला. धन्यवाद\nगे विवाह आणि मुल दत्तकघेण्या विषयी,\nआजच्या घडीला भारतात समलैंगिक विवाह मान्य नाही, त्यामुळे आमच्यापुढे \"लग्न\" करण्याचा पर्याय नाही. मुळात गेली पंधरा वर्षे आम्ही एकत्र आहोत ते एकमेकांवरील प्रेमामुळे, आणि \"लग्न\" ही समाजमान्यतेची मोहोर या नात्यावर असायलाच हवी असा आमचा हट्ट नाही,\nकाही वर्षांपूर्वी मी UK ला होतो, तिकडे सिव्हिल पार्टनरशिप हा पर्याय होता.हे सोशिअल कॉन्ट्रॅक्ट सारखे आहे ज्या योगे पार्टनरला वारसा हक्क मिळू शकतो.\nपण मी परत येणार हे ठरलेले होते आणि UK मध्ये केलेल्या या partnrship ची किंमत भारतात एक कागदाचा तुकडा इतकीच असणार होती, त्यामुळे आम्ही सिव्हिल partnership वगैरे काही केले नाही.\nआज भारतात हे नाते कायदेशीररित्या मान्य नसल्याने पार्टनर ला काहीही वारसा हक्क नैसर्गिक रित्या मिळत नाही.\nव्यवस्थित रजिस्टर केलेले मृत्युपत्र असेल तर प्रॉपर्टी, इतर मालमत्ता पार्टनर ला मिळू शकते\nआपल्या मागील तसेच पुधील पीधीलाही ह्या बद्दाल सम्बोधन दिले पाहीजे.\nचांगली मुलाखत. धन्यवाद सिम्बा आणि डॉक्टर\nआपला प्रॉब्लेम होमोसेक्शुअलिटी नाहीये; होमोफोबिया आहे. >> ह्याला अनुमोदन.\nउत्तम प्रश्न व उत्तम उत्तरे.\nउत्तम प्रश्न व उत्तम उत्तरे.\nधन्यवाद सिम्बा आणि डॉक्टर\nतसेच मायबोलीवर स्वागत डॉक्टर, आपण लिहिलेले लेख वाचायला आवडतील.\n इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.\nसध्या आमच्या इथे आयडी बॅज वर, नाव आणि टायटल याबरोबर, preferred pronoun लावायची नवीन पद्धत सुरु झाली आहे.\nमी आज पाह्यलं. संगीत\nमी आज पाह्यलं. संगीत बारीच्या निमित्ताने प्रसादची भेट झालीये एकदोन वेळा. पण अर्थात ��ाय हॅलो पलिकडे नाही.\nप्रश्न आणि उत्तरे दोन्ही आवडले.\nसिम्बा छान झाली आहे मुलाखत. डॉ. प्रसाद मायबोलीवर स्वागत. तुम्ही मस्त उत्तरं दिली आहेत.\nमाझ्या वैयक्तीक मतानुसार समलैंगिकता ही विकृती आहे आणि त्याला शास्त्रीय कारणे देखील आहेत.होमोसेक्शुलीटी डझंट सर्व एनि एवॉल्युशनरी परपोज.इथे डॉक्टरांना नाउमेद करायचा हेतू नाही .पण माझे मत मांडले एवढेच.\n\"होमोसेक्शुलीटी डझंट सर्व एनि\n\"होमोसेक्शुलीटी डझंट सर्व एनि एवॉल्युशनरी परपोज\"\nतुमच्या मते मग हस्तमैथुन सुद्ध विकृतीच म्हणायची का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/latest-numero-uno+shirts-price-list.html", "date_download": "2018-09-26T03:19:22Z", "digest": "sha1:OCK7GZ4JOTF3GDXVXEYEKKSSRL25XSW3", "length": 19673, "nlines": 599, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या नुमेरो उनो शिर्ट्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest नुमेरो उनो शिर्ट्स Indiaकिंमत\nताज्या नुमेरो उनो शिर्ट्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये नुमेरो उनो शिर्ट्स म्हणून 26 Sep 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 9 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक नुमेरो उनो में s सॉलिड सासूल शर्ट SKUPDdbvjh 1,079 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त नुमेरो उनो शर्ट गेल्या तीन महिन्यांत सुरू नुमेरो उनो वूमन s सॉलिड सासूल शर्ट SKUPDbvgfi Rs.803 किंमत सर्वात महाग एक नुमेरो उनो डार्क ब्लू वर्क डायस फॉर्मल शर्ट SKUPD8fEtR जात Rs. 1,799 किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश शिर्ट्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nशीर्ष 10नुमेरो उनो शिर्ट्स\nनुमेरो उनो में s सॉलिड सासूल शर्ट\nनुमेरो उनो में s चेकेरेड सासूल शर्ट\nनुमेरो उनो में s सॉलिड सासूल शर्ट\nनुमेरो उनो वूमन s सॉलिड सासूल लिनन शर्ट\nनुमेरो उनो में s स्त्रीपीडा सासूल लिनन शर्ट\nनुमेरो उनो वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nनुमेरो उनो वूमन s सॉलिड सासूल लिनन शर्ट\nनुमेरो उनो वूमन s सॉलिड सासूल लिनन शर्ट\nनुमेरो उनो डार्क ब्लू वर्क डायस फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/dagdhhebhisak-statue-janakar-protesters-and-police-strike-114242", "date_download": "2018-09-26T03:26:43Z", "digest": "sha1:OOKPEO3NTKI4DSHNI3O3XOORBSU57ATA", "length": 13930, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dagdhhebhisak to the statue of Janakar Protesters and Police Strike जानकरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक ; आंदोलक व पोलिसांची झटापट | eSakal", "raw_content": "\nजानकरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक ; आंदोलक व पोलिसांची झटापट\nशनिवार, 5 मे 2018\nदूध धंदा बंद करण्याचा हा डाव असून, दुग्धविकासमंत्री जानकरांचा मंत्रालयासामोरच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी देण्यात येईल. दूध भाववाढीच्या आश्वासनांची पूर्तता न करणारे जानकर हे थापाड्या मंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली.\nनेवासे : गायीच्या दुधाला 35 रुपये प्रतिलिटर भाव, शेतीमालाला हमीभाव द्यावा यासह विविध 15 मागण्यांसाठी प्रहारचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अतुल खुपसे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. 5) नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला.\nयावेळी आंदोलक व पोलिसांची चांगलीच झटापट झाली. दरम्यान, पोलिसांनी प्रहारच्या दहा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 60 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे.\nअतुल खुपसे म्हणाले, \"राज्यात कर्जमाफी मिळाल्यानंतरही 696 शेतकऱ्य���ंनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना कोणताही न्याय मिळाला नाही. दूध धंदा बंद करण्याचा हा डाव असून, दुग्धविकासमंत्री जानकरांचा मंत्रालयासामोरच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी देण्यात येईल. दूध भाववाढीच्या आश्वासनांची पूर्तता न करणारे जानकर हे थापाड्या मंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली.\nअभिजित पोटे म्हणाले, \"येत्या 9 मे रोजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जनावरांसह मंत्रालयावर मोर्चा काढणार असून, दूधउत्पादकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी वारकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बावस्कर, नितीन पानसरे, शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले यांची भाषणे झाली. आंदोलनात नेवासे तालुक्‍यातील शेकडो दूधउत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.\nनिवासी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.\nयावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष विनोदसिंह परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, श्‍याम ढोकणे, रघुनाथ आरगडे, विजय म्हस्के, नागेश आघाव, संगिता शर्मा, गणेश झगरे, गणेश चौघुले उपस्थित होते.\nदरम्यान, रस्ता अडवून, जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल प्रहारच्या प्रमुख दहा पदाधिकाऱ्यांसह एकूण 50-60 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nराजकीय पटलावर मुश्रीफांचे नाव नसेल - महाडिक\nकोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर...\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/matitarth-news/read-play-and-dance-1681755/", "date_download": "2018-09-26T03:07:55Z", "digest": "sha1:7ZXWE4BO3CJCDKLOOPSO2M73J57Y4ICI", "length": 16240, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "read, play and dance | मस्त वाचा, खेळा, नाचा! | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nमस्त वाचा, खेळा, नाचा\nमस्त वाचा, खेळा, नाचा\nआता जमाना बदलला आहे आणि सुट्टी घालविण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत.\nलाकूडतोडय़ाची गोष्ट तर सर्वानीच वाचलेली असते, पण या अंकातील गोष्टीमध्ये असलेला लाकूडतोडय़ा आणि वनदेवी दोघेही एकविसाव्या शतकातील आहेत\nशाळांच्या वार्षिक परीक्षा संपण्यापूर्वीच आई-बाबांनी पूर्वी गावी जाण्यासाठी एसटीची तिकिटे काढलेली असायची. शेवटचा पेपर संपला की, अनेक जण निकालाचीही वाट न पाहता आधी गावची वाट पकडायचे. निकाल शाळेत घेऊन तो कळविण्याची जबाबदारी आई- बाबांची असायची. अर्थात त्या वेळेस अनेकांना स्वत:चे गाव होते किंवा मामाचे गाव तरी असायचे. आता जमाना बदलला आहे आणि सुट्टी घालविण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. मध्यंतरी सारा कब्जा केला होता तो टीव्ही आणि त्यावर लागणाऱ्या कार्टून्सनी. त्याच वेळेस व्हिडीओ गेम्सचे प्रस्थही चांगलेच वाढले होते. आता ती जागा मोबाइल गेम्सनी घेतली आहे. शहरात मैदानेही फारशी शिल्लक राहिलेली नाहीत. मग मुलांनी जायचे कुठे, हा प्रश्नच आहे. पूर्वी लहान मुलांची मासिकेही चांगली दर्जेदार होती आणि चांगले सुट���टी विशेषांक बाजारात यायचे, पण अलीकडे मुले फारशी वाचतच नाहीत, अशी पालकांची तक्रार असते. मुलांनी त्याच त्या राजा-राणीच्या गोष्टी का म्हणून वाचायच्या याच प्रश्नाने अस्वस्थ होऊन पाच वर्षांपूर्वी ‘लोकप्रभा’ने लहान मुलांना आताच्या काळाचे भान देणाऱ्या कथा घेऊन बाल किंवा सुट्टी विशेषांक प्रसिद्ध करण्याची परंपरा सुरू केली. यंदाही असाच काळाचे आधुनिक भान देणारा हा विशेषांक केवळ आमच्या बालच नव्हे तर त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या मोठय़ा पिढीच्याही हाती देताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. या कथा लहान मुलांबरोबरच मोठय़ांच्या पिढीलाही नक्कीच आवडतील.\nलाकूडतोडय़ाची गोष्ट तर सर्वानीच वाचलेली असते, पण या अंकातील गोष्टीमध्ये असलेला लाकूडतोडय़ा आणि वनदेवी दोघेही एकविसाव्या शतकातील आहेत, ते या नव्या काळाचे भान देणारे आहेत. दुसऱ्या एका गोष्टीत बिरबलाची कथा तीच असली तरी त्या गोष्टीतील आजी मात्र नवा दृष्टिकोन देणारी आहे. ‘किन्शु आणि झुंकी’ तर प्राणिमित्र आणि यंत्र यांच्यातील फरक नेमका स्पष्ट करणारी आहे. भास्करच्या डायरीतील काही पाने ही केवळ छोटय़ांनाच नव्हे तर मोठय़ांनाही अंतर्मुख करतील. अपंग, गतिमंद (दिव्यांग) हेदेखील याच समाजाचे एक अविभाज्य घटक आहेत, त्यांचा विचार आपण केव्हा करणार भास्करच्या डायरीतील ही पाने त्यांच्याविषयीच्या संवेदना जागृत करून नवे भान नक्कीच देतील. या सर्व कथा आणि छोटेखानी नाटकही नवे भान देणारेच आहे. आपण इतर कुणासारखे का व्हायचे, असा प्रश्न हे नाटक वाचून नक्कीच पडेल.\nआमचा अनुभव असे सांगतो की, चांगले दर्जेदार व काळाचे नवे भान असणारे असे काही दिले तर त्याला प्रतिसाद नक्कीच मिळतो. नव्या पिढीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या काव्यपंक्तीमध्ये थोडा बदल करून म्हणावेसे वाटते, ‘पुस्तकही वाचा आणि खेळा, नाचा\nसुट्टी मस्त एन्जॉय करा आणि काही वेगळे केलेत तर आम्हाला नक्की कळवा\nमस्त वाचा, खेळा, नाचा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s101.htm", "date_download": "2018-09-26T03:14:01Z", "digest": "sha1:MERQUDNL6MGV5BAKVFTE7PD2ROKQS6TX", "length": 51721, "nlines": 1430, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । एकाधिकशततमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीरामस्य भरतं प्रति वनागमनहेतुविषयिकी जिज्ञासा, भरतस्य तं प्रति राज्यग्रहणाय प्रार्थना, श्रीरामेण तदस्वीकरणम् -\nश्रीरामांनी भरताला वनांतील आगमनाचे प्रयोजन विचारणे, भरताचे त्यांना राज्य ग्रहण करण्यासाठी सांगणे आणि श्रीरामांनी त्यास नकार देणे -\nतं तु रामः समाज्ञाय भ्रातरं गुरुवत्सलम् \nलक्ष्मणेन सह भ्रात्रा प्रष्टुं समुपचक्रमे ॥ १ ॥\nलक्ष्मणासहित श्रीरामांनी आपला गुरुभक्त बंधु भरत यास उत्तम प्रकारे समजावून अथवा त्यांना आपल्यामध्ये अनुरक्त जाणून त्यांना या प्रकारे विचारण्यास आरंभ केला - ॥ १ ॥\nकिमेतदिच्छेयमहं श्रोतुं प्रव्याहृतं त्वया \nयस्मात् त्वमागतो देशमिमं चीरजटाजिनी ॥ २ ॥\nहित्वा राज्यं प्रविष्टस्त्वं तत्सर्वं वक्तुमर्हसि ॥ ३ ॥\n तुम्ही राज्य सोडून वल्कल, कृष्णचर्म आणि जटा धारण करून जे या देशात आला आहात, याचे कारण काय आहे ज्या निमित्ताने या वनात तुमचा प्रवेश झाला आहे ते मी तुमच्याच मुखाने ऐकू इच्छितो. तुम्ही सर्वकाही स्पष्टपणे सांगितले पाहिजे. ॥ २-३ ॥ \"\nइत्युक्तः कैकयीपुत्रः काकुत्स्थेन महात्मना \nप्रगृह्य बलवद्‌ भूयः प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ ४ ॥\nकाकुत्स्थ रामांनी याप्रकारे विचारल्यावर भरतांनी आपला आंतरिक शोक बलपूर्वक दाबून पुन्हा हात जोडून याप्रकारे म्हटले - ॥ ४ ॥\nआर्य तातः परित्यज्य कृत्वा कर्म सुदुष्करम् \nगतः स्वर्गं महाबाहुः पुत्रशोकाभिपीडितः ॥ ५ ॥\n आपले महाबाहु पिता अत्यंत दुष्कर कर्म करून पुत्रशोकाने पीडित होऊन आपल्याला सोडून स्वर्गलोकास निघून गेले. ॥ ५ ॥\nस्त्रिया नियुक्तः कैकेय्या मम मात्रा परंतप \nचकार सा महत्पापमिदमात्मयशोहरम् ॥ ६ ॥\n’शत्रुंना संताप देणार्‍या रघुनंदना आपली स्त्री एवं माझी माता कैकेयी हिच्या प्रेरणेने विवश होऊन पित्यांनी असे कठोर कार्य केले होते. माझ्या मातेने आपले सुयश नष्ट करणारे हे फार मोठे पाप केले आहे. ॥ ६ ॥\nसा राज्यफलमप्राप्य विधवा शोककर्शिता \nपतिष्यति महाघोरे निरये जननी मम ॥ ७ ॥\n’म्हणून हे राज्यरूपी फळ न मिळता ती व���धवा होऊन गेली. आता माझी माता शोकाने दुर्बल होऊन महाघोर नरकात पडेल. ॥ ७ ॥\nतस्य मे दासभूतस्य प्रसादं कर्तुमर्हसि \nअभिषिञ्चस्व चाद्यैव राज्येन मघवानिव ॥ ८ ॥\n’आता आपण आपल्या दासस्वरूप माझ्यावर, या भरतावर, कृपा करावी, आणि इंद्राप्रमाणे आजच राज्य ग्रहण करण्यासाठी आपला राज्याभिषेक करवून घ्यावा. ॥ ८ ॥\nइमाः प्रकृतयः सर्वा विधवा मातरश्च याः \nत्वत्सकाशमनुप्राप्ताः प्रसादं कर्तुमर्हसि ॥ ९ ॥\nया सार्‍या प्रकृति (प्रजा आदि) आणि सर्व विधवा माता आपल्याजवळ आलेल्या आहेत. आपण या सर्वांवर कृपा करावी. ॥ ९ ॥\nतथानुपूर्व्या युक्तश्च युक्तं चात्मनि मानद \nराज्यं प्राप्नुहि धर्मेण सकामान् सुहृदः कुरु ॥ १० ॥\n’दुसर्‍यांना मान देणार्‍या रघुवीरा आपण ज्येष्ठ असल्याने राज्यप्राप्तिच्या क्रमिक अधिकाराने युक्त आहात. न्यायतः आपल्यालाच राज्य मिळणे उचित आहे; म्हणून आपण धर्मानुसार राज्य ग्रहण करावे आणि आपल्या सुहृदांना सफल मनोरथ बनवावे. ॥ १० ॥\nभवत्वविधवा भूमिः समग्रा पतिना त्वया \nशशिना विमलेनेव शारदी रजनी यथा ॥ ११ ॥\n’आपल्या सारख्या पतिने युक्त होऊन ही सारी वसुधा वैधव्यरहित होऊन जावो आणि निर्मळ चंद्रम्याने सनाथ झालेल्या शरत्कालांतील रात्रीप्रमाणे शोभा पावू लागो. ॥ ११ ॥\nएभिश्च सचिवैः सार्धं शिरसा याचितो मया \nभ्रातुः शिष्यस्य दासस्य प्रसादं कर्तुमर्हसि ॥ १२ ॥\nमी या समस्त सचिवांसह आपल्या चरणांवर मस्तक ठेवून ही याचना करीत आहे की आपण राज्य ग्रहण करावे. मी आपला भाऊ, शिष्य आणि दास आहे. आपण माझ्यावर कृपा करा. ॥ १२ ॥\nतदिदं शाश्वतं पित्र्यं सर्वं सचिवमण्डलम् \nपूजितं पुरुषव्याघ्र नातिक्रमितुमर्हसि ॥ १३ ॥\n हे सारे मंत्रीमंडल आपल्या येथे कुलपरंपरेने चालत आलेले आहे. हे सर्व सचिव पित्याच्या समयीही होते. आपण सदाच यांचा सन्मान करीत आला आहात. म्हणून आपण यांची प्रार्थना लाथाडू नये.\" ॥ १३ ॥\nएवमुक्त्वा महाबाहुः सबाष्पः कैकयीसुतः \nरामस्य शिरसा पादौ जग्राह भरतः पुनः ॥ १४ ॥\nअसे म्हणून कैकेयीपुत्र महाबाहु भरतांनी नेत्रातून अश्रु गळत असता पुन्हा श्रीरामांच्या चरणांवर मस्तक ठेवले. ॥ १४ ॥\nतं मत्तमिव मातङ्गं निःश्वसंतं पुनः पुनः \nभ्रातरं भरतं रामः परिष्वज्येदमब्रवीत् ॥ १५ ॥\nत्या समयी मत्त हत्तीप्रमाणे ते वारंवार दीर्घ श्वास घेऊ लागले, तेव्हां श्रीरामांनी आपला भ���ऊ भरत यांना उठवून हृदयाशी धरले आणि या प्रकारे बोलले - ॥ १५ ॥\nराज्यहेतोः कथं पापमाचरेन्मद्विधो जनः ॥ १६ ॥\n उत्तम कुळात उत्पन्न, सत्वगुणसंपन्न, तेजस्वी आणि श्रेष्ठ व्रताचे पालन करणारा माझ्यासारखा मनुष्य राज्यासाठी पित्याच्या आज्ञेचे उल्लंघनरूपी पाप कसे करू शकेल ॥ १६ ॥ \"\nन दोषं त्वयि पश्यामि सूक्ष्ममप्यरिसूदन \nन चापि जननीं बाल्यात् त्वं विगर्हितुमर्हसि ॥ १७ ॥\n मला तुझ्या ठिकाणी थोडासाही दोष दिसत नाही. अज्ञानवश तुम्ही आपल्या मातेची निंदा करता कामा नये. ॥ १७ ॥\nकामकारो महाप्राज्ञ गुरूणां सर्वदाऽनघ \nउपपन्नेषु दारेषु पुत्रेषु च विधीयते ॥ १८ ॥\n गुरुजनांचा आपल्या अभीष्ट स्त्रिया आणि प्रिय पुत्रांवर सदा पूर्ण अधिकार असतो. ते त्यांना हवी तशी आज्ञा देऊ शकतात. ॥ १८ ॥\nवयमस्य यथा लोके सङ्ख्याताः सौम्य साधुभिः \nभार्याः पुत्राश्च शिष्याश्च त्वमपि ज्ञातुमर्हसि ॥ १९ ॥\n मातांसहित आपणही या लोकात श्रेष्ठ पुरुषांच्या द्वारे महाराजांचे स्त्री-पुत्र आणि शिष्य म्हटले जातो, म्हणून आपल्याला हवी ती आज्ञा देण्याचा त्यांना अधिकार होता ही गोष्ट समजून घेण्यास तूही योग्य आहेस. ॥ १९ ॥\nवने वा चीरवसनं सौम्य कृष्णाजिनाम्बरम् \nराज्ये वापि महाराजो मां वासयितुमीश्वरः ॥ २० ॥\n महाराज मला वल्कल वस्त्रें आणि मृगचर्म धारण करवून वनात धाडोत अथवा राज्यावर बसवोत, या दोन्ही गोष्टी करण्यासाठी ते सर्वथा समर्थ होते. ॥ २० ॥\nयावत् पितरि धर्मज्ञ गौरवं लोकसत्कृते \nतावद् धर्मकृतां श्रेष्ठ जनन्यामपि गौरवम् ॥ २१ ॥\n मनुष्याला विश्ववंद्य पित्याच्या ठिकाणी जितकी गौरवबुद्धी असते तितकीच मातेमध्येही असली पाहिजे. ॥ २१ ॥\nएताभ्यां धर्मशीलाभ्यां वनं गच्छेति राघव \nमातापितृभ्यामुक्तोऽहं कथमन्यत् समाचरे ॥ २२ ॥\n या धर्मशील माता आणि पिता, दोघांनी ज्यावेळी मला वनात जाण्याची आज्ञा दिली आहे, अशावेळी मी त्यांच्या आज्ञेच्या विपरीत दुसरे कुठलेही वर्तन कसे करू शकेन \nत्वया राज्यमयोध्यायां प्राप्तव्यं लोकसत्कृतम् \nवस्तव्यं दण्डकारण्ये मया वल्कलवाससा ॥ २३ ॥\n’तुम्ही अयोध्येत राहून समस्त जगतासाठी आदरणीय राज्य प्राप्त केले पाहिजे आणि मला वल्कल वस्त्रे धारण करून दण्डकारण्यात राहिले पाहिजे. ॥ २३ ॥\nएवमुक्त्वा महाराजो विभागं लोकसन्निधौ \nव्यादिश्य च महाराजो दिवं दशरथो गतः ॥ २४ ॥\n���कारण की दशरथ महाराजांनी बर्‍याच लोकांच्या समोर आपल्या दोघांसाठी याप्रकारे पृथक् पृथक् दोन आज्ञा देऊन ते स्वर्गलोकास गेले आहेत. ॥ २४ ॥\nस च प्रमाणं धर्मात्मा राजा लोकगुरुस्तव \nपित्रा दत्तं यथाभागमुपभोक्तुं त्वमर्हसि ॥ २५ ॥\n’या विषयात लोकगुरु धर्मात्मा राजाच तुमच्यासाठी प्रमाणभूत आहे. त्यांचीच आज्ञा तुम्ही मानली पाहिजे आणि पित्याने तुमच्या हिश्श्यामध्ये जे काही दिले आहे, त्याचाच तुम्हाला यथावत रूपाने उपभोग घेतला पाहिजे. ॥ २५ ॥\nचतुर्दश समाः सौम्य दण्डकारण्यमाश्रितः \nउपभोक्ष्ये त्वहं दत्तं भागं पित्रा महात्मना ॥ २६ ॥\n चौदा वर्षे दण्डकारण्यात राहिल्या नंतर महात्मा पित्याने दिलेल्या राज्य भागाचा मी उपभोग घेईन. ॥ २६ ॥\nतदेव मन्ये परमात्मनो हितं\nन सर्वलोकेश्वरभावमव्ययम् ॥ २७ ॥\n’मनुष्यलोकात सन्मानित आणि देवराज इंद्रतुल्य तेजस्वी अशा माझ्या महात्मा पित्याने मला जी वनवासाची आज्ञा दिली आहे, तिलाच मी माझ्या स्वतःसाठी परम हितकारी समजतो. त्यांच्या आज्ञेच्या विरुद्ध सर्वलोकेश्वर ब्रह्मदेवांचे अविनाशी पदही माझ्यासाठी श्रेयस्कर नाही. ॥ २७ ॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकाधिकशततमः सर्गः ॥ १०१ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे एकावा सर्ग पूरा झाला ॥ १०१ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-port-transport-increased-by-29-6000-merchant-navy-employees-needed-5597958-PHO.html", "date_download": "2018-09-26T02:50:34Z", "digest": "sha1:66WEUXWQFW6JN2EAL775JHZ5I3ZARLJZ", "length": 11733, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Port Transport increased by 29%, 6,000 Merchant Navy employees needed | बंदरावरील वाहतूक 29 % दराने वाढली, 6 हजार मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्यांची गरज", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबंदरावरील वाहतूक 29 % दराने वाढली, 6 हजार मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्यांची गरज\nमर्चंट नेव्ही (व्यापारी नौदल) हे व्यापारी जहाजाचे दल असून माल आणि प्रवाशांच्या सागरी वाहतुकीसाठी काम करते. एका देशातून दुसऱ्या देशात व्यापारासाठी समुद्रीमार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.\nमर्चंट नेव्ही (व्यापारी नौदल) हे व्यापारी जहाजाचे दल असून माल आणि प्रवाशांच्या सागरी वाहतुकीसाठी काम करते. एका देशातून दुसऱ्या देशात व्यापारासाठी समुद्रीमार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सागरी व्यापारात मर्चंट नेव्हीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हे दल व्यापारी जहाजांच्या प्रत्येक हालचालीस जबाबदार असते. यात विविध कामांसाठी मनुष्यबळाची नियुक्ती केली जाते.\nमागील काही वर्षांमध्ये देश-विदेशांत वाढत्या व्यावसायिक घडामोडींमुळे मर्चंट नेव्ही मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. सध्या या दलात ६० हजार अधिकाऱ्यांची गरज आहे. जहाज वाहतूक मंत्रालयानुसार, आयाताच्या दृष्टिकोनातून ९५ टक्के आणि किमतीच्या बाबतीत ७० टक्के देशांचा व्यापार सागरी मार्गाने होतो.\nअसोचेमच्या एका अहवालानुसार, २०१६-१७ मध्ये देशातील निर्यात ३२ टक्क्यांनी वाढली आहे. यात शेती आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. देशात १२ मोठी आणि २०० लहान बंदरे आहेत. २०१५ च्या अखेरपर्यंत मालवाहतूक १ हजार ५२ दशलक्ष मेट्रिक टन हाेती. २०१७ च्या अखेरपर्यंत ती १ हजार ७५८ दशलक्ष मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. मोठ्या बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्याही उद््भवली. बंदरातील वाढत्या व्यापारी घडामोडी आणि त्यांच्या विकासासाठी मर्चंट नेव्हीची गरज अधिकच भासू लागली आहे. देशातील वाढते आंतरराष्ट्रीय व्यापारसुद्धा यामागील एक कारण असू शकते. त्यामुळे युवकांसाठी हे क्षेत्र चांगला पर्याय ठरू शकते. मर्चंट नेव्हीमध्ये बहुतांश कंपन्या करारानुसार नोकरी देतात. हा करार ६ ते ९ महिन्यांचा असतो. काही वर्षांपूर्वी हे क्षेत्र फक्त पुरुषांसाठीच योग्य मानले जात होते. मात्र, आता ही मानसिकता बदलली असून महिलांसाठीही रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. मर्चंट नेव्हीत कॅप्टनसोबतच चीफ ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसरची सुरक्षा आणि जबाबदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका असते. सोबतच मरीन इंजिनिअर, फिफ्थ इंजिनिअर, ज्युनियर इंजिनिअर, रेडिओ ऑफिसर, नॉटिकल सर्व्हेअरसारख्या पदांसाठीही प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. आंतरराष्ट्रीय व्यापाराची जवळपास संपूर्ण जबाबदारी मर्चंट नेव्हीचीच असते. त्यामुळेच जहाजांच्या क्रियान्वयनासाठी अत्यंत प्रशिक्षित व्यावसायिकाची गरज असते. तथापि, यामध्ये विविध प्रकारची आव्हानेही असतात. उदा- दीर्घकाळ समुद्रात राहावे लागते. म्हणून वातावरणानुसार बदलावे लागते. अशा नोकरीत संघभावनाही अत्यं��� महत्त्वाची असते.\nबारावीनंतर करता येते नोकरी\nविज्ञान शाखेतील विद्यार्थी या क्षेत्रात येऊ शकतात. त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी. शिवाय, बारावीत संबंधीत विद्यार्थ्यास किमान ६० टक्के गुण असावे. त्याचे वय १७ ते २५ वर्षांदरम्यान असायला हवे. पात्रतेची अट पूर्ण करणारे विद्यार्थी आयएमयू प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून डेक कॅडेट्स बनू शकतात. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा नॉटिकल सायन्समधून बीई, बीटेक किंवा बीएस्सी करणारे विद्यार्थी कॅडेट, फिफ्थ, मरीन किंवा कनिष्ठ अभियंत्याच्या रूपात काम करू शकतात. या विद्यार्थ्यांना तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.\nमराठीसह इतर भाषिक पुस्तके मोफत वाचण्याची संधी; आयआयटी खरगपूरचे खास अॅप\nकरिअर विषयक बहुतेक समस्यांचे मूळ फसलेल्या नियोजनात\nसागरी क्षेत्रात वर्षाला 10 लाख जॉब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/makar-rashi-bhavishya-capricornus-today-horoscope-in-marathi-07092018-122688127-NOR.html", "date_download": "2018-09-26T02:44:20Z", "digest": "sha1:IJNHNSKAXZYD5FUL5XLHLOFDPRYXVXDE", "length": 8468, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मकर आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 7 Sep 2018 | जाणून घ्या, आज 7 Sep 2018 ला मकर राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजाणून घ्या, आज 7 Sep 2018 ला मकर राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती\nCapricornus Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (मकर आजचे राशिभविष्य | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह\nआजचे मकर राशिफळ (7 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज दीर्घकाळ लाभ करून देणाऱ्या कामाचा विचार आणि त्यानुसार प्लॅनिंग करतील. आज या राशीच्या नोकरदार लोकांनी घाईगडबड करू नये. विचारपूर्वक धैर्याने पुढे गेल्यास फायदा होऊ शकतो. तुमच्या राशीसाठी ग्रह-स्थिती कशी राहील, नोकरी आणि बिझनेसमध्ये काय घडणार, कशी राहील लव्ह-लाइफ आणि हेल्थ, दिव्य मराठीच्या या पेजवर जाणून घ्या.\nपॉझिटिव्ह - भविष्यासाठी मोठ्या योजना बनवा. एखादे असे काम करू शकता ज्यामुळे पुढेचालून चांगला फायदा होऊ शकतो. प्रेम, सम्मान आणि सुरक्षेत वृद्धी होईल. खाजगी संबंध मजबूत होऊ शकता��. आज घेतलेले अनेक निर्णय येत्या काही दिवसात अतिशय चांगले परिणाम देणारे ठरतील. कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेण्याआधी स्वत: येत्या काळात कराव्या लागणाऱ्या मेहनतीसाठी तयार ठेवा.\nनिगेटिव्ह - मानसिक तनाव जाणवेल. काही लोकांमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. प्रेमात खर्च वाढू शकतो. पैशांशी संबंधीत व्यवहारात नुकसान देखील होऊ शकते. आज कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका.\nकाय करावे - एखाद्या झाडाखाली एखादी भाकर ठेवा.\nलव्ह - कामात व्यस्त रहाल, पार्टनरची समजूत काढण्यासाठी खर्च करावा लागेल.\nकरिअर - बिजनेस वाढवण्यासाठी आज सावधतेने निर्णय घ्या. तुमच्यासाठी दिवस फारसा चांगला नाही. विद्यार्थ्यांना अधिकची मेहनत करावी लागेल. आभ्यासासाठी दिवस फारसा चांगला नाही. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांना अधिकारी गांभिर्याने घेणार नाहीत. जॉब आणि व्यावसायात काही बाबी तुम्हाला चिंतेत टाकू शकतात.\nहेल्थ - तब्येत उत्तम राहील. मानसिक शांति मिळेल. जुन्या रोगांमध्ये आराम मिळेल.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nलग्नासाठी प्रपोज करण्यापूर्वी न्यूमरॉलॉजीने जाणून घ्या, कशी राहील तुमची जोडी\nसोन्याशी संबंधित या गोष्टी तुम्हाला करू शकतात श्रीमंत आणि कंगालही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1993?page=1", "date_download": "2018-09-26T03:48:30Z", "digest": "sha1:GWXTLJW5L757SVUE5Q5U4MKPAO3B6YJN", "length": 33304, "nlines": 122, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शिक्षकांचे व्यासपीठ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिक्षकांचे व्यासपीठ - नव्या योजना नव्या कल्पना\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या उपक्रमाची बैठक अनेक विधायक सूचनांनी आणि उपस्थितांच्या विविध कार्यक्रम करण्याच्या निश्चयाने भरीव ठरली. बैठकीस शिक्षणक्षेत्रातील सुमारे पस्तीस मंडळी उपस्थित होती. जवळजवळ तेवढ्याच मंडळींनी फोनवर बैठकीस शुभेच्छा देताना, ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या उपक्रमास सर्व तऱ्हेचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीचे संचालन व्यासपीठाच्या समन्वयक शिल्पा खेर यांनी केले.\nशिक्षकांचे व्यासपीठ अाणि कार्यकर्त्यांची बैठक\n'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'\nशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक\nशनिवार, १९ मे २०१८ रोजी सायंकाळी ४:०० ते ६:००\nस्थळ - व्यासपीठाच्या संयोजक शिल्पा जितेंद्र खेर (निवासस्थान)\n१३०३, वास्तू टॉवर, रेसिडेन्सी कॉलनी, वुडमॉल पाठीमागे, तीन हात नाका, ठाणे (पश्चिम) – ४०० ६०२\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या सदराखाली दर आठवड्याला दोन याप्रमाणे गेल्या तीन महिन्यांत काही लेख प्रसिद्ध झाले. त्यांना प्रतिसाद उबदार मिळाला. 'थिंक महाराष्ट्र' व्यासपीठाचे स्वरूप कसे असावे याबद्दल व्यापक विचार करत आहे. तत्संबंधीचे टिपण सोबत जोडले आहे. त्या अनुषंगाने अधिक विचार करून वर्षभराच्या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी, १९ मे २०१८ रोजी योजली अाहे. बैठकीची वेळ सायंकाळी ४:०० ते ६:०० अशी असून ती व्यासपीठाच्या संयोजक शिल्पा यांच्या निवासस्थानी योजली आहे. अवश्य यावे. तुम्ही येत असल्याचे पुढील नंबरवर कळवावे.\nदिनकर गांगल / जितेंद्र खेर / शिल्पा खेर\nज्ञानरचनावादी साहित्यातून फुलले मुलांचे अध्ययनविश्व\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून दैनंदिन अध्ययन-अध्यापनाला साहित्याची जोड दिली तर प्रत्येक मूल त्याची निश्चित केलेली किमान अध्ययनक्षमता नक्कीच गाठू शकेल हा विश्वास दृढ आहे.\nमाझ्याकडे पहिलीचा वर्ग सलग दोन वर्षें देण्यात आला. मी पहिल्याच वर्षी मनाशी पक्के ठरवले होते, की माझ्या पहिलीच्या वर्गात असणारे एकही मूल अप्रगत राहता कामा नये आणि त्या दृष्टीने माझ्या प्रयत्नांना सुरुवात झाली. त्याच दरम्यान, ज्ञानरचनावादाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली होती. मीही मुलांची बौद्धिक क्षमता, त्यांचा कल व आवड लक्षात घेऊन ज्ञानरचनावादावर आधारित साहित्याची निर्मिती करत गेले आणि त्याचा पुरेपूर वापर पहिलीच्या वर्गासाठी केला. तयार केलेले साहित्य मुलांना जास्तीत जास्त हाताळण्यास दिले - गटपद्धतीचा वापर करून गटात साहित्य वापरण्यास दिले. मी स्वतः मुलांच्या गटात बसून, त्यांना अवघड वाटणाऱ्या संकल्पना साहित्याच्या मदतीने सोप्या करून सांगितल्या. परिणामी, पहिलीची भांबावलेली, घाबरलेली, आईपासून पहिल्यांदाच दुरावलेली मुले शाळेत रमू लागली; त्यांच्या मनात शिक्षकांविषयी असणारी भीती दूर पळाली. ती शिक्षकांशी संवाद खुल्या मनाने साधू लागली. त्यांच्या मनात शाळेविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. त्यांना शाळा आणि शिक्षक या गोष्टी त्यांच्याच वाटू लागल्या. ज्ञानरचनावादाची तीच तर गंमत आहे. त्या पद्धतीने मुले फक्त लिहिण्यास आणि वाचण्यास शिकतात असे नाही, तर त्यांच्यामध्ये त्यासोबत नैतिक मूल्यांची, संस्कारांची रुजवणूक होत जाते. शेवटी, फक्त लिहिणे-वाचणे म्हणजे शिक्षण असू शकत नाही.\nउत्तराच्या शोधात प्रश्नचिन्ह शाळा\nमतिन भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात पाटी-पुस्तक दिले आहे. त्या मुलांनी शिकारीची हत्यारे आणि फासे टाकून हातात पेन पेन्सिल धरली आहेत. मतिनकडे तशी साडेचारशे मुले आहेत. मतिनच्या शाळेचे नाव आहे 'प्रश्नचिन्ह\nप्रश्नचिन्ह ही आदिवासी आश्रमशाळा. ती अमरावती जिल्ह्याच्या नांदवाग खंडेश्वर तालुक्यात अाहे. नागपूर-औरंगाबाद आणि अमरावती-यवतमाळ हे हमरस्ते परस्परांना शिंगणापूर येथे छेदतात. तो शिंगणापूर चौफुला. प्रश्नचिन्ह शाळा त्या चौफुल्यापासून पश्चिमेस साधारण पाच किलोमीटरवर मंगरूळ चव्हाळा येथे आहे. अमरावती जिल्ह्यात पारधी समाजाचे बेचाळीस बेडे आहेत. मोठ्या बेड्यात नऊशेपर्यंत लोकसंख्या असते. मंगरूळ चव्हाळा बेड्याची लोकसंख्या सातशेपन्नास आहे. मतिन भोसले नववीत असताना त्याने 'दिव्य सदन' या ख्रिश्चन संस्थेबरोबर काम केले होते. त्याने धानोरा, जगतपूर, शिवरा, मंगरूळ चव्हाळा येथील बांधवांना सोबत घेऊन त्यांच्यावर ब्रिटीशांच्या काळापासून बसलेला चोरीचा शिक्का पुसण्यासाठी, त्यांना हक्काची जमीन मिळावी म्हणून, जातीची प्रमाणपत्रे मिळावीत म्हणून मोर्चे काढले होते. आंदोलने केली होती. मतिनने पुढे समाजातील मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. त्याची त्यासाठी शोधमोहीम सुरू झाली. त्याने नागपूर, औरंगाबाद, मुंबई, छत्तीसगड अशा ठिकठिकाणी. पुलाखाली राहणारी, रेल्वेस्टेशन, ट्राफिक सिग्नल येथे उभे राहून भीक मागणारी अशी एकशेअठ्ठ्याऐंशी मुले एप्रिल-मे 2012 मध्ये गोळा केली. मतिनने त्यांच्या पोटापाण्यासाठी गहू, कडधान्य गोळा केली. शिकारदेखील करावी लागली.\nटहिलियानी विद्यालयाचे शून्य कचरा व्यवस्थापन\nराष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता, ‘कचरा व्यवस्थापन’. मला त्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्या विषयाची तयारी करत असताना अभ्यासण्��ात आलेली Reduce, Reuse, Recycle ही त्रिसूत्री काही माझ्या मनातून जाईना. मी शिक्षक म्हणून अनेक लहान-लहान गोष्टी करू शकते; विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकते हा आत्मविश्वास वाटू लागला आणि त्यातून साकारली, ‘कचरा व्यवस्थापन संकल्पना’. संस्थेचे कार्यवाह श्रीकांत धर्माधिकारी व मुख्याध्यापक संध्या रवींद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही त्या प्रकल्पास हिरवा कंदिल दाखवला.\nकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील पायऱ्या तीन होत्या – 1. सर्वेक्षण, 2. प्रबोधन, 3. प्रत्यक्ष कृती\nशाळेचे आवार व आसपासचा परिसर यांचे सर्वेक्षण केले असता पुढील गोष्टी आढळल्या :\nअ. संपूर्ण कचऱ्यात ओल्या कचऱ्याचे प्रमाण अधिक\nब. सुक्या कचऱ्यात प्लास्टिक व कागद यांचे प्रमाण अधिक\nक. कचरा वर्गीकरणाबाबत लोकांची पूर्ण उदासीनता\nकचरा वर्गीकरण व कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट यांविषयी संधी मिळेल तेव्हा विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद सलग तीन वर्षें सातत्याने साधला, त्यांचे प्रबोधन केले. परिणामस्वरूप – पालक घरातील निर्माल्य, प्लास्टिक कचरा योग्य विल्हेवाटीसाठी शाळेत पाठवू लागले.\nआमची जुनी पिढी भाग्यवानच म्हणावी लागेल आम्ही चिमण्यांना अंगणात दाणे वेचताना पाहिले आहे. झाडांवर, रस्त्यांच्या कडांवर, टेलिफोनच्या वायरीवर समूहाने मुक्त विहार करताना, कधी चिवचिवाट तर कधी नुसताच लपंडाव. शाळकरी मुलांना तर चिमण्यांचा फारच लळा असे. बांबूच्या कामटीने टोपली तिरकी उभी करायची. कामटीला दोरी अडकवायची. टोपलीखाली ज्वारी-बाजरीचे दाणे टाकायचे. चिमण्या दाणे वेचत असताना दोरी ओढून टोपली खाली पाडायची. मग हळूच हात घालून एकेक चिमणी बाहेर काढायची व निळ्या, काळ्या, लाल रंगाच्या शाईंनी त्यांचे पंख रंगवायचे. मुलांनी त्यांची त्यांची चिमणी रंगानुसार ठरवायची व चिमण्यांना उडवून द्यायचे. आमचा हा खेळ थोडासा विक्षिप्त वाटत असला तरी त्यात चिमण्यांचा घातपात हा हेतू नव्हता. मुलांचे मानस चिमण्यांशी जवळीक साधण्याचे असायचे. चिमण्या हा आमच्या बाल जीवनाचा अविभाज्य घटकच होता म्हणा ना\nपूर्वी, अंगणात वाळवणे घातलेली असायची. धान्य निवडताना त्यातील अळ्या लिलया बाहेर फेकल्या जात. चिमण्या त्या वेचून फस्त करत. वळचणीला घरटे करून राहणाऱ्या चिमण्यांना अळ्या, कीडे, पाली इत्यादी खाद्य भरपूर उपलब्ध असायचे. चिमण्य���ंना सूर्यप्रकाश, पाणी आणि माती अंगावर घेण्यास खूप आवडे. शहरात सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहिल्यामुळे त्यांचा निवाराच नष्ट झाला आहे. त्या बेघर झाल्या आहेत. मोबाईल टॉवर्सच्या किरणोत्सर्गामुळे आणि कावळे व कबुतरे यांच्या सुळसुळाटाने तो चिमुकला जीव बेघर होऊन परागंदा झाला.\nमुलांनी मला घडवले आहे\nमी शिक्षक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली चोवीस वर्षें कार्यरत आहे. मला माझा मी शिक्षक म्हणून शाळेत रूजू झाल्याचा पहिला दिवस चांगला आठवतो. मी मुलांना ‘कावळ्याने खाल्ल्या शेवया’ ही तालकथा सांगितली. तालकथेची गंमत असते. त्यात कथा-काव्याचा सुंदर मिलाप असतो. गोष्ट ऐकल्यावर वर्गात जणू चमत्कार घडला मुले मोकळी झाली. मुले त्यांच्या वर्गातील, शाळेतील गोष्टी सांगू लागली. मी आस्थेने ऐकत आहे असे कळल्यावर काही मुले तर त्यांच्या घरांतील गोष्टीही हातचे राखून न ठेवता निरागसपणे माझ्याशी बोलू लागली. माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शिकवण्यापेक्षा गप्पाच अधिक झाल्या, ओळख परेड झाली. मुलांच्या गालांवर कळ्या खुलल्या\nशाळा सुटण्यास शेवटची दहा मिनिटे बाकी होती. तेवढ्यात एक जण म्हणाला, “सर, आणखी एक गोष्ट सांगा ना, तुम्ही मघाशी सांगितलेली गोष्ट खूप भारी होती. जाम आवडली मला.” इतर मुलांनीही त्याची री ओढली. “सर, गोष्ट... गोष्ट...” मुलांनी एकच कल्ला केला. मग मी म्हटले, “मघाशी कावळ्याची गोष्ट सांगितली, आता चिमणीची सांगतो... चालेल” मुले उत्साहाने म्हणाली, “सांगा सांगा... चिमणीची सांगा.” “बरं सांगतो... सांगतो, शांत बसा आधी” मुले उत्साहाने म्हणाली, “सांगा सांगा... चिमणीची सांगा.” “बरं सांगतो... सांगतो, शांत बसा आधी\nमी त्या मुलाने चौकटीची घडी घालून दिलेला तो कागद उघडला. त्यावर चारच ओळी लिहिल्या होत्या- \"बाई, तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही जशा सुंदर आहात; तसेच, तुमचे मनही सुंदर आहे. मला मोठेपणी तुमच्यासारखे व्हायचे आहे...\" माझे मन त्याच्या त्या बोलांनी काही काळ भूतकाळात जाऊन बसले... कोण होते मी आणि काय झाले मी हा प्रश्न मनात आला. शाळेचा तो विद्यार्थी मला पुन्हा एकदा माझ्या शाळेच्या दिवसांत घेऊन गेला. मला विद्यार्थिदशेतील फारसे काही आता आठवत नाही-अमूक एका वर्गातील मुले हुशार आणि अमूक वर्गातील मुले 'ढ' इतकाच फरक काय तो त्यावेळी माहीत असायचा, कळायचा. ती एक प्रकारची दरीच हा प्��श्न मनात आला. शाळेचा तो विद्यार्थी मला पुन्हा एकदा माझ्या शाळेच्या दिवसांत घेऊन गेला. मला विद्यार्थिदशेतील फारसे काही आता आठवत नाही-अमूक एका वर्गातील मुले हुशार आणि अमूक वर्गातील मुले 'ढ' इतकाच फरक काय तो त्यावेळी माहीत असायचा, कळायचा. ती एक प्रकारची दरीच ते जमीन-अस्मान वगैरे काय म्हणतात, तसले काहीसे. खाकी दप्तर, शाई संपत येईपर्यंत वापरता येणारा पेन, मागूनपुढून तासलेली टोकदार पेन्सील. केजी, सिनियर केजीच्या बाकी आठवणी तर कधीच पुसल्या गेल्या आहेत ते जमीन-अस्मान वगैरे काय म्हणतात, तसले काहीसे. खाकी दप्तर, शाई संपत येईपर्यंत वापरता येणारा पेन, मागूनपुढून तासलेली टोकदार पेन्सील. केजी, सिनियर केजीच्या बाकी आठवणी तर कधीच पुसल्या गेल्या आहेत त्या काळचे फोटो वगैरे कोणी काढून ठेवलेले नाहीत. कारण सहज हाताशी कॅमेरे नव्हते आणि त्यामुळे ‘सेल्फीमोह’देखील नव्हता. काही चित्रे मात्र मनःपटलावर अगदी पक्की ठाण मांडून बसली आहेत. ती पुसणे कठीण. नकळत्या वयातून कळत्या वयात शिरताना आलेले ते शहाणपण, ते कसे अधोरेखित करणार त्या काळचे फोटो वगैरे कोणी काढून ठेवलेले नाहीत. कारण सहज हाताशी कॅमेरे नव्हते आणि त्यामुळे ‘सेल्फीमोह’देखील नव्हता. काही चित्रे मात्र मनःपटलावर अगदी पक्की ठाण मांडून बसली आहेत. ती पुसणे कठीण. नकळत्या वयातून कळत्या वयात शिरताना आलेले ते शहाणपण, ते कसे अधोरेखित करणार पण, शाळेने माया लावली. शिस्त लावली. आई-वडील आणि कुटुंब यानंतर दिसते ती शाळाच\nमी माझा बालमानसिकतेवरील प्रबंध (एम फिल) पूर्ण होताच, कोल्हापुरला ‘बाल मार्गदर्शन केंद्रा’त समुपदेशक म्हणून कामास सुरुवात केली. त्यामध्ये विविध शाळांना भेटी देऊन, शाळांतील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी बोलून, शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वर्तनविषयक त्यांच्या समस्या- त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी चर्चा, अभ्यासाबद्दल गप्पागोष्टी, विद्यार्थ्यांचे व पालकांचे नाते अशा अनेक बाबींचा समावेश असे. मी रोटरी क्लबच्या वतीने मुलांना समुपदेशन करत होते. डॉ. किरण गुणे आणि डॉ. गोगटे यांनी ती जबाबदारी मजवर सोपवली. मी ते काम चार वर्षें केले, नंतर लग्न होऊन मुंबईत गोरेगावला आले. आता, तेथील ‘अ. भि. गोरेगावकर’सारख्या शाळा मजकडे मुले तशाच हेतूने पाठवत असतात.\nएके ��िवशी, ताराबाई पार्कमधील ‘माईसाहेब बावडेकर शाळे’तील अक्षरा सावंत तिच्या आईसमवेत ‘बाल मार्गदर्शन केंद्रा’त आली. ती इयत्ता सहावीत होती. तिचे हुशारीची चुणूक दर्शवणारे टपोरे डोळे, सावळा रंग, कुरळे केस अशी अक्षरा सतत आईला बिलगून माझ्याशी संवाद साधत होती. अक्षराची आई मात्र मध्ये-मध्ये वैतागून तिला म्हणत असे, “अगं, इतकी मोठी झालीस तू बारा वर्षांची सारखी आई हवी असण्यास बाळ थोडीच आहेस तू” मग अक्षरा हिरमुसून पुन्हा थोडी बाजूला सरकत असे.\nमी ‘साहित्यकुंज' संघ स्थापन करून त्याअंतर्गत दर सहा महिन्यांनी नवोदितांसाठी ‘काव्य-लेख-कथा’ स्पर्धा आयोजित करत असे. त्यातील निवडक साहित्य घेऊन ‘साहित्यकुंज' अनियतकालिकाचे अर्धवार्षिकांक दर दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रसिद्ध करत असे. माझ्याकडे बरीचशी मुलेमुली त्यांच्या कथा, कविता वा लेख घेऊन येत. मी माझ्याकडे ‘विद्यार्थी साहित्य मेळावा’ दर तीन महिन्यांस आयोजित करत असे. आम्ही मेळाव्यात एकमेकांच्या साहित्यावर चर्चा करायचो.\nएकेदिवशी, संध्याकाळी बेल वाजली. मी दरवाजा उघडला. बघतो तर समोर एक ठेंगणाठुसका, काळासावळा मुलगा उभा होता. त्याने मला बघितल्याबरोबर भीतभीतच बोलण्यास सुरुवात केली. ‘सर, मी गौतम गवई. नॅशनल हायस्कूलमध्ये बारावीत (आर्ट्स) शिकतो.’\n‘ये.’ मी त्याला आत घेत म्हटले, ‘बस’, कसा काय आलास माझ्याकडे\n‘सर, मी माझ्या कविता तुम्हाला दाखवण्यास आणल्या आहेत.’ तो म्हणाला.\n‘ठीक आहे, दाखव तुझ्या कविता.’ मी खुर्चीवर बसत त्यालाही बाजूच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले.\nत्याने त्याची कवितांची वही आनंदाने उघडून पहिली कविता माझ्यासमोर धरली. माझे लक्ष त्याच्या हातांवर त्यावेळी गेले. तो करत असलेल्या कामाचे घट्टे त्याच्या तळहातांवर पडलेले होते. मी तो काहीतरी जड काम करत असावा असा अंदाज केला. मी त्याला विचारले ‘तू काय करतोस तुझ्या तळहातांवर हे कशाचे घट्टे पडले आहेत तुझ्या तळहातांवर हे कशाचे घट्टे पडले आहेत\nSubscribe to शिक्षकांचे व्यासपीठ\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/1123.html", "date_download": "2018-09-26T03:44:29Z", "digest": "sha1:CZYROKJMCCOCGFEO7UKEFBGDKZCO5Y2Q", "length": 41196, "nlines": 364, "source_domain": "www.sanatan.org", "title": "संत श्री गजानन महाराज ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म > थोर विभूती > संत > संत श्री गजानन महाराज \nसंत श्री गजानन महाराज \nभक्तांच्या उद्धारासाठी गावोगावी भ्रमंती करणारे आणि अनेक\nचमत्कार करून भक्तांची श्रद्धा वाढवणारे संत श्री गजानन महाराज \nमाघ कृष्ण पक्ष सप्तमी, शके १८००, म्हणजेच २३.२.१८७८ या दिवशी श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगाव (जिल्हा बुलढाणा) येथे प्रकट झाले. त्यांची दृष्टी पूर्णतः अंतर्मुख होऊन नासिकाग्रावर स्थिर झालेली होती. नेहमीच दिगंबर अवस्थेत असणार्‍या महाराजांना कुणी कपडे घातलेच, तर ते लगेच काढून फेकून देत किंवा गर्दीतील लोकांना वाटून टाकत असत. त्यांच्या आरंभीच्या वेशानुसार त्यांच्या अंगात जुनी बंडी, हातात कमंडलूसारखा भोपळा आणि स्वहस्ते सिद्ध केलेली कच्च्या मातीची एक चिलीम होती.\n१. महाराजांचे सत्यस्वरूप कोणताही छायाचित्रक टिपू न शकणे\nत्यांचे सत्यस्वरूप कोणताही छायाचित्रक (कॅमेरा) टिपू शकला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रत्येक वेळी काढलेले त्यांचे छायाचित्र वेगळेच निघायचे; म्हणून महाराजांचे एकही छायाचित्र दुसर्‍या छायाचित्राशी जुळत नाही.\nप्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला. त्यांच्या या शिकवणुकीची आवश्यकता आज भासतच आहे. संत किती द्रष्टे असतात याचीच ही प्रचीती आहे.\n३. सर्व विषयांत पारंगत असणारे श्री गजानन महाराज \nमहाराजांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आदी भाषा अवगत होत्या, तसेच सर्व विषयांचे ज्ञानही होते. समोरच्या व्यक्तींची योग्यता ओळखून महाराज त्या व्यक्तीशी संभाषण करत असत. खरा जिज्ञासू समोर आल्यास त्याची जिज्ञासा त्यांच्याकडून शमवली जात असे. कला आणि संगीत यांचीही त्यांना आवड होती. ते विविध रागांत स्वतः भजने आणि पदे म्हणत असत. त्यांना गातांना पाहून खरा गायकही प्रभावित होत असे. त्यांचा वेद आणि ऋचा यांचाही दांडगा अभ्यास होता.\n४. महाराजांच्या आवडत्या गोष्टी\nभोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो रे चंदन, चावल, बेलकी पातियां शिवजीके माथे धरो रे ॥ हे संत मीराबाईचे पद महाराजांना फारच आवडायचे. हेच पद ते सतत म्हणायचे.\nमहाराजांना लाकडी पलंगावर बसायला फार आवडत असे; म्हणून शेगावी त्यांचा हा पलंग संस्थानाकडून भक्तांच्या दर्शनार्थ ठेवला आहे. गण गण गणांत बोते असे ते सतत गुणगुणायचे; म्हणूनही लोक त्यांना गजानन महाराज असे म्हणतात.\n५. भक्तांच्या उद्धारासाठी गावोगावी भ्रमंती करणे\nभक्तांच्या उद्धारासाठी त्यांची गावोगावी सारखी भ्रमंती चालूच असायची. कुणीही त्यांना आपल्या घरी थांबवून ठेवू शकत नसे.\n६. महाराजांनी केलेले विविध चमत्कार \nत्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनात अनेक चमत्कारांचा अनुभव अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे. दुखण्यातून बरे करणे, कोरड्या विहिरीला पाणी आणणे, कावळ्यांना पुन्हा न येण्यास सांगणे, आगगाडी रोखून धरणे, भक्तांना नर्मदा नदीचे दर्शन घडवणे, महारोग्याचा रोग बरा करणे, द्वाड गाय आणि घोडा यांना शांत करणे, भक्तांना विठ्ठलाचे अन् रामदास स्वामींचे दर्शन घडवणे, पितांबर या शिष्याचा उद्धार करणे, वाळलेल्या आंब्याच्या झाडास हिरवी पाने आणणे, जळत्या पलंगावर बसणे, मधमाशांनी चावा घेऊनही अंग सुरक्षित असणे, ब्रह्मगिरीच्या गोसाव्याचे गर्वहरण करणे, ऊसाच्या काठीचा मार सहन करणे, पहिलवानाला पाय उचलू न देणे, चिलीमसमोर नुसती काडी धरताच चिलीम पेटणे, असे चमत्कार भक्तांनी अनुभवले आहेत.\n७. देश-विदेशातील भक्तांना महाराजांच्या कृपाशीर्वादाची अनुभूती देणारी विदर्भाची पंढरी \nश्री गजानन महाराजांच्या संदर्भात लक्षावधी लोक प्रतिदिन अन���भूती घेत असल्यानेच त्यांच्या दर्शनार्थ शेगावात भक्तांची मुग्यांसारखी गर्दी होत आहे. विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विदेशातही महाराजांचे भक्त त्यांच्या कृपावर्षावाचा नित्य अनुभव घेत आहेत. हीच खरी लीला त्यामुळे आजही शेगावचे गजानन महाराज मंदिर हे विदर्भाची पंढरी म्हणून गणले जाते. शेगावी जाताच श्री महाराजांच्या चरणी मस्तक विनम्र होते. गजानन महाराज की जय असा जयघोष करून लोक स्वतःला धन्य समजतात.\n– प्रा. श्रीकांत भट, अकोला (१५.२.२०१४)\nगुरुतत्त्व एकच असल्याची साधकाला आलेली अनुभूती\n२२.२.२०१४ या दिवशी श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन आहे. त्यानिमित्ताने पुढील अनुभूती लिहिण्याची प्रेरणा झाली.\n१. श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनाला उपस्थित\nराहिल्यावर त्यांच्याविषयी प्रेम आणि ओढ वाटणे\nमाझे सासरे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन प्रतीवर्षी उत्साहात साजरा करतात. ख्रिस्ताब्द १९९४ मध्ये माझा विवाह ठरला. त्या वर्षी मी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाला उपस्थित राहिलो. त्यानंतर मला गजानन महाराजांविषयी प्रेम आणि ओढ वाटू लागली. ख्रिस्ताब्द १९९५ मध्ये श्री गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण केल्यावर माझ्या मनात संतांविषयी जिज्ञासा जागृत झाली.\n२. श्री गजानन महाराजांना प्रार्थना करतांना प.पू. भक्तराज महाराजांना प्रार्थना होणे आणि प.पू. भक्तराज महाराजांना प्रार्थना करतांना श्री गजानन महाराजांना प्रार्थना होणे\nख्रिस्ताब्द १९९७ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात आलो आणि सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ केला. त्यानंतर काही वर्षांनी माझ्या सासर्‍यांनी त्यांच्या घरासमोर गजानन महाराजांचे देऊळ बांधले. मी श्री गजानन महाराजांच्या देवळासमोर उभा राहून प्रार्थना करतो, तेव्हा प्रार्थनेचा आरंभ श्री गजानन महाराजांच्या नावाऐवजी प.पू. भक्तराज महाराजांच्या नावाने होतो. रामनाथी आश्रमात आल्यावर प.पू. भक्तराज महाराजांना प्रार्थना करतांना प्रार्थनेचा आरंभ श्री गजानन महाराजांच्या नावाने केला जातो. असे मी आजपर्यंत प्रत्येक वेळी अनुभवले आहे.\n३. श्री गजानन महाराजांविषयी वाटत असलेल्या ओढीमुळे गुरुतत्त्वाने सनातन संस्थेमध्ये साधना करण्यासाठी खेचून आणल्याचे जाणवणे\nगुरुतत्त्व साधकांच्या आध्यात्मिक उ��्नतीसाठी कार्य करते. याप्रमाणेच श्री गजानन महाराज, प.पू. भक्तराज महाराज आणि सनातन संस्था यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुरुतत्त्व कार्यरत आहे. त्यामुळे श्री गजानन महाराजांविषयी मला वाटत असलेल्या ओढीमुळे प.पू. भक्तराज महाराजांच्या माध्यमातून गुरुतत्त्वाने मला सनातन संस्थेमध्ये साधना करण्यासाठी खेचून आणले आहे, असे मला जाणवते.\nसनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करवून घेत असल्याविषयी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे.\n– एक साधक, गोवा. (१७.२.२०१४)\nसंदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’\nनाशिक येथील श्रीमती यशोदाबाई नागरेआजी (वय ८७ वर्षे) संतपदी विराजमान \nसमर्थांची शिकवण तंतोतंत आचरणात आणणारे आणि समर्थांएवढीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे ज्येष्ठ...\nसनातनशी एकरूप झालेले संत : परात्पर गुरु पांडे महाराज \nप.पू. गगनगिरी महाराज यांचे आध्यात्मिक सामर्थ्य आणि त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले अन् साधक यांच्याप्रतीचा...\nथिऑसॉफिस्टांच्या हिंदुविरोधी प्रवृत्तीविषयी पोटतिडकीने बोलणारे स्वामी विवेकानंद \nमहर्षि अरविंद यांचा भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीकार्यातील सहभाग \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (174) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (6) अध्यात्म कृतीत आणा (371) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादन���ंच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाह���तील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (28) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (471) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (88) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (126) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्या��क कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/shweta-bachchan-now-career-field-she-happy-be-family-bachchan/", "date_download": "2018-09-26T03:36:37Z", "digest": "sha1:X5J4SB7IIZJBF4DRYCBOO757PBSTKN7M", "length": 27793, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shweta Bachchan Is Now A Career In This Field, She Is Happy To Be The Family Of Bachchan | श्वेता बच्चन आता या क्षेत्रात करणार करियर, तिच्या या इनिंगमुळे बच्चन कुटुंबिय झाले खूश | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती, जिल्हा नियोजन बैठकीत ठराव\nदिल्लीसह या 6 राज्यांतील पेट्रोल-डिझेलवर लागणार एकसमान टॅक्स, जाणून घ्या होणारे फायदे\nचाचणी लेखापरीक्षणामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढणार \nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी ��ाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nश्रीगोंदा - शेतात शेळी गेल्याच्या कारणावरुन 2 गटांत हाणामारी, महिलेला विवस्त्र करुन मारले. चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nश्रीगोंदा - शेतात शेळी गेल्याच्या कारणावरुन 2 गटांत हाणामारी, महिलेला विवस्त्र करुन मारले. चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहि���ाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nAll post in लाइव न्यूज़\nश्वेता बच्चन आता या क्षेत्रात करणार करियर, तिच्या या इनिंगमुळे बच्चन कुटुंबिय झाले खूश\nमहानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते. श्वेता आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्वेता चर्चेत येण्यामागे एक खास कारण आहे. कारण अमिताभ बच्चन यांची लेक आता अभिनयसृष्टीकडे वळली आहे.\nश्वेता बच्चन ही व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर असून ती या क्षेत्रातील बरेच मोठे नाव आहे. श्वेताची आई आणि वडील दोघेही अभिनयक्षेत्रात प्रसिद्ध असले तरी तिने नेहमीच अभिनयापासून दूर राहाणेच पसंत केले होते. ती आई-वडिलांसोबत फिल्मी पार्ट्यांना हजेरी लावत असली तरी कॅमेऱ्यासमोर न येण्याचेच तिने ठरवले होते. पण आता श्वेता एका जाहिरातीत झळकणार आहे. अमिताभ बच्चन कल्याण ज्वेलर्सचे अनेक वर्षांपासून ब्रँड अम्बेसेडर आहेत. आता कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीत अमिताभ यांच्यासोबत श्वेता झळकणार आहे. या जाहिरातीसाठी अमिताभ आणि श्वेता यांनी नुकतेच चित��रीकरण केले असून चित्रीकरणावेळेचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.\nबच्चन कुटुंबियातील सगळेचजण हे चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे महानायक आहेत तर त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांना आजवर त्यांच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. अमिताभ आणि जया यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा अभिषेकही अभिनयक्षेत्रात आपले करियर करत आहे. अभिषेकची पत्नी ऐश्वर्या रायने हम दिल दे चुके सनम, ताल, देवदास असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता अमिताभ यांची लेक देखील या जाहिरातीद्वारे कॅमेऱ्यासमोर आली आहे. तिची ही नवी इनिंग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी बच्चन कुटुंबियांना खात्री आहे.\nश्वेता ही अमिताभ आणि जया यांची मोठी मुलगी आहे. १९९७ मध्ये तिने निखिल नंदासोबत लग्न केले. तिला नव्या नवेली नंदा आणि अगस्त्या नंदा अशी दोन मुले आहेत. लवकरच श्वेताने लिहिलेले पहिले पुस्तक ‘पॅराडाईज टॉवर्स’ प्रकाशित होणार आहे.\nAlso Read : अमिताभ बच्चन यांच्याआधी या अभिनेत्यांना विचारण्यात आले होते डॉन चित्रपटासाठी\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/group/tracker/feed?page=10", "date_download": "2018-09-26T02:52:26Z", "digest": "sha1:BX6R236UGZUZGLL7TZTM6HWHNYDXTOUU", "length": 5245, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "| Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nबिलंदर : अंतीम विशाल कुलकर्णी 75 16 September, 2018 - 03:42\nमनाचा उत्तम वैद्य -ध्यान (भाग ४) दीपा जोशी 8 16 September, 2018 - 02:53\nस्वर सम्राज्ञी आशा भोसले संगीता थूल. 7 15 September, 2018 - 21:20\nजळक्या बोटांच्या मुलीच्या वहीची मायक्रो-गोष्ट मार्क.ट्वेन 68 15 September, 2018 - 13:42\nशुभ्र सारे जीवघेणे अनन्त्_यात���री 5 15 September, 2018 - 05:46\nअजून कुणाची आहे का काही बाकी सिद्धेश्वर विलास पाटणकर 2 15 September, 2018 - 03:54\nसारंगिया चैतन्य दीक्षित 8 15 September, 2018 - 02:02\nबुटामध्ये तुझ्या मी घातलेले पाय माझे सुप्रिया जाधव. 9 14 September, 2018 - 23:24\nमायबोली गणेशोत्सव २०१८ - स्वरचित आरत्या संयोजक 15 14 September, 2018 - 23:08\nविपुतल्या रेसिप्या २ - बाळ बटाट्यांची भाजी - अर्थात् अलकामावशीची भाजी मंजूडी 132 14 September, 2018 - 20:52\nकधी खरे वय सांगत नाही निशिकांत 4 14 September, 2018 - 12:52\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1993?page=4", "date_download": "2018-09-26T03:47:26Z", "digest": "sha1:YOK4W55KIDS5MZEGW6MSUXLQNKJHXGNL", "length": 11920, "nlines": 86, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शिक्षकांचे व्यासपीठ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमाझी शाळा इयत्ता पहिली ते चौथी अशी आहे. ती कडा गावात कर्डीले वस्ती भागात आहे. मी शाळा सर्वांगानी सुंदर बनावी यासाठी नेहमी प्रयत्न करत आहे. माझा त्यामधील एक भाग म्हणजे ‘माझी शाळा-माझे शाळामंत्रिमंडळ’ हा उपक्रम.\nमी शाळेत 2008 साली रुजू झालो. मी माझा उपक्रम तेव्हापासून यशस्वीपणे राबवत आहे. उपक्रमाचे मला व माझ्या विद्यार्थ्यांना अनेकविध फायदे झाले आहेत. त्यातील प्रमुख फायदा म्हणजे ‘स्वानंद’ हा होय ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती तिचे घर स्वच्छ ठेवते, त्याप्रमाणे माझा विचार माझी शाळा स्वच्छ व सुंदर असावी असा असायचा. तो साध्य एकट्याने प्रयत्न करून होणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करून एक आनंददायी उपक्रम साकारण्याचे ठरवले. उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात उपयोगी ठरेल असा नाविन्यपूर्ण होता.\nखिडकीतून दिसणारे मोकळे आकाश\nआकाश तोरणे नावाचा शिवाई शाळेत शिकणारा मुलगा. आकाशचे घर रस्त्याच्या बाजूला लहानशा झोपडीत होते. त्याच्या घरी मोठी बहीण होती, ती शिकत नव्हती. आई घरकाम करायची; आकाशचे वडील वारले होते. आई काळजीने सांगत होती, ‘मॅडम, आकाश अभ्यास करत नाही. नुसती मस्ती करतो. त्याने त्याचा चष्मा पण मस्ती करून तोडून टाकला आहे. तो ऐकतच नाही.’\nशिक्षकांचे व्यासपीठ – उद्दिष्ट\nशिक्षक मुलांना चार भिंतींच्या आत घेऊन समोरच्या फळयावर 2+2 = 4 असे शिकवू लागला तेव्हाच मुलांच्या मे��दूंचा विकास होणे थांबले क्षमस्व फार मोठे स्टेटमेंट करत आहे मी. अगदी उचलली जीभ आणि लावली टाळयाला, तसे. पण ते बेफिकिरीने उच्चारलेले वाक्य नाही; तो गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे.\nमी लहानपणी शिकत असताना अनेक प्रश्न डोक्यात येत. शिक्षण म्हणजे काय ते घेऊन काय करायचे ते घेऊन काय करायचे ज्याला डॉक्टर व्हायचे आहे त्याने इतिहास, भूगोल हे विषय का शिकावे ज्याला डॉक्टर व्हायचे आहे त्याने इतिहास, भूगोल हे विषय का शिकावे ज्याला चित्रकार व्हायचे आहे त्याने त्याला विज्ञान, गणित विषय आवडत नसले तरी का शिकावे ज्याला चित्रकार व्हायचे आहे त्याने त्याला विज्ञान, गणित विषय आवडत नसले तरी का शिकावे आणि ज्यांना नव्वद, ऐंशी टक्के मार्क मिळतात तीच मुले हुशार असे का म्हणायचे आणि ज्यांना नव्वद, ऐंशी टक्के मार्क मिळतात तीच मुले हुशार असे का म्हणायचे असे अनेक प्रश्न मनात असायचे. माझ्या मनात मुलांना शिकवण्याचे स्वप्नही अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून आहे. निदान दहा मुलांना तरी जीवनात योग्य मार्गदर्शन करावे असे वाटे. आणि म्हणतात ना, Where there is a will there is a way त्याप्रमाणे अनेक संधी मिळत गेल्या.\nयोगेंद्र बांगर यांची आजीबाईंची शाळा\nभारतातील पहिली आजीबाईंची शाळा फांगणे गावी ८ मार्च २०१६ रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुरू झाली. ती शाळा म्हणजे ‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू, झाडे, वेली, पशु-पाखरे यांशी दोस्ती करू’ या ग.दि.माडगूळकरांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव शाळा निसर्गाच्या सान्निध्यात वसली आहे. आंब्याच्या मोठ्या झाडाखाली बांबूच्या कळकांचे दोन भाग करून भिंत तयार करण्यात आली आहे. त्यावर गव्हाच्या कुडाचे छत आहे. वर्गाच्या समोर ठरावीक अंतरावर प्रत्येक आजीच्या नावाचे झाड आहे. टाकाऊ फरश्यांचा वापर करून त्यावर मुळाक्षरे लिहिलेली आहेत. वयाच्या साठीनंतर उत्साहाने पुस्तकातील धडे गिरवणार्‍या आजीबार्इंच्या शाळेचे ते चित्र मोहीत करून टाकणारे असते.\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nनाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील रेडगाव (बु) मध्ये पन्नास टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमित निकम यांनी डिजिटल शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.\nरेडगाव(बु)ची लोकसंख्या अकराशेच्या जवळपास आहे. गावाच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सहावीपर्यंत वर्ग आहेत. पटसंख्या एकशेपाच आहे. पुढील वर्षी सातवीसाठी परवानगी मिळणार आहे. त्या पुढील वर्षी आठवी. गावातील पन्नासपेक्षा जास्त मुले गावाबाहेर शाळेत जात होती. ती जिल्हा परिषद शाळेतील सुधारणा पाहून त्या शाळेत दाखल झाली. शाळेत नियमानुसार दोन शिक्षक आहेत, पण आणखी एक शिक्षक कमी पटसंख्या असलेल्या शाळेतून येथे वर्ग केले आहेत, तर एका शिक्षकाची नियुक्ती उपसरपंचानी खाजगी रीत्या केली आहे.\nSubscribe to शिक्षकांचे व्यासपीठ\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-extension-loan-waiver-scheme-april-14-7047", "date_download": "2018-09-26T03:59:34Z", "digest": "sha1:QRPFUDCK2Y7QX6UNQLKQGDKT6QLAYSST", "length": 15442, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The extension of the loan waiver scheme up to April 14 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफी योजनेला १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nकर्जमाफी योजनेला १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nकोल्हापूर : राज्यात कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वन टाइम सेटलमेंटसाठीसुद्धा ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याचा आदेश शासनाने शनिवारी (ता. ३१) सायंकाळी काढला. हा आदेश काढल्यानंतर तातडीने याबाबतची माहिती राज्यातील जिल्हा बॅंकांना कळविण्यात आली आहे.\nकोल्हापूर : राज्यात कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वन टाइम सेटलमेंटसाठीसुद्धा ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याचा आदेश शासनाने शनिवारी (ता. ३१) सायंकाळी काढला. हा आदेश काढल्यानंतर तातडीने याबाबतची माहिती राज्यातील जिल्हा बॅंकांना कळविण्यात आली आहे.\nसायंकाळी उशिरा आदेश निघाल्याने अद्याप सेवा सोसायट्यांपर्यंत हे आदेश आले नसले तरी सोमवारी (ता. १) त्यांना याबाब�� अधिकृत माहिती कळविली जाईल, असे जिल्हा बॅंकांच्या सूत्रांनी सांगितले. २८ जूनला ही योजना जाहीर झाल्यानंतर टप्प्याने यासाठी मुदत वाढविली आहे.\nया योजनेत ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत वाढविलेली होती. एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) साठीही हाच कालावधी होता. परंतु सध्या खरिपाच्या तयारीत शेतकरी असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने दोन्ही योजनांच्या तारखा वाढविल्या. यापैकी वन टाईम सेटलमेंटसाठी तीन महिन्यांच्या कालावधीत वाढ करताना शासनाने ही मुदत ३० जून २०१८ पर्यंत वाढविली आहे.\nकाही कारणाने अद्यापही या योजनेत सहभागी नसलेले शेतकरीही यात सहभागी व्हावेत हा या मागचा उद्देश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मार्च एडिंगच्या गडबडीत असलेल्या जिल्हा बॅंकांना सायंकाळी उशिरा याबाबतचा आदेश प्राप्त झाला. याची अंमलबजावणी आता सोमवारपासून सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.