diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0199.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0199.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0199.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,517 @@ +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-07-26T21:04:05Z", "digest": "sha1:JVA5Y4QPNAPHNTQFDW4FE2XSMWPUDVI4", "length": 9358, "nlines": 137, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इंडोनेशियाचे प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइंडोनेशिया देश ३४ प्रांतांमध्ये (इंडोनेशियन: provinsi) विभागला गेला आहे.\nबांका-बेलितुंग द्वीपसमूह ID-BB पांगकल पिनांग 1,223,296 16,424 64 सुमात्रा 1 6 43 361\nमध्य कालिमांतान ID-KT पालंगकराया 2,212,089 153,564 14 कालिमांतान 1 13 120 1,439\nपूर्व कालिमांतान ID-KI सामारिंदा 3,026,060 139,462 22 कालिमांतान 3 6 89 1,023\nगोरोंतालो ID-GO गोरोंतालो 1,040,164 11,257 94 सुलावेसी 1 5 65 595\nरियाउ द्वीपसमूह ID-KR तांजुंग पिनांग 1,679,163 8,201 208 सुमात्रा 2 5 59 331\nदक्षिण कालिमांतान ID-KS बंजरमासन 3,626,616 38,744 96 कालिमांतान 2 11 151 1,973\nदक्षिण सुमात्रा ID-SS पालेंबांग 7,450,394 91,592 86 सुमात्रा 4 11 217 2,869\nपश्चिम कालिमांतान ID-KB पोंतियानाक 4,395,983 147,307 30 कालिमांतान 2 12 175 1,777\nपश्चिम सुलावेसी ID-SR मामुजू 1,158,651 16,787 73 सुलावेसी 0 5 66 564\n^ ISO 3166-2:ID (आय.एस.ओ. ने इंडोनेशियासाठी बनवलेले आय.एस.ओ. ३१६६-२ संक्षेप)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२१ रोजी ००:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2021-07-26T20:04:24Z", "digest": "sha1:PTLNNKLW7INGGTZDOOUMOYFEQ3ZKYSVZ", "length": 3460, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:चावडी/२०१२ - विकिपीडिया", "raw_content": "\n३८) मार्च १५, इ.स. २०१२\n३९) मार्च २८, इ.स. २०१२\n४०) नोव्हेंबर २९, इ.स. २०१२\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०१३ रोजी ००:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धो���णांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/rare-black-panther-in-ratnagiri-district/", "date_download": "2021-07-26T20:48:52Z", "digest": "sha1:2F5CSKJXXLS4ISBUETT23WQYEP3RDSTZ", "length": 12878, "nlines": 113, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात दुर्मिळ ब्लॅक पँथरचं दर्शन – आपले पर्यावरण", "raw_content": "\nरत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात दुर्मिळ ब्लॅक पँथरचं दर्शन\nरत्नागिरी, 10 जुलै : अत्यंत दुर्मिळ आणि वन्यप्राण्यामध्ये गणना होणाऱ्या बगिरा अर्थाक ब्लॅक पॅन्थरचं दर्शन सध्या कोकणात होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे इथं अनेक ग्रामस्थांना हा ब्लॅक पॅन्थर निदर्शनास आला. सोशल मिडियावरून सध्या याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. वनविभागाने सुद्धा याला दुजोरा दिला आहे. २०१५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील ओणी इथं ब्लॅक पॅन्थरला वनविभागाने जिवदान दिलं होतं. विहिरीत पडलेल्या ब्लॅक पॅन्थरला वाचवून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं होतं. त्यानंतर मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ब्लॅक पॅन्थरचे दर्शन झालं नव्हतं. कोंडीवरेच्या जंगलात दिसणारा ब्लॅक पॅन्थरच असल्याचा दुजोरा आता वनविभागानं दिला आहे. ब्लॅक पॅथर हि बिबट्याची जात आहे. पुर्णतः काळा रंग असणाऱ्या या दुर्मिळ वन्यजिवाचे पुन्हा दर्शन झाल्याने पर्यावरण प्रेंमीसाठी हि आनंदाची बातमी असणार आहे.\nत्यामुळे या विभागात वनविभागही आता कॅमेरे लावणार आहे. या विभागातील त्याच्या हालचालींवर वनविभाग लक्ष ठेवणार आहे.\nकोयना परिसरात भूकंपाचे धक्के : केंद्रबिंदू देवरुखजवळ\nपर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा अवलंब व्हावा : पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड\nतरवळ बौद्धवाडीत पिसाळलेल्या कोल्ह्याचा तिघांना चावा\nNext story हरित आणि शाश्वत स्थापत्य शैलीचा अवलंब करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन\nPrevious story रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/babasaheb-ambedkar-marathwada-university-b-com-result", "date_download": "2021-07-26T20:32:25Z", "digest": "sha1:M6J66AODCKIMMV5REYVEKN3KXPONM3HE", "length": 5381, "nlines": 119, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विद्यापीठाचा पुन्हा 'यु टर्न'; अखेर B.Com चे 700 विद्यार्थी उत्तीर्ण", "raw_content": "\nविद्यापीठाचा पुन्हा 'यु टर्न'; अखेर B.Com चे 700 विद्यार्थी उत्तीर्ण\nऔरंगाबाद: कोरोनामुळे सध्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असताना औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोंधळ पुन्हा समोर आला आहे. यापुर्वी विद्यापीठाने बी.कॉमच्या पहिल्या वर्षातील मुलांच्या निकालाचा घोळ केला होता. सुरवातीला विद्यापीठाने कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विषयात जवळपास 700 विद्यार्थ्यांना नापास केलं होतं. त्यानंतर सातशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पुन्हा पास केले होते आणि काही काळानंतर पुन्हा त्या विद्यार्थ्यांना नापास केले होते. आता पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना पास केले आहे. विद्यापीठाच्या असल्या कारभारमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे पालकांनी सांगितले.\nबी. कॉमच्या या विद्यार्थ्यांचा निकाल तब्बल चार वेळा लागला आहे. आता पुन्हा नापास केलं जाऊ नये, अशी प्रार्थनाच विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. पण विद्यापीठाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अखेर विद्यापीठाने बी. कॉमच्या पहिल्या वर्षातील 700 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/assistant-inspector-rohan-khandagale-has-been-arrested-for-taking-bribe-from-an-accused-in-solapur", "date_download": "2021-07-26T19:33:32Z", "digest": "sha1:WIJSPQ5YSIUSZ5AOJNZW25P73DDCV6ZH", "length": 9590, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लाचखोर पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी! दोघेही सेवेतून निलंबित", "raw_content": "\nत्या दोघांना सेवेतून निलंबित केल्याची माहिती पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिली\nलाचखोर पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी\nतात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा\nसोलापूर : दाखल गुन्ह्यात मदत करतो म्हणून संशयित आरोपीकडून (तक्रारदार) साडेसात लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे याला लाचलुचत प्रतिबंधत विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार यांचाही समावेश असल्याचे उघड झाले. त्या दोघांनाही शनिवारी (ता.10) न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. त्या दोघांना सेवेतून निलंबित केल्याची माहिती पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिली.(assistant inspector rohan khandagale has been arrested for taking bribe from an accused in solapur)\nहेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविनाच \nशेतातून परस्पर मुरूम नेल्याप्रकरणी शेतकऱ्याने एकाविरूध्द सलगर वस्ती पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर संशयित आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कारवाई करताना त्या संशयित आरोपीच्या दोन गाड्या पोलिस ठाण्यात आणून लावल्या. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे याच्याकडे तपास सोपविला होता. त��याने गुन्ह्यात मदत करतो म्हणून संशयित आरोपीकडे दहा लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती ठरलेले साडेसात लाख रुपये एकाचवेळी देण्याचे ठरले.\nहेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील लस पुन्हा संपली \nदरम्यान, त्या संशयित आरोपीने लाचलुचत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. जुना पुना नाका परिसरात रक्‍कम देण्याचे ठरले, त्याचवेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचला. रक्‍कम स्वीकारताना खंडागळेला रंगेहाथ पकडले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या सांगण्यावरून ही रक्‍कम घेतल्याचे त्याने कबूल केले. विशेष म्हणजे पवार हे चार महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते. त्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या दोघांच्याही घराची झाडाझडती शनिवारी (ता. 