\nकर्जमाफीच्या योजनेत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मुदत वाढविल्याचा शासन आदेश शनिवारी (ता. ३१) सायंकाळी प्राप्त झाला आहे. यानुसार आता पुढील कार्यवाही होईल.\n- सुधीर काटे, सहायक व्यस्थापक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक\nकर्जमाफी शेतकरी २०१८ 2018 सांगली\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्य���...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharif-sowing-remained-unsuccessful-due-lack-rain-solapur-district-9334", "date_download": "2018-09-26T03:59:22Z", "digest": "sha1:CSD5NQPZ5DVRL6RC4BUQVGW4NDKW67JO", "length": 16983, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Kharif sowing remained unsuccessful due to lack of rain in Solapur district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ��े बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या\nसोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या\nशनिवार, 16 जून 2018\nसोलापूर ः जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर मृग नक्षत्रात चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पहिले एक-दोन दिवस वगळता मृग नक्षत्रातही पाऊसच न झाल्याने ओलीअभावी खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या नाहीत. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ७९ हजार हेक्‍टर क्षेत्र निर्धारित केले आहे.\nसोलापूर ः जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर मृग नक्षत्रात चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पहिले एक-दोन दिवस वगळता मृग नक्षत्रातही पाऊसच न झाल्याने ओलीअभावी खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या नाहीत. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ७९ हजार हेक्‍टर क्षेत्र निर्धारित केले आहे.\nरोहिणी नक्षत्राच्या शेवटी पावसाला सुरवात झाल्यामुळे यंदाही चांगला पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना वाटू लागली होती. मात्र, रोहिणी संपल्यानंतर सुरू झालेल्या मृग नक्षत्रात पाऊसच होत नसल्याने खरिपाच्या पेरण्या सुरू होऊ शकल्या नाहीत. पेरणी होण्याइतपत ओलावा जमिनीमध्ये नसल्याने पेरणी केल्याचा फायदा होणार नाही, याची माहिती असल्याने शेतकऱ्यांनी अद्यापही खरिपाच्या पेरण्यांना सुरवात केली नाही.\nजिल्ह्यात प्रामुख्याने खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, सूर्यफूल या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. पण पावसाअभावी सर्वकाही ठप्प असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४३.५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nतालुकानिहाय पेरणी क्षेत्र हेक्‍टरमध्ये : उत्तर सोलापूर- ६७४७, दक्षिण सोलापूर- ४५२७, बार्शी- २४३६०, अक्कलकोट- १५५१९, मोहोळ- २७५२, माढा- २८७७, करमाळा- ४४३९, पंढरपूर- ३४३८, सांगोला- ४३८४, माळशिरस- ६५१०, मंगळवेढा- ३३८५\nतालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये : उत्तर सोलापूर- ५४, दक्षिण सोलापूर- ४०, बार्शी- ७०, अक्कलकोट- ५२, मोहोळ- ३६, माढा- २६, करमाळा- ४४, पंढरपूर- ५३, सांगोला- ३२, माळशिरस- ३५, मंगळवेढा- ३१, एकूण सरासरी- ४३.५३ मिलिमीटर.\nखरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख ५० ��जार ५५० पैकी २१ हजार १७४ शेतकऱ्यांनाच बॅंकांकडून २८२ कोटी ८८ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. चार बॅंकांनी मात्र एकाही शेतकऱ्याला आतापर्यंत कर्ज दिलेले नाही. खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांची मशागतीची कामे सुरू आहेत. खरीप हंगामात विविध पिकांसाठी खते, बि-बियाणे, मशागतीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. गरजू शेतकऱ्यांना बॅंकांकडून अर्थसहाय व्हावे, यासाठी दरवर्षी बॅंकांना जिल्हा अग्रणी बॅंकेकडून शेतकरी व कर्ज रकमेचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. त्याचा आढावा जिल्हाधिकारी घेतात. त्यामध्ये बॅंकांना वारंवार सूचना करूनही काही बॅंकांकडून शेतकऱ्यांना ठेंगाच दाखविण्यात आला आहे.\nसोलापूर पूर ऊस पाऊस कृषी विभाग विभाग sections खरीप ओला मात सोयाबीन तूर मूग उडीद कर्ज\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nजळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...\n‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...\nसाताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...\nपाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7629-ministry-legalises-flying-drones-india", "date_download": "2018-09-26T02:25:30Z", "digest": "sha1:SSLXU4JRN25PEVC7IK3WQKXXVKDGVUAG", "length": 5757, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "डिसेंबरपासून ड्रोनद्वारे मिळणार घरपोच डिलिव्हरी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nडिसेंबरपासून ड्रोनद्वारे मिळणार घरपोच डिलिव्हरी\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली\nड्रोनचा वापर आपण शक्यतो शूटींगसाठी करताना ऐकलं असेल पण आता ड्रोनद्वारे घरपोच डिलिव्हरी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे.\nकारण ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यास केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने 1 डिसेंबरपासून कायदेशीर मान्यता दिली आहे. मात्र त्याचसोबत काही अटीही लागू करण्यात आल्या आहेत.\n2 किलो पेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनसाठी परवाना बंधनकारक असेल. ज्यांना ड्रोनचे परवाने हवे असतील त्यांची वयोमर्यादा 18 पेक्षा जास्त असली पाहिजे तसेच त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.\nफक्त दिवसा प्रकाशात 400 फूट उंचीपर्यंत तुम्ही ड्रोन उडवू शकता. विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, दिल्लीतला विजय चौक, राज्यातील सचिवालय, लष्करी तळ या ठिकाणी ड्रोनला नो फ्लाय झोन असणार आहे..\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nराज्यात ‘स्वाईन फ्लू’चे सावट, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/renowned-tamil-author-ml-thangappa-ml-thangappa-books-1690316/", "date_download": "2018-09-26T03:21:11Z", "digest": "sha1:FY3ICISKSQ56KC4VO5DGNQXAORBTS22F", "length": 15192, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Renowned Tamil author ML Thangappa ML Thangappa Books | एम. एल. थंगप्पा | Loksatta", "raw_content": "\nटोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत\nसरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\nठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई\nम्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी\nअर्थमंत्र्यांचा रघुराम राजन यांच्यावर कुचराईचा ठपका\nथंगप्पांच्या या बालकवितांचे पुस्तक प्रकाशित व्हावे, असा आग्रह त्यांच्या एका महिला सहकाऱ्याने धरला.\nआज चाळिशीत असलेल्या तमिळ लोकांना शाळेपासून भाषेचे, कवितेचे आणि ज्ञानाचेही पाथेय देणारे कवी एम. एल. (लेनिन) थंगप्पा आपसूकच माहीत असतील.. पण ‘चोलक कोल्लइ बोम्मई’ (बुजगावणे) या तमिळ बालकविता संग्रहाला २०११ चा साहित्य अकादमी बालवाङ्मय पुरस्कार, तर पुढल्याच वर्षी (२०१२) ‘लव्ह स्टँड्स अलोन’ या संगम काव्याच्या इंग्रजी अनुवादाला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार असा दुर्मीळ योग थंगप्पांबाबत जुळून आला होता, हे अनेकांना माहीत नसते या थंगप्पांची निधनवार्ता शनिवारी आली.\nतमिळनाडूच्या कुरुम्बळपेरि गावात (जि. तिरुनेलवेलि) १९३४ साली जन्मलेल्या थंगप्पांना लोकसाहित्याचे बाळकडू आईवडिलां���डून मिळाले, पण वयाच्या सहाव्या वर्षी ‘कम्ब रामायणा’चे गायन करण्याची हुनर दाखवणारा आपला भाऊ कवीच आहे, हे त्यांच्या बहिणीने ओळखले. ती त्या काळातील शिक्षिका. विषय सोपा करून सांगण्यासाठी तिला थंगप्पा बडबडगीतांसारखी गाणी लिहून देत. हे थंगप्पांचा शाळाचालक मित्र कोवेन्दन याने पाहिले आणि ‘चल माझ्यासह मद्रासला’ असा आग्रह करून त्यांना बाहेरच्या जगात नेले. लवकरच, कोणताही विषय सोप्या- चालीत म्हणता येणाऱ्या कवितांमधून मांडणारे शिक्षक अशी थंगप्पांची ख्यातीच झाली (आपल्याकडे साधारण याच सुमारास, ‘नवयुग वाचनमाले’तून आचार्य अत्रे भूगोलासारखा विषयही कवितांतून मांडत होते).\nथंगप्पांच्या या बालकवितांचे पुस्तक प्रकाशित व्हावे, असा आग्रह त्यांच्या एका महिला सहकाऱ्याने धरला. वयाच्या २१ व्या वर्षी थंगप्पांनी तो पूर्णही केला आणि याच शिक्षिकेशी पुढे त्यांचा विवाह झाला त्या १९५५ सालच्या पुस्तकाच्या आवृत्त्या आजही निघतात. त्या पहिल्या पुस्तकानंतर चारच वर्षांनी, १९५९ मध्ये थंगप्पांनी पाँडिचेरीकडे (आताचे पुडुचेरी) प्रयाण केले. थंगप्पांची तेथील नोकरी इंग्रजी शिकवण्याची होती. सन १९६७ पर्यंत विविध शाळांत त्यांनी इंग्रजी शिकवले आणि १९६८ पासून ८८ पर्यंत त्यांनी पुडुचेरीच्याच टागोर आर्ट्स कॉलेजात इंग्रजीचे अध्यापन केले. भारतीसदन महिला-महाविद्यालयात पुढे त्यांना प्राध्यापकपद मिळाले.\nही अध्यापन क्षेत्रातील कुणाहीसारखी कारकीर्द करीत असताना बालवाङ्मयाखेरीज आणखीही काही थंगप्पा लिहीत होते. त्यांच्या नावावर आयुष्यभरात ५० हून अधिक पुस्तके आहेत. त्यांपैकी अनेक अनुवाद आहेत. तमिळमधून इंग्रजीत थंगप्पांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकांपैकी काही पुस्तके, ही पद्यानुवाद आहेत हे विशेष मराठीत संतकवींच्या अभंग-ओव्यांचे जे स्थान, तेच तमिळमध्ये ‘संगम’ काव्याचे. या संगम प्रकारातील काव्याचा थंगप्पांनी इंग्रजीत केलेला अनुवादही काव्यमय आहे. असाच काव्यमय अनुवाद त्यांनी सुब्रमण्यम भारती यांच्या निवडक कवितांचाही केला. काही गद्यानुवादही त्यांनी केले. तमिळमध्ये समीक्षालेखनही त्यांनी केले, परंतु इंग्रजी अनुवादांतून त्यांची समीक्षादृष्टी आणि काव्यदृष्टी यांचा खरा मिलाफ झाला. हा विरळा मिलाफ आता निमाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे म��बाईल अॅप डाऊनलोड करा.\nराजस्थानमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंग, मंदिराजवळ मासेमारी केल्याने मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nAsia Cup 2018 Ind vs Afg : बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले, स्पर्धेचा शेवट...\n'या' तारखेला सायना-कश्यप अडकणार विवाहबंधनात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक\n'जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित'\nAsia Cup 2018 : अंतिम सामन्यात धोनी करणार का 'हा' विक्रम\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\n५२ हजार प्रवाशांना अस्वच्छतेबद्दल दंड\nवडाळा आरटीओला बेस्टची जागा\nसंशोधक विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती थकली\nदुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन\nनवी मुंबई महापालिकेची योजना; बायोमेट्रिक हजेरी घेणार\nसायकल गैरवापराची विकृती जाळपोळीपर्यंत\nगॅस वाहिन्यांचे जाळे विस्तारणार\nठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात\nघोडबंदर गावात बिबटय़ाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k5s049.htm", "date_download": "2018-09-26T03:04:44Z", "digest": "sha1:3QXH4ST2KZUSYVSTFP2R5VJ7MIO466ZN", "length": 47412, "nlines": 1407, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - सुंदरकाण्ड - ॥ एकोनपञ्चाशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\n��र्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ एकोनपञ्चाशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nरावणस्य प्रभावशालिरूपमवलोक्य हनुमतो मनसि नैकविधानां विचाराणामुद्रेकः -\nरावणाचे प्रभावशाली स्वरूप पाहून हनुमंताच्या मनात नाना प्रकारचे विचार उत्पन्न होणे -\nततः स कर्मणा तस्य विस्मितो भीमविक्रमः \nहनुमान् रोषताम्राक्षो रक्षोऽधिपमवैक्षत ॥ १॥\nइंद्रजिताच्या त्या नीतिपूर्ण कर्माने विस्मयचकित झालेल्या आणि रावणाच्या सीताहरण आदि कर्मानी कुपित झालेल्या त्या भयंकर पराक्रमी हनुमानांचे नेत्र लाल झाले आणि ते राक्षसाधिपती रावणाकडे पाहू लागले. ॥१॥\nभ्राजमानं महार्हेण काञ्चनेन विराजता \nमुक्ताजालावृतेनाथ मुकुटेन महाद्युतिम् ॥ २॥\nतो महातेजस्वी रावण मोत्यांच्या घोसांनी भरलेल्या सोन्याने बनविलेल्या बहुमूल्य आणि दीप्तिमान मुकुटाने झळकत होता. ॥२॥\nहैमैराभरणैश्चित्रैः मनसेव प्रकल्पितैः ॥ ३॥\nहिरे बसविलेल्या आणि मुख्य दर्शनी भागावर मोठी-मोठी रत्‍ने जडविलेल्या अद्‍भुत सुवर्णालंकारानी तो देदीप्यमान दिसत होता आणि ती भूषणे जशी काही मनःकल्पितच आहेत असे वाटत होते. ॥३॥\nस्वनुलिप्तं विचित्राभिः विविधाभिश्च भक्तिभिः ॥ ४॥\nत्याने बहुमूल्य रेशमी शेला पांघरला होता, रक्तचंदनाच्या उटीने आणि नाना प्रकारच्या विचित्र आकृतींनी युक्त अंगरागामुळे त्याचे सर्व अंग सुशोभित झालेले होते. ॥४॥\nदीप्ततीक्ष्णमहादंष्ट्रं प्रलम्बं दशनच्छदैः ॥ ५॥\nत्याचे नेत्र प्रेक्षणीय असून लालबुंद आणि दिसण्यात भयानक होते आणि चमकदार, तीक्ष्ण आणि मोठमोठ्‍या दाढा आणि लांब लांब ओठ ह्यामुळे त्याच्या मुखाची विचित्र शोभा दिसत होती. ॥५॥\nनानाव्यालसमाकीर्णैः शिखरैरिव मन्दरम् ॥ ६॥\nवीर हनुमंतानी पाहिले की आपल्या दहा मस्तकांनी सुशोभित महाबलाढ्‍य रावण नाना प्रकारच्या सर्पांनी भरलेल्या आणि अनेक शिखरांच्यामुळे प्राप्त झालेल्या मंदराचला प्रमाणे प्रतीत होत आहे. ॥६॥\nपूर्णचन्द्राभवक्रेण सबलाकमिवाम्बुदम् ॥ ७॥\nत्याचे शरीर काळ्या कोळशाच्या ढीगाप्रमाणे काळे होते आणि वक्षःस्थळ चमकदार हारांनी विभूषित झालेले होते. तो पूर्ण चंद्रासमान मनोरम मुखामुळे प्रातःकाळीन सूर्याने युक्त असलेल्या मेघाप्रमाणे शोभून दिसत होता. ॥७॥\nभ्राजमानाङ्गदैः भीमैः पञ्चशीर्षैरिवोरगैः ॥ ८॥\nज्यामध्ये केयूर बांधलेले होते, ज्यावर उत्तम चंदनाचा लेप लावलेला होता आणि चमकदार बाजूबंद ज्यांची शोभा वाढवीत होते, अशा भयंकर भुजांनी सुशोभित रावण जणु पाच फडा असलेल्या अनेक सर्पांनी सेवीत होत आहे, असा भासत होता. ॥८॥\nमहति स्फाटिके चित्रे रत्‍न संयोगचित्रिते \nउत्तमास्तरणास्तीर्णे सूपविष्टं वरासने ॥ ९॥\nतो रावण स्फटिक मण्यांनी बनविलेल्या विशाल आणि सुंदर सिंहासनावर बसलेला होता. ते सिंहासन नाना प्रकारच्या रत्‍ने जडविलेली असल्याने विचित्र दिसत होते आणि ते सुंदर आस्तरणांनी आच्छादित केलेले होते. ॥९॥\nवालव्यजनहस्ताभिः आरात्समुपसेवितम् ॥ १०॥\nउत्तम वस्त्रालंकारानी खूप सजलेल्या अनेक युवती चवर्‍या, पंखे आदि घेऊन सर्व बाजूने जवळ पास उभ्या राहून त्याची सेवा करीत होत्या. ॥१०॥\nदुर्धरेण प्रहस्तेन महापार्श्वेन रक्षसा \nमंत्रिभिर्मन्त्रतत्त्वज्ञैः निकुम्भेन च मंत्रिणा ॥ ११॥\nकृत्स्नं परिवृतं लोकं चतुर्भिरिव सागरैः ॥ १२॥\nमंत्रतत्त्वाला जाणणारे दुर्धर, प्रहस्त, महापार्श्व आणि निकुम्भ - हे चार राक्षसजातीचे मंत्री त्याच्याजवळ बसलेले होते. त्या चार राक्षसांनी वेढलेला तो बळाभिमानी रावण जणु चार समुद्रांनी वेढलेल्या समस्त भूलोकाप्रमाणे शोभून दिसत होता. ॥११-१२॥\nमंत्रिभिः मंत्रतत्त्वज्ञैः अन्यैश्च शुभदर्शिभिः \nआश्वास्यमानं सचिवैः सुरैरिव सुरेश्वरम् ॥ १३॥\nज्याप्रमाणे देवता देवराज इंद्राला सांत्वना देतात त्याच प्रकारे ते मंत्रतत्त्वाचे ज्ञाते असलेले मंत्री तसेच आणखी इतरही शुभचिंतक सचिव रावणास सांत्वना देत होते. ॥१३॥\nअपश्यद् राक्षसपतिं हनुमान् अतितेजसम् \nविष्ठितं मेरुशिखरे सतोयमिव तोयदम् ॥ १४॥\nयाप्रकारे हनुमंतांनी मंत्र्यांनी घेरलेल्या अत्यंत तेजस्वी सिंहासनारूढ राक्षसराज रावणास, मेरूशिखरावर विराजमान झालेल्या सजल जलधाराप्रमाणे पाहिले. ॥१४॥\nस तैः संपीड्यमानोऽपि रक्षोभिर्भीमविक्रमैः \nविस्मयं परमं गत्वा रक्षोऽधिपमवैक्षत ॥ १५॥\nत्या भयानक पराक्रमी राक्षसांकडून पीडा होत असूनही हनुमान अत्यंत विस्मित होऊन राक्षसराज रावणाकडेच फार बारकाईने पहात होते. ॥१५॥\nभ्राजमानं ततो दृष्ट्वा हनुमान् राक्षसेश्वरम् \nमनसा चिन्तयामास तेजसा तस्य मोहितः ॥ १६॥\nत्या दीप्तिमान राक्षसराजाला उत्तम प्रकारे न्याहाळून पाहिल्यावर त्याच्या तेजाने मोहित होऊन हनुमान मनातल्या मनात असा विचार करू लागले- ॥१६॥\nअहो रूपमहो धैर्यं अहो सत्त्वमहो द्युतिः \nअहो राक्षसराजस्य सर्वलक्षणयुक्तता ॥ १७॥\n या राक्षसराजाचे रूप कसे अद्‍भुत आहे कसे विलक्षण धैर्य आहे कसे विलक्षण धैर्य आहे कशी अनुपम शक्ती आहे कशी अनुपम शक्ती आहे आणि कसे आश्चर्यजनक तेज आहे आणि कसे आश्चर्यजनक तेज आहे याचे संपूर्ण राजोचित लक्षणांनी संपन्न असणे ही किती आश्चर्याची गोष्ट आहे याचे संपूर्ण राजोचित लक्षणांनी संपन्न असणे ही किती आश्चर्याची गोष्ट आहे \nयद्यधर्मो न बलवान् स्यादयं राक्षसेश्वरः \nस्यादयं सुरलोकस्य सशक्रस्यापि रक्षिता ॥ १८॥\nजर याच्या ठिकाणी अधर्म प्रबळ नसता तर हा राक्षसराज रावण इंद्रासहित संपूर्ण देवलोकांचा संरक्षक होऊ शकला असता. ॥१८॥\nतेन बिभ्यति खल्वस्मात् लोकाः सामरदानवाः ॥ १९॥\nअयं ह्युत्सहते क्रुद्धः कर्तुमेकार्णवं जगत् \nइति चिन्तां बहुविधां अकरोन्मतिमान् हरिः \nदृष्ट्वा राक्षसराजस्य प्रभावममितौजसः ॥ २०॥\nयाच्या लोकनिंदित क्रूरतापूर्वक निष्ठुर कर्मांमुळे देवता आणि दानवांसहित संपूर्ण लोक याच्यापासून भयभीत झाले आहेत. हा कुपित झाला तर समस्त जगाला एका क्षणात निमग्न करू शकेल. संसारात प्रलय उत्पन्न करू शकेल. अमित तेजस्वी राक्षसराजाचा प्रभाव पाहून ते बुद्धिमान वानरवीर अशा अनेक प्रकारच्या चिंता करू लागले. ॥१९-२०॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुंदरकाण्डे एकोनपञ्चाशः सर्गः ॥ ४९॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा एकोणपन्नासावा सर्ग पूर्ण झाला. ॥४९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/people-kartik-aryans-who-have-flirt-kareena-kapoor-have-fun/", "date_download": "2018-09-26T03:19:45Z", "digest": "sha1:JUW3TFUVAMZ4HFAZIYAW4P2F2ZKCHFRO", "length": 27195, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The People Of Kartik Aryans Who Have Flirt With Kareena Kapoor, Have Fun! | ​करिना कपूरसोबत फ्लर्ट करू पाहणा-या कार्तिक आर्यनची लोकांनी अशी घेतली मजा! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आ�� लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, स��स्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\n​करिना कपूरसोबत फ्लर्ट करू पाहणा-या कार्तिक आर्यनची लोकांनी अशी घेतली मजा\nजिच्यावर लहानपणापासून ‘क्रश’ होता, त्या अभिनेत्रीसोबत कार्तिक आर्यनला रॅम्प वॉक करण्याची संधी मिळाली. ही अभिनेत्री कोण तर करिना कपूर.\nअभिनेता कार्तिक आर्यन सध्या जोरात आहे. होय, कार्तिकचा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा चित्रपट जितका जोरात आहे अगदी तितकाच. कार्तिकचा हा चित्रपट आला आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला. आता बॉक्सआॅफिसवरचे हे यश पाहून कार्तिक सुखावला नसला तर नवल. त्यातचं कार्तिकला आणखी एक लॉटरी लागली. ती म्हणजे, जिच्यावर लहानपणापासून ‘क्रश’ होता, त्या अभिनेत्रीसोबत कार्तिकला रॅम्प वॉक करण्याची संधी मिळाली. ही अभिनेत्री कोण तर करिना कपूर. होय, अलीकडे कार्तिक व करिना दोघेही मनिष मल्होत्राच्या एका फॅशन शोसाठी रॅम्प वॉक करताना दिसले. यानंतर लगेच कार्तिकने स्वत:च्या सोशल अकाऊंटवर करिनासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओ कार्तिक करिनासाठी ‘बनजा तू मेरी रानी...’ हे गाणे गात करिनाला इम्प्रेस करताना दिसतोय. अर्थात कार्तिकचे हे गाणे ऐकून करिना नावाची ही ‘रानी’ त्याच्यावर मेहरबान व्हावी, याआधीचं लोकांनी कार्तिकला गदागदा हलवून जागे केले.\nALSO READ : ‘सोनू के टीटू की स्वीटी’ने दिला अनेकांना ‘धक्का’ बडे बडे ट्रेड पंडितही कमाई पाहून झालेत हैरान\nहोय, ‘तुम्हारी रानी किसीकी महारानी है,’ हे लोकांनी कार्तिकच्या लक्षात आणून दिले. एकंदर काय तर या व्हिडिओवरून लोकांनी कार्तिकची चांगलीच मजा घेतली. ‘वह पहले से ही पटौदी की रानी (बेगम) मल्लिका है, सैफ को पता चलेगा तो भाई मार पड़ेगी’, असे एका युजरने लिहिले. अनेक युजरला तर तैमूरही आठवला. ‘वो किसी की मम्मी है, तू रानी कैसे बना सकता है’, असा प्रश्न दुसºया एका युजरने केला.\nकार्तिकने २०११ मध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु केली होती. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात त्याने रजत नामक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात कार्तिकला सलग पाच मिनिटं न थांबता संवाद बोलायचा होता. हा संवाद हिंदी चित्रपटातील सर्वात लांब संवाद मानला जातो.\n मराठी म��ट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशार��� देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617819", "date_download": "2018-09-26T03:38:30Z", "digest": "sha1:YBL4GLK62XTHQAYPTBSHCGHK44443WZV", "length": 5639, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 5 निदर्शकांचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 5 निदर्शकांचा मृत्यू\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 5 निदर्शकांचा मृत्यू\nअफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील मोहम्मद दारा जिल्हय़ात आत्मघाती हल्ला झाला असून यात 19 जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच 57 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱयांनी दिली आहे. निदर्शकांच्या गर्दीत घुसून आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणल्याने ही जीवितहानी झाली आहे. एका पोलीस प्रमुखाच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी स्थानिक लोक रस्त्यावर उतरले होते. तसेच त्यांनी महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. या निदर्शनांच्या दरम्यानच दहशतवाद्याने स्फोट घडवून आणल्याची माहिती नांगरहार गव्हर्नरांचे प्रवक्ते अताउल्ला खोग्यानी यांनी दिली. जलालाबादच्या प्रांतीय राजधानीत एका कन्याशाळेसमोर झालेल्या दुहेरी स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु तालिबान आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना नांगरहार प्रांतात सक्रीय आहेत. तालिबानने मागील काही काळात अनेक जीवघेणे हल्ले केले आहेत.\nविमानाच्या स्वच्छता गृहात लपविलेले सहा किलो सोने जप्त\nजगातील वृद्ध महिलेचे 117 व्या वर्षी निधन\nमहाराष्ट्रात पेट्रोल सर्वात महाग, मुंबईत गाठला उच्चांक\nकलंकितांना निवडणूक लढविण्यापासून रोखणे अशक्य\nसिंधुदुर्गात 28रोज��� व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Latestnews&id=3487&news=%E0%A4%AC%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE%20%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%20%E0%A4%A4%E0%A5%8C%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF.html&start=101", "date_download": "2018-09-26T03:14:58Z", "digest": "sha1:4OODWKUPHY4W4CZOBQHL44OSGID6TUVH", "length": 12074, "nlines": 118, "source_domain": "beedlive.com", "title": "बी.एस्सी संगणकशास्त्रमध्ये अनिल भोसले प्रथम तर आकांक्षा तौर व्दितीय.html", "raw_content": "\nबी.एस्सी संगणकशास्त्रमध्ये अनिल भोसले प्रथम तर आकांक्षा तौर व्दितीय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद संलग्न बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात बी. एस्सी संगणकशास्त्र अभ्यासक्रमाचा निकाल जाहिर झाला आहे. या अभ्यासक्रमामध्ये अनिल अजिनाथ भोसले हा विद्यार्थी ६४.५० टक्के मार्क घेवून प्रथम आला. असुन आकांक्षा गंगाधर तौर ६४.४७ टक्के व्दितीय तर दिनेश मोहन सुसलादे यांनी ६४.१७ टक्के तृतीय क्रमांक मिळवला आहे.\nबी. एस्सी संगणकशास्त्र पदवीसाठी शैषणीक वर्षे २०१६-२०१७ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या परिक्षेत महाविद्यालयाचा एकुण ८० टक्के निकाल लागला आहे. या निकालानंतर विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमाचा प्रवेश कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याप्रमाणे बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी सन २०१७-२०१७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एम.ए.पत्रकारिता आणि जनसंव���द, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रिय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया सूरु असून १० जुलै रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. आणि आपले प्रवेश निश्चित करावेत. पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या एस.सी, एस.टी, एन.टी, ओबीसी अशा शिष्यवृत्ती धारक प्रवर्गातील विद्याथ्र्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती लागु आहे.\nसदर महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर संगणक क्षेत्रात करिअर करु इच्छीणा-या विद्याथ्र्यांसाठी बी.एससी नेटवर्कींग आणि मल्टीमिडीया, बी.सी.एस, आणि बी.सी.ए पन्नास टक्के फिसमध्ये प्रवेश आहेत. यशस्वी झालेल्या विद्याथ्र्यांचे अभिनंदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीसीयुडीचे सदस्य तथा संस्थेचे अध्यक्ष रमेश पोकळे, सचिव प्रा. गणेश पोकळे, प्राचार्य विठ्ठल एडके, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब केदार, प्रा. बप्पासाहेब हावळे, प्रा. विजय दहिवाळ, प्रा. छाया गडगे, प्रा.वैजिनाथ शिंदे, प्रा सुरेश कसबे, प्रा. अफ्रोज सय्यद, प्रा. कांबळे, सुहास गाढवे, सुधिर केंगार, संतोष मोरे, प्रविण पवार, जयदत्त गीरी यांनी अभिनंदन केले आहे.\nशिक्षक हा समाजाचा दिशादर्शक - रमेश पोकळे\nभ्रष्टाचार निर्मुलनासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे-डॉ.गणेश ढवळे\nनागरिकांनी खबरदारी बाळगावी जिल्हाधिकारी राम यांचे आवाहन\nकै.अण्णासाहेब पाटील आर्थीक विकास महामंडळाला एक हजार कोटींची तरतुद करा-रमेश पोकळे\nदमदार पाऊस; रब्बीचा मार्ग मोकळा\nबिंदुसरा नदिला पूर, रहिवाशांना सुरक्षीत स्थळी हालवणे आवश्यक\nबिंदुसरा नदिला पूर, रहिवाशांना सुरक्षीत स्थळी हालवणे आवश्यक\nसरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा - मुख्यमंञी\nनांदेडमध्ये मराठा समाजाचा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा\nमराठवाड्याच्या विकासाला राज्य सरकारचा अग्रक्रम -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nस्व.सुंदरराव सोळंके यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी - पालकमंत्री पंकजा मुंडे\nजिल्हा न्यायालयाच्या इमारतीची पालकमंत्री मुंडे यांच्याकडून पाहणी\nमराठवाडा मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले-प्राचार्य ग���ेश पोकळे\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहरण\nसरदार वल्लभभाई पटेलांच्या कणखर भुमिकेमुळे मराठवाडा मुक्त- बापूसाहेब शिंदे\nअपंग विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत\nविविध लाभासाठी आदिवासी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत\nमतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर\nज्ञानाचे उपयोजन करण्याची क्षमता विद्याथ्र्यांनी आत्मसात करावी- डॉ. सुधीर गव्हाणे\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/The-cremation-ground-of-Raveena-Tandon-statue/", "date_download": "2018-09-26T02:49:22Z", "digest": "sha1:S4FBMUPTF24ZCGAHVX4GNTESY46C26PW", "length": 3681, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रविना टंडन हिच्या पुतळ्याचे केले दहन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › रविना टंडन हिच्या पुतळ्याचे केले दहन\nरविना टंडन हिच्या पुतळ्याचे केले दहन\nशेतकरी आंदोलकांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भूमीपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने दिल्लीगेट येथे सिनेअभिनेत्री रविना टंडन हिच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. शेती माल व दूधाला योग्य हमीभावासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर रविना टंडन हिने शेतकरी आंदोलन करताना शेतमालाची नासाडी व सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करुन जामीन न देण्याचे ट्विट केल्याने ती वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, निलेश तळेकर, अशोक आदळे, संतोष कोरडे, संतोष हांडे, रोहन आंधळे, सुनील मुळे, विकास भोर, गणेश गोळे, कैलास कोकाटे, वेदांत आंधळे, संजय भोर आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/dog-Sterilization/", "date_download": "2018-09-26T02:50:53Z", "digest": "sha1:QH2QVQ6QAZBD7YXDCSKKUGHIUH7AHBKZ", "length": 7256, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुत्र्याच्या नसबंदीसाठी ९००; दयामरणासाठी ३०० रुपये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › कुत्र्याच्या नसबंदीसाठी ९००; दयामरणासाठी ३०० रुपये\nकुत्र्याच्या नसबंदीसाठी ९००; दयामरणासाठी ३०० रुपये\nशहरात दोन वर्षांपासून बंद असलेले कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम आता पुन्हा सुरू होणार आहे. मनपाने नऊशे रुपये प्रतिकुत्रा या दराने पुणे येथील ब्ल्यू क्रॉस या संस्थेला हे काम दिले आहे. यानुसार सन 2018-19 मध्ये या कामावर सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. मोकाट कुत्र्याला पकडून आणून निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे आणि त्यानंतर त्याची सुश्रुषा आणि पुनर्वसन करण्याचे काम या संस्थेला करावे लागणार आहे.\nमोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मनपाकडून अशा कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. मात्र दोन वर्षांपासून शहरात हे काम बंद आहे. पालिकेकडून खाजगी संस्थेच्या माध्यमातून हे काम केले जात होते; परंतु तिथे बिल थकल्याने दोन वर्षांपूर्वी या संस्थेने काम थांबविले होते. त्यानंतर वारंवार निविदा काढूनही त्याला ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेने नुकतीच नव्याने निविदा काढली होती. त्यात दोन संस्थांनी निविदा दाखल केल्या. यातील ब्ल्यू क्रॉस या पुणे येथील संस्थेचे दर तुलनेने कमी होते. त्यामुळे या संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली. या संस्थेने प्रत्येक कुत्र्यामागे 950 रुपये असा दर निविदेत भरला होता. मात्र नंतर झालेल्या वाटाघाटीत ही संस्था हेच काम 900 रुपये दराने करण्यास तयार झाली.\nशहरात चाळीस हजार कुत्री\nनसबंदीचे काम बंद असल्याने शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात मोकाट कुत्र्यांच्या अक्षरशः झुंडीच्या झुंडी फिरत आहेत. अनेक ठिकाणी हे मोकाट कुत्रे सर्वसामान्यांचे लचके तोडत आहे��. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दोन वर्षांपासून मनपा सर्वसाधारण सभेत सतत होत होती. सद्यःस्थितीत शहरात सुमारे चाळीस हजार मोकाट कुत्रे असल्याचा मनपाचा अंदाज आहे.\nकायद्यानुसार कुत्र्यांना मारणे गुन्हा आहे. मात्र पिसाळलेले, रोगग्रस्त कुत्रे मारण्यास मुभा आहे. त्यासाठी सीआरसीयूच्या नियंत्रणाखाली इंजेक्शन देऊन अशा कुत्र्यास दयामरण दिले जाते. पालिकेने आपल्या निविदेत या दयामरणाच्या कामाचाही समावेश केलेला आहे. दयामरणासाठी प्रतिकुत्रा 421 रुपये असा दर ब्ल्यू क्रॉस संस्थेने निविदेत भरला होता. वाटाघाटीअंती हे काम 300 रुपये दराने करण्यास संस्था तयार झाली.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/two-accident-in-nipani-couple-dead/", "date_download": "2018-09-26T03:39:55Z", "digest": "sha1:2GDPCY3V7ZCLKA2SCOIHHT2FG3H77ITK", "length": 5341, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निपाणीत दोन दाम्पत्यांना महामार्गावर अपघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › निपाणीत दोन दाम्पत्यांना महामार्गावर अपघात\nनिपाणीत दोन दाम्पत्यांना महामार्गावर अपघात\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्‍वर हद्दीतील नांगनूर क्रॉसवर ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात निजगौंडा सत्यगोंडा पाटील (वय 51) व विद्या निजगौंडा पाटील (46, मूळ गाव खणदाळ, ता. गडहिंग्लज, सध्या रा. संकेश्‍वर) हे दाम्पत्य जागीच ठार झाले.\nअपघात बुधवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास झाला. घटनेची नोंद संकेश्‍वर पोलिसांत झाली असून पोलिसांनी दुचाकीस धडकून पसार झालेल्या ट्रकचा क्रमांक अन्य वहानधारकांकरवी टिपून पुढील तपास चालविला आहे.\nनिजगौंडा हे माजी सैनिक असून ते पत्नी व आपल्या दोन मुलांसह संकेश्‍वर येथील क्वळ्ळी प्लॉटमध्ये रहावयास आहेत. दुपारी पाटील दुचाकीवरून यमकनमर्डी येथे दवाखान्याला गेले होते. परतत असताना त्यांना मागून येणार्‍या ट्रकने जोरात धडक दिली.\nकोगनोळीजवळ पत्नीचा मृत्यू, पती गंभीर\nकोगनोळी फाट्यानजीक आयशर वाहनाची धडक बसून दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. नकुशी गजानन पाटील (वय 45, रा. शंकरवाडी, ता. कागल) असे तिचे नाव आहे. पती गजानन नाथा पाटील (50) गंभीर जखमी आहेत. अपघात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास झाला.\nगजानन पत्नी नकुशी यांना घेऊन कागलकडे दुचाकीवरून जात होते. कोगनोळी फाटा ओलांडून ते पुढे गेले असता, मागून येणार्‍या आयशरने धडक दिली. नकुशी यांचे डोके रस्त्यावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गजानन गंभीर जखमी झाले. त्यांना निपाणीच्या म.गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयशरचालक फरार आहे. पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांनी\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/sushilkumar-shinde-strike-in-solapur/", "date_download": "2018-09-26T03:07:38Z", "digest": "sha1:PS34IODV4SQZ4VDLYWRYUGPDYJ4JX6EC", "length": 6588, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज उपोषण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज उपोषण\nसुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज उपोषण\nदेशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणूनबुजून धोका निर्माण झालेला आहे. यासाठी भाजप सरकारच्या विरोधात सोमवार, 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता चार हुतात्मा पुतळा सोलापूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे उपोषण होणार आहे.\nभाजप सरकार केंद्रात व राज्यात सत्तेवर आल्यापासून त्यांच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. 2 एप्रिल रोजी विविध संघटनेच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते, मात्र त्यादिवशी भाजप शासनाच्या न���कर्तेपणामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या व हिंसाचारी घटना घडल्या व हिंसाचार उफाळून आला आणि त्यामुळे अनेक निष्पाप जीव बळी पडले. त्याचप्रमाणे देशभरात विविध राज्यात जाणिवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा व दलित समाजामध्ये जाणिवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हे स्पष्ट आहे.\nया उपोषणास आ. प्रणिती शिंदे, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. भारत नाना भालके, आ. रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, माजी आमदार जयवंतराव जगताप, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, धर्मा भोसले, अलका राठोड, माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी महापौर सुशीला आबुटे, नलिनी चंदेले, संजय हेमगड्डी, यु.एन. बेरिया, पक्षनेते चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत उपोषण होणार आहे.\nतरी काँग्रेस पक्षाचे शहरातील व जिल्ह्यातील आजी/माजी पदाधिकारी, ब्लॉक, फ्रंटल, सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक, परिवहन समिती सदस्य व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सदर उपोषणास वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सातलिंग शटगार यांनी केले आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/611429", "date_download": "2018-09-26T03:22:03Z", "digest": "sha1:56CZLBWABNMHBPNQ6TKUNYAY2QRJRHSI", "length": 15860, "nlines": 37, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अतिउत्साही नवज्योतसिंग सिद्धू ! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अतिउत्साही नवज्योतसिंग सिद्धू \nसारा देश अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने द��ःखसागरात बुडालेला असताना पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथग्रहण समारंभाला इस्लामाबाद येथे सहभागी होतात काय आणि पाकव्याप्त काश्मीरच्या प्रमुखांशेजारी बसतात काय एवढेच नव्हे तर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला आलिंगन देतात काय एवढेच नव्हे तर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला आलिंगन देतात काय पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर तिथे मिळालेला मान-सन्मान पाहता नवज्योतसिंग सिद्धू विरघळले. इम्रान खान व पाकिस्तानी नेत्यांबद्दलचे त्यांचे प्रेम उफाळून आले. भारताच्या पंतप्रधानांसह देशातील अनेक दिग्गजांनी पाकचे निमंत्रण स्वीकारलेले नाही. सिद्धू यांना मात्र आपली दोस्ती आठवली. दोस्तीच्या बदल्यात ते देशही विसरले. नवज्योतसिंग सिद्धू सध्या अडचणीत आलेले आहेत. करायला गेलो एक आणि झाले भलतेच, अशी त्यांची अवस्था झालेली आहे. आजवर पाकिस्तानने भारतविरोधी केलेल्या कारवाया भारतीय जनता कधीही विसरू शकत नाही. पंजाब हा पाकिस्तानच्या शेजारचा प्रांत. फाळणीपासून आजवर पंजाबने बरेच काही सहन केलेले आहे. आजही पंजाबमध्ये पाकिस्तानच्या कारवाया चालूच आहेत. मोठय़ा प्रमाणात पंजाबमध्ये अमली पदार्थ पोहोचवून त्यातून युवा शक्तीला बिघडवण्याचा विडा पाकिस्तानने उचललेला आहे. शिख जनतेत फूट पाडून खलिस्तान चळवळही सुरू करण्यासाठी पाकनेच इंधन ओतलेले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक नामवंत क्रिकेटपटू तसेच राजकीय नेत्यांनीदेखील जायचे टाळले आणि सिद्धूला मात्र देशापुढे आपली मैत्री मोठी वाटली. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी सिद्धूला मान दिला असेल कारण भारतातून गेलेला हा तसा एकमेव लक्षात राहण्यासारखा नेता होता. पाकिस्तानमध्ये शपथग्रहण समारंभानंतर पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना सिद्धूने दिलेले आलिंगन सिद्धूला अडचणीत आणणारे ठरले आहे. भारतीय प्रसारमाध्यमांत आणि राजकारणामध्येदेखील सिद्धूवर जोरदार टीका होत आहे. खुद्द पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धूवर कडाडून टीका केली आहे. आपल्याला या मंत्र्याकडून अशी अपेक्षा मुळीच नव्हती, असे ते म्हणतात. पाकव्याप्त काश्मिरच्या राष्ट्रपतींबरोबर सिद्धू बसले इथपर्यंत सारे ठीक होते. परंतु भारताच्या ��ीमेवर पाकिस्तानकडून दररोज होणारे हल्ले आणि आपले सैनिक दररोज मरण पावत असताना सिद्धूने पाकच्या लष्करप्रमुखांना दिलेले आलिंगन निश्चितच आक्षेपार्ह आहे. या प्रकाराने काँग्रेस पक्ष आणि कॅ. अमरिंदरसिंग यांचे सरकारही पंजाबात टीकेचे धनी बनले आहे. नवज्योतसिंग सिद्धू हे वैयक्तिक पातळीवर इस्लामाबादला गेले. जेव्हा एखाद्या राज्याचा कॅबिनेट मंत्री विदेशात जातो त्यावेळी केंद्र सरकारची परवानगी हवी की नको पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर तिथे मिळालेला मान-सन्मान पाहता नवज्योतसिंग सिद्धू विरघळले. इम्रान खान व पाकिस्तानी नेत्यांबद्दलचे त्यांचे प्रेम उफाळून आले. भारताच्या पंतप्रधानांसह देशातील अनेक दिग्गजांनी पाकचे निमंत्रण स्वीकारलेले नाही. सिद्धू यांना मात्र आपली दोस्ती आठवली. दोस्तीच्या बदल्यात ते देशही विसरले. नवज्योतसिंग सिद्धू सध्या अडचणीत आलेले आहेत. करायला गेलो एक आणि झाले भलतेच, अशी त्यांची अवस्था झालेली आहे. आजवर पाकिस्तानने भारतविरोधी केलेल्या कारवाया भारतीय जनता कधीही विसरू शकत नाही. पंजाब हा पाकिस्तानच्या शेजारचा प्रांत. फाळणीपासून आजवर पंजाबने बरेच काही सहन केलेले आहे. आजही पंजाबमध्ये पाकिस्तानच्या कारवाया चालूच आहेत. मोठय़ा प्रमाणात पंजाबमध्ये अमली पदार्थ पोहोचवून त्यातून युवा शक्तीला बिघडवण्याचा विडा पाकिस्तानने उचललेला आहे. शिख जनतेत फूट पाडून खलिस्तान चळवळही सुरू करण्यासाठी पाकनेच इंधन ओतलेले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक नामवंत क्रिकेटपटू तसेच राजकीय नेत्यांनीदेखील जायचे टाळले आणि सिद्धूला मात्र देशापुढे आपली मैत्री मोठी वाटली. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी सिद्धूला मान दिला असेल कारण भारतातून गेलेला हा तसा एकमेव लक्षात राहण्यासारखा नेता होता. पाकिस्तानमध्ये शपथग्रहण समारंभानंतर पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना सिद्धूने दिलेले आलिंगन सिद्धूला अडचणीत आणणारे ठरले आहे. भारतीय प्रसारमाध्यमांत आणि राजकारणामध्येदेखील सिद्धूवर जोरदार टीका होत आहे. खुद्द पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धूवर कडाडून टीका केली आहे. आपल्याला या मंत्र्याकडून अशी अपेक्षा मुळीच नव्हती, असे ते म्हणतात. पाकव्याप्त काश्मिरच्या राष्ट्रपतींबरोबर सिद्धू बसले इथपर���यंत सारे ठीक होते. परंतु भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडून दररोज होणारे हल्ले आणि आपले सैनिक दररोज मरण पावत असताना सिद्धूने पाकच्या लष्करप्रमुखांना दिलेले आलिंगन निश्चितच आक्षेपार्ह आहे. या प्रकाराने काँग्रेस पक्ष आणि कॅ. अमरिंदरसिंग यांचे सरकारही पंजाबात टीकेचे धनी बनले आहे. नवज्योतसिंग सिद्धू हे वैयक्तिक पातळीवर इस्लामाबादला गेले. जेव्हा एखाद्या राज्याचा कॅबिनेट मंत्री विदेशात जातो त्यावेळी केंद्र सरकारची परवानगी हवी की नको केंद्रीय गृहमंत्रालयाची रीतसर परवानगी सिद्धू यांनी घेतली होती काय केंद्रीय गृहमंत्रालयाची रीतसर परवानगी सिद्धू यांनी घेतली होती काय या साऱया प्रश्नांना सिद्धू आता समाधानकारक उत्तरे देऊ शकतील असे वाटत नाही. या देशातले कोणीही शपथग्रहण समारंभाला जात नाही, अशा वेळी आपण अतिउत्साहीपणा दाखविण्याची गरज नाही हे तरी सिद्धू यांच्या लक्षात यायला हवे होते. देशभरात सिद्धूच्या विरोधात संतापाची लाट उसळते आहे आणि सिद्धू पाक दौऱयाचे लंगडे समर्थन करीत आहे. भारत सरकार वा पंजाब सरकारने सिद्धूला अद्याप जाब विचारलेला नाही. परंतु बिहारच्या मुझफ्फरनगर येथील एका व्यक्तीने सिद्धूवर राजद्रोहाचा खटला घातला आहे. या खटल्यातून काही निष्पन्न होणार नाही. परंतु अकारण सिद्धू अतिउत्साहापोटी मांस खाऊनच राहिलेला नाही तर गळय़ात हाड बांधले आहे. अतिउत्साहीपणा नडतो तो असा. भारतातून इतर नेतेमंडळी का गेली नाही याचा तरी सिद्धूने विचार करायला पाहिजे होता. मुळात सिद्धू हा तसा राजकारणी नाही. क्रिकेटमधून तो राजकारणात पोहोचला व वाक्प्रचूर असलेल्या या व्यक्तीकडे बुद्धिमत्ता आहे. उत्कृष्ट वक्तृत्वाद्वारे त्याने पंजाबमधील अनेकांची मने जिंकली. मात्र पाक लष्कर प्रमुखाला आलिंगन देऊन जिंकलेली मनेही सिद्धूने तोडलेली आहेत. खरे पाहता काँग्रेसने सिद्धूवर कारवाई करण्याची गरज होती. मध्यंतरी काँग्रेसमधील आणखी एक नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन मोदी सरकारविरोधात गरळ ओकली. हे करताना त्यांनी भारत सरकारच्या विरोधात निवेदने केली. काँग्रेसने केवळ डोळे वटारले. थोडे दिवस त्यांना निलंबित केले व आता निलंबन मागे घेण्याचे ठरविले आहे. काँग्रेस पक्ष याबाबतीत गंभीर आहे की नाही या साऱया प्रश्नांना सिद्धू आता समाधानकारक उत्तरे देऊ शकतील असे वाटत नाही. या देशातले कोणीही शपथग्रहण समारंभाला जात नाही, अशा वेळी आपण अतिउत्साहीपणा दाखविण्याची गरज नाही हे तरी सिद्धू यांच्या लक्षात यायला हवे होते. देशभरात सिद्धूच्या विरोधात संतापाची लाट उसळते आहे आणि सिद्धू पाक दौऱयाचे लंगडे समर्थन करीत आहे. भारत सरकार वा पंजाब सरकारने सिद्धूला अद्याप जाब विचारलेला नाही. परंतु बिहारच्या मुझफ्फरनगर येथील एका व्यक्तीने सिद्धूवर राजद्रोहाचा खटला घातला आहे. या खटल्यातून काही निष्पन्न होणार नाही. परंतु अकारण सिद्धू अतिउत्साहापोटी मांस खाऊनच राहिलेला नाही तर गळय़ात हाड बांधले आहे. अतिउत्साहीपणा नडतो तो असा. भारतातून इतर नेतेमंडळी का गेली नाही याचा तरी सिद्धूने विचार करायला पाहिजे होता. मुळात सिद्धू हा तसा राजकारणी नाही. क्रिकेटमधून तो राजकारणात पोहोचला व वाक्प्रचूर असलेल्या या व्यक्तीकडे बुद्धिमत्ता आहे. उत्कृष्ट वक्तृत्वाद्वारे त्याने पंजाबमधील अनेकांची मने जिंकली. मात्र पाक लष्कर प्रमुखाला आलिंगन देऊन जिंकलेली मनेही सिद्धूने तोडलेली आहेत. खरे पाहता काँग्रेसने सिद्धूवर कारवाई करण्याची गरज होती. मध्यंतरी काँग्रेसमधील आणखी एक नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन मोदी सरकारविरोधात गरळ ओकली. हे करताना त्यांनी भारत सरकारच्या विरोधात निवेदने केली. काँग्रेसने केवळ डोळे वटारले. थोडे दिवस त्यांना निलंबित केले व आता निलंबन मागे घेण्याचे ठरविले आहे. काँग्रेस पक्ष याबाबतीत गंभीर आहे की नाही सिद्धूने अकारण आपल्यावर संकट ओढवून घेतले आहे. पाक लष्कर प्रमुखाला आलिंगन देऊन सिद्धूने नेमके काय मिळवले सिद्धूने अकारण आपल्यावर संकट ओढवून घेतले आहे. पाक लष्कर प्रमुखाला आलिंगन देऊन सिद्धूने नेमके काय मिळवले तो राष्ट्रीय नेता बनला की आंतरराष्ट्रीय नेता तो राष्ट्रीय नेता बनला की आंतरराष्ट्रीय नेता उलटपक्षी आज तमाम देशवासियांच्या पोटी तो खलनायक ठरलेला आहे. पाक लष्कर प्रमुखाला आलिंगन देण्यापूर्वी सिद्धूने भारताच्या सीमेवर पाककडून होणारा स्वैर गोळीबार आणि त्यात वीरमरण पत्करणाऱया भारतीय जवानांचा तरी विचार करणे गरजेचे होते. एका वकिलाने पंजाबच्या या मंत्र्याविरोधात बिहार न्यायालयात ठोकलेल्या राजद्रोहाच्या खटल्यास सिद्धूला सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर जनतेलाही तोंड दाखविणे नकोसे होईल. अतिउत्साहीपणा हा असा नडतो. त्यामुळे कोणताही निर्णय स्वतःच्या मर्जीवर घेता येत नाही. कारण सिद्धू हे आता मंत्री आहेत. क्रिकेट खेळाडू नव्हे. जरी तो अद्याप दूरचित्रवाणीवर कॉमेंट्री देत असले तरीदेखील सिद्धू एका महत्त्वाच्या राजकीय पदावर आहेत. असे स्वैरपणे वागता येत नाही याची जाणीव आता या प्रकाराने निश्चितच त्याना होईल. मुळात पाकला जाण्याची घाई करण्यापूर्वी सिद्धूंनी जर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना जरी विचारले असते वा त्यांचा सल्ला घेतला असता तरी बरे झाले असते. एकदा मंत्री बनले, घटनात्मक शपथ ग्रहण केल्यानंतर तुम्ही कुठेही गेलात तरी मंत्री या नात्यानेच तुमची ओळख ठरते. वैयक्तिक पातळीवर सिद्धू पाकला जाऊ कसा शकतो उलटपक्षी आज तमाम देशवासियांच्या पोटी तो खलनायक ठरलेला आहे. पाक लष्कर प्रमुखाला आलिंगन देण्यापूर्वी सिद्धूने भारताच्या सीमेवर पाककडून होणारा स्वैर गोळीबार आणि त्यात वीरमरण पत्करणाऱया भारतीय जवानांचा तरी विचार करणे गरजेचे होते. एका वकिलाने पंजाबच्या या मंत्र्याविरोधात बिहार न्यायालयात ठोकलेल्या राजद्रोहाच्या खटल्यास सिद्धूला सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर जनतेलाही तोंड दाखविणे नकोसे होईल. अतिउत्साहीपणा हा असा नडतो. त्यामुळे कोणताही निर्णय स्वतःच्या मर्जीवर घेता येत नाही. कारण सिद्धू हे आता मंत्री आहेत. क्रिकेट खेळाडू नव्हे. जरी तो अद्याप दूरचित्रवाणीवर कॉमेंट्री देत असले तरीदेखील सिद्धू एका महत्त्वाच्या राजकीय पदावर आहेत. असे स्वैरपणे वागता येत नाही याची जाणीव आता या प्रकाराने निश्चितच त्याना होईल. मुळात पाकला जाण्याची घाई करण्यापूर्वी सिद्धूंनी जर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना जरी विचारले असते वा त्यांचा सल्ला घेतला असता तरी बरे झाले असते. एकदा मंत्री बनले, घटनात्मक शपथ ग्रहण केल्यानंतर तुम्ही कुठेही गेलात तरी मंत्री या नात्यानेच तुमची ओळख ठरते. वैयक्तिक पातळीवर सिद्धू पाकला जाऊ कसा शकतो मुळात सिद्धूने एक नवा वाद निर्माण करून भाजपच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे.\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद��यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612815", "date_download": "2018-09-26T03:08:37Z", "digest": "sha1:JCE7YCT6KMYZUBVUTWLJOZUHZKU7IYJJ", "length": 9125, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लोकसभेसाठी पेडण्यातून खलप व जितेंद्र देशप्रभू यांनी शिंग फुंकले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » लोकसभेसाठी पेडण्यातून खलप व जितेंद्र देशप्रभू यांनी शिंग फुंकले\nलोकसभेसाठी पेडण्यातून खलप व जितेंद्र देशप्रभू यांनी शिंग फुंकले\nलोकसभेची निवडणूक 2019 साली होणार असल्याने उत्तर गोव्यातून तब्बल चारवेळा भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय कायदेमंत्री रमाकांत खलप व पेडणेचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू हे दोघेही इच्छुक असून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार 25 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जितेंद्र देशप्रभू यांच्या राजमहालात पेडणे येथे आयोजित केली आहे.\nउत्तर गोव्यातून मागच्या तीन-चार निवडणुकीत भाजपाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा चाळीस हजारापेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला होता. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार जितेंद्र देशप्रभू यांनी श्रीपाद नाईक यांना घाम काढला होता. केवळ 6513 मतांनी जितेंद्र देशप्रभू यांना पराभव स्वीकारावा लागला होता.\nलोकसभा निवडणूक 2019 मध्ये होणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू असून लोकसभेच्या निवडणुकीत श्रीपाद नाईक यांना टक्कर देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी आता सर्वांत प्रथम पेडणे तालुक्यातून काँग्रेसतर्फे मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी माजी केंद्��ीय मंत्री रमाकांत खलप व माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे.\nमाजी आमदार जितेंद्र देशप्रभू लोकसभा निवडणुकीसंबंधी प्रतिक्रिया देताना सांगितले की 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीपाद नाईक यांना घाम काढला होता. केवळ 6513 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. उत्तर गोव्यातील कार्यकर्ते आजही आपल्या संपर्कात आहेत. ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करीत आहेत. आपण इच्छुक आहे. जर उमेदवारी पक्षांनी देऊन सर्व नेते एकसंध होऊन काम करायला तयार आहेत. तर आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे देशप्रभू यांनी सांगितले.\nदरम्यान काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक शनिवार 26 रोजी आपल्या निवासस्थानी आयोजित केली असून त्यावेळी योग्य निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nमाजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्याशी संपर्क साधला असता आपण आपल्या मनातील इच्छा यापूर्वी 4 ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर आपण निवडणूक लढवणार असून आपणास उमेदवारी मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.\nदेशप्रभू यांच्या राजवाडय़ात 26 रोजी होणारी बैठक महत्त्वाची मानली जात असून या बैठकीवर सर्वांचे लक्ष लागून आहे.\nफोंडा येथे 16 रोजी बाल, युवा कीर्तन महोत्सव\nवास्को रवींद्र भवनात कला कार्यशाळेला प्रारंभ\nअधिवेशनात येताना अभ्यास करुन या\nसरकारच्या निर्णयाविरोधात पर्यावरण प्रेमींचे आंदोलन\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/lightning-strikes-on-old-army-and-navy-building-kala-ghoda-16001", "date_download": "2018-09-26T03:53:45Z", "digest": "sha1:3B5MYWQ563NEPG4A4VMIKB2CLHU236V2", "length": 7563, "nlines": 90, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ब्रिटीशकालीन आर्मी अॅण्ड नेव्ही इमारतीवर वीज कोसळली", "raw_content": "\nब्रिटीशकालीन आर्मी अॅण्ड नेव्ही इमारतीवर वीज कोसळली\nब्रिटीशकालीन आर्मी अॅण्ड नेव्ही इमारतीवर वीज कोसळली\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदक्षिण मुंबईतील काळाघोडासमोरील आर्मी अॅण्ड नेव्ही इमारतीवर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पावसादरम्यान वीज कोसळली. विजेमुळे या ब्रिटीशकालीन इमारतीचे काही दगडी भाग तुटून तो रस्त्यांवरुन जात असलेल्या बेस्ट बस आणि टॅक्सीवर कोसळला. सुर्दैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. त्यानंतर ही इमारत त्वरीत खाली करून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत. तोपर्यंत इमारतीचा वापर न करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहे.\nशुक्रवारी संध्याकाळी नरिमन पॉईंट परिसरात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी काळाघोडा चौकातील १०० वर्षांहून जुनी आणि पुरातन वास्तू असलेल्या आर्मी अॅण्ड नेव्ही इमारतीवर अचानक वीज कोसळली. जोरदार आवाज होऊन इमारतीचे दगड खाली कोसळून बेस्ट बस आणि टॅक्सीवर पडले. त्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ झाला, सर्वजण सैरावैरा पळू लागले.\nया घटनेनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी त्वरीत बंद करण्यात आला. शिवाय या इमारतीतील सर्व कार्यालये तसेच दुकाने बंद करण्याच्या सूचना करत सर्वांना बाहेर काढण्यात आले. या इमारतीचे निखळलेले दगड काढण्यात आले असून यानंतर धोकादायक इमारत म्हणून त्वरीत महापालिकेच्यावतीने नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती ‘ए’ विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.\nया नोटीसमध्ये इमारतीचे स्ट्रक्चर ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले असून यामध्ये ही इमारत धोकादायक नसल्याचे आढळून आल्यास त्या ठिकाणी लोकांना प्रवेश दिला जाईल. मात्र, तोपर्यंत दुकाने व कार्यालये यांचा वापर न करण्याच्या सूचना केल्याचे दिघावकर यांनी सांगितले.\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nआर्मी अॅण्ड नेव्ही इमारतकाळा घोडादक्षिण म��ंबईबेस्टटॅक्सीमहापालिकावीजकोसळली\nकोस्टल रोड प्रकल्पाला अखेर महापालिकेची मंजुरी; देशातील सर्वात मोठा प्रकल्प\nरघुवंशी मिलच्या जागेतील ७ अनधिकृत कार्यालयांवर बुलडोझर\nमुंबईत दादर, माहीममध्येच सर्वाधिक १६५ टन निर्माल्य\nमहापौरांच्या स्टुटगार्ट दौऱ्यावर टांगती तलवार, कोटक आणि रईस शेख यांची माघार\nअंधेरीचं 'स्वप्नाक्षय मित्रमंडळ' गणेश गौरव स्पर्धेत अव्वल\nरखडलेल्या गझधरबंद पंपिंग स्टेशनचं काम करणार दुसरा कंत्राटदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/09/blog-post_9796.html", "date_download": "2018-09-26T03:47:05Z", "digest": "sha1:G4WDTV6AXF4YAD733HQROV5NLB5SNK6Q", "length": 3140, "nlines": 56, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "प्रेम करतो तुझ्यावर. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » प्रेम करतो तुझ्यावर. » प्रेम करतो तुझ्यावर.\nसोडून मला जाऊ नकोस...\nतोडून कधी जाऊ नकोस....\nकधी प्रेम करायचीस माझ्यावर...\nहे कधी विसरु नकोस.....\nतिरस्कार मात्र करू नकोस...\nRelated Tips : प्रेम करतो तुझ्यावर.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/bollworm-Farmers-are-still-deprived-from-grants-in-Jalna/", "date_download": "2018-09-26T02:44:29Z", "digest": "sha1:LJXYRBH27MGQK3GIHTTLJMZGAJFXANPD", "length": 6842, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोंडअळी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › बोंडअळी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित\nबोंडअळी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित\nतालुक्यातील बोंडअळीमुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या शेतकर्‍यांचे अनुदान बँकेत जमा झाले. मात्र ते मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून तीव्��� नाराजी व्यक्‍त होत आहे.शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून तालुका प्रशासनाने शासनाकडे 46 कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर केला होता. यात पहिल्या टप्प्यातला निधी प्राप्त झाला आहे. अद्यापही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा मुहूर्त प्रशासनाला सापडला नाही. यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.\nभोकरदन तालुक्यातील आठ मंडळांत कापसाची लागवड करण्यात आली होती. शेतकर्‍यांनी मोठी मेहनत घेतल्याने कपाशीचे पीक जोमात आले होते. मात्र या पिकावर अचानक बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला. गेल्या पाच वर्षांपासून पावसाअभावी दुष्काळाच्या चक्रव्युहात अडकलेल्या शेतकर्‍यांना सामना करावा लागत आहे. त्यातच कपाशीवर बोंडअळीने आक्रमण करून शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर टाकली.\nतालुक्यातील बोंडअळीचा विषय राज्यभरात गाजला होता. सर्वच राजकीय पुढार्‍यांनी तालुक्यात हजेरी लावली. मदत लवकरात लवकर मिळून देण्याचे आश्‍वासन दिले होते, परंतु आश्‍वासनही हवेत विरले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषाप्रमाणे बाधित झालेल्या क्षेत्राला 6 हजार 800 रुपये प्रतिहेक्टरी मदत मिळणार आहे. तालुका कृषी अधिकारी डी. बी. व्यवहारे म्हणाले, बाधित शेतकर्‍यांचे अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे. गावनिहाय यादी तयार करून दोन दिवसांत पैसे वाटप सुरू होईल.\nपेरणी तोंडावर मदतीची प्रतीक्षा\nयावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे बळीराजा नव्या जोमाने खरिपाच्या तयारीला लागला आहे. शेतातील मशागतीची कामे अंतिम टप्प्यात पोहचली असून, आता शेतीकरिता लागणार्‍या खर्चाची तडजोड करण्यात येत आहे. त्यात आठ ते दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या पेरणीसाठी बी बियाणे, खत खरेदीसाठी मोठ्या खर्चाचे नियोजनाची चिंता शेतकर्‍यांना आहे. बोंडअळीची मदत मिळाल्यास खर्च भागवता येईल, अशी आस धरून बसलेल्या शेतकर्‍यांना मात्र प्रशासनाकडे प्रतीक्षा करावी लागत आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईक���ांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/monkey-bite-Six-people-injured/", "date_download": "2018-09-26T02:48:40Z", "digest": "sha1:C7K6ZWCEIRH4I4DLA56D7KKZXEUZZGZ5", "length": 4919, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ\nतालुक्यातील मौजपुरी व रामनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेल्या वानराने सहा जणांना जखमी केले. त्यात एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.\nरामनगर येथे मंगळवारी कालिंदा रामेश्वर सरकाळे ही महिला शेतात काम करत असताना पिसाळलेल्या वानराने अचानक तिच्यावर हल्ला केला. यावेळी वानराने घतलेल्या चाव्यात ती गंभीर जखमी झाली.\nदुसर्‍या घटनेत सखुबाई तुकाराम सरकाळेला लिंबाच्या झाडाखाली लिंबोळ्या वेचत असताना वानराने तिच्या हाताला चावा घेऊन तोंडावर थापड मारली. त्यात महिलेचा दात पडला. दोन्ही महिलांवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वानराने मौजपुरी येथील मनोहर गोरे, भिलपुरी व मानेगाव येथील दोन मोटारसायकल चालकांनासुद्धा चावा घेतला. वानराच्या हल्ल्यामुळे रामनगर व मौजपुरी परिसरातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nशेतकरी शेतात जाण्यास धजावेना\nशेतकरी शेतात पेरणीची कामे असूनही जाण्यास तयार नाहीत. या पिसाळलेल्या वानराचा बंदोबस्त करण्यासाठी सरपंच अ‍ॅड. सोपान शेजूळ यांनी भ्रमणध्वनीवरून वनविभागाच्या अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली होती, परंतु वन विभागाचे कर्मचारी गावात आले नाहीत. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी ताबडतोब वानराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/jalgav-fire-14-house-burn/", "date_download": "2018-09-26T02:49:02Z", "digest": "sha1:HQBVFLCLSQXNKLRVT5GAWHOXW2MR6SXZ", "length": 5354, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जळगावात पुन्हा आगीने १४ घरे खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जळगावात पुन्हा आगीने १४ घरे खाक\nजळगावात पुन्हा आगीने १४ घरे खाक\nगेल्या महिन्याभरात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत जवळपास 20 घरे भस्मसाथ झाली होती. आज पुन्हा एकदा पहाटे एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कॉलनीत पार्टीशनची घरे असलेल्या वस्तीत अचानक आग लागली. या आगीमध्ये 12 संसाराची राखरांगोळी झाली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले.\nएमआयडीसी भागातील सुप्रीम कॉलनी भागात रज्जाक कुरेशी यांच्या मालकीच्या जागेवर 6 तर शकुर नवाज पटेल यांच्या मालकीच्या जागेवर 8 घरे आहेत. या दोन्ही ठिकाणी 14 घरांमध्ये 12 कुटूंबे राहतात. सलीम कुरेशी यांच्या घरात प्रवीण पाटील, अरूण चौधरी, पानचंद पाटील, श्रीराम कुदनलाल पिंपळ, आशाबाई विलास कोळी, मिनाबाई रमेश कोळी हे भाड्याने राहतात. शकुर याच्या घरामध्ये नसरीन पटेल, शब्बीर दिलावर शहा, प्रवीण साळवे, आसीफ पठाण, ज्ञानेश्‍वर पाथरवट हे भाड्याने राहतात. आज शुक्रवार दि २३ रोजी सकाळी 3.30 वाजण्याच्या सुमार शकुर पटेल याच्या घराला अचानक आग लागली. या आगीच्या ज्वाळेमुळे शेजारी राहणार्‍यांना जाग आल्याने त्यांनी लागलीच बाहेर पळ काढला. तसेच आपल्या घरातील सिलेंडर सुध्दा बाहेर काढले. त्यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टळला. सकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्यानंतर जळगाव मनपाचे अग्नीशामक दल हे जवळपास दिड तास उशिराने आल्याचा आरोप नागरिकांनी केला. अग्‍नीशामक दल लवकर आले असते तर ही हानी कमी करता आली असती असे नागरिकांनी म्‍हंटले. या आगीत जवळपास 15 लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. या आगीत नसरीन शकुर पटेल यांच्या मालकीच्या 6 बकर्‍या, बकरीची पिल्ले, 35 कोबड्या या घरात अडकून पड्ल्याने या आगीत जळून खाक झाल्या.