10) रात्री घेण्यात आली. त्यावेळी काहीच हाती लागले नसून आता त्या दोघांच्याही नातेवाईकांसह कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेची व रकमेची चौकशी होईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी \"सकाळ'शी बोलताना सांगितले.\nहेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 34 सराईत गुन्हेगारांना लावणार मोक्का \nमहिला अधिकाऱ्याकडे पोलिस ठाण्याचा कारभार\nशहरात एकूण सात पोलिस आहेत. जवळपास 60 पेक्षा अधिक पोलिस निरीक्षक असून त्यात काही वरिष्ठ पोलिस निरीक्षकही आहेत. विशेष बाब म्हणजे अनेक वर्षांपासून शहरातील एकाही पोलिस ठाण्याचा पदभार महिला अधिकाऱ्याकडे दिलेला नव्हता. दरम्यान, सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार हे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्या ठाण्याची जबाबदारी पहिल्यांदा महिला पोलिस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे. सदर बझार पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अश्‍विनी भोसले यांच्याकडे सलगर वस्ती पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/state-board-announces-guidelines-conducting-examinations-10th-and-12th", "date_download": "2021-07-26T20:06:08Z", "digest": "sha1:6QAH6SUQQ2S2B6HKADVDKKR74WFALKPL", "length": 19209, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी...असे होणार मूल्यांकन... - State Board announces guidelines for conducting examinations of 10th and 12th class students | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम���यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी...असे होणार मूल्यांकन...\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी...असे होणार मूल्यांकन...\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी...असे होणार मूल्यांकन...\nरविवार, 11 एप्रिल 2021\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही सत्रात परीक्षा न घेता एकाच सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे.\nपुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य व शारिरीक विषयाच्या परीक्षेबाबत दहावी व बारावीचे विद्यार्थी-पालक, त्याचबरोबरच शिक्षकांमध्ये संभ्रम होता. या परीक्षा कधी आणि कशाप्रकारे घ्यायच्या, त्यांचे मूल्यांकन कसे करायचे, अशी पेचात शिक्षक होते यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.\nराज्य मंडळाकडून अखेर याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर या सूचना सविस्तरपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या राज्यातील विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिल्या आहेत.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही सत्रात परीक्षा न घेता एकाच सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या नवीन मूल्यमापन आराखड्यानुसार मूल्याकंन करण्यात येणार आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर या परीक्षांचे आयोजन करून १० जूनपर्यंत त्याचे मूल्याकंन संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करावे लागणार आहे.\nराज्यमंडळाकडून तज्ज्ञांमार्फत ���ु-ट्युबवर प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले होते. प्रशिक्षणादरम्यान प्रश्न विचारण्याची संधी न मिळाल्याने शिक्षक नाराज होते. या सूचना सविस्तरपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या राज्यातील विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिल्या आहेत.\nदहावीचे असे होईल मूल्यांकन\nदहावीसाठी दोन्ही सत्रांत परीक्षा न घेता एकाच म्हणजे द्वितीय सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे. प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या १०० गुणांपैकी प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता लेखन कार्य पूर्व करून घ्यावे लागणार आहे.\nबारावीचे असे होईल मूल्यांकन\nबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेसाठी २५ आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी २५ अशा ५० गुणांची परीक्षा होणार आहे. आरोग्याधिष्ठित, कौशल्याधिष्ठित शारीरिक क्षमतेवर आधारित कोणतीही एक क्षमता, कोणताही एका सांघिक खेळाची निवड करून क्रीडा कौशल्य सादरीकरण करणे, योग व प्राणायाम, दोन आसने विविध क्रीडा स्पर्धातील सहभाग व तासिका, पुस्तक लेखन कार्य यावर परीक्षा घ्यावी लागणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकोकण, पुणे विभागात दीडशे पूल पाण्याखाली, तीनशे रस्ते बंद..\nमुंबई : राज्यातील कोकण व पुणे विभागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपारनेरची बांधणी एकदम फीट केलीय, त्यामुळे प्रचाराला दौंडमध्ये येणार\nकेडगाव (जि. पुणे) : माजी आमदार रमेश थोरात हे माझे राजकारणातील गुरू आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो आहे. लोकांची सेवा केल्याने मला माझ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदुर्दैवी : तळीयेत 31 जण सापडलेच नाहीत, शोधकार्य थांबवलं\nरायगड : जिल्ह्यातील तळीये या गावांवर आभाळ फाटलं अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगउतारावर वसलेल्या या गावावर पाच दिवसांपूर्वी दरड कोसळली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार नीलेश लंके यांना लवकरच प्रमोशन मिळणार\nकेडगाव (जि. पुणे) : आमदार नीलेश लंके यांनी कोविड काळात केलेल्या कामामुळे त्यांचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. मी ४७ वर्ष राजकारणात आहे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार काकांचे बोगस फेसबुक अकाउंट समजले अन् पुतण्या आला धावून\nपिंपरी : फेसबुक अकाउंट हॅकिंगनंतर आता पुढाऱ्यांच्या नावे बनावट अकाउंट उघडून त्याव्दारे पैशाची मागणी करण्याचे सत्र सुरु झाले आहे. खेडचे राष्ट्रवादी...\nरविवार, 25 जुलै 2021\nभास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूणचा पूरपाहणी दौरा आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या उद्धटपणामुळे वेगळ्या अर्थाने चर्चेत...\nरविवार, 25 जुलै 2021\n टेक महिंद्रा फाउंडेशनचा smart पर्याय\nजगभरात सध्या हेल्थकेअर (Healthcare) क्षेत्रात प्रोफेशनल्सची मागणी वाढल्याचं आपण पाहिलं आहे. त्यात टेक महिंद्रा फाउंडेशनने (Mahindra Foundation)...\nरविवार, 25 जुलै 2021\nराज्यमंत्री भरणे हे पाटील गटावर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत\nइंदापूर : इंदापूर तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती व इंदापूर अर्बन सहकारी बँक, कर्मयोगी व छत्रपती सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती...\nरविवार, 25 जुलै 2021\nही बदनामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा (Wablewadi school) परिषद शाळेची काही लोकांनी नाहक बदनामी...\nरविवार, 25 जुलै 2021\nआई-बाबांचा चेहरा दिसेल म्हणून दोन दिवसांपासून वाट पाहतोय....\nअलिबाग : दोनच दिवसांपूर्वी आई-बाबांबरोबर बोलणे झाले होते. आज ते कुठे आहेत, याची कल्पनाही करवत नाही. येथे आल्यानंतर अंगावर काटे येणारी परिस्थिती आहे,...\nशनिवार, 24 जुलै 2021\nतो भीषण आवाज ऐकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते...\nमहाड : दरड कोसळण्यापूर्वी दुर्घटनेचे काही संकेत मिळाले होते. जमिनीतून आवाज येऊ लागल्यानंतर ग्रामस्थ बाहेर आले. त्यानंतर ते सगळे एकत्र आले. या वेळीच...\nशनिवार, 24 जुलै 2021\nअलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना\nमुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपुणे कोरोना corona आरोग्य health शिक्षक महाराष्ट्र maharashtra शिक्षण education दिल्ली delhi प्रशिक्षण training लेखन दिव्यांग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11752", "date_download": "2021-07-26T20:50:06Z", "digest": "sha1:EFDBG3UQOVYRKI6B5LH2TNROOFYLL4UP", "length": 10579, "nlines": 134, "source_domain": "abhivrutta.com", "title": "राज्य सरकार रोजगारक्षमता असलेल्या ‘वस्त्रोद्योगा’ ला बळ देणार | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई राज्य सरकार रोजगारक्षमता असलेल्या ‘वस्त्रोद्योगा’ ला बळ देणार\nराज्य सरकार रोजगारक्षमता असलेल्या ‘वस्त्रोद्योगा’ ला बळ देणार\nमुंबई : वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगांपैकी असून हजारो कुटुबांचा चरितार्थ चालविण्याची क्षमता या उद्योगात आहे. वस्त्रोद्योगाची ही क्षमता लक्षात घेऊन या क्षेत्राचे प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविण्यात येतील. 27 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या यंत्रमागांना वीजवापरावर 75 पैसे प्रतियुनिट अतिरिक्त अनुदान देणे, रेशीम संचालनालयातील रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता देण्यासह, वस्त्रोद्योगासाठी सौरऊर्जेच्या [ SOLER ENERGY ] वापराची शक्यता तपासणे आदीबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार [ deputy chief minister ajit pawar ] यांनी दिली.\nराज्यातील वस्त्रोद्योगाच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार धैर्यशील माने (व्हीसीद्वारे), आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, अनिल बाबर, संजय शिंदे, आसिफ शेख रशीद आदींसह सहकारी वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रातील मान्यवर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nवस्त्रोद्योगाला बळ देण्यासाठी 27 एचपीपेक्षा अधिक क्षमतेच्या यंत्रमागधारकांना प्रतियुनिट 75 पैसे अतिरिक्त अनुदान देणे, रेशीम उद्योगासाठी महत्त्वाच्या असलेल्या रेशीम संचालनालयातील कामाची व्याप्ती व रिक्तपदांचा विचार करुन खास बाब म्हणून कंत्राटी पद्धतीने भरण्याला परवानगी तसेच वस्त्रोद्योगाशी संबंधित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योग ��्यवसायावर असलेले संकट थांबविण्यासाठी सूत दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.\nPrevious articleराज्यात १५ मार्चपासून जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम\nNext articleगर्भपातासाठी जास्तीत जास्त 24 आठवड्यापर्यंत मंजुरी\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://kedusworld.blogspot.com/2009/02/blog-post.html", "date_download": "2021-07-26T19:57:36Z", "digest": "sha1:XINV4YSYQL3UOIHHI72ECWD7SX6SI2E2", "length": 11026, "nlines": 57, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: अथांग", "raw_content": "\nत्या अथांग समुद्राच्या फेसाळत्या लाटांकडे एकटक पहात मीना आपल्याच विचारात मग्न होती. ती संध्याकाळची वेळ होती, वातावरणात समुद्राचा एक प्रकारचा खारटपणा मिसळला होता. किनारयावरच्या त्या उंचच उंच नारळीच्या झांडांचा सुळसुळ आवाज वातावरणात एक वेगळिच लय टाकत होता. समोर तांबडा सूर्य समुद्राच्या दिशेने रोखुन पहात होता जणू तो पाण्यात सूर मारायची तयारी करत होता. वर आकाश सुंदर नीळ्या तांबड्या रंगाची शाल पांघरुन आपली शोभा दाखवत होता. काठावरची ती सोनेरी वाळु त्या वातावरणात आजुनच गडद वाटत होती. अशावेळी पक्ष्यांचा किलकिलाट वातावरणात एक वेगळाच नाद निर्माण करत होता. दूरवर एक गलबत हळुहळु ठिपका होत त्या अथांग समुद्रात स्वताला झोकुन देत होत. समुद्रात थोड्याच अंतरावर असलेलं ते लाईटहाउस प्रकशझोत सोडत त्या वातावरणात आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होता.\nमीनाच्या मनात विचारांच काहुर माजल होत. किती अजब असतात ह्या लाटा, काहि छोट्या तर काहि खुप मोठ्या. छोट्या लाटा जितक्या शांतपणे येतात तितक्याच शांतपणे त्या वाळुत विरुन जातात. पण मोठ्या लाटा जेव्हा येतात तेव्हा जाताना किनाऱ्यावर बरीच उलथपालथ करुन जातात. जेव्हा ह्या लाटा किनऱ्यावर येतात तेव्हा आपल्याबरोबर अनेक उपयोगी आणि निरुपयोगी गोष्टि घेउन येतात. आपल्या आयुष्यातली सुख आणि दुख अशीच ह्या लाटांप्रमाणे आपल्या आयुष्यावर आपटत असतात. जेव्हा एखादि मोठि सुखाची किंवा दुखाची लाट येते तेव्हा ती जाताना आपल्या आयुष्यात बरीच उअलथापालत करुन जाते.\nआज मिलिंदला जाउन वीस दिवस झाले. वीस दिवसांपूर्वी मिलिंदनी मीना आणि ह्या जगाचा अखेरचा निरोप घेतला. मीनाच्या आयुष्यावर आदळलेली दुखाची हि सगळ्यात मोठि लाट. हि लाट अजुन ओसरत होती पण जाताना मीनाकडुन बरच काहि घेउन जात होती मिलिंदच्या अशा अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे मीना पार कोलमडुन गेली होती मिलिंदच्या अशा अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे मीना पार कोलमडुन गेली होती समुद्राकडे एक्टक पहात असताना सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यसमोरुन सरकत होता. जितक्या अचानकपणे मिलिंद तिच्या आयुष्यात आला होता, तितक्याच अचानकपणे तो निघुनहि गेला होता.\nजेव्हा मिलिंद आणि मीना ह्यांचा दाखवण्याचा कार्यक्रम झाला तेव्हाच तिनं त्याला मनातुन आपला पती मानल होत. पोलिसात इंन्स्पेक्टर असलेला मिलिंद, मीनाच्या घरच्यांना फारसा पसंद नव्हता. पण मीनाच्या इच्छेपुढे कोणाचे काहिच चालले नाहि. हे मात्र नक्कि ज्या दिवसापाससून मिलिंद, मीनाच्या आयुष्यात आला होता त्या दिवसापाससून तिच अवघ आयुष्यच बदलुन गेल होत. आधिच सुंदर असलेली मीना लग्नानंतर जरा जास्तच खुलून गेली होती. मुंबईला येउन मीना आपल्या नवीन संसारात अगदि रममाण झाली होती. मुंबईत आलेली हि कोकणकन्या थोड्याच दिवसात पक्कि मुंबईकर झाली होती. प्रेमळ मिलिंदच्या सहवासात तिच आयुष्य एखाद्या पतंगीप्रमाणे आकाशात उडत होत.\nबघता बघता मीना आणि मिलिंदच्या लग्नाला पाच वर्ष झाली. लग्नानंतर एका वर्षात मीनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ह्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाने मीनाच्या जीवनाची बाग एकदम फुलुन गेली होती. मोठ्या प्रेमाने त्यांनी त्याच नाव चिराग ठेवलं. दिवस झपाट्याने सरत होते चिराग आता मोठा होत होता, एकुलता एक असल्यामुळे तो दोघांचा खूप लाडका होता, पण तरीहि त्याच्या बाबांचा त्याच्यावर जरा जास्तच जीव होता. चिराग चार वर्षाचा झाला होता. त्याचा चौथा वाढदिवस दोघांनी मोठ्या थाटात साजरा केला. वाढदिवसाला चिरागला, मिलिंदनी छान रीमोटवर चालणारी खेळण्यातली मोटरगाडि घेउन दिली. सरत्या दिवसागणित, मीना आणि मिलिंद आपल्या संसाराचा गाडा मोठ्या दिमाखात पुढे नेत होते. आणि तो दिवस आला २६ नोव्हेंबर २००८, कोणाला माहित होते कि हा दिवस मिलिंद आणि मीनाच्या सुखी संसाराचा शेवटचा दिवस होता.\nमीना आपल्या विचारांच्या तंद्रितुन बाहेर आली जेव्हा चिरागनी तिला जोरात ’आई’ म्हणत मीठि मारली. पाणावलेल्या डोळ्यांनी त्या अथांग समुद्राकडे पहात तिच्या मनानं पक्का निर्धार केला, कि मला जगायचे आहे ते ह्या किनाऱ्यासारखं आयुष्यावर आदळणाऱ्या सुख आणि दुखाच्या लाटांचा सामना करत.\nat शुक्रवार, फेब्रुवारी २०, २००९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/5857-2/", "date_download": "2021-07-26T20:37:56Z", "digest": "sha1:T36DM7BZRVYGXSZ2ECN6I3GSDE5LSTRN", "length": 21361, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "आमराया: आता उरल्या आठवणी ! - Media Watch", "raw_content": "\nHome featured आमराया: आता उरल्या आठवणी \nआमराया: आता उरल्या आठवणी \nविदर्भाचं सगळ्यात मोठं नुकसान गेल्या तीस वर्षात कुठलं झालं असेल तर ते म्हणजे येथील आमराया संपल्या आहेत. आमराया फक्त आंब्याची झाडं नव्हती. त्यात एक राजसी थाट होता. संस्कृती होती. आमराया नष्ट झाल्यात म्हणजे केवळ एक स्पेसिज संपली नाही, तर… एक अतिशय लोभस संस्कृती संपली आहे. आज मुली आंब्यांसाठी हट्ट करतात तेव्हा मी त्यांना सांगतो, ‘तेरे पप्पा के दादा पाच हजार स्वेअर फिट में पवन्या नाम का घांस बिछाके आम को पकाते थे एक बकेट आम हम ऐसे ही खेलते खेलते खा जाते थे.’ सगळं नॉस्टाल्जिया आहे.\nलहान असताना उन्हाळ्य���च्या सुटीत गावात आम्हा मुलांचा दुपारचा बहुतांश वेळ हा गावालगतच्या आमराईतच जायचा. कच्च्या कैऱ्या पाडणे, कोकिळेचा आवाज ऐकत बसणे, पाडावर आलेल्या आंब्यांचा शोध घेणे, डाबडुबीचा खेळ खेळणे आणि मधे-मधे आमराईच्या जवळूनच वाहणाऱ्या अरुणावतीच्या खोल डोहामध्ये मनसोक्त डुंबने हे आमचे आवडते उद्योग. आसपास जेव्हा उन्हाचा वणवा पेटलेला असायचा त्याही वेळी आमराईतल्या थंडगार वातावरणात आमचा उन्हाळा सुसह्य व्हायचा.\nकैऱ्या उतरवणी योग्य झाल्या की आजोबा आंबे उतरवण्याचा ठेका “उताऱ्याला” द्यायचे. आंबे उतरवणीचा दिवस मोठा लगबगीचा असायचा. मोठ्या बांबूच्या काठीवर जाळीच्या “खुडी” घेऊन उतारे आजोबांसोबत आमराईत यायचे. झाडावर चढण्यात निष्णात असणारे उतारे सरसर झाडावर चढायचे. खुडीने तोडलेले आंबे दोरीच्या “झेल्यामधून” खाली सोडले जायचे. कच्च्या आंब्यांचा मोठा ढीग लागायचा. शेवटी आंब्यांची वाटणी व्हायची. पैशाचा स्वरुपात उताऱ्यांना मोबदला देण्याची प्रथा नव्हती. मोबदला आंब्यांच्या स्वरुपातच दिल्या जायचा. आंबे मोजण्याच्या पारंपरिक एककात आंब्याची मोजदाद व्हायची. सहा आंब्यांचा एक फाडा.वीस फाड्यांमागे उताऱ्यांना एक फाडा मिळायचा. राखणदार जर असेल तर त्याला एकूण आंब्यांच्या चवथा हिस्सा मिळायचा.