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्ट�� रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pune-s-hills-are-safe-on-only-paper-says-MP-Vandana-Chavan/", "date_download": "2018-09-26T03:12:20Z", "digest": "sha1:WVMOXZMYZHORWMPIIM3MGD3ZTN6RO4WM", "length": 4523, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यातील टेकड्या फक्त कागदोपत्री सुरक्षित : खासदार चव्हाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुण्यातील टेकड्या फक्त कागदोपत्री सुरक्षित : खासदार चव्हाण\nपुण्यातील टेकड्या फक्त कागदोपत्री सुरक्षित : खासदार चव्हाण\nशहरालगतच्या बहुसंख्य टेकड्या या आजही फक्त कागदोपत्रीच सुरक्षित आहेत. प्रत्यक्षात त्यांवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे त्या धोकादायक स्थितीत आहेत, अशी खंत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली. घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित चार दिवसीय जैवविविधता महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी चव्‍हाण बोलत होत्या.\nकार्यक्रमादरम्यान, देवराई या विषयावरील चित्रफीत तसेच 'लेटस् गो प्लास्टिक वेस्ट फ्री' या पुस्तिकाचे अनावरण करण्यात आले. तसेच, प्लास्टिक प्रदुषण या थीमवर आधारीत छायाचित्र स्पर्धेत स्वरूप गोखले यांना प्रथम तर प्रशांत खरोटे यांना द्वितीय तसेच दख्खन पठारावरील जैवविविधता या विषयावर आधारीत छायाचित्र स्पर्धेत हिरा पंजाबी यांना प्रथम, प्रशांत पाटील यांना द्वितीय तर शिवांद हिरेमठ यांना तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. निसर्ग छायाचित्र प्रदर्शनासाठी देशभरातून सुमारे ६५ छायाचित्रकारांनी सहभाग नोंदविला असून त्यांमार्फत काढण्यात आलेली २५० छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vayamindia.wordpress.com/2017/02/06/2016%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%8D-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF/", "date_download": "2018-09-26T02:28:36Z", "digest": "sha1:UMHYKYTULGOASO7DNQ7VAOGAGH6322JG", "length": 34517, "nlines": 101, "source_domain": "vayamindia.wordpress.com", "title": "2016तील नवोन्मेष – वयम् वार्षिक वारी – वयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ", "raw_content": "\nवयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ\n2016तील नवोन्मेष – वयम् वार्षिक वारी\n2016 हे नववे वर्षही नवोन्मेषाचे (म्हणजे innovationचे) ठरले. सादर आहे वार्षिक आतषबाजी…\n‘ग्राम लक्ष्मी’ – महिला सरपंच प्रशिक्षण\nआरक्षणामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात ग्राम पंचायतीत सदस्य होण्याची आणि सरपंच होण्याचीही संधी मिळाली. या संधीसोबतच आव्हानेही आली. घरच्या आणि गावच्या पुरूषांचा दबाव, चेष्टा, विरोध या साऱ्याला तोंड देऊन ग्राम पंचायत चालवायची. पण त्या कामाचा अनुभवही नाही आणि प्रशिक्षणही नाही. त्यामुळे ही संधी आहे की शिक्षा – अशी भावना अनेक नवनिर्वाचित महिला सदस्यांची असते.\nगावात समृद्धी आणण्याची जबाबदारी असलेल्या या सर्व ग्राम लक्ष्मी पण अंगी शक्ती असूनही हतबल. यांचे शक्ती जागरण करण्याचा कार्यक्रम वयम् चळवळीने हाती घेतला आहे. जव्हार तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या महिला सरपंच व सदस्य यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. एक दिवसाच्या पहिल्या प्रशिक्षणाचा मुख्य विषय होता – ग्रामसभेत कसे बोलावे पण अंगी शक्ती असूनही हतबल. यांचे शक्ती जागरण करण्याचा कार्यक्रम वयम् चळवळीने हाती घेतला आहे. जव्हार तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या महिला सरपंच व सदस्य यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. एक दिवसाच्या पहिल्या प्रशिक्षणाचा मुख्य विषय होता – ग्रामसभेत कसे बोलावे काही कायद्यांचे प्राथमिक प्रशिक्षणही झाले. या प्रशिक्षणात 18 सरपंच आणि 43 सदस्या सहभागी झाल्या. प्रथमच त्यांना समानशील मैत्रिणी मिळाल्या आणि वयम् चळवळीचा भक्कम आधारही मिळाला.\nप्रथमच ग्राम पंचायतीचा जमाखर्च महिला सदस्यांनी वाचला. एका गावात सरपंच मॅडमनी सूत्रे हाती घेतल्यानंतरही ग्राम पंचायतीच्या बँक खात्यांवर मात्र आधीच्याच सरपंचबुवांचे नाव-सही होते. तेव्हाच तत्परतेने त्यांनी ग्रामसेवकाशी संगनमत करून खात्यांमधला बराच निधी खर्च करून टाकला. पण नवीन सरपंच बाईंनी वयम्’च्या मदतीने त्या खात्याचे सर्व पुरावे गोळा केले आणि ग्रामसभेत त्या दोघांना��ी हिशोब द्यायला लावला. प्रत्यक्ष खर्च न केलेले पैसे ग्रामसभा सांगेल त्या बाबीवर खर्च करू असे आश्वासन जाहीरपणे द्यायला भाग पाडले.\nआदिवासी उपयोजना 5% निर्बंध निधीतून गावात करून घेण्याच्या कामांमध्ये – विहीरीवर महिलांना आंघोळ करण्यासाठी व कपडे बदलण्यासाठी खोली बांधण्याचे काम – अनेक गावातल्या महिलांनी मंजूर करून घेतले.\nवयम्’च्या रीतीनुसार पहिल्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना विचारण्यात आले, “तुम्हाला असे प्रशिक्षण हवे आहे का आणि त्यासाठी तुम्ही काय द्यायला तयार आहात” थोडी चर्चा करून सर्व महिलांनी सांगितले की आम्हाला दर महिन्या-दोन महिन्याला असे प्रशिक्षण हवे. त्यासाठी आम्ही वर्गणी देऊ. पैसे नसले, तर मजुरीवर जाऊन 100 रू. कमवू आणि प्रशिक्षणाला येऊ.\n‘ग्राम लक्ष्मी’ हा प्रकल्प असा सुरू झाला आहे. दोन प्रशिक्षण सत्रे पार पडली आहेत. प्रशिक्षणांच्या मधल्या काळात सहभागींच्या गावात जाऊन अडीअडचणीला हात देणारी वयम् लाईफलाईनही सुरू आहे.\nआदिशक्ती – महिला गट बैठका\nशासनाच्या ग्रामीण आजीविका मिशन मार्फत अनेक गावांमध्ये बचतगट झाले आहेत. या गटांमधून एकत्र येणाऱ्या महिलांचा गाव विकासात सहभाग असावा, यासाठी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी संपर्क सुरू केला. ऑक्टोबर २०१६ पासुन जव्हार तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींमधील पाड्यांतील ७४ महिला स्वयंसहायता बचत गटांमार्फत ८३० महिलांपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले.\nत्यानंतर गरदवाडी, बाळकापरा, काळीधोंड, दाभेरी, दाभोसा अशा अनेक गावातल्या महिलांनी महिला ग्रामसभा झालीच पाहिजे असा आग्रह धरला. या सर्व गावांत प्रथमच महिलांच्या मोठ्या उपस्थितीत ग्रामसभा झाल्या. पेसामधला निधी किती खर्च झाला आणि किती शिल्लक आहे – याची लेखी माहिती द्या असा आग्रह महिलांनी धरला. “फार बोलायला लागली गं तू कुठून अक्कल शिकून आलीस कुठून अक्कल शिकून आलीस” अशी पावतीही काही पुरूषांनी दिली. ग्रामसेवक ग्रामपंचायतीत हजर नसल्याने रोहयो काम मागणीचा अर्ज देण्यासाठी पाच गावातल्या स्त्रिया थेट तहसिलदारांकडे गेल्या आणि त्यांच्याकडून पोच घेऊन आल्या. नंतर काम न निघणे, पगार न मिळणे अशा तक्रारीसाठीही दोन गावातल्या महिला आपल्याआपण जव्हारला पोचल्या. तहसिलदार आणि बीडीओ यांना भेटल्या. आपली तक्रारही त्यांच्या कानावर घातली आणि रोजगार ह��ी कायद्या नुसार काम कसे मिळते हेही त्यांच्याकडून समजून घेऊन आल्या.\nबाजाराव्यतिरिक्त जव्हारला इकडेतिकडे न फिरणाऱ्या बायांनी पंचायत समिती, तहसिलदार ऑफीसला येणे, कायदा समजून आख्ख्या गावाचे मागणी अर्ज भरून गावाला काम मिळवून देणे, गावाच्या तक्रारी संबंधित अधिकार्यांपुढे मांडणे असे एकेक पाऊल त्या पुढे सरकू लागल्या आहेत. बदलाला वेळ लागला तरी एकेक पाऊल भक्कम पडले पाहिजे, अशीच वयम्’ची धारणा आहे. क्रांती नव्हे संक्रांती (सम्यक् क्रांती) ही अशीच घडते.\nसुग्रणींचा सुपोषण महोत्सव – रानभाजी स्पर्धा\nयंदाच्या रानभाजी महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा महिला आयोजित कार्यक्रम होता. बाळकापरा व सुतारपाडा गावातल्या 10 बचतगटांच्या 100 आदिवासी महिलांनी हा महोत्सव त्यांच्या गावात आयोजिला होता. तोरण-रांगोळ्यांनी सजलेला मंडप, ताज्या मोगऱ्याच्या वेण्यांचा घमघमाट, सालंकृत सुग्रणी, आणि द्रोणात सजून आलेल्या 70 प्रजातींच्या रानभाज्या. काहींची भजी, काहींच्या पातवड्या, काही फक्त शिजवलेल्या, तर काही मोहाच्या तेलावर खमंग परतलेल्या. अट एकच – शेतातल्या, परसातल्या भाज्या आणायच्या नाहीत, फक्त रानातून गोळा केलेल्या भाज्या. डोळे आणि जीभ दोन्ही दीपवणारा महोत्सव बाळकापरा गावात जव्हार पंचायत समितीचे बीडीओ सुनील पठारे व आदिवासी सहज शिक्षण परिवारच्या कार्यकर्त्या साधनाताई दधीच सहभागी झाले. हातेरी-रूईचापाडा येथे 130 सुग्रणींसोबत जव्हारच्या तहसिलदार पल्लवी टेमकर व पं.स. कृषी अधिकारी संदेश दुमाडा; काळीधोंड येथे 30 सुग्रणींसोबत तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे व नाशिकच्या आनंदनिकेतन शाळेच्या शोभनाताई भिडे; उंबरविहीर-साखरशेत येथे 51 सुग्रणींसोबत वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर व कुलदीप पाटकर तसेच जव्हार स्टेट बँकेचे व्यवस्थापक प्रवीण पेवेकर; दाभेरी येथे 38 सुग्रणींसोबत नाशिकचे उद्योजक ऋता व शैलेश पंडीत सहभागी झाले. याखेरीज वयम्’च्या मुंबई-पुणे-नाशिक-सेल्वास येथील मित्रमंडळींनीही आवर्जून चविष्ट हजेरी लावली.\nया महोत्सवांमधून आदिवासी समाजाचे सुपोषणाचे पारंपरिक स्रोत सर्वांसमोर आले. जंगल आणि त्यातले अन्न टिकले, तर कुपोषण बऱ्याच अंशी कमी होईल. वयम् चळवळीने सातत्याने घेतलेली भूमिका ही आहे की – कुपोषण ही एक आधुनिक समस्या आहे. जंगलाचा ऱ्हास आणि आरोग्यविषयक जागृतीचा अभाव ही कुपोषणाची मुख्य कारणे आहेत. आदिवासी मुले व मातांना शासनाने व संस्थांनी फुकट खाऊ घालणे हा त्यावरील उपाय नाही.\nडोंबिवलीतला एक शो – ‘टेटव, तारपा, आणि वयम्’\nरानभाज्यांपासून वंचित असलेल्या बिचाऱ्या शहरातल्या आपल्या बांधवांना हा आनंद मिळावा म्हणून एक महोत्सव डोंबिवलीत झाला. 100 डोंबिवलीकरांनी यात भाग घेतला. आदिवासी समाज कुपोषित नाही, उलट सुपोषणाचा खजिनाच आमच्याकडे आहे अशी मांडणी यावेळी वयम्’च्या टीमने केली. रामदास, प्रकाश, दीपाली, मिलिंद यांनी आदिवासी संस्कृतीविषयी केलेले सादरीकरण, तारपा वादन व नाच, आणि 12 रानभाज्यांनी सजलेली डीलक्स थाळी अशी मेजवानी डोंबिवलीकरांना अत्यल्प शुल्कात चाखायला मिळाली.\nरोजगार हमी जागृती आणि तात्काळ-दाखले शिबीर\nवयम्’च्या टीममध्ये या वर्षी सात नवीन पूर्णवेळ कार्यकर्त्यांची भर पडली. 26 ग्राम पंचायतींतल्या 149 पाड्यांपर्यंत यांनी चळवळीचा विस्तार केला. पहिले पाऊल म्हणून या गावांमध्ये रोजगार हमी योजनेविषयी जागृतीचा कार्यक्रम सुरू झाला. 47 गावांमध्ये तरूण व महिलांच्या सक्रिय सहभागातून रो.ह.यो. जागृती मेळावे झाले. 1982 हजर. त्यातून रो.ह.यो. कायदा समजून ग्रामस्थांनी कामाची मागणी नोंदवली. 1001 जणांना पहिल्या टप्प्यात काम मिळाले. (अर्थातच त्यांचे स्थलांतर थांबले.) पुढील टप्प्यात 1430 जणांनी कामाची मागणी केली आहे. अनेक गावांना गेल्या 4 वर्षांत पहिल्यांदाच काम मिळाले. दर वर्षी मागेल त्याला 100 दिवस काम – ही शासनाची घोषणा असली, तरी चळवळीच्या धक्क्याशिवाय हे प्रत्यक्षात येत नाही.\nआधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला – अशी अनेक कागदपत्रे मिळवण्यात लोकांना अडचणी येत असतात. त्यासाठी खेटे मारणे आणि लाच द्यावी लागणे हाही ताप असतो. जव्हारच्या तहसिलदारांच्या सहकार्याने तात्काळ दाखले देण्याचे शिबीर वयम्’च्या गावातल्या टीमने आयोजित केले. शिबिराचा सर्व खर्च (मंडप, खुर्च्या, स्पीकर इ.) लोकांनी वर्गणी काढून भागवला. गावातल्या युवकांनी प्रत्येक कुटुंबाची कागदपत्रे तपासून, फॉर्म भरून, पुरेशा झेरॉक्स, फोटो आधीच तयार करून ठेवले होते. देहरे, हातेरी, न्याहाळे, सावरपाडा या गावांमध्ये अशी शिबिरे झाली. 531 नागरिकांना विविध दाखले विनाकटकट मिळाले.\nबिन.बुका.या.शिका आणि धडपड प्रयोगशाळा\nशाळेत मिळणारे शिक्षण पुरे पडत नाही. आणि त्यात आता शाळा डिजिटल करून मुलांना ‘अधिक बघे’ करण्याचा चंग सरकारने बांधला आहे. परिसरात सहजसोपे विज्ञान घडत असते, त्यातून शिकण्याऐवजी मुलांनी प्रोजेक्टरच्या पडद्याकडे बघत बसणे असे शाळांमध्ये चालले आहे. पुस्तकांपलिकडेही शिक्षण असते, हे नावातच सांगणारा ‘बिन बुका या शिका’ हा प्रकल्प यंदा पाच गावांमध्ये सुरू झाला. सुमारे 5,000 रू. ची खेळणी या गावांमधल्या एका घरात ठेवली. मुलांना त्या खेळणी वापराचे नियम बनवायला सांगितले. त्यावर देखरेखीसाठी मुलांनीच आपले प्रतिनिधी निवडले. कधीच खेळणी न मिळालेल्या या मुलांनी ही दौलत नीट सांभाळली आहे. मुले विध्वंसक असतात, त्यांना काय जमणारै – अशा सर्व आरोपांना मुलांनीच उत्तर दिले आहे. 90% खेळणी व्यवस्थित आहेत. जंगल, पाणी, अशा सामुदायिक संपदा पुढे या मुलांनाच सांभाळायच्या आहेत. त्याचीच ही पायाभरणी आहे.\nया मुलांनी गावात स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबीर असे उपक्रमही घेतले आहेत.\nग्रामीण भागातल्या शाळांमध्ये प्रयोगशाळा ‘नही के बराबर’ असतात. सूक्ष्मदर्शक, परीक्षा नळ्या मुलांनी फोडू नयेत, म्हणून कपाटात असतात. अनेक प्रयोग दुरून बघण्यावर समाधान मानावे लागते. वयम् टीमने एक प्रयोगशाळा तयार केली. ज्यात 6वी ते 10 वीचे सर्व प्रयोग करता येतील असे साहित्य आहे. सूक्ष्मदर्शक, परीक्षानळ्या, रसायने तर आहेतच, पण अनेक प्रयोगांचे किट जुन्या सीडी, बिस्लेरी बाटल्या, स्ट्रॉ, यांपासून तयार केलेले आहेत. असा एकेक किट आणि स्टीलचे कपाट पाच शाळांना भेट म्हणून दिले आहे. या भेटीचे वेळी मुलांना हे सर्व साहित्य दाखवून ते सांभाळण्याची मुलांचीच व्यवस्था लावून दिली आहे. जे किट साध्या साहित्यातून बनले आहेत, ते किट स्वतःच तयार करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची एकत्र कार्यशाळा होणार आहे. यातले काहीही पडले-फुटले तरी हरकत नाही, भरपूर वापरावे – म्हणूनच यांना ‘धडपड प्रयोगशाळा’ असे नाव दिले आहे.\nजीवन शिक्षण कार्यक्रमाचे दुसरे वर्ष\n०९ जुलै २०१६ रोजी या कार्यक्रमाला मेढा व आयरे येथील हायस्कूलमध्ये सुरूवात झाली. या कार्यक्रमात प्रभा हिरा गांधी विद्यालय, मेढा येथील एकूण ७० विद्यार्थी तसेच छत्रपती शाहू विद्या निकेतन, आयरे येथील एकूण ६३ विद्यार्थी सहभागी आहेत. हा कार्यक्रम इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चालतो. नोव्हेंबरमध्ये दोन्ही शाळांमध्ये कमाल-धमाल शिबीर घेण्यात आले. त्यात बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांची जत्रा होती.\nवृक्षवल्ली सोयरीक अभियान (टप्पा १)\nएप्रिल २०१६ ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत वृक्षवल्ली सोयरीक अभियान कार्यक्रमाचा पहिला टप्पा पार पडला. या अभियानामध्ये एकूण १४ गावं सहभागी झाली. त्यापैकी १० गावांतील १०३ शेतकरी वैयक्तिकरीत्या सहभागी झाले तर ४\nगावांपैकी 1 ग्राम पंचायत, 2 पाडा सभा, आणि १ जि. प. शाळा अशा सर्वांनी सहभाग घेतला. सर्वांनी मिळून 21हजारहून अधिक झाडे लावली आणि ही झाडे जगवण्याची जबाबदारीही घेतली. या कार्यक्रमासाठी वनविभागाचे, तसेच ढाढरी गावातील बचतगटाच्या नर्सरीचे, व आयसीआयसीआय् बँकेचे सहकार्य लाभले. या अभियानांतर्गत दापटी व कोगदा या गावांमध्ये २ सामुहिक शेततलाव (३२×३५×३ मी. तसेच ३१×२७×३ मी.) झाले, तर सर्व सहभागी शेतकऱ्यांचे शेतात मिळून १२४ जलकुंड (३×३×१ मी.) असे जलस्रोत विकसित करण्यात आले. 124 जलकुंडांत मिळून 7लाख 75 हजार लिटर पाणी साठले आहे. हे सर्व पाणी ही झाडे जगवण्यासाठी वापरले जाईल.\nजून २०१६ मध्ये सामुहिक संसाधन विकास कार्यक्रमांतर्गत वन विभागाच्या निधीतून डोयाचापाडा ग्रामसभेने संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या नावे १० सौर वाळवण यंत्रे घेतली आहेत. या यंत्रांद्वारे आजवर १२० किलो टॉमॅटो वाळवून झाला आहे. याखेरीज यात गवती चहा, कोहळा, लाल भोपळा, शेवगा पाला – असेही वाळवण व विक्री चालू आहे. याच प्रकारे कोकणपाडा ग्रामसभेने शासनाच्या मानव विकास कार्यक्रम निधीतून 10 सौर वाळवण यंत्रे घेतली आहेत. दोन्ही पाड्यांचा मिळून बाजार-जोडणीचा प्रयत्न चालू आहे. यासाठी ग्राहक शोधही चालू आहे. पुढील काळात येथे वनोपज (जंगलातील फळे-फुले) वाळवण व विक्री असा उद्योग उभा रहावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. शहरांतून यासाठी मित्र-भागीदार पाहिजे आहेत. व्यवसाय भागीदार व घाऊक ग्राहक यांनी अवश्य संपर्क करावा. vayamindia@gmail.com\nकोकणपाडा ग्रामसभेच्या राखीव रानाला कुंपण घालण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. आपले जंगल किती व कुठपर्यंत आहे हे गावातल्या आबालवृद्ध स्त्रीपुरूषांना कळावे, यासाठी एक नवी रीत कोकणपाड्याने सुरू केली. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ‘वनपरिक्रमा’ झाली. सर्वांनी शेतकामातून सुट्टी घेतली आणि वाद्ये घेऊन जंगलाला एक फेरी मारली. सर्वांचे जेवणही एकत्र झाले. वर्षातून पाच ते सहा मंगळवार श्रमदानाचे ठरले आहेत. त्याप्रमाणे सर्व कुटुंबांनी जंगलात काम केले.\nआमचा विकास, आमचा आराखडा\nकेंद्र सरकारने वित्त आयोगाचा निधी थेट ग्राम पंचायतींना देतानाच या निधीचा वापर ग्रामस्थांनी केलेल्या आराखड्यानुसारच झाला पाहिजे असे निर्देश दिले होते. आपल्या कार्यकर्त्यांनी गाव जागर सुरू केलाच होता, त्यात एक नामी संधी चालून आली. आराखड्याचे प्रशिक्षण ग्रामस्थांना देण्यासाठी शासनाने वयम्’च्या कार्यकर्त्यांची निवड केली. या कार्यकर्त्यांनी शासनाचे प्रशिक्षक या नात्याने 50 ग्राम पंचायतींमधील ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले.\nया सोबत पेसा अंतर्गत ग्रामसभांना मिळालेल्या आदिवासी उपयोजना 5% निधीचा आराखडा करण्यातही या कार्यकर्त्यांनी गावात माहिती दिली. नाविन्यपूर्ण कामांची यादी करून एक प्रकारचे गाईड लोकांना सुपूर्द केले.\nवयम् चळवळीच्या 2016मधील कामाचा हा लेखाजोखा सर्व मित्र-हितचिंतक-देणगीदार यांना आनंदवाट्यासाठी सादर. रथसप्तमीच्या शुभेच्छा.\nसामान्य प्रजेच्या बलाने बलशाली होणाऱ्या प्रजासत्ताकाच्या सर्वांना शुभेच्छा\n2 thoughts on “2016तील नवोन्मेष – वयम् वार्षिक वारी”\nवयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-parner-maratha-samaj-news/", "date_download": "2018-09-26T02:51:47Z", "digest": "sha1:2BXHIN5LQQU7GLGA2ODAHNFU5TCIABLI", "length": 11024, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आ. औटींच्या विरोधात मराठा समाज गुन्हा दाखल करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआ. औटींच्या विरोधात मराठा समाज गुन्हा दाखल करणार\nपारनेर : मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली.\nपारनेर – पारनेर तालुक्‍यातील वडनेर येथील जाहीर सभेत मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य करणाऱ्या शिवसेनचे आमदार विजय औटी यांनी आठ दिवस उलटूनही मराठा समाजाची माफी न मागितल्याने त्यांच्याविरुद्ध बुधवारी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर व पारनेर तालुका समन्वयक संजय वाघमारे यांनी माहिती दिली.\nपारनेर विश्रामगृह येथे रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे आ.औटी यांनी मात्र आपण असे काही बोलले नसल्याचा कांगावा करीत आहे. सोशल मिडियावर जी ध्वनिचित्रफित व्हायरल झाली ती खोटी असून तिच्यामध्ये फेरफार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. वडनेर येथील ज्या कार्यक्रमात आ. औटींनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केले त्याला आक्षेप आहे. त्या कार्यक्रमाचे फेसबुकवर थेट प्रसारण करण्यात आले होते. थेट प्रसारणात छेडछाड करणे शक्‍य नाही. त्यामुळे या ध्वनीचित्रफितीची पण चौकशी करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली.\nमराठा समाजाचा अपमान करणाऱ्या आ.औटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा म्हणजे सत्य बाहेर येईल. यासाठी पारनेर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलेले आहे. परंतू त्यावरही काही कार्यवाही न झाल्याने बुधवारी सकाळी 11 वाजता पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी आ. औटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ अथवा दिरंगाई केली तर न्यायालयाच्या माध्यमातून यांच्यावर खाजगी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.\nमराठा समाजाच्या ज्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचे यावेळी ठरले आहे. या बैठकीत संजीव भोर म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासह अनेक मागण्या प्रलंबित असून लोकप्रतिनिधी त्यावर आवाज उठवणे ऐवजी मराठा समाजाचा अपमान करत आहे. त्यामुळे त्यांनी दिलगिरी तर सोडाच यासंबंधी स्पष्टीकरण द्यायला त्यांना वेळ नसल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी मोठ्या संख्येने पारनेर पोलीस ठाण्यात जमण्याचे आवाहन भोर यांनी केले आहे.\nमराठा समाजास अवमानकारक शब्द वापरणारे आ. औटींचा निषेध करणे म्हणजे राजकारण असे जर कोणी म्हणत असेल तर ती पळवाट व निव्वळ लबाडी, लाचारी आहे. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी रोहकले, तुषार औटी, गणेश कावरे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष किरण तराळ, योगेश मते, सचिन नगरे, एकनाथ बालवे, राहुल गुंड, संतोष भोर, प्रदिप गाडगे, राजेंद्र म्हस्के, अनिकेत औटी, रायभान औटी, संजय देशमुख, शरद झावरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहिला सामाजीक कार्यकर्तीने उकळली 50 हजाराची खंडणी\nNext article# सेल्फी विथ टीचर\nसिद्धटेकला पावणेचारशे कोटींचा वीज प्रकल्प\nबापूंची बांधिलकी कष्टकरी शेतकऱ्यांशी – खा. पवार\nहद्दपारीचा भंग केल्याप्रकरणी एकाला अटक\nशिवसेनेच्या गनिमी काव्याला कायद्याचे उत्तर\nनेवाशाच्या मिरवणुकीत ढोलपथकाचेच आकर्षण\nकर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/nanded-news-girl-abduction-54947", "date_download": "2018-09-26T03:43:40Z", "digest": "sha1:S4JVWRBHZ7PUN2TD3IA7UTH3I5QTDFIE", "length": 11194, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded news girl abduction नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन युवतीचे अपहरण | eSakal", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यात अल्पवयीन युवतीचे अपहरण\nशनिवार, 24 जून 2017\nनांदेड: एका अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर युवतीचे अपहरण गुरूवारी (ता. 22) दुपारी करण्यात आले.\nमुखेड तालुक्यातील हातराळ येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवती सोबत त्याच गावात राहणाऱ्या एका युवकाचे प्रेमसुत जुळले. त्यातूनच त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. गुरूवारी (ता. 22) दुपारी तिच्या राहत्या घरुन अपहरण केले. ही बाब तिच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी सदरील युवकाविरूद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी संबंधित युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कराड करीत आहेत.\nनांदेड: एका अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर युवतीचे अपहरण गुरूवारी (ता. 22) दुपारी करण्यात आले.\nमुखेड तालुक्यातील हातराळ येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवती सोबत त्याच गावात राहणाऱ्या एका युवकाचे प्रेमसुत जुळले. त्यातूनच त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. गुरूवारी (ता. 22) दुपारी तिच्या राहत्या घरुन अपहरण केले. ही बाब तिच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी सदरील युवकाविरूद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी संबंधित युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कराड करीत आहेत.\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांक���ून विवस्त्र करून मारहाण...\n#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’\nपुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत...\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे...\nबेलतरोडी देहव्यापाराचे \"हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे....\nरेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक\nदौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_813.html", "date_download": "2018-09-26T03:46:38Z", "digest": "sha1:JAYZVNCCFELVKIQ67XHZB5ELYLIJ7VYY", "length": 2894, "nlines": 51, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "जिंकायचं असतं . | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » जिंकायचं असतं . » जिंकायचं असतं .\nप्रेमात असं थांबायच नसतं, मागे न वळता पुढेच चालायच असतं..\nऎकमेकांची साथ घेऊन जग जिंकायचं असतं .\nRelated Tips : जिंकायचं असतं .\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आ��िप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/48309.html", "date_download": "2018-09-26T03:36:27Z", "digest": "sha1:5EDFAHY5RCASHVEB5PRE2BPJFWHNJUME", "length": 47478, "nlines": 389, "source_domain": "www.sanatan.org", "title": "ज्ञानी असूनही विनम्र असणारे आणि प्रेमभावाचे मूर्तीमंत प्रतीक असलेले पू. (वैद्य) विनय भावेकाका ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > सनातनचे संत > ज्ञानी असूनही विनम्र असणारे आणि प्रेमभावाचे मूर्तीमंत प्रतीक असलेले पू. (वैद्य) विनय भावेकाका \nज्ञानी असूनही विनम्र असणारे आणि प्रेमभावाचे मूर्तीमंत प्रतीक असलेले पू. (वैद्य) विनय भावेकाका \n‘पू. (वैद्य) विनय भावेकाका हे रत्नागिरी जिल्ह्यातील मोरडा, साखरपा येथे रहाणारे असून ते सध्या सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून पूर्ण वेळ साधना करत आहेत. त्यांच्यासमवेत सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.\nरामनाथी आश्रमाला भेट देण्यास येणार्‍यांमध्ये काही जण वैद्यकीय क्षेत्रांतील उपचारतज्ञ असतात. ते आश्रमातील साधकांवर नवीन उपचार पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवायला येतात. त्या वेळी पू. काका ते बारकाईने पहातात आणि ती पद्धत शिकून घेतात. आसामचे डॉ. पटवा यांची ‘न्यूरोथेरपी’ची प्रात्यक्षिके असोत, पुण्याचे श्री. मोहन फडके यांचे मंत्रोपचार असोत किंवा मानसिक ताणतणाव निर्मूलनासाठी डॉ. मिनू रतन यांचे समुपदेशन असो, पू. भावेकाका प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्यासाठी नेहमीच तत्पर असतात.\n२. उत्तम स्वयंपाक करणे\nपू. काकांना उत्तम स्वयंपाक करता येतो. त्यामुळे ते काही वेळा स्वतः स्वयंपाकगृहात जाऊन सर्व साधकांसाठी भाजी किंवा आमटी करतात. त्यातील वेगळेपणा जाणवून साधक म्हणतात, ‘आजची भाजी वा आमटी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आहे, म्हणजे ती पू. भावेकाकांनी केली असेल.’ त्या दिवशी आश्रमातील साधकांना पू. रेखाताई आणि पू. भावेकाका या संतद्वयींनी बनवलेला सात्त्विक महाप्रसाद ग्रहण करण्याचे सौभाग्य प्राप्त होते.\n३. इतरांना साहाय्य करणे\nआश्रमातील आगाशीत प्रतिदिन सकाळ- सायंकाळ ‘महामृत्यूंजय आणि नवग्रह मंत्रपठण’ असते. त्यासाठी ८ साधकांची आवश्यकता असते. एके दिवशी एका साधकाचा ऐन वेळी ‘मंत्रपठणासाठी येऊ शकणार नाही’, असा मला निरोप आला. त्या वेळी मी पर्यायी साधक शोधत असल्याचे पाहून पू. भावेकाका स्वतःहून मंत्रपठणासाठी आले.\n४ अ. रुग्णांशी प्रेमाने वागणे\n४ अ १. रुग्णाची स्थिती समजून घेणे\nएखादा साधकरुग्ण केव्हाही आला, तरी ते त्याला शांतपणे औषधे घेण्यास सांगतात. अनेक वेळा रुग्ण त्यांना होणारा त्रास दिवसभर वा कित्येक दिवस अंगावर काढतात आणि ऐन वेळी पू. भावेकाकांना भेटायला येतात, तरीही पू. भावेकाका ‘असू दे’, असे म्हणून जराही चिडचिड न करता शांतपणे त्या रुग्णाला औषधे कोणती घ्यायची हे सांगतात. ‘रुग्णांना बरे होण्यासाठीच त्यांना वेळेचे बंधन कशाला घालायचे’, ते आपल्याला केव्हाही भेटू शकतात ’, ते आपल्याला केव्हाही भेटू शकतात असा त्यांचा दृष्टीकोन असतो.\n४ अ २. रुग्णांची प्रेमाने चौकशी करून त्यांना धीर देणे\nते प्रत्येक साधकरुग्णाची प्रेमाने चौकशी करून जवळीक साधतात. ते साधकांच्या सेवेची, तसेच त्रास असलेल्या साधकाच्या आध्यात्मिक नामजपादी उपायांचीही चौकशी करतात. एखाद्याने सांगितले, ‘‘मला चार घंटे नामजप आहे.’’ तर पू. काका म्हणतात, ‘‘काही साधकांना तर ७ – ८ घंटे नामजप आहे. त्यापेक्षा तुझे बरे आहे.’’ ते ऐकून त्या साधकाला पुष्कळ धीर मिळतो.\n४ अ ३. पू. काकांचे चैतन्य आणि प्रेमभाव यांमुळे ते रामनाथीला आल्यानंतर त्यांचा सल्ला घेण्यासाठी साधकांची संख्या वाढल्याचे लक्षात येते.\n४ आ. घरून येतांना साधकांसाठी खाऊ आणणे\nपू. काका घरून आश्रमात येतांना स्वत:समवेत सेवा करणारा प्रत्येक साधक आणि त्याचे कुटुंब यांच्यासाठी खाऊ आणतात आणि प्रत्येकाला तो मिळाल्याची निश्‍चितीही करतात. ते पातळ पोह्यांचा चिवडा, गाजर, भडंग, हलवा, असा खाऊ आणतात. ते घरून येतांना त्यांच्या घरी लावलेली भाजी आणि सुंदर फुले आश्रमासाठी घेऊन येतात. यावरून ‘त्यांना संपूर्ण आश्रम आपला वाटतो’, हे लक्षात येते.\n४ इ. ते घरातील एक ज्येष्ठ व्यक्ती असल्याप्रमाणे आम्हाला त्यांचा आधार वाटतो.\n५. ज्ञानी असूनही विनम्र असणे\n५ अ. केवळ आध्यात्मिक ज्ञान नसून अनेक विषयांवर प्रभुत्व असणे\nपू. विनय भावेकाका आयुर्वेदामध्ये तज्ञ आहेत. आयुर्वेदिक औषधे सिद्ध करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचा व्यासंग पुष्कळ दांडगा आहे. त्यांना केवळ आध्यात्मिक ज्ञान आहे, असे नसून राजकारण, आर्थिक व्यवस्था, इतिहास आदी विषयांवरही त्यांचे चांगलेच प्रभुत्व आहे. हे त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्या लक्षात येते.\n१. ते साधकांशी मिळून-मिसळून रहातात. तेव्हा आम्हाला ‘ते संत आहेत’ याचा काहीवेळा विसर पडतो. ‘ते संत आहेत’, याची त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आम्हाला ते कधीच जाणीव करून देत नाहीत.\n२. आमच्या व्यष्टी आढाव्याच्या वेळी ते कधी कधी स्वतःच्याही चुका सांगतात. ते आम्हाला आमच्या चुकांवर योग्य दृष्टीकोनही देतात.\n५ इ १. अन्य औषधोपचार पद्धतींविषयीही आदर वाटणे\nपू. भावेकाका स्वतः आयुर्वेद तज्ञ असूनही त्यांना ‘अ‍ॅलोपथी’विषयी आदर आहे. ते सांगतात, ‘‘अ‍ॅलोपथी’मध्ये शस्त्रक्रियेची शाखा अतिशय प्रगत झालेली आहे. जे चांगले आहे, त्याला चांगले म्हणायला काय हरकत आहे ’’ त्यांना अन्य औषधोपचार पद्धतींविषयीही आदर वाटतो. ते स्वतः मधुमेहावर आयुर्वेदिक काढा घेतात आणि ‘अ‍ॅलोपथी’चीही औषधेही घेतात.\n५ इ २. अन्य संतांविषयी नम्रतेने आणि प्रेमाने बोलणे\nपू. भावेकाकांना सनातनच्या इतर सर्व संतांविषयी अत्यंत आदर वाटतो. अन्य संत काही कारणाने त्यांना भेटायला आल्यावर पू. काका त्यांच्याशी अत्यंत नम्रतेने आणि प्रेमाने बोलतात. त्या वेळी दोन संतांमध्ये एकमेकांविषयी असलेला प्रेमभाव आणि आदर पहाण्याचे भाग्य आम्हाला लाभते.\n६. पू. भावेकाकांचा अनमोल सत्संग\n६ अ. संतांच्या गोष्टी सांगणे\nपू. काका रात्री सेवा करणार्‍या साध���ांना संताची एखादी गोष्ट सांगून सत्संग देतात. ते कधी संत एकनाथ, तर कधी संत चोखामेळा यांच्या कथा सांगतात.\n६ आ. प.पू. अण्णा करंदीकर यांच्या गोष्टी सांगणे\nएकदा त्यांनी सांगितले, ‘‘प.पू. अण्णा करंदीकर स्वतः अभियंता होते; परंतु साधना केल्यानंतर त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास करून ते रुग्णांची सेवा करत होते. त्यांना रुग्णाला प्रत्यक्ष पहाण्यापूर्वीच त्याला कोणता आजार झाला आहे, ते सूक्ष्मातून समजायचे. एवढी त्यांची साधना उच्चकोटीची होती.’’\n६ इ. पू. काका आसंदीत बसले असतील, तेव्हा माळ\nघेऊन नामजप करत असतात. ‘तेव्हा त्यांचे ध्यान लागले आहे’, असे जाणवते.\n६ ई. पू. काकांच्या अस्तित्वाने वातावरण पालटून आनंददायी होणे\nपू. काका बाहेरगावी जातात, तेव्हा आश्रमात सेवा करणारे आम्ही सर्व साधक त्यांच्या येण्याची वाट पहात असतात. ते आश्रमात येतात, तेव्हा सर्वांना पुष्कळ आनंद होतो आणि आश्रमातील वातावरण पालटून आनंददायी होते. त्यांच्या चैतन्याचा हा परिणाम आम्हा सर्वांना अनुभवायला मिळतो.\n७. संशोधनाची दृष्टी असणे\nपू. भावेकाका नियमितपणे प्रतिदिन सप्तशतीपाठाचे पठण करतात. ते अधून मधून त्यांच्या रत्नागिरी येथील घरी यज्ञयागही करतात. तेव्हा ते त्या यज्ञाची विभूती सूक्ष्म-परीक्षणासाठी आश्रमात पाठवून त्याविषयी विचारतात.\nपू. भावेकाका यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. गुरुदेवांचा विषय निघाल्यावर त्यांचा भाव दाटून येतो. त्यांचा गुरूंप्रतीचा भाव पाहून पहाणार्‍याचाही भाव जागृत होतो.\n‘गुरुदेव, माझ्यामध्ये प्रेमभाव अत्यल्प आहे; त्यामुळे मला प्रेमभावाचे मूर्तीमंत उदाहरण असलेले पू. भावेकाका यांच्या सत्संगात रहाण्याची संधी दिलीत, यासाठी मी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे. ‘मला पू. भावेकाकांचा चैतन्याच्या स्तरावर लाभ घेता येऊ दे, तसेच मला त्यांचे गुण आत्मसात करता येऊ देत ’, अशी मी श्रीगुरुचरणी प्रार्थना करतो.’\n– डॉ. भिकाजी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. ( १८.७.२०१८)\n१. ‘पू. भावेकाकांचे बोलणे मृदू आणि हळू आवाजात असते.\nअ. रुग्ण साधक भेटल्यावर ते अत्यंत प्रेमाने त्याची विचारपूस करतात, तसेच साधकाच्या मनावर ताण असल्यास ते त्याच्याशी विनोद करून किंवा गमतीने बोलतात. त्यामुळे त्याच्या मनावरील ताण न्यून होतो.\nआ. ते घरून येतांना सर्व साधकांसा��ी भाजी करण्याकरता अळूची पाने घेऊन येतात आणि अगदी आईच्या ममत्वाने सर्व साधकांसाठी भरपूर भाजी बनवतात. त्या दिवशी साधक भाजी खातांना आनंदी असतात. साधक त्या चविष्ट भाजीतील चैतन्याचा आणि सात्त्विकतेचा अनुभव घेत असतात.\nअ. पू. भावेकाकांना औषधे बनवणे आणि इतर पुष्कळ सेवा असतात, तरी ते सर्व सेवा अत्यंत सहजतेने करतात.\nआ. त्यांना वेळ असेल, तेव्हा ते लगेच स्वयंपाकघरात जातात आणि तेथील अल्पाहार बनवण्याच्या सेवेत किंवा स्वयंपाकाच्या सेवेत हातभार लावतात.\n(‘पू. काकांना स्वयंपाकाची आवड आहे. ते संत भक्तराज महाराज यांच्या सेवेत असतांना ते आचारी (स्वयंपाकी) म्हणून सेवा करत होते. संत भक्तराज महाराज यांच्या एका कार्यक्रमात स्वयंपाक करणारा आला नव्हता. तेव्हा संत भक्तराज महाराज म्हणाले, ‘‘थांबा, काळजी करू नका. माझा आचारी (पू. भावेकाका) येईलच एवढ्यात ’ – श्रीमती पळणीटकर)\n४. सतत देवाच्या अनुसंधानात असणे\nअ. पू. भावेकाका सतत ध्यानावस्थेत असतात आणि त्यांना जेव्हा वेळ असतो, तेव्हा त्यांच्या हातात जपाची माळ दिसते.\nआ. ते रुग्ण साधकाच्या आजाराविषयी शांतपणे ऐकून घेतात. तेव्हा ते ‘धन्वंतरीदेवतेस प्रार्थना करून औषध विचारत असावेत’, असे मला वाटते.\nइ. ते सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानातच असतात.’\n– श्रीमती रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०१८)\nसाधकांना आईप्रमाणे आधार देणारे आणि प.पू. गुरुदेवांचे नाव ऐकताच भावजागृती होणारे पू. रमानंद गौडा \n‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन’ असा भाव ठेवून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी केलेले...\nसनातनचे ८ वे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा साधनाप्रवास – भाग २\nसनातनचे ८ वे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा साधनाप्रवास – भाग १\nसनातनचे १६ वे संत पू. दत्तात्रय देशपांडेआजोबा (वय ८३ वर्षे) यांचा साधनप्रवास\nचिंचवड येथील पू. (श्रीमती) माया गोखलेआजी संतपदी विराजमान \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (174) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यान���ोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (6) अध्यात्म कृतीत आणा (371) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (58) गुरुपौ��्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (33) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (68) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (82) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (180) अभिप्राय (175) आश्रमाविषयी (120) मान्यवरांचे अभिप्राय (84) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (90) अध्यात्मविषयी शंकानिरसन (23) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (31) मराठी भाषा (19) कार्य (550) अध्यात्मप्रसार (207) धर्मजागृती (236) राष्ट्ररक्षण (83) समाजसाहाय्य (34) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (527) गोमाता (5) थोर विभूती (148) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (74) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (98) इंडोनेशिया (24) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (1) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (50) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,882) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (39) सनातनला समर्थन (57) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (28) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (471) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (88) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (126) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/ravsaheb-danve-upset-BJP-s-fasting/", "date_download": "2018-09-26T03:24:42Z", "digest": "sha1:MP7RIHC7JOZA62IYHEG3MXPBOHNT4BYI", "length": 6191, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या गैरहजेरीत भाजपचे उपोषण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या गैरहजेरीत भाजपचे उपोषण\nप्रदेशाध्यक्ष दानवेंच्या गैरहजेरीत भाजपचे उपोषण\nयेथील मामा चौकात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या गैरहजेरीत गुरुवारी (दि.12) भाजप कार्यकत्यार्र्ंचे उपोषण पार पडले. काँग्रेसने संसदेचे कामकाज बंद पाडून लोकशाहीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ झालेले हे उपोषण प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात होणार होते, मात्र येणार येणार म्हणत उपोषण संपेपर्यंत प्रदेशाध्यक्ष दानवे उपोषणस्थळी चार वाजेपयर्र्ंत न पोहचल्याने त्यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्या भाषणाने उपोषणाची सांगता झाली. जनार्दन मामा यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात करण्यात आली.\nप्रदेशाध्यक्ष खासदार दानवे येणार म्हणून पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून होते, मात्र व्यासपीठावरील नेत्यांची लांबलेली भाषणे झाल्यानंतरही दानवे यांचे उपोषणस्थळी आगमन न झाल्याने उपस्थितांमध्ये अस्वस्थता पसरली होती.\nयावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे यांनी काँग्रेसने गेल्या साठ वषार्र्ंत कोणतीही कामे न करता जातीय वादाच्या नावावर सत्ता उपभोगल्याचा आरोप केला. साठ वर्षे सत्ता भोगणारी काँगेस मोदींना त्यांच्या साडेतीन वषार्र्ंच्या काळात केलेल्या कामाचा हिशेब मागत आहे. काँग्रेसच्या नेत्यांना भाजप सरकारच्या काळात कोणतेही मुद्दे न सापडल्याने संसद बंद पाडून देशाला वेठीस धरण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप भांदरगे यांनी केला. यावेळी उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक कारभारामुळे अनेकांची देशात अडचण झाली आहे. त्याविरोधात सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दानवे म्हणाले. यावेळी देवीदास देशमुख, किरण खरात, सिध्दिविनायक मुळे यांच्यासह जिजाबाई जाधव, कमल तुल्ले, नगरसेविका संध्या देठे, विजया बोरा आदींची भाषणे झाली.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/50000-income-from-sugarcane-interculture/", "date_download": "2018-09-26T02:49:16Z", "digest": "sha1:6VV35AMQK2T4ITBHENB7GCKN2GQWYRPS", "length": 7908, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उसातील आंतरपिकातून ५० हजारांचे उत्पन्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › उसातील आंतरपिकातून ५० हजारांचे उत्पन्न\nउसातील आंतरपिकातून ५० हजारांचे उत्पन्न\nपाथरी तालुक्यातील देवेगाव या छोट्यशा गावातील शेतकरी लक्ष्मण गंगाधर मगर यांनी दुष्काळावर मात करीत आपल्या दोन एकर शेतात लागवड केलेल्या उसाच्या पिकात कांद्याचे अंतरपीक घेतले. या पिकातून त्यांना जास्तीचे 50 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच उसाचे त्यांना वेगळे अडीच लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.\nआजच्या परिस्थितीत शेती हा व्यवयास शेतकर्‍यांसाठी अडचणीचा झाला आहे, पण देवेगाव येथील लक्ष्मण या शेतकर्‍याने शेती हाच उत्तम व्यवसाय असल्याचा प्रत्यय आणला आहे. जे शेतकरी कुटुंबातील युवक शेती व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे धावत आहेत. त्यांना हा उपक्रम एक मार्गदर्शक ठरणार आहे. लक्ष्मण यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर जमीन सिंचनाखालील आहे. यात एक विहीर आहे. शेतात सोयाबीन, कपाशी, ऊस, गहू, भुईमूग,कांदा अशी पिके घेतली जातात.\nपण लक्ष्मण यांना शेतीची पुरेशी माहिती नसल्याने यापूर्वी त्यांना पुरेसे उत्पादन काढता आले नाही. नंतर 2013 पासून रिलायन्स फाउंडेशनद्वारे दिले जाणारे कृषी संदेश त्यांच्या मोबाइलवर नियमित आले. त्यातून लक्ष्मण यांना शेतीबाबत घरबसल्या माहिती मिळत गेली. याचा योग्य वापर करीत ते शेती करण्यास लागले. यात ऊस हे पीक 15 ते 18 महिन्यांच्या कालावधीचे आहे. यात एखादे आंतरपीक घ्यावे, असा विचार त्यांनी केला. सर्वप्रथम हवामान, जमीन, बाजारपेठेचा अभ्यास करून 2 एकर शेतीत या पिकामध्ये आंतरपीक म्हणून कांदा पिकाची लागवड केली. सध्या ऊस हे महत्त्वाचे पीक असणार्‍या या शेतात पाण्याच्या उपलब्धतेचा व बाजारपेठेतील मागणीचा विचार करून कांद्याची लागवड त्यांना चांगलीच फायदेशीर ठरली. यातून त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे काम सुरू केले. त्यांनी नंतर रिलायन्स फाउंडेशनशी मोबाइलवर टोल फ्री नंबरवर संपर्क साधत मार्गदर्शन घेतले.\nयातच शेतात त्यांनी सध्या 1 एकरमध्ये भुईमूग व एक एकरात गव्हाचे पीक घेतले. त्याचे व्यवस्थापन करत असताना त्यांना रिलायन्सची माहिती सेवा यांच्याकडून दिला जाणारा कृषी सल्ला मोलाचा ठरला. अर्थशास्त्राचा विचार केल्यास त्यांना दोन एकरांत 50 ते 60 क्विंट��� कांद्याचे उत्पन्न अपेक्षित आहे. यासाठी लक्ष्मण यांना 10 हजारांचा खर्च आला आहे.एकूण खर्च वजा जाता कांद्याच्या लागवडीपासून 50 हजारांचा निव्वळ नफा मिळणार आहे.\nसध्याच्या उसाच्या 2 हजार 500 रुपयांचे उत्पन्न प्रतिटन भावाप्रमाणे 3 लाखांचे उत्पन्न व यातून खर्च वजा जाता त्यांना 2 लाख 50 हजारांचे उत्पन्न मिळणार आहे. कांद्यापासून 50 हजार व उसापासून 2 लाख 50 हजार असे एकूण 3 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. अशा पध्दतीने लक्ष्मण यांनी शेतीत आंतरपीक घेऊन दुष्काळावर मात करीत 50 हजारांचे जास्तीचे उत्पन्न कांदा या पिकापासून मिळविले आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Chandwad-weapon-stock/", "date_download": "2018-09-26T03:24:16Z", "digest": "sha1:YLNEWUEKVDCMRUOUBXQVQMT6453OKLKB", "length": 7489, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चांदवड शस्त्रसाठा : आरोपीच्या पित्यास खंडणीप्रकरणी अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › चांदवड शस्त्रसाठा : आरोपीच्या पित्यास खंडणीप्रकरणी अटक\nचांदवड शस्त्रसाठा : आरोपीच्या पित्यास खंडणीप्रकरणी अटक\nउत्तर प्रदेशातून मुंबईत चोरट्या मार्गाने घातक शस्त्रसाठ्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड सुका अकबर पाशा ऊर्फ साहिल खान याचे वडिल अकबर बादशहामियाँ कैमत जान (53) याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अकबर जान याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असून त्याचे दाऊद आणि छोटा शकीलशी संबंध असल्याचे बोलले जाते. त्याच्याविरुद्ध आठहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.\nअकबर जान हा शिवडी परिसरात राहत असून तिथेच त्याच्यासह त्याचा मुलगा सुका अकबर पाशा याची प्रचंड दहशत आहे. परिसरातील व्यापार्‍यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून खंडणीसाठी धमकी देणे, दहशत निर्माण करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची या पिता-पूत्रांविरुद्ध नोंद आहे. अशाच एका गुन्ह्यांत सुकाला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या सुटकेसाठी अकबरने स्थानिक परिसरातील व्यापार्‍यांकडे मोठ्या प्रमाणात खंडणीसाठी वसुली सुरु केली होती. यातील तक्रारदाराचा शिवडी परिसरात एक दुकान असून त्यांच्याकडेही अकबरने पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते, याच दरम्यान सुका हा जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा त्यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन ही रक्कम दिली नाहीतर संपूर्ण कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर या व्यापार्‍यासह त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या कार्यालयात नेऊन घातक शस्त्रांच्या जोरावर धमकाविण्यात आले होते.\n15 डिसेंबरला सुकासह त्याच्या दोन सहकार्‍यांना चांदवड येथे घातक शस्त्रांसह पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अकबरने तक्रारदार व्यापार्‍यांना त्यांच्याच टिपमुळे सुका पकडला गेला, आता एक लाख रुपये दिले नाहीतर तिथे व्यवसाय करता येणार नाही अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर या व्यापार्‍याने आरएके मार्ग पोलिसांत धाव घेऊन तिथे घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.\n‘झोपु’ योजनाही येणार महारेराच्या नियंत्रणात\nसाध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यावरील ‘मोका’ हटिंवला\n1 जानेवारीपासून महाराष्ट्राचे आर्थिक वर्ष\nबीपीटी भूखंड आरक्षण सेनेने रोखले\nमोपलवारांची चौकशी हा एक फार्सच\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mono-will-now-start-after-nine-months/", "date_download": "2018-09-26T03:43:37Z", "digest": "sha1:TNKKSMY456WTBSCEFFAEQQXBPGI5C326", "length": 3887, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्यापासून पुन्हा मोनो! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्यापासून पुन्हा मोनो\nमोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर आगीच्या घटनेपासून बंद असलेली मोनो आता तब्बल नऊ महिन्यांनंतर सुरू होणार आहे. चेंबूर ते वडाळा या मार्गावर ही मोनो शनिवारपासून धावणार आहे. या टप्प्यावर मोनो दिवसभरामध्ये 130 फेर्‍या मारणार असल्याचेही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) सांगण्यात आलेे.\nगेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर आग लागल्याने मोनोरेल बंद पडली होती. ही मोनो अद्याप बंद आहे. मात्र आता तब्बल नऊ महिन्यांनंतर हा टप्पा सुरू होणार आहे. 1 सप्टेंबरपासून या टप्प्यावर मोनोरेल पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने गुरुवारी जाहीर केले. शनिवारी सकाळी सहा वाजता पहिली मोनोरेल वडाळा आणि चेंबूर या दोन्ही स्थानकांवरून सुटणार आहे. ही मोनो रात्री दहा वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. दर पंधरा मिनिटांनी सुटणार आहे.\n सर्वोच्च न्यायालय आज अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल देणार\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-challenge-for-Pune-girl-Ram-Kadam/", "date_download": "2018-09-26T03:00:16Z", "digest": "sha1:RJDAMBE2LJ23O3I6AAYS6MY3AZQJ6WLD", "length": 8558, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईत येते, बोट लावून दाखवा : पुण्याच्या मुलीचे राम कदम यांना जाहीर आव्हान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मुंबईत येते, बोट लावून दाखवा : पुण्याच्या मुलीचे राम कदम यांना जाहीर आव्हान\nमुंबईत येते, बोट लावून दाखवा : पुण्याच्या मुलीचे राम कदम यांना जाहीर आव्हान\nदहीहंडी उत्सवात महिलासंबंधी केलेल्या बेताल वक्‍तव्यावरून भाजप आमदार राम कदम यांना पुण्याच्या मीनाक्षी डिंबळे-पाटील या तरुणीने जाहीर आव्हान दिले आहे. दरम्यान राम कदम यांनी दिलगिरी व्यक्‍त केली असली तरी राज्यभरातून टीकेचा भडिमार होत आहे.\nमुलीने नकार दिला तर तिला पळवून आणू, असे बेताल वक्‍तव्य करणारे भाजप आम��ार राम कदम यांच्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. विरोधक आणि विविध संघटनांनी त्यांचा निषेध करीत कारवाईची मागणी केली. घाटकोपर दहीहंडी उत्सवात बोलताना राम कदम यांनी हे बेताल वक्‍तव्य केले होते. राम कदम यांनी दिलगिरी व्यक्‍त केली असली तरी या दिलगिरीने विरोधकांचे समाधान झाले नसून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कायम आहे.\nमुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी कदम यांच्या घरासमोर निदर्शने करीत त्यांचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कदम यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली. कदम यांच्या फोटोला काळे फासत आणि चपलांचा मारा करत आपला संताप व्यक्‍त केला. तर, सातार्‍यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घातला. पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचीही गाडी अडविण्यात आली. पंढरपूर, औरंगाबाद, इंदापूर आदी ठिकाणीही त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनेही कदम यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तर कदम यांच्यावर कारवाई झाली नाही, तर येणारे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला.\nराम कदम यांच्यावर सर्व स्तरातून कारवाईची मागणी होत असताना प्रदेश भाजपने मात्र सावध पवित्रा घेतला आहे. कदम यांचे वक्‍तव्य तपासण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले, तरी कारवाई करण्याच्या मागणीवर मात्र कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.\nमुली पळवण्याचे वक्‍तव्य सत्तेचा माज म्हणायचा का\nतुम्हाला मुलगी पसंत आली असेल तर मला कळवा, मी तिला पळवून आणून तुम्हाला देईन, या वक्‍तव्याला सत्तेचा माज म्हणायचा का अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राम कदम आणि भाजपवर हल्लाबोल केला. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये भाजपचे आ. कदम यांनी हे वादग्रस्त वक्‍तव्य केले होते. त्याचा जिल्हा शिक्षक पुरस्कार समारंभात पवारांनी खरपूस समाचार घेतला. पवार म्हणाले, मुलींना पळवून नेऊ, उचलून घेऊन जाऊ... ही कुठली भाषा अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार र��म कदम आणि भाजपवर हल्लाबोल केला. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये भाजपचे आ. कदम यांनी हे वादग्रस्त वक्‍तव्य केले होते. त्याचा जिल्हा शिक्षक पुरस्कार समारंभात पवारांनी खरपूस समाचार घेतला. पवार म्हणाले, मुलींना पळवून नेऊ, उचलून घेऊन जाऊ... ही कुठली भाषा फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांची असे बोलण्याची हिंमत होतेच कशी फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांची असे बोलण्याची हिंमत होतेच कशी समाज तरी कसा सहन करतो. ही घमेंडशाहीची, मस्तीची भाषा आहे. हा भाजपच्या आमदारांना सत्तेचा आलेला माज म्हणायचा का\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-dalitavasti-approved-work-plan-development-issue/", "date_download": "2018-09-26T02:46:47Z", "digest": "sha1:B2RFG2J3JNEGCUZ7NX7PAOFTXHZ545LL", "length": 8086, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘दलितवस्ती’च्या कामांत झारीतील शुक्राचार्य कोण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘दलितवस्ती’च्या कामांत झारीतील शुक्राचार्य कोण\n‘दलितवस्ती’च्या कामांत झारीतील शुक्राचार्य कोण\nदलितवस्ती सुधारणा योजनेअंतर्गत शिल्लक कामांना मंजुरी मिळत नसल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, या कामांना मंजुरी देण्यासाठी समाजकल्याण समिती आणि सभापती नेमकी कशाची वाट पाहात आहेत, असा आरोप केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती घटकातील दलितवस्ती सुधारणेसाठी 45 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार समाजकल्याण समितीने जिल्ह्यातील प्राप्‍त 625 प्रस्तावांपैकी फक्त 204 कामांना मंजुरी दिली आहे. उर्वरित 421 प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी समिती जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत आहे. 2017 -18 च्या आर्थिक वर्षातील प्रशासकीय कामकाजाचे अवघे 21 दिवस शिल्लक राहिले आहेत.\nत्यामुळे निधी वेळेत खर्च झाला नाही तर, जिल्हा परिषदेच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात दलितवस्ती सुधारणेसाठी निधीची तरतूद होण्याची शक्यता धुसर झाली आहे. दरम्यान, समाजकल्याण समितीच्या सभापती आणि सदस्यांकडून प्राप्‍त प्रस्तावांना मंजुरी दिली जात नसल्याने नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती विकास घटकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात 45 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी समितीने 202 कामांसाठी 11 कोटी 34 लाख 88 हजार रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित 33 कोटी 65 लाखांचा निधी खर्चाविना पडून आहे. त्यामुळे उर्वरित 421 कामांसाठी\nसमाजकल्याण समितीने वेळेत मंजुरी देऊन, निधीचे वाटप न केल्यास दलितवस्ती सुधारणेला आडकाठी निर्माण होणार आहे. तसेच कामांच्या मंजुरीसाठी प्रत्येक तालुक्यातील राजकीय वरदहस्तानुसार निधीचे असमान वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वजन कमी असलेल्या काही तालुक्यांना अपुरा निधी मिळत असल्याने सदस्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. दलितवस्ती सुधारणांतर्गत मंजूर 45 कोटींपैकी 33 कोटी 65 लाखांचा निधी वेळेत खर्च न करण्याची समाजकल्याण समिती सभापती आणि सदस्यांची भूमिका अनाकलनीय आहे. काही सदस्यांच्या आरोपानुसार दलितवस्ती सुधारणेची कामे मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून विचारणा केली जात आहे.\nदरम्यान ही कामे मंजूर झाल्यास जिल्हा परिषद सदस्याला हाताशी धरून कामे पदरात पाडून घेण्याचा डाव ठेकेदारांकडून आखला जात आहे. त्यामुळे प्रस्तावातील कामांना मंजुरी देण्यासाठी समाजकल्याण समिती आणि सभापती कोणाची वाट पाहात आहेत, असा सवाल सदस्यांनी केला आहे. दलितवस्ती सुधारणा योजनेची टक्केवारी ठेकेदाराच्या जोखडात अडकल्याची चर्चा सदस्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रस्तावांना मंजुरी देऊन दलितवस्ती सुधारणेच्या योजनेला गती देण्यासाठी प्रयत्न होणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आम���ार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/koregav-Death-of-a-young-boy-when-he-learns-swimming/", "date_download": "2018-09-26T02:43:06Z", "digest": "sha1:BUJGS4QQPP4VLL4HRU6PRU7YWBXLXH3K", "length": 5695, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोहायला शिकताना चिमुरड्याचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पोहायला शिकताना चिमुरड्याचा मृत्यू\nपोहायला शिकताना चिमुरड्याचा मृत्यू\nविहिरीत वडिलांसमवेत पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोरेगाव येथे घडली. पाठीवरील बांधलेला कॅन सुटल्याने आठ वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागले आहेत. वेदांत दीपक सोनावणे (वय 8, रा. भगवा चौक, कोरेगाव) असे या चिमुरड्याचे नाव आहे.\nयाबाबत कोरेगाव पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, दीपक सोनावणे यांचे गाव गारूडी (डिस्कळ) ता. खटाव हे असून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत.शिक्षणासाठी त्यांची पत्नी व दोन मुले कोरेगाव भगवा चौक येथे नातेवाईकांच्या शेजारी भाड्याने खोली घेवून वास्तव्यास आहेत. दीपक हे तीन दिवसांपूर्वीच सुट्टी काढून गावी आले आहेत. शनिवार दि. 26 रोजी मुलगा वेदांत याला घेवून घोल डगरी नावाच्या शिवारातील शिंदे यांच्या विहिरीवर पोहायला शिकवण्यासाठी ते गेले होते. वेदांतच्या पाठीला प्लास्टीकचा कॅन बांधून पोहण्यासाठी त्याला विहिरीत सोडले होते. त्याच्या समवेत आणखीन सात ते आठ मुले पोहत होती. मात्र या गडबडीत वेदांतच्या पाठीवरील कॅन सुटून तो विहिरीत बुडाला. सुमारे पाच मिनिटांनंतर ही बाब दीपक यांच्या लक्षात आली. त्यानंतर बराच प्रयत्न करून वेदांतला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने उपचारासाठी कोरेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेदांत याच्यावर त्याच्या गावी गारूडी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने भगवा चौक परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याबाबतची फिर्याद अभिजीत सुरेश अहिरे यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात दिली असून पोलिस ह. गोसावी अधिक तपास करत आहेत.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबान���ंची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Recovery-of-Rs-300-cr-in-mining-scam/", "date_download": "2018-09-26T02:45:26Z", "digest": "sha1:VY4ZHIF5IMZ6Y4FDGNUVYE3EIZNXS4YE", "length": 6669, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खाण घोटाळ्यातील 300 कोटींची वसुली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › खाण घोटाळ्यातील 300 कोटींची वसुली\nखाण घोटाळ्यातील 300 कोटींची वसुली\nखाण घोटाळयातील महसुली गळतीची वसुली करण्यास सरकारने सुरुवात केली असून आतापर्यंत 300 कोटी रुपयांची वसुली झाल्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात आमदार लुईझिन फालेरो यांच्या प्रश्‍नावर उत्तर देताना सांगितले. येत्या दोन ते तीन महिन्यांत पुढील वसुली प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, खाण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या शहा आयोगाने आपल्या अहवालात खाण लिज धारकांनी 578 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण केल्याचे नमूद केले होते. मात्र, त्यानंतर राज्य सरकारच्या खाण खात्याने केलेल्या सर्व्हेक्षणात अतिक्रमण हे 578 हेक्टर इतके नसून केवळ 10 हेक्टर जमिनीवर झाल्याचे समोर आले.\nयावरून शहा आयोगातील सदर नोंद ही चुकीची असल्याचे दिसून आले. खाण घोटाळ्यात झालेल्या लुटीची रक्‍कम वसूल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि राज्य सरकारनेही आपल्या प्रतिज्ञापत्रात वसुलीची कारवाई सुरू करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यानुसार सरकारने ही लूट वसूल करण्यास सुरुवात केली असून आता पर्यंत 300 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील लुटीच्या रकमेचा अभ्यास करण्यासाठी सरकारने 22 चाटर्ड अकाऊटंट नेमले होते. त्यानुसार खाण घोटाळ्यात गुंतलेल्या खाण व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्या उत्तराची तपासणी केली जाईल. त्यानंतर वसुली प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nखाण घोटाळ���; चार हजार कोटींचे नुकसान\nखाण घोटाळ्यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा चार्टर्ड अकाऊटंटनी दिलेल्या अहवालाप्रमाणे दीड हजार कोटी रुपये इतका आहे. याशिवाय एसआयटीकडून देखील खाण घोटाळ्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा साडेतीन हजार ते चार हजार कोटी रुपये इतका असेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एसआयटीकडून खाण घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत आठ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर आणखी सुमारे पाच ते सहा प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Illegal-sand-extraction-by-suction-wings-in-Karjouve-area/", "date_download": "2018-09-26T02:21:55Z", "digest": "sha1:CUJJ5T62QI4PKOP2PJQ33ORBLURMHFBS", "length": 7295, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करजुवे परिसरात सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उपसा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › करजुवे परिसरात सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उपसा\nकरजुवे परिसरात सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उपसा\nजयगड खाडीवर पुन्हा एकदा वाळू माफियांनी हात-पाय पसरले असून करजुवे परिसरात बेकायदेशीरपणे सक्शनद्वारे राजरोस वाळू उपसा होत आहे. मात्र, महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे.काही वर्षांपूर्वी डिंगणी येथे वाळू माफियांनी बेकायदा साम्राज्य उभे केले होते. त्यावेळी ‘पुढारी’ ने आवाज उठवल्यानंतर महसूल विभागाकडून हा वाळू व्यवसाय बंद करण्यास भाग पाडण्यात आले. आजपर्यंत या परिसरात बेकायदा वाळू व्यवसाय करण्यास कोणीही धजावलेला नाही. मात्र, नजीकच्या करजुवे गावामध्ये यावर्षी तीन सक्शन पंप लावण्यात आले आहेत. यातून दररोज सुमारे 150 ब्रासपेक्षा अधिक वाळू स्थानिक तसेच पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये पोहोचवली जात आहे.\nकरजुवे गाव���मध्ये काही वर्षे वाळू व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू आहे. मात्र, दरवर्षी हा व्यवसाय नवीन व्यक्‍ती सुरू करत आहे. शासनाने सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यावर बंदी घातलेली असूनही या भागामध्ये सुरू असलेल्या बेकायदा वाळू व्यवसायाला तेजी आली आहे. या भागातून माखजन किंवा डिंगणी मार्गे वाळू वाहतूक केली जाते. माखजनमार्गे कराडपर्यंत तर डिंगणी मार्गे कोल्हापूर, सांगलीपर्यंत ही वाळू पाठवली जात आहे.शासनाची मोठ्या प्रमाणात रॉयल्टी बुडत असताना महसूल विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. केवळ या तीन सक्शन पंपांद्वारे होणार्‍या वाळू उपशातून शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.या वाळू माफियांनी डिंगणी मार्गावर बॅनर लावून वाळू विक्रीच्या जाहिराती केल्या आहेत. यातून या वाळू माफियांचे धाडस दिसून येत आहे. त्यामुळे वाळू माफियांवर वरदहस्त कोणाचा असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर महसूल विभागाने तत्काळ कारवाई करण्याची मागणीही होत आहे.\nडिंगणी ग्रा.पं.च्या तक्रारीची दखल नाही.\nबेकायदा वाळू उपशाबरोबरच रात्रीच्या वेळी ओव्हरलोड वाहतुकीने डिंगणी, करजुवे परिसरातील रस्ते उखडले आहेत. या भागात एकेरी रस्ता असून वाळू वाहतूक करणारी अवजड वाहने या मार्गावरून वेगाने हाकली जात आहेत. या मार्गावरून ये-जा करणार्‍या दुचाकी, रिक्षा आदी वाहनधारकांना या वेगवान गाड्यांमुळे जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. या वाहतुकीबाबत डिंगणी ग्रामपंचायतीने तक्रारही केली आहे. मात्र, याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही.\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nकुत्रे आडवे आल्याने अपघात; दाम्पत्याचा अंत\nसर्जिकल स्ट्राईकचे हीरो संदीप सिंग यांना वीरमरण\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Narco-test-of-the-police-for-the-death-of-farmers/", "date_download": "2018-09-26T03:21:24Z", "digest": "sha1:Q3LH52MQUIWE54SHAJPH2SMR3ELVAZ5O", "length": 5335, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांच्या मृत्युप्रकर��ी पोलिसांची नार्को टेस्ट करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकर्‍यांच्या मृत्युप्रकरणी पोलिसांची नार्को टेस्ट करा\nशेतकर्‍यांच्या मृत्युप्रकरणी पोलिसांची नार्को टेस्ट करा\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nराज्यात कीटकनाशक फवारणी करताना शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास संबंधित शेतकर्‍यावरच 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची शिफारस करणार्‍या पोलीस अधिकार्‍याची नार्को टेस्ट करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nकमला मिल आगप्रकरणी वन अबव्ह व मोजोज बिस्ट्रोचे मालक, मिलचे भागीदार आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी ठपका ठेवलेल्या सर्व मनपा अधिकार्‍यांचीही अशा प्रकारची चाचणी करावी, अशी सूचनाही त्यांनी सरकारला केली आहे.\nयवतमाळ व इतर जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी व मजूर मृत्यू पावले होते.याप्रकरणी स्थापन झालेल्या एसआयटीच्या अहवालावर विखे पाटील यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, हे सरकार कंपन्यांना सोडून निर्दोष शेतकर्‍यांना फासावर चढवायला निघाले आहे. सरकारने दोषी कंपन्यांविरुध्द 304 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यापलिकडे काहीही केलेले नाही. शेतकर्‍यांवर दोषारोपण करताना एसआयटीने सरकारी अधिकारी आणि महिको, मोन्सॅन्टोसारख्या मोठ्या कंपन्यांना या संपूर्ण प्रकरणातून सहिसलामत बाहेर काढले आहे. कीटकनाशकांच्या वापरासाठी कंपन्यांनी आणि कृषी विभागाने शेतकर्‍यांना प्रशिक्षण द्यायचे होते. ते त्यांनी दिले नाही. पण त्याचा उल्लेखही या अहवालात नाही. त्यामुळे सरकारने हा अहवाल कचरापेटीत टाकावा. तसेच या प्रकरणाची सीआयडी किंवा सीबीआयकडून नव्याने चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/officer-employee-election-center-in-nashik/", "date_download": "2018-09-26T03:08:41Z", "digest": "sha1:KVADKJ6ODNFE437B2MLZPB6G4WPE3OT3", "length": 5574, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना\nअधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना\nविधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 25) निवडणूक होत असून, जिल्ह्यात 25 मतदान केंद्रांवर 14 हजार 873 शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्र अधिकारी तसेच, कर्मचारी मतदान पेट्या व साहित्यासह रविवारी (दि. 24) जिल्हाधिकारी कार्यालयातून मतदान केंद्रांकडे रवाना झाले.\nमतदान केंद्रांकडे रवाना होण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचार्‍यांना निवडणूक प्रक्रियेचे अखेरचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मतदानसंदर्भात तसेच ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याबाबत काही सूचना दिल्या. दरम्यान, सकाळी 11.30 वाजता पहिले वाहन मतदान केंद्राकडे रवाना झाले.\nनाशिक जिल्ह्यात 70 ते 94 अशी मतदान केंद्रे आहेत. नाशिक शहरात पाच केंद्र असणार आहेत. दरम्यान, प्रत्येक केंद्रांवर पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मतदान केंद्र अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, दोन सहायक अधिकारी, शिपाई तैनात असणार आहे. या कर्मचार्‍यांसोबत एक पोलीस कर्मचारी देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान पेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचतील. त्यानंतर या एकत्रित पेट्या अंबड येथील केंद्रीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्राकडे नेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.\nयावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे, डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार शरद घोरपडे, नायब तहसिलदार आर. एन. पवार, अमित पवार आदी उपस्थित होते.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/529689", "date_download": "2018-09-26T03:06:48Z", "digest": "sha1:4MUFIDWWFY46I4AAOF5XUK5P5FGL5S4E", "length": 9425, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बंदर विभागाने जलक्रीडा प्रकल्पांना परवाने देऊ नये - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बंदर विभागाने जलक्रीडा प्रकल्पांना परवाने देऊ नये\nबंदर विभागाने जलक्रीडा प्रकल्पांना परवाने देऊ नये\nमालवण : बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांच्याशी चर्चा करताना छोटू सावजी. सोबत सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी, रापण संघाचे प्रतिनिधी.\nश्रमजीवी रापण संघाचा इशारा\nनिवेदन देऊनही प्रश्न न सुटल्यास संघर्ष अटळ\nमासेमारी अधिनियम 1981 अंतर्गत 0 ते 10 वाव क्षेत्रात पारंपरिक क्षेत्र मासेमारीकरिता राखीव ठेवण्याची महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभाग याद्वारे कायदेशीर तरतूद केलेली आहे. त्यामुळे बंदर विभागाने जलक्रीडेतील 16 प्रकल्पाच्या प्रस्तावांना कोणतीही परवाना देऊ नये, अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघातर्फे बंदर विभागाला देण्यात आले आहे. निवेदन देऊनही समस्या न सुटल्यास रापण संघ संघर्षासाठी सज्ज असल्याचा इशारा उपस्थित रापण संघांनी दिला आहे.\nबंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी, मालवण श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, मेस्त रापण संघ, तोडणकर रापण संघ, वाईरकर रापण संघ, भगत रापण संघ, टिकम रापण संघ, कुबल रापण संघ, उभाटकर रापण संघ, झाड रापण संघ आदी रापण संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nछोटू सावजी म्हणाले, जलक्रीडा प्रकल्प हे 0 ते 12 वाव क्षेत्रात वॉटर स्पोर्टस् व पॅरासेलिंग या जलक्रीडा राबविल्या जाणार आहेत. परंतु यापूर्वी किनारपट्टी क्षेत्रातील स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी स्थानिक विभागीय कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीला अनुसरून या क्षेत्रात रापण, गिलेटीन, मांड, टियाणी व गळ पद्धतीची मासेमारी आजही अस्तित्वात आहे. या व्यवसायावर या क्षेत्रात हजारो कुटुंबे आपला उदरनिर्वाह चालवितात. जलक्रीडा प्रकल्पांतर्गत वापरली जाणाऱया साधनांमुळे मासेमारी क्षेत्रात ध्वनी प्रदूषण, सागरी जैवविविधता प्र���ूषण व रोजगार या बाबींवर दुष्परिणाम होणार असून हे क्षेत्र केंद्रीय तटवर्तीय मासेमारी व महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत कायदेशीर राखीव असून या क्षेत्रात मासेमारी व्यतिरिक्त इतर कोणत्याही यांत्रिक संसाधनाने औद्योगिक किंवा वाणिज्य स्वरुपात उद्योग किंवा सेवा उद्योग करण्यास मनाई आहे.\nपरवाने नसतानाही जलक्रीडेचा व्यवसाय कसा\nछोटू सावजी म्हणाले, मालवण किनारपट्टीवर परवाने नसतानाही जलक्रीडेचे प्रकार होत आहेत. देवबाग दुर्घटनेसारखा एखादा प्रकार झाल्यास त्याला जबाबदार कोण यावेळी बंदर निरीक्षक कुमठेकर यांनी किनारपट्टीवरील जलक्रीडा व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांनी परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. परवाना मिळण्यासाठी त्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले. जलक्रीडा व्यवसायाबाबत रापण संघांतील मच्छीमारांच्या भावना आपण अहवालाच्या माध्यमातून बंदर विभागाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविणार आहोत. येत्या आठ दिवसांत याविषयीचा पाठपुरावा केला जाईल.\nआता विवाह नोंदणी डॉक्टरांकडे\nसमीर जोईल, रसिका परब विजेते\nभिडेंच्या अटकेसाठी भारिपचे धरणे\nफोटो स्टुडिओतील चोऱयांचे धागेदोरे हाती\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-karmyogini-award-2018-alka-jape-sinnar-nashik/", "date_download": "2018-09-26T02:36:23Z", "digest": "sha1:ARZOGNWR4T5IVY2HLOBUV7PQ3JTPZ6KX", "length": 14993, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सिन्नर l अलका जपे : सुप्त गुणांना वाव द्या... | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसिन्नर l अलका ज��े : सुप्त गुणांना वाव द्या…\nस्त्रीमध्ये एक विश्‍व उभे करण्याची ताकद असते. ती शहरातली असो वा खेड्यातली, शिकलेली असो वा अडाणी, तिच्यात एक उद्योजक दडलेला असतो. रोजच्या आयुष्यात एका वेळेला अनेक कामे ती सांभाळत असल्याने झटपट निर्णय घेऊन ते तडीस लावण्याचे गुण तिच्यात जन्मजातच असले पाहिजेत. नाहीतर चौथीपर्यंतची चार बुके शिकलेली मी आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करू शकले नसते. कर्म केले तरच चांगले फळ मिळते यावर माझा विश्‍वास आहे. मी माहेरची अलका आनंदा डावखर. माझे शिक्षण चौथीपर्यंत झालेय. माझे माहेर सिन्नरमधले भुकणी गाव तर सासर कुंदेवाडीचे. २००३ मध्ये माझे लग्न झाले. घरचा व्यवसाय शेती आहे.\nया भागात पाण्याचा मोठा प्रश्‍न होता. सहा जणांचे कुटुंब आहे. शेतीसाठी विजेची सोय नसल्याने शेती तोट्यातच जात होती. काय करायचे घर कसे चालवायचे, प्रश्‍न पडला. त्यामुळे मी यांना म्हणाले, आपण काहीतरी व्यवसाय सुरू करूया. त्यानंतर मी नेरू आणि सायगलचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी सुरुवातीला फारसे भांडवल नव्हते. औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांनी टाकून दिलेला रगडा गोळा करून तो शेतात आणून आम्ही कुटायचो. वाळूच्या चाळणीने तो रगडा चाळून त्यातून निघालेल्या पावडरपासून आम्ही सायगल तयार केला. तयार झालेला माल गाडीत भरून सिमेंटच्या कारखान्यांमध्ये थेट घेऊन जायचो. त्याची विक्री झाल्यावर केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटायचे. दोन वर्षे प्रचंड संघर्ष केला. काबाडकष्ट केले. मार्केटिंग हे करायचे.\nत्याला चांगली मागणी वाढली. मागणीइतका पुरवठा करण्यासाठी काही काळानंतर आमच्या कंपनीत कामगारांची भरती केली. व्यवसाय वाढला होता. त्यामुळे २००४ साली मुसळगाव औद्योगिक वसाहतीत जागा भाड्याने घेतली. तिथे नेरू आणि सायगल तयार करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री आणली. त्यामुळे उत्पादनातही आणखी वाढ झाली. आमच्या उत्पादनाचा दर्जा चांगला असल्याने पुणे, मुंबई येथूनही सिमेंट विक्रेते आमचा माल खरेदी करू लागले. तीन वर्षांनंतर आम्ही स्वतःच्या जागेत व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि २००७ मध्ये औद्योगिक वसाहतीत स्वतःची जागा घेतली. या कामासाठी नामकर्ण आवारे आणि कमलाकर पोटे यांची मदत झाली. त्यानंतर वाटू लागले, यापेक्षा मोठे स्वप्न बाळगले पाहिजे.\nआमचा उद्योग इतका वाढला की आणखी ��ागेची गरज भासू लागली. मग कारखान्याजवळचीच जागा विकत घेतली आणि कामाचा अधिक विस्तार केला. ओमकार इंडस्ट्रीज आणि वैष्णवी एन्टरप्रायजेस या दोन कंपन्यांची स्थापना केली. या दोन्ही फर्मचे मार्केटमध्ये चांगले नाव झालेय. प्लास्टरसाठी लागणार्‍या नेरू आणि जिप्समचे त्यात उत्पादन केले जाते. मी आमच्या उद्योगाचे पूर्ण व्यवस्थापन पाहते. त्यानंतर आम्ही २०१७ मध्ये बलवान सिमेंटचे लॉचिंग केले. आता माझे सिन्नरमधील मुसळगावला बलवान सिमेंट या नावाने युनिट आहे.\nत्याची वार्षिक ५ ते ६ कोटी रुपये इतकी उलाढाल आहे. दरमहा ४० ते ४५ लाख रुपयांचा टर्न ओव्हर आहे. एकूण ९१० एजन्सींना आम्ही माल पुरवतो. आमचा माल धुळे, जालना, पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, गुजरात, राजस्थानला जातो. जलद वाहतूक हेही आमचे वैशिष्ट्य आहे. आमच्या स्वतःच्या चार-पाच गाड्या आहेत. जेसीबीही घेतले. त्याचाही व्यवसाय उत्तम चाललाय. आमचे बरेचसे ऑनलाईन काम चालते. आपुलकीने वागणे, प्रसंगी स्वतः काम करणे आणि चांगल्या दर्जाचा माल वेळेवर देणे यामुळे आम्ही एवढा पल्ला पार पाडू शकलो, असे वाटते.\nमी उभ्या केलेल्या या व्यवसायामुळे पन्नास ते पंचावन्न कुटुंबांना रोजगार मिळालाय. यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो असे मी म्हणेन. कारण निर्णयप्रक्रियेपासून काम करण्यापर्यंत यांनीच माझी साथ दिली. वाचक महिलांना एवढेच सांगायचेय की, प्रत्येक स्त्रीमध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्याकडेही त्यांनी लक्ष द्यावे.\n(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)\nPrevious articleनाशिक l मनिषा साठे : विद्यार्थी सर्वांगीण विकासाचे लक्ष्य\nNext articleनाशिक l स्नेहल देव : नाशिक ‘सायकल हब’ करायचंय..\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्���े एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Latestnews&id=3487&news=%E0%A4%AC%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE%20%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%20%E0%A4%A4%E0%A5%8C%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF.html&start=21", "date_download": "2018-09-26T02:35:30Z", "digest": "sha1:HBHLYECPM5JKENSNW4RNIS33KMWWEKFT", "length": 12062, "nlines": 118, "source_domain": "beedlive.com", "title": "बी.एस्सी संगणकशास्त्रमध्ये अनिल भोसले प्रथम तर आकांक्षा तौर व्दितीय.html", "raw_content": "\nबी.एस्सी संगणकशास्त्रमध्ये अनिल भोसले प्रथम तर आकांक्षा तौर व्दितीय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद संलग्न बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात बी. एस्सी संगणकशास्त्र अभ्यासक्रमाचा निकाल जाहिर झाला आहे. या अभ्यासक्रमामध्ये अनिल अजिनाथ भोसले हा विद्यार्थी ६४.५० टक्के मार्क घेवून प्रथम आला. असुन आकांक्षा गंगाधर तौर ६४.४७ टक्के व्दितीय तर दिनेश मोहन सुसलादे यांनी ६४.१७ टक्के तृतीय क्रमांक मिळवला आहे.\nबी. एस्सी संगणकशास्त्र पदवीसाठी शैषणीक वर्षे २०१६-२०१७ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या परिक्षेत महाविद्यालयाचा एकुण ८० टक्के निकाल लागला आहे. या निकालानंतर विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमाचा प्रवेश कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याप्रमाणे बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी सन २०१७-२०१७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रिय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया सूरु असून १० जुलै रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. आणि आपले प्रवेश निश्चित करावेत. पत्रकारिता आ��ि जनसंवाद अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या एस.सी, एस.टी, एन.टी, ओबीसी अशा शिष्यवृत्ती धारक प्रवर्गातील विद्याथ्र्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती लागु आहे.\nसदर महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर संगणक क्षेत्रात करिअर करु इच्छीणा-या विद्याथ्र्यांसाठी बी.एससी नेटवर्कींग आणि मल्टीमिडीया, बी.सी.एस, आणि बी.सी.ए पन्नास टक्के फिसमध्ये प्रवेश आहेत. यशस्वी झालेल्या विद्याथ्र्यांचे अभिनंदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीसीयुडीचे सदस्य तथा संस्थेचे अध्यक्ष रमेश पोकळे, सचिव प्रा. गणेश पोकळे, प्राचार्य विठ्ठल एडके, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब केदार, प्रा. बप्पासाहेब हावळे, प्रा. विजय दहिवाळ, प्रा. छाया गडगे, प्रा.वैजिनाथ शिंदे, प्रा सुरेश कसबे, प्रा. अफ्रोज सय्यद, प्रा. कांबळे, सुहास गाढवे, सुधिर केंगार, संतोष मोरे, प्रविण पवार, जयदत्त गीरी यांनी अभिनंदन केले आहे.\nबालाघाटाच्या जनतेची सेवक म्हणून काम करीन - सौ. सारिका पोकळे\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसत्तेच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घेणा-यास जनता बालाघाटाचे पाणी पाजणार\nबालाघाटाच्या विकासासाठी भाजपालाच मतदान करा - दयानंद निर्मळ\nनेकनूर गटाच्या विकासासाठी सौ. सारिका पोकळे यांना निवडून द्या - गोरख रसाळ\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nसाधुसंताचे आशीर्वाद घेवून बालाघाटाच्या विकासाचा निर्धार\nसाधुसंताचे आशीर्वाद घेवून बालाघाटाच्या विकासाचा निर्धार\nरमेशभाऊंच्या न्यु व्हिजनने बालाघटाचे शैक्षणीक चित्र पालटले-आ.संगिता ठोंबरे\nजि.प. व पं.स. निवडणूकीबाबत जिल्हाधिकारी यांच्या विविध विभागांना पूर्वतयारीच्या सुचना\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nभाजपाची निवडणूक तयारी पूर्ण युती व्हावी हिच आमची भुमिका-रमेश पोकळे\nप्रा.सतिश पत्की उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार\n२६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल; आचारसंहिता लागू\nबालाघाटावर रंगू लागली रमेश पोकळें ची चर्चा \nसकारात्मक विकास घडविण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची- वाघमारे\nये तो सिर्फ झांकी है असली विकास अभी बाकी है ना.पंकजाताई मुंडे यांचा बालाघावर झंझावात..\nबालाघाटाच्या विकासाचे स्वप्न पुर्ण करणार- ना. पंकजाताई मुंडे\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Latestnews&id=3488&news=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%87%20%0A%0A%09.html&start=61", "date_download": "2018-09-26T03:02:42Z", "digest": "sha1:ZGZCW6MXWQIMASBIYN4KSSTQHS3WNSLX", "length": 14609, "nlines": 121, "source_domain": "beedlive.com", "title": "सर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे .html", "raw_content": "\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमराठी माणसाला उद्योग करता येत नाही असा समज आपल्या मराठवाडयात व त्यातल्या त्यात बीड सारख्या सदा दुष्काळाच्या सवाटाखाली असलेल्या भागात सर्वत्र पहावयास मिळतो मात्र याला आपवाद ठरवले असेच म्हणावे लागेल ते कुटे गृपचे संस्थापक,ज्ञानराधा मल्टीस्टेटचे स्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांनी यशस्वी उद्योगाची उभारणी त्याला कष्टाची जोड व चांगल्या लोकाचा संपर्क याच्या जोरावर आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणून संपूर्ण भारतात नावारूपाला आले आहेत..त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादाी आहे..त्यांचा आज वाढदिवस सरांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन..\nएक सामान्य कुंटूबात जन्मलेले सुरेश कुटे यांनी त्यांच्या सुरवातीच्या काळात अनेक छोटेमोठे व्यवसाय केले वडिलोपार्जित असलेल्या हिलाल चौकातील कापड दुकानदारीच्या व्यवसायात त्यांनी हातभार लावायला सुरवात केली..यातूनच त्यांच्यातील उद्योगशिलतेला चालना मिळाली.बीड जिल्हयात सर्वात जास्त कपाशी कापसाचे उत्पादन घेतले जाते यावर आधारीत त्यांनी व्यवसाय सुरू केला.सुरवातीला कॉटन प्रेसीग,जिनीग या व्यवसायात त्यांनी आपले नाव कमावले..अनेक राज्यात त्यांच्या या व्यवसायाच्या माध्यमातून संपर्क आला व बहेरील राज्यातील मोठाले उद्योग कसे उभे राहता यांचा त्यांनी आभ्यास केला..\nजिनिग च्या व्यवसायात येत असलेल्या बॅकीगच्या आडचणी ओळखून त्यांनी बॅकिंग क्षेत्रात पदार्पण केले ज्ञानराधा नावाची मलटिस्टेट काढून अनेक तरूणहोतकरूना रोजीरोटीस लावले..त्यांच्या वडलाचे नाव ज्ञानोबा व आईचे नाव राधा या नावावरू ज्ञानराधा नावाची मलटीस्टेट कॉपरेटीव्ह सोसायटी स्थापन केली आज घडीला या सोसायटीचा र्टनओव्ह ५०० कोटीच्या पुढे आहे.. परराज्यात व महाराष्ट्रात मिळून ४० च्या व शाखा बॅकीगची सेवा सर्वसामान्याना देत आहेत.या शाखाचा संपूर्ण व्यवहार हा पारदर्शक व सर्वसामान्य डोळयासमोर ठेवून हे करत आहेत..\nआर्थात या उद्योग उभारणीत त्यांना मोलाची साथ मिळत आहे ती त्यांची पत्नी आर्चना कुटे,बंधू सदाशीव कुटे यांची यातून योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेवून पुढील काळात त्यांनी कुटे गृपची स्थापना केली व या गृपच्या माध्यमातून तिरूमला ऑईल रिफायनी या उद्योगाची उभारणी केली या तिरूमला ऑईल मिलच्या माध्यमातून त्याची संपूर्ण भारतभर ओळख निमार्ण झाली आहे..त्यांची पत्नी आर्चना कुटे या ही उच्च शिक्षा विभूषीत आहेत त्यांच या आईल मिलचा संपूर्ण कारभार पहातात.या आईलमिलमध्ये तयार होणारे उत्पादन उत्त्म दर्जाचे खाद्यातेल या ऑईल मिलच्या माध्यमातून तयार होत आहे व त्यांवरची प्रोसिसिग,पॅकीग ही या बीड येथील प्लॅटमध्येच केली जाते या आईल मिलच्या माध्यमातून अनेक सुशिक्षीत बेरोजगाराना रोजगारही मिळाला आहे..या आईल मिलचे इतर ठिकाणी ही मोठे प्लॅट उभे राहीले आहेत पनवेल येथे मोठा प्लॅट उभारला आहे त्यामुळे भारताची आर्थिक राजधानी मुंबई तेथून इतर देश विदेशात तयार होणारे उत्पादन वितरीत केले जात आहे..\nलवकरच या कुटे गृपची गगन भरारी युरोप व अमेरिकेत ही होत आहे. अशा यशस्वी उद्योजगाला वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य लाभो हि ईश्वर चरणी प्रर्थना व पुढील यशस्वी वाटचालीस खुपखुप शुभेच्छा..\nसांस्कृतिक, कला क्षेत्रात ६५० शिष्यवृत्त्या\nशिष्यवृत्ती परीक्षेबाबत अद्याप आवेदनपत्रे मागविण्यात आलेली नाहीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे निवेदन\nग्रामीण भागातील ३० हजार ‘आपले सरकार केंद्र’ डिजीटल बँक म्हणून काम पाहणार - मुख्यमंत्री\nमहापालिकेच्या अत्याधुनिक आपत्कालीन कक्षामुळे मुंबईकर��ंना तत्काळ मदतीची सुविधा - मुख्यमंत्री\nग्रामीण भागात डिजिटल बँकेसाठी ‘आपले सरकार’ च्या ३० हजार केंद्रांना पी.ओ.एस. मशिन पुरविणार\nशेख सलिम जहाँगीर यांचे कमळ १० हजाराच्या फरकाने फुलणार \nदबावाला बळी न पडता भाजपालाच मतदान करा- रमेश पोकळे\nबीड शहराच्या विकासासाठी सलिम जहॉंगिर यांना निवडुन द्या - ना.पंकजाताई मुंडे\nसाफ मनाने पत्रकारिता करतो म्हणून कुणाची भिती नाही -गंमत भंडारी\nजनतेच्या मनातील असंतोष मतपेटीतूनच व्यक्त होणार भाजपा महायुतीचाच झेंडा बीड नगरपलिकेवर फडकणार- खा.दानवे\nविकासाच्या गप्पा मारणार्या क्षीरसागरांना मंत्री असतांना लकवा भरला होता काय ना.दिलीप कांबळे यांचा हल्लाबोल.. .\nन्यु व्हिजनमध्ये कौशल्य विकासचे मोफत प्रशिक्षण\nनिवडणूक यंत्रणा व पोलीस विभागाने समन्वयाने निवडणूकीस सज्ज व्हावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nक्षीरसागरांची वाट लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- पप्पु कागदे\nखासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सभेने भाजपला पोषक वातावरण\nसत्ता सुशिक्षीतांच्या हाती द्यायची का गुंडाच्या हाती रमेश पोकळेंचा मतदारांना सवाल.\nभ्रष्ट आणि नाकर्त्यांना हद्दपार करा - खा.डॉ.प्रितमताई मुंडे\nपत्रकार संरक्षण कायदा तातडीने करावा - प्राचार्य विठ्ठल एडके\nनगर परिषद निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nपोलीस विभागाकडून अंमलबजावणी ध्वनी प्रदुषणाबाबत नागरिकांना आवाहन करणारे फलक प्रसिध्द\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/have-you-seen-photograph-swapnil-joshis-son/", "date_download": "2018-09-26T03:44:44Z", "digest": "sha1:NN57KXMNVMHAMM7KTEQXQLEIVNQXAR4Z", "length": 27076, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Have You Seen The Photograph Of Swapnil Joshi'S Son? | ​स्वप्निल जोशीच्या मुलाचे फोटो तुम्ही पाहिलेत का? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nकर्जमाफीमुळे सोलापूर जिल्हा बँक सावरली... तरीही तोटा\nसव्वा दोन लाखांची लाच घेणाºया तलाठ्यासह दोघांना सक्��मजुरी\nसोलापूर जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती, जिल्हा नियोजन बैठकीत ठराव\nदिल्लीसह या 6 राज्यांतील पेट्रोल-डिझेलवर लागणार एकसमान टॅक्स, जाणून घ्या होणारे फायदे\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nदिल्ली: मंगोलपुरी परिसरात 17 वर्षांच्या मुलाची हत्या\nश्रीगोंदा - शेतात शेळी गेल्याच्या कारणावरुन 2 गटांत हाणामारी, महिलेला विवस्त्र करुन मारले. चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्���ुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nदिल्ली: मंगोलपुरी परिसरात 17 वर्षांच्या मुलाची हत्या\nश्रीगोंदा - शेतात शेळी गेल्याच्या कारणावरुन 2 गटांत हाणामारी, महिलेला विवस्त्र करुन मारले. चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nAll post in लाइव न्यूज़\n​स्वप्निल जोशीच्या मुलाचे फोटो तुम्ही पाहिलेत का\nमहाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश ��हे. स्वप्निल त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी जास्तीत जास्त वेळ राघवला देण्याचा प्रयत्न करत आहे. स्वप्निलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. दरम्यान, स्वप्निल आणि लिना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बंधनात अडकले होते. लिना ही व्यवसायाने डेन्टिस्ट असून, ती मूळची औरंगाबाद येथील आहे. या दाम्पत्याला मायरा नावाची पहिली मुलगी असून, ती आता दीड वर्षाची झाली आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे संपूर्ण जोशी कुटुंब प्रचंड आनंदी झाले आहे. स्वप्निलचा सध्या सगळा वेळ हा केवळ मायरा आणि राघव यांच्यासाठीच आहे.\nस्वप्निलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना त्याकाळी प्रचंड पसंतीस आली होती. पुढे ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात स्वप्निलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. या कार्यक्रमातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले.\nस्वप्निलला आज मराठीतील सुपरस्टार असे संबोधले जाते. मराठीतील ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘भिकारी’ यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. सध्या ‘मुंबई-पुणे-मुंबई-३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात तो व्यस्त आहे.\nAlso Read : आता स्वप्निल जोशीच्या या लाडक्या मित्राचा आणि त्याच्या मुलाचा वाढदिवस असणार एकाच दिवशी\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nनाजुका आणि रायबा उधळणार 'प्रीती सुमने'\nसिद्धार्थ चांदेकरला सेटवर भेटायला आला हा मित्र\nसुबोध भावे आणि श्रुती मराठेचे 'ओ साथी रे' रोमँटीक गाणे आले समोर, तर नेटीझन्सही देतायेत अशा कमेंटस\nप्रसाद ओक म्हणतोय, 'ओक ठोक' बोलायचे\nहलालने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\nदिग्द���्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’ सिनेमात असणार 'डबल रोल'\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nसव्वा दोन लाखांची लाच घेणाºया तलाठ्यासह दोघांना सक्तमजुरी\nसोलापूर जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती, जिल्हा नियोजन बैठकीत ठराव\nचाचणी लेखापरीक्षणामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढणार \nदिल्लीसह या 6 राज्यांतील पेट्रोल-डिझेलवर लागणार एकसमान टॅक्स, जाणून घ्या होणारे फायदे\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च न्यायालय सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारा��ंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/tv-serial-tarak-mehta-show-dr-hathi/", "date_download": "2018-09-26T02:37:37Z", "digest": "sha1:LV6ZLQL2K2Y42R5I43FTVG4KMZEOHYIB", "length": 8864, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘हा’ कलाकार! साकारणार डॉ. हाथीची भूमिका | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n साकारणार डॉ. हाथीची भूमिका\nमुंबई : सब टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील डॉ हंसराज हाथी या भूमिकेसाठी चाललेली शोधाशोध थांबली आहे. गणेश चतुर्थीपासून निर्मल सोनी हे डॉ. हाथीच भूमिका साकारणार आहेत. निर्मल सोनी यांनीही आगोदर देखील डॉ. हाथीची भूमिका साकारली होती. त्याच्या एन्ट्रीचा भाग 13 सप्टेंबरला दाखवला जाणार आहे. दरम्यान, डॉ हंसराज हाथी भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे निधन झाले आहे. हे पात्र अतिशय लोकप्रिय आणि मजेशीर बनवण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.\nनिर्मल सोनी बनले होते ‘डॉ. हाथी’\nसन २००८ मध्‍ये ज्‍यावेळी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची सुरूवात झाली होती, त्‍यावेळी निर्मल सोनी यांनीच डॉ. हाथीची भूमिका केली होती. मात्र, नंतर ते शोपासून वेगळे झाले. २००९ मध्‍ये कवि कुमार आजाद यांनी डॉ. हाथीची भूमिका स्‍वीकारली. या भूमिकेबद्‍दल निर्मल सोनी म्‍हणाले, ‘आतापर्यंत माझ्‍याकडे माहिती आलेली नाही. जर मला या भूमिकेबद्‍दल विचारण्‍यात आले तर निश्चितच मी यावर विचार करेन. मी याआधीही डॉ. हाथीची भुमिका केली आहे.’\nNext articleतामसवाडी शिवारात बिबट्या जेरबंद\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nBigg Boss 12 : लोणावळ्यात नाही\nखूशखबर : पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही\nतब्ब्ल १८ वर्षांनंतर सलमान खान-रवीना टंडन एकत्र दिसणार\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे ���्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sc-court-imp-decision-about-dowry-harassment-cases-under-section-498a/", "date_download": "2018-09-26T02:56:41Z", "digest": "sha1:WZBK3DZP6VTMFMWONSHFTWR5OFIH7OBB", "length": 7085, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हुंड्यासाठी छळ प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहुंड्यासाठी छळ प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय\nनवी दिल्ली – ‘हुंड्यासाठी छळ केल्यास आता संबंधित आरोपींना तात्काळ अटक होणार आहे’. यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए.एम. खानविलकर आणि न्यायाधिश डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला आहे.\nयापूर्वी 2017 साली हुंड्यासाठी छळ याप्रकरणी अारोपींना सरळ कोठडीत डांबू नका. प्रकरणाच्या तक्रांरीची शहानिशा करा आणि मगच आरोपींवर गुन्हा दाखल करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.\nभारतीय दंड विधान 498A या कायद्याचा दुरूपयोग होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने आपल्या आधीच्या निर्णयात बदल करत ‘हुंड्यासाठी छळ प्रकरणातील पीडितेच्या सुरक्षितातेच्या कारणास्तव निर्णयात बदल करून आता हुंड्यासाठी छळ याप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले आहेत’.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वे डब्ब्यात महिलेचा मृतदेह\nNext articleहिंजवडीत गुटखा, सिगारेट जप्त\nकॉंग्रेसकडून होणाऱ्या चिखलफेकीतच कमळ उगवेल\nमध्य प्रदेशात अविवाहित महिलांसाठी पेन्शन\nसर्जिकल स्ट्राईकचे कमांडो नाईक संदीप सिंह दहशतवाद्यांबरोबर चकमकीत शहीद\nजपानी रोव्हर यानांनी पाठवले धूमकेतूवरील फोटो\nआमदार-खासदार वकिली करू शकतात – सर्वोच्च न्यायालय\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवा – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-no-rain-solapur-area-kharif-season-came-danger-60914", "date_download": "2018-09-26T03:36:01Z", "digest": "sha1:BSPFSY6AK733YSD6626CDSGAK7ROZ6CZ", "length": 13413, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news no rain solapur area Kharif season came in danger सोलापूरकडे पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम आला धोक्‍यात | eSakal", "raw_content": "\nसोलापूरकडे पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम आला धोक्‍यात\nबुधवार, 19 जुलै 2017\nमागील महिन्यापासून पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. मात्र, कालपासून काही तालुक्‍यात तुरळक पाऊस झाल्याने त्या तालुक्‍यातील पिकांना जीवदान मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र, अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.\n- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.\nएक महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगाम आला धोक्‍यात\nसोलापूर: राज्यात सगळीकडेच धो-धो पाऊस पडत आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. खरिपाची चांगली पेरणी झाली असून पाऊस नसल्याने ती वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nसोलापूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. त्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून पाऊसच न पडल्याने उगवून आलेली पिके धोक्‍यात आली आहेत. दररोज ढगांची गर्दी होत असूनही पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडत असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र आहे.\nयंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. कृषी विभागाने निर्धारित केलेल्या क्षेत्रापेक्षा 200 टक्के पेरणी झाली आहे. खरिपाच्या पिकांची उगवणही चांगली झाली आहे. मात्र, आता पाऊस नसल्याने ती पिके धोक्‍यात आली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 163 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, यापैकी जवळपास 150 मिलिमीटर पाऊस हा जूनच्या पहिल्या आठवड्यात झाला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पाऊस पडणे गरजेचे आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\n'जग्गा जासूस'मधील अभिनेत्रीचा आढळला मृतदेह\nवनविभागाच्या सापळ्यात अडकला बिबट्याचा बछडा\nगाडीच्या शोधात एकाकी अडवानी...\nसावधानः व्हॉट्सअॅपवरच्या फसव्या मेसेजमध्ये आलेली लिंक उघडू नका \nझहीर खान नव्हे; भारत अरुणच नवे गोलंदाजी प्रशिक्षक...​\nनाशिक शहरात एक हजार मुलांमागे हजारावर मुली​\n‘माझी कन्या भाग्यश्री’ नव्या रूपात - पंकजा​\nठिबकसाठी समूह ऊस शेती हाच पर्याय​\nबदली करण्याचा सरकारला अधिकार : डी. रूपा​\nमोदींच्या कविता आता मराठीत​\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nराजकीय पटलावर मुश्रीफांचे नाव नसेल - महाडिक\nकोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर...\nमुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार...\nउरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू\nउरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/street-dogs-get-violent-bites-people-katraj-125601", "date_download": "2018-09-26T03:33:41Z", "digest": "sha1:LG3UUFEKFTGPKK2DQ4HRCLILLVFSPSQA", "length": 16159, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "street dogs get violent bites people in katraj #SreetDogs पिसाळलेल्या कुत्र्याचा कात्रजमध्ये धुमाकूळ | eSakal", "raw_content": "\n#SreetDogs पिसाळलेल्या कुत्र्याचा कात्रजमध्ये धुमाकूळ\nशनिवार, 23 जून 2018\nकात्रज (पुणे) : घराच्या अंगणात किंवा सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळणारी आपली मुलं खरंच किती सुरक्षित आहे���, या प्रश्‍नावर प्रत्येक पुणेकराला गांभीर्याने विचार करायला लावणारी भयंकर घटना शुक्रवारी सकाळी पुण्यात घडली. महाविद्यालयातून घरी जाणारी मुलगी असो की, रस्त्यावरून फिरणारे आजोबा, तसेच घराच्या अंगणात मनमुराद खेळणारी तीन वर्षांची चिमुकली असो या सर्वांवर पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हल्ला करून, त्यांचे लचके तोडले. यात सहा जण जखमी झाले आहेत. त्यात आजोबा आणि नातीचाही समावेश आहे.\nकात्रज (पुणे) : घराच्या अंगणात किंवा सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळणारी आपली मुलं खरंच किती सुरक्षित आहेत, या प्रश्‍नावर प्रत्येक पुणेकराला गांभीर्याने विचार करायला लावणारी भयंकर घटना शुक्रवारी सकाळी पुण्यात घडली. महाविद्यालयातून घरी जाणारी मुलगी असो की, रस्त्यावरून फिरणारे आजोबा, तसेच घराच्या अंगणात मनमुराद खेळणारी तीन वर्षांची चिमुकली असो या सर्वांवर पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हल्ला करून, त्यांचे लचके तोडले. यात सहा जण जखमी झाले आहेत. त्यात आजोबा आणि नातीचाही समावेश आहे.\nकात्रजमधील अंजलीनगर येथे सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही खळबळजनक घटना घडली. त्यामुळे या परिसरात दिवसभर कुत्र्यांची दहशत निर्माण झाली होती. कोणत्याही क्षणी कोणतेही कुत्रे आपल्यावर जीवघेणा हल्ला करेल की काय, इतकी भीती या परिसरात निर्माण झाल्याचे येथील नागरिकांशी साधलेल्या संवादातून दिसून आले.\nसकाळी अकराला भारती विद्यापीठाच्या महाविद्यालयातून घरी जात असताना कल्याणी गाढवे हिला पहिल्यांदा कुत्रे चावले. हा हल्ला इतका भीषण होता की, ती त्याला प्रतिकारच करू शकली नाही. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या आजोबांना पुढे येऊन कुत्र्याला हटकले, तेव्हा त्याने कल्याणीला सोडले. तोपर्यंत तिचा चावा कुत्र्याने घेतला होता, अशी माहिती तिचे वडील दिलीप गाढवे यांनी दिली.\nकल्याणीचा चावा घेतल्यानंतर कुत्रे वाट दिसेल तिकडे सुसाट वेगाने पळू लागले. मंडईमध्ये भाजी आणण्यासाठी जात असलेल्या 80 वर्षांच्या साधू रेणुसे यांच्याही पायाचा लचका त्याने तोडला. त्यांना दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्यांची जेमतेम तीन वर्षांची नात आरोही घराच्या अंगणात खेळत होती. तिच्यावर कुत्र्याने झडप घेतली. ती चिमुरडी जीवाच्या आकांताने ओरडली. त्यानंतर कुत्र्याच्या तावडीतून तिची सुटका केली, असे राजू रेणुसे यांनी सांगितले. मारुती पवार (वय 50), सोमनाथ कांबळे (वय 25) आणि मारुती कडू (वय 42) यांनाही हे कुत्रे चावले.\nसहापैकी दोघांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश भेंडे यांनी दिली. कल्याणी गाढवे, साधू रेणुसे आणि आरोही रेणुसे यांना भारती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. त्यांना रेबीज प्रतिबंधक औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.\n\"कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे; पण त्याची गांभीर्याने दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत आहेत. यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली पाहिजे.''\n- अमृता बाबर, नगरसेविका\n\"तीनही रुग्णांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे मोठ्या जखमा झाल्या आहेत. त्यातून रक्त आल्याने श्‍वानदंशाच्या तिसऱ्या वर्गवारीत या जखमा मोडतात.''\n- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती विद्यापीठ रुग्णालय\nयाबाबत आपल्या प्रतिक्रिया कळवा ईसकाळवर\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश...\nपुणे - पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी नेमका किती खर्च येणार हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या जागेचे फेरमूल्यांकनाचे काम सुरू...\n#PmcIssues पालिकेकडून कामाबाबत वेळकाढूपणा\nपुणे - पुणे महानगरपालिकेच्या ऑनलाइन विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची त्या विभागाने तत्काळ दखल घेतली. परंतु, गणेशोत्सवापूर्वी ते काम होणे...\nपुणे - गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असले, तरी रात्र बससेवेच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नामुळे आणि महापालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्��िंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/happy-birthday-harshvardhan-learn-some-things-about-harshvardhan-kapoor/", "date_download": "2018-09-26T03:17:09Z", "digest": "sha1:TIBYADX2C2QBIEYEFMNVCA7E3NQ2TWAI", "length": 30083, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Happy Birthday Harshvardhan ... Learn, Some Things About Harshvardhan Kapoor ... | Happy Birthday Harshvardhan... ​जाणून घ्या, हर्षवर्धन कपूरबद्दल काही गोष्टी... | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\n���ुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप���त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nHappy Birthday Harshvardhan... ​जाणून घ्या, हर्षवर्धन कपूरबद्दल काही गोष्टी...\nअनिल कपूरचा लाडका मुलगा हर्षवर्धन कपूर याचा आज (९ नोव्हेंबर) वाढदिवस. ‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे हर्षवर्धनने बॉलिवूड डेब्यू केले. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. सध्या हर्ष ‘भावेश जोशी’ या चित्रपटात बिझी आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ यात हर्षवर्धनबद्दल काही ‘इंटरेस्टिंग’ गोष्टी...\nअनिल कपूरचा लाडका मुलगा हर्षवर्धन कपूर याचा आज (९ नोव्हेंबर) वाढदिवस. ‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे हर्षवर्धनने बॉलिवूड डेब्यू केले. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. सध्या हर्ष ‘भावेश जोशी’ या चित्रपटात बिझी आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ यात हर्षवर्धनबद्दल काही ‘इंटरेस्टिंग’ गोष्टी...\n‘मिर्झिया’ला दिला होता नकार\nदिग्दर्शक राकेश ओमप्रकाश यांनी तीन वर्षांपूर्वी हर्षवर्धनला ‘मिर्झिया’ची आॅफर दिली होती. हर्ष त्याची बहीण सोनम कपूर हिच्यासोबत मेहरा यांच्या घरी गेला होता. त्यावेळी मेहरा यांनी या चित्रपटासाठी हर्षला विचारले होते. पण तेव्हा हर्ष अनुराग कश्यप यांना असिस्ट करीत होता. त्याला हिरो नाही तर फिल्ममेकर होण्यात अधिक रस होता. त्यामुळे हर्षने त्यावेळी मेहरा यांना चक्क नकार दिला होता. पण मेहरा यांनी तीन वर्षे प्रतीक्षा केली. हर्ष एक ना एक दिवशी आपल्याला होकार देईल, कदाचित हे त्यांना ठाऊक असावे.\n‘मिर्झिया’साठी केली अशी तयारी\n‘मिर्झिया’साठी हर्षने बराच घाम गाळला. सर्वप्रथम हर्षला यासाठी अ‍ॅक्टिंग शिकावी लागली. म्हणजेच टीना बर्टिना या अ‍ॅक्टिंग कोचकडून अ‍ॅक्टिंग शिकण्यासाठी हर्षला दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आले. टीनाने हर्षला अ‍ॅक्टिंगमधील अनेक बारकावे शिकवले.\nघोडेस्वारी शिकायला गेला अमेरिकेत\n‘मिर्झिया’साठी हर्षला घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि पोलो शिकायचे होते. भारतात ��ाचे ट्रेनिंग मिळाले असते. पण हर्ष समाधानी नव्हता. यासाठी तो खास अमेरिकेला गेला. आता घोडेस्वारी हर्ष इतका तरबेज झाला की, मानवांपेक्षा घोड्यांबाबत त्याला अधिक माहिती आहे.\nहर्षवर्धन कधीही खोटे बोलत नाही. यासाठी अनेकदा हर्षवर्धनने अडचणी ओढवून घेतल्या. हर्ष प्रामाणिक आहे तेवढाच स्पष्टवक्ताही आहे. एखाद्या व्यक्तिच्या नजरेत आपली चांगली प्रतीमा निर्माण व्हावी अनेकजण मुखवटे पांघरून गुडी गुडी वागतांना दिसतात. पण हर्ष यापैकी नाही. तो त्याच्या विचारांवर ठाम राहणारा व्यक्ति आहे. लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, हा विचार करण्याच्या भानगडीत तो पडत नाही.\nसोनम व रिया या दोन बहिणींपैकी हर्षचे रियाशी चांगलेच पटते. रिया ही माझ्यासारखीच ‘होम बर्ड’ आहे. याऊलट सोनम नेहमी बाहेर राहणारी. तिचा बहुतेक वेळ भटकण्यात जातो. त्यामुळे रिया व माझी गट्टी चांगलीच जमते. आम्ही दोघेही घरी असतो तेव्हा मस्तपैकी पुस्तके वाचून वेळ घालवतो,असे हर्ष सांगतो.\nस्वत:चे निर्णय स्वत: घेतो\nहर्षवर्धन स्वत:चे निर्णय स्वत: घेतो. तो म्हणतो, पप्पा कायम बिझी राहायचे. त्यामुळे लहानपणी त्यांच्याशी फारशी जवळीक अशी नव्हतीच. आई हेच माझे विश्व होते. पण मोठा झाल्यावर मी आपोआप पप्पांच्या जवळ आलो. अर्थात मला काम मिळवून द्या, म्हणून मी कधीही त्यांना म्हटले नाही. मी माझ्या मर्जीने माझा पहिला व दुसरा चित्रपट साईन केला.\nदीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, केट ब्लँचेट, ब्रिट मार्लिंग, ब्रॅड पिट, जेनिफर लॉरेन्स,फेलिसिटी जोन्स हे हर्षवर्धनचे आवडते बॉलिवूड-हॉलिवूड कलाकार आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\n'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्��� अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/jackets/cheap-being-human+jackets-price-list.html", "date_download": "2018-09-26T03:29:06Z", "digest": "sha1:NVDRY2ZXEMJUZ2MXJOZHLZ2HSMOFEKCN", "length": 18137, "nlines": 483, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये बेजिंग हुमान जॅकेट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap बेजिंग हुमान जॅकेट्स Indiaकिंमत\nस्वस्त बेजिंग हुमान जॅकेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त जॅकेट्स India मध्ये Rs.1,390 येथे सुरू म्हणून 26 Sep 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. बेजिंग हुमान क्लोथिंग फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट SKUPDdw2zz Rs. 7,499 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये बेजिंग हुमान जाकीट आहे.\nकिंमत श्रेणी बेजिंग हुमान जॅकेट्स < / strong>\n4 बेजिंग हुमान जॅकेट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,874. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,390 येथे आपल्याला बेजिंग हुमान नव्य जाकीट SKUPDdHJce उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 11 उत्पादने\nशीर्ष 10बेजिंग हुमान जॅकेट्स\nबेजिंग हुमान नव्य जाकीट\nबेजिंग हुमान ग्रे जाकीट\nबेजिंग हुमान नव्य जाकीट\nबेजिंग हुमान ग्रीन जाकीट\nबेजिंग हुमान ब्लॅक जाकीट\nबेजिंग हुमान क्लोथिंग फुल्ल सलिव्ह चेकेरेड में s जाकीट\nबेजिंग हुमान क्लोथिंग फुल्ल सलिव्ह चेकेरेड में s जाकीट\nबेजिंग हुमान ब्लॅक जाकीट\nबेजिंग हुमान ग्रीन जाकीट\nबेजिंग हुमान क्लोथिंग फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nबेजिंग हुमान क्लोथिंग फुल���ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-akola-dev-distjalna-agrowon-maharashtra-9638?tid=126", "date_download": "2018-09-26T04:06:08Z", "digest": "sha1:LFI6QT4NLX65F6HOGMDHISU7SDL56THA", "length": 17889, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, akola dev dist.jalna , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीक फेरपालटासह खताचे नेटके नियोजन\nपीक फेरपालटासह खताचे नेटके नियोजन\nपीक फेरपालटासह खताचे नेटके नियोजन\nसोमवार, 25 जून 2018\nअकोला देव (ता. जाफ्राबाद, जि. जालना) कपाशी उत्पादक भाऊराव दरेकर यांची एकूण २५ एकर शेती आहे. दरवर्षी त्यातील १० एकरांवर कपाशीचे पीक घेतात. कपाशी लागवडीमध्ये सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत असल्यामुळे त्यांचे उत्पादन इतरांपेक्षा खूपच जास्त राखण्यात त्यांनी यश मिळविले अाहे. सघन लागवड, पीक फेरपालट व रासायनिक खतांचे शास्त्रोक्‍त नियोजन यामुळे त्यांना हे यश साधता आले आहे.\nअकोला देव (ता. जाफ्राबाद, जि. जालना) कपाशी उत्पादक भाऊराव दरेकर यांची एकूण २५ एकर शेती आहे. दरवर्षी त्यातील १० एकरांवर कपाशीचे पीक घेतात. कपाशी लागवडीमध्ये सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत असल्यामुळे त्यांचे उत्पादन इतरांपेक्षा खूपच जास्त राखण्यात त्यांनी यश मिळविले अाहे. सघन लागवड, पीक फेरपालट व रासायनिक खतांचे शास्त्रोक्‍त नियोजन यामुळे त्यांना हे यश साधता आले आहे.\nगावात सगळे त्यांना आदराने मामा म्हणतात. पूर्वी ते फुल्या पाडून कपाशी लावायचे तेव्हाही इतर कपाशी उत्पादकांचे उत्पादन एकरी ५ ते ७ क्‍विंटल तर त्यांचे ८ ते ९ क्‍विंटलपर्यंत जायचं. मात्र, २००५-०६ मध्ये गावात गटशेतीची सुरुवात झाली. डॉ. भगवानराव कापसे यांच्या माध्यमातून गावात आलेले डॉ. एस. एस. बैनाडे, डॉ. एस. बी. पवार आदींनी सघन लागवडीसह (५ x ५ फूट अंतर) खतव्यवस्थापनाच्या सुधारित तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. त्यानुसार खतव्यवस्थापन केले. परिणामी कपाशीचे एकरी उत्पादन १५ ते २५ क्‍विंटलपर्यंत जाऊन पोहाेचले, असे ते सांगतात. गत वर्षी गुलाबी बोंड अळीच्या आक्रमणाने सारेच हतबल झाले; पण तशाही परिस्थितीत खत, फवारणी आणि इतर व्यवस्थापनामुळे बऱ्यापैकी उत्पादन मिळाले. यंदा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कपाशी लागवड त्यांनी १० जूननंतरच केली आहे. जमीन खडकाची असल्याने २५ एकरांत धरणातला गाळ मोठ्या प्रमाणात टाकला आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे. ठिबक सिंचन संचावरच कपाशीला सिंचन केले जाते. परिणामी गरजेनुसार विद्राव्य खतेही मुळांच्या कक्षेत सोडली जातात. यंदा लागवड करताना त्यांनी पहिला डोस एकरी १५.१५.१५, १०० किलो या प्रमाणात दिला. दुसरा डोस आणखी १५ दिवसांनी (पेरणीनंतर १ महिना) पेरूनच १०.२६.२६ १ बॅग अधिक युरिया १ बॅग असा देणार आहे. तिसरा डोस पेरणीनंतर ६० दिवसांनी १०.२६.२६ दोन बॅग अधिक १ बॅग युरिया किंवा पाऊस झाला असल्यास डीएपी २ बॅग असा देणार आहेत. विद्राव्य खते देताना ७० व्या दिवशी १९.१९.१९ एकरी दोन किलो या प्रमाणात तर ८० व्या दिवशी ०.५२.३४ एकरी दोन किलो या प्रमाणात देणार आहे. केवळ मुख्य अन्नद्रव्यांचाच वापर न करता ठिबकने सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मिश्र खत ग्रेड २ ठिबक संचातून एकरी २ किलो (७० व्या व ८० व्या दिवशी) या प्रमाणात देणार आहे.\nपीकफेरपालट व वाढनियंत्रकाचा वापर :\nकेवळ खतव्यवस्थापन महत्त्वाचे नसून पीक फेरपालटीलाही ते महत्त्व देतात. त्यासाठी कपाशीवर बेवड म्हणून दरवर्षी गव्हाचे पीक घेतले जाते. कपाशीवर लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी वाढरोधकाची फवारणी केली जाते. पुन्हा पंधरवड्याने अशीच फवारणी घेतली जाते. हे शक्‍य न झाल्यास शेंडा खुडणी केली जाते. कपाशीची वाढ चार ते साडेचार फुटांपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेतली जाते.\nसंपर्क : भाऊराव दरेकर, ८३९०१७१३८०\nअकोला akola रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser गटशेती भगवानराव कापसे गुलाब rose बोंड अळी bollworm धरण ठिबक सिंचन सिंचन ऊस पाऊस\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली अ\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ....\nलातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुध\nजळगाव बाजार समित��त चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव.\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nगाळ, मुरमातून सुधारला जमिनीचा पोतशाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता ही...\n‘स्टिंक बग’मुळे वाढतेय कापसातील बोंडसडनांदेड व यवतमाळ जिल्ह्यांतील सीमावर्ती भागामध्ये...\nऊस पिकातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रणअवर्षण स्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या...\nतयारी रांगडा कांदा लागवडीची...रांगडा कांदा लागवडीसाठी शिफारशीत जातींची निवड...\nगुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी कामगंध... यावर्षी अगदी सुरवातीपासून कपाशीवर बोंड अळीचा...\nअडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनअडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन पीक...\nरांगडा हंगामातील कांदा रोपवाटिकारांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nगुलाबी बोंड अळीच्या विविध अवस्थागेल्या चार-पाच वर्षांपासून कपाशीवर गुलाबी बोंड...\nकपाशीच्या एकात्मिक कीड नियंत्रणावर भरजालना जिल्ह्यातील कडेगाव येथील बाबासाहेब काटकर हे...\nआडसाली ऊस लागवड फायदेशीरआडसाली हंगामामध्ये लावलेला ऊस जोमदार वाढतो. सुरू...\nपानवेल लागवडीसाठी जोमदार बेणे निवडापानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी, रेती...\nपानमळ्यासाठी योग्य जातींची निवड...पानमळा लागवडीसाठी सद्यस्थितीत अनुकूल काळ आहे....\nकांदा-लसूण पीक सल्लासद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती...\nजमीन सुपीकता जपत गूळनिर्मितीतून वाढविला...बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रयोगशील...\nस्पोडोप्टेरा अळीपासून वेळीच करा नियंत्रणराज्यात विशेषतः विदर्भात बऱ्याच ठिकाणी अद्याप...\nखत व्यवस्थापनातून वाढविली ऊस उत्पादकताउसाची लागवड करण्याआधीपासून आणि नंतरही योग्य खत...\nपीक फेरपालटासह खताचे नेटके नियोजनअकोला देव (ता. जाफ्राबाद, जि. जालना) कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ��ेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-taxi-driver-agitation-airport-58185", "date_download": "2018-09-26T03:48:36Z", "digest": "sha1:N6PN5GEKYNKYUNCOWOXVZWYJBH7FJO55", "length": 10891, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news taxi driver agitation to airport मुंबई विमानतळाबाहेर टॅक्‍सीचालकांचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nमुंबई विमानतळाबाहेर टॅक्‍सीचालकांचे आंदोलन\nशनिवार, 8 जुलै 2017\nमुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरच्या टॅक्‍सीचालकांनी शुक्रवारी आंदोलन केले. त्यामुळे विमानतळाबाहेर आल्यावर प्रवाशांना सामानासह पायपीट करावी लागली. विमानतळाबाहेरील पार्किंगची जागा मुंबई विमानतळ प्राधिकरण कमी करत असल्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.\nमुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरच्या टॅक्‍सीचालकांनी शुक्रवारी आंदोलन केले. त्यामुळे विमानतळाबाहेर आल्यावर प्रवाशांना सामानासह पायपीट करावी लागली. विमानतळाबाहेरील पार्किंगची जागा मुंबई विमानतळ प्राधिकरण कमी करत असल्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर जवळपास एक हजार 800 टॅक्‍सी उभ्या असतात. ही प्रीपेड टॅक्‍सी सेवा आहे.\nविमानतळाबाहेर तत्काळ टॅक्‍सी मिळत असल्याने प्रवाशांना अन्य ठिकाणी सहज पोचता येते. मात्र, शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून सर्व टॅक्‍सी संघटनांच्या टॅक्‍सीचालकांनी आंदोलन केले. आंदोलनाच्या वेळी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत टॅक्‍सी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. दोन ते तीन दिवसांत याबाबत निर्णय देऊ, असे आश्‍वासन विमानतळ प्राधिकरणाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nमुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार...\nपूर्वीच्याच ठेकेदाराची निविदा मंजूर\nपुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुद��नात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/fatima-sana-shaikh-trolled-on-social-media-for-her-shameless-selfie-in-saree-16216", "date_download": "2018-09-26T03:53:34Z", "digest": "sha1:QFOYPO5WSBZH6L4GVH4YUWYKOBK4ANEK", "length": 6419, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "फातिमा सना शेख पुन्हा चर्चेत..इंस्टाग्रामवर टाकला 'शेमलेस सेल्फी'!", "raw_content": "\nफातिमा सना शेख पुन्हा चर्चेत..इंस्टाग्रामवर टाकला 'शेमलेस सेल्फी'\nफातिमा सना शेख पुन्हा चर्चेत..इंस्टाग्रामवर टाकला 'शेमलेस सेल्फी'\n३ दिवसांपूर्वी फातिमा सना शेखने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यात तिने साडी नेसून पोज दिली आहे आणि सेल्फी काढला आहे. त्या फोटोला तिने 'शेमलेस सेल्फी' अशी कॅप्शन दिली. तिच्या या फोटोमुळे सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'दंगल' फेम फातिमा सना शेख पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर तिला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय. त्याचं झालं असं, की ३ दिवसांपूर्वी फातिमाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यात तिने साडी नेसून पोज दिली आहे आणि सेल्फी काढला आहे. त्या फोटोला तिने 'शेमलेस सेल्फी' अशी कॅप्शन दिली. तिच्या या फोटोमुळे सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे.\nया ‘शेमलेस’ प्रकरणावरून यूजर्सनी तिला ट्रोल करणं सुरु केलं. लोकांनी तिला अतिशय आक्षेपार्ह भाषेत कमेंट्स दिल्या आहेत. ‘फातिमा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ ‘तुला साडी नेसता येत नसेल, तर नेसू नकोस. पण या पोशाखाचा आणि ���र्यादेचा असा अपमान करू नकोस,’ अशा प्रकारच्या कंमेंट्स तिला येऊ लागल्या आहेत. पण अजूनही फातिमा या प्रकरणावर काहीही बोललेली नाही.\nफातिमाची सोशल साइटवर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिने रमझानच्या महिन्यात स्वत:चा एक बिकिनी फोटो शेअर केला होता. यावरूनही मोठा वाद उठला होता. या फोटोवरून अनेक युजर्सनी फातिमाला फैलावर घेतले होते.\n...म्हणून ते किशोर कुमार होते\nफातिमा सना शेखशेमलेस सेल्फीदंगलसोशल ट्रॉलबिकिनी फोटोगीता फोगट\n'राकेश ओमप्रकाश मेहरांचीच तशी इच्छा होती\n'मंगलगाणी दंगलगाणी'- एक धुमशान\nBy शुभांगी साळवे | मुंबई लाइव्ह टीम\n'बाहुबली 2'ने पहिल्याच दिवशी पार केला 100 कोटींचा टप्पा\nBy मुंबई लाइव्ह टीम\nचीनमध्येही 'दंगल' माजवायला आमिर सज्ज\nBy मुंबई लाइव्ह टीम\nहॅपी बर्थडे मिस्टर परफेक्शनिस्ट\nBy सतीश केंगार | मुंबई लाइव्ह टीम\nकपिल शर्माकडे रेखानं पाहिलंही नाही\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/health-tips-116030100019_1.html", "date_download": "2018-09-26T02:31:52Z", "digest": "sha1:U2G73NVJISZ3VGTRKW5JYSU7CSQTWC76", "length": 12159, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गर्भावस्थेत शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगर्भावस्थेत शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे\nगर्भावस्थे दरम्यान एका स्त्रीने योग्य आहार घ्यायला पाहिजे ज्याने आई व बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहील. शेवग्याच्या शेंगा देखील त्यातून एक आहे, जे गर्भवती महिलेने खायला पाहिजे. यात कॅल्शियम, फास्फोरस कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असत. शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो. याने डिलवरीमध्ये होणार्‍या समस्येपासून आराम मिळतो आणि डिलवरीनंतर देखील प्रसूतीला होणारा त्रास कमी होतो.\nगर्भावस्थेत उलटी, मॉर्निंग सीकनेस आणि प्रसवमध्ये होणार्‍या त्रासाला शेवग्या खाल्ल्याने कमी केला जाऊ शकतो. म्हणून आज आम्ही\nशेंगा खाण्याचे फायदे सांगत आहे.\nप्रसव : शेवग्या खाल्ल्याने प्रसवच्या वेळेस होणार्‍या त्रासात आराम मिळतो. याने रक्ताची कमतरता होत नाही व प्रसूती झाल्यानंतरचा त्रासदेखील कमी होतो.\nमॉर्निंग सिकनेस : गर्भावस्थे दरम्यान होणार्‍या आळसाला शेवग्याने कमी करता येत. ह्या शेंगा उलटी आणि चक्कर येण्या सारखे मॉर्निंग सिकनेसला कमी करतात.\nस्वस्थ हाड : शेवग्यामध्ये आयरन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर मात्रेत असतं. ज्याने हाड मजबूत होतात. एवढंच नव्हे तर रक्त देखील\nसंक्रमणापासून बचाव : एंटीबॅक्टीरियल असल्यामुळे शेवग्या गळा, त्वचा आणि छातीत होणार्‍या संक्रमणापासून बचाव करते.\nपोटाशी संबंधित त्रासांपासून बचाव : शेवग्या पोटाशी निगडित आजारांपासून बचाव करते. शेवग्या आणि नारळ पाण्याचे एकत्र सेवन केल्यानेजुलाब आणि कावीळ बरा होतो.\nमधुमेहाला नियंत्रित करतो : शेवग्याचे पानं गर्भावस्थेत ब्लड शुगर लेवलला नियंत्रित ठेवतात. याला आपल्या आहारात सामील केल्याने तुम्ही मधुमेहापासून वाचून राहाल आणि गर्भावधि मधुमेह जो नेमही गर्भवती महिलांना होत असतो त्यातून तुम्हाला नक्कीच सुटकारा मिळेल.\nवर्षा ऋतत डायरिया व अमिमियापासून मुक्तता\nडोळ्यांची सूज कमी करण्यासाठी...\nभूक वाढविण्यासाठी हे करून बघा\nजाणून घ्या : कोणत्या फळांना केव्हा खाणे उत्तम\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nखास पंजाबी ढाबा : माखनी डाळ (दाल माखनी)\nसर्वप्रथम मसूर, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, लाल ...\nलिंबूपाणी आहे आरोग्यासाठी संजीवनी\nझोपेतून उठल्यावर आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी लागतेच. बहुतेकदा आपल्या सकाळची ...\nकॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर मेकअप करताना घ्या काळजी\nअलीकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-98-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-09-26T03:22:06Z", "digest": "sha1:VNWGQZNQWFCYUNHLBGVSQ2QR6ZMJ2GFS", "length": 6241, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उजनी धरण 98 टक्के भरले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउजनी धरण 98 टक्के भरले\nबिजवडी- पावसाचे प्रमाण कमी-अधिक असल्याने विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गेल्या दोन दिवसांत बंडगार्डन येथून 38 हजार तर दौंड येथून 54 हजार क्‍युसेक पाणी उजनी धरणात मिसळत होते. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी 98.69 टक्केपर्यंत गेली आहे. मंगळवार (दि.21) सायंकाळी उजनी 66 टक्के भरले होते. त्यानंतरही पुढील तीन दिवस विसर्ग कमी होत गेला तरी धरण पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.\nखडकवासला आणि भीमाखोऱ्यातील धरण क्षेत्रात पाऊस वाढला तर पुन्हा विसर्ग वाढविला जावू शकतो. यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत कधीही पाणी सोडले जाऊ शकते. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा उजनी धरण व्यवस्थापनाने दिला आहे. आजपर्यंत खडकवासलातून 18 हजार 491 क्‍युसेक, चासकमान 9 हजार 125, मुळशी 10 हजार 160, वडजगाव 6 हजार, पानशेत 5 हजार 478, डिंभे 5 हजार 470, पवना धरणातून 4 हजार 326 क्‍युसेक असा एकूण 67 हजार 858 क्‍युसेक विसर्ग झाला आहे. याशिवाय नीरा खोऱ्यातील गुंजवणी धरणातून 3 हजार क्‍युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. या विसर्गामुळे दौंडच्या विसर्गात वाढ होण्याची शक्‍यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकदम विद्यालयाचे 11 मल्ल जिल्हास्तरावर\nNext articleमहाराष्ट्र : नालासोपारा स्फोटकांप्रकरणी प्रकरणी आणखी एकाला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-26T02:22:52Z", "digest": "sha1:LNFS7PX5V4HM4OTH6NZGVZU6ZPLXPMKF", "length": 10954, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘समलैंगिक संबंधाच्या निर्णयाचे स्वागत; पण लढाई अजून बाकी’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘समलैंगिक संबंधाच्या निर्णयाचे स्वागत; पण लढाई अजून बाकी’\nपुणे – समलैंगिक संबंध हा गुन्हा नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने समानतेचा एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. गेली 20 वर्षे न्यायप्रविष्ट असणाऱ्या या विषयावर अखेर ऐतिहासिक निर्णय देत, हजारो नागरिकांसाठी सन्मानाने जगण्याचा मार्ग याद्वारे खुला झाला आहे. मात्र, हा शेवटचा टप्पा नसून, ही तर एक सुरूवात आहे. समलैंगिक संबंधाबाबत अनेक प्रश्‍न सोडविणे बाकी आहे. त्यामुळे लढाई अजून बाकी आहे, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते बिंदू माधव खिरे यांनी व्यक्त केल्या.\nसमलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी दोन दशकांहून अधिक काळ चालू असलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा संबंधात असलेल्या नागरिकांसाठी सन्मानाने जगण्याचे आकाश मोकळे झाले आहे. त्यामुळे या निर्णयाचे जोरदार स्वागत समलैंगिक समाजातील नागरिकांकडून केले जात आहे. यानिमित्त समलैगिंक हक्कांसाठी लढणाऱ्या विविध कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या.\nखिरे म्हणाले, समलैंगिक संबंधांबाबत समाजाच्या दृष्टीकोन संवेदनशील नाही. त्यातच आतापर्यंत कायद्याचे पाठबळ या संबंधांना नसल्याने अशा संबंधांमधील नागरिकांना भितीच्या सावटामध्ये जगावे लागत होते. मात्र, या निर्णयामुळे ते आता मोकळेपणाने जगू शकतील. तसेच समलैंगिक संबंधांबाबत कामाच्या ठिकाणी होणारे भेदभाव, विवाह, दत्तक योजना अशा विविध प्रश्‍नांबाबत लढा देण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.\n2011 पासून हा विषय कोर्ट कचेरीत अडकला होता. त्यावर विविध सरकारानी समलैंगिक समूहविरोधी भूमिका घेतल्याने अनेक वर्षे समलैंगिकता गुन्हा ठरत असल्याने, विविध अन्यायाला त्यांना सामोरे जावे लागत होते. आता एलजीबीटी समुहाच्या लग्न, मूल तसेच इतर कल्याणकारी आणि कायदेशीर मागण्या पुढे जाऊ शकतील. संबंधांमधील खासगीपणाचा अधिकार हा जगण्याच्या अधिकाराचाच भाग असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे, ही बाब या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे. यासाठी लढणाऱ्या सर्वांचे अभिनंदन अशा शब्दांत “पुरुष उवाच’ या स्त्रीपुरुष समत��साठी काम करणाऱ्या संघटनेनेचे मुकुंद किर्दत यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.\nसोशल मिडियावर निर्णयाचे अभिनंदन\n#सेक्‍शन377, #सुप्रीम कोर्ट, #एलजीबीटी अशा विविध हॅशटॅगचा वापर करत नेटीझन्सतर्फे न्यायालयाच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले. या निर्णयामुळे न्यायव्यवस्था अजूनही जिवंत असून, देशात प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान अधिकार असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या निर्णयाद्वारे भारताने आपली आधुनिक विचारधारा सिद्ध केली असून, ब्रिटिशकालीन बुरसट कायदे आणि मानसिकता बाळगणाऱ्या देशांनी याचा आदर्श घ्यावा, अशा आशयाचे संदेश सोशल मिडियावर “पोस्ट’ करण्यात येत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमोबदला मिळेपर्यंत रेल्वे काम बंद पडणार\nNext articleढोलपथकाचा ‘फ्युजन’ सातासमुद्रापार\nइन्स्टाग्रामच्या संस्थापकांनी केला फेसबुकला रामराम\n#फोटो : गणेशोत्सवातील क्षणचित्रे\nबुधवारी पाणी वाटपाची चर्चा\nभोंगे आणि खेळणी विक्रेत्यांना सुगीचे दिवस\nविमानाला पाच तास उशीर : प्रवाशांनी जमिनीवरच अंथरला बाडबिस्तारा\nपुण्याचा गणेशोत्सव म्हणजे भन्नाटच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%96-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0.html", "date_download": "2018-09-26T03:35:31Z", "digest": "sha1:BNNPLAI3PSAZ5CGYQRBJPIEAO23K2TXD", "length": 21094, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | चीनचे पंख छाटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » चीनचे पंख छाटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न\nचीनचे पंख छाटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न\n=भारताच्या सदस्यत्वावर पाकचा कांगावा=\nइस्लामाबाद, [२२ जून] – अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताच्या उमेदवारीला अमेरिकेने पाठिंबा देणे म्हणजे, चीनचे पंख छाटण्याचा आणि रशियाला शक्तिशाली होण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भागच आहे, असा कांगावा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर जांजुआ यांनी केला.\nएनएसजीमध्ये भारताचा समावेश करण्यासाठी अमेरिकेने संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. हा मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे, असे त्यांनी एनएसजीत पाकच्या दावेदावीवर आयोजित चर्चासत्रात बोलताना सांगितले. भारताच्या माध्यमातून अमेरिकेला जगात शक्तिशाली देश म्हणून समोर यायचे आहे. चीनचे पंख छाटणे, रशियाला रोखणे आणि संपूर्ण मुस्लिम जग नियंत्रणात आणणे, अशा प्रकारचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला.\nदरम्यान, पाकमधीलच प्रसारमाध्यमांनी जांजुआ यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. इतक्या संवेदनशील मुद्यावर अशा प्रकारे जाहीर व्यक्तव्य करणे योग्य नाही, असे एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तात म्हटले आहे.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (201 of 2458 articles)\nहिलरी क्लिटंनचा धर्म कोणता\n=ट्रम्प यांचा सवाल= वॉशिंग्टन, [२२ जून] - अमेरिकन अध्यक्षपदासाठी प्राथमिक फेर्‍या आतापर्यंत रंगतदार ठरल्या असतानाच, ही निवडणूक आता वेगळ्याच वळणावर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-42261234", "date_download": "2018-09-26T03:42:10Z", "digest": "sha1:X7PEEC7PMK44E72UOC7Y5UIW7AQYXGF4", "length": 9372, "nlines": 116, "source_domain": "www.bbc.com", "title": "चीनच्या हद्दीत भारताचं ड्रोन पाडल्याचा दावा! - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nचीनच्या हद्दीत भारताचं ड्रोन पाडल्याचा दावा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा भारतीय लष्कराच्या ड्रोनचं मार्च 2017मध्ये काढलेलं छायाचित्र.\nभारतीय ड्रोननं चीनची हद्द ओलांडत सीमारेषेचं उल्लंघन केल्याचा दावा चीनच्या सरकारी मीडियाने केला आहे. हे ड्रोन चीनच्या हद्दीत कोसळल्याचं मीडियाने म्हटलं आहे. भारताने मात्र चीनच्या या दाव्याला उत्तर दिलेलं नाही.\nचीनच्या वेस्टर्न थिएटर कॉम्बॅट ब्युरोचे उपसंचालक जांग शुईली यांच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये घडला आहे. त्यांनी हा प्रकार नेमका कुठे घडला, हे स्पष्ट केलं नाही.\nशिनख्वा वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार भारताने चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचं उल्लंघन केलं, असं जांग शुईली यांनी म्हटलं आहे.\nट्रंप म्हणतात जेरुसलेम इस्राईलची राजधानी : पॅलेस्टाइन वादाला अमेरिकेची फोडणी\nडोकलाम वाद आहे तरी काय\nचीनचं सीमा सुरक्षा दल या ड्रोनची सगळी तपासणी करत आहे, असं शुईली यांनी म्हटल्याचं चीनची सरकारी प्रसारमाध्यमं सांगत आहेत.\n'भारताची ही कृती अत्यंत असमाधानकारक आणि खेदजनक आहे. आपल्या देशाचं सार्वभौमत्त्व, हक्क आणि सुरक्षा करण्यास चीन कटिबद्ध आहे', असंही शुईली यांनी म्हटलं आहे.\nयाच वर्षी जून महिन्यात भारत आणि चीन या दोन देशांमध्ये डोकलामच्या मुद्द्यावरून तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर चीनचा हा दावा महत्त्वाचा ठरतो.\nकम्युनिस्ट चीनमधला सर्वांत मोठा धर्म कुठला\nनरसिंह राव बाबरी मशीद वाचवू शकत होते का\nडोकलामच्या पठारावर चीन आणि भूतान हे दोन्ही देश दावा सांगत आहेत. या प्रश्नी भारताने भूतानची बाजू घेतली आहे.\nडोकलाममध्ये अनेक आठवडे तणाव होता. दोन्ही देशांच्या जवानांमध्ये काही चकमकीही झाल्या. अखेर दोन्ही देशांनी सैन्य मागे घेतल्यानंतर ऑगस्टमध्ये हा तणाव निवळला.\nउभय देशांमध्ये 1962मध्ये सीमावादावरूनच युद्ध झालं होतं. तेव्हापासून अनेक भूभागांबद्दल दोन्ही देशांमध्ये विवाद आहेत.\nतुम्ही हे वाचलंत का\nसमाजस्वास्थ्य : असा एक खटला जो अॅड. आंबेडकर हरूनही जिंकले\nकेंद्रीय कार्यालयांत आता मराठी सक्तीची\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग��राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nआशिया कपमध्ये अफगाणिस्तानचा भारताला धक्का; मॅच टाय\n'मोदीकेअरला गरज 1 लाख कोटींची, तरतूद 2 हजार कोटींची'\nगे असाल तर रक्त नकोच, आता लिहूनही द्या : रक्तदात्यांसाठी नवीन फॉर्म\nकॅमेरूनमधल्या महिला, मुलांचं हत्याकांड; कधी, का केव्हा, कुणाकडून\nउजव्या पक्षामुळे स्वीडनच्या पंतप्रधानांना द्यावा लागेल राजीनामा\nजेव्हा दूषित रक्त दिल्यामुळे हजारो जणांना HIVची लागण झाली होती\nयुरोपातल्या कडव्या उजव्यांचा नवा 'पोस्टर बॉय' : मार्टिन सेलनर\nचंगेझ खान : हजारो मुलांचा बाप, पण मृत्यूच्या वेळी एकटाच\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhovra.com/2011/02/blog-post_11.html", "date_download": "2018-09-26T03:06:32Z", "digest": "sha1:GS4O32WENYPKXFOAKPKPA43C5SG5BUS6", "length": 6072, "nlines": 135, "source_domain": "www.bhovra.com", "title": "काळाघोडा फेस्टिवल २०११ - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nदरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा काला-घोडा फेस्टिवलची जोरदार सुरुवात झाली. मी शनिवारीच जाऊन बघून आलो. पण ब्लॉग वर अपडेट करायला दुसरा शनिवार उजाडला. खर तर पुढचे सात दिवस ऑफिस मधून सुट्टी काढून दिवसभर तिथे राहायला पाहिजे. पण काय करणार जमण्यासारखे नाही आहे. खरच ज्याला कले मध्ये खूप इंटरेस्ट आहे त्याने नक्कीच इथे भेट दिली पाहिजे. काही काढलेले निवडक फोटो खालील फोटोब्लॉग लिंक वर देत आहे.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nहृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल\nDr. Devi Shetty. गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाश...\nश्री घाटण देवीचे मंदिर\nMy Tour Diary/ माझे प्रवास वर्णन\nभारतीय टपाल खात्याचा नविन उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/review-manjha-live-esakal-news-61360", "date_download": "2018-09-26T03:36:51Z", "digest": "sha1:JQR4SNBZXRVOFQWDTAPVZFCIJYRKOHVG", "length": 11760, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Review Manjha live esakal news मांजा रिव्ह्यू : Live : नजर खिळवून ठेवणारी शाॅककथा | eSakal", "raw_content": "\nमांजा रिव्ह्यू : Live : नजर खिळवून ठेवणारी शाॅककथा\nसौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nमांजा या चित्रपटाच्या निमत्ताने एक सायकोथ्रिलर रसिकांच्या भेटीला आला आहे. नेटकी पटकथा, चांगले संवाद आणि त्याला दिलेली उत्तम अभिनयाची जोड यामुळे ही भट्टी चांगली जमून आली आहे. या चित्रपटाला ई सकाळने दिले आहेत, 4 चीअर्स.\nपुणे : मानवी मनाचे काहीच सांगता येत नाही. तुमच्या मनाावर कोणते संस्कार झाले आहेत, नकळत्या वयात तुमच्यावर कोणते, कसे आघात झाले आहेत, यावर तुमची मानसिकता अवलंबून असते. या मनाला योग्यरित्या सांभाळलं नाही, तर मात्र त्यातून माषेफिरू जन्माला येतात. आपल्या अवतीभवती असे माथेफिरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच गोष्टीभवती मांजा फिरतो. एक नजरबंद चित्रपट पाहण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळाली आहे. ई सकाळने या चित्रपटाचा लाईव्ह रिव्ह्यू केला. विशेष म्हणजे, दिग्दर्शक जतीन वागळे, अश्विनी भावे, सुमेध मुदगलकर आणि रोहित फाळके यांनीही या उपक्रमात सरभाग घेतला. ई सकाळने या चित्रपटाला दिले 4 चीअर्स.\nपतीपासून विभक्त झाल्यावर आईबरोबर जयदिप मुलासह लोणावळ्याला स्थायिक होतो. आणि त्यांच्या आय़ुष्यात विक्रम प्रगटतो. विक्रम आणि जयदिपची जोडी जमते. अनेक प्रसंगांमधून विक्रम जयदिपला वाचवतो. पण नंतर विक्रमचे खरे रूप जयदिपच्या लक्षात येऊ लागते. त्यातून मांजा चित्रपट उलगडत जातो.\nदिग्दर्शन, संगीत, कलादिग्दर्शन, छायांकन या सर्वच बाबतीत चित्रपट चांगला झालाय. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध चांगले जुळून आले आहेत. या चित्रपटाचा लाईव्ह रिव्ह्यू ई सकाळने केला त्यावेळी यातील कलाकर आणि दिग्दर्शक उपस्थित होते. या चित्रपटाला ई सकाळने दिले चार चीअर्स.\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nगोंगाटामुळे अभ्यास नाही तर...\nपुणे - मूळचा नाशिकचा सागर कापडणीस स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय; पण गणेशोत्सवातील गोंगाट हा सागरसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी...\nजुहू चौपाटीवर 200 जवानांसह शाहिद कपूरची स्वच्छता मोहिम\nमुंबई : 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे 24 ला जुहू चौपाटीवर पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत...\nसैफ अली खानच्या 'बाजार'चा ट्रेलर प्रदर्शित\nअभिनेता सैफ अली खानचे करिअर सध्या सिनेसृष्टीत फारसे यशस्वी राहिले नाही. सैफचे शेवटचे दोन सिनेमे 'रंगून' आणि 'शेफ' हे बॉक्स ऑफिसवर आपटले. पण आपल्या...\nओतूरला सहा ट्रॉली निर्माल्याचे संकलन\nओतूर - ता.जुन्नर येथे गणेशोत्सवा दरम्यान आयोजित निर्माल्य संकलन उपक्रमास नागरकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असुन गणपती विसर्जन काळात तब्बल सहा ट्रॉली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/television/gurmeet-chaudhary-visited-great-indian-laughter-challenge-setla/", "date_download": "2018-09-26T03:15:21Z", "digest": "sha1:3MI7DVLZLWDYKMF3PHOUV4MJABFBHCZG", "length": 27959, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gurmeet Chaudhary Visited The Great Indian Laughter Challenge Setla | गुरमीत चौधरीने भेट दिली दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेन्जच्या सेटला | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सु��ाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास ���र्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nगुरमीत चौधरीने भेट दिली दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेन्जच्या सेटला\nसर्वांचा लाडका अभिनेता गुरमीत चौधरी नुकताच स्टार प्लसवरील कॉमेडी रिॲलिटी शो दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेन्जच्या सेटवर दिसून आला. तो ह्या शोवरील कॉमेडी परीक्षक साजिद खान यांना भेटायला आला होता. डान्स रिॲलिटी शो नच बलियेच्या ५ व्या सीजनपासून परीक्षकस्पर्धक अशी ही जोडी आहे. आपल्या जुन्या मित्राला सेटवर पाहून साजिदला खूप छान वाटले.याबद्दल साजिद म्हणाला, हे अगदीच अनपेक्षित होते. गुरमीतला दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेन्जच्या सेटवर पाहून मला खूपच आनंद झाला.तो सहजच भेटायला आल्याचे त्याने मला सांगितले. तो आला तेव्हा मी त्याला स्टेजवर घेऊन गेलो. तो स्पर्धकांना भेटला आणि त्यांच्याशी ���ातचीतही केली.\nअक्षयकुमार, साजिद खान आणि श्रेयस तळपदे या तीन परीक्षकांमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमात सध्या खूपच मजा येत आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक बदलल्यानंतर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील विनोदाचा स्तर आता उंचावत असून स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच अवघड बनत चालली आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या एका खास कार्यक्रमात आला लवकरच संकेत भोसलेने हजेरी लावली होती.अक्षयकुमार, साजिद खान आणि श्रेयस तळपदे या तीन परीक्षकांमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमात सध्या खूपच मजा येत आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक बदलल्यानंतर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.या कार्यक्रमातील विनोदाचा स्तर आता उंचावत असून स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच अवघड बनत चालली आहे.या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या एका खास कार्यक्रमात आला लवकरच संकेत भोसले झळकणार आहे. संकेत संजय दत्त आणि सलमान खान यांची खूपच छान नक्कल करतो. त्याने या कार्यक्रमात देखील त्यांची खूपच छान नक्कल करून दाखवली. याविषयी संकेत सांगतो, “संजूबाबा आणि सलमानभाई या दोघांची नक्कल करणे हा एक छान अनुभव होता. या कार्यक्रमात काही उत्कृष्ट विनोदवीर असून त्यांना विनोद सादर करताना पाहणं आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात खूप मजा आली.”\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' रसिकांच्या भेटीला\n'या' मालिकेत दिसणार राहुल बोस\nखांद्यावरची जबाबदारी वाढलीय-गायक अभिजीत सावंत\n''कसौटी जिंदगी की 2'च्या कलाकारांसोबत एकता कपूरने घेतले तिरूपती बालाजीचे आशिर्वाद\nKasautii Zindagii Kay2: हिना खानच्या 'कोमोलिका' अंदाजातले लटके - झटके पाहून, फॅन्सने दिल्या अशा रिअॅक्शन \nManto Movie Review : ��ारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टा��\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3.html", "date_download": "2018-09-26T02:40:17Z", "digest": "sha1:YYD7IGSFI4URXY6GZFIQWLCO3KONJB2Z", "length": 24688, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | जपानच्या सहकार्याने धावणार बुलेट ट्रेन", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जपानच्या सहकार्याने धावणार बुलेट ट्रेन\nजपानच्या सहकार्याने धावणार बुलेट ट्रेन\nसंरक्षण, अणुऊर्जा करारावरही स्वाक्षरी\nनवी दिल्ली, [१२ डिसेंबर] – द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेताना भारत आणि जपानने आज शनिवारी बुलेट ट्रेन, संरक्षण आणि अणुऊर्जेसह अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी केली. यानुसार ९८ हजार कोटी रुपये खर्च करून जपानच्या सहकार्याने पहिल्या बुलेट ट्रेनचे नेटवर्क तयार केले जाणार असून, ही ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यात आज शनिवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या बैठकीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारासह प्रादेशिक आणि द्विपक्षीय हिताच्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.\nया चर्चेनंतर मोदी आणि आबे यांनी संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या आर्थिक स्वप्नांविषयीची जाणीव जपानपेक्षा इतर कोणत्याही मित्रराष्ट्राला कदाचितच असेल. शिंझो आबे हे माझे व्यक्तिगत मित्र आहेतच, शिवाय ते भारत-जपान मैत्रीचे शिल्पकारही आहेत.\nकरारांविषयी माहित�� देताना मोदी म्हणाले की, मुंबई-अहमदाबाद या दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्र्रेन सुरू करण्याचा निर्णय ऐतिहासिक असाच आहे. या प्रकल्पाकरिता जपानच्या पंतप्रधानांनी १२ अब्ज डॉलर्सच्या अर्थसाहाय्यासोबतच तांत्रिक सहकार्यही उपलब्ध करून देण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे या बुलेट ट्रेनचा प्रवास सुरक्षित आणि जलद गतीचाच राहणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद हे ५५० किलोमीटरचे अंतर यामुळे आठ तासांऐवजी अवघ्या तीन तासांत पूर्ण करता येणार आहे. याशिवाय, नागरी अणुऊर्जा क्षेत्रात झालेला करार वाणिज्य आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्राकरिता अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उभय देशांच्या संबंधांना नव्या उंचीवर नेणाराच आजचा ऐतिहासिक दिवस आहे.\nतत्पूर्वी, भारत आणि जपानमधील उद्योजकांच्या परिषदेला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. आपल्या सरकारने सुरू केलेले ‘मेक इन इंडिया’ अभियान जपानमध्ये एक आंदोलन बनले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जपानमधील भारतीयांनी ११ ते १२ अब्ज डॉलर्सचा निधी उभारला असल्याची माहिती मला मिळाली आहे. यावरून दोन्ही देश समान उद्देशाकडे वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट होते.\nमोदींची धोरणे बुलेट ट्रेनप्रमाणे : आबे\nयावेळी बोलताना शिंझो आबे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आर्थिक धोरणे जपानमधील बुलेट ट्रेनप्रमाणे (शिनकासेन) म्हणजेच वेगवान, सुरक्षित, विश्‍वासार्ह व सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहेत. सशक्त भारत आणि जपानसाठी ही धोरणे अतिशय फायद्याची आहेत.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाट�� (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1021 of 2477 articles)\n=लक्षावधी कार्यकर्ते हळहळले, मंगळवारी अंत्यसंस्कार= पुणे, [१२ डिसेंबर] - शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणारे, त्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि कृषी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/lauter", "date_download": "2018-09-26T03:08:21Z", "digest": "sha1:VGW5RCAULXOYAUSFINSGNBKSRRFQLLQW", "length": 7190, "nlines": 150, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Lauter का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nlauter का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे lauterशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n lauter कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nlauter के आस-पास के शब्द\n'L' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'lauter' से संबंधित सभी शब्द\nसे lauter का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'The full stop ( . )' के बारे में अधिक पढ़ें\nspicedrop सितंबर २१, २०१८\nultradian सितंबर २१, २०१८\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95-114052800006_1.html", "date_download": "2018-09-26T02:32:25Z", "digest": "sha1:W3CG44HXO3R3FVDMS6SI2JLLLL4FKSCP", "length": 14808, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वातंत्र्वीर सावरकर : तेजस्वी लेखक | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वातंत्र्वीर सावरकर : तेजस्वी लेखक\nउत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता हे कुणाला खरे वाटणार नाही. स्वा. विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्र��नुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे त्यांचा 28 मे 1883 रोजी जन्म झाला. त्यंची आज जयंती त्या निमित्त..\nसावरकरांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी सशस्त्रक्रांतीची शपथ घेतली. ‘जयोस्तुते’ हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र वयाच्या 20 व्या वर्षी लिहिले. पुण्याला फर्म्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विदेशी कापडांची होळी करून जनजागृती केली. 9 जून 1906 मध्ये लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले. तेथे त्यांनी भारतीयांना एकत्र करून तेथून देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले.\n1909 मध्ये बॅरिस्टर परीक्षा पास होऊनही पदवीस नकार दिला. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हुतात्मा अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला. याबाबत सावरकरांना अटक झाली. पॅरिसहून लंडनला येताना मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक, धाडसी प्रयत्न त्यांनी केला. अखेर दोन जन्मठेप व काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना झाली. त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती. अंदमानला त्यांचे अमानुष हाल झाले पण तरीही तेथे लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना काळ कोठडीच्या भिंतीवर कोळशानी त्यांनी महाकाव्य लिहिले.\nकाळ्यापाण्यातून सुटका होऊन रत्नागिरीला आल्यावर त्यांनी समाजसुधारणेसाठी सहभोजन, पतितपावन मंदिर, अस्पृश्यता निवारक परिषद, महार परिषद असे कार्यक्रम करून विरोधाची पर्वा न करता जागृती केली. 1937 ला विनाअट संपूर्ण मुक्तता झाल्यावर हिंदू महासभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 1940 मध्ये सुभाषचंद्र बोस व सावरकर यांची ऐतिहासिक भेट झाली. क्रांतिकार्यासाठी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराची सांगता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 10 मे 1952 ला केली.\nस्वातंत्त्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पाश्र्वभूमीवर आधारित कादंबर्‍यांचा लेखक ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांचा कविता महाविद्यालात, लंडनच्या वास्तवत, अंदमानच काळकोठडीत आणि रत्नगिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतीवर महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, मार्दव व माधरु ही त्यांच्या काव्याची वैशिष्टय़े. 22 व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला होता.\nआयुष्याचा क्षणन् क्षण आणि शरीराचा कणन् कण त्यांनी केवळ देशासाठी अर्पण केला. आधुनिक दधिची असलेल्या या महापुरुषाने अन्नत्याग करून 26 फेब्रुवारी 1966 मध्ये देहत्याग केला.\nने मजसी ने परत मातृभूमीला\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nवीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद\nजम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...\nचंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा\nमुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास\nन्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...\nराहूल हाच मोदींना पर्याय...\nकौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/category/technology/", "date_download": "2018-09-26T02:23:32Z", "digest": "sha1:GYZU5WDYETSNGTXEPRPAPDKDSMSLUUIE", "length": 10398, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टेक्नोलॉजी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेडमी कडून पहिला ‘नॉच’डिस्प्ले स्मार्टफोन सादर\nखिशाला परवडेल अशा किमतीत रेडमी ६ भारतात दाखल\nस्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी शाओमीने भारतीय बाजारपेठेमध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीतर्फे या स्मार्टफोनचे नामकरण 'रेडमी ६'...\nआता जुन्या वस्तूंसाठीही ई-कॉमर्स\nफ्लिपकार्टने सुरू केला जुन्या वस्तूंसाठी व्यापार मंच जुन्या वस्तू प्रमाणित दराने उपलब्ध होण्याची शक्‍यता वाढली बंगळुरू: फ्लिपकार्ट या भारतातील सर्वांत मोठ्या...\nएमआय ‘A१’च्या यशानंतर ‘A२’ भारतात दाखल, हे आहेत फीचर्स\nभारतातील बजेट स्मार्टफोन बाजारपेठेवर दबदबा असलेल्या एमआय या चायनीज स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून भारतामध्ये एमआय A१चे 'अपडेटेड' व्हर्जन सादर करण्यात...\nगुगलच्या चुकीमुळेच मोबाईलध्ये ‘UIDAI’चा नंबर\nमुंबई - देशभरातल्या ऍन्ड्रॉईड मोबाईलध्ये शुक्रवारी अचानकपणे सेव्ह झालेला UIDAIचा टोल फ्री क्रमांक ही गुगलची चूक असल्याचे स्पष्ट झाले...\nमोबाईलमध्ये ‘UIDAI’ नावाचा नंबर सेव्ह\nमुंबई - देशभरातल्या मोबाईल धारकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. देशातील अनेकांच्या मोबाईलमध्ये एक नंबर आपोआप सेव्ह झाल्याचे समोर येत...\nसॅमसंग गॅलेक्सी जे6 ची किंमत झाली कमी\nसॅमसंग गॅलक्सी जे-6 स्मार्टफोन घेऊ इच्ठिणाऱ्या ग्राहकांना एक चांगली बातमी आहे. सॅमसंग गॅलक्सी जे-6 ची किंमत कमी झाली असल्याची...\nशाळांच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी मोबाईल ‘अॅप’\nपणजी: गोव्यामध्ये असणाऱ्या सरकारी शाळांसाठी एक चांगली बातमी आहे. गोवा सरकार शाळेच्या इमारतींमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी...\nड्युअल कॅमेरा, ४ जी.बी. रॅम, किंमत देखील कमी जाणून घ्या सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोन बाबत\nसॅमसंग या स्मार्टफोन क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीने आपल्या बजेट सेगमेंट मध्ये पहिला 'ड्युअल कॅमेरा' स्मार्टफोन लाँच केला आहे. सॅमसंगच्या 'जे'सिरीज...\nनॉइडामध्ये सॅमसंग प्लॅंटचे उद्‌घाटन – दरवर्षी बनणार 1.2 कोटी फोन्स\nनवी दिल्ली - नॉइडामध्ये सॅमसंग प्लॅंटचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे र���ष्ट्रपती मून जे इन यांच्या हस्ते...\n…त्यामुळे सॅमसंगच्या अध्यक्षांनी जाळले कंपनीचे लाखो फोन\nनोएडा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी आज नोएडामध्ये सॅमसंगच्या जगातील सर्वात मोठ्या...\nटिपण: तिसरे विक्रमी मुख्यमंत्री फडणवीस\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांकांत भरीव वाढ\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवा – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2018 : विराट कोहली आणि मीराबाई यांना खेलरत्न\nअंतिम फेरीसाठी पाकिस्तान-बांगलादेश झुंजणार\nइन्स्टाग्रामच्या संस्थापकांनी केला फेसबुकला रामराम\nकॉंग्रेसकडून होणाऱ्या चिखलफेकीतच कमळ उगवेल\nकथाबोध: उद्यान आणि अरण्य\nभारताच्या पुरुष व महिला संघांची विजयी सलामी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा\nगणपती विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाच्या आदेशानंतरही काही नेत्यांनी डॉल्बी वाजणारच अशी भूमिका घेतली, हे योग्य आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/investigate-the-girl-child-abuse-investigate-a-special-squad-dondaicha-dhule-nashik-nasik/", "date_download": "2018-09-26T02:22:13Z", "digest": "sha1:PJIAEFHOSJ2R5NPFTKGFRW6IPPDQPKHI", "length": 10453, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बालिका अत्याचारप्रकरणी विशेष पथकाकडे तपास द्यावा | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nबालिका अत्याचारप्रकरणी विशेष पथकाकडे तपास द्यावा\nतेली समाज महासभेची मागणी\nनाशिक | प्रतिनिधी- धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाजाच्या एका पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार घटनेचा नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी नराधमांना अटक करून सदर प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.\nघटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. दोंडाईचा शहरात नूतन विद्यालयात पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. याबाबत शाळा संस्था चालकांनी पीडितेच्या वडिलांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला. ही बाब अत्यंत संतापजनक असून, या घटनेतील नराधमांना तत्काळ अटक करण्यात यावी. पॉस्को कायद्यांतर्गत तपास व्हावा. खटला शीघ्र न्यायालयात ��ालविण्यात यावा. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी. पीडित मुलीला शासकीय धोरणानुसार तातडीने मदत करण्यात यावी.\nपीडितेच्या वडिलांवर दबाव टाकल्याप्रकरणी संस्थाचालक, विद्यालयाचे प्रमुख, कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक गजानन शेलार, ऍड. यतिन वाघ, डॉ. शरद महाले, भानुदास चौधरी, किशोर ठाकरे, सतीश आमले, सागर चोथे पाटील, प्रवीण चांदवडकर, सुरेश पिंगळे, रघुनाथ चौधरी, महेश बारगजे, अर्जुन वेताळ, शुभम जाधव, गोरख शिरसाठ, किरण वालझाडे, संदिप पैठणपगार, अंजली आमले, उषा शेलार, सोनाली रायजादे, आशा कि डर्ले, सुनीता सोनवणे, संगीता कोते, वर्षा वेताळ, डॉ. चैत्राली चौधरी, निशा चौधरी व रत्ना चौधरी आदी उपस्थित होते.\nPrevious articleमहावितरणने महिनाभरात बदलले 41 हजार मीटर\nNext articleपहिल्याच दिवशी १४ कॉपीबहाद्दरांवर कारवाई\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nसाडेसहा लाखांचा मुद्देमालाबरोबर दोन घरफोडे जेरबंद\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhovra.com/2011/08/blog-post_04.html", "date_download": "2018-09-26T02:58:01Z", "digest": "sha1:26EOGR7J6CJK7WYPYQ3TPU6GAFNESYKQ", "length": 9231, "nlines": 143, "source_domain": "www.bhovra.com", "title": "डबल सीट !!!! - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nबाईक किंवा दोन चाकी वर डबलसीट बसणे किंवा दुसऱ्याला बसवले की मनुष्य प्राण्याच्या एका व���चित्रच स्वभावाची अनुभूती येते. त्याचे स्वार्थी, अविश्वासी वगैरे गुण दिसून येतात … कसे\nजर तुम्ही स्वत: बाईक अथवा दोन चाकी चालवत असाल तर ती तुम्ही कशीही चालवत असाल तरीही तुम्हाला काही वाटत नाही.\nमग तुम्ही ती ७०/८० च्या स्पीड ला चालवत असाल...किंवा\nगटाराच्या/ रस्त्याच्या कडेवर चालवत असाल...किंवा\nफुटपाथ वर चालवत असाल...किंवा\nतुम्ही सुसाट गाडी चालवत दुसऱ्या गाड्यांना कट मारत असाल...किंवा\nट्राफिक मध्ये गाड्यांच्या गॅप मध्ये चालवत असाल....किंवा\nगाडी खड्ड्यातून आपटत नेत असाल...किंवा\nस्पीडब्रेकरला स्लो न करता तशीच रेमटवत असाल.\nजेव्हा तुम्ही स्वत: गाडी चालवत असाल तेव्हा त्याचे काही वाटत नसते किंवा त्या वेळेला तुम्ही मागच्या सीटवर बसलेल्या माणसाच्या मनाचा विचारही करत नाही. आपल्याच मस्तीत चालवत असतात . पण तेच जर तुम्ही स्वत: मागच्या सीट वर बसलेले असाल तर मात्र तुम्ही गाडी चालवणाऱ्याला सल्ले द्यायला चालू करता.\nतिथे जास्तीत जास्त स्पीड ५० लिहिला आहे तू ७०/८० वर काय पळवतोस …मामा पकडेल ना\nअरे त्या कडेवर चालवू नकोस गाडी स्लीप झाली तर आपण दोघे आतमध्ये पडू.. साईडला घे पाहू \nअरे फुटपाथ हा रस्त्यावर चालणाऱ्या लोकांसाठी बनवला आहे ….आधी रस्त्यावर उतरव पाहू .\nअरे अशी कट मारत जाऊ नकोस , रिस्की असते....कधी बॅलन्स गेला तर \nअरे ट्राफिक मध्ये अश्या गाड्या वळवू नकोस ….लेन ची शिस्त पाळ जरा \nअरे खड्डे सांभाळ जरा …मला ना पाठीचा प्रोब्लेम आहे रे \nस्पीडब्रेकर ला गाडी स्लो करायची असते रे...आजूबाजूला शाळा बीळा असेल \nएक नाही हजार बहाणे अरे च्यामायला तुम्ही जेव्हा कशीही बेदरकारपणे गाडी चालवता तेव्हा चालते …तशीच गाडी दुसरा चालवतो तेव्हा फाटते. हा मनुष्याचा स्वार्थी स्वभाव नाही का अरे च्यामायला तुम्ही जेव्हा कशीही बेदरकारपणे गाडी चालवता तेव्हा चालते …तशीच गाडी दुसरा चालवतो तेव्हा फाटते. हा मनुष्याचा स्वार्थी स्वभाव नाही का दुसरा गाडी चालवतो तेव्हा त्याच्यावर तुम्ही अविश्वास नाही का दाखवत दुसरा गाडी चालवतो तेव्हा त्याच्यावर तुम्ही अविश्वास नाही का दाखवत भले तो गाडी चालवण्यात कितीही एक्स्पर्ट असला तरी भले तो गाडी चालवण्यात कितीही एक्स्पर्ट असला तरी पण मला वाटते ह्यात कोणाचा दोष नाही …मनुष्याचा नैसर्गिक स्वभावाच तसा असतो …आणि हे गुण जन्मापासूनच अंगभूत असावेत.\nअगदी खर आहे रे हे... साला मनुष्य हे यंत्रच अस बनवलाय देवाने ..अनाकलनीय ... :)\nधन्यवाद दवबिंदू. खरच अनाकलनीय.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nहृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल\nDr. Devi Shetty. गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-girish-mahajans-fake-pa-detained-57528", "date_download": "2018-09-26T03:11:35Z", "digest": "sha1:V4M6OOHFQ4VCKGZVGBFS2BEMKKDITVV3", "length": 12748, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news girish mahajan's fake PA detained गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक | eSakal", "raw_content": "\nगिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक\nबुधवार, 5 जुलै 2017\nहॉटेल मालक पाणमंद यांनी ओळ्खपत्राची मागणी केली. मात्र पाटील याने ओळखपत्र नसल्याचे सांगत आपण पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याचे सांगितले.\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पीए सांगून ठक्कर बाजार येथील हॉटेलचालकाला शिवीगाळ व पोलिसांना बोलावून खोटे सांगणाऱ्या बनावट पीएला पोलिसांनी रात्री उशिरा पखालरोड परिसरातून अटक केली. संदीप नरोत्तम पाटील (35, पखालरोड, नाशिक) असे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या या पीएचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसचिन गंगाराम पानमंद (रा. उंटवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता. 2) दुपारी संदीप पाटील हा एका वयस्क इसमाला घेऊन ठक्कर बाजार बस स्थानक येथील सह्याद्री हॉटेलमध्ये आला. त्यावेळी हॉटेल मालक पाणमंद यांनी ओळ्खपत्राची मागणी केली. मात्र पाटील याने ओळखपत्र नसल्याचे सांगत आपण पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याचे सांगितले. तरीही पाणमंद यांनी ओळखपत्राचीच मागणी केली असता त्याने हॉटेलच���या रजिस्टरवर स्वतः नाव लिहिले आणि 308 नंबरच्या रूममध्ये सामान ठेवून माझा माणूस ओळखपत्र घेऊन येईल, असे सांगून निघून गेला. सायंकाळी साडेसहाच्या वेळी मद्याच्या नशेत आला आणि वाद घालू लागला. आम्हाला ओळखपत्र विचारण्याचा जाब विचारत त्याने रुमचे दिलेल्या पैशांची मागणी केली. पैसे देत नाही म्हटल्यावर त्याने शिवीगाळ करीत स्वतःच पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. त्यानुसार सरकारवाडा पोलिस आले. त्यांना त्याने पालकमंत्र्यांचे पीए असल्याचेच सांगितले. पोलिसांनी समजावून त्याला सोडून दिले.\nमात्र, पाणमंद यांनी पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात फोन करून त्यांच्या पीए संदर्भात विचारणा केली असता तो त्यांचा पीए असल्याचे समजले आणि त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पालकमंत्र्यांचा खोटा पीए संदीप पाटील यास रात्री उशिरा अटक केली आहे. संशयित पाटील याने पालकमंत्रयांच्या नावाने किती जणांची फसवणूक केली हे चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.\n#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’\nपुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत...\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे...\nमुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप...\nबेलतरोडी देहव्यापाराचे \"हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे....\nरेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक\nदौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्व��च्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3/", "date_download": "2018-09-26T02:34:33Z", "digest": "sha1:NRQ2H6SYAQ76EECEBKMJ5XPPQSKUUXIO", "length": 7958, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इटलीत वादळामुळे पूल कोसळला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइटलीत वादळामुळे पूल कोसळला\nमिलान – इटलीमध्ये अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे एक मोठा पूल कोसळला आणि पूलाखालील वाहनांचा चक्काचूर झाला. इटलीतील जेनोव्हा शहरात ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये काही जिवीतहानी झाली असावी, असा अंदाज स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी वर्तवला आहे. मात्र जेनोव्हाच्या पोलिस अधिकारी मारिया ल्युईसा काटालानो यांनी मात्र याबाबत काहीही ठामपणे सांगितले नाही. मदत आणि बचाव कार्य पूर्ण होईपर्यंत जिवीतहानीबाबत काहीही खात्रीशीर वृत्त देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.\nइटली ते फ्रान्सला जोडणाऱ्या महामार्गावर ही दुर्घटना घडली. मोरांडी पूलाचा 200 मीटरचा भाग औद्योगिक वसाहतीवर कोसळला असल्याचे परिवहन मंत्री डॅनिलो टोनिएली यांनी सांगितले. इटलीतील सर्वात मोठा फेरागोस्तो या सुटीचा दिवस उद्या आहे. त्यामुळे इटलीतील अनेक नागरिक समुद्रकिनाऱ्यांवर आणि पर्वतारोहणासाठी गेले आहेत. अन्यथा या महामार्गावर नेहमी खूप वाहतूक असते. या मार्गावर गॅस पाईपलाईनही असल्याने आणखी आपत्तीची शक्‍यता असल्याचे अग्निशामक दलांनी म्हटले आहे.\nमोरांडी पूलाचे उद्‌घाटन 1967 साली झाले होते. 90 मीटर उंच आणि सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. फ्रान्सला जाणाऱ्या ए 10 मार्ग आणि उत्तरेकडील मिलानकडे जाणाऱ्या ए 7 या महामार्गांना हा पूल जोडतो.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाराष्ट्रातील चौघांना सुधारक सेवा पदक जाहीर\nNext articleफेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार\nइन्स्टाग्रामच्या संस्थापकांनी केला फेसबुकला रामराम\nअरब अमिराती आणि सौदीवर क्षेपणास्त्र हल्ल्यांची इराणची धमकी\nनिवडणूक हारूनही पद न सोडण्याचा मालदीवचे राष्ट��रपती गयूम यांचा निर्णय\nराफेल व्यवहार : केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे राहुल गांधी यांच्यावर ‘हे’ आरोप\nनेपाळमध्ये पोर्नोग्राफिक साईटवर बंदी\nअमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/dog-attack-5-children-injured/", "date_download": "2018-09-26T02:47:19Z", "digest": "sha1:2SU6GRKRTVKMK7D2HS2MDJXZ7OVZ6H6M", "length": 5792, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरजेत कुत्र्यांचा हल्ला; ५ बालके जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मिरजेत कुत्र्यांचा हल्ला; ५ बालके जखमी\nमिरजेत कुत्र्यांचा हल्ला; ५ बालके जखमी\nमिरज : शहर प्रतिनिधी\nयेथील अण्णाभाऊ साठेनगर येथे भटक्या कुत्र्यांनी गुरुवारी बालकांवर हल्ला करून जखमी केले. यश राजेंद्र भोसले (वय 6 रा. पवार गल्ली), अथर्व भोरे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, शास्त्री चौक मिरज), अभिषेक सुभाष गोसावी (रा. गोसावी गल्ली, मिरज), सागर चन्नप्पा कांबळे (रा. उत्तमनगर मिरज), मोहंमद छोटू शेख (रा.कोल्हापूर चाळ, झोपडपट्टी मिरज) अशी जखमींची नावे आहेत. संतप्त नागरिकांनी त्या कुत्र्याला ठार मारून आरोग्याधिकार्‍यांच्या केबिनमध्ये टाकले.\nयेथील शास्त्री चौक साठेनगर, पवार गल्ली, उत्तमनगर, नदीवेस या भागात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले आहे. यापूर्वी या भागातील लहान मुलीचे कुत्र्याने लचके तोडले होते. आजही येथे भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांचा चावा घेतला. गळ्याला, कानाला, पोटाला कुत्र्याने चावा घेतला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महापालिका अधिकार्‍यांना कळवूनदेखील कोणी दखल घेतली नाही. उपायुक्‍त व आयुक्‍त यांनी फोन उचलला नाही.\nजिल्हा सुधार समितीच्या वतीने तानाजी रुईकर यांनी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी नितीन मोरे, मुकुंद भोरे, धीरज पोळ, रवींद्र ढोबळे, नीलेश मोरे, रामदास भोरे, ओंकार भोरे, प्रकाश कवाळे, राहुल भोरे, पपू भोरे, अजिंक्य भोरे, नंदा भोरे, सुलोचना भोरे, दीपा मोरे, रोहित काबंळे, अवधूत कांबळे उपस्थित होते.\nतत्कालीन सांगलीचे एस.पी., डीवाय.एस.पी.यांच्याकडून चुका\nमिरजेत कुत्र्यांचा हल्ला; ५ बालके जखमी\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांकडे सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/companies-and-brands-which-seem-indian-but-are-foreign-based-tide-bata-hindustan-unilever-15969", "date_download": "2018-09-26T03:49:57Z", "digest": "sha1:I4XMQ36VBDFDVFBUIE5CL4636RAOYCMC", "length": 8088, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'या' कंपन्या विदेशी आहेत यावर तुमचा विश्वासच बसणार नाही!", "raw_content": "\n'या' कंपन्या विदेशी आहेत यावर तुमचा विश्वासच बसणार नाही\n'या' कंपन्या विदेशी आहेत यावर तुमचा विश्वासच बसणार नाही\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदैनंदिन जीवनात आपल्या वापरात असलेली अनेक उत्पादनं ही विदेशी आहेत. पण आपल्याला त्याची माहितीच नसते किंवा आपण त्या उत्पादनांची माहिती करून घेणं आवश्यक समजत नाही. भारतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या देशी वाटतात. पण मुळात या कंपन्या विदेशी आहेत. कोणत्या आहेत या कंपन्या\nदोन मिनिटांमध्ये तयार होणारी 'मॅगी' खाणं कुणाला नाही आवडत पण तुम्हाला माहित आहे का मॅगी बनवणारी कंपनी देशी नाही विदेशी आहे पण तुम्हाला माहित आहे का मॅगी बनवणारी कंपनी देशी नाही विदेशी आहे मॅगीचं उत्पादन करणारी कंपनी ही मुळात स्वित्जर्लंडची आहे. 'नेस्ले' असं या कंपनीचं नाव आहे. नेस्ले ही कंपनी फक्त मॅगीच नाही तर अनेक वस्तूंचं उत्पादन करते.\n'बाटा' कंपनीची ओळख सांगण्याची खरंतर गरजच नाही. बस नाम ही काफी है, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बाटा कंपनीचं नाव भारतीय वाटतं. पण बाटा ही कंपनी विदेशी असून बाटाचे शूज, चप्पल प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. झेक रिपब्लिक या देशातून बाटा कंपनीचे चप्पल, शूज ही उत्पादनं जगभरात पोहोचवली जातात.\n'हिंदुस्थान युनिलिवर'च्या फक्त नावात हिंदुस्तान आहे. पण मुळात ही कंपनी विदेशी आहे. हिदुस्थान युनिलिवर इंग्लंडच्या कंपनीचा एक भाग आहे. भारतात व्यापार करण्यासाठी या कंपनीनं हिंदुस्थान युनिलिवर या नावानं नोंदणी केली आहे. अन्नपूर्णा मीठ, ब्रुक बाँड, किसान केचअप, पेप्सोडेंट आणि क्लोजअप सारखी अनेक उत्पादनं ही कंपनी बनवते.\nटाईड कंपनीनं बनवलेली डिटर्जंट पावडर घराघरात वापरली जाते. टाईडच्या जाहिरातींना पाहून वाटणार नाही की ही एक विदेशी कंपनी आहे. पण मुळात टाईडचं उत्पादन अमेरिकेतील 'प्रोक्टर अँड गँबल' ही कंपनी करते. फक्त भारतातच नाही, तर अनेक देशात टाईडच्या उत्पादनांची विक्री होते.\nतंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफबॉय, लाइफबॉय है जहा तंदुरुस्ती है वहा...ही टॅग लाइन प्रत्येकाच्याच लक्षात असेल. लाइफबॉय साबण अनेक घरांमध्ये आजही वापरला जातो. सर्वात जुने आणि स्वस्त उत्पादन अशी लाइफबॉयची ओळख आहे. या कारणामुळेच लाइफबॉय साबणाची भारतीय बाजारपेठेत अधिक विक्री होते. लाइफबॉय साबण देखील विदेशी कंपनी हिंदुस्थान युनिलिवरचं उत्पादन आहे.\nऑफिसमध्येही राहायचंय फिट, तर वाचा 'या' ८ टिप्स\n'या' नावाजलेल्या कंपनीच्या लोगोमध्ये दडलेत अनेक अर्थ\nआता घरातली पेंटिंग्जही मिळणार भाड्याने\nBy मुंबई लाइव्ह टीम | मानसी बेंडके\nमुंबईत बच्चे कंपनीसाठी आयोजित विंडमिल फेस्टीव्हल\nBy मुंबई लाइव्ह टीम\nउत्पादनशुल्क विभागाचा 'झिंगाट' निर्णय, दारूपार्टीसाठी मिळेल आॅनलाईन परवानगी\nBy मंगल हनवते | मुंबई लाइव्ह टीम\nचहा, सामोसा, गव्हाच्या चपात्या भारतीय नाहीत\nBy नितेश दूबे | मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/09/blog-post_8055.html", "date_download": "2018-09-26T02:25:59Z", "digest": "sha1:P7BDBI32EWGSN3ALTUMXAI2LN4WRRVUV", "length": 15451, "nlines": 341, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: बस स्टँड", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nपरवाच खुप कधीचा गावाकडे गेलो.\nतशी आठवण यायची पण सवड नव्हती होत.\nम्हणून वेळात वेळ काढून गेलो.\nआठवणीतल्या आठवणी आठवीत गेलो.\nतो बसस्टँड, तेथील पत्र्याच्या खाली सावलीत उभे राहणारे लोक,\nते शाळा कॉलेजला जाणारे पोरं पोरी,\nमाहेराला, सासरला जाणार्‍या नवर्‍या मुली,\nते फलाटावरच पाया पडणं, अन नवर्‍या मुलाचं अवघडून जाणं,\nजागा सांभाळण्यासाठी झालेली गर्दीची लढाई,\nत्या गर्दीकडे शांत प्रवृत्तीने बघत तंबाखू मळणारे कंडक्टर,\n\"भाऊ कुठे जाते रे गाडी\", विचारणारी आजीबाई,\n\"ईकडे लक्ष द्या\" म्हणत बसमध्ये पेनं, एखादे पुस्तक विकणारा,\nलिमलेट, आवळासुपारी, पेपर विकणारा,\nकंन्ट्रोलरची अनांउन्समेंट अ��� रिपोर्टवर सह्या घेण्याची ड्रायव्हर लोकांची अर्जवी धावपळ.\nमन त्याच्याही मागे गेले,\nलायनीत आधी तिकीट घ्यायचे अन मगच बसमध्ये बसायचे,\nनजरेतील ती लाल पिवळी बस,\nबरं पुर्वी आतासारख्या अ‍ॅल्यूमिनीयम बॉडी असणार्‍या बस नव्हत्या,\nहोत्या त्या पत्र्याच्या, खुप आवाज होणार्‍या,\nहं.... अर्थात आजही आवाज होतोच आहे म्हणा.\nमला आठवते... आमच्या गावाच्या बसस्टँडमध्ये एक दोन पंखेही होते प्रवाशांच्या डोक्यावर,\nअन ते गोल गोल फिरायचेसुद्धा.\nपोर्टरची बसची पाटी घासत घेवून जाण्याची मुजोरवृत्ती,\nअन बसच्या छतावरचे सामान उतरवण्यासाठीची धावपळ,\nसारे काही होते तेथे.\nपण काही बदल लक्षणीय होते,\nसामान नेण्यासाठी चाके असणार्‍या बॅगा,\nग्रामीण भागातल्या नटव्या मुली अन मिथून मुले.\nकंडक्टर च्या खांद्यावर तिकीटांचे मशीन,\nअन पाणी पिण्यासाठी प्लाश्टीकच्या बाटल्या,\nस्टँडवरचे पत्र्याचे शेड आता नव्हते,\nअन कंट्रोलरचे ते गिचमीड बोलणेही नव्हते.\nबसमध्ये जेवणाचे डबे पाठवणे अन तो घ्यायला येणारे विद्यार्थीही नव्हते.\nपुर्वीच्या अन आताच्या स्टँडमध्ये बरेच बदल झाले होते तर\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nयुगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी\nसुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत\nदिवाळीकथा: चंद्या सख्याची सहल\nदिवाळी पाडवागीत: आज आनंद आसमंतात भरला\nअभंगः विठ्ठल उभा विटेवरी\nआपण सारे शिर्डीला जावूया\nजागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर\nआंब्याची चव चाखून बघा\nआम्ही काय म्हणूं धार्मीक\nयुगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी...\nहळूच द्या मज झोका कान्हा\nकाय करू मी बाई सांगा तरी काही\nतुझी माझी प्रित होती\nयुगलगीतः आपला संसार सुखाचा करूया\nशेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी\nयुगलगीतः नको नको नको नको नको\nचल बाळा आपण पतंग घेवू\nलेखन व लेखकाचे बाह्यरुप\nअक्षरलेखन - काही टिप्स\nयाहो याहो पाव्हणं तुम्ही\nअंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत\nकिती दिवस झाले माहेराला गेले नाही\nसार्‍या जातींना खड्यात जावूद्या\nमला काय त्याचे, मला काय त्याचे\nआंतरजालावरील प्रथमच असलेले धमाल ���गनाट्य - वैरी भेद...\nगण: देव गौरीनंदन आधी वंदुया\nनववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू\nरस्त्यानं रेतीवाला तो आला\nगारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं\nपाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Ti...\nशेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू\nभेट घ्यायची ओढ लागली\nतुम्ही गोळी बघितलीय गोळी\nआले आले आमचे स्वामी बाबा आले\nनाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली\nक्षितीजावर ढळला आणि एक सुर्य\nनखरा नाही इतका बरा\nडाल ग कोंबडी डाल\nलई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी\nमेरे मुर्गे को क्या हुवा चाचा\nमी बत्तासा गोल गोल\nजो तो येतो मारून जातो\nदेशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा\nकिती सजवू मी माझं मला\nश्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली\nहातामधी घे तू जरा\nमुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम\nमोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)\nआला आला रे आला महिना भादवा\nपाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nकव्वाली: बहूतोने कहा है के प्यार न कर\nज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्...\nमाहेरी जायची मला झाली आता घाई\nयुगलगीत: रंग हिरवा ओला ओला\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nलावणी: लग्नाचं वय माझं झालं\nअशी कशी ही म्हागाई\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bollywood-stree-100-cr-box-office-collection/", "date_download": "2018-09-26T03:29:57Z", "digest": "sha1:6FPCR5QUVSY72GSBAM4FNL7VLRRP77H7", "length": 8077, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘स्त्री’ची प्रेक्षकांवर भुरळ ; १०० कोटींकडे वाटचाल | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n‘स्त्री’ची प्रेक्षकांवर भुरळ ; १०० कोटींकडे वाटचाल\nमुंबई : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर आश्चर्यकारकरित्या यश मिळत आहे. अवघ्या नऊ दिवसांत ७२.४१ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. ‘यमला पगला दिवाना फिर से’ आणि ‘स्त्री’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले. हॉरर कॉमेडी असलेला ‘स्त्री’ बॉक्स ऑफीसवर जेमतेम कमाई करेल असा अंदाज होता. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवत या चित्रपटाने १२ दिवसांत ८२.२९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटीच्या क्लबमध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा समीक्षकांच्या वतीने करण्यात येत आहे.\nPrevious articleभारत बंदला येवल्यात संमिश्र प्रतिसाद; दूरची बससेवा बंद\nNext articleयावलला बंदला समिश्र प्रतिसाद : एस.टी. स्थानकातच ठप्प\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरजनीकांतच्या 2.0 मध्ये वापरले एक लाख मोबाईल\nअजय देवगनकडून काजोलचा मोबाईल नंबर ट्वीटरवर…\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ; नळीवाटे दिलं जातंय जेवण\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure/only-7-percent-land-acquired-for-mumbai-nagpur-samruddhi-highway-15912", "date_download": "2018-09-26T03:49:21Z", "digest": "sha1:RMDRXQQMFFM5LH5WRB64HYKMJZI7A6QK", "length": 7500, "nlines": 90, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "समृद्धी महामार्गाच्या शुभारंभाचा मुहूर्त टळणार? । मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nसमृद्धी महामार्गाच्या शुभारंभाचा मुहूर्त टळणार\nसमृद्धी महामार्गाच्या शुभारंभाचा मुहूर्त टळणार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nनागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील वर्षी जानेवारीत सुरू होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पासाठी आतापर्यंत केवळ ७.०७ टक्के जमीन ताब्यात घेण्यात आल्याने प्रकल्पाच्या शुभारंभाचा मुहूर्त टाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nसार्वजनिक बांधकाम विभागा (उपक्रम)चे राज्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नव्याने समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा कार्यभार सोपवण्यात आलेले भूषण गगराणी यांच्या उपस्तिथीत बुधवारी या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी केवळ ७.०७ टक्के जमीन महामंडळाच्या ताब्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.\nमुख्यमंत्री दे��ेंद्र फडणवीस यांनी ३१ जुलै २०१५ रोजी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. हा प्रकल्प येत्या जानेवारी २०१८ मध्ये सुरु होणे अपेक्षित असून, त्यासाठी ४६,००० कोटी रुपयांचा एकूण खर्च प्रस्तावित असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. समृद्धी महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर केवळ ९ तासात पूर्ण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.\nया प्रकल्पासाठी ४६ हजार कोटी रुपये उभे करण्याचे आव्हान महामंडळापुढे असून, याबाबत प्रयाण केले जात असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख भूषण गगराणी यांनी सांगितले. यासंदर्भात देशातील राष्ट्रीयकृत बँकांशी बोलणी सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यात निधी उभारण्याबाबत सकारात्मक बोलणी झाल्याचे गगराणी यांनी सांगितले.\nसमृद्धी महामार्ग: ऑक्टोबरला काम सुरू, 2020 ला मुंबई-नागपूर 8 तासांत\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nसमृद्धी महामार्ग प्रकल्पजानेवारीमुहूर्तजमीन खरेदीमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे\n मेट्रो ३ चं पहिलं 'टीबीएम' मुंबईच्या पोटातून आलं बाहेर\nझोपडपट्टीवासीयांना आता 'आसरा'चा आसरा\nसागरी सेतूचे बांधकाम १ महिन्याच्या अात सुरू करा - मुख्यमंत्री\nम्हाडा कोकण लाॅटरी: अवघ्या ५ तासांत ८०० इच्छुकांची नोंदणी\nBy मुंबई लाइव्ह टीम | मंगल हनवते\nधारावीच्या पुनर्वसनासाठी दुबईतील उद्योजकांचा पुढाकार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nलाॅटरीच्या जाहिरातीला जून-जुलैचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-09-26T02:29:43Z", "digest": "sha1:JXMBWALOZSZJL5NCICONENYPFVUJ6IB4", "length": 3798, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नेदरलँड्सचे राज्यकर्ते - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► नेदरलँड्सचे राजे‎ (१ प)\n\"नेदरलँड्सचे राज्यकर्ते\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानाती��� शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/?MenuID=1106", "date_download": "2018-09-26T03:16:10Z", "digest": "sha1:MFR4ASAWEMD7NRDRLBCXR7HJSMRO2IBK", "length": 10600, "nlines": 181, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "Home | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\n*श्रमदानाने साकारली कचऱ्याच्या ठिकाणी फुलबाग*... -- September 23, 2018\nमाझी शाळा समृद्ध शाळा आभियान... -- September 23, 2018\nक्षयरोग मुक्त तालुका मोहिम ही क्षयरोग मुक्त भारत ... -- August 31, 2018\nतंबाखू मुक्ती साठी मा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन ... -- August 25, 2018\nविद्यामंदीर बालिंगे येथे शाळा भेटी दरम्यान शालेय ... -- August 25, 2018\nसंघटना तक्रार सभा २०१८... -- August 24, 2018\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर ... -- August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण ... -- August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्र... -- August 7, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ... -- August 2, 2018\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 जिल्हास्तरीय कार्यक्रम\nकिटकजन्य आजार उपाय योजना\nउष्माघात करावयाची उपाय योजना\nकॅन्सर रुग्ण तपासणी मोहीम पत्रिका\nकॅन्सर रुग्ण तपासणी मोहीम पत्रिका\nमुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से )\nबेटी बचाओ बेटी पढाओ\nदीनदयाळ ग्रामीण कौशल्य विकास योजना\nडिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही ‘डिजिटल ग्राम’ संकल्पना राबवली आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची माहिती, विविध योजना यांची माहिती मिळेल.संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.\nमोहरम ( ताजिया )\nसर्वांना मोहरमच्या हार्दिक शुभेच्छा….\nअनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.\n*श्रमदानाने साकारली कचऱ्याच्या ठिकाणी फुलबाग* September 23, 2018\nमाझी शाळा समृद्ध शाळा आभियान September 23, 2018\nक्षयरोग मुक्त तालुका मोहिम ही क्षयरोग मुक्त भारत च्या दिशेने आश्वसक पाऊल आहे – सौ. शौमिका महाडिक August 31, 2018\nतंबाखू मुक्ती साठी मा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे समोर भाषण करताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी August 25, 2018\nविद्यामंदीर बालिंगे येथे शाळा भेटी दरम्यान शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेताना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल साहेब सोबत मा.राजू सुर्यवंशी साहेब सभापती पं.स.करवीर August 25, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/09/blog-post_04.html", "date_download": "2018-09-26T03:40:40Z", "digest": "sha1:R25AQTY4ZKQBA2C3L6CA53GRBLRG6MPF", "length": 13777, "nlines": 340, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: नाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nनाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली\nनाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली\nअशी कशी ही पिढी नेटावली हो.....\nअशी कशी ही पिढी नेटावली\nअशी कशी ही पिढी नेटावली ||धृ||\nपुरत नाही दिवस काही\nरात्रीही तीच कथा होई\nडोके राहूनी स्क्रिन समोरी\nकिबोर्ड सतत बडवती ||१||\nखाणे नाही नाही पिणे नाही\nआईबापा संगे बोलणे नाही\nबंधूभगीनी संगे बोलणे नाही\nआ आ आ आ आ आ आ\nगाणे कसले गुणगुणती ||२||\nफेसबुक नका म्हणू तुम्ही\nअहो ट्विटर नका म्हणू तुम्ही\nया सार्‍या सोशल मेडीया सायटी\nमिळोनी सारे मित्र येथे\nहो..... मिळोनी सारे मित्र येथे\nत्यातच तो स्मार्टफोन आला\nहातामध्ये नवे शत्र जणू\nवापरीत रस्त्याने चालती ||४||\nएसेमेस ठरले लघूलीपी बोलणे\nहसण्या, रूसण्या स्मायली पाठवणे\nएमेन्सी, आयटीत नोकरी करणे\nकाय तर्‍हा एकेके सांगू\nपाषाणाची मती गुंगली ||५||\nLabels: कविता, काव्य, गाणी, गीत, नाट्यपद, नाट्यसंगीत\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nयुगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी\nसुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत\nदिवाळीकथा: चंद्या सख्याची सहल\nदिवाळी पाडवागीत: आज आनंद आसमंतात भरला\nअभंगः विठ्ठल उभा विटेवरी\nआपण सारे शिर्डीला जावूया\nजागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर\nआंब्याची चव चाखून बघा\nआम्ही काय म्हणूं धार्मीक\nयुगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी...\nहळूच द्या मज झोका कान्हा\nकाय करू मी बाई सांगा तरी काही\nतुझी माझी प्रित होती\nयुगलगीतः आपला संसार सुखाचा करूया\nशेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी\nयुगलगीतः नको नको नको नको नको\nचल बाळा आपण पतंग घेवू\nलेखन व लेखकाचे बाह्यरुप\nअक्षरलेखन - काही टिप्स\nयाहो याहो पाव्हणं तुम्ही\nअंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत\nकिती दिवस झाले माहेराला गेले नाही\nसार्‍या जातींना खड्यात जावूद्या\nमला काय त्याचे, मला काय त्याचे\nआंतरजालावरील प्रथमच असलेले धमाल वगनाट्य - वैरी भेद...\nगण: देव गौरीनंदन आधी वंदुया\nनववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू\nरस्त्यानं रेतीवाला तो आला\nगारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं\nपाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Ti...\nशेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू\nभेट घ्यायची ओढ लागली\nतुम्ही गोळी बघितलीय गोळी\nआले आले आमचे स्वामी बाबा आले\nनाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली\nक्षितीजावर ढळला आणि एक सुर्य\nनखरा नाही इतका बरा\nडाल ग कोंबडी डाल\nलई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी\nमेरे मुर्गे को क्या हुवा चाचा\nमी बत्तासा गोल गोल\nजो तो येतो मारून जातो\nदेशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा\nकिती सजवू मी माझं मला\nश्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली\nहातामधी घे तू जरा\nमुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम\nमोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)\nआला आला रे आला महिना भादवा\nपाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nकव्वाली: बहूतोने कहा है के प्यार न कर\nज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्...\nमाहेरी जायची मला झाली आता घाई\nयुगलगीत: रंग हिरवा ओला ओला\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nलावणी: लग्नाचं वय माझं झालं\nअशी कशी ही म्हागाई\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s074.htm", "date_download": "2018-09-26T02:22:26Z", "digest": "sha1:ON2WYAF6R4A2R6FPHPAGPT266PILRTOS", "length": 57693, "nlines": 1456, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । चतुःसप्ततितमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nभरतेन कैकेय्या भर्त्सनम् -\nभरतांनी कैकेयीला कडक शब्दात धिक्कारणे -\nतां तथा गर्हयित्वा तु मातरं भरतस्तदा \nरोषेण महताविष्टः पुनरेवाब्रवीद् वचः ॥ १ ॥\nयाप्रमाणे मातेची निंदा करित भरत त्या समयी महान रोषावेशाने भरून गेले आणि नंतर कठोर वाणीने म्हणू लागले- ॥ १ ॥\nराज्याद् भ्रंशस्व कैकेयि नृशंसे दुष्टचारिणि \nपरित्यक्ता च धर्मेण मा मृतं रुदती भव ॥ २ ॥\n’दुष्टतापूर्ण आचरण करणार्‍या क्रूर हृदयी कैकेयी तू राज्यापासून भ्रष्ट होऊन जा. धर्माने तुझा परित्याग केला आहे म्हणून तू आता मरण पावलेल्या महाराजांसाठी रडू नको. (कारण तू पत्‍नीधर्मापासून पतन पावली आहेस) अथवा मला मेलेला स���जून तू जन्मभर पुत्रासाठी रडत बस. ॥ २ ॥\nकिं नु तेऽदूषयद् रामो राजा वा भृशधार्मिकः \nययोर्मृत्युर्विवासश्च त्वत्कृते तुल्यमागतौ ॥ ३ ॥\n’श्रीरामांनी अथवा अत्यंत धर्मात्मा महाराजांनी (पित्याने) तुझे काय बिघडविले होते की ज्यामुळे एकाच वेळी त्यांना तुझ्यामुळे वनवासाचे आणि मृत्युचे कष्ट भोगावे लागले \nभ्रूणहत्यामसि प्राप्ता कुलस्यास्य विनाशनात् \nकैकेयि नरकं गच्छ मा च तात सलोकताम् ॥ ४ ॥\n तू या कुळाचा विनाश करण्यामुळे भ्रूणहत्येचे पाप आपल्या शिरावर घेतले आहेस, म्हणून तू नरकात जा आणि पित्याचा लोक तुला न मिळो. ॥ ४ ॥\nयत् त्वया हीदृशं पापं कृतं घोरेण कर्मणा \nसर्वलोकप्रियं हित्वा ममाप्यापादितं भयम् ॥ ५ ॥\n’तू या घोर कर्माच्या द्वारा समस्त लोकांना प्रिय असणार्‍या श्रीरामांना देशातून घालवून देऊन जे मोठे पाप केले आहेस, त्याने माझ्यासाठी ही भय उपस्थित झाले आहे. ॥ ५ ॥\nत्वत्कृते मे पिता वृत्तो रामश्चारण्यमाश्रितः \nअयशो जीवलोके च त्वयाहं प्रतिपादितः ॥ ६ ॥\n’तुझ्यामुळेच माझ्या पित्याचा मृत्यु झाला, रामांना वनाचा आश्रय घ्यावा लागला आणि मलाही तू या जीवलोकात अपयशाचा भागी बनवून टाकले आहेस. ॥ ६ ॥\nमातृरूपे ममामित्रे नृशंसे राज्यकामुके \nन तेऽहमभिभाष्योऽस्मि दुर्वृत्ते पतिघातिनि ॥ ७ ॥\n’राज्याच्या लोभात पडून क्रूरकर्म करणार्‍या दुराचारिणी पतिघातिनी तू मातेच्या रूपाने माझी शत्रू आहेस. तू माझ्याशी बोलता कामा नये. ॥ ७ ॥\nकौसल्या च सुमित्रा च याश्चान्या मम मातरः \nदुःखेन महताविष्टास्त्वां प्राप्य कुलदूषिणीम् ॥ ८ ॥\n’कौसल्या, सुमित्रा आणि ज्या माझ्या अन्य माता आहेत, त्या सर्व तुझ्यामुळे, कुलकलंकिनीमुळे महान दुःखात पडल्या आहेत. ॥ ८ ॥\nन त्वमश्वपतेः कन्या धर्मराज्यस्य धीमतः \nराक्षसी तत्र जातासि कुलप्रध्वंसिनी पितुः ॥ ९ ॥\n’तू बुद्धिमान धर्मराज अश्वपतीची कन्या नाहीस. तू त्यांच्या कुळात कुणी राक्षसी निर्माण झाली आहेस, जी पित्याच्या वंशाचा विध्वंस करणारी आहेस. ॥ ९ ॥\nयत् त्वया धार्मिको रामो नित्यं सत्यपरायणः \nवनं प्रस्थापितो वीरः पितापि त्रिदिवं गतः ॥ १० ॥\nयत्प्रधानासि तत् पापं मयि पित्रा विना कृते \nभ्रातृभ्यां च परित्यक्ते सर्वलोकस्य चाप्रिये ॥ ११ ॥\n’तु सदा सत्यात तत्पर राहाणार्‍या धर्मात्मा वीर रामांना जो वनात धाडले आहेस आणि तुझ्यामुळे जे माझे पिता स्वर्गवासी झाले आहेत त्या सर्व कुकृत्यांच्या द्वारे तू प्रधान रूपाने जे पाप कमावले आहेस, ते पाप माझ्या ठिकाणी येऊन आपले फळ दाखवीत आहे, म्हणूनच मी सर्व जगातील लोकांना अप्रिय झालो आहे. ॥ १०- ११ ॥\nकौसल्यां धर्मसंयुक्तां वियुक्तां पापनिश्चये \nकृत्वा कं प्राप्स्यसे त्वद्य लोकं निरयगामिनि ॥ १२ ॥\n’पापपूर्ण विचार बाळगणार्‍या नरकगामिनी कैकेयी धर्मपरायण माता कौसल्येला पति आणि पुत्रापासून वंचित करून आता तू कुठल्या लोकात जाशील धर्मपरायण माता कौसल्येला पति आणि पुत्रापासून वंचित करून आता तू कुठल्या लोकात जाशील \nकिं नावबुध्यसे क्रूरे नियतं बन्धुसंश्रयम् \nज्येष्ठं पितृसमं रामं कौसल्यायात्मसम्भवम् ॥ १३ ॥\n कौसल्यापुत्र श्रीराम माझे वडिलबंधु असून वडिलाप्रमाणेच आहेत, ते जितेंद्रिय आणि आश्रयदाते आहेत. तू काय त्यांना या रुपाने जाणत नाहीस \nतस्मात् प्रियतरो मातुः प्रिया एव तु बान्धवाः ॥ १४ ॥\n’पुत्र मातेच्या अंग-प्रत्यंग आणि हृदयापासून उत्पन्न होत असतो, म्हणून तो मातेला अधिक प्रिय असतो. अन्य बंधु-बांधव केवळ प्रियच असतात (परंतु पुत्र प्रियतर असतो.) ॥ १४ ॥\nअन्यदा किल धर्मज्ञा सुरभिः सुरसम्मता \nवहमानौ ददर्शोर्व्यां पुत्रौ विगतचेतसौ ॥ १५ ॥\n’एका वेळेची गोष्ट आहे, की धर्माला जाणणारी देव सन्मानित सुरभि (कामधेनु) हिने पृथ्वीवरील आपल्या दोन पुत्रांना पाहिले जे नांगरता नांगरतांना (थकून) निश्चेष्ट झाले होते. ॥ १५ ॥\nतावर्धदिवसं श्रान्तौ पुत्रौ दृष्ट्वा महीतले \nरुरोद पुत्रशोकेन बाष्पपर्याकुलेक्षणम् ॥ १६ ॥\n’मध्याह्नचा समय होईपर्यत सतत नांगर ओढून ते अत्यंत थकून गेले होते. पृथ्वीवर आपल्या त्या दोन पुत्रांची अशी दुर्दशा झालेली पाहून सुरभि पुत्रशोकाने रडू लागली. तिच्या नेत्रात अश्रु दाटून आले. ॥ १६ ॥\nअधस्ताद् व्रजतस्तस्याः सुरराज्ञो महात्मनः \nबिन्दवः पतिता गात्रे सूक्ष्माः सुरभिगन्धिनः ॥ १७ ॥\n’त्याच समयी महात्मा देवराज इंद्र सुरभि उभी होती तिच्या खालून कोठे जात होते. त्यांच्या शरीरावर कामधेनुचे दोन अश्रु पडले. ॥ १७ ॥\nनिरीक्षमाणस्तां शक्रो ददर्श सुरभिं स्थिताम् \nआकाशे विष्ठितां दीनां रुदन्तीं भृशदुःखिताम् ॥ १८ ॥\n’ज्यावेळी इंद्रांनी वर दृष्टी केली तेव्हा पाहिले- आकाशात सुरभि उभी आहे आणि अत्यंत दुःखी होऊन दीनभावाने र��त आहे. ॥ १८ ॥\nतां दृष्ट्वा शोकसन्तप्तां वज्रपाणिर्यशस्विनीम् \nइन्द्रः प्राञ्जलिरुद्विग्नः सुरराजोऽब्रवीद् वचः ॥ १९ ॥\n’यशस्विनी सुरभिला शोकाने संतप्त झालेली पाहून वज्रधारी देवराज इंद्र उद्विग्न होऊन गेले आणि हात जोडून बोलले - ॥ १९ ॥\nभयं कच्चिन्न चास्मासु कुतश्चिद् विद्यते महत् \nकुतोनिमित्तः शोकस्ते ब्रूहि सर्वहितैषिणि ॥ २० ॥\n’सर्वांचे हित इच्छिणार्‍या देवी आमच्यावर कोठून काही महान भय तर उपस्थित झालेले नाही ना आमच्यावर कोठून काही महान भय तर उपस्थित झालेले नाही ना सांग, बरे कुठल्या कारणाने तुला हा शोक प्राप्त झाला आहे \nएवमुक्ता तु सुरभिः सुरराजेन धीमता \nप्रत्युवाच ततो धीरा वाक्यं वाक्यविशारदा ॥ २१ ॥\n’बुद्धिमान देवराज इंद्रांनी असे विचारल्यावर वाक्यविशारद आणि धीर स्वभावाच्या सुरभिने त्यांना याप्रकारे उत्तर दिले - ॥ २१ ॥\nशांतं पापं न वः किञ्चित् कुतश्चिदमराधिप \nअहं तु मग्नौ शोचामि स्वपुत्रौ विषमे स्थितौ ॥ २२ ॥\n पाप शांत होवो. तुमच्यावर कोठूनही कसलेही भय नाही. मी तर आपल्या या दोन्ही पुत्रांना विषम अवस्थेत (घोर सं‍कटात) मग्न झालेले पाहून शोक करीत आहे. ॥ २२ ॥\nएतौ दृष्ट्वा कृशौ दीनौ सूर्यरश्मिप्रतापितौ \nवध्यमानौ बलीवर्दौ कर्षकेण दुरात्मना ॥ २३ ॥\n’हे दोन्ही बैल अत्यंत दुर्बल आणि दुःखी आहेत. सूर्याच्या किरणांनी खूप तापलेले आहेत आणि त्यावर आणखी तो दुष्ट शेतकरीही त्यांना मारत आहे. ॥ २३ ॥\nमम कायात् प्रसूतौ हि दुःखितौ भारपीडितौ \nयौ दृष्ट्वा परितप्येऽहं नास्ति पुत्रसमः प्रियः ॥ २४ ॥\n’माझ्या शरीरापासून यांची उत्पत्ती झाली आहे. हे दोघे भाराने पीडित आणि दुःखी आहेत, म्हणून त्यांना पाहून मी शोकाने संतप्त होत आहे कारण पुत्राप्रमाणे प्रिय दुसरा कोणी नाही. ॥ २४ ॥\nयस्याः पुत्रसहस्रैस्तु कृत्स्नं व्याप्तमिदं जगत् \nतां दृष्ट्वा रुदतीं शक्रो न सुतान् मन्यते परम् ॥ २५ ॥\n’जिच्या हजारो पुत्रांनी हे सारे जग भरलेले आहे, त्या कामधेनुला याप्रमाणे रडतांना पाहून इंद्राला हे मान्य झाले की पुत्राहून अधिक कुणीही प्रिय नाही. \nइंद्रो ह्यश्रुनिपातं तं स्वगात्रे पुण्यगन्धिनम् \nसुरभिं मन्यते दृष्ट्वा भूयसीं तामिरेश्वरः ॥ २६ ॥\nदेवेश्वर इंद्रांनी आपल्या शरीरावरील त्या पवित्र गंध असणार्‍या अश्रुपातास पाहून देवी सुरभिस जगात सर्वश्रे��्ठ मानले. ॥ २६ ॥\nश्रीमत्या गुणमुख्यायाः स्वभावपरिचेष्टया ॥ २७ ॥\nयस्याः पुत्रसहस्राणि सापि शोचति कामधुक् \nकिं पुनर्या विना रामं कौसल्या वर्त्तयिष्यति ॥ २८ ॥\n’जिचे चरित्र समस्त प्राण्यांसाठी समान रूपाने हितकर आणि अनुपम आहे, जी अभीष्ट दानरूप ऐश्वर्यशक्तीने सम्पन्न आहे, सत्यरूप प्रधान गुणानी युक्त आणि लोकरक्षणाच्या कामनेने कार्यात प्रवृत्त होणारी असून जिचे हजारो पुत्र आहेत ती कामधेनु सुद्धा जर आपल्या दोन पुत्रांसाठी त्यांच्या स्वाभाविक प्रयत्‍नात रत होऊन ही त्यांना कष्ट होत असलेले पाहून शोक करते तर मग जिचा एकच पुत्र आहे, ती माता कौसल्या रामाशिवाय कशी जिवंत राहील. ॥ २७-२८ ॥\nएकपुत्रा च साध्वी च विवत्सेयं त्वया कृता \nतस्मात् त्वं सततं दुःखं प्रेत्य चेह च लप्स्यसे ॥ २९ ॥\n’एकुलत्या एक पुत्राची माता असलेल्या सती-साध्वी कौसल्येचा तू तिच्या पुत्रापासून वियोग केला आहेस म्हणून तू सदाच या लोकात आणि परलोकात दुःखच पावशील. ॥ २९ ॥\nअहं त्वपचितिं भ्रातुः पितुश्च सकलामिमाम् \nवर्द्धनं यशसश्चापि करिष्यामि न संशयः ॥ ३० ॥\n’मी तर हे राज्य परत करुन भावाची पूजा करीन आणि हे सारे अंत्येष्टिसंस्कार आदि करून पित्याचेही पूर्णरूपाने पूजन करीन तसेच निःसंदेह मी तेच कर्म करीन जे (तू दिलेल्या कलं‍कास नाहीसे करणारे आणि) माझ्या यशाला वाढविणारे होईल. ॥ ३० ॥\nआनाय्य च महबाहुं कौसलेन्द्रं महाबलम् \nस्वयमेव प्रवेक्ष्यामि वनं मुनिनिषेवितम् ॥ ३१ ॥\n’महाबलाढ्य, महाबाहु कोसलनरेश श्रीरामांना येथे परत आणून मी स्वतःच मुनिजन सेवित वनात प्रवेश करीन. ॥ ३१ ॥\nनह्यहं पापसङ्कल्पे पापे पापं त्वया कृतम् \nशक्तो धारयितुं पौरैरश्रुकण्ठैर्निरीक्षितः ॥ ३२ ॥\n’पापपूर्ण संकल्प करण्यार्‍या पापिणी पुरवासी लोकांनी अश्रु ढाळत अवरुद्ध कण्ठ होऊन माझ्याकडे पहावे आणि मी तू केलेल्या या पापाचे ओझे वहात राहावे- हे माझ्याकडून होऊ शकणार नाही. ॥ ३२ ॥\nसा त्वमग्निं प्रविश वा स्वयं वा विश दण्डकान् \nरज्जुं बध्वाथवा कण्ठे न हि तेऽन्यत् परायणम् ॥ ३३ ॥\n’आता तू जळत्या आगीत प्रवेश कर अथवा स्वतःच दण्डकारण्यात चालती हो अथवा गळ्यात दोरी बांधून प्राण त्याग कर, याशिवाय तुझ्यासाठी दुसरी कुठलीही गती नाही. ॥ ३३ ॥\nअहमप्यवनिं प्राप्ते रामे सत्यपराक्रमे \nकृतकृत्यो भविष्यामि विप्रवासितकल्मषः ॥ ���४ ॥\n’सत्यपराक्रमी श्रीरामचंद्र जेव्हा अयोध्येच्या भूमीवर पदार्पण करतील तेव्हा माझा कलं‍क दूर होईल आणि तेव्हाच मी कृतकृत्य होईन. ॥ ३४ ॥\nइति नाग इवारण्ये तोमराङ्कुतशतोदितः \nपपात भुवि संक्रुद्धो निःश्वसन्निव पन्नगः ॥ ३५ ॥\nअसे म्हणून भरत, वनात तोमर आणि अङ्‍कुशद्वारा पीडित केल्या गेलेल्या हत्तीप्रमाणे मूर्च्छित होऊन पृथ्वीवर पडले आणि क्रोधाने खवळून फुस्कारणार्‍या सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेऊ लागले.॥ ३५ ॥\nबभूव भूमौ पतितो नृपात्मजः\nशचीपतेः केतुरिवोत्सवक्षये ॥ ३६ ॥\nपरंतप राजकुमार भरत, उत्सव समाप्त झाल्यावर खाली पाडले गेलेल्या शचीपती इंद्रांच्या ध्वजाप्रमाणे त्यावेळी पृथ्वीवर पडले होते. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाले होते, वस्त्र सैल झाले होते आणि सारी आभूषणे तुटून विखरून पडलेली होती. ॥ ३६ ॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुःसप्ततितमः सर्गः ॥ ७४ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा चौर्‍याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥ ७४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-current-news/marathi-sahitya-sammelan-118070200003_1.html", "date_download": "2018-09-26T03:27:59Z", "digest": "sha1:IH25JED2EBSYLSLY7L6X62LLPP5V3HAS", "length": 10767, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक आता बंद होणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक आता बंद होणार\nअखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक आता बंद होणार आहे. त्या ऐवजी आता सर्व सदस्य सर्वसंमतीने ही निवड होणार आहे. साहित्य महामंडळाच्या घटनेतही दुरुस्ती करण्यात आली आहे. घटक संस्थांची मान्यता मिळाल्यानंतरच हा निर्णय लागू होणार आहे. त्याचबरोबर आगामी ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा किंवा यवतमाळ या ठिकाणी होईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निवडणुक प्रक्रियेमुळे साहित्य संमेलनात अनेक चांगल्या साहित्यिकांना अध्यक्ष होण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे राजकारण न होता चांगला साहित्यिक अध्यक्ष म्हणून निवडला जावा असे या ��ागचा उद्दिष्ट आहे. या निर्णयामुळे साहित्य संमेलनात होणारे वाद बंद होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या निर्णयावरच वाद नको निर्माण करायला असे देखील बोलले जात जात आहे.\nएका घरात ११ लोकांनी केली आत्महत्या\nलहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून मारहाण; पाच जणांचा मृत्यू\nगुप्त पत्र : भय्यूजी महाराजांच्या मृत्यूला डॉ. आयुषी कारणीभूत\nपश्चिम रेल्वे २ बाय २ च्या छोट्याशा जागेसाठी ११ लाख रुपये भाडे\nनाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द करण्याचे जाहीर केल्यावर तीन लाख कोटींचा करार झालाच कसा\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nवीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद\nजम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...\nचंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा\nमुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास\nन्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...\nराहूल हाच मोदींना पर्याय...\nकौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://worknode.info/watch/Vf4TH73xc4g", "date_download": "2018-09-26T02:56:34Z", "digest": "sha1:MEMKDGSNMMVR2JFMIFMB7VBP4MUBUX4M", "length": 10471, "nlines": 52, "source_domain": "worknode.info", "title": "पारधी समाजातील तरूणांना नोकरी करण्याची मोठी संधी- रंजनकुमार शर्मा - Descriptions and principles on worknode.info", "raw_content": "पारधी समाजातील तरूणांना नोकरी करण्याची मोठी संधी- रंजनकुमार शर्मा\nसाईकृपा शुगर अँड अलाईड इन्डस्ट्रीचा अग्निप्रदीपन सोहळा...\nश्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील साईकृपा शुगर अँड अलाईड इन्डस्ट्रीस या साखर कारखान्याचा १६ व अग्निप्रदीपन सोहळा आणि गळीत हंगाम शुभारंभ काल पार पडला.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीगोंदा तालुक्यातील ५१ प्रगतशील शेतकरी जोडप्यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आलाय.\nदरोडेखोर बनला साधू, ओळख लपविण्यासाठी केले वेषांतर, नगर प�...\nकोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफ दरोड्यातील मास्टर mind मुख्य आरोपी पपड्या काळे याला अटक करण्यात अहमदनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. कोपरगाव येथील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश धाडगे आणि श्याम धाडगे यांच्यावर अनोळखी दरोडेखोरांनी गोळीबार करून श्याम धाडगे यांची हत्या करून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने दरोडा टाकून चोरण्यात आले होते. या घटनेबाबत कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक दिलीप पवार त्यांच्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी योग्य तपास करून वर्धा येथील निवासित असलेला आरोपी महादेव काळे याच्या टोळीतील १३ आरोपी आणि चोरीचे सोने विकत घेणारे ३ सराफ असे एकूण १६ आरोपीना अटक केली आहे.यासंदर्भात नगरमध्ये एसपी ऑफिसला पत्रकार परीषदेच आयोजन करण्यात आल होत.या परिषदेमध्ये अधिक माहिती या घटनेबद्दल देण्यात आलीय.\nजवान दिगंबर शेळकेचे पार्थिव घेतले ताब्यात शहिद घोषित कर�...\nयेवला तालुक्यातील मानोरी गावचे सी आर पी एफ मधील जवान दिगंबर शेळके यांचं पार्थिव अखेर नातेवाईकांनी काल ताब्यात घेतलं. त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.\nमनीष गुप्ता यांची कार्यशाळा संपन्न लाइफ इन टॉप गेअर या व�...\nनगरमध्ये सावेडीतील माउली सभागृहात भारतातील प्रख्यात लाईफ व बिसनेस कोच मनीष गुप्ता यांचा लाईफ इन टॉप गियर हि व्यावसायिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून नगरच्या ���्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील नागरिकांना मनीष गुप्ता यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं.\nवनकुटे गावातील वनकुट्याच्या राजाची विसर्जन मिरवणूक पा�...\nधार्मिक आणि सामाजिक एकोपा जतन करत, एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वी करत, पारनेर तालुक्यातील वनकुटे गावातील वनकुट्याच्या राजाची विसर्जन मिरवणूक आदर्शवत ठरली आहे. एक गांव एक गणपतीच असलेल्या या मिरवणूकिला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी पारंपारिक टाळ मृदंग,सनई यांसह महिलांनी देखील पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करत डोक्यावर फेटे बांधले. मिरवणुकीमध्ये गुलाल ,डीजे फटाके, यांना फाटा देत एकदम शांततेत आणि शिस्तीत हि मिरवणूक पार पडली . घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली मुले आणि मावळे हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण बनले. गावाच्या चौकाचौकात आल्यावर महिलांच्या फुगडया, धनगर समाजातील लोकांनी पारंपारिक पद्धतिचा गोल राउंड करुन ठेका धरला, लहान मुलांच्या भजनी मंडळाच्या टाळाच्या आणि पखवाजाच्या ठेक्याने मिरवणुकीला खुप रंगत आणली होती.या प्रसंगी वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, उपसरपंच बाळासाहेब गागरे, आदिनाथ ढवळे , डॉ नितिन रांधवन यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .\nगुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील तरूणांना शासकीय आणि खाजगी क्षेत्रात नोकरी करण्याची मोठी संधी त्यासाठी पारधी समाजातील तरूणांनी गुन्हेगारी पासून लांब राहण्याची गरज आहे असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी श्रीगोंदा येथे बोलताना केले बुधवारी श्रीगोंद्यात रधी भिल्ल समाजातील समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणाईचा मेळावा आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रंजनकुमार शर्मा बोलत .\nश्रीगोंदा -पारधी समाजा... 11 мес. назад\nवाशिम - जमिनीसाठी पारध�... 7 мес. назад\nसाईकृपा शुगर अँड अलाईड... 16 час. назад\nदरोडेखोर बनला साधू, ओळ�... 2 дн. назад\nजवान दिगंबर शेळकेचे पा... 16 час. назад\nमनीष गुप्ता यांची कार्... 15 час. назад\nश्रीगोंदा - पारधी युवक�... 11 мес. назад\nश्रीगोंदा _ पंचायत समि�... 3 год. назад\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/postal-banck-starting-from-1st-sept-5944274.html", "date_download": "2018-09-26T02:26:05Z", "digest": "sha1:KBJVOH2JLG6XUXCS3SWCF2TDDJQ43XKP", "length": 6115, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Postal banck Starting from 1st sept | १ पासून पोस्टाची बँक सुरू, घरोघरी येणार पोस्टमन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n१ पासून पोस्टाची बँक सुरू, घरोघरी येणार पोस्टमन\nपोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ १ सप्टेंबर रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. सोलापूर जिल्हा पोस\nसोलापूर- पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ १ सप्टेंबर रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. सोलापूर जिल्हा पोस्ट कार्यालयात खासदार शरद बनसोडे यांच्या उपस्थित याचा शुभारंभ होत आहे.\nटपाल वाटत घरोघरी येणारा पोस्टमन आता घरोघरी मागणीनुसार पैसे घेऊन येणार आहे. खातेदाराला एकावेळी ५ हजार रुपयेच काढता येणार आहेत. तसेच जास्तीत जास्त लाख रुपये एकावेळी जमा करता येणार आहे.\n> बचतीवरील रकमेला ४ टक्के व्याज दर\n> मोबाइल बिल, डीटीएच, गॅस, पाणीपट्टी, इन्शुरन्स भरता येणार\n> आरटीजीएस, यूपीआय, आयएमपीएस, एईपीएस\n> मोबाइलवर एसएमएस सेवा कळणार खात्याचे स्टेटस\n> खात्यावर जास्तीत जास्त लाख रुपये जमा करता येतील\n> एकावेळी पाच हजार रुपये पोस्टमनमार्फत मिळतील\nसोलापूरच्या सोमनाथने विजयपूरला गोलघुमटमध्ये उडी मारून केली आत्महत्या\nदयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, अकोलेकाटीजवळ मृतदेह\nनिविदेचे काम पाहणाऱ्या लिपिकाची बदली, पदभार न देताच विदेशवारीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/jobs?page=4", "date_download": "2018-09-26T03:59:38Z", "digest": "sha1:E4NZF5G6TOMVHPWPGM5EUTNIJBSOVSCG", "length": 2918, "nlines": 63, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "नोकरी- नोकरी विषयक जाहिराती, Jobs, part-time, Full-time, Employment, Business | Page 5 |", "raw_content": "\nनोकरी रेडीमेड गार्मेंट दुकानासाठी स्टाफ पाहिजे India\nनोकरी ऑफिस असिस्टंट पाहिजे: India\nनोकरी अर्धवेळ/पुर्णवेळ नोकरी पाहिजे. India\nनोकरी मुलांच्या होस्टेलसाठी पाहिजेत पुणे India\nनोकरी नामांकित रियल इस्टेट कंपनीस पाहिजेत पुणे India\nनोकरी घरकाम व स्वयंपाकासाठी बाई पाहिजे. पुणे India\nनोकरी वस्त्रदालनासाठी पाहिजेत पुणे India\nनोकरी मोबाईल डिस्ट्रिब्युटर साठी डिलिव्हरी बॉईज पुणे India\nनोकरी घरकामासाठी महिला पाहिजे India\nनोकरी ऑफिस स्टाफ पाहिजे पुणे India\nनोकरी प्रशिक्षित शिक्षक पाहिजेत पुणे India\nनोकरी साड़ी शोरूमसाठी नेमणे आहेत पुणे India\nनोकरी कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी पाहिजेत पुणे India\nनोकरी डेटा एं��्री ऑपरेटर्स पाहिजेत पुणे India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k3s054.htm", "date_download": "2018-09-26T03:12:49Z", "digest": "sha1:NPNVCAIIMAIECMMSV3MEPG4I2RYK7STC", "length": 54559, "nlines": 1441, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अरण्यकाण्ड - ॥ चतुःपञ्चाशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ चतुःपञ्चाशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nसीतया पञ्चवानराणां मध्ये स्वाभूषणवस्त्राणां पातनं लङ्कां गत्वा रावणेन सीतायाः स्वान्तःपुरे रक्षणं जनस्थाने गुप्तचरया निवासं कर्तुमष्टानां राक्षसानां प्रेषणं च -\nसीतेने पाच वानरांच्या मध्ये आपली भूषणे आणि वस्त्रे टाकणे, रावणाचे लंकेत पोहोंचून सीतेला अंतःपुरात ठेवणे तसेच जनस्थानात आठ राक्षसांना गुप्तचरांच्या रूपात राहाण्यासाठी पाठवणे -\nह्रियमाणा तु वैदेही कंचिन्नाथमपश्यती \nददर्श गिरिश्रृङ्गस्थान् पञ्च वानरपुङ्गवान् ॥ १ ॥\nरावणाच्या द्वारा हरल्या जाणार्‍या वैदेही सीतेला त्या समयी आपला कुणी सहाय्यक दिसून येत नव्हता. मार्गात तिने एका पर्वतशिखरावर पाच श्रेष्ठ वानरांना बसलेले पाहिले. ॥१॥\nतेषां मध्ये विशालाक्षी कौशेयं कनकप्रभम् \nउत्तरीयं वरारोहा शुभान्याभरणानि च ॥ २ ॥\nमुमोच यदि रामाय शंसेयुरिति भामिनी \nवस्त्रमुत्सृज्य तन्मध्ये निक्षिप्तं सहभूषणम् ॥ ३ ॥\nतेव्हा सुंदर अंगे असलेल्या विशाललोचना भामिनी सीतेने कदाचित्‌ हे भगवान्‌ श्रीरामांना काही समाचार सांगू शकतील असा विचार करून आपल्या सोनेरी रंगाच्या उत्तरीयात वस्त्र आणि आभूषणे बांधून ते त्यांच्या मध्ये फेकून दिले. ॥२-३॥\nसंभ्रमात् तु दशग्रीवस्तत्कर्म च न बुद्धवान् \nपिङ्गाक्षास्तां विशालाक्षीं नेत्रैरनिमिषैरिव ॥ ४ ॥\nविक्रोशन्तीं तदा सीतां ददृशुर्वानरोत्तमाः \nरावण अत्यंत भ्यायलेला होता त्यामुळे सीतेने केलेले हे कृत्य तो जाणू शकला नाही. ते पिंगट डोळ्याचे श्रेष्ठ वानर त्या समयी उच्च स्वरात विलाप करणार्‍या विशालाक्षी सीतेकडे एकटक लावून पहात राहिले. ॥४ १/२॥\nस च पम्पामतिक्रम्य लङ्कामभिमुखः पुरीम् ॥ ५ ॥\nजगाम मैथिलीं गृह्य वैदेहीं राक्षसेश्वरः \nराक्षसराज रावण पंपासरोवरास ओलांडून रडत असलेल्या सीतेस बरोबर घेऊन लंकापुरीकडे निघाला. ॥५ १/२॥\nतां जहार सुसंहृष्टो रावणो मृत्युमात्मनः ॥ ६ ॥\nउत्सङ्गेनैव भुजगीं तीक्ष्णदंष्ट्रां महाविषाम् \nनिशाचर रावण अत्यंत आनंदाने सीतेच्या रूपात आपल्या मृत्युलाच हरण करुन घेऊन निघाला होता. त्याने वैदेहीच्या रूपात तीक्ष्ण दात असलेली महाविषारी नागीणीलाच आपल्या अंगावर उचलून घेतले होते. ॥६ १/२॥\nवनानि सरितः शैलान् सरांसि च विहायसा ॥ ७ ॥\nस क्षिप्रं समतीयाय शरश्चापादिव च्युतः \nतो धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे तीव्र गतीने आकाशमार्गाने जात असता अनेकानेक वने, नद्या, पर्वत आणि सरोवरांना तात्काळ ओलांडून गेला. ॥७ १/२॥\nतिमिनक्रनिकेतं तु वरुणालयमक्षयम् ॥ ८ ॥\nसरतां शरणं गत्वा समतीयाय सागरम् \nनंतर त्याने तिमि नामक मोठमोठ्या माशांचे व सुसरींचे निवासस्थान, तसेच वरुणाचे स्थान म्हणजे सर्व नद्यांचा आश्रय असलेला समुद्र, यांना पार केले ॥८ १/२॥\nसंभ्रमात् परिवृत्तोर्मी रुद्धमीनमहोरगः ॥ ९ ॥\nवैदेह्यां ह्रियमाणायां बभूव वरुणालयः \nवैदेही जगन्माता जानकीचे अपहरण होते समयी वरूणालय समुद्रास फारच भीती वाटली. त्यामुळे त्याच्यात उठणार्‍या लहरी शान्त होऊन गेल्या. त्याच्यात राहणार्‍या माशांची आणि मोठमोठ्‍या सर्पांची गतिही रूद्ध झाली. ॥९ १/२॥\nअन्तरिक्षगता वाचः ससृजुश्चारणास्तदा ॥ १० ॥\nएतदन्तो दशग्रीव इति सिद्धास्तथाऽब्रुवन् \nत्या समयी आकाशात विचरण करणारे चारण असे म्हणाले - आता दशग्रीव रावणाचा अंतःकाळ जवळ येऊन ठेपला आहे. तसेच सिद्धांनीही या गोष्टीचा पुनरूच्चार केला. ॥१० १/२॥\nस तु सीतां विचेष्टन्तीमङ्केनादाय रावणः ॥ ११ ॥\nप्रविवेश पुरीं लङ्कां रूपिणीं मृत्युमात्मनः \nसीता तडफडत होती. रावणाने आपल्या साकार मृत्युप्रमाणे तिला अंगावर घेऊन लंकापुरीत प्रवेश केला. ॥११ १/२॥\nसोऽभिगम्य पुरीं लङ्कां सुविभक्तमहापथाम् ॥ १२ ॥\nतेथे पृथक पृथक विशाल राजमार्ग बनलेले होते. पुरीच्या द्वारावर बरेचसे राक्षस इकडे तिकडे दिसून येत होते. तसेच त्या नगरीचा विस्तारही फारच मोठा होता. तिच्यात जाऊन रावणाने आपल्या अंतःपुरात प्रवेश केला. ॥१२ १/२॥\nतत्र तामसितापाङ्गीं शोकमोहसमन्विताम् ॥ १३ ॥\nनिदधे रावणः सीतां मयो मायामिवासुरीम् \nकाळे नेत्रप्रान्त असलेली सीता शोक आणि मोहात बुडून गेली होती. रावणाने तिला अंतःपुरात ठेवले. जणु मायासुराने मूर्तिमंत आसुरी मायेलाच* तेथे स्थापित करून ठेवले होते.॥१३ १/२॥\n* रामायणतिलक नामक व्याख्येचे विद्वान लेखक यांनी असे म्हटले आहे की येथे जी सीतेला मायेची उपमा दिली गेली आहे त्या द्वारा हाच अभिप्राय व्यक्त केला आहे की मायामयी सीताच लंकेत आली होती. मुख्य सीता तर अग्नित प्रविष्ट झालेली होती. म्हणूनच रावण तिला आणू शकला नाही. मायारूपिणी असल्या कारणानेच रावणाला हिच्या स्वरूपाचे ज्ञान होऊ शकले नाही.)\nअब्रवीच्च दशग्रीवः पिशाचीर्घोरदर्शनाः ॥ १४ ॥\nयथा नैनां पुमान् स्त्री वा सीतां पश्यत्यसम्मतः \nयानंतर दशग्रीवाने भयंकर आकाराच्या पिशाच्चिनींना बोलावून म्हटले - तुम्ही सर्व सावधान राहून सीतेचे रक्षण करा. कोणीही स्त्री अथवा पुरुष माझ्या आज्ञेशिवाय सीतेला पाहू अथवा भेटू शकता कामा नये. ॥१४ १/२॥\nमुक्तामणिसुवर्णानि वस्त्राण्याभरणानि च ॥ १५ ॥\nयद् यदिच्छेत् तदैवास्या देयं मच्छन्दतो यथा \nतिला मोती, मणि, सुवर्ण, वस्��्र आणि आभूषणे आदि ज्या ज्या वस्तूची इच्छा होईल ती तात्काळ दिली जावी यासाठी माझी युक्त आज्ञा आहे. ॥१५ १/२॥\nया च वक्ष्यति वैदेहीं वचनं किञ्चिदप्रियम् ॥ १६ ॥\nअज्ञानाद् यदि वा ज्ञानान्न तस्या जीवितं प्रियम् \nतुम्हा लोकांपैकी जी कोणी जाणून अथवा अजाणता वैदेही सीतेस अप्रिय अशी काही गोष्ट बोलेल तर मी समजेन की तिला आपले आयुष्य प्रिय नाही. ॥१६ १/२॥\nतथोक्त्वा राक्षसीस्तास्तु राक्षसेन्द्रः प्रतापवान् ॥ १७ ॥\nनिष्क्रम्यान्तःपुरात् तस्मात् किं कृत्यमिति चिन्तयन् \nददर्शाष्टौ महावीर्यान् राक्षसान् पिशिताशनान् ॥ १८ ॥\nराक्षसींना अशी आज्ञा देऊन प्रतापी राक्षसराज आता या पुढे काय केले पाहिजे असा विचार करीत अंतःपुरातून बाहेर निघाला आणि कच्च्या मांसाचा आहार करणार्‍या आठ महा पराक्रमी राक्षसांना तात्काळ भेटला. ॥१७-१८॥\nस तान् दृष्ट्वा महावीर्यो वरदानेन मोहितः \nउवाच तानिदं वाक्यं प्रशस्य बलवीर्यतः ॥ १९ ॥\nत्यांना भेटून ब्रह्मदेवांच्या वरदानाने मोहित झालेल्या महापराक्रमी रावणाने त्यांच्या बलाची आणि शौर्याची प्रशंसा करून त्यांना या प्रकारे म्हटले- ॥१९॥\nनानाप्रहरणाः क्षिप्रमितो गच्छत सत्वराः \nजनस्थानं हतस्थानं भूतपूर्वं खरालयम् ॥ २० ॥\n तुम्ही लोक नाना प्रकारची अस्त्रे- शस्त्रे बरोबर घेऊन शीघ्रच जनस्थानात, जेथे पूर्वी खर राहात होता, तेथे जा. ते स्थान यावेळी उजाड झालेले आहे. ॥२०॥\nतत्रास्यतां जनस्थाने शून्ये निहतराक्षसे \nपौरुषं बलमाश्रित्य त्रासमुत्सृज्य दूरतः ॥ २१ ॥\nतेथील सर्व राक्षस मारले गेलेले आहेत. त्या शून्य जनस्थानात तुम्ही लोक आपल्या स्वतःच्याच बलपौरूषाचा भरवंसा धरून भयाला दूर सारून रहा. ॥२१॥\nबहुसैन्यं महावीर्यं जनस्थाने निवेशितम् \nसदूषणखरं युद्धे निहतं रामसायकैः ॥ २२ ॥\nमी तेथे फार मोठ्‍या सेनेसह महापराक्रमी खर आणि दूषणांना ठेवले होते परंतु ते सर्वच्या सर्व युद्धात रामाच्या बाणांनी मारले गेले आहेत. ॥२२॥\nततः क्रोधो ममापूर्वो धैर्यस्योपरि वर्धते \nवैरं च सुमहज्जातं रामं प्रति सुदारुणम् ॥ २३ ॥\nत्यामुळे माझ्या मनात अपूर्व क्रोध जागृत झाला आहे आणि तो धैर्याच्या सीमेस पार करून वाढू लागला आहे. म्हणून रामाशी माझे फारच मोठे आणि भयंकर वैर पक्के झाले आहे. ॥२३॥\nनिर्यातयितुमिच्छामि तच्च वैरं महारिपोः \nनहि लप्स्याम्यह�� निद्रामहत्वा संयुगे रिपुम् ॥ २४ ॥\nमी आपल्या महान्‌ शत्रूच्या त्या वैराचा सूड घेण्याची इच्छा करीत आहे. त्या शत्रुला संग्रामात मारल्याशिवाय मी सुखाने झोपू शकणार नाही. ॥२४॥\nतं त्विदानीमहं हत्वा खरदूषण घातिनम् \nरामं शर्मोपलप्स्यामि धनं लब्ध्वेव निर्धनः ॥ २५ ॥\nरामाने खर आणि दूषणाचा वध केला आहे म्हणून मी त्याला मारून जेव्हा बदला घेईन तेव्हाच मला शांति मिळेल. जसा निर्धन मनुष्य धन मिळून संतुष्ट होतो त्याच प्रमाणे मीही रामाचा वध करूनच शांति मिळवू शकेन. ॥२५॥\nजनस्थाने वसद्‌भिस्तु भवद्‌भी राममाश्रिता \nप्रवृत्तिरुपनेतव्या किं करोतीति तत्त्वतः ॥ २६ ॥\nजनस्थानात राहून तुम्ही लोक रामाचा समाचार जाणून घ्या आणि ते केव्हा काय करीत आहेत याचा ठीक ठीक पत्ता मिळवत राहा आणि जे काही माहित होईल त्याची सूचना माझ्याकडे धाडीत जा. ॥२६॥\nअप्रमादाच्च गन्तव्यं सर्वैरेव निशाचरैः \nकर्तव्यश्च सदा यत्‍नो राघवस्य वधं प्रति ॥ २७ ॥\nतुम्ही सर्व निशाचर सावधान राहून तेथे जा आणि रामाच्या वधासाठी सदा प्रयत्‍न करीत राहा. ॥२७॥\nयुष्माकं तु बलं ज्ञातं बहुशो रणमूर्धनि \nअतश्चास्मिञ्जनस्थाने मया यूयं निवेशिताः ॥ २८ ॥\nमला अनेक वेळा युद्धाच्या आरंभीच तुम्हा लोकांचा परिचय झालेला आहे म्हणून या जनस्थानात मी तुम्हा लोकांना ठेवण्याचा निश्चय केला आहे. ॥२८॥\nततः प्रियं वाक्यमुपेत्य राक्षसा\nविहाय लङ्कां सहिताः प्रतस्थिरे\nयतो जनस्थानमलक्ष्यदर्शनाः ॥ २९ ॥\nरावणाचे हे महान्‌ प्रयोजनाने भरलेले प्रिय भाषण ऐकून ते आठ राक्षस त्याला प्रणाम करून अदृश्य होऊन एकदमच लंकेला सोडून जनस्थानाकडे प्रस्थित झाले. ॥२९॥\nप्रसज्य रामेण च वैरमुत्तमं\nबभूव मोहान्मुदितः स रावणः ॥ ३० ॥\nत्यानंतर मैथिली सीतेला प्राप्त करून तिला राक्षसींच्या देखरेखीखाली सोपवून रावणाला अत्यंत हर्ष झाला. श्रीरामाशी भारी वैर धरून तो राक्षस मोहवश आनंद मानू लागला. ॥३०॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे चतुःपञ्चाशः सर्गः ॥ ५४ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा चौपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-asmita-bjp-shiv-sena-29608", "date_download": "2018-09-26T03:44:30Z", "digest": "sha1:YDM4J3SVHMRJIOZ5XZRZJWPHSNWKNQ2Z", "length": 12171, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi asmita bjp & shiv sena \"मराठी अस्मिते'वरून शिवसेना-भाजपत जुंपणार | eSakal", "raw_content": "\n\"मराठी अस्मिते'वरून शिवसेना-भाजपत जुंपणार\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nमुंबई - शिवसेना आणि मनसेने महापालिका निवडणुकीत \"मराठी अस्मिते'च्या मुद्याला प्राधान्य दिले आहे. आता भाजपच्याही अजेंड्यावर मराठी अस्मिता आहे. जाहिरनाम्यात मराठी अस्मितेचा मुद्दा भाजपने मांडला आहे. त्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत रंगण्याची चिन्हे आहेत.\nमुंबई - शिवसेना आणि मनसेने महापालिका निवडणुकीत \"मराठी अस्मिते'च्या मुद्याला प्राधान्य दिले आहे. आता भाजपच्याही अजेंड्यावर मराठी अस्मिता आहे. जाहिरनाम्यात मराठी अस्मितेचा मुद्दा भाजपने मांडला आहे. त्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत रंगण्याची चिन्हे आहेत.\nभाजपने हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात केली. यातून मुंबईवासीयांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न झाला. भाजपने आज प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहिरनाम्यात मराठी अस्मितेचा मुद्या घेतला आहे. मुंबईत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचा धडा समाविष्ट केला जाईल, पालिकेतर्फे मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी विशेष योजना राबवणार, या विभागामार्फत संगणकावर व संकेतस्थळावर मराठीचा वापर अधिकाधिक वाढवण्यात येईल, मुंबई मराठी साहित्य संमेलन भरवणार, मुंबईच्या इतिहासाचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे - संस्कृतीचे दर्शन घडवणारे \"मुंबई म्युझियम' उभारणार, मुंबई शहराचे ग्रामदैवत श्री मुंबादेवी मंदिर परिसर विकसित करणार, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला ऊर्जितावस्था देणार, मराठी नाटकांना पालिकेचे नाट्यगृह सवलतीच्या दरात प्राधान्याने देणार आदी विषय भाजपने जाहिरनाम्याच्या अजेंड्यावर घेतले आहेत. त्यामुळे मराठी अस्मितेवरून शिवसेना - भाजपमध्ये जुंपण्याची शक्‍यता आहे.\nMaratha Kranti Morcha : मराठा समाजाचा दिवाळीत स्वतंत्र पक्ष - सुरेश पाटील\nपुणे - आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र येणार आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्‍...\nपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)\nनगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण...\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nभाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले...\nपुणे - पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी नेमका किती खर्च येणार हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या जागेचे फेरमूल्यांकनाचे काम सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/chikodi-district-issue-in-prakash-hukkeri/", "date_download": "2018-09-26T03:23:35Z", "digest": "sha1:S3UY255SMD2ZSIBAGY7PVBXQ4GL6U3N6", "length": 4327, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्‍वतंत्र चिकोडी जिल्‍ह्यासाठी विषप्राशन करू : खासदार हुक्‍केरी (व्‍हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › स्‍वतंत्र चिकोडी जिल्‍ह्यासाठी विषप्राशन करू : खासदार हुक्‍केरी (व्‍हिडिओ)\nस्‍वतंत्र चिकोडी जिल्‍ह्यासाठी विषप्राशन करू : खासदार हुक्‍केरी (व्‍हिडिओ)\nचिकोडी जिल्‍ह्याच्या निर्मितीसाठी राजीनाम्यासह विषप्राशन करण्याची तयारी असल्याचा इशारा खासदार प्रकाश हुक्‍केरी यांनी दिला आहे. गेल्‍या वीस वर्षापासून बेळगाव जिल्‍ह्याचे विभाजन करून चिकोडी जिल्‍ह्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी होत आहे. सोमवार दि. ५ पासून चिकोडी येथे हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी खासदार प्रकाश हुक्‍केरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते.\nचिकोडी जिल्ह्याची निर्मिती व्‍हावी म्‍हणून गेल्या वीस वर्षापासून मागणी होत आहे. १९९७ मध्ये तत्‍कालीन मुख्यमंत्री जे. एच. पाटील यांनी चिकोडी जिल्‍ह्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचे अश्वासन दिले होते. स्‍वतंत्र चिकोडी जिल्‍ह्याची निर्मिती करण्यात यावी ही मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. म्‍हणून जिल्‍ह्यासाठी राजीनाम्यासह विषप्राशन करण्याची तयारी असल्याचा इशारा खासदार हुक्‍केरी यांनी दिला आहे.\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Salute-to-the-winner-of-the-Kalpesh-race-in-Boisar/", "date_download": "2018-09-26T03:04:00Z", "digest": "sha1:X6PTQ6FAVYWSXTLZM6VTQ5B2K2H7Q4UM", "length": 5539, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोईसरमधील कल्पेश दौडाच्या जिद्दीला सलाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोईसरमधील कल्पेश दौडाच्या जिद्दीला सलाम\nबोईसरमधील कल्पेश दौडाच्या जिद्दीला सलाम\nडहाणू ग्रामीण : चंद्रकांत खुताडे\nडहाणूतील दिव्यांगांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या अपंगमित्र सेवा मार्गदर्शन मंडळ या संस्थेचा शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी कल्पेश दौडा याने कठोर मेहनत व जिद्दीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत 75.40 टक्के गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पालघर जिल्ह्यातील कल्लाळे येथील कल्पेशला जन्मतःच दोन्ही हात नव्हते. पण, पायाने पेपर लिहून त्याने सचोटी, संघर्ष आणि निव्वळ शिक्षण घेण्याची ध्येयसक्तीमुळे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.\nकल्पेशने बोईसरजवळील बेटेगाव आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत शिक्षण घेतले. हात नसले तरी त्याने शिक्षणाची आवड कधीही सोडली नाही. कल्लाळे गावापासून त्याच्या शाळेचे अंतर तीन किमी आहे, जायला रस्ता नाही. त्यामुळे तो दररोज सहा किमीचा प्रवास करत असे. पावसाळ्यात तर चिखल तुडवत शाळेत जावे लागायचे. अडचणी कितीही असल्या तरीही मार्ग काढण्याची तयारी असल्याने लिहिण्यासाठी त्याने मदतनीस न घेता पायाने अक्षर गिरवायला सुर��वात केली. त्याने पायाने लिहिण्याचा सराव करून प्रभुत्व मिळवले. संपूर्ण लिखाण तो पायानेच करतो. त्याने आतापर्यंतच्या सर्व परीक्षा पायानेच लिहून उत्तम गुणांनी पास होण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे क्रिकेटची आवड जोपासत तो गोलंदाजीही पायानेच करतो. कल्पेश हा आदिवासी समाजातील विद्यार्थी असून त्याचे वडील बोईसरमधील एका कारखान्यात बारा तास ड्युटी करतात. सरकारी योजना पोहोचल्या नसल्याने आई-वडील, दोन बहिणींसोबत तो कुडाच्या घरात राहतो. या परिस्थितीवरही मात करत त्याने हे यश मिळवलं आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/hornvrat-Campaign-Urging-People-to-Refrain-from-Honking-in-mumbai/", "date_download": "2018-09-26T03:10:16Z", "digest": "sha1:6KSGTR5MCOLNKHU3M6MP3XFZCPHORP64", "length": 5867, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी अनोखा प्रयोग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी अनोखा प्रयोग\nध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी ‘हॉर्न व्रत’\nमुबंई : पुढारी ऑनलाईन\nसध्या प्रदुषण रोखण्याच्या संदर्भात अनेक चर्चा होत असतात. प्रदुषण ही गोष्ट जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. यावर उपाय करण्यासाठी विविध प्रयोग सुरू आहेत. पर्यावरणसंदर्भात जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी सुचना फलक लावले जातात, व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. अनेक सामाजिक, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था सतत वेवेगळे प्रयोग करुन प्रदुषण कमी करण्याचे आवाहन करतअसतात. महाराष्ट्रामधील आवाज फौंडेशनच्या वतीने महाराष्ट्र परिवहन विभाग, रिक्षा संघटनांनी मिळुन ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी एक नवा प्रयोग केला आहे.\nध्वनी प्रदुषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे रस्त्यावरीन वाहनांचे हॉर्न. हे असे प्रदुषण थांबवण्यासाठी महाराष्ट्रात एक अनोखे अभियान राबवण्यात आले आहे. या अ��ियनातंर्गत सर्व रिक्षा संघटना मिळुन हॉर्न न वाजवण्याची विनंती करत आहेत. या अभियनाला त्यांनी 'हॉर्न व्रत' असे नाव दिले आहे.\nहॉर्न व्रताची सुरूवात २७ जानेवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणावरून करण्यात आली. हॉर्न व्रताचा अर्थ असा आहे की, हॉर्न वाजवण्यापासुन लांब रहा. हॉर्न व्रत अभियान मध्ये, आवाज फौंडेशनने रिक्षांच्या संपूर्ण बॉडीवर हॉर्न बसवण्यात आले आहेत तसेच या रिक्षांसोबत रिक्षाचालक हॉर्न वाजवू नका अशा सुचना देत आहेत.\nएएनआय वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा संघटनेतील एका व्यक्तीने म्हटले आहे की, हॉर्न वाजवल्यामुळे ध्वनि प्रदुषण होतेच, पण त्यासोबत मानवाची चिडखोर वृत्तीत भर पडते. तसेच त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. या हॉर्न व्रतामुळे ध्वनीप्रदुषण कमी होण्यासा मदत होईल.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/First-in-Sangli-state-in-clean-app/", "date_download": "2018-09-26T02:44:40Z", "digest": "sha1:M3VHSWRW2UQ5OGU6X74AXIGWUSJGXIBO", "length": 6568, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वच्छ अ‍ॅपमध्ये सांगली राज्यात प्रथम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › स्वच्छ अ‍ॅपमध्ये सांगली राज्यात प्रथम\nस्वच्छ अ‍ॅपमध्ये सांगली राज्यात प्रथम\nशासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी स्वच्छ अ‍ॅप स्पर्धेत सां.मि. कु. महापालिकेने आता राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानुसार विकासकामांसाठी 20 कोटी रुपयांचे अनुदानरूपी बक्षीस निश्‍चित झाले आहे. देशात सांगली महापालिका 15 व्या क्रमांकावर आहे. आता स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाच्या पाहणीसाठी 22 रोजी शासनाची टीम सांगलीला येणार आहे.\nशासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत स्वच्छ शहर स्पर्धा सुरू आहे. त्याअंतर्गत मोबाईल अ‍ॅपवरही स्वच्छतेच्या तक्रारी पाठविणे, निवारण करणे आदींचा सहभाग आहे. यासाठीही स्पर्धा सुरू आहे. त्याअंतर्गत प्लास्टिकमुक्तीसाठी कापडी पिशव्यांचा वापर, खत निर्मिती, तयार खताचे ब्रॅन्डिग याबरोबरच लोकसहभाग वाढावा यासाठी आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील आदींसह टीम प्रयत्नशील आहे. नगरसेवक बाळासाहेब काकडे यांनी स्वच्छ अभियानात राबणार्‍या कर्मचार्‍यांसाठी एक हजाराहून अधिक मास्क दिले आहेत.\nस्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी अ‍ॅप डाऊनलोड करुन घेणे, अ‍ॅपव्दारे तक्रारी पाठवावयास लावणे, तक्रारीचे 24 तासात निवारण करणे, नवीन सुलभ शौचालये सुरू करणे, लोकसहभाग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nजानेवारीपासून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सुरुवात झाली आहे. एक ते दहा लाखापर्यंत लोकसंख्या असणार्‍या शहरांसाठी ही स्पर्धा आहे. सांगली महापालिकेत आतापर्यंत 19 हजार 120 नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. लोकसंख्येच्या 3.70 टक्के लोकांनी अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. 4 हजाराहून अधिक नागरिक तक्रारी अ‍ॅपवर डाऊनलोड करून पाठवतात. याचे निराकरण प्रशासन 24 तासात करीत आहे. या अंतर्गत आठवड्याला सर्व्हे होतो. यामध्ये गेल्या आठवड्यात स्पर्धेत सांगली महापालिका राज्यात दुसर्‍या क्रमांकावर, तर देशात 17 व्या क्रमांकावर होती. आता राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.\nशहराचे स्वच्छ सर्वेक्षण करण्यासाठी शासनाची टीम 22 फेब्रुवारीला येणार आहे. ही टीम स्वच्छतेबाबत महापालिका राबवत असलेल्या उपाययोजनांची तपासणी करणार आहे. यासाठी काही भागाला भेटी देणार आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Three-officials-stuck-in-crime/", "date_download": "2018-09-26T03:35:18Z", "digest": "sha1:J6GVH2IXDDC7U7SWLFFFU2LNKG3S63NS", "length": 7798, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली एलसीबीची अशीही ‘हॅट्रिक’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगली एलसीबीची अशीही ‘हॅट्रिक’\nसांगली एलसीबीची अशीही ‘हॅट्रिक’\nसांगली : अभिजीत बसुगडे\nसहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांचे अपहरण करून खून केल्याच्या संशयावरून पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर यांना अटक करण्यात आली. त्यांनी सांगली एलसीबीत काम केले होते. त्यापूर्वी तत्कालीन सहाय्यक निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती. तर विश्‍वनाथ घनवट यांना वारणानगर येथील 9 कोटींच्या दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सांगली एलसीबीत काम करणारे अधिकारी गुन्ह्यांत अडकल्याची ही पहिलीच घटना असेल. त्यामुळे सांगली एलसीबीची चर्चा जोरदार सुरू आहे.\nसन 2011-12 मध्ये तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्याकडे सांगली एलसीबीचा कार्यभार होता. सांगलीत नियुक्तीला असताना कदम यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेत त्यांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर त्यांना निरीक्षकपदी पदोन्नतीही मिळाली. सध्या ते कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत.\nकदम यांनी सांगली एलसीबीचा कार्यभार निरीक्षक अभय कुरूंदकर यांच्याकडे सोपविला. त्यानंतरच त्यांच्याकडे असणार्‍या महिला कक्षात अश्‍विनी बिंद्रे-गोरे उपनिरीक्षक होत्या. तेथेच त्यांची ओळख झाली होती. बिंद्रे यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याच्या संशयावरून कुरूंदकर यांना नुकतीच मुंबईत अटक करण्यात आली आहे. कुरूंदकर यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर विश्‍वनाथ घनवट यांच्याकडे त्यांनी कार्यभार स्वीकारला.\nघनवट यांनी कार्यभार घेतल्यानंतर दोन वर्षे त्यांनी एलसीबीत काम केले. त्यानंतर त्यांची बदली गुंडा विरोधी पथकाकडे करण्यात आली. गतवर्षी मार्चमध्ये मिरजेतील बेथेलहेमनगर येथे चोरीची तीन कोटींची रोकड त्यांनी व त्यांच्या पथकाने जप्त केली होती. याप्रकरणात वारणानगर येथे तपासाला गेल्यानंतर तेथील 9 कोटींची रोकड चोरल्याच्या गुन्ह्यात त्यांच्यासह सात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.\nसांगली एलसीबीकडे काम करणारे सलग तीन अधिकारी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकल्याचे कुरूंदकर यांच्या अटकेनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे सांगली एलसीबीत काम करण्यास अधिकारी तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच पदावर सलग काम करणारे तीन अधिकारी गुन्ह्यांत अडकल्याने या प्रकरणाची सध्या तरी जोरदार चर्चा सुरू आहे.\n३५ लाखांचा गुटखा येलूरजवळ जप्‍त\nजमावाच्या सशस्त्र हल्ल्यात सहा जखमी\nजत नगरपालिकेसाठी ७५.५५ टक्के मतदान\nयुवकांच्या लगेच सुटकेची शक्यता धूसर\nसांगली, कुपवाडमधील काही मुंबई पोलिसांच्या रडारवर\nकोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण\nवर्षाअखेरीस सायना-कश्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Given-to-ZP-3-thousand-494-children-gift-of-life/", "date_download": "2018-09-26T03:16:50Z", "digest": "sha1:RQH62BZ4UQRPGH5GIOAV6GJPKZCDIEXX", "length": 7911, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झेडपीने ३ हजार ४९४ बालकांना दिले जीवदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › झेडपीने ३ हजार ४९४ बालकांना दिले जीवदान\nझेडपीने ३ हजार ४९४ बालकांना दिले जीवदान\nजिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 3 हजार 521 बालके विविध आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यापैकी 3 हजार 494 बालकांच्या शस्त्रक्रिया करुन झेडपीने या बालकांना जीवदान दिले आहे.\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातून सातारा जिल्ह्यातील यशस्वी शस्त्रक्रिया पार पडलेल्या बालक व त्यांच्या पालकांचा कौतुक सोहळा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. कोरेगाव तालुक्यातील श्रध्दा मदने हिला हदयविकार असल्याने शस्त्रक्रिया किचकट व खर्चीक होती. धिरूभाई अंबाणी हॉस्पिटल मुंबई व फोर्टीस हॉस्पिटल मुंबई येथे शस्त्रक्रिया होत नसल्याने परत पाठवण्यात आले होते. याबाबतची माहिती जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्‍वासन देवून मुख्यमंत्री सहाय्यता निधी, सिध्दिविनायक ट्रस्ट, साईब���बा ट्रस्टच्या माध्यमातून 5 लाख 50 हजार खर्च करून ही शस्त्रक्रिया हर्डीकर हॉस्पिटल पुणे येथे यशस्वीरित्या पूर्ण करून श्रध्दाला नवजीवन मिळवून दिले.\nराहुल भुपिंदर यादव हा मुळचा बिहार या ठिकाणचा रहिवासी. बिगारी कामानिमित्त सातारा येथे वास्तव्यास आहे. अंगणवाडी तपासणी दरम्यान हदयविकार असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी ओपन हॉर्ट सर्जरी करण्याची आवश्यकता होती. रहिवासी दाखले व अन्य दाखले नसताना शासकीय योजनेचा लाभ मिळू शकत नव्हता, तेव्हा जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी संबंधित हॉस्पिटल मॅनेजमेंट व ट्रस्टशी बोलून 4 लाख 50 हजार रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.\nकविता बोरा, आराध्या अतुल रोकडे, साक्षी शेळके, सोहम चव्हाण, वैष्णवी मोहिते, सोहम माने, गायत्री माने, सायली कदम, समर्थ पिसे अशा अनेक रूग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सातारा आरोग्य विभागाने दुर्धर आजारी बालकांचे उपचार करताना देश व राज्याच्या सिमा भेदून त्यांना निरोगी आरोग्य बहाल केले, हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे.\nकौतुक सोहळा जि.प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश पाटील, सभापती, जि.प. सदस्य व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शस्त्रक्रिया झालेल्या बालकांचा शैक्षणिक साहित्य देवून गौरव करण्यात आला.\nवर्षाअखेरीस सायना-कष्यप अडकणार लग्नाच्या बेडीत\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://worknode.info/watch/W5UlPlQwgGk", "date_download": "2018-09-26T02:50:07Z", "digest": "sha1:7VMCTXKSBJ2X4MBMGZXMHZ2MBZW5PL6G", "length": 5326, "nlines": 52, "source_domain": "worknode.info", "title": "शेतीपूरक व्यवसायातून मह���न्याकाठी अडीच लाखांचा नफा.. संजय इंगळे यांची यशोगाथा - Descriptions and principles on worknode.info", "raw_content": "शेतीपूरक व्यवसायातून महिन्याकाठी अडीच लाखांचा नफा.. संजय इंगळे यांची यशोगाथा\nदेशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई करणाऱ्या अहमदनगर...\nदेशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई करणाऱ्या अहमदनगर,आंतरवलीच्या अंकुश काकडेंची यशोगाथा\n ग्राहकानेच केली शेळी पालकाची फसवणूक.\nसदरील ग्राहकाचा संपर्क हवा असेल तर कॉल करावा. आणि अशा ग्राहकांपासून सावध राहावे. कारण आज मी बळी पडलोय, उद्या आपण पडाल म्हणूनच सावध राहा. - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - मी सुलेमान पठाण असे लिहून ठेवतो कि, मला मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास झालेस सदरील व्यक्ती आणि त्याला साथ देणारे व्यक्ती जबाबदार राहतील. - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -\nस्पेशल स्टोरी: शेती इस्रायलची... (भाग १)\nIsrael : How Israel Revolutionised Agriculture & Made The Desert Bloom: Part-1 शेती सुधारण्यासाठी इस्रायलसमोर कोणती आव्हानं होती, त्यावर त्यांनी कशी मात केली\nआता पांढरे केस लगेच काळे घरीच हा gharguti upay गावठी ...स्वागत तोडक�...\nDr तोडकर च्या टिप्स नुसार हा video आहे . कांद्याचा वापर केला आहे मी 7दिवस माझे केस काळे zalteपण normal म्हणून मी video बनवला आहे आणि हा माझा उद्देश कुणाला त्रास देने नाही आणि हा ज्यांना skin problem आहे त्यांनी वापरू नका\nNTPC सोबत वीजविक्रीचा करार... महिन्याला ६५ ते ७० लाखांचं उत्�...\nNTPC सोबत वीजविक्रीचा करार... महिन्याला ६५ ते ७० लाखांचं उत्पन्न LINK : https://youtu.be/gpthFhQF2NI\nशेतीपूरक व्यवसायातून महिन्याकाठी अडीच लाखांचा नफा.. संजय इंगळे यांची यशोगाथा\nदेशी कोंबडी पालनातून क... 1 мес. назад\nस्पेशल स्टोरी: शेती इस�... 2 год. назад\nआता पांढरे केस लगेच का�... 5 мес. назад\nNTPC सोबत वीजविक्रीचा कर�... 1 год. назад\nसुख समृद्धी साठी आपल्य... 3 мес. назад\n712 : सोलापूर : बार्शीमध्य... 3 мес. назад\n712 बीड: लखपती बनवणारं पर�... 5 мес. назад\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6789-pune-mumbai-highway-no-toll-charges-if-you-cross-yellow-band", "date_download": "2018-09-26T03:06:08Z", "digest": "sha1:MK26HCGNYVZ3BELEWZC3GMWK4GFR2C73", "length": 6291, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोलधारकांकडून आदेश धाब्यावर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोलधारकांकडून आदेश धाब्यावर\nजय महाराष्ट��र न्युज, मुंबई\nपुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर पिवळ्या पट्टी मागे वाहनं गेल्यानंतर ती मोफत सोडावीत, असा आदेश द्रुतगती मार्गावर टोल नाक्यांकडून धुडकावला जात आहे.\nउर्से टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा भल्या मोठ्या रांगा आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचा हा परिणाम आहे. जवळपास एका वाहनाला टोलची पावती फाडण्यासाठी तब्बल वीस मिनिटं प्रतीक्षा करावी लागत आहे. यासाठी पुणे साईडचे तीन टोल बूथ मुंबईसाठी खुले करण्यात आलेत. मात्र तरीही शासनाच्या नियमानुसार तीन मिनिटांत वाहनं टोल पास करू शकत नाहीत...\n...तर 1200 कोटी टोलवसुलीसाठी 15-20 वर्षे कशी लागतात\nमुंबई-पुणे महामार्गावर अपघात;लोखंडी सळ्यांचा ट्रक पलटी\nआनंदी जोशी यांना गुगलने डुडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली\nपुण्यातल्या 3 अवलियांची हटक्या स्टाइलनं निसर्गाची परिक्रमा\nएसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलं अघोषित संप, प्रवाशांचे झाले हाल...\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिवसेनेचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण\nआता ‘या’ अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत केला अपघात\nपाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…\nअजय देवगण साकारणार 'या' स्वराज्यरक्षकाची भूमिका\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nडागाळलेल्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\n‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/pune-news/2", "date_download": "2018-09-26T02:25:50Z", "digest": "sha1:OXKNYDA5MP5SHSN4KL6ZXIBD3TFE4N7P", "length": 33914, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pune News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nपुण्यात भरधाव होंडा सिटीने आठ जणांना उडविले...आजी-नातवाचा मृत्यू, 6 गंभीर जखमी\nपुणे- चंदननगर परिसरात बुधवारी रात्री भरधाव वेगात असलेल्या एका होंडा सिटी कारने रस्त्यावरून पायी जात असलेल्या आजी आणि नातवाचा जीव घेतला. कांताबार्इ साहेबराव सोनुने (61) व नयन रमेश पोकळे (11) अशी मृतांची नावे आहेत. दिलीप लोखंडे यांचा अपघातात हात मोडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव सौरभ जासूद (20) असे असून तो पुणे महापालिकेतील एका अधिकारी शशिकांत जासूद यांचा मुलगा आहे. बुधवारी रात्री साडेआाठ वाजता चंदननगर परिसरात सातव्या दिवसाच्या गणपतीच्या विसर्जन...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारच्या मनात अनास्था; विखे पाटील यांंचा आरोप\nपुणे- शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारच्या मनात अनास्था आहे. २०१७ मध्ये सरकारने पीक विम्याचे संरक्षण देण्यासाठी साधारणतः ४ हजार कोटींचा प्रीमियम शेतकरी, केंद्र आणि राज्य सरकारने भरला. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरित झालेली रक्कम १६०० कोटी इतकीच आहे. यात साधारण २ हजार कोटींचा फायदा रिलायन्स इन्शुरन्ससारख्या कंपन्यांना मिळाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी केला. पुणे श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या कै. वि. श्री. जोगळेकर...\nअंनिसचे ५ वर्षांपासूनचे अांदाेलन अाता थांबणार; तपासाला गती मिळाल्याने निर्णय\nपुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येस पाच वर्षे पूर्ण झाली. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी अंनिसच्या वतीने दर महिन्याच्या २० तारखेला जिथे दाभाेलकरांची हत्या झाली त्या पुण्यातील महर्षी वि. रा. शिंदे पुलावर अांदाेलन केले जात हाेते. मात्र अाता प्रमुख मारेकरी पकडले असून तपासही समाधानकारक दिशेने सुरू असल्यामुळे हे अांदाेलन यापुढे स्थगित करण्याचा निर्णय अंनिसने घेतला अाहे. एखाद्या मागणीसाठी सलग पाच वर्षे सनदशीर मार्गाने अांदाेलन करत राहणे ही...\nकृत्रिम हाैदात श्री विसर्जनापासून भाविकांना राेखले; अंनिसचा अाराेप, सनातनकडून खंडन\nपुणे- पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी व जलप्रदूषण राेखण्यासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हाैदातच करावे, असे अावाहन अंनिस व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने राज्यभर करण्यात येत अाहे. मात्र पुण्यात बुधवारी सात दिवसांच्या श्रींचे विसर्जन हाेत असताना गणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करून धर्मपालन करा, असे अावाहन हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्थेच्या वतीने केले जात हाेते. काही भाविकांना त्यांनी कृत्रिम हाैदाकडे जाण्यापासून राेखल्याचा अाराेपही करण्यात अाला,...\nहिंजवडीत दोन बालिकांवर बलात्कार, एकीचा मृत्यू; एका अल्पवयीन मुलासह दाेघांना अटक\nपुणे- पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी भागातील एका साखर कारखान्यात कामासाठी आलेल्या कुटुंबातील दोन १२ वर्षीय बालिकांवर बलात्काराची घटना उघडकीस आली. त्यापैकी एक मुलगी दगावली असून पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीनासह दोघांना ताब्यात घेतले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दोन कुटुंबीय हिंजवडीतील संत तुकाराम साखर कारखान्यात कामासाठी आले होते. दोन्ही कुटुंबातील १२-१२ वर्षीय मुलीही त्यांच्यासोबतच राहतात. गणेश निकम व अल्पवयीन मुलगाही याच साखर कारखान्यात कामाला आहेत. बुधवारी...\nसार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारींच्या जीवनावर चित्रपट\nपुणे- सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा जीवनप्रवास तसेच त्यांचे सामाजिक कार्य लाेकांपर्यंत पाेहोचवण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या मराठी चित्रपटाची घाेषणा मंगळवारी करण्यात अाली. गणेेशोत्सवाला चांगली दिशा देण्याचे काम या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक गणेश काेळपकर अाणि कुमार गावडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता सूरज रेणुसे म्हणाले, ब्रिटिश कालखंडात...\n'काॅसमाॅस'प्रमाणे चेन्नईत बँकेला ३४ काेटींचा गंडा; चार आरोपींनी चौकशीदरम्यान दिली कबुली\nपुणे- काॅसमाॅस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर मालवेअर हल्ला करून बँकेचे बनावट डेबिट व व्हिसा कार्ड तयार करून त्याद्वारे ९४ काेटी ४२ लाखांचा गंडा हॅकरने घातला हाेता. याप्रकरणी पुणे सायबर क्राइमविराेधी पथकाने ७ जणांना अटक केली आहे. यापैकी चार अाराेपींनी चेन्नई येथील सिटी युनियन बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करून अशाच प्रकारे ३४ काेटींची फसवणूक केल्याचे चाैकशीदरम्यान उघडकीस अाल्याची माहिती सायबर क्राइम सेलच्या पाेलिस उपअायुक्त ज्याेतिप्रिया सिंह यांनी दिली. फहीम खान, माेहंमद शेख, अँथाेनी,...\nपुणे: लष्‍कर परिसरातील फ्लॅटमध्‍ये वैश्‍याव्‍यवसाय, परदेशी तरुणीसह दाेघींची सुटका\nपुणे - लष्कर परिसरात भाडयाने एक फ्लॅट घेऊन परदेशी व देशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली हाेती. त्यानुसार पाेलीसांनी संबंधित फ्लॅटवर छापा मारुन उजबेकीस्तानच्या व एका भारतीय मुलीची सुटका केली आहे. पाेलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांनी याबाबत दिली. याप्रकरणी संबंधित मुलींना वेश्याव्यवसायास लावणाऱ्या सचिन साठे, शाबनाझ अल्ताफ मिना (29, रा.धायरी,पुणे, मु.रा.कर्नाटक) अाणि सुरेश लक्ष्मण राठाेड (36, रा.कंधार, नांदेड) या अाराेपींविराेधात...\nपुण्‍यात आहे असे ATM, ज्‍यात कार्ड टाकल्‍यावर पैसे नव्‍हे तर प्रसाद म्‍हणून मिळतो मोदक\nपुणे - संजीव कुलकर्णी यांनी शहरातील सहकार नगरमध्ये मोदक देणारे एटीएम बसविले आहे. ते या एटीएमला ऐनि टाईम मोदक असे म्हणतात. संस्कृती आणि तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामध्ये त्यांनी स्वच्छतेचीही पुरेपूर काळजी घेतली आहे. मशीनमध्ये कार्ड इन्सर्ट केल्यावर प्लास्टीकच्या डब्ब्यात बंद असलेले मोदक बाहेर येतात. बनविण्यासाठी आला केवळ 10 हजारांचा खर्च अशा प्रकारचे एटीएम बनविण्याची कल्पना आपल्याला काही महिन्यांपूर्वी सुचल्याचे संजीव कुलकर्णी...\nलैंगिक अत्याचारास कंटाळून अल्पवयीन मुलाने केली एकाची हत्या; करायचा अनैसर्गिक कृत्य\nपुणे - लैंगिक अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलाने एका जणाचा खून केल्याचे उघडकीस झाले. लोणीकाळभोर परिसरात रविवारी रात्री बापू केसकर (४८) नामक व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी दोन अल्पवयीनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू केसरकर हा मागील २५ दिवसांपासून संबंधीत अल्पवयीन मुलाला फोन करून त्रास देत होता. त्याने अनेकदा त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराला तो कंटाळला होता. रविवारीही बापूने त्याला फोन करून बोलावून घेतले. मात्र, याचवेळी मुलाने बापूचा काटा...\nPune: गोव्यात हनीमूनवर असताना नवविवाहितेशी बनवले अनैसर्गिक संबंध, न्यूड फोटो काढून दिली viral करण्याची धमकी\nपुणे - येथील एका नव-विवाहितेने आपल्या पतीच्या विरोधात पोलिसांत अनैसर्गिक संबंध आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील भोसरी येथे राहणाऱ्या तरुणीचा विवाह नुकताच येथील 31 वर्षीय युवकाशी झाला होता. लग्नानंतर हे दोघे गोव्यात हनीमून साजरा करण्यासाठी गेले होते. परंतु, त्या ठिकाणी पतीने तिच्यावर बळजबरी अनैसर्गिक संबंध बनवले. सोबतच तिचे न्यूड फोटो क्लिक करून ते व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली. हनीमूनवरून परतताच एमआयडीसी पोलिस��ंत नवविवाहितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे....\nविरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकावर पुण्यातील पहिले दोषारोपपत्र दाखल\nपुणे- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ६६ जणांना वाहतूक शाखेने कोर्टाची पायरी चढायला लावली. यामध्ये १९ जणांवर रविवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पहिले दोषारोपपत्र दत्तवाडी वाहतूक शाखेने न्यायालयात सोमवारी दाखल केले. यातील आरोपीस न्यायालयाने एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कलम २७९ नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाढते अपघात रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड व पुणे वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवडचे...\nदाभोळकर हत्‍या प्रकरण: शरद कळसकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nपुणे - अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकर यांची २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सीबीआय कोठडीची मूदत संपत असल्याने कळसकर याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी दिले. दुचाकीवरून आलेल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी डॉ. दाभोलकरांची हत्या केली. त्यांना मदत करण्यासाठी...\nहिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 40 पाकिस्तानी मल्लांना धूळ चारणारा लढवय्या\nपुणे - हिंद केसरी राहिलेले ज्येष्ठ पैलवान गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. पुण्यातील जोशी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1960 मध्ये त्यांना हिंद केसरीचा खिताब मिळाला होता. ग्रीको रोम एशियाडमध्ये त्यांनी सुवर्ण मिळवून देशाचे नावलौकिक केले होते. 1960 मध्ये बनले हिंद केसरी 1958 मध्ये पाकिस्तानचा पैलवान नासिर पंजाबी याला खासबाग मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने त्यांनी धूळ चारली होती. या विजयानंतर त्यांची...\nचाेरीच्या पैशातून पुण्यात हाॅटेल, लातूरमध्ये बंगला; पोलिसही चक्रावले\nपुणे- चेन चोरीच्या पैशांतून एका आरोपीने पुण्यातील जुना मुंढवा रस्त्यावर १५ लाख रुपयांचे हॉटेल, तर लातूरमध्ये माेठा बंगला उभारल्याची घटना पुण्यात शनिवारी उघडकीस आली. साेनसाखळी चाेरी व चालत्या वाहनांतून बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दाेन अाराेपींना ताब्यात घेतले. चाैकशीदरम्यान त्यातील एका अाराेपीने धक्कादायक कबुली दिल्याने पोलिस चांगलेच चक्रावून गेले. या वेळी आरोपींकडून ८५६ ताेळे साेन्याचे दागिने, चांदीच्या दाेन अंगठ्या व शिक्के, चार लाख रुपये राेख, दाेन...\nएकाच मुलीवर दोन तरूणांचे प्रेम, एकाची बेदम मारहाण करून केली हत्‍या\nपुणे - एकाच मुलीवर दाेन तरुणांचे प्रेम जडल्याने झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना चाकण परिसरात शनिवारी घडली. नामदेव नागेराव जाधव (२८, रा. डाेंगरगाव, चाकण, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव अाहे. याप्रकरणी अाराेपी अविनाश राेहिदास देडे (२२,रा.माेशी,पुणे) याला अटक करण्यात अाली असून त्याच्यासह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारची ही घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.\n'हेच ते दाभोलकर' असे दोघांनी सांगताच अणदुरे अन‌् कळसकरने घातल्या गोळ्या, सीबीआयचा नवा दावा\nपुणे - अंनिसचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांची हत्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी केली, असे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले. मात्र, सीबीअायने शनिवारी न्यायालयात दावा केला आहे की, हत्येच्या वेळी हल्लेखाेरांचे अाणखी दाेन साथीदार तेथे हाेते. या दोघांनी दुचाकीवरील हल्लेखोरांना हेच ते दाभोलकर... अशी खात्री देताच सचिन अणदुरे अाणि शरद कळसकर यांनी गोळ्या घातल्या. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्यासमोर बाजू मांडताना सीबीअाय वकील विजयकुमार ढाकणे यांनी हा दावा केला. डाॅ....\nगणेश चतुर्थीला रस्‍त्‍यावर सापडला, मुलाने हट्ट करून घरी ठेवून घेतला...मग काय साजरा होऊ लागला या पिल्‍लू कोंबड्याचा BirthDay\nपुणे - मुलाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणे यात काही विशेष असे नाही. मात्र हीच घटना एखाद्या कोंबड्याच्या बाबतीत असेल तर. पुण्याच्या एका फॅमिलीने एक कोंबडा पाळला असून त्याचा दुसरा वाढदिवस त्यांनी चक्क केक कापून साजरा केला. - सोनवणे कुटुंबातील हा कोंबडा आहे. त्याला सर्व प्रेमाने पिल्लू अशी हाक मारतात. हा कोंबडा या कुटुंबातील ऋतूर��ज या मुलाला रस्त्यावर सापडला होता. तो त्याला घरी घेऊन आला. सुरूवातीला कोणीही त्याला घरी घेऊन ठेवण्यास तयार नव्हते. मात्र मुलाच्या...\nफलटण-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; जिमला जाणे ठरले अखेरचे\nसातारा-अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फलटण-पंढरपूर महामार्गावर विडणी येथे शनिवारी सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, विडणी (ता. फलटण) सावतामाळी मळा येथील अक्षय रामचंद्र नाळे ( 23), राहूल रवींद्र नाळे (23) आणि अमित बबन नाळे (22) हे तिघे मित्र पिंप्रद येथे जिमला जात होते आणि त्याच वेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की,...\nपुण्यात आरोग्याशी खेळ..समोसा चटणीत मेलेला उंदीर आढळला, पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश\nपुणे- खाद्यपदार्थांमध्ये पाल सापडण्याच्या घटना घडल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आले होते. मात्र, आता चक्क समोसाच्या गोड चटणीत मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलजवळ असलेल्या शारदा स्वीट सेंटरच्या समोसाच्या गोड चटणीत मेलेला उंदीर आढळला. ही घटना गणेश चतुर्थीच्या दिवशी घडल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पालकमंत्री गिरीष बापट यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेली माहिती अशी की, एका सार्वजनिक गणेण मंडळाने कार्यकर्त्यांसाठी शारदा स्वीट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-mumbai-central-terminus-give-dr-ambedkars-name-59458", "date_download": "2018-09-26T03:29:05Z", "digest": "sha1:SSA3HUF36PA4MYIE4XMZH2LXKD2LEJ5L", "length": 11591, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Mumbai Central Terminus give Dr. Ambedkar's name मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. आंबेडकरांचे नाव द्या - रामदास आठवले | eSakal", "raw_content": "\nमुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. आंबेडकरांचे नाव द्या - रामदास आठवले\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nमुंबई - पश्‍चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.\nमुंबई - पश्‍चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरा���चे नाव द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.\nआठवले यांनी नुकतीच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन ही मागणी केली. रेल्वेमंत्र्यांनीही योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आली. मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी आम्ही 12 वर्षांपासून करीत आहोत. व्हिक्‍टोरिया टर्मिनस आणि मुंबई विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज असे नामांतर करण्यात आले. त्याचे स्वागत आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नामांतर करण्यात यावे. मुंबईतील महाविद्यालयांत त्यांनी काही काळ अध्यापनही केले आहे. त्या वेळी त्यांनी अनेकदा मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस येथून प्रवासही केला. त्यामुळे या टर्मिनसला त्यांचे नाव दिल्यास ते उचित होईल, असे रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nनवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच...\nमुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार...\nपूर्वीच्याच ठेकेदाराची निविदा मंजूर\nपुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात...\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बात���्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/rat-app/page/3", "date_download": "2018-09-26T03:23:16Z", "digest": "sha1:HMDCJN24OVZVIVMEBNRMFFYG2ZKBOOIQ", "length": 10293, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "RAT-APP Archives - Page 3 of 116 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nगणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली\nवादळी वारे व लाटांचा तडाखा खलाशांना वाचवण्यात यश सुमारे 4 ते 5 लाखांचे मोठे नुकसान वार्ताहर /गणपतीपुळे वेत्ये समुद्रामध्ये मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना ताजी असताना गुरूवारी गणपतीपुळे येथे ‘देवलक्ष्मी’ नौका बुडाल्याने मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास जोरदार वारा आणि प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे वरवडेतील या नौकेला जलसमधी मिळाली. या दुर्घटनेमध्ये नौका मालकाचे सुमारे 4 ते ...Full Article\nमॉर्निंगवॉकद्वारे जिल्हाधिकाऱयांनी घेतला शहराचा आढावा\nजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची सरप्राईज व्हिजीट विना सुरक्षारक्षक तासभर चालत केली पाहणी रिमांड होमच्या मुलांसोबत केला नाश्ता प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी मॉर्निंग वॉकच्यानिमित्ताने शहराची ...Full Article\nमाजी पोलीस अधिकाऱयाचा मार्गताम्हानेत बंगला फोडला\nव्हेंटीलेटर फोडून चोरटय़ांचा शिरकाव, मात्र हाती काहीच लागले नाही वार्ताहर /मार्गताम्हाने एका माजी पोलीस अधिकाऱयाचा बंगला फोडल्याण्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे घडला आहे. बंगल्याच्या व्हेंटीलेटरची काच फोडून ...Full Article\nमालगुंडची सुनबाई देतेय भारतीय संघाला तंदुरूस्तीचे धडे\nमहिला क्रिकेट संघाच्या स्पोर्ट थेरपीस्ट रश्मी पवार यांनी ‘तरुण भारत’शी साधला संवाद वैभव पवार /गणपतीपुळे मालगुंड गावच्या सुनबाई व नायरीच्या (संगमेश्वर) सुकन्या रश्मी पवार या क्रिकेट जगतात दबदबा निर्माण ...Full Article\nपक्षीय आंदोलनापासून प्रकल्पग्रस्तांची अलिप्तता\nरिफायनरी विरोधी स्थानिक व मुंबई समितीचा निर्णय सर्वपक्षीय आंदोलनात मात्र सहभागी होणार सेनेच्या मोर्चात सहभागी न होण्याचे प्रकल्पग्रस्तांना आवाहन प्रतिनिधी /राजापूर प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात कुठल्याही राजकीय पक्षाने पुकारलेल्या आंदोलनात ...Full Article\nसावंतदेसाई अखेर सक्तीच्या रजेवर\nआंबेनेळी दुर्घटना प्रकरण लोगो मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय नातेवाईकांचा विद्यापीठावर मोर्चा प्रतिनिधी /दापोली आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी बुधवारी विद्यापीठावर मोर्चा काढून अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांच्या ...Full Article\nभाटय़े किनारी ‘हॉकबील’ जातीचे मृत कासव\nमंगळवारी सकाळची घटना शेवाळासोबत प्लास्टीक खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा मत्स्यतज्ञांचा अंदाज प्र†ितनिधी /रत्नागिरी रत्नागिरीतील भाटय़े समुद्र किनारी ‘हॉकबील’ जातीचं एक कासव मृतावस्थेत मंगळवारी मिळून आले. समुद्रातील शैवाळ खाताना त्यानं प्लास्टीक ...Full Article\nसुनिता राणे, वसंत काटे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार\nप्रतिनिधी /रत्नागिरी सन 2017-18 च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील प्रत्येकी दोन शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक विभागातून चिपळूण ...Full Article\n‘जैतापूर’विरोधात मच्छीमार बांधवांचा पुन्हा एल्गार\nअखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार ‘जेलभरो’द्वारे प्रकल्प विरोधक आक्रमक वार्ताहर /राजापूर जमीन आमच्या हक्काची.. समुद्र आमच्या हक्काचा …. सर्वांनी गर्जा, नको अणुऊर्जा.. अणुऊर्जा हटाओ, कोकण बचाओ.. अशा जोरदार घोषणा देत ...Full Article\nजिह्यात 14 हजार नवे मतदार\nमतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर 12 लाख 28 हजार मतदारांची पडताळणी पूर्ण सुसूत्रीकरणामध्ये जिह्यात 1699 मतदान केंद्रे प्रतिनिधी /रत्नागिरी भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 च्या अर्हता दिनांकावर आधारीत ...Full Article\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/chaitalitai-kale-karmyogini-occasion-dialogue-ahmednagar/", "date_download": "2018-09-26T03:32:55Z", "digest": "sha1:MRQTXPG6QNRTQFGJJDJ5M2UASW7C74HY", "length": 25008, "nlines": 169, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महिला सक्षमीकरणातून भारत बलशाली होईल", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमहिला सक्षमीकरणातून भारत बलशाली होईल\n‘सार्वमत कर्मयोगिनी’च्या निमित्ताने चैतालीताई काळे यांच्याशी संवाद\nजगभर स्त्री पुरुष उत्पन्नातील तफावत सरासरी 24 टक्के असून अग्नेय आशियायी देशांमध्ये ही तफावत 33 टक्के आहे. अधिकार पदावर काम करणार्‍या महिलांचे प्रमाण अवघे 33 टक्के आहे. जगभरात 53 कोटी घरगुती काम करणार्‍यांमध्ये 83 टक्के प्रमाण महिलांचे आहे. आपल्या देशात महिलांना संघर्ष करावा लागतो. नव्या बदलांसाठी जग पुढे सरसावले आहे. महिला सक्षमीकरणाच्या प्रत्येक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास भारत देश जगात बलशाली होईल यात शंका नाही. भारतातील महिलांची स्थिती, सामाजिक सहभाग, कायदे व सामाजिक परिस्थिती चिंताजनक आहे. महिलाही सर्वच ठिकाणी उत्तम काम करत आहे. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रभावी उपाय योजना व निर्णय घेणे ही काळाची गरज बनली आहे असे मत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई आशुतोष काळे यांनी नोंदविले.\nआज नगर येथील माउली सभागृहात ‘सार्वमत कर्मयोगिनी पुरस्कार’ प्रदान सोहळा अभिनेत्री पूनम शेंडे यांच्या विशेष उपस्थितीत रंगणार आहे. कर्मयोगिनी उपक्रम आणि महिलांचे विश्‍व या अनुषंगाने सौ. चैतालीताई बोलत होत्या. ‘सार्वमत’च्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी महिला विश्‍वविषयी भूमिका मांडली. आव्हाने या अनुषंगाने विवेचन मांडले. महिलांच्या बाबतीत पूर्व इतिहासाबाबत सौ. काळेे यांना विचारले असता त्या म्हणाल्य, सभोवताली समाजाकडे स्त्री म्हणून सखोल दृष्टीने बघते त्यावेळी अशी जाणीव झाली. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जग झपाट्याने पुढे चालले आहे. त्यामानाने स्त्रीच्या स्थितीची गती मात्र आजही जैसे थेच आहे. पतीचे प्र��ण यमाकडून परत मिळविणार्‍या सावित्रीमध्ये एवढे सामर्थ्य असताना आजच्या महिलांना परिस्थितीशी सातत्याने शरण का जावे लागते धडाडी, चिकाटी, सामर्थ्यांच्या जोरावर स्वत्व सिद्ध करणार्‍या महिलांनाही झगडावे लागते यावर चिंतन करण्याची गरज आहे. भारतीय संस्कृती महान आहे.\nया संस्कृतीच्या जोरावरच महिला सर्वच क्षेत्रांत प्रगतीची शिखरे सर करीत आहेत. मात्र समाजात आजही स्त्रीला दुय्यम स्थान आहे. मनात दृढ इच्छाशक्ती असेल तर महिलांसाठी कोणतेही आव्हान अवघड नाही. हाच संदेश अंतराळवीर कल्पना चावलाने जगभरातील महिलांना दिला. अनादी काळापासून महिलांचे सामर्थ्य सर्वांना ज्ञात आहे. महिलांनी स्वःकत्वृत्वाने अनेक आव्हाने लीलया पार पाडले. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करींत आहेत. एक मुलगी दहा मुलांना भारी असते. दहा पुत्र जितके पुण्य देत नाहीत, त्यापेक्षा कित्येक पट जास्त पुण्य एक कन्या कुटुंबाला देते हे संस्कृती सांगते. आजची महिला पुरुषाच्या तुलनेत कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशाचे सर्वोच्च पद हे महिलेने भूषविले आहे. देशाची पंतप्रधान सुद्धा एक महिला होती. आज महिला भारतीय वायुदलात वैमानिक आहेत. लढाऊ विमान चालवून त्या गगनभरारी घेत आहे. सीमा सुरक्षा दल, भवानी दल आदी ठिकाणी महिलांनी आपल्या कार्यांची चुणूक दाखवून दिली आहे.\nगणतंत्रदिनी दुचाकीवरील चित्तथरारक प्रात्यक्षिके करून देशाला रोमांचित केले. यावरून महिलांच्या कार्य कर्तृत्वाची प्रचिती तर येतेच त्याबरोबर त्यांच्या साहसाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. महिला स्वावलंबी झाल्या आहेत हे जरी खरे असले तरी आजही 63 टक्के महिलांना कारकुनी कामातच अडकून ठेवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतातील स्त्री पुरुषांच्या वेतनातील असमानता 35 टक्के एवढी मोठी आहे. महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकत नाही, ही मानसकिता उद्योजकांबरोबरच पुरुष सहकार्‍यांमध्ये आजही पहायला मिळते. नोकरी करणार्‍या महिलांचे प्रमाण वाढले असले तरी कारकूनी अथवा सपोर्ट सिस्टिममध्येच त्या काम करीत आहेत. अधिकार पदापर्यंत पोहोचलेल्या महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अवघे 33 टक्के आहे. असा निष्कर्ष युनायटेड नेशन्सच्या एका अहवालातून नुकताच पुढे आला आहे. जगभरात महिला वेगेवगळ्या क्षेत्रात ���्रगती करीत आहे. मात्र आजही असमानतेच्या लढ्यात महिला पुरुषांपेक्षा कितीतरी मागेच आहे. जगभरात महिला आणि पुरुषांच्या उत्पन्नात आजही 24 टक्के तफावत आहे.\nभारतात हे प्रमाण 35 टक्के आहे. महिलांना घरसंसार सांभाळून मुलांनाही सांभाळण्याची जबाबदारी असते. या जबाबदारीची सरकारी यंत्रणा अथवा महिला काम करीत असलेल्या कंपन्या गांभीर्याने घेत नाही. सरकारी यंत्रणा किंवा व्यवस्थापन महिलांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देत असले तरी यामध्ये जाणीव कमी आणि देखावाच जास्त असतो. त्यामुळे जगभरातील लाखो महिलांची प्रगती खुंटली आहे. सरकारने आईला मुलाचे संगोपन करताना नोकरीत अडथळे येणार नाही अशा योजना राबविल्या पाहिजेत. विनामोबदला आणि घरगुती कामांमध्ये महिला पुरुषांपेक्षा सात पटीने जास्त काम करतात. शासनामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिलांना शिक्षित, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्याचा या योजनांचा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्याला देशातील एक अग्रेसर व पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.\nमहात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांनी आपल्या राज्यातूनच सामाजिक क्रांतीची सुरुवात केली. महिलांच्या शिक्षणाची सुरुवात फुले दाम्पत्यांनी पुण्यातूनच केली. त्यावेळी जुन्या चालीरीती समाजात रूढ असल्यामुळे फुले दाम्पत्याला समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. तरीही घेतलेला वसा सोडून न देता समाजाचा रोष पत्करून त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ अखंडपणे तेवत ठेवली. त्याचेच फलस्वरुप म्हणून आज सर्व क्षेत्रांत महिला आघाडीवर असल्याचे आपण पाहत आहे. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत स्त्रियांच्या सहभागाचे प्रमाण लक्षणीय आहे. स्त्रियांचे राजकीय क्षेत्रातील प्रमाण वाढावे यासाठी येथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांना आरक्षण दिले आहे.\nशिवाय शासकीय नोकर्‍यांमध्येही आरक्षण देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य ठरले आहे. याशिवाय राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने स्वतंत्र महिला आणि बालविकास विभाग स्थापन केला आहे. या विभागामार्फत अनेक योजना राबवीत आहे. ही खरोखर समाधान देणारी बाब आहे. इतर विभागांच्या योजनांमध्येही महिलांसाठी प्राधान्याचे स्थान दिले जात आहे. महिलांचा फक्त महिला दिनी नाहीतर प्रत्येक दिवस हा स्वातंत्र्याचा, सन्मानाचा असावा. समाजातील प्रत्येक महिलेने ‘मी सक्षम होते’ व यापुढेही सक्षम राहणारच असा आत्मविश्वास मनी बाळगला पाहिजे. महिला सक्षमीकरण होत आहे मात्र आर्थिकदृष्ट्या प्रत्येक महिला सक्षम होणे ही काळाची गरज आहे. महिलांप्रती समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाची व्याप्ती वाढणेही आवश्यक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. परंतु कठुआ व उन्नाव येथे घडलेल्या घटना देशाला मान खाली घालणार्‍या आहेत याचा सर्व समाजाने विचार केला पाहिजे. मुलीना स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश असावा.\nत्यापलीकडे जाऊन पालकांकडून आपल्या पाल्यांवर सुसंस्कार होणे गरजेचे आहे. समाजानेही आपल योगदान दिले पाहिजे. महिलांना सुरक्षित ठेवायचे असे तर समाजानेच एक पाऊल पुढे उचलणे गरजेचे आहे. उन्हाळी वर्गाच्या माध्यमातून पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कला, कौशल्य व विविध प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त तर आहेच पण त्याच बरोबर स्वयंशिस्तीचे व सक्षमतेचे धडे मिळणे तेवढेच गरजेचे आहे. महिला सक्षमिकरण करण्याची जबाबदारी कोणत्याही एका घटकाची नाही किंवा समाजातील कोणताही एक घटक ही जबाबदारी पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. गृहिणींनी संसारातून मिळणारा फुरसतीचा वेळ हा टीव्ही मोबाईल मध्ये वाया घालविण्यापेक्षा तो आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधण्यासाठी खर्च केल्यास पालकच आपल्या मुलांचे खरे मित्र होऊन यातून बर्‍याच अंशी समस्या दूर होऊ शकतात. यश कोणतेही असो श्रेय मात्र पुरुषालाच दिले जाते. परंतु प्रत्येक यशामध्ये स्त्रीशक्तीचा सिंहाचा वाटा असतो. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. स्त्री जन्माला येते ती मुळातच कर्म करण्यासाठीच आणि या कर्माच्या तपश्चर्येतून प्रत्येक स्त्री तपस्विनी म्हणजेच योगिनी ठरलेली असते. त्यामुळेच या समाज मंदिराच्या उभारणीत प्रत्येक स्त्री ही कर्मयोगिनीच आहे असे मला वाटते.\nPrevious articleमहिमा ससाणे पारी चित्रपटात पारूच्या भूमिकेत झळकणार\nNext articleशिक्षक भरती वादात सापडण्याची चिन्हे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\n‘जलयुक्त’ची गेल्यावर्षीची कामे तात्काळ पूर्ण करा\nअर्बन घेणार गुजरातची बँक\nवी��पुरवठा खंडित करण्यासाठी आता डिजिटल नोटीस ग्राह्य\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/5934-bigg-boss-day-85-today-s-nominations-task-paisa-phek-tamasha-dekh", "date_download": "2018-09-26T02:56:34Z", "digest": "sha1:CFDMZTBDR2HWAOECEYDVC3XXMZNIU5SM", "length": 11598, "nlines": 224, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉस च्या घरामधील ८५ वा दिवस - आज रंगणार “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशनचे कार्य! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉस च्या घरामधील ८५ वा दिवस - आज रंगणार “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशनचे कार्य\nPrevious Article बिग बॉस मराठी - मेघा, सई आणि पुष्कर मध्ये पुन्हा होणार मैत्री \nNext Article बिग बॉस मराठीच्या घरामधून 'नंदकिशोर चौघुले' बाहेर\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याला नाती बदलतात. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे घरामध्ये फारच कमी मंडळी उरली आहेत, त्यामुळे जुने मित्र – मैत्रिणी यांच्याशिवाय फारकाळ हे सदस्य दूर राहू शकत नाही. कितीही भांडण, गैरसमज झाले तरी देखील ते मिटवून पुढे जाणे हे अनिवार्य असते. मेघा, सई आणि पुष्कर यांच्या मधील वाद विकोपाला गेले, त्यांच्यामध्ये बरीच भांडण झाली, मतभेद झाले, आरोप लावले गेले आणि त्यामुळे आता मेघा बरोबर असलेली पुष्कर - सईची मैत्री तुटते कि काय असे वाटत असतानाच आज या तिघांमध्ये पुन्हा मैत्री होताना बघायला मिळणार आहे. या तिघांची मैत्री प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत होती. पण आज हे तिघे पुन्हा एकत्र येणार आहेत. शेवटचे काही आठवडे आता उरल्यामुळे आता हा गेम खूप कठीण होत जाणार हे नक्कीच. या आठ सदस्यांमधून एक सदस्य काल घराबाहेर गेले. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त सात सदस्य उरले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सगळ्याच स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चुरस रंगणार आहे. दर आठवड्याप्रमाणे काल बिग बॉस मराठीच्या घरामधून नंदकिशोर चौघुले यांना घराबाहेर जावे लागले. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल कोणते टास्क सदस्यांना मिळणार कोणते टास्क सदस्यांना मिळणार कोण सुरक्षित होणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n'नवरा असावा तर असा - बिग बॉस मराठी स्पेशल' भाग १९ ऑगस्टला\n'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nबिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स\nExclusive Photos - बिग बॉस मराठीच्या GRAND FINALE ची तयारी सुरु\nबिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची धनराशी असणार आहे तब्बल २५ लाख रुपये. आता सदस्यांना त्या धन राशीतला हिस्सा स्वत:साठी मागायचा आहे. तेंव्हा पुढे काय होणार हे बघणे रंजक असणार आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशनचे कार्य. कार्यानिमित्त घरामध्ये बैल गाडी ठेवण्यात येणार आहे. सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारी ही बैलगाडी आहे. आता सदस्यांचे काय धोरण असेल कोण वाचेल कोण नॉमिनेट होईल हे बघायला विसरू नका आजच्या भागामध्ये.\nया घरामध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल आणि कोण घराबाहेर जाईल आणि कोण घराबाहेर जाईल हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article बिग बॉस मराठी - मेघा, सई आणि पुष्कर मध्ये पुन्हा होणार मैत्री \nNext Article बिग बॉस मराठीच्या घरामधून 'नंदकिशोर चौघुले' बाहेर\nबिग बॉस च्या घरामधील ८५ वा दिवस - आज रंगणार “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशनचे कार्य\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी ���ावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-09-26T03:47:46Z", "digest": "sha1:THC3D7EDSPPTIT6OJCSNB65LWGOVYQKD", "length": 7750, "nlines": 181, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "२१ ऑगस्ट २०१८ ई - पेपर , नाशिक | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n२१ ऑगस्ट २०१८ ई – पेपर , नाशिक\n पालकांसाठी ऑनलाईन ऍक्टिव्हिटी :शिल्पा धामणे ( स्टार्ट अप्स )\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n2 लाख नवमतदार नोंदणीचे उद्दिष्ट\nरांजणगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला फैजपूरपासून प्रारंभ – अ‍ॅड.पाटील\nकन्हेरे येथील दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू\nपाचोरा प्रांताधिकारी कचरे यांना धक्काबुक्की\nधुळे ई पेपर (दि 26 सप्टेंबर 2018)\n‘जलयुक्त’ची गेल्यावर्षीची कामे तात्काळ पूर्ण करा\nअर्बन घेणार गुजरातची बँक\nकोपरगाव तालुक्यातील एक हजार 782 शेेतकर्‍यांना हुमणीचा फटका\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/whats-is-friendship-day-friends-nashik-news/", "date_download": "2018-09-26T02:48:04Z", "digest": "sha1:EZPVAJXTJ6KSMJ2CMG5EX3SOIL6M45RN", "length": 7734, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "फ्रेंडशिप डे म्हणजे काय? नाशिकच्या तरुणांचा हा व्हिडिओ सांगेल अर्थ | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nफ्रेंडशिप डे म्हणजे काय नाशिकच्या तरुणांचा हा व्हिडिओ सांगेल अर्थ\nनाशिक, ता. ४ : ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभर फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतो. उद्या जगभर साजरा होणाऱ्या या दिवसानिमित्त सगळीकडे सध्या उत्साहाचे वातावरण आहे.\nत्यातही तरुणांचा, विशेषत: महाविद्यालयीन तरुणांचा उत्साह तर शिगेला पोहोचलेला असतो. तुमच्यासारख्याच तरुण मित्र-मैत्रिणींनी मैत्री दिवसाच्या पूर्व संध्येला सांगितलाय मैत्रीचा अर्थ.\nपुढील छोट्याच्या व्हिडिओतून तो आपण जाणून घेऊया.\nPrevious articleनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 4 ऑगस्ट 2018\nNext articleVideo : बँक खाते हॅक करणाऱ्या टोळीवर नाशिक पोलिसांची देशात पहिली कारवाई\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nphotoGallery : ‘मैत्र जीवांचे’ सामाजिक बांधिलकीसह उत्साहात साजरा\nVideo : हा व्हिडिओ सांगेल मैत्रीचा खरा अर्थ…\nVideo : प्रेम मिळवण्यासाठी डिग्रीचे ‘इयर डाऊन’\nलवकरच सलमान खानच्या घरी लग्नसराई\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\nश्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवेदन\n२७१ रेशन दुकानांतून ‘ऑफलाईन’ धान्यवाटप\nवळण रस्त्याचा मोबदला मिळणार कधी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपूर्ववैमनस्यातून मनमाडमध्ये एकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5799-fun-after-breakup-in-dry-day-official-trailer", "date_download": "2018-09-26T02:57:53Z", "digest": "sha1:ZFUEIUSNGRKZIS6WITRVXAJYEHJCYDJL", "length": 10380, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'ड्राय डे' घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल - ट्रेलर नक्की पहा - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'ड्राय डे' घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल - ट्रेलर नक्की पहा\nPrevious Article 'रे राया' च्या गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज - पहा टिझर\nआनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा येत्या १३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आगळ्या-वेगळ्या ‘ड्राय डे’ ची धम्माल गोष्ट घेऊन येत आहे. तरुणाईवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच एक नवा कोरा ट्रेलर आणि पोस्टर लाँच करण्यात आला.\nनवाझने दिल्या 'ड्राय डे' सिनेमाला शुभेच्छा\n'ड्राय डे' च्या कलाकारांनी दिला 'डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह' चा संदेश - पहा फोटोज्\n'ड्राय डे' सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू\n'ड्राय डे' चित्रपटातील जोशपूर्ण 'दारू डिंग डांग' गाणे\nमद्याच्या एका धुंद रात्रीची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाच्या पोस्टरमध्ये ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल यांची केमिस्ट्री पाहायला मिळते. पण त्यासोबतच पोस्टरवरील दारूची बाटलीदेखील आपले लक्ष वेधून घेते. या सिनेमाच्या ट्रेलरमध्येदेखील हीच गम्मत दिसून येत असून, चार मित्रांची धम्माल-मस्ती दाखवणाऱ्या या ट्रेलरमधून आजच्या तरुण पिढीची चंगळ आणि आयुष्य जगण्याची त्यांची मनमौजी वृत्ती आपल्याला दिसून येते. तसेच ऋत्विक - मोनालिसा या फ्रेश जोडीचा रोमान्स जरी यात असला तरी, ब्रेकअप नंतरची धम्मालदेखील यामध्ये बघायला मिळते. रात्रीची धम्माल पार्टी आणि त्यातून उलगडत जाणारी या सिनेमाची गोष्ट, प्रेक्षकांना सिनेमागृहात खिळवून ठेवेल अशी आहे.\n'ड्राय डे' च्या या मजेशीर ट्रेलरबरोबरच ‘दारू डिंग डांग’ ‘अशी कशी’ आणि ‘गोरी गोरी पान’ ही गाणीदेखील तुफान गाजत आहे. आजच्या तरुणपिढीचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा एक अनोखा ‘ड्राय डे’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच या सिनेमाचे लेखन केले आहे, तर नितीन दीक्षित यांनी या सिनेमाचे पटकथा व संवाद लिहिले आहेत. या सिनेमात कैलाश वाघमारे, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, सानिका मुतालिक, अरुण नलावडे आणि जयराम नायर आदी.कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ब्रेकअप नंतरच्या खऱ्या धम्माल पार्टीचा आनंद लुटण्याचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकदेखील या आगळ्यावेगळ्या 'ड्राय डे' च्या प्रतीक्षेत असतील, हे निश्चित \nPrevious Article 'रे राया' च्या गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज - पहा टिझर\n'ड्राय डे' घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल - ट्रेलर नक्की पहा\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' झी युवावर\n'अर्चना निपाणकर' ने सीएमसीएच्या ७०० विद्यार्थ्यांसह वायकॉम18 च्या चकाचक मुंबईसाठी लावला हातभार \nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’\n'हलाल' ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर झाली पिठलं पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k5s056.htm", "date_download": "2018-09-26T03:08:48Z", "digest": "sha1:H5SM6SDNA7F3OJEH4FJXACWZXOIIIVTN", "length": 67079, "nlines": 1497, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - सुंदरकाण्ड - ॥ षट्पञ्चाशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ षट्पञ्चाशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nपुनः सीता समालोक्य हनुमतो लंकातो निवर्तनं तेन समुद्रस्य लंघनं च -\nहनुमानांचे पुन्हा सीतेला भेटून परत फिरणे आणि समुद्र ओलांडणे -\nततस्तु शिंशुपामूले जानकीं पर्यवस्थिताम् \nअभिवाद्याब्रवीद् दिष्ट्या पश्यामि त्वामिहाक्षताम् ॥ १ ॥\nत्यानंतर शिंशपा वृक्षाखाली बसलेल्या जानकीला अभिवंदन करून हनुमान तिला म्हणाले- परम भाग्याने मी आज तुला कोठे ही दुखापत वगैरे न झालेली अशी सकुशल पहात आहे. ॥१॥\nततस्तं प्रस्थितं सीता वीक्षमाणा पुनः पुनः \nभर्तुः स्नेहान्विता वाक्यं हनुमंतमभाषत ॥ २ ॥\nइतके बोलून परत निघालेल्या हनुमंताकडे, आपल्या पतिच्या ठिकाणी अनुपम प्रेम असलेली सीता वारंवार पाहू लागली आणि त्याला म्हणाली - ॥२॥\nयदि त्वं मन्यसे तात वसैकाहमिहानघ \nक्वचित् सुसंवृते देशे विश्रांतः श्वो गमिष्यसि ॥ ३ ॥\n जर तुला उचित वाटत असेल तर तू आणखी एक दिवस एखाद्या गुप्त स्थानी थांबून राहा, आज विश्राम करून तू उद्या येथून निघून जा. ॥३॥\nमम चैवाल्पभाग्यायाः सांनिध्यात् तव वानर \nशोक्स्यास्याप्रमेयस्य मुहूर्तं स्यादपि क्षयः ॥ ४ ॥\n तुझ्या सान्निध्यामुळे माझा मंदभागीणीचा अपार शोक थोड्‍या वेळपुरता तरी कमी होईल. ॥४॥\nगते हि हरिशार्दूल पुनः संप्राप्तये त्वयि \nप्राणेष्वपि न विश्वासो मम वानरपुंगवः ॥ ५ ॥\n ज्यावेळी तू येथून निघून जाशील त्यावेळी तू परत येईपर्यंत तरी माझे प्राण राहातील अथवा नाही याचा काही भरवसा नाही. ॥५॥\nअदर्शनं च ते वीर भूयो मां दारयिष्यति \nदुःखाद् दुःखतरं प्राप्तां दुर्मनःशोककर्शिताम् ॥ ६ ॥\n माझ्यावर दुःखामागून दुःखे येत आहेत. मी मानसिक शोकाने दिवसेंदिवस दुर्बळ होत आहे. आता तुझे दर्शन न होणे (तू दृष्टीआड होणे हे दुःख माझ्या हृदयाला अधिकच विदीर्ण करीत ���ाहील.) ॥६॥\nअयं च वीर संदेहः तिष्ठतीव ममाग्रतः \nसुमह्त्सु सहायेषु हर्यृक्षेषु महाबलः ॥ ७ ॥\nकथं नु खलु दुष्पारं संतरिष्यति सागरम् \nतानि हर्यृक्षसैन्यानि तौ वा नरवरात्मजौ ॥ ८ ॥\n माझ्या मनात अजूनही हा संशय आहेच की मोठ मोठे वानर आणि अस्वले सहाय्यक असूनही महाबली सुग्रीव हा दुर्लंघ्य समुद्रास कसे पार करतील त्यांच्या सैन्यातील ते वानर आणि अस्वल आणि हे दोन्ही राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मणही या महासागरास कसे ओलांडू शकतील त्यांच्या सैन्यातील ते वानर आणि अस्वल आणि हे दोन्ही राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मणही या महासागरास कसे ओलांडू शकतील \nत्रयाणामेव भूतानां सागरस्यापि लंघने \nशक्तिः स्याद् वैनतेयस्य तव वा मारुतस्य वा ॥ ९ ॥\nतीनच प्राण्यांच्या मध्ये या समुद्राचे उल्लंघन करण्याची शक्ति आहे- तुझ्यात, गरूडात आणि वायुदेवतेमध्ये. ॥९॥\nतदत्र कार्यनिर्बंधे समुत्पन्ने दुरासदे \nकिंपश्यसि समाधानं त्वं हि कार्यविशारदः ॥ १० ॥\nया कार्यासंबंधी दुष्कर प्रतिबंध उत्पन्न झाल्यावर तुला काय उपाय दिसून येत आहे सांग बरे, कारण की तू कार्यकुशल आहेस. ॥१०॥\nकाममस्य त्वमेवैकः कार्यस्य परिसाधने \nपर्याप्तः परवीरघ्न यशस्यस्ते फलोदयः ॥ ११ ॥\nहे शत्रुपक्षीय वीरांचा संहार करणार्‍या कपिश्रेष्ठा यात संशय नाही की हे कार्य सिद्धिस नेण्यास खरोखर तूच एकटा समर्थ आहेस, परंतु तुझ्या द्वारे जी विजयरूपी फळाची प्राप्ती होईल त्यामुळे तुझेच यश वाढेल, भगवान श्रीरामाचे नाही. ॥११॥\nशरैस्तु सङ्‍कुलां कृत्वा लङ्‍कां परबलार्दनः \nमां नयेद्यदि काकुत्स्थः तत् तस्य सदृशं भवेत् ॥ १२ ॥\nपरंतु शत्रूंच्या सेनेला पीडा देणारे काकुत्स्थ कुलोत्पन्न श्रीराम जर आपल्या बाणांनी लंकेला पददलित करतील (लंकेमध्ये दाणादाण उडवून देतील) आणि मला येथून घेऊन जातील तर ते त्यांना साजेसे होईल. ॥१२॥\nतद् यथा तस्य विक्रांतं अनुरूपं महात्मनः \nभवत्याहवशूरस्य तथा त्वमुपपादय ॥ १३ ॥\nम्हणून त्या महात्मा युद्धवीर श्रीरामाला शोभेल असा पराक्रम त्यांच्या हातून प्रकट होईल असा उपाय तू कर. ॥१३॥\nतदर्थोपहितं वाक्यं प्रश्रितं हेतुसंहितम् \nनिशम्य हनुमान् वीरो वाक्यमुत्तरमब्रवीत् ॥ १४ ॥\nसीतेचे हे वचन स्नेहपूर्ण आणि विशेष अभिप्राय युक्त होते. ते ऐकून हनुमानाने तिला याप्रमाणे उत्तर दिले- ॥१४॥\nदेवि हर्यृक्ष��ैन्यानां ईश्वरः प्लवतां वरः \nसुग्रीवः सत्त्वसंपन्नः तवार्थे कृतनिश्चयः ॥ १५ ॥\n वानर आणि अस्वलांच्या सैन्याचे स्वामी कपिश्रेष्ठ सुग्रीव अत्यंत शक्तिशाली पुरुष आहेत. ते तुमच्या उद्धारासाठी प्रतिज्ञा करून चुकले आहेत. ॥१५॥\nक्षिप्रमेष्यति वैदेहि सुग्रीवः प्लवगाधिपः ॥ १६ ॥\n म्हणून ते वानरराज सुग्रीव हजारो कोटी वानरांनी घेरलेले लवकरच येथे येतील. ॥१६॥\nतौ च वीरौ नरवरौ सहितौ रामलक्ष्मणौ \nआगम्य नगरीं लंकां सायकैर्विधमिष्यतः ॥ १७ ॥\nत्यांच्या बरोबरच ते दोघे वीर नरश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मणही एकाच वेळी येथे येऊन आपल्या बाणांनी या लंकापुरीचा विध्वंस करून टाकतील. ॥१७॥\nसगणं राक्षसं हत्वा नचिराद् रघुनंदनः \nत्वामादाय वरारोहे स्वां पुरीं प्रति यास्यति ॥ १८ ॥\n राक्षसराज रावणाला सैनिकांसहित काळाच्या स्वाधीन करून श्रीरघुनाथ आपल्याला बरोबर घेऊन लवकरच आपल्या पुरीला (अयोध्येला) जातील. ॥१८॥\nसमाश्वसिहि भद्रं ते भव त्वं कालकांक्षिणी \nक्षिप्रं द्रक्ष्यसि रामेण निहतं रावणं रणे ॥ १९ ॥\nम्हणून आपण धैर्य धारण करा. आपले कल्याण असो आपण समयाची प्रतिक्षा करा. रावण लवकरच रणभूमीवर श्रीरामांच्या हाती मारला जाईल हे आपण आपल्या डोळ्यांनी पहाल. ॥१९॥\nनिहते राक्षसेंद्रे च सपुत्रामात्यबांधवे \nत्वं समेष्यसि रामेण शाशांकेनेव रोहिणी ॥ २० ॥\nपुत्र, मंत्री आणि बंधु बांधवांसह रावण मारला गेल्यावर आपण, रोहिणी ज्याप्रमाणे चंद्रास भेटते त्याप्रमाणे श्रीरामचंद्रास भेटाल. ॥२०॥\nयस्ते युधि विजित्यारीन् शोकं व्यपनयिष्यति ॥ २१ ॥\nतो म्हणाला- हे देवी वानर आणि अस्वलांच्या प्रमुख वीरांसह काकुत्स्थ श्रीराम लवकरच येथे येतील आणि युद्धात शत्रूंना जिंकून तुमचा सारा शोक दूर करतील. ॥२१॥\nएवमाश्वास्य वैदेहीं हनुमान् मारुतात्मजः \nगमनाय मतिं कृत्वा वैदेहीमभ्यवादयत् ॥ २२ ॥\nवैदेही सीतेला याप्रकारे आश्वासन देऊन तेथून जाण्याचा विचार करून पवनपुत्र हनुमंतांनी तिला प्रणाम केला. ॥२२॥\nराक्षसान् प्रवरान् हत्वा नाम विश्राव्य चात्मनः \nसमाश्वास्य च वैदेहीं दर्शयित्वा परं बलम् ॥ २३ ॥\nनगरीमाकुलां कृत्वा वंचयित्वा च रावणम् \nदर्शयित्वा बलं घोरं वैदेहीं अभिवाद्यच ॥ २४ ॥\nप्रतिगंतुं मनश्चक्रे पुनर्मध्येन सागरम् \nते मोठमोठ्‍या राक्षसांना मारून आपल्या बळाचा परिचय देऊन ख्याती प्राप्त करून चुकले होते. त्यांनी सीतेला आश्वासन दिले, लंकापुरीला व्याकुळ केले आणि रावणाला संभ्रमित करून, त्याला आपले भयानक बळ दाखवून आणि वैदेहीला परत प्रणाम करून, पुन्हा समुद्र उल्लंघून परत जाण्याचा विचार केला. ॥२३-२४ १/२॥\nततः स कपिशार्दूलः स्वामिसंदर्शनोत्सुकः ॥ २५ ॥\nआता येथे त्यांच्यासाठी काहीही कार्य शिल्लक राहिले नव्हते म्हणून आपल्या स्वामीच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन शत्रुमर्दन कपिश्रेष्ठ हनुमान पर्वतात श्रेष्ठ अशा अरिष्ठ नामक गिरीवर चढले. ॥२५ १/२॥\nतुङ्‍गपद्मकजुष्टाभिः नीलाभिर्वनराजिभिः ॥ २६ ॥\nउंच उंच पहाडांनी पताकाप्रमाणे नील वर्ण असलेल्या वृक्षांनी सेवित नीलवर्ण वनपंक्ती त्या पर्वतावर असल्यामुळे त्याने जणु नीलवस्त्र धारण केले आहे की काय असे वाटत होते. शिखरावरून लोंबणार्‍या मेघांमुळे त्याने श्याम वर्णाचे उत्तरीयच पांघरले आहे, असे भासत होते. ॥२६ १/२॥\nबोध्यमानमिव प्रीत्या दिवाकरकरैः शुभैः ॥ २७ ॥\nतोयौघनिस्वनैर्मंद्रैः प्राधीतमिव पर्वतम् ॥ २८ ॥\nसूर्याचे सुखदायी किरण जणु प्रेमाने त्याला जागेच करीत आहेत की काय असे दिसत होते. नाना प्रकारचे धातु जणु काही त्याचे उघडलेले नेत्रच होते, ज्यांनी तो सर्व काही पहात असल्याप्रमाणे स्थित होता. पर्वतातील जलप्रवाहाच्या गंभीर घोषाने जणु तो पर्वत सत्वर वेदपाठच करीत आहे की काय असे वाटत होते. ॥२७-२८॥\nदेवदारुभिरुद्धूतैः ऊर्ध्वबाहुमिव स्थितम् ॥ २९ ॥\nझुळूझुळू वाहणार्‍या अनेकानेक जलप्रवाहाच्या कलकल नादामुळे तो अरिष्टगिरी स्पष्टपणे गीतच गात आहे असे भासत होते. उंच उंच देवदार वृक्षांमुळे तो पर्वत हात वर करूनच उभा राहिला आहे, असे वाटत होते. ॥२९॥\nवेपमानमिव श्यामैः कंपमानैः शरद् वनैः ॥ ३० ॥\nसर्व बाजूनी पडत असलेल्या धबधब्यांच्या गंभीर ध्वनीने व्याप्त झाल्याने तेथे चहूबाजूने कोलाहल माजल्यासारखा भास होत होता. शरद-ऋतूतील श्याम वर्णाचे वृक्ष हलत असल्यामुळे तो पर्वत जणु काही कंपित झाल्यासारखा दिसत होता. ॥३०॥\nनिःश्वसंतमिवामर्षाद् घोरैराशीविषोत्तमैः ॥ ३१ ॥\nआत वारा भरलेल्या कीचक नावाच्या कळकामुळे (बांबूच्यामुळे) तो जणु अलगुज अथवा मधुर बांसरीच वाजवीत असावा, असे वाटत होते. भयानक विषधर सर्पांच्या फुस्कारण्यामुळे तो जणु सुस्कारे टाकीत आहे, असा भासत होता. ॥३१॥\nमेघपादनिभैः पादैः प्रक्रांतमिव सर्वतः ॥ ३२ ॥\nधुक्यामुळे दव पडल्यामुळे गंभीर वाटणार्‍या निश्चळ गुहांच्यामुळे तो जणु ध्यानस्थ बसल्यासारखा वाटत होता. मेघांच्या फाट्‍याप्रमाणे असलेल्या भोवतालच्या लहान लहान टेकड्‍या या जशा काही त्याच्यावरून चालून जाण्यासच प्रवृत्त झाल्या आहेत असे दिसत होते (अथवा त्या टेकड्‍यांच्या द्वारा तो सर्वत्र विचरत आहे, असे भासत होते). ॥३२॥\nकूटैश्च बहुधाकीर्णं शोभितं बहुकंदरैः ॥ ३३ ॥\nमेघ मालांनी अलंकृत शिखरांच्या द्वारा जणु तो आकाशामध्ये जांभयाच देत आहे, असे वाटत होते. शिखरांमुळे तो नाना प्रकारांनी गजबजलेला होता आणि अनेक दर्‍यांनी त्याला शोभा आलेली होती. ॥३३॥\nलतावितानैर्विततैः पुष्पवद्‌भिरलङ्‍कृतम् ॥ ३४ ॥\nसाल, ताल, कर्ण आणि वंश (बांबू) या असंख्य वृक्षांनी तो सर्वबाजूनी घेरलेला होता. फुलांच्या भाराने लगडलेले आणि पसरलेले लता-मंडप त्या पर्वताचे अलंकार होते. त्या लतांमुळे वर चांदवे पसरून तो श्रृंगार केल्यासारखा दिसत होता. ॥३४॥\nबहुप्रस्रवणोपेतं शिलासञ्चयसङ्‍कटम् ॥ ३५ ॥\nनाना प्रकारच्या पशुंनी तो सर्व बाजूनी व्याप्त होता. आणि विविध धातु वितळल्यामुळे आणि बहुसंख्य निर्झरांनी आणि शिलांच्या अनेक राशींनी तो फार शोभून दिसत होता. ॥३५॥\nलतापादपसंबाधं सिंहाधिष्ठितकंदरम् ॥ ३६ ॥\nमहर्षि, यक्ष, गंधर्व, किन्नर आणि नाग तेथे निवास करीत होते. लता आणि वृक्ष यांनी तो सर्व बाजूनी आच्छादित झाला होता. त्याच्या गुहांचा आश्रय घेऊन सिंह तेथे गर्जना करीत राहात होते. ॥३६॥\nआरुरोहानिलसुतः पर्वतं प्लवगोत्तमः ॥ ३७ ॥\nव्याघ्रादि हिंस्त्रश्वापदांनी तो व्याप्त होता. स्वादिष्ट फळांनी लगडलेले वृक्ष आणि मधुर कंद-मुळे इत्यादिंची त्यावर रेलचेल होती. अशा रमणीय पर्वतावर वानरश्रेष्ठ पवनपुत्र हनुमान रामदर्शन लवकर व्हावे या उत्सुकतेने अतिशय हर्षाने प्रेरित होऊन चढून गेले. ॥३७ १/२॥\nतेन पादतलाक्रांता रम्येषु गिरिसानुषु ॥ ३८ ॥\nत्या पर्वताच्या रमणीय शिखरांवर ज्या शिला होत्या त्या हनुमानांच्या पायाच्या आघाताने मोठा आवाज होऊन अगदी पीठ होईपर्यंत फुटून इतःस्ततः पसरल्या. ॥३८ १/२॥\nस तमारुह्य शैलेंद्रं व्यवर्धत महाकपिः ॥ ३९ ॥\nदक्षिणादुत्तरं पारं प्रार्थयन् लवणांभसः \nत्या शैलराज अरिष्टावर आरूढ होऊन महाकपि हनुमंतांनी समुद्राच्या दक्षिण तटावरून उत्तरतटावर जाण्याच्या इच्छेने आपल्या शरीरास खूप वाढविले. ॥३९ १/२॥\nअधिरूह्य ततो वीरः पर्वतं पवनात्मजः ॥ ४० ॥\nददर्श सागरं भीमं मीनोरगनिषेवितम् \nत्या पर्वतावर आरूढ झाल्यावर वीरवर पवनकुमारांनी भयानक सर्पांनी भरलेल्या त्या भीषण महासागराकडे दृष्टिपात केला. ॥४० १/२॥\nस मारुत इवाकाशं मारुतस्यात्मसंभवः ॥ ४१ ॥\nप्रपेदे हरिशार्दूलो दक्षिणादुत्तरां दिशम् \nवायूचे औरसपुत्र कपिश्रेष्ठ हनुमान ज्याप्रमाणे वायु अत्यंत वेगाने तीव्र गतीने आकाशातून वाहू लागतो त्याप्रमाणे दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे अत्यंत वेगाने उड्डाण करीत निघाले. ॥४१ १/२॥\nस तदा पीडितस्तेन कपिना पर्वतोत्तमः ॥ ४२ ॥\nररास विविधैर्भूतैः प्रविशन् वसुधातलम् \nकंपमानैश्च शिखरैः पतद्‌भिरपि च द्रुमैः ॥ ४३ ॥\nहनुमंतांच्या पायाच्या दाबाने त्या श्रेष्ठ पर्वतांतून अत्यंत भयंकर आवाज निघाला आणि तो कंपित झालेली शिखरे, तुटून पडणारे वृक्ष आणि अनेक प्रकारचे प्राणी यांच्यासह तात्काळ जमिनीत खचूं लागला. ॥४२-४३॥\nनिपेतुर्भूतले भग्नाः शक्रायुधहता इव ॥ ४४ ॥\nत्यांच्या महान वेगाने कंपित होऊन फुलांनी लगडलेले बहुसंख्य वृक्ष जमिनीवर पडले. जणु इंद्राच्या वज्राचा तडाखा बसून ते कडाकड मोडून भूमीवर पडले असावे, असे वाटले. ॥४४॥\nसिंहानां निनदो भीमो नभो भिंदन् हि शुश्रुवे ॥ ४५ ॥\nत्यावेळी त्या पर्वताच्या गुहांमध्ये असलेल्या महाबलाढ्‍य सिंहांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी आकाश दुमदुमून टाकणार्‍या भयंकर गर्जना केलेल्या कानी येऊ लागल्या. ॥४५॥\nविद्याधर्यः समुत्पेतुः सहसा धरणीधरात् ॥ ४६ ॥\nभयाने मन त्रस्त झाल्यामुळे ज्यांची वस्त्रे अस्ताव्यस्त होऊन अंगावरील भूषणांचीही उलटापालट झाली आहे, अशा विद्याधर स्त्रिया एकाएकी त्या पर्वतावरून वर उडून गेल्या व एकाएकी खाली पडल्या. ॥४६॥\nअतिप्रमाणा बलिनो दीप्तजिह्वा महाविषाः \nनिपीडितशिरोग्रीवा व्यवेष्टंत महाहयः ॥ ४७ ॥\nशरीराने प्रचंड आकाराचे, बलाढ्‍य आणि प्रदीप्त जिव्हा आणि जालीम विष असलेले सर्प, त्यांचे मस्तक आणि मान चेपली गेल्यामुळे वेटोळी घालून बसले. ॥४७॥\nपीडितं तं नगवरं त्यक्त्वा गगनमास्थिताः ॥ ४८ ॥\nकिन्नर, नाग, गंधर्व, यक्ष, आणि विद्याधर त्या भूमीत खचत चाललेल्या पर्वतास सोडून आकाशात स्थित झाले. ॥४८॥\nस च भूमिधरः श्रीमान् ब���िना तेन पीडितः \nसवृक्षशिखरोदग्रः प्रविवेश रसातलम् ॥ ४९ ॥\nबलवान हनुमानांच्या वेगाने दबला गेलेला तो शोभाशाली श्रेष्ठ पर्वत वृक्ष आणि उंच शिखरांसहित खाली खोल रसातळाला गेला. ॥४९॥\nधरण्यां समतां यातः स बभूव धराधरः ॥ ५० ॥\nतो अरिष्ठ पर्वत तीस योजने उंच (एकशेवीस कोस) आणि दहा योजने (चाळीस कोस) रूंद होता तरीही हनुमंतांच्या पायांनी चेपला जाऊन जमीनदोस्त झाला. ॥५०॥\nस लिलङ्‍घयिषुर्भीमं सलीलं लवणार्णवम् \nकल्लोलास्फालवेलांतं उत्पपात नभो हरिः ॥ ५१ ॥\nनंतर ज्याच्या उंच उंच लाटा उठून तीरावर धडकत होत्या (किंवा किनार्‍याचे चुंबन घेत होत्या) असा तो खार्‍या पाण्याचा भयानक सागर लीलापूर्वक उल्लंघून जाण्याच्या इच्छेने हनुमंतांनी आकाशांत उड्डाण केले. ॥५१॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुंदरकाण्डे षट्पञ्चाशः सर्गः ॥ ५६ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायाण आदिकाव्यांतील सुन्दरकाण्डाचा छपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५६॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1454?page=1", "date_download": "2018-09-26T03:46:47Z", "digest": "sha1:WO26VMPZLHLT22DWB7I53ZHE7YFINOV7", "length": 25418, "nlines": 132, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रयोगशील शिक्षक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरेमिडी जयमधील क्रांतिकारी बदल\nमला शिकवण्याची खूप आवड; त्यामुळे मी माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम चालू केले. माझ्याकडे जागेची अडचण आहे. त्यामुळे मी मोजके विद्यार्थी घेऊन ते काम करत असते. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी जय संजय भोसले त्याच्या आईसोबत अॅडमिशनसाठी 2013 च्या जुलै महिन्यात आला.\nजयच्या आईने मला जयबाबत सर्व माहिती सांगितली. आईचे बोलणे पूर्ण होताच मी माझ्या काही अडचणींमुळे त्यांना प्रवेश नाकारला. त्या उदास होऊन निघून गेल्या. त्या एका महिन्यानंतर पुन्हा घरी येऊन विनवणी करू लागल्या. मी माझ्याकडील एखादा विद्यार्थी कमी होताच जयला बोलावून घेईन अशी हमी त्यांना दिली. त्या दरम्यानही, त्याची आई माझ्या संपर्कात राहिली.\nमी शाळेचे अर्धे सत्र संपताच त्याच्या आईला कॉल करून ‘जयला शिकवण्याची जबाबदारी घेते’ असे सांगितले. त्याची आई ते ऐकताच अत्यानंदित झाली. तिने माझ्यावर धन्यवादाचा वर्षाव केला\nरानातल्या पाखरांचा चिवचिवाट रोजनिशींतून\nनाशेरा हे ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेले आदिवासी गाव. डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेले, एका टेकडीवर आहे. त्या गावात एसटीही जात नाही गावात कौलारू छोटी छोटी घरे आहेत. गरजेच्या वस्तूंच्या विक्रीचे एखादे दुकान आणि आजुबाजूला थोडीफार शेती व रानच रान\nमी त्या गावात मुख्याध्यापक म्हणून रूजू झालो. प्रथम, मला चिंताच वाटली, कारण तेथे कसे जावे येथपासून प्रश्न होता. पावसाळ्यात तर जाण्यायेण्याचा रस्ता, नदी भरून आल्यामुळे बंद होई. आम्ही शिक्षक सोमवार ते शुक्रवार तेथेच राहत असू. शनिवारी-रविवारी आमच्या आमच्या घरी जात असे.\nशिक्षकांचे व्यासपीठ – उद्दिष्ट\nशिक्षक मुलांना चार भिंतींच्या आत घेऊन समोरच्या फळयावर 2+2 = 4 असे शिकवू लागला तेव्हाच मुलांच्या मेंदूंचा विकास होणे थांबले क्षमस्व फार मोठे स्टेटमेंट करत आहे मी. अगदी उचलली जीभ आणि लावली टाळयाला, तसे. पण ते बेफिकिरीने उच्चारलेले वाक्य नाही; तो गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे.\nमी लहानपणी शिकत असताना अनेक प्रश्न डोक्यात येत. शिक्षण म्हणजे काय ते घेऊन काय करायचे ते घेऊन काय करायचे ज्याला डॉक्टर व्हायचे आहे त्याने इतिहास, भूगोल हे विषय का शिकावे ज्याला डॉक्टर व्हायचे आहे त्याने इतिहास, भूगोल हे विषय का शिकावे ज्याला चित्रकार व्हायचे आहे त्याने त्याला विज्ञान, गणित विषय आवडत नसले तरी का शिकावे ज्याला चित्रकार व्हायचे आहे त्याने त्याला विज्ञान, गणित विषय आवडत नसले तरी का शिकावे आणि ज्यांना नव्वद, ऐंशी टक्के मार्क मिळतात तीच मुले हुशार असे का म्हणायचे आणि ज्यांना नव्वद, ऐंशी टक्के मार्क मिळतात तीच मुले हुशार असे का म्हणायचे असे अनेक प्रश्न मनात असायचे. माझ्या मनात मुलांना शिकवण्याचे स्वप्नही अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून आहे. निदान दहा मुलांना तरी जीवनात योग्य मार्गदर्शन करावे असे वाटे. आणि म्हणतात ना, Where there is a will there is a way त्याप्रमाणे अनेक संधी मिळत गेल्या.\nखराशीच्या शाळेतील प्रत्येक मुलाचा एक हात वर\nभंडारा जिल्ह्यात एक छोटे गाव आहे. खराशी. लोकसंख्या एक हजार. गाव दुर्लक्षितच. त्या गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रथम सकाळी प्रार्थना आणि परिपाठ. त्यानंतरच्या तासात शिक्षकाकडून अचानक कोठलाही प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ, जगातील शांतताप्रिय लोकांना तो देश उठसूठ अणुबॉम्बची धमकी देतो. मुळात, तो देशच तसा आहे. मुलांनो.. सांगा बघू त्या देशाचे नाव\n‘खराशी पॅटर्न’ची कीर्ती ऐकून आजूबाजूचे लोक शाळेच्या प्रांगणात जमलेले असतात. मुलांच्या मनात प्रश्नाचे उत्तर एका क्षणात तयार असते. चिमुकल्यांकडून सामूहिक उच्चार येतो... उत्तर कोरिया\nसर्वांना वेठीस धरणारा तेथील सम्राट कोण मुख्याध्यापकांच्या उपप्रश्नाने मुलांचा गोंधळ उडत नाही. मुलांचे हात वर. उत्तर तय्यार... किम जोंग\nजगाला आण्विक युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या उत्तर कोरियाचा इतिहास आणि इतर प्रश्नांची हवीतशी सरबत्ती सुरू होते. मुले धडाधड उत्तरे देत असतात. त्यांना बघण्यास आलेल्या ‘प्रेक्षकां’ना सुखद धक्का बसलेला असतो. तो उपक्रम ऊन अंगावर घेत सकाळी तासभर चालतो. भेट देणारे बदलतात. त्यांच्या चेहऱ्यांवरील विस्मय विद्यार्थ्यांनाही नित्याचा झाला आहे.\nगुणेश डोईफोडे यांचा ‘पेरते व्हा\nशिक्षकी पेशाचा हेतुपुरस्सर आणि विचारपूर्वक अंगीकार हे उदाहरण दुर्मीळच मानावे लागेल. कल्याणस्थित गुणेश डोईफोडे किंवा गुणेश सर हे तसे एक दुर्मीळ उदाहरण आहे.\nभाषेवरील प्रभुत्व आणि गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची आवड हे गुण सरांकडे आहेतच, त्या जोडीला त्यांना वाचनाची आवड. त्यामुळे त्यांची विचारशक्ती प्रगल्भ जाणवते. त्यांनी बारावी झाल्यावर डी.एड. करताना फ्री लान्स पत्रकारितेत यश मिळवले. त्यांचे आईवडील शिक्षक होते. ते स्वत: गणेश विद्या मंदिर (कल्याण पूर्व) ह्या शाळेत शिकवतात. विद्यार्थ्यांचे हित, त्यांचा वैचारिक विकास हा त्यांचा कायमच आग्रह राहिला आहे.\nत्यांनी त्याच विचारातून अनेक उपक्रम चालवले. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ ह्या क्षेत्रात घालवला आहे, पण तरी त्यांनी त्यांच्यातील प्रयोगशीलता जपली आहे.\n‘क्षितिज’ ही माजी विद्यार्थी संघटना गुणेश सरांच्या मार्गदर्शनाखाली मोठी झाली. संस्था पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करते. ‘दुवा फाउंडेशन’ हीदेखील माजी विद्यार्थ्यांचीच अजून एक संघटना. शाळेतील, किंबहुना समाजातील गुणी विद्यार्थ्यांना घरच्या परिस्थितीपोटी शिक्षण अकाली खंडित करून अर्थार्जनाला जुंपून घ्यावे लागते अशा विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देणे आणि शिक्षण सोडण्यापासून परावृत्त करणे हे ‘दुवा फाउंडेशन’चे प्रमुख कार्य आहे. सरांनी त्यांच्या स्वतःच्या पगारातून मुलांना मदत केली आण�� त्यामधून कार्याची व्याप्ती वाढत गेली तसे-तसे अनेक माजी विद्यार्थी आणि पुढे पुढे काही लाभार्थीदेखील फाउंडेशनच्या कार्यास हातभार लावण्यास पुढे सरसावले.\nदिलीप कोथमिरे - विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक\nनाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावचे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दिलीप कोथमिरे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. प्राथमिक शिक्षकसुद्धा मनात आणले तर कितीतरी विधायक गोष्टी करू शकतात आणि मुख्यत:, त्यांनी त्यांच्या हाती असलेल्या लहान मुलांना जाणिवपूर्वक घडवले तर कधी कधी, त्यांच्या विजयाची पताका दूरवर झळकू लागते ह्याचे दिलीप कोथमिरे हे उत्तम उदाहरण आहे\nसुयश गुरूकूल - सोलापूरचे आगळे विद्यामंदिर\nमुले विद्यालयाच्या प्रांगणात आनंदाने बागडत आहेत, वर्गात बसलेल्या मुलांच्या मुद्रांवर कुतूहल आहे- ती शिकवणाऱ्या शिक्षकाकडे आदराने पाहत आहेत. कोणाच्याही चेहऱ्यावर कंटाळा नाही. सर्वत्र आनंद, उत्साह भरून राहिलेला आहे... हे दृश्य आहे सोलापूरच्या 'सुयश' विद्यालयातील. चाळीस वर्षें शिक्षक म्हणून काम केलेल्या मलासुद्धा स्वप्ननगरीत गेल्यासारखे वाटले. प्रत्येक वर्गात तीस-पस्तीस मुले आहेत, ती एका बाकावर दोघे अशी बसलेली आहेत. शिक्षक आनंदाने शिकवत आहेत. मुले नि:संकोचपणे शंका विचारत आहेत, शिक्षकांना उत्तरे देत आहेत आणि शिक्षक त्यांना शंका विचारण्यास उत्तेजन देत आहेत असे दृश्य सोलापूरच्‍या 'सुयश गुरूकूल'मध्ये पाहण्यास मिळाले.\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nनाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील रेडगाव (बु) मध्ये पन्नास टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमित निकम यांनी डिजिटल शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.\nरेडगाव(बु)ची लोकसंख्या अकराशेच्या जवळपास आहे. गावाच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सहावीपर्यंत वर्ग आहेत. पटसंख्या एकशेपाच आहे. पुढील वर्षी सातवीसाठी परवानगी मिळणार आहे. त्या पुढील वर्षी आठवी. गावातील पन्नासपेक्षा जास्त मुले गावाबाहेर शाळेत जात होती. ती जिल्हा परिषद शाळेतील सुधारणा पाहून त्या शाळेत दाखल झाली. शाळेत नियमानुसार दोन शिक्षक आहेत, पण आणखी एक शिक्षक कमी पटसंख्या असलेल्या शाळेतून येथे वर्ग केले आहेत, तर एका शिक्षकाची नियुक्ती उपसरपंचानी खाजगी रीत्��ा केली आहे.\nराहुल पगारे - चित्रकला शिक्षकाचे सामाजिक भान\nनाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ठानगाव येथील ‘पुंजाजी रामजी भोर विद्यालया’तील राहुल पगारे हा तरुण शिक्षक प्रयोगशील आहे. ठाणगाव सिन्नरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे. ठाणगाव हे चार-पाच हजार लोकवस्तीचे गाव. तेथील ‘पुंजाजी रामजी भोर विद्यालया’ची स्थापना १९६६ साली गावकऱ्यांच्या व ‘रयत शिक्षण संस्थे’च्या (सातारा) पुढाकाराने झाली.\nराहुल तिसरीत असतानाच त्याने चित्रकलेची सुरुवात केली. तेव्हा त्याच्या चित्राला पहिले बक्षीस मिळाले होते. त्यातून त्याची चित्रकलेची आवड वाढत गेली. राहुलने ‘नाशिक कलानिकेतन चित्रकला महाविद्यालया’तून शिक्षण घेतले. त्यांचे गुरू प्रफुल्ल सावंतसर. राहुल त्‍याची चित्रे ऑईल पेंट, पोस्टर व वॉटर कलर यांमध्ये रंगवतो. त्याने पोर्ट्रेट एक हजारांच्या पुढे बनवली आहेत. रेखाचित्रे काढण्‍यातही त्‍याचा हातखंडा आहे. प्रसिद्ध लेखक-अभिनेते-दिग्‍दर्शक गिरीश कर्नाड सिन्‍नर शहरातील गोंदेश्वराच्या मंदिरात शूटिंगसाठी आले होते. तेव्हा राहुलने कर्नाड यांचे पोर्टेट फक्त दोन तासांत काढून त्यांना भेट दिले. कर्नाड म्हणाले, “हे पोस्टर मी माझ्या घरात लावीन.” राहुल त्या एका वाक्याने भारावून गेला.\nआदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा\nशिक्षक म्हणून शिक्षणाच्या वाटेवरून प्रवास करताना एक ‘समज’ हळुहळू आतल्या आत विकसित होत गेली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या चांगल्या शाळांतही शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहून किंवा गणिती क्रिया आणि भाषिक कौशल्ये व तत्सम गोष्टी किती आत्मसात केल्या यावरून ‘गुणवत्ता’ मोजली जात होती साक्षरता म्हणजे गुणवत्ता असा अर्थ घेतला जात होता साक्षरता म्हणजे गुणवत्ता असा अर्थ घेतला जात होता सरकारचा लेखन-वाचन हमी कार्यक्रमदेखील तसाच आग्रह धरत होता.\nSubscribe to प्रयोगशील शिक्षक\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/television/", "date_download": "2018-09-26T03:16:44Z", "digest": "sha1:4ML5G3NSKNXZ3YRXQDRLXNE7I4E2Q23P", "length": 24970, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Television News | Television Marathi News | Latest Television News in Marathi | टेलीविजन: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्���ात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास ��ोटो\nएक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' रसिकांच्या भेटीला\n'या' मालिकेत दिसणार राहुल बोस\nखांद्यावरची जबाबदारी वाढलीय-गायक अभिजीत सावंत\n''कसौटी जिंदगी की 2'च्या कलाकारांसोबत एकता कपूरने घेतले तिरूपती बालाजीचे आशिर्वाद\nKasautii Zindagii Kay2: हिना खानच्या 'कोमोलिका' अंदाजातले लटके - झटके पाहून, फॅन्सने दिल्या अशा रिअॅक्शन \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोमोलिकाचा लुक इंडो-वेस्टर्न ठेवण्यात आला आहे. मुळात कोमोलिका या व्यक्तिरेखेसाठी हटके स्टाइल असावी असे एकता कपूरचे इच्छा होती. ... Read More\nअशाप्रकारे 'छोटी मालकीण'च्या सेटवर अक्षर कोठारीची इच्छा झाली पूर्ण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'छोटी मालकीण' या मालिकेत श्रीधरची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षर कोठारीने सेटवर सहकलाकारांसमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आणि त्याची ही इच्छा दुसऱ्या दिवशी पूर्ण देखील झाली. ... Read More\nBigg boss 12 : बिग बॉसच्या स्पर्धकांनी पाळले नाहीत बिग बॉसचे हे नियम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबिग बॉसच्या घरात राहाणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला काही नियम पाळणे गरजेचे असते. पण या घरातील अनेकांनी बिग बॉसचे नियम तोडले आहेत आणि त्यामुळे बिग बॉस त्यांना त्यांनी घराच्या नियमांचे पालन कशाप्रकारे केले नाही हे क्लिपिंगच्या माध्यमातून दाखवणार आहेत. ... Read More\nBigg Boss 12: श्रीसंतला मिळाली तोफेची सलामी, भडकले चाहते\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसंतला यानंतर बिग बॉसकडून तोफेची सलामी दिली गेली. ही तोफेची सलामी बिग बॉसच्या चाहत्यांना ठाऊक आहेच. ... Read More\nGulabjaam Movie: नात्यांच्या पाकात मुरलेला 'गुलाबजाम'लवकरच छोट्या पडद्यावर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nGulabjaam Movie: गुलाबजाम चित्रपटाची कथा आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) आणि राधा (सोनाली कुलकर्णी) या दोन आपल्या विश्वात गुंतलेल्या दोन व्यक्तींभोवती फिरते. ... Read More\nSonali KulkarniSiddharth Chandekarसोनाली कुलकर्णीसिद्धार्थ चांदेकर\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/hamee-named-20th-grand-slam-trophy-after-winning-australian-open-118012900009_1.html", "date_download": "2018-09-26T03:28:22Z", "digest": "sha1:5I526NMTNFWWGUMN2QR7XIRDG6XBK5BZ", "length": 10823, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रॉजर फेडरर विजेता | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरॉजर फेडरर याने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या मारिन सिलिचला 6-2, 6-7, 6-3, 3-6, 6-1 अशा सेटमध्ये पराभूत केले. रॉजर फेडररने सलग दुसर्‍यांदा आणि एकूण सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर आपले नाव कोरले. गेल्यावर्षीही फेडररने सिलिचला हरवूनच हे विजेतेपद जिंकले होते.\nस्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि क्रोएशियाचा सिलिक हे दोघेही आतापर्यंत दहावेळा प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर आले आहेत. या 10 पैकी 9 वेळा रॉजर फेडरर विजयी झाला आहे. तर एकदा सिलिक विजयी झाला आहे. सिलिकने 2014 मध्ये अमेरिका ओपनमध्ये फेडररचा पराभव केला होता. रॉजर फेडरर आणि दक्षिण कोरियाचा खेळाडू हेयॉन चुंग यांच्यात सेमी फायनल रंगली होती.\nहेयॉन चुंग उपांत्य फेरीत दमदार खेळी करु शकला नव्हता, त्याच्यामुळे त्याला नमवून फेडररने अंतिम फेरीत धडक मारली होती. सेमी फायनलमध्ये चुंगच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी धाडण्यात आले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदाल आणि स्टॉन वावरिंका हे खेळाडू दुखापतीमुळे भाग घेऊ शकले नाहीत. तसेच अ‍ॅण्डी मरेने या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.\nइंडोनेशिया मास्टर्स : सायना नेहवाल उपविजेती\nअनोखा विक्रम, कराटेमध्ये 54 सेकंदात 128 किक मारल्या\nरोनाल्डिन्होनेची फुटबॉलपटूमधून निवृत्तीची घोषणा\nशारापोव्हा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत परतली\nसिमोन ची फ्रान्स क्रांती पुण्यात\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nवीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद\nजम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंग���र सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...\nचंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा\nमुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास\nन्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...\nराहूल हाच मोदींना पर्याय...\nकौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/sw-savarkar-s-message-to-his-wife-118020200010_1.html", "date_download": "2018-09-26T02:31:56Z", "digest": "sha1:Y5CXQT2V3NV453SUHIDGBYWJ3TDXM2KN", "length": 12870, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वा. सावरकरांनी स्वत:च्या बायकोचा घेतलेला निरोप... | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वा. सावरकरांनी स्वत:च्या बायकोचा घेतलेला निरोप...\nतीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी\nबहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही सव्वीस वर्षांची मुलगी उभी आहे, जिचा मुलगा ही आता ह्या सगळ्या गडबडीत वारला. ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं..\n\"माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची ह्याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार.. कावळे, चिमण्या सगळेच करतात. आपल्या घरट्या पुरता संसार कोणालाही करता येतो, 'आम्हांला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना'. आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच, वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं, असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात, मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं; मग हिंदुस्थानात पुढची चांगली घर निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार.\nमाई, कल्पना करा.. की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली. आपल्या घराला आग लावली, तर हे पेरल्यामुळेच उद्या स्वतंत्र झा��ेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायला मिळणार आहे. मग सगळ्यांच्या घरातून सोन्याचा धूर यावा, म्हणून आपण आपल्या घराचा धूर नको का करायला वाईट वाटून घेऊ नका, एकाच जन्मात मी तुम्हाला एतका त्रास दिला की हाच पती जन्मोंजन्मी मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं.\nपुन्हा ह्या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप.\"\nअसं म्हटल्यानंतर ती सव्वीस वर्षांची - पंचवीस वर्षांची पोरगी अशी पटकन खाली बसत त्या तुरुंगाच्या जाळीतून हात आत घालते सावरकरांच्या पायाला हात लावते. ती धूळ आपल्या मस्तकी लावते, सावरकरांनी एकच विचारलं माई काय करता.. त्या पंचवीस वर्षाच्या पोरीनं सुद्धा सांगितलं, \"हे पाय बघून ठेवते पुढल्या जन्मी चुकायला नकोत म्हणून. आपल्या घराचे संसार करणारे खूप पाहिले, पण एवढा मोठा देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम देवाने मला माझा नवरा म्हणून दिला, मला नाही वाईट वाटत त्याच.. मला नाही वाईट वाटत. तुम्ही जर सत्यवान असाल तर मी सावित्री आहे, माझ्या तपश़्चर्येनं यमापासून तुम्हाला मी परत आणिन याची शक्यता बाळगा. स्वतःच्या जीवाला जपा, आम्ही या ठिकाणी तुमची वाट पाहत राहू.\"\nकाय ताकद आहे हो, निरोप देण्यात काय ताकद आहे.\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nवीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद\nजम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...\nचंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा\nमुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास\nन्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...\nराहूल हाच मोदींना पर्याय...\nकौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-09-26T03:18:20Z", "digest": "sha1:NF2JIS4U7JFGVMZVDACNUABGSDE3MJUN", "length": 5853, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मंगोलियन भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nmon (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nमंगोलियन ही अल्ताई भाषासमूहामधील एक भाषा मंगोलिया देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा चीनच्या आंतरिक मंगोलिया प्रांतामध्ये देखील अधिकृतपणे वापरली जाते.\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०१६ रोजी २२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/school-kids-will-take-oath-of-pollution-free-diwali-primary-education-board-suggests-16063", "date_download": "2018-09-26T03:53:15Z", "digest": "sha1:URIREXRCYVRAFS53IB62VXXPZKVMU3ZD", "length": 7004, "nlines": 89, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शाळकरी मुलं घेणार प्रदूषण मुक्तीची शपथ!", "raw_content": "\nशाळकरी मुलं घेणार प्रदूषण मुक्तीची शपथ\nशाळकरी मुलं घेणार प्रदूषण मुक्तीची शपथ\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदिवाळी म्हणजे दीपोत्सव. दिवाळीत फटाके फोडून नाही तर दिवे लावून साजरे करायचे असतात. मात्र गेली काही वर्ष आपण मुख्य 'दिवाळी' ही संकल्पनाच विसरलो आहोत. हल्ली दिवळी म्हटलं की 'फटाके फोडणं'. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सारेच हे प्रदूषण वाढवणारे फटाके फोडण्यात गर्क असतात. फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण थांबावं यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक परिपत्रकच काढले आहे.\nदिवाळीच्या दिवसात ध्वनी आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमा��ावर होत असतं. यासाठी शालेय जीवनापासूनच जनजागृती होणं नितांत गरजेचं आहे. यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानातून विद्यार्थ्यांना 'यावर्षी आम्ही फटाके उडवणार नाही' अशी शपथ देण्यात येणार आहे.\nभारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. सर्व सामान्य नागरिकांना निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरण जगण्यासाठी कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ व पर्यावरणाचा समतोल राखू.\nआम्ही सर्वजण असा ही संकल्प करतो की, समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरिता आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लावू व त्याचे नित्यनियमाने संगोपन करू.\nदिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाश, या दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होणार नाही, याकरिता फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत.\nआम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून शपथ घेतो की, वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी कटीबद्ध राहू.\nअशी शपथ उद्या मंगळवारी सर्व शाळांमध्ये विद्यार्थी घेणार आहेत. ही शपथ घेतल्यानंतर या वर्षीतरी मुंबईत दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी होईल, यात शंका नाही.\nदिवाळीची सुट्टी संपली, मुलांनो शाळा नवीन तासिकेनुसार भरणार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकपिल पाटील यांना शिक्षणमंत्र्यांचे सडेतोड उत्तर\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदिवाळी तोंडावर आली, पण सुट्टीबाबत संभ्रमच\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदिवाळीच्या सुट्टीतही प्राध्यापकांना करावी लागणार पेपर तपासणी\nBy संचिता ठोसर | मुंबई लाइव्ह टीम\n'तेजोमय' दिवाळी अंकाचं प्रकाशन\nBy रोहित पोखरकर | मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612824", "date_download": "2018-09-26T03:06:42Z", "digest": "sha1:7WQ74HNSPIX4XSRAQN3ZYWQS3G7JLYA4", "length": 4817, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती स्थीर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती स्थीर\nमुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती स्थीर\nमुंबईतील लीलावती इस्पितळात उपचारासाठी दाखल केलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थीर आहे. कदाचित मुख्यमंत्री पर्रीकर आज शनिवारी किंवा रव���वारी गोव्यात दाखल होतील. गुरुवारी त्यांना उपचारासाठी लीलावती इस्पितळात दाखल केले होते.\nगुरुवारी संध्याकाळी त्यांना अचानकपणे उलटय़ा होऊ लागल्याने तातडीने मुंबईला नेण्यात आले होते. लीलावतीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु केल्यानंतर त्यांची प्रकृती काल स्थीर झाली. अमेरिकेतून 22 रोजी ते गोव्यात दाखल झाले होते. काल 24 रोजी ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिविसर्जन कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र तब्येत बिघडल्याने त्यांना इस्पितळामध्ये दाखल व्हावे लागले.\nम्हादई जलविवादप्रकरणी आजपासून सुनावणी\nविष्णू सुर्या वाघ यांच्यावर ‘सोशल मिडीया’ द्वारा होणारी बदनामी चूकीची- अनिल होबळे\nवर्षा पर्यटनासाठी सत्तरी तालुका सज्ज\nफातोडर्य़ातून एक ट्रक तांदूळ केरळकडे रवाना\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Spread-the-rumors-of-violence-against-police-take-action/", "date_download": "2018-09-26T02:47:11Z", "digest": "sha1:2ZLDP32XRYXAEJXPVT5DLS64K4M3R2QW", "length": 6459, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अफवा पसरविणे नेटकऱ्यांना पडणार महागात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अफवा पसरविणे नेटकऱ्यांना पडणार महागात\nअफवा पसरविणे नेटकऱ्यांना पडणार महागात\nकाही दिवसांपूर्वी कल्याणात झालेल्या आंदोलनानंतर सोशल मीडियावर अफवांचे उधाण आले असून, शहरात शांतता असतानाही अफवांचे मेसेज झपाट्याने व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या अफवांमुळे पोलिसांची दमछाक झाली असतानाच कोळशेवाडी पोलिसांनी अफवा पसरविणार्‍या नेटकऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे.\nपुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवलीतील भीम सैनिकानीही निषेध मोर्चा, रस्ता रोको, रेल रोको करून उत्फूर्तपणे महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेतला. हिंसाचारादरम्यान अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली. याच दरम्यान कल्याण पूर्वेत दोन गटात झालेल्या वादातून जोरदार राडा झाला. या राड्याप्रकरणी पोलिसांनी 22 शिवसैनिक व 10 भीमसैनिकांना अटक केली. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत दुसऱ्या दिवशी कल्याण पूर्व बंद पुकारला. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर अफवांचे उधाण आले. कधी कुणाची हत्या, तर कधी तोडफोड, कधी कल्याण बंद, असे खोटे मेसेज काही नेटकरी पसरवू लागले. आंदोलनानंतर पोलिसांनी प्रचंड फौजफाटा तैनात करत शहरात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न केला. असे असतानाही काही अतिउत्साही मंडळींनी मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर चुकीचे व दिशाहीन मेसेज फॉरवर्ड करण्याचा सपाटा लावला. एकीकडे क्षणार्धात व्हायरल झालेल्या अशा मेसेजेसमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली. तर दुसरीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी शहरात शांतता प्रस्थापित केली असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. मात्र तरीही अफवांचे पीक वाढत चालल्याने कोळशेवाडी पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. अफवा पसरवणाऱ्या अज्ञात नेटकऱ्यांच्या विरोधात अखेर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आता या मंडळींना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी सायबर क्राईम सेलचा आधार घेतला आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/State-fell-to-70-million-quintals-of-tur/", "date_download": "2018-09-26T02:47:50Z", "digest": "sha1:X6OPM4ZVUOA4SOOKQJ5KVWVBM6RLSOMF", "length": 6818, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात ७० लाख क्विंटल तूर पडून, खरेदीदार मिळेना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात ७० लाख क्विंटल तूर पडून, खरेदीदार मिळेना\nराज्यात ७० लाख क्विंटल तूर पडून, खरेदीदार मिळेना\nमुंबई : चंदन शिरवाळे\nमागील दोन वर्षांपासून सरकार खरेदी करत असलेली सुमारे 69 लाख 72 हजार 785 क्विंटल तूर विविध गोदामांमध्ये पडून असताना सरकारला मे 2018 अखेर आणखी 31 लाख 22 हजार क्विंटल तूर खरेदी लागणार आहे. ही तूर खरेदी केल्यानंतर राज्यात सुमारे 1 कोटी 45 हजार 785 क्विंटल तुरसाठा होणार आहे. तूर खरेदीला दक्षिणेतील राज्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे सरकारने आता\nशेजारच्या गरीब देशांकडे विचारणा सुरु केली आहे. पण त्या देशांनीही गरजेनुसार अगोदरच तूर खरेदी केली असल्यामुळे आता इतक्या मोठ्या प्रमाणातील तुरीचे काय करायचे, असा प्रश्‍न सरकारला पडला आहे.\nकेंद्र सरकारने साठा करण्यास बंदी घातल्यामुळे राज्यात दोन वर्षांपुर्वी तुर दाळीची टंचाई निर्माण झाली होती. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले. मात्र, भाव गडगडल्यास शेतकर्‍यांचे नुकसान होईल या भितीने सरकारने गेल्या वर्षी सुमारे 25 लाख क्विंटल तर नाफेडने 30 लाख क्विंटल तुर खरेदी केली होती. सरकारने खरेदी केलेल्या तुरीपैकी आता 19 लाख 14 हजार क्विंटल तुर शिल्लक आहे.\nयंदाही तुरीचे महाबंपर पिक आले आहे. व्यापार्‍यांनी कमी भावाने तुर खरेदी करु नये, यासाठी सरकारने आतापर्यंत 19 लाख 36 हजार 785 क्विंटल तुर खरेदी केली आहे. राज्यात 25 जिल्ह्यांमध्ये 4 लाख 14 हजार 844 शेतकर्‍यांनी तुरखरेदीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 लाख 54 हजार 637 शेतकर्‍यांकडुन तुर खरेदी झाली असुन अद्याप 2 लाख 54 हजार 265 जणांची 31 लाख 22 हजार क्विंटल तुर खरेदी करणे बाकी आहे.\nगेल्या वर्षी सरकारने हमीभावाने 78 लाख क्विंटल तूरीची खरेदी केली होती. यावर्षी तुरीची आधारभूत किंमत 5 हजार 450 रूपये असून राज्य सरकार यंदा केंद्र सरकारच्या किंमत समर्थन योजनेखाली तूर खरेदी करत आहे. 1 फेब्रुवारी 2018 पासून राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये 189 ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. या खरेदीची मुदत 18 एप्रिल 2018 पर्यंतच होती. त्यामुळे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तुर खरेदीची मुदत आणखी वाढविण्याची विनंती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे केली आहे. 9 एप्रिल रोजी याबाबत खोत यांनी दिल्लीला पत्र पाठविले आहे.\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nस्वाईन फ्लूने घेतला आणखी चौघांचा बळी\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/farmer-prepare-hanging-in-field-in-protest-of-injustice-in-Samruddhi-Project-land-acquisition/", "date_download": "2018-09-26T02:52:37Z", "digest": "sha1:WWAT4R6YAJMR4KRKKFD4RR3BMDTBZFW5", "length": 5303, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍याने गळफासासाठी शेतात बांधला दोरखंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकर्‍याने गळफासासाठी शेतात बांधला दोरखंड\nशेतकर्‍याने गळफासासाठी शेतात बांधला दोरखंड\nसमृद्धी महामार्गासाठी भूसंपादनातील शहापूर तालुक्यातील दळखन गावातील गट नं. 220 अ, ब या जमीन क्षेत्राच्या भूसंपादनाच्या मोबदल्यापासून लक्ष्मण म्हसकर या शेतकर्‍याला अधिकार्‍यांनी वंचित ठेवले. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या सदर शेतकर्‍याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफासाचा दोरखंड बांधून ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nसमृद्धी बाबतच्या न्यायीक प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा आरोप करीत म्हसकर यांनी यापूर्वीच येत्या 15 ऑगस्ट रोजी शहापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.\nदळखन गावातील गट नं. 20 अ, ब हे जमीनक्षेत्र समृद्धी महामार्गासाठी भूसंपादित होत आहे. त्यापैकी 74 गुंठे जमीन क्षेत्रात म्हसकर यांची ताबा व वहिवाट सुरू असून हे जमीनक्षेत्र सदर शेतकरी नागळी, वरई, उडीद, खुरासणी उडीदाचे पीक घेण्यासाठी सलग तीन पिढ्यांपासून कसत आहे. याबाबतची महसूली नोंद घेण्यासाठी खर्डीतील तलाठी यांना वेळोवेळी अर्ज देण्यात आले असूनही संपादित जमीनक्षेत्राच्या मोबदल्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप या शेतकर्‍याकडून करण्यात आला आहे. न्याय न मिळाल्यास शेती करून राबत असलेल्या शेतातच आत्महत्या करण्यासाठी या शेतकर्‍याने थेट शेतातील आंब्याच्या झाडाला गळफासाचा दोरखंड बांधून ठेवला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसण्याचा इशारा देखील या शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दिला आहे.\nधोनी स्टाईल नेतृत्वाची पुन्हा झलक\nमनमाड : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\nमुकेश अंबानींची रोजची कमाई ३०० कोटी\n‘रुपया’ जमा झालाय का बघण्यासाठी गुरुजी बँकेत\nमुश्रीफांनी गरिबांच्या चुलीत पाणी ओतले : महाडिक\nमुंबईकरांचे कोस्टल रोडचे स्वप्न 4 वर्षांत पूर्णत्वास\n१६५ आमदार गुन्हेगार, ११५ जणांवर गंभीर गुन्हे\nशासकीय जमिनी होणार मालकीच्या\nचित्रनगरीतील साडेपाच एकर जमीन सुभाष घईंना बहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/travel?page=1", "date_download": "2018-09-26T03:46:28Z", "digest": "sha1:XMNNRI2Z3VFKVQWJW3XPVXFPFTZRODH5", "length": 4262, "nlines": 59, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "प्रवास- प्रवास, यात्रा सहल, प्रवासी कंपन्या, राहण्याची सोय, हॉटेल, लॉजींग Travel, Tours, Travel agents, Resorts, Hotels, Lodging and Boarding. | Page 2 |", "raw_content": "\nप्रवास, यात्रा सहल, प्रवासी कंपन्या, राहण्याची सोय, हॉटेल, लॉजींग\nहॉटेल्स / रिसॉर्टस हॉटेल कोकोनट, कुडाळ ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग. India\nप्रवास एसी टुरिस्ट कार्स / १७ सिटर बसेस भाडयाने मिळतील पुणे India\nप्रवास कार ड्रायवर ऑन कॉल बेसिस इन पुणे पुणे India\nहॉटेल्स / रिसॉर्टस वाई येथे जेवण आणि नाष्टा याची सुविधा. पुणे India\nयात्रा-सहल ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे सहल, ३१ ऑक्टोबर चन्द्रपुर India\nप्रवास सोबत फ्लोरडा किवा ग्रन्ड कनॉन प्रवास फ्रॉम न्यू जर्सी/न्यू सिटी जर्सी सिटी United States\nहॉटेल्स / रिसॉर्टस खास घरगुती चवीसाठी 'खावाकी' पुणे India\nप्रवास एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन. India\nयात्रा-सहल प्रबळगड आणि कलावंती दुर्ग बघितला आहे किवा पाहायचा आहे अशा हौशी पर्यटक मित्रांना, हा ट्रेक आणि निसर्ग सौंदर्यपूर्ण परिसर कसा अनुभवायचा याच्याबद्दल माझे स्थानिक मत पनवेल India\nयात्रा-सहल Travel Fun - संपूर्ण भारतात हॉटेल आणि कार बुकिंगसाठी पुणे India\nहॉटेल्स / रिसॉर्टस आता कोथरुडमधे 'खावाकी' Pune India\nप्रवास थायलँड ट्रेझर - ५ रात्री (३ रा. पट्टाया २ रा.बँगकॉक) - मुग्धा टुरिझम संगे India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k4s029.htm", "date_download": "2018-09-26T02:22:09Z", "digest": "sha1:6FBFLTBIZS23FK36QBLNUKHX2675P4JQ", "length": 58621, "nlines": 1441, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - किष्किंधाकाण्ड - ॥ एकोनत्रिंशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ एकोनत्रिंशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nहनुमता बोधितेन सुग्रीवेण नीलं प्रति वानर-सैनिकानां एकत्रकरणाय आदेशदानम् - हनुमानांनी समजाविल्यावर सुग्रीवांनी नीलाला वानर- सैनिकांना एकत्र करण्याचा आदेश देणे -\nसमीक्ष्य विमलं व्योम गतविद्युद्बनलाहकम् \nसारसाकुलसंघुष्टं रम्यज्योत्स्नानुलेपनम् ॥ १ ॥\nसमृद्धार्थं च सुग्रीवं मंदधर्मार्थसंग्रहम् \nअत्यर्थं चासतां मार्गं एकांतगतमानसम् ॥ २ ॥\nनिर्वृत्तकार्यं सिद्धार्थं प्रमदाभिरतं सदा \nप्राप्तवंतमभिप्रेतान् सर्वानेव मनोरथान् ॥ ३ ॥\nस्वां च पत्‍नीमभिप्रेतां तारां चापि समीप्सिताम् \nविहरंतमहोरात्रं कृतार्थं विगतज्वरम् ॥ ४ ॥\nक्रीडंतमिव देवेशं गंधर्वाप्सरसां गणैः \nमंत्रिषु न्यस्तकार्यं च मंत्रिणामनवेक्षकम् ॥ ५ ॥\nनिश्चितार्थोऽर्थतत्त्वज्ञः कालधर्मविशेषवित् ॥ ६ ॥\nवाक्यविद् वाक्यतत्त्वज्ञं हरीशं मारुतात्मजः ॥ ७ ॥\nहितं तथ्यं च पथ्यं च सामधर्मार्थनीतिमत् \nप्रणयप्रीतिसंयुक्तं विश्वासकृतनिश्चयम् ॥ ८ ॥\nपवनकुमार हनुमान् शास्त्राच्या निश्चित सिद्धांताला जाणणारे होते. काय करावयास पाहिजे आणि काय नाही- या सर्व गोष्टींचे त्यांना यथार्थ ज्ञान होते. कुठल्या समयी कुठल्या विशेष धर्माचे पालन केले पाहिजे- हेही ते ठीक-ठीक जाणत होते. त्यांना संभाषण करण्याच्या कलेचेही चांगले ज्ञान होते. त्यांनी पाहिले आकाश निर्मल झाले आहे. आता त्यात वीज चमकत नाही अथवा ढगही दिसून येत नाहीत. अंतरिक्षात सर्वत्र सारस उडत आहेत आणि त्यांची बोली ऐकू येत आहे. चंद्रोदय झाल्यावर आकाश असे भासत आहे की जणु त्याच्यावर श्वेत चंदनसदृश रमणीय चांदण्याचा लेप चढविला गेला आहे. सुग्रीवाचे प्रयोजन सिद्ध झाल्यामुळे आता ते धर्म आणि अर्थ संग्रहात शिथिलता दाखवू लागले आहेत. असाधु पुरुषांच्या मार्गाचा, कामसेवनात अधिक रममाण होत आहेत. जेथे स्त्रियांच्या संगतीत राहण्यात बाधा येणार नाही, अशा जागीच त्यांचे मन लागत आहे. त्यांची कामेच्छा पूर्ण झाली आहे. त्यांच्या अभीष्ट प्रयोजनाची सिद्धि होऊन चुकली आहे. आता ते सदा युवती स्त्रियांसह क्रीडा-विलासातच लागून राहिले आहेत. त्यांनी आपल्या सर्व अभिलषित मनोरथांना प्राप्त केलेले आहे. आपली मनोवांछित पत्‍नी रूमा तसेच अभीष्ट सुंदरी तारेलाही प्राप्त करून आता ते कृतकृत्य एवं निश्चिंत होऊन दिवस-रात्र भोग-विलासातच दंग राहात आहेत. ज्याप्रमाणे देवराज इंद्र गंधर्व आणि अप्सरांच्या समुदायाबरोबर क्रीडेत तत्पर राहातात; त्या प्रकारे सुग्रीवही आपल्या मंत्र्यांवर राज्यकार्याचा भार ठेवून क्रीडा-विहारात तत्पर आहेत. मंत्र्यांच्या कार्यावर ते देखरेखही करीत नाहीत. मंत्र्यांच्या सज्जनतेमुळे जरी राज्याला कुठल्याही प्रकारची हानि पोहोचण्याचा संदेह नाही आहे तथापि स्वतः सुग्रीवच स्वेच्छाचारी झाल्यासारखे आहेत. या सर्वांचा विचार करून हनुमान् वानरराज सुग्रीवांजवळ गेले आणि त्यांना युक्तियुक्त विविध आणि मनोरम वचनांच्या द्वारा प���रसन्न करून वाक्यतत्त्वज्ञ त्या सुग्रीवाला हितकर, सत्य, लाभदायक, साम, धर्म आणि अर्थनीतिने युक्त शास्त्रविश्वासी पुरुषाच्या सदृढ निश्चयाने संपन्न तसेच प्रेम आणि प्रसन्नतायुक्त वचन बोलले- ॥१- ८ १/२॥\nराज्यं प्राप्तं यशश्चैव कौली श्रीरभिवर्धिता ॥ ९ ॥\nमित्राणां संग्रहः शेषः तद् भवान् कर्तुमर्हति \n आपण राज्य आणि यश प्राप्त केले आहे तसेच कुलपरंपरेने आलेल्या लक्ष्मीलाही वाढविले आहे; परंतु आता मित्रास आपलेसे कार्य शेष राहिले आहे. ते आपणाला या समयी पूर्ण केले पाहिजे. ॥९ १/२॥\nयो हि मित्रेषु कालज्ञः सततं साधु वर्तते ॥ १० ॥\nतस्य राज्यं च कीर्तिश्च प्रतापश्चापि वर्धते \n’जो राजा प्रत्युपकार केव्हा केला पाहिजे’ ही गोष्ट जाणून मित्रांच्या प्रति सदा साधुतापूर्ण आचरण करतो, त्याच्या राज्य, यश आणि प्रतापाची वृद्धि होते. ॥१० १/२॥\nयस्य कोशश्च दण्डश्च मित्राण्यात्मा च भूमिप \nसमान्येतानि सर्वाणि स राज्यं महदश्नुते ॥ ११ ॥\n ज्या राजाचा कोश, दण्ड, सेना, मित्र आणि स्वतःचे शरीर - ही सर्वच्या सर्व समान रूपाने त्याच्या वश राहातात, तो विशाल राज्याचे पालन आणि उपभोग करतो. ॥११॥\nतद् भवन् वृत्तसंपन्नः स्थितः पथि निरत्यये \nमित्रार्थमभिनीतार्थं यथावत् कर्तुमर्हति ॥ १२ ॥\n’आपण सदाचाराने संपन्न आणि नित्य सनातन धर्माच्या मार्गावर स्थित आहात. मित्राच्या कार्याला सफल बनविण्यासाठी जी प्रतिज्ञा केली आहे, ती यथोचित रूपाने पूर्ण करावी. ॥१२॥\nसंत्यज्य सर्वकर्माणि मित्रार्थे यो न वर्तते \nसंभ्रमाद् विकृतोत्साहः सोऽनर्थेनावरुध्यते ॥ १३ ॥\n’जो आपली सर्व कार्ये सोडून मित्राचे कार्य सिद्ध करण्यासाठी विशेष उत्साहपूर्वक शीघ्रतेने लागत नाही त्याला अनर्थाचे भागी व्हावे लागते. ॥१३॥\nयो हि कालव्यतीतेषु मित्रकार्येषु वर्तते \nस कृत्वा महतोऽप्यर्थान्न मित्रार्थेन युज्यते ॥ १४ ॥\n’कार्य साधण्याचा उपयुक्त अवसर निघून गेल्यावर जो मित्राच्या कार्याच्या मागे लागतो, तो मोठ्यात मोठी कार्ये सिद्ध करूनही मित्राचे प्रयोजन सिद्ध करणारा मानला जात नाही. ॥१४॥\nतदिदं मित्रकार्यं नः कालातीतमरिंदम \nक्रियतां राघवस्यैतद् वैदेह्याः परिमार्गणम् ॥ १५ ॥\n भगवान् राघव आपले परम सुहृद आहेत. त्यांच्या या कार्याचा समय निघून जात आहे. म्हणून वैदेही सीतेच शोध घेण्यास आरंभ केला पाहिजे. ॥१५���\nन च कालमतीतं ते निवेदयति कालवित् \nत्वरमाणोऽपि सन् प्राज्ञः तव राजन् वशानुगः ॥ १६ ॥\n परम बुद्धिमान् श्रीराम समयाचे ज्ञान राखतात आणि त्यांना आपल्या कार्याच्या सिद्धिसाठी घाई झालेली आहे, तरीही ते आपल्या अधीन होऊन राहिले आहेत. संकोचवश, ते माझ्या कार्याचा समय निघून चालला आहे असे आपल्याला सांगत नाहीत. ॥१६॥\nकुलस्य हेतुः स्फीतस्य दीर्घबंधुश्च राघवः \nअप्रमेयप्रभावश्च स्वयं चाप्रतिमो गुणैः ॥ १७ ॥\nतस्य त्वं कुरु वै कार्यं पूर्वं तेन कृतं तव \nहरीश्वर कपिश्रेष्ठान् आज्ञापयितुमर्हसि ॥ १८ ॥\n भगवान् राघव दीर्घकाळपर्यंत मैत्री निभावणारे आहेत. ते आपल्या समृद्धिशाली कुलाच्या अभ्युदयाचे हेतु आहेत. त्यांचा प्रभाव अतुलनीय आहे. ते गुणांमध्ये आपली बरोबर करणारा कुणी राखत नाहीत. आता आपण त्यांचे कार्य सिद्ध करावे, कारण त्यांनी आपले काम आधीच सिद्ध केलेले आहे. आपण प्रधान प्रधान वानरांना या कार्यासाठी आज्ञा द्यावी. ॥१७-१८॥\nन हि तावद् भवेत् कालो व्यतीतश्चोदनादृते \nचोदितस्य हि कार्यस्य भवेत् कालव्यतिक्रमः ॥ १९ ॥\n’श्रीरामांनी सांगण्यापूर्वीच जर आम्ही या कार्याचा प्रारंभ केला तर वेळ निघून गेली असे मानले जाणार नाही, परंतु जर त्यांना यासाठी प्रेरणा करावी लागली तर मग असेच समजले जाईल की आपण वेळ घालविला आहे- त्यांच्या कार्यास फारच उशीर लावला आहे. ॥१९॥\nअकर्तुरपि कार्यस्य भवान् कर्ता हरीश्वर \nकिं पुनः प्रतिकर्तुस्ते राज्येन च वधेन च ॥ २० ॥\n ज्याने आपला काही उपकार केलेला नाही त्याचे कार्य सुद्धा सिद्ध करणारे आपण आहात; मग ज्यांनी वालीचा वध तसेच राज्य प्रदान करून आपल्यावर उपकार केले आहेत, त्यांचे कार्य आपण शीघ्र सिद्ध कराल हे काय सांगायला हवे कां \nकर्तुं दाशरथेः प्रीतिमां आज्ञायां किं न सज्जसे ॥ २१ ॥\n’वानर आणि अस्वल -समुदायाचे स्वामी सुग्रीव आपण शक्तिमान् आणि अत्यंत पराक्रमी आहात, तरीही दाशरथि रामांचे प्रिय कार्य करण्यासाठी वानरांना आज्ञा देण्यास का विलंब करीत आहात आपण शक्तिमान् आणि अत्यंत पराक्रमी आहात, तरीही दाशरथि रामांचे प्रिय कार्य करण्यासाठी वानरांना आज्ञा देण्यास का विलंब करीत आहात \nकामं खलु शरैः शक्तः सुरासुरमहोरगान् \nवशे दाशरथिः कर्तुं त्वत् प्रतिज्ञां अवेक्षते ॥ २२ ॥\n’यात संदेह नाही की दशरथकुमार भगवान् श्रीराम आपल्या बाणां��ी समस्त देवता, असुर आणि मोठमोठ्या नागांनाही आपल्या वश करू शकतात तथापि आपण जी त्यांचे कार्यास सिद्ध करण्याची प्रतिज्ञा केली आहे, त्याचीच ते वाट पहात आहेत. ॥२२॥\nप्राणत्यागाविशङ्केःन कृतं तेन महत् प्रियम् \nतस्य मार्गाम वैदेहीं पृथिव्यामपि चांबरे ॥ २३ ॥\n’त्यांनी आपल्यासाठी वालीचे प्राण घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. ते आपले फार मोठे प्रिय कार्य करून चुकले आहेत, म्हणून आता आपण त्यांची पत्‍नी वैदेही सीतेचा या भूतलावर आणि आकाशात ही पत्ता लावू या. ॥२३॥\nन च यक्षा भयं तस्य कुर्युः किमिव राक्षसाः ॥ २४ ॥\n’देवता, दानव, गंधर्व, असुर, मरूद्‌गण तसेच यक्षही श्रीरामांना भय पोहोचवू शकत नाहीत, मग राक्षसांची तर बिशदच काय आहे \nतदेवं शक्तियुक्तस्य पूर्वं प्रतिकृतस्तथा \nरामस्यार्हसि पिङ्गे्श कर्तुं सर्वात्मना प्रियम् ॥ २५ ॥\n असे शक्तिशाली आणि प्रथमच उपकार करणार्‍या भगवान् रामांचे प्रिय कार्य आपल्याला आपली सर्व शक्ति पणाला लावून केले पाहिजे. ॥२५॥\nनाधस्तादवनौ नाप्सु गतिर्नोपरि चांबरे \nकस्यचित् सज्जतेऽस्माकं कपीश्वर तवाज्ञया ॥ २६ ॥\n आपली आज्ञा झाली तर जलात, स्थळात, खाली (पाताळात) तसेच वर आकाशात - कुठेही आम्हां लोकांची गति रूद्ध होऊ शकत नाही. ॥२६॥\nतदाज्ञापय कः किं ते कृते कुत्र व्यवस्यतु \nहरयो ह्यप्रधृष्यास्ते संति कोट्यग्रतोऽनघ ॥ २७ ॥\n म्हणून आपण आज्ञा द्यावी की कोणी कोठून आपल्या कुठल्या आज्ञेचे पालन करण्यासाठी उद्योग करावा. आपल्या अधीन करोडोपेक्षांही अधिक असे वानर उपस्थित आहेत; ज्यांना कुणीही परास्त करू शकत नाही.’ ॥२७॥\nतस्य तद्वचनं श्रुत्वा काले साधु निवेदितम् \nसुग्रीवः सत्त्वसंपन्नः चकार मतिमुत्तमाम् ॥ २८ ॥\nसुग्रीव सत्वगुणांनी संपन्न होते. त्यांनी हनुमान् द्वारा योग्य समयी चांगल्या प्रकारे सांगितली गेलेली उपर्युक्त गोष्ट ऐकून भगवान् श्रीरामांचे कार्य सिद्ध करण्यासाठी अत्यंत उत्तम निश्चय केला. ॥२८॥\nदिक्षु सर्वासु सर्वेषां सैन्यानामुपसंग्रहे ॥ २९ ॥\nयथा सेना समग्रा मे यूथपालाश्च सर्वशः \nसमागच्छंत्यसंगेन सेनाग्र्येण तथा कुरु ॥ ३० ॥\nते परम बुद्धिमान् होते. म्हणून नित्य उद्यमशील नील नामक वानराला त्यांनी समस्त दिशांमधून संपूर्ण वानरसेनांना एकत्र करण्यासाठी आज्ञा दिली आणि म्हटले - ’तुम्ही असा प्रयत्‍न करा की ज्यायोगे ���ाझी सर्व सेना येथे एकत्रित होईल आणि सर्व यूथपति आपली सेना तसेच सेनापतिंसह अविलंब येथे उपस्थित होतील. ॥२९-३०॥\nये त्वंतपालाः प्लवगाः शीघ्रगा व्यवसायिनः \nसमानयंतु ते शीघ्रं त्वरिताः शासनान्मम \nस्वयं चानंतरं सैन्यं भवानेवानुपश्यतु ॥ ३१ ॥\n’राज्य-सीमेचे रक्षण करणारे जे जे उद्योगी आणि शीघ्रगामी वानर आहेत, ते सर्व माझ्या आज्ञेने शीघ्र येथे यावेत. त्यानंतर जे काही कर्तव्य असेल त्यावर तुम्ही लक्ष द्यावे. ॥३१॥\nत्रिपञ्चरात्रादूर्ध्वं यः प्राप्नुयादिह वानरः \nतस्य प्राणांतिको दण्डो नात्र कार्या विचारणा ॥ ३२ ॥\nजो वानर पंधरा दिवसानंतर येथे पोहोचेल, त्याला प्राणांत दंड दिला जाईल. यात कुठलाही अन्यथा विचार करतां कामा नाही. ॥३२॥\nविधाय वेश्म प्रविवेश वीर्यवान् ॥ ३३ ॥\n’ही माझी निश्चित आज्ञा आहे. हिच्या अनुसार या व्यवस्थेचा अधिकार घेऊन अंगदासह तू स्वतः ज्येष्ठ वानरांजवळ जा. असा प्रबंध करून महाबली वानरराज सुग्रीव आपल्या महालात निघून गेले. ॥३३॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकोनत्रिंशः सर्गः ॥ २९ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकोणतिसावा सर्ग पूरा झाला. ॥२९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/user/2460", "date_download": "2018-09-26T03:48:00Z", "digest": "sha1:O4X6QXW7VEKDMHORIHTO6A6N44LDZDQ7", "length": 2714, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "स्मिता भागवत | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nराज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर पुण्यातील एका प्रसिद्ध दैनिकात ३ वर्षे पत्रकारिता केली. भारतीय विद्या( Indology) मध्ये M.A. टि.म.वि.तून केले .सध्या आदिमाता मासिक, पुणे येथे सहाय्यक संपादक आहे. प्रामुख्याने वाचन व लिखाणाची आवड आहे. धार्मिक, वैचारिक तसेच चरित्रात्मक वाचनाची विशेष आवड आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/much-awaited-hunters-movie-will-soon-be-flying/", "date_download": "2018-09-26T03:18:15Z", "digest": "sha1:JOHSCUWBJEGPKYSKGG3NJLIASA4TOY2N", "length": 30242, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Much-Awaited 'Hunters' Movie Will Soon Be Flying | बहुप्रतीक्षित ‘शिकारी’ चित्रपट लवकरच उडवणार धमाल | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २६ सप्टेंबर २०१८\nसोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी\nपाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार \nसोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी \nअल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nसर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nमुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील\nअकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच\nचर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद\n सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे\nपापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा\nअंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम\nOscar 2019 : आॅस्करसाठी निघालेल्या ‘विलेज रॉकस्टार्स’बद्दल या सहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nचविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब\nसिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर\nहिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी\nआज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही\nअलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी\nजालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.\nमुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प\nआशिया चषक: अफगाणिस्तानचे भारताला २५३ धावांचे आव्हान\nनवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.\nदिल्ली: धावपटू हिमा दास हिचा अर्जुन पुरस्काराने गौरव\nबदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...\nनाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.\nरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nआशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.\nमुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी\nनवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nबहुप्रतीक्षित ‘शिकारी’ चित्रपट लवकरच उडवणार धमाल\nपहिल्या टीजरपासून ‘शिकारी’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल��. महेश मांजरेकर प्रस्तुतकर्ता व विजू माने दिग्दर्शक असल्याने ती अधिक वाढली. वेगळया धाटणीच्या २० एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘शिकारी’ या चित्रपटाबद्दल प्रस्तुतकर्ता महेश मांजरेकर, दिग्दर्शक विजू माने आणि निर्माते विजय पाटील यांच्याशी मारलेल्या गप्पा\nमला पहिल्यापासून वाटत कि जर तुम्हाला धमाका करायचा असेल तर लवंगी लावून चालणार नाही तर त्याला बॉम्बच लागतो आणि तो बॉम्ब चित्रपट शिकारी आज प्रदर्शित झाला आहे. मराठी प्रेक्षक हुशार आहे, तो आता सगळ्या प्रकारच्या चित्रपटांसाठी तयार झालाय आणि सेक्सशी संबंधीत गोष्टी आपण मोकळेपणाने बोलू लागलो आहोत. मग असं असताना बोल्ड सीन्स मराठी चित्रपटात दाखवणे म्हणजे पचनी न पडणारी गोष्ट असा कयास का लावायचा ‘शिकारी’मधील नेहा खानच्या मादक-मस्त अदांनी तर आधीच सगळ्यांची शिकार झालीय असं मी ऐकतो आहे. सुव्रतचा पहिल्याच सिनेमातील सुरेख वावर आणि विजू मानेचे संयमित आणि सुरेख दिग्दर्शन. चित्रपटाची हाताळणी कठीण होती. एक बोल्ड विषय संवेदनशीलपणे हाताळण्याचा प्रयत्न केलाय. ही एक सेक्स कॉमेडी आहे असा ट्रेलर वरून समज झाला असला तरी त्यातून एक संदेशही दिलाय. एकूणात ती ‘कमर्शियल फिल्म विथ फुल ऑफ एंटरटेन्मेंट’ आहे. ‘शिकारी’ हा चित्रपट हे आपल्या चित्रसृष्टीतील एक वास्तव आहे.\n‘शिकारी’चे दिग्दर्शक विजू माने म्हणतात,\n“स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाऱ्या श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन शिकारी चित्रपटाच्या कथेबद्दल करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे. महेश मांजरेकर ह्या सिनेमात प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेत असले तरी हा सिनेमा आकार घेत असताना त्यांनी देलेले योगदान खूप खूप मोठे आणि अनुभवसिद्ध आहे.\nसुव्रत आणि नेहा रूढार्थाने नायक नायिका असले तरी या चित्रपटात प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, कश्मीरा शाह सह आणखी एक सरप्राईज पॅकेज म्हणजे मृण्मयी देशपांडेची यातील अवखळ भूमिका. मराठीतील आघाडीचे विनोदवीर भाऊ कदम, वैभव मांगले आणि भारत गणेशपुरे यांनी चित्रपटाची ‘सेक्स कॉमेडी’ ही ओळख सार्थ ठरविलीय. चित्रपटातील संवाद, गाणी ही आणखी एक जमेची बाजू. अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत तर कुमार, श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, जितेंद्र जोशी आदींनी लिहिलेली गाणी अशी ही भट्टी जुळून आली आहे. अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुइली जोगळेकर आदींनी गाणी गायली आहेत.\nआर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या विजय पाटील यांची निर्मिती असलेला ‘शिकारी’ या एकूण काय तर हा मनोरंजनाचा एक तडका आहे पण थोडा झणझणीत आहे असे दिग्दर्शक विजू माने म्हणाले.\nचित्रपटाचे निर्माते आणि आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील म्हणाले,“शिकारी’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. हा चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांनी दिग्दर्शित केला असून बहुआयामी व्यक्तिमत्व महेश मांजरेकर यांनी त्याचे सादरीकरण केले आहे. माझे वडील एस आर पाटील यांनी पूर्वी ‘बायको असावी अशी’या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात माझ्या वडिलांनी मध्यवर्ती भूमिका ही केली होती. तो चित्रपट मनोरंजन आणि सामाजिक संदेश यांचे अचूक मिश्रण होते आणि आता आज प्रदर्शित होत असलेला शिकारी’ या आमच्या चित्रपटातून आम्ही अशाच प्रकारची संकल्पना मांडली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nनाजुका आणि रायबा उधळणार 'प्रीती सुमने'\nसिद्धार्थ चांदेकरला सेटवर भेटायला आला हा मित्र\nसुबोध भावे आणि श्रुती मराठेचे 'ओ साथी रे' रोमँटीक गाणे आले समोर, तर नेटीझन्सही देतायेत अशा कमेंटस\nप्रसाद ओक म्हणतोय, 'ओक ठोक' बोलायचे\nहलालने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\nदिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’ सिनेमात असणार 'डबल रोल'\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nहिमाचल प्रदेशआशिया चषकबिग बॉस 12इंधन दरवाढहिमाचल प्रदेश पूरराफेल डीलमनोहर पर्रीकरअजय देवगणकसौटी जिंदगी की 2\nभारतीयांच जगण बनलेले विदेशी पदार्थ अन् खेळ\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\n'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका\nविराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट\nदिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका\nटाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर\nभारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम\nआपण यांना पाहिलंत का\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\nभाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nआजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018\nViral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\nआधार कार्ड वैध की अवैध आज सर्वोच्च निकाल सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल\nजवानांची मुंडकी उडवली जाताहेत, आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देतोय- उद्धव ठाकरे\nदिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार\n‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही\nIND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय\nआमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/sanatan-sanstha-vaibhav-raout-dr-dabholkar-murder-case-302609.html", "date_download": "2018-09-26T02:43:21Z", "digest": "sha1:VF4I5Z2JDBYJZTAIEA4UDKQUO7UV7H2W", "length": 2080, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - वैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले–News18 Lokmat", "raw_content": "\nवैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेले 9 जण हे सनातन संस्थेचे साधक नाहीत वैभव राऊतचा सनातनशी संबंध नाही असं स्पष्टीकरण सनातन संस्थेनं आज पत्रकार परिषदेत दिलं.\nया ५ गोष्टींमुळे कळेल तुमचा बॉयफ्रेंड कि���वा गर्लफ्रेंड तुम्हाला धोका तर देत नाही ना\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/559341", "date_download": "2018-09-26T03:06:57Z", "digest": "sha1:SECE7NPBJ4FAS7L3D63KC6F3IPIIWG65", "length": 7995, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीत धडक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » महाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nमहाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nविजय हजारे करंडक स्पर्धा : केरळावर 98 धावांनी विजय, नौशाद शेखचे अर्धशतक\nयेथे सुरु असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत शनिवारी झालेल्या लढतीत महाराष्ट्राने केरळ संघावर 98 धावांनी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. खराब हवामानामुळे 37 षटकांच्या झालेल्या या लढतीत महाराष्ट्राने प्रारंभी 8 बाद 273 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना केरळ संघाचा डाव 29.2 षटकांत 175 धावांवर संपुष्टात आला. नौशाद शेखचे अर्धशतक (76) व श्रीकांत मुंढे (26 धावांत 5 बळी) हे महाराष्ट्राच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्रासमोर मुंबईचे आव्हान असेल.\nप्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मुर्तझा ट्रंकवाला (15) धावा काढून बाद झाला. ऋतुराज गायकवाड (28) व कर्णधार राहुल त्रिपाठी (15) हे स्वस्तात बाद झाल्याने महाराष्ट्र 3 बाद 76 अशा अडचणीत सापडला होता. पण, अंकित बावने व नौशाद शेख जोडीने चौथ्या गडय़ासाठी 100 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. बावनेने 43 धावा केल्या. नौशादने अर्धशतकी खेळी साकारताना 56 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 76 धावांची खेळी साकारली. ही जोडी बाद झाल्यानंतर निखिल नाईक (16), हिमंगणकेर (37), श्रीकांत मुंढे (11) यांच्या शानदार खेळीमुळे महाराष्ट्राला 37 षटकांत 8 बाद 273 धावापर्यंत मजल मारता आली. केरळ संघातर्फे संदीप वॉरियर व अभिषेक मोहन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.\nप्रत्युतरात खेळताना श्रीकांत मुंढे (26 धावांत 5 बळी) व स्वप्नील बच्छाव (46 धावांत 2 बळी) यांच्या भेदक माऱयासमोर केरळ संघाचा डाव 29.2 षटकांत 175 धावांवर आटोपला. केरळ संघातर्फे संजू सॅमसनने सर्वाधिक 46 धावा फटकावल्या. कर्णधार सचिन बेबी (22) व अरुण कार्तिक (23) धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मात्र ठराविक अंतराने बाद होत गेल्याने केरळाचा डाव 175 धावांवर गुंडाळला गेला. महाराष्ट्रातर्फे मुंढेने 5, बच्छाव 2 तर संकलेचा, धुमाळ व हिमंगणकेर यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद केला.\nसंक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र 37 षटकांत 8 बाद 273 (ऋतुराज गायकवाड 28, अंकित बावने 43, नौशाद शेख 76, हिमंगणेकर 37, संदीप वॉरियर 2/74, अभिषेक मोहन 2/54).\nकेरळ 29.2 षटकांत सर्वबाद 175 (संजू सॅमसन 46, सचिन बेबी 22, अरुण कार्तिक 23, श्रीकांत मुंढे 5/26, बच्छाव 2/46).\nस्टॅनफोर्ड स्पर्धेतून अझारेंकाची माघार\n‘त्या’ वादग्रस्त छायाचित्रावरुन विनेश मिथालीच्या पाठीशी\nइंग्लंड सर्वबाद 346, कांगारुंचेही चोख प्रत्युत्तर\n80 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने फुटबॉल महासंग्रामाचा किकऑफ\nसिंधुदुर्गात 28रोजी व्यापार बंद\nहायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती\nमिठमुंबरीतील युवकावर तब्बल आठ दिवसांनी अंत्यसंस्कार\nप्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन\nत्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या\nकिल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता\nवेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/bapat-vs-kakade-on-govt-future-news-279461.html", "date_download": "2018-09-26T03:39:28Z", "digest": "sha1:BP2YW235R4UABZ64IJIRDEYAUB34WILE", "length": 2579, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - बापटांच्या 'सरकार भविष्यवाणी' वक्तव्यावरून काकडेंची कुरघोडी !–News18 Lokmat", "raw_content": "\nबापटांच्या 'सरकार भविष्यवाणी' वक्तव्यावरून काकडेंची कुरघोडी \nखा. संजय काकडे म्हणाले, '' चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या आणि कॅबिनेट मंत्री असलेल्या नेत्याने असे विधान करणे लाजीरवाणे. त्यांच्या या विधानामुळे भाजप कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची झालंय. त्यामुळे बापट यांच्यावर नेमकी काय कारवाई करायची हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्रीही योग्य तोच निर्णय घेतील.''\nया ५ गोष्टींमुळे कळेल तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला धोका तर देत नाही ना\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-09-26T02:33:24Z", "digest": "sha1:2C4EULTT55YQYPXCKVMZ7JCRRO4E2Z5F", "length": 15924, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे - विकिपीडिया", "raw_content": "भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे\n(भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारतीय राज्ये व प्रदेश\nभारताचे प्रशासकीय विभाग, २9 राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश.\nभारत हा एकोणतीस राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशांनी बनला आहे. प्रत्येक राज्यास स्वतःचे सरकार आहे परंतु केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आहेत.\nजेथे सरकारी कार्यालय आहे ते प्रशासकीय राजधानी आहे तर जेथे विधानसभा अधिवेशन भरते ती दुसरी राजधानी तर जेथे उच्च न्यायालय आहे ते न्यायालीन राजधानी आहे. इथे दर्शवलेली तारीख हे ते शहर राज्य किंवा प्रदेशाची राजधानी झाल्याची आहे. चौकटीत उ व हि म्हणजे उन्हाळी व हिवाळी अधिवेशन विधान सभेचे.\nअंदमान आणि निकोबार पोर्ट ब्लेर — कोलकाता १९५६ —\nआंध्र प्रदेश हैदराबाद हैदराबाद हैदराबाद १९५६ कुर्नुल[१]\nअरुणाचल प्रदेश इटानगर इटानगर गुवाहाटी १९७२ —\nआसाम गुवाहाटी दिसपूर गुवाहाटी १९७२ शिलॉँग[२] (१८७४-१९७२)\nबिहार पटना पटना पटना १९३६ —\nचंदिगढ चंदिगढ[३] — चंदिगढ १९६६ —\nछत्तिसगढ रायपुर रायपुर बिलासपुर २००० —\nदादरा आणि नगर-हवेली सिल्वासा — मुंबई १९६१ —\nदमण आणि दीव दमण — मुंबई १९८७ —\nदिल्ली दिल्ली दिल्ली दिल्ली १९५६ —\nगोवा पणजी[४] परवरी मुंबई १९६१ —\nगुजरात गांधीनगर गांधीनगर अमदावाद १९७० अमदावाद (१९६०-१९७०)\nहरियाणा चंदिगढ चंदिगढ चंदिगढ १९६६ —\nहिमाचल प्रदेश शिमला शिमला शिमला १९४८ —\nजम्मू आणि काश्मीर • श्रीनगर (उ)\nझारखंड रांची रांची रांची २००० —\nकर्नाटक बेंगलूरू बेंगलूरू बेंगलूरू १९५६ मैसूर\nकेरळ तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरम एर्नाकुलम १९५६ कोची[५] (१९४९-१९५६)\nलक्षद्वीप कवरत्ती — एर्नाकुलम १९५६ —\nमध्य प्रदेश भोपाळ भोपाळ जबलपुर १९५६ नागपूर[६] (१८६१-१९५६)\nमणिपूर इम्फाल इम्फाल गुवाहाटी १९४७ —\nमेघालय शिलॉँग शिलॉँग गुवाहाटी १९७० —\nमिझोरम ऐझॉल ऐझॉल गुवाहाटी १९७२ —\nनागालँड कोहिमा कोहिमा गुवाहाटी १९६३ —\nओडिशा भुवनेश्वर भुवनेश्वर कटक १९४८ कटक (१९३६-१९४८)\nपुडुचेरी पुडुचेरी पुडुचेरी चेन्नई १९५४ —\nपंजाब चंदिगढ चंदिगढ चंदिगढ १९६६ • लाहोर[१०] (१९३६-१९४७)\nराजस्थान जयपूर जयपूर जोधपुर १९४८ —\nसिक्किम गंगटोक[११] गंगटोक गंगटोक १९७५ —\nतमिळनाडू चेन्नई चेन्नई चेन्नई १९५६ —\nत्रिपुरा अगरतला अगरतला गुवाहाटी १९५६ —\nउत्तर प्रदेश लखनौ लखनौ अलाहाबाद १९३७ —\nउत्तराखंड देहरादून[१२] देहरादून नैनिताल २००० —\nपश्चिम बंगाल कोलकाता कोलकाता कोलकाता १९०५ —\n↑ आंध्र प्रदेश हे राज्य आंध्र राष्ट्रम व इतर तेलुगू बोलणारे प्रदेश मिलुन बनला आहे. आंध्र राष्ट्रमची राजधानी कुर्नुल होती.\n↑ आसामपासून मेघालय वेगळा झाल्यानंतर १९७१ साली शिलॉँग हे शहर दोन्ही राज्यांची राजधानी होती.\n↑ चंदिगढ ही पंजाब व हरियाणा राज्यांची राजधानी आहे व एक केंद्रशासीत प्रदेश आहे.\n↑ इ.स. १८४३ सालापासून पणजी हे गोव्याची राजधानी आहे त्यावेळी ते पुर्तगालकडे होता.\n↑ कोची हे त्रवणकोर-कोचीनची राजधानी होती, ते १९५६ साली नविन स्थापीत केरळ राज्याचा भाग झाला.\n↑ १८६१पासून १९५० पर्यंत नागपूर ही सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी होती. १९५० साली ते मध्य प्रदेश राज्याची राजधानी झाली, १९५६ साली बेरार व विदर्भ बोंम्बे राज्याचे भाग झाले. नागपूर आता राजधानी शहर ना राहल्याने १९६० साली ते महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली..\n↑ इ.स. १९५० साला पर्यंत मुंबई (बोंम्बे) हे बोंम्बे प्रांताची राजधानी होती. नंतर मुंबई बोंम्बे राज्याची राजधानी झाली. हे बोंम्बे राज्य नंतर इ.स. १९६० सालात गुजरात व महाराष्ट्रात विभाजीत झाले.\n↑ ‍‍इ.स. १९६० सालच्या नागपूर तहा प्रमाणे नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली.\n↑ नागपूर तहा प्रमाणे दरवर्षी एक विधानसभा अधिवेशन घेण्यात येईल. हे अधिव��शन खास विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी राहवे म्हणुन.\n↑ १९३६ सालापासून १९४७ पर्यंत लाहोर ही पंजाबची राजधानी होती. आता हे शहर पाकिस्तान मध्ये आहे.\n↑ इ.स. १८९० सालापासून गंगटोक ही सिक्किमची राजधानी आहे. इ.स. १९७५ सालामध्ये सिक्किम भारतात सामील झाले\n↑ देहरादून ही उत्तराखंडची चालू राजधानी आहे. गैरसैण प्रस्थावित राजधानी आहे.\nतॉमस (२००३). मल्याळम मनोरमा वर्षपुस्तक २००३ पाने:६४९-७१४. मल्याळम मनोरमा कंपनी लि. Unknown parameter |आयडी= ignored (सहाय्य)\n\"भारतीय उच्चन्यायलय जागा व हुजूरमामला\". ईस्टर्न बुक कंपनी. Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिनादिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)\n\"आसाम विधान परिषदेचा एक संक्षिप्त ऐतिहासिक आढावा\". आसाम विधान परिषद. Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिनादिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)\nभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे\nआंध्र प्रदेश: हैदराबाद हरियाणा: चंदिगढ महाराष्ट्र: मुंबई राजस्थान: जयपूर अंदमान आणि निकोबार: पोर्ट ब्लेर\nअरुणाचल प्रदेश: इटानगर हिमाचल प्रदेश: शिमला मणिपूर: इम्फाल सिक्किम: गंगटोक चंदिगढ: चंदिगढ\nआसाम: दिसपूर जम्मू आणि काश्मीर: श्रीनगर मेघालय: शिलॉँग तामिळनाडू: चेन्नई दादरा आणि नगर-हवेली: सिल्वासा\nबिहार: पटना झारखंड: रांची मिझोरम: ऐझॉल त्रिपुरा: आगरताळा दिल्ली: दिल्ली\nछत्तीसगड: रायपूर कर्नाटक: बंगळूर नागालँड: कोहिमा उत्तर प्रदेश: लखनौ दमण आणि दीव: दमण\nगोवा: पणजी केरळ: तिरुअनंतपुरम ओरिसा: भुवनेश्वर उत्तराखंड: डेहराडून लक्षद्वीप: कवरत्ती\nगुजरात: गांधीनगर मध्य प्रदेश: भोपाळ पंजाब: चंदिगढ पश्चिम बंगाल: कोलकाता पुडुचेरी: पुडुचेरी\nभारतातील शहरे व नगरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मे २०१८ रोजी ०३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/swine-flu-dipti-talpade-esakal-news-60628", "date_download": "2018-09-26T03:31:45Z", "digest": "sha1:EEHX64OIXQW4J5DSPN7H67JPRNR22CAK", "length": 12076, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "swine flu dipti talpade esakal news श्रेयस तळपदेची धावाधाव.. एकिकडे शूट तर दुसरीकडे पत्नीला स्वाईन फ्लू | eSakal", "raw_content": "\nश्रेयस तळपदेची धावाधाव.. एकिकडे शूट ���र दुसरीकडे पत्नीला स्वाईन फ्लू\nमंगळवार, 18 जुलै 2017\nसंवेदनशील अभिनेता आणि अस्सल मराठमोळ्या रंगमंचावरून बाॅलिवूडमध्ये गेलेले नाव म्हणून आपण श्रेयस तळपदेकडे अभिमानाने पाहातो. आता श्रेयस दोन प्रोजेक्टवर काम करतोय. पैकी एक गोलमाल असून दुसरा पोस्टरबाॅईज हा चित्रपट आहे. या दोन्हीत तो बिझी असताना, नव्याने एक अडचण त्याच्यासमोर आली आहे, ती म्हणजे, त्याची पत्नी दिप्ती हिला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.\nमुंबई : संवेदनशील अभिनेता आणि अस्सल मराठमोळ्या रंगमंचावरून बाॅलिवूडमध्ये गेलेले नाव म्हणून आपण श्रेयस तळपदेकडे अभिमानाने पाहातो. आता श्रेयस दोन प्रोजेक्टवर काम करतोय. पैकी एक 'गोलमाल अगेन' असून दुसरा 'पोस्टर बाॅईज' हा चित्रपट आहे. या दोन्हीत तो बिझी असताना, नव्याने एक अडचण त्याच्यासमोर आली आहे, ती म्हणजे, त्याची पत्नी दिप्ती हिला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.\nया दोन प्रोजेक्टमध्ये बिझी असतानाच दिप्तीला ताप आला. आज सकाळी निदान केल्यानंतर तिला स्वाईन फ्लू असल्याचे निदर्शनास आले. तिला अंधेरी येथील हाॅस्पिटलमध्ये अंगळवारी दाखल करण्यात आले आहे. तिला सकाळी दवाखान्यात दाखल करून श्रेयसला परत शूटिंगसाठी परतावे लागले. 'गोलमाल'च्या कलाकारांच्या तारखा घेऊन ठेवल्याने श्रेयसला दिप्तीजवळ थांबणे शक्य नव्हते.\nयावेळी बोलताना श्रेयस म्हणाला, 'खरेतर हा काळ कठीण आहे. दिप्तीला हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मला तिच्यासोबत थांबायचे होते. पण मला एका स्टुडिओतून दुसऱ्या 'गोलमाल अगेन'च्या सेटवर पोहोचायचे होते. तारखा दिल्याने काम वेळेत पूर्ण व्हायला हवे. शिवाय हिंदीत येणाऱ्या 'पोस्टर बाॅईज'च्या ट्रेलरचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. आता मधल्या ब्रेकवेळी मी दिप्तीकडे जाईन, त्याशिवाय पर्याय नाही.'\nनाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित...\nमुंबई - अवयवदानासंदर्भात ‘सकाळ’च्या मोहिमेपासून प्रेरणा घेऊन वाशीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्‍टर ४ व ५ तर्फे या विषयावर गणेशोत्सवाच्या मंडपातच...\nतुळजाभवानीचा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ\nजुन्नर - दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचा पलंग आज मंगळवारी (ता.२५)...\n‘अनधिकृत’वर गुन्हे नको, कारवाई हवी\nअनधिकृत बांधकामांचे ग्रहण केव्हा सुटायचे ते सुटो. गेली दहा वर्षे तोच तो प्रश्‍न पुन्हा पुन्हा समोर येतोय. वारंवार त्याचे राजकारण होते. लोकसभा,...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://waystogainweight.com/?lang=mr", "date_download": "2018-09-26T03:21:32Z", "digest": "sha1:U54V2NL7EOMOHTOWSKMJD7XJJREQOTHX", "length": 9193, "nlines": 45, "source_domain": "waystogainweight.com", "title": "वजन वाढण्याची मार्ग | वजन कसे ठेवू", "raw_content": "\nनिरोगी मार्ग वजन वाढण्याची\nवर पोस्टेड मे 21, 2017\nआपण हे कमी वजनाचे आहेत, तर, आपण वजन प्राप्त करावी, असे डॉक्टरांनी सांगितले गेले असावे. आपण धावपटू आहेत, तर, आपण कारणे कितीही वजन प्राप्त करू इच्छित असू शकते – एकतर आपण स्पर्धा अधिक स्पर्धात्मक वजन वर्ग सहभागी होऊ इच्छिता कारण, किंवा आपण स्नायू प्राप्त करू इच्छित कारण, आणि आपण त्या अतिरिक्त स्नायू वस्तुमान वर टाकल्यावर एक परिणाम म्हणून वजन प्राप्त होईल हे मला माहीत आहे (recomping – मजबूत मिळत असताना चरबी तोट्याचा – अत्यंत कठीण आहे आणि आधीच आहेत फिट लोकांसाठी सहज लक्षात शक्ती लाभ होऊ कल नाही).\nत्यामुळे, वजन वाढण्याची सुरक्षित आणि प्रभावी मार्ग काय आहेत पण, वजन वाढण्याची सर्व मार्ग समान तत्व – दिवस तत्वावर एक दिवशी वापर पेक्षा अधिक कॅलरीज खाणे, आणि आपण एक परिणाम म्हणून वजन प्राप्त होईल.\nप्रश्न आहे, आपण प्रत्येक दिवस अजून किती कॅलरीज खाऊ नये, आणि त्या कॅलरीज स्वरूपात काय असावे\nतुम्ही जंक फूड खाणे तर, आपण वजन प्राप्त होईल, पण तो भरपूर चरबी असेल. आपण प्रथिने आणि निरोग��� fats समृध्द आहे की एक आहार तर, आणि मोठ्या उष्मांक अतिरिक्त आहे, तरीही आपण चरबी भरपूर प्राप्त होईल, पण तो सोबत काही स्नायू. जड वजन उचल करताना आपण त्याच आहार तर, नंतर आपण मजबूत करा आणि स्नायू प्राप्त होईल – तसेच चरबी म्हणून.\nआपण एक उष्मांक अतिरिक्त खाणे तर 500+ दररोज कॅलरीज आपल्या दैनंदिन एकूण ऊर्जेच्या तुलनेत, नंतर आपण चरबी प्राप्त होईल, आपण एकाच वेळी जड वजन उचलणे आहेत जरी. चरबी वाढणे आहे, खिन्नपणे, अटळ. एक लहान उष्मांक अतिरिक्त खाण्याच्या खाणे आपण अधिक स्नायू आणि कमी चरबी प्राप्त करण्यासाठी मदत करू शकतील, पण नेहमी काही चरबी वाढणे होईल.\nकाही लोक फक्त मोठ्या भूक नाही, आणि ते खरोखर वजन वाढण्याची पुरेशी कॅलरीज खाणे संघर्ष शोधण्यासाठी – पण आपण प्रथिने पेय आणि वस्तुमान कंपन्यांचे शेअर्स वापर करून, या सुमारे मिळवू शकता, आणि अगदी smoothies पिण्याच्या अतिरिक्त कॅलरीज मिळविण्यासाठी.\nखरंच, शक्ती प्रशिक्षक मार्क Rippetoe शोधत आहात लोक मद्य त्यांनी एक शक्ती प्रशिक्षण कार्यक्रम गुंतलेली आहेत, तर एक अननुभवी असणे आवश्यक आहे असा विश्वास दूध एक गॅलन उष्मांक घेणे समर्थन करण्यासाठी एक दिवस मिळविण्यासाठी, असे शिफारसीय आहे. हे आपण वेळ फार लांब कालखंडातील मिळवणं शक्य नाही की काहीतरी नाही, पण एक तरुण माणूस कोण गंभीर स्नायू वस्तुमान प्राप्त शोधत आहे, तो एक पर्याय असू शकते.\nतो खरोखर आपण वजन प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहात का मुलगा अवलंबून, आपल्या वर्तमान शरीर रचना आणि वजन, आपले वय, आपल्या लिंग, फिटनेस आणि आपले वर्तमान पातळी.\nआपण एक दोन जण मेले बरे होत आहेत, तर, उदाहरणार्थ, नंतर आपला मार्ग फक्त गर्भधारणेच्या दरम्यान थोडे वजन वाढण्याची शोधत आहे कोणीतरी विविध होणार आहे. आपण कोणतीही समस्या किंवा काय करावे याची खात्री नाही, तर, प्रथम आपली जीवनशैली बदलून करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा चर्चा.\nखाण्याच्या उजव्या टिपा निरोगी जीवन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2018-09-26T02:50:37Z", "digest": "sha1:SH5QIHH2FJAF4ZUP5S3527JUDOG4VAIW", "length": 13994, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्थसंकल्प - विकिपीडिया", "raw_content": "\nअर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. प्रत्येक आ���्थापन म्हणजे देश, राज्य ते नगरपालिका आणि ग्रामपंचायतही आपला अ बजेट मध्ये शासनाच्या पुढील वर्षांच्या उत्पन्न आणि खर्च याचा लेखा मांडला जातो. शासनाचे खर्च तीन खात्यांमध्ये मध्ये विभागलेले असतात: १. भारताचे सामायिक खाते २. आपत्कालीन निधी खाते आणि\nअर्थसंकल्पातील उत्पन्न आणि खर्चाचे दोन मुख्य भागात वर्गीकरण होते. १. रेव्हेन्यू उत्पन्न आणि खर्च २. भांडवली उत्पन्न आणि खर्च शासनाच्या रोजच्या व्यवहारातून येणारे उत्पन्न, जसे कर उत्पन्न हे रेव्हेन्यू उत्पन्न म्हणून धरले जाते. तसेच रोजच्या खर्चाला, जसे कर्जावरील व्याज, अनुदान याला रेव्हेन्यू खर्च असे म्हणतात. शासनाला रिझर्व बँक, जनता आणि इतर स्वरुपात मिळणाऱ्या कर्जाला भांडवली उत्पन्न असे म्हणतात. विशिष्ठ दीर्घकालीन योजनांवर होणार्या खर्चाला, ज्यात, मशीन घेणे इत्यादी भांडवली खर्च असे म्हणतात. डिमांड फॉर ग्रांट्स शासनाचे सर्व खर्च सामायिक खात्यातून करावयाचे असल्याने, त्या खर्चासाठी शासनाला संसदेकडे मागणी गरवी लागते. हि मागणी एप्रोप्र्रिएशन बिल च्या स्वर्पात केली जाते. बजेट मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मिनिस्ट्री आपापल्या डीपार्टमेंट ला लागणाऱ्या खर्चाचा आकडा देऊन त्याप्रमाणे मागणी संसदेपुढे मांडते. कर्जावरील व्याज ह्या सारखे काही खर्च नेहमीचे असल्याने (चार्ज्ड) त्यासाठी वेगळी मागणी करण्याची गरज नसते. मागणी करताना सुद्धा \"चार्ज्ड\" आणि \"वोटेड\" असे दोन भाग केले जातात हे डिमांड फॉर ग्रानट्स बजेट समवेत संसदेपुढे मांडले जातात. नंतर त्याची नियोजित (प्लान) आणि योजनेतर (नोन प्लान) , रेव्हेन्यू आणि भांडवली अशी विभागणी केली जाते, आणि त्यावर सविस्तर चर्चा होते. फायनान्स बिल प्रत्येक बजेट मध्ये कर विषयक तरतुदींमध्ये बदल केले जातात. ह्या तरतुदीमधील बदलही एका बिलाच्या स्वरूपातच संसदेसमोर मांडले जातात त्याला फायनान्स बिल असे म्हणतात. इतर कुठल्याही कायद्याच्या बिलाप्रमाणे ह्या बिलावर चर्चा होते, मतदान केले जाते आणि फायनन्स बिल मंजूर केले जाते.मात्र फायनान्स बिल हे मनी बिल असल्यामुळे त्यावर राज्यसभेला चर्चा करून मत देत येते. ते मत लोकसभेस बांधील नसते. त्यानंतर त्या त्या करांच्या कायद्यात (आयकर कायदा, सेवाकर कायदा इ.) बदल केले जातात. वोट ऑन अकाउंट्स एप्रोप्रिएशन बिलाद्वारे संसदेने खर्चांना मान्यता देईपर्यंत काही काळ जातो. या दरम्यान शासनाला खर्च करावे लागतातच. त्यासाठी संसद काही ठराविक रक्कम अगोदरच शासणासाठी मंजूर करून ठेवते. याला वोट ऑन अकाउंट्स म्हणतात. हेही अर्थात एप्रोप्रिएश्न बिलाद्वारेच मंजूर केले जाते. बजेट मंजुरी प्रक्रिया बजेट हे ११० अन्वये \"मनी बिल\" आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार केवळ लोकसभेलाच असतो. राज्यसभा केवळ त्यातील तरतुदींवर चर्चा करू शकते.\n१ भारतीय सरकारी अर्थसंकल्प\n५ शेती प्रधान अर्थसंकल्प\n७ हे सुद्धा पहा\nभारतात केंद्रीय अर्थमंत्री दर वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात. फेब्रुवारीनंतर येणाऱ्या एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल, याचा अंदाज या अर्थसंकल्पात मांडला जातो. कर प्रणालीतील बदल यात सुचीत केले जातात. संरक्षण, शिक्षण, संशोधन व विकास आदींबाबत तरतूद यात् केली जाते.अर्थसंकल्पाची तारीख एक महिना अलीकडे आनत 1 फेब्रुवारी केली आहे जेणेकरून आर्थिक वर्ष सुरवातीलाच निधी उपलद्ध होईल\nज्या अर्थसंकल्पात मिळकत कमी व खर्च जास्त असतो त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. तुटीच्या अर्थसंकल्पाने महागाई वाढते.\nदर दोन महिन्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आर्थिक धोरण जाहीर करतात. यात गरजेनुसार गृहकर्जाचे व्याजदर कमी जास्त केले जातात.\nअर्थसंकल्प म्हणजे नेमके काय\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०१८ रोजी २१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267163146.90/wet/CC-MAIN-20180926022052-20180926042452-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}