\nएकाच आमराईत शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या अशा अनेक स्थानिक आंब्याच्या प्रजाती गुण्यागोविंद्याने नांदायच्या. प्रत्येकाचे गुणधर्म, चव, आकार, उपयोग वेगवेगळे. आमट्या फक्त लोणच्यासाठी. शहद्या रसाळीसाठी, नारळी कच्चा खाण्यासाठी तर शेप्या नावडता उतरलेले आंबे बैलगाडीतून घरी आले की एका वेगळ्या खोलीत भरपूर गवत घालून आजोबा “माच” घालायचे. आठ दिवसानंतर पिकलेले आंबे खायचा कार्यक्रम सुरु व्हायचा. मोठ्या बादली मध्ये भरपूर आंबे टाकून त्यांचा आस्वाद घेतल्या जायचा. सर्वांना उत्तर माहीत असूनही लहाणपणी एक कोडं आम्ही घालायचो, “इवलासा बाबू, गवतात दाबू”. सर्व जण ओरडायचे “आंबा” उतरलेले आंबे बैलगाडीतून घरी आले की एका वेगळ्या खोलीत भरपूर गवत घालून आजोबा “माच” घालायचे. आठ दिवसानंतर पिकलेले आंबे खायचा कार्यक्रम सुरु व्हायचा. मोठ्या बादली मध्ये भरपूर आंबे टाकून त्यांचा आस्वाद घेतल्या जायचा. सर्वांना उत्तर माही��� असूनही लहाणपणी एक कोडं आम्ही घालायचो, “इवलासा बाबू, गवतात दाबू”. सर्व जण ओरडायचे “आंबा” दररोज रसाळी व्हायची. उरलेल्या कोया गोळा करणे, वाळवणे आणि फोडून विकण्यातून आम्हा मुलांचा खाऊचा खर्च भागायचा. एका वर्षी तर विकलेल्या कोयांमधून शाळेची सर्व पुस्तकं घेतल्याचेही आठवते. कोयांचे पैसे हातात पडले की म्हणायचो, “आम तो आम, गुठली के दाम”. विकलेल्या कोयांचं काय होते दररोज रसाळी व्हायची. उरलेल्या कोया गोळा करणे, वाळवणे आणि फोडून विकण्यातून आम्हा मुलांचा खाऊचा खर्च भागायचा. एका वर्षी तर विकलेल्या कोयांमधून शाळेची सर्व पुस्तकं घेतल्याचेही आठवते. कोयांचे पैसे हातात पडले की म्हणायचो, “आम तो आम, गुठली के दाम”. विकलेल्या कोयांचं काय होते असा मोठा प्रश्न तेव्हा आम्हाला पडायचा. कोणी म्हणायचं साबण बनवण्यासाठी उपयोग होतो, कोणी म्हणायचं त्यापासून तेल काढतात\nपाऊस पडण्याच्या आधी लोणच्यासाठीचा आंबा उतरवल्या जायचा. फ्रिजची सोय नसल्याने पाऊस पडून गारवा निर्माण झाला की लोणचे घालण्याचा कार्यक्रम पार पडायचा. घराघरातून मसाल्यांचा घमघमाट यायचा. प्रत्येक घरातील लोणच्यांची चव वेगळी असायची. शाळेत प्रत्येकाच्या डब्यांतील लोणच्यांची विविधता चाखण्यासारखी असायची.\nबऱ्याच वर्षानंतर गावाकडे जाणं झालं. आजोबा कधीचेच आमराई सोडून गेले आहे. जिथे आधी आमराई होती तिथेच त्यांच्या अस्थी ठेवून एक चबुतरा तयार केली आहे. आता आमराई नाही. अरुणावतीचा डोहही गाळाने भरून गेला आहे. आंबा नसल्याने कोकिळेचा आर्त स्वरही नाही. आजोबा जाणे, आमराई संपणे , नदीचा डोह भरून जाणे, कोकिळेचा स्वर ऐकायला न मिळणे. यात काही परस्परसंगती आहे काय, हे शोधण्याचा प्रयत्न माझ्यातला अभ्यासक करत आहे. यावर विचार करत असतांना एक दोन ओळींची झेन कथा आठवली. एका जंगलातून शेवटचा वाघ संपला आणि जंगलातून वाहणारी एक नदी कोरडी झाली. एवढीच ती कथा. आजच्या आपल्या परिस्थितीकीशास्त्राच्या परिपेक्षात ही कथा खरी आहे. आमराईलाही ती लागू पडते.\nविषन्न मनाने आजोबाच्या समाधी जवळ बसलो. गेल्या २०-२५ वर्षांमध्ये तथाकथित विकासाचा नावाखाली बरीच काही उलथापालथ झाली आहे. आमराई संपली आहे. विदर्भातला शेतकरी कर्जामध्ये जेव्हा आकंठ बुडाला तेव्हा किटकनाशकांच्या, रासायनिक खतांच्या अवाजवी खर्च भागवण्यासाठी त्याने सर्वप्रथम श��तातील, धुऱ्यावरची आंब्याची झाडे तोडून विकण्याचा निर्णय घेतला.मातीत आधीसारखा ओलावा टिकत नाही म्हणून सुद्धा अनेक आंब्यांची झाडे आपसूकच वाळली. नंतर ती तोडून टाकण्यात आली. गेल्या काही वर्षात माकडांचा त्रास अतोनात वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांपासून दूर व्हायला सुरुवात केली. बाजार प्रत्येक ठिकाणी आपला रंग दाखवतो. बाहेरून येणाऱ्या, रसायनांचा उपयोग करून पिकविलेल्या कलमी, बदाम आंब्यांनी गावरानी आंब्याचा गोडवा नष्ट केला. बाजारात नेलेला गावरान आंबा बेभाव घेण्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे शेतकरी निरुत्साहित झाला. आंब्याला जेव्हा बार नसतो तेव्हा भाव भरपूर. जेव्हा बार भरपूर, तेव्हा भाव नाही अशा दृष्टचक्राने शेतकरी जिथे होता तिथेच राहिला.\nएकूण काय… तर जुनी मातीशी इमान असणारी माणसे मातीआड गेल्याने, पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास झाल्याने आणि बाजाराच्या बदलेल्या स्वभावाने आमराया कायमच्या संपल्या\nकाही दिवसाआधी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या हराळ या गावात होतो. गावातील नरवाडे नावाच्या शेतकऱ्याने दोन्ही हातातही मावणार नाही ,असा एक आंबा आणून दिला. अशी आंब्याची जात पूर्वी कधीही बघितली नव्हती. त्या आंब्याचा जो गोडवा होता तो यापूर्वी कधीच चाखला नव्हता. अशा प्रकारचं ते गावात एकमेव झाड होतं. अशा आंब्याच्या जातीची दखल घेण्याची बुद्धी कृषी विभागाला, कृषी विद्यापीठांना होऊ नये, याचे आश्चर्य आहे. विदर्भातील विविध आंब्यांच्या जातींची साधी चेक लिस्ट, त्यांचा आढळ बनवले गेल्याचे मला माहीत नाही. परवा एका गावाला तंटामुक्तीचा दोन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. आलेल्या पैशात मोठे प्रवेशद्वार निर्माण करायचं नियोजन सुरु झालं. माझा एक पर्यावरण प्रेमी मित्र म्हणाला, ‘गावाच्या ‘इ’ क्लास जमिनीवर गावरानआंब्यांची आमराई उभारुया. दरवर्षी गावाला उत्पन्नही मिळेल आणि आमराई पुनर्निर्माणाच्या दिशेने एक पाऊल सुद्धा टाकले जाईल. ज्या प्रमाणे नक्षत्र वन, स्मृती वनाच्या दिशेने आपली वाटचाल आहे तशीच वाटचाल आमराईच्या बाबतीतही व्हायला हवी. हराळ गावच्या दुर्मीळ आंब्याच्या जातींची कलम करुन त्याला संरक्षित करता येईल.’ हे व्हायला हवं . जुन्या निसर्गाशी निगडित सगळ्या गोष्टी जपायला हव्या . त्या नष्ट झाल्या असतील तर त्याचे पुनर्जीवन व्हायला हवे.\n(लेखक संशोधक व कृषिप्रेमी आहेत)\nPrevious articleकुंती-माद्री: सत्व आणि सावली\nNext articleचीन जगाला का जिंकू शकणार नाही\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/international/story-corona-virus-outbreak-covid19-prime-minister-narendra-modi-saarc-video-conference-news-latest-updates/", "date_download": "2021-07-26T20:26:40Z", "digest": "sha1:O4JLEWNRNURBJV2LNG2EOCMHBAVLBZ6X", "length": 24768, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कोरोना आपत्ती: आपण मिळून आकस्मिक निधी उभा करू, मोदींचे सार्क’ला आवाहन | कोरोना आपत्ती: आपण मिळून आकस्मिक निधी उभा करू, मोदींचे सार्क'ला आवाहन | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावक���री व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » International » कोरोना आपत्ती: आपण मिळून आकस्मिक निधी उभा करू, मोदींचे सार्क’ला आवाहन\nकोरोना आपत्ती: आपण मिळून आकस्मिक निधी उभा करू, मोदींचे सार्क'ला आवाहन\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली, १५ मार्च: चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता जगभरात संकट निर्माण केले आहे. या जागतिक साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर सार्कचे (आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना) सदस्य असणाऱ्या राष्ट्रांच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. या खास चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाबरून न जाता संकटाशी लढणे हाच आपला मंत्र असल्याचे सांगितले.\nव्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदींसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव, भूतान व नेपाळ या राष्ट्रांच्या प्रमुखांचा सहभाग आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सार्क राष्ट्रांना एकत्र करत COVID-19 साठी आपत्कालीन निधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवाय, भारताकडून यासाठी एक कोटी डॉलरची मदत दिली जाणार असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.\n१. इतक्या कमी वेळेत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. खास करून पंतप्रधान ओली यांचे मी आभार मानू इच्छितो, जे शस्त्रक्रियेनंतर लगेचच या चर्चेत सहभागी झालेत.\n२. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ ला महारोग म्हणून घोषित केलंय. आत्तापर्यंत आपल्या क्षेत्रातही जवळपास १५० रुग्ण समोर आलेत. आपल्यालाही सतर्क राहण्याची गरज आहे.\n३. तयार राहा, घाबरू नका, हाच आमचा मार्गदर्शक मंत्र असल्याचं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं. परदेशातून मायदेशात परतण्यासाठी आत्तापर्यंत १४०० भारतीयांना मदत केलीय. सोबतच शेजारील काही देशाच्या नागरिकांनाही आम्ही मदत करू शकलो.\nमागील बातमी पुढील बातमी\nCorona Virus: दिल्लीत सर्दीची तपासणी केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले...पण\nचीनमधील कोरोना व्हायरसचा कहर अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत या आजारामुळे तब्बल १५०० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला ���हे. आणि हजारोंच्या संख्येने लोक पीडित आहेत. हुबेई प्रांतातील वुहान या भागात सर्वाधिक कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण पूर्व चीनमधील एक व्यक्ती कोरोना व्हायरसने संक्रमित महिलेजवळ केवळ १५ सेंकद उभा होता. आणि केवळ १५ सेंकदात त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती.\nCorona Virus: ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद: मनीष सिसोदीया\nमनीष सिसोदिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले, “31 मार्चपर्यंत प्राथमिक शाळा बंद राहतील. यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील. दिल्ली सरकारचा हा निर्णय उद्या म्हणजेच शुक्रवार, 6 मार्चपासून लागू होणार आहे. यामध्ये सरकारी, खाजगी, ऐडेड, एनडीएमसी या सर्व शाळांचा समावेश आहे. तसेच, आम्ही सर्व शाळांमध्ये कोरोना व्हायरससंबंधी सूचना दिल्या आहेत.”\n'ती' कोरोनातून सुखरूप बाहेर आली आणि आता जगाला आत्मविश्वास दिला\nसध्या चीनसह जगभरात करोना व्हायरसने थैमान घातला असून सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या एका महिलेची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्या महिलेने आपले अनुभव शेअर केले आहे.\nPaytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा 'वर्क फ्रॉम होम'चा निर्णय\nइटलीतून आलेल्या काही पर्यटकांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले असतानाच आता कोची येथे इटलीतून आलेल्या एका जहाजावरील ४५९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ असे या जहाजाचे नाव असून ते कोची बंदरात आले आहे. मंगळवारी त्यावरील सर्व प्रवाशांची ताप व इतर लक्षणांबाबत तपासणी करण्यात आली आहे. यातील ४५९ प्रवासी उतरले असून त्यातील ३०५ भारतीय आहेत. सर्व प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याची माहिती कोची पोर्ट ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी जिजो थॉमस यांनी दिली.\nMPSC परीक्षांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती, करोनामुळे सरकारकडून खबरदारी\nराज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन शाळा महाविद्याल बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर आता राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यांचे संकेत दिले आहेत. कोरोना विषाणूचे वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य सेवेच्या परीक्षा ३० म���र्चनंतर घ्यावी अशी विनंती, अयोगाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यसेवा अयोग ही स्वायत्व संस्था आहे. त्यांच्या निर्णयामध्ये राज्य सरकार कोणाताही हस्तक्षेप करु शकत नाही. पण सरकारने त्यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.\nकरोना व्हायरसमुळे आरोग्य आणीबाणी; वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल\nभारतातील केरळ येथे चीनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्याला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर केरळ आणि भारतातील शहरात दक्षता बाळगण्यात येत आहे. याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणीची घोषणा केली आहे. दरम्यान, वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल; भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी आणणार.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थाप�� करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11456", "date_download": "2021-07-26T20:10:30Z", "digest": "sha1:3I3XVBG655JCSF3JEJ6UMY6SA32L3WIX", "length": 7538, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "जवानांनी केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना उद‌्‌ध्वस्त | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई जवानांनी केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना उद‌्‌ध्वस्त\nजवानांनी केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना उद���्‌ध्वस्त\nमुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना 70 जवानांनी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख [ home minister Anil Deshmukh ] यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.\nनिवेदन करताना गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, आपल्या जवानांनी केलेली ही कामगिरी अभिमानास्पद असून 70 जवानांनी 48 तासाच्या या कारवाईत नक्षलवाद्यांच्या कोअर एरियामध्ये जावून शस्त्रास्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत एक जवान जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious article अँटिलियासमोर स्फोटक पदार्थ असलेली चारचाकी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून\nNext articleराज्याच्या आर्थिक विकास दरात आठ टक्के घसरण होण्याची शक्यता\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/author/chanda-mandavkar/", "date_download": "2021-07-26T21:05:18Z", "digest": "sha1:IFSOSAI3VSNOXQI4LQNPYM7CK53ZI6ZF", "length": 38200, "nlines": 266, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Posts by Chanda Mandavkar in मराठी | लेटेस्टली", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीय��रप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nभारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) टोक्यो ऑलपिंक 2020 च्या स्पर्धेत देशाला पहिला मेडल जिंकून दिले. त्याचसोबत देशातील काही लोकांसह बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याला सुद्धा मीराबाई चानू हिने प्रेरित केले आहे.\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nपत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करुन दि��ी आहे. संघ लोक सेवा आयोगाने मंत्रालयामध्ये भारतीय सूटना सेवाच्या वरिष्ठ ग्रेडच्या पदासाठी 34 रिक्त पदांवर नोकर भरती केली जाणार आहे.\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nकोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी लोकांना इंजेक्शनच्या माध्यमातून लस दिली जात आहे. मात्र भविष्यात टॅबलेट किंवा इनहेलरच्या रुपात लोकांना लस मिळण्याची शक्यता आहे.\nटेक्नॉलॉजी Jul 26, 2021\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nवनप्लसचा नवा स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड 2 5G (OnePlus Nord 2 5G) ग्राहकांसाठी अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध आहे. या शानदार स्मार्टफोनचा सेल 12 वाजता सुरु झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन खरेदी केल्यास बंपर डिस्काउंट आणि आकर्षक डिल्स मिळणार आहेत.\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nलंडन येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्यावर शंभरहून अधिक उंदरांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे. महिलेने असे म्हटले आहे की, गार्डनमध्ये फेरफटका मारत असताना तिच्यावर उंदरांनी हल्ला केला आहे. त्यावेळी उंदरांनी तिचे हात आणि पाय सुद्धा कुरतडले.\nMaharashtra FYJC CET 2021 करिता रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाइट आजपासून सुरु, जाणुन घ्या कसा कराल अर्ज\nराज्यात दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी च्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी आता सीईटी द्यावी लागणार आहे\nTokyo Olympics 2020: भवानी देवी हिने तलवारबाजी मध्ये दणदणीत विजय मिळवत रचला इतिसाह, ठरली पहिली भारतीय तलवारबाज\nटोक्यो ऑल्पिंक मध्ये आज भारताने शानदार सुरुवात केली आहे. भारताची सीए भवानी देवी हिने इतिहास रचत ट्युनिशियाची नादिसा बेन अजिजि हिच्या विरोधात तलवारबाजीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.\nमहाराष्ट्र Jul 26, 2021\nMaharashtra Flood: पुरग्रस्त नागरिकांना 10 हजार तर दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर\nराज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरामुळे अनेकांची घरे उद्धवस्त झाली आहेत. तर लाखो लोकांना पुराच्या पाण्यात सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्याचसोबत शंभराहून अधिक जणांचा मृत्यू, काहीजण बेपत्ता आणि यामध्ये गुरांचा सुद्धा नाहक बळी गेला आहे.\nटेक्नॉलॉजी Jul 25, 2021\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nओप्पो कंपनीकडून आपला नवा स्मार्टफोन A93s 5G चीनमध्ये लॉन्च केला आहे. खासियत अशी आहे की, या एन्ट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये 90Hz चा डिस्प्ले, 48 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे.\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nजगातील सर्वाधिक मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्ला (Tesla) लवकरच भारतात आपली पहिली ईवी कार अधिकृतरित्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nसंयुक्त प्रवेश परीक्षा जेईई मे 2021 एप्रिल सत्र परीक्षेचा आज तिसरा दिवस आहे. ही परीक्षा आज संपूर्ण देभरात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा दोन स्लॉट एक सकाळी आणि दुसरी दुपारी पार पडणार आहे.\nटेक्नॉलॉजी Jul 25, 2021\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India च्या Amazon Prime Day Sale ची सुरुवात 26 जुलै पासून होणार आहे. हा दोन दिवसांचा सेल असून यामध्ये विविध प्रोडक्ट्सवर भरघोस सूट दिली जाणार आहे.\nSBI Apprentice Recruitment 2021: एसबीआयमध्ये अप्रेंटिसच्या 6100 पदांसाठी नोकर भरती, sbi.co.in वर करता येईल अर्ज\nएसबीआयमध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकर भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 26 जुलै 2021 रोजी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दिली आहे.\nआंतरराष्ट्रीय Jul 25, 2021\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nमाजी पंतप्रधान मंत्री नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोमुळे पाकिस्तान मध्ये शरीफ यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.\nमहाराष्ट्र Jul 25, 2021\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nकोरोना व्हायरसमुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ शाळा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे मुलांना घरुनच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी काही अडचणी सुद्धा येत असल्याचे समोर आले आहे.\nमहाराष्ट्र Jul 25, 2021\nMaharashtra Flood: राज्यात पुरामुळे 112 जणांचा मृत्यू, 99 जण बेपत्ता तर 1.35 ला��� लोकांना सोडावे लागले घर\nमहाराष्ट्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात 112 जणांचा मृत्यू झाला असून 99 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nसण आणि उत्सव Jul 25, 2021\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nआपल्या आई-वडिलांचा सन्मान करण्यासाठी 25 जुलै राष्ट्रीय पालक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी पालकांनी आपल्या मुलांसाठी केलेले कष्ट आणि त्यांच्या मेहनीचा आदर करत त्यांचे आभार मानले जातात.\nApp च्या माध्यमातून मैत्री केल्यानंतर अपहरण, मध्य प्रदेशात जाऊन 50 हजार रुपयांना केली मुलीची विक्री\nदिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकने मध्य प्रदेशात राहणाऱ्या एका राजीव गर्ग नावाच्या एका व्यक्तीला मुलीचे अपहरण केल्यानंतर तिची विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी पीडितेची आरोपीच्या ताब्यातून सुटका केली आहे.\nसप्टेंबर महिन्यात लहान मुलांना दिली जाणार कोरोनावरील लस वाचा AIIMS च्या प्रमुखांनी काय म्हटले\nभारतात लहान मुलांचे लसीकरण सप्टेंबर महिन्यात सुरु होऊ शकते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या संबंधित संकेत देत असे म्हटले आहे की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण एक महत्वपूर्ण पाऊल ठरु शकते.\nमहाराष्ट्र Jul 24, 2021\nMaharashtra Flood: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पुरग्रस्त जिल्ह्यांना मिळणार मोफत राशन आणि केरोसिन\nमहाराष्ट्र मध्ये सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या या पावसात खुप जणांचे बळी सुद्धा गेले आहेत.\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/leopard-chasing-a-dog-and-entered-in-toilet/", "date_download": "2021-07-26T20:04:46Z", "digest": "sha1:DCJPXGNPJSURXCSB7PMQ4UNTPL76BJBX", "length": 12797, "nlines": 107, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या शिरला शौचालयात; वनविभागाने मोठ्या शिताफीने केलं जेरबंद – आपले पर्यावरण", "raw_content": "\nकुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या शिरला शौचालयात; वनविभागाने मोठ्या शिताफीने केलं जेरबंद\nरत्नागिरी : भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली आहे. आज सकाळी बिबट्याने अशोक तुकाराम कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावर झडप घातली. मात्र हा कुत्रा निसटला आणि पळत थेट कांबळे यांच्या शौचालयात घुसला. कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील शौचालयात घुसला. मात्र, त्याचवेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्याने कुत्रा व बिबट्या आतमध्ये अडकले होते. कांबळे जेव्हा शौचालयासाठी जण्यासाठी आले तेव्हा त्यानी दरवाजा उघडला. आतमध्ये बिबट्या आणि ���ुत्रा दिसले. त्यांनी तातडीने दरवाजा पुन्हा बंद करून वन विभागाशी संपर्क केला. घटनेची माहिती समजताच वन विभाग तातडीने पिंजरा घेऊन घटनास्थळी पोहचले. शौचालयाचा वरील भाग फळ्या ठोकून बंद केला आणि शौचालयाच्या तोंडावर पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केले. बिबट्या चार वर्षांची मादी बिबट्या असून, वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले..\n‘महाराष्ट्राची पर्यावरण समृद्धी आणि आव्हाने’ या विषयावर रविवारी पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांचे व्याख्यान\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nकोल्हापूरची पंचगंगा नदी महाराष्ट्र दिनापर्यंत प्रदूषण मुक्त करा : पर्यावरण मंत्री रामदास कदम\nNext story पर्यावरण पूरक प्रकल्‍प उभारणीची सुरुवात स्वत:पासून करा : विनोद तावडे; न्यूयॉर्कच्या सिटी विद्यापीठाचे विद्यार्थी भारत दौऱ्यावर\nPrevious story बिच वॉरीयर फाऊंडेशनतर्फे मानखुर्द येथील खाडीकिनारी स्वच्छता\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण��यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/Chandwad-Swachh-Bharat-Abhiyan-fuss-Municipal-Council-negligence-towards-cleanliness.html", "date_download": "2021-07-26T21:03:06Z", "digest": "sha1:7TPPLZDRB5CJVLH2LP4TGONBVZTBIVER", "length": 11101, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "चांदवड : स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा, स्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण चांदवड : स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा, स्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष\nचांदवड : स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा, स्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष\nजून २३, २०२१ ,ग्रामीण\nकचराकुंडी फुल, सर्वत्र कचराच कचरा\nचांदवड / विकी गवळी : कोरोना महामारी असतानाही चांदवड नगरपरिषद क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. कचरा कु़ड्या फुुल झालेल्या असून नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.\nचांदवड शहरात घंटागाड्या अजूनही वेळेवर येत नसल्याने कचरा सर्वत्र पसरलेला दिसतो. त्यामुळे डासांचे साम्राज्य सध्या चांदवड शहरात असल्याने नगरपरिषद तर्फे फवारण्या होणे गरजेचे आहे. मात्र स्वच्छता विभाग याबाबत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे.\nचांदवड शहरातील बस स्टँड शेजारील महालक्ष्मी नगर सुरुवातीस असलेली कचरा कुंडी पुर्णतः भरली आहे. काही दिवसांपूर्वी चांदवड बस स्टँड जवळील नाला साफसफाईला सुरुवात केली होती. मात्र साफसफाई पुर्ण करण्यात आलेली नाही.\nयावर बोलताना चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम म्हणाले, नगरपरिषदचा कार्यकाल समाप्त झाला आहे व सर्व ठेके संपुष्टात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कमतरता सद्या भासत असून नवीन ठेका देण्यात येई पर्यत चांदवड शहराची सर्व जबाबदारी नगरपरिषदेची असून, आम्ही सर्व अधिकारी व कर्मचारी शहराला संपूर्ण सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. घंटा गाडी 1 तारखेपासून नियमित सुरू करू, असेही मुख्याधिकारीअभिजित कदम यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.\nat जून २३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच��या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/UCCfWQ.html", "date_download": "2021-07-26T19:45:47Z", "digest": "sha1:XMZMJYQ4MKXMJNUY63G3PALGT4PVDOSB", "length": 6043, "nlines": 33, "source_domain": "www.punepravah.page", "title": "कृष्णाबाई बलभिम नेटके (वय ९२)...... कळंबमधील ९२ वर्षांच्या आजींनी लावले कोरोनाला पळवून", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nकृष्णाबाई बलभिम नेटके (वय ९२)...... कळंबमधील ९२ वर्षांच्या आजींनी लावले कोरोनाला पळवून\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nवालचंदनगर : कळंब (ता. इंदापूर) येथील ९२ वर्षाच्या आजीबाई कोरोनावर यशस्वी मात केली असून आजीबाईंची तब्येत कोरोनानंतर ठणठणीत झाली आहे.\nइंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळू लागले आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगरमधील दोन सख्या भावांचा, बेलवाडीमधील मुलगा व वडिलांचा तसेच कळंबमधील एका शिक्षकांचा मृत्यू झाल्यामुळे पश्‍चिम भागातील नागरिकांच्या मनामध्ये कोरोनाविषयी भिती निर्माण झाली होती.\nकोरोनावरती मात करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असून कोरोनाविषयीची भिती कमी होवू लागली आहे. कळंबमधील कृष्णाबाई बलभिम नेटके (वय ९२) यांच्या सह कुंटूबातील पाच जणांना गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाची लागण झाली होती.यामध्ये १४ वर्षाच्या मुलाचाही समावेश होता.\nसर्वांना इंदापूरमधील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले. सोमवारी (ता.१४) रोजी आजीसहित सर्वांना घरी सोडले असून सर्वांची तब्येत ठणठणीत आहे. यासंदर्भात आजीचे नातू पोपट चव्हाण (वय ४०) यांनी सांगितले की, आईची आई कृष्णाबाई काेरोनाचा स���सर्ग झाला होता. त्यांनी कोरोनावरती मात केली असून त्यांची तब्येत चांगली ठणठणीत आहे. नागरिकांनी कोरोना झाल्यानंतर घाबरुन जावू नये. योग्य उपचार केल्यानंतर कोरोना बरा होत असून नागरिकांनी काळजी करण्याऐवजी काळजी घेण्याचे आवाहन केले.\n(संपादन : सागर दिलीपराव शेलार)\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12645", "date_download": "2021-07-26T20:30:53Z", "digest": "sha1:2VJK6K365NYCGCPXNRETL74NZHDZTN3T", "length": 10664, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "राज्यातील गोरगरीब, मजूर वर्गाला शिवभोजन थाळीचा मोठा आधार | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome BREAKING NEWS राज्यातील गोरगरीब, मजूर वर्गाला शिवभोजन थाळीचा मोठा आधार\nराज्यातील गोरगरीब, मजूर वर्गाला शिवभोजन थाळीचा मोठा आधार\nमुंबई : दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा काळात मजूर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी [ SHIVBHOJAN THALI ] योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. काल पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.\nकोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न नागरी पुरवठा विभागाने काल मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करण्याचे आदेशदेखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.\nशिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी अशी योजना आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीदेखील या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. यावर्षी पुन्हा हे संकट ओढावल्यामुळे विभागाला अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी दिलेल्या आहेत.\nसंचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे अशा गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने समाधान वाटत असल्याची भावनादेखील श्री भुजबळ यांनी व्यक्त केली.\nशिवभोजन थाळीबद्दल माहिती देतानाच या योजनेवर टीका करणाऱ्यांचा समाचारदेखील श्री भुजबळ यांनी घेतला आहे. गेले अनेक दिवस समाज माध्यमांवर शिवभोजन थाळीवर टीका केली जात आहे मात्र गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पाहावी आणि मग समाज माध्यमात व्यक्त व्हावे असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.\nPrevious article‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सुरू\nNext articleएक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/04/On-behalf-of-the-Communist-Party-of-India--Greetings-to-Dr-Babasaheb-Ambedkar.html", "date_download": "2021-07-26T20:52:42Z", "digest": "sha1:TXVZBAFFOS6IKKFKYQ3OZJ3ANDU3JS2Q", "length": 9263, "nlines": 70, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome समाजकारण भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन \nभारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन \nएप्रिल १४, २०२१ ,समाजकारण\nबार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुतळा पार्क येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वर्षी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ऑनलाईन व्याख्याने तसेच ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले.\nयावेळी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रवीण मस्तुद, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड आनंद धोत्रे, कॉम्रेड सुयश शितोळे, कॉम्रेड भारत चव्हाण उपस्थित होते.\nat एप्रिल १४, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्य���, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Senior-actor-Dilip-Kumar-passes-away.html", "date_download": "2021-07-26T20:58:07Z", "digest": "sha1:GAR77R5OJGJTAGMQD5ABA5LYFGXCJIJD", "length": 11715, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome बॉलिवूड राज्य जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन \nजेष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन \nजुलै ०७, २०२१ ,बॉलिवूड ,राज्य\nमुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांची तब्येत बिघडलेली होती. ज्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू आज सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालव���ी, अशी माहिती हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिली आहे.\n३० जुनपासून दिलीप कुमार यांच्यावर हिंदुजा रुग्णालयातील ICU मध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या पत्नी सायरा बानू या काळात त्यांच्या सोबत राहून तब्येतीविषयीच्या सर्व अपडेट्स त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत होत्या. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.\nदिलीप कुमार यांनी 1940-70 अशी जवळपास तब्बल तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली. 1944 मध्ये आलेल्या 'ज्वार भाटा' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला 'मिलन' हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील 'ट्रॅजेडी किंग' म्हणून ओळखलं जायचे.\nआज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांनी आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेत्याने वयाच्या 98 व्या वर्षापर्यंत आजाराशी लढा दिला. वयोमानामुळं गेल्या काही काळात अनेकदा त्यांची तब्येत बिघडली होती. शिवाय दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी करोनाच्या संक्रमणाने निधन झाले होते.\nat जुलै ०७, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्या��र जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/do-not-mislead-the-people-fadnavis-letter-to-cm-uddhav-thackeray-news-updates/", "date_download": "2021-07-26T20:55:45Z", "digest": "sha1:OPKJLGMCYI22HXQY6OBDLPAOD5V6CZEH", "length": 25457, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका | सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मह���मंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » Maharashtra » सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका\nसुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ०८ मे | मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.\nमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ”कोविडसंदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रूग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचा रूग्ण यांचा आहे. केवळ असेच मृत्यू हे ‘अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू’ या रकान्यात नोंदवायचे आहेत.\nकोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने होतो आहे. मुंबईसारख्या शहरात जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता किमान 1 लाख इतकी आहे. तेथे केवळ सरासरी 34,191 इतक्याच चाचण्या प्रतिदिन केल्या जात आहेत. (गेल्या 10 दिवसांतील सरासरी) आणि त्यातही 30 टक्के या रॅपीड अँटीजेन प्रकारातील आहेत. आयसीएमआरने 30 टक्के रॅपीड अँटीजेन चाचण्या मान्य केल्या असल्या तरी त्या केवळ जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची पूर्ण क्षमता नाही अशा ठिकाणासाठी आहे.\nमुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होणे,याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र pic.twitter.com/NigmpjOfcX\nमागील बातमी पुढील बातमी\n'जलयुक्त शिवार' फक्त नाव गोंडस होतं; जयंत पाटलांचं वक्तव्य; योजनेची चौकशी होणार\nफडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या योजनेत जी कामे झाली ती चौकशीस पात्र असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.\nजलयुक्त शिवार SIT | तो तर फडणवीसांच्या चौकशीच्या आवाहनाला सरकारचा प्रतिसाद - खडसे\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांमधील एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. ही योजना अपयशी असल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nजलयुक्त शिवार योजना | ठाकरे सरकार सूड बुद्धीने चौकशी करतंय\n“जलयुक्त शिवार योजना ही राज्यातील सर्वाधिक प्रभावी लोकप्रिय ठरलेली योजना आहे. परंतु तरी देखील त्या योजनेची चौकशी करण्यात येत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात श्रमदान देखील करण्यात आलं होतं. केवळ आकस बुद्धीने किंवा सूड बुद्धीने चौकशी केली जाते आहे,” असा थेट आरोप माजी जलसंधारण मंत��री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नेते राम शिंदे यांनी (Former minister Ram Shinde on Jalyukta Shivar Scheme) केला आहे.\nजलयुक्त शिवार योजनेची SIT चौकशी | कॅगच्या अहवालानंतर कॅबिनेटचा निर्णय - उपमुख्यमंत्री\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून यावर अजून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलंय. राजकीय जीवनात अनेक भेटीगाठी होत असतात, त्यामुळे भेट झाली म्हणजे काही तरी काळंबेरं आहे असं समजू नये, असं अजित दादा म्हणाले.\nफडणवीस म्हणाले; जलयुक्त शिवार योजना सरकार बंद जरूर करेल....पण\nमहाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.\nफडणवीसांना धक्का | जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी\nफडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी फेब्रुवारी महिन्यातच दिले होते. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच या योजनेत जी कामे झाली ती चौकशीस पात्र असल्याचे जयंत पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा ख��ंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजका��ण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/rahool-priyanka-gandhi-sena-vidarbha-activist-mewawa-concluded/09131827", "date_download": "2021-07-26T19:55:08Z", "digest": "sha1:EY5FBZN3PXSANAAPUTHPLEEZ5MZZOHLN", "length": 4544, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "राहूल प्रियंका गांधी सेना विदर्भ कार्यकर्ता मेळावा संपन्न..... - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » राहूल प्रियंका गांधी सेना विदर्भ कार्यकर्ता मेळावा संपन्न…..\nराहूल प्रियंका गांधी सेना विदर्भ कार्यकर्ता मेळावा संपन्न…..\nनागपूर : रविभवन, नागपूर येथे राहुल प्रियंका गांधी सेना विदर्भ कार्यकर्ता मेळावा रविभवन येथे नुकताच संपन्न झाला असून या मेळाव्यात मुख्य अतिथि मा.अभिजीत फाळके (प्रदेश अध्यक्ष ) सौ. तेजस्वीताई बरबडे (पाटील) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवीभाऊ गाडगे पाटील, नागपूर शहर उपाध्यक्ष, मा.वसीम खान नागपूर शहर उपाध्यक्ष (युवक काँग्रेस ) व मा . गोपालपट्टम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.\nकार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक राहुल प्रियंका गांधी सेना विदर्भ अध्यक्ष सौ.रुबी पठान यांच्या अध्यक्षतेखाली महादेवराव सातपुते अकोला जिल्हा अध्यक्ष, सौ.किशोरीताई गणवीर -नागपूर शहर अध्यक्ष (महिला) सौ.वंदनाताई शेवतकर -नागपूर शहर उपाध्यक्ष, सौ.रेखा वाघमारे नाग.शहर महासचिव, सय्यद वसिम -नाग.शहर महासचिव व नागपूर शहर सचिव:- साजिया खान, शाहजहाँ खान, रेहाना खान, सय्यद अलीम, नाजिया खान यांना पदावर नियुक्ती करून भविष्यात काँग्रेसला मजबूत करण्यास आवाहन करण्यात आले. या मेळाव्याला मोठया संख्येने नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.\nयावेळी संचालन मा.हाफिज पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल प्रियंका गांधी सेनेचे नागपूर शहर उपाध्यक्ष नसीम सय्यद यानी मानले.\n← कन्हान नदीच्या मॉ काली घाटावर…\nऊर्जा विभागातील अनुकंपा तत्वावरील इच्छुकांसाठी… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinprakashan.com/shop/music/harmonium-guide/", "date_download": "2021-07-26T20:47:51Z", "digest": "sha1:QOPS2ZXZUAUV3TKQUL5XVTRK5FWQT77G", "length": 3297, "nlines": 57, "source_domain": "www.nitinprakashan.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today Harmonium Guide (हार्मोनिअम गाईड) | Nitin Prakashan", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) Books\nHarmonium Guide (हार्मोनिअम गाईड)\nहार्मोनियम व बासरी या दोन वाद्यांवर वाजविता येतील अशा यमन, भूप, दरबारी, मालकंस अशा भारदस्त व लोकप्रिय रागावर आधारित हिंदी सिनेसंगीताची नोटेशन्स. याशिवाय अत्यंत भावपूर्ण स्वररचना असलेली आणि लोकसंगीतावर आधारित प्रसिद्ध सिनेगीते व भजने\nहार्मोनियमविषयी सर्व काही या पुस्तकामध्ये दिले आहे. पेटीवरील पट्ट्यांची माहिती, बोटे कशी ठेवावीत, सरावासाठी अलंकार, रागांचे महत्त्व, रागपद्धतीचे नियम, रागांचे समय, 10 थाट, महत्त्वाच्या रागांचे आरोह अवरोह, त्यावर आधारित लोकप्रिय गीते, ताल परिचय, महत्त्वाच्या तालांचे विस्तृत स्पष्टीकरण या साऱ्याचा या पुस्तकामध्ये समावेश केला आहे. हार्मोनियम शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायला हवेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-41-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-26T20:40:53Z", "digest": "sha1:OCLE5EUTDQGVDN3VOTIVC3KAKHYP62RP", "length": 7538, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "शहरात एकाच दिवशी 41 कोरोनामुक्त | Janshakti Newspaper", "raw_content": "\nशहरात एकाच दिवशी 41 कोरोनामुक्त\nशहरात एकाच दिवशी 41 कोरोनामुक्त\nजळगाव:कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झालेले तब्बल 41 रुग्ण शनिवारी कोरोनामुक्त झाले. सर्व 41 रुग्णांना शनिवारी कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. प्रसंगी महापौर भारती सोनवणे यांनी सर्वांना महिनाभर घरातच राहण्याचा सल्ला देत इतरांना कोविड योद्धा म्हणून जागरूक करण्याचे आवाहन केले.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nजळगाव शहरातील 41 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने शनिवार दि.4 रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी कोरोनामुक्त झालेल्यांशी संवाद साधला. प्रसंगी स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका ���ायत्री राणे, सुरेखा तायडे, चेतन सनकत, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, डॉ.राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे आदी उपस्थित होते.\nइतरांना जागरूक करा : महापौर\nकोरोना बाधित असलेल्या रुग्णांशी दररोज संपर्क करून महापौर भारती सोनवणे या माहिती जाणून घेत होत्या. रुग्णांना काही असुविधा असल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न महापौरांनी केला. कुटुंबाप्रमाणे काळजी घेतल्याने सर्व रुग्णांनी महापौरांचे आभार मानले. कोरोनामुक्त झालेल्यांना टाळ्या वाजवून घरी पाठविण्यात आले. तसेच पुढील महिनाभर खबरदारी घेण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन देखील महापौरांनी केले. तसेच आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोरोनामुळे घाबरून न जाता कशी खबरदारी घ्यावी याबाबत प्रत्येकाने मार्गदर्शन करावे असेही त्या म्हणाल्या.\nरुग्णांचे स्वॅब घेण्याबाबत प्रयोगशाळांवर निर्बंध \nभाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण \nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nमोहमांडली आश्रमशाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://s3f1981e4bd8a0d6d8462016d2fc6276b3.s3waas.gov.in/mr/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%AA/", "date_download": "2021-07-26T18:44:01Z", "digest": "sha1:X5F3RATU2SSWSUOEQHOKTJTBEUB3W4QX", "length": 6307, "nlines": 160, "source_domain": "s3f1981e4bd8a0d6d8462016d2fc6276b3.s3waas.gov.in", "title": "साइटमॅप | Department Preview Site | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nसंयुक्त उपक्रम (केंद्र आणि राज्य)\nधोरणे & मार्गदर्शक तत्त्वे\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nसंयुक्त उपक्रम (केंद्र आणि राज्य)\nधोरणे & मार्गदर्शक तत्त्वे\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/qn_ToD.html", "date_download": "2021-07-26T20:37:13Z", "digest": "sha1:MQXD3NFKUE5W7MHM5JTLR4PND6N4T6JC", "length": 4348, "nlines": 43, "source_domain": "www.punepravah.page", "title": "पुणे प्रवाह न्युज पोर्टल गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर घेऊन येत आहे......", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर घेऊन येत आहे......\nब्लू लोटस द मिडिया हब आणि इन असोसिएशन वुईथ ट्विस्ट तूनेस\nशुभ हो गणेशा हा नवीन अल्बम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत.गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर घेऊन येत आहे......\nब्लू लोटस द मिडिया हब आणि इन असोसिएशन वुईथ ट्विस्ट तूनेस\nपुणे:- शुभ हो गणेशा हा नवीन अल्बम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत.\nनिर्मिती : अभिजीत वाघमारे आणि अमर गिरी यांनी केली आहे.\nया अल्बम ला स्वर दिला आहे\nगायक - अरविंद ओझा\nगीत - बालचंद धनुरे\nसंगीत दिग्दर्शक - अमर गिरी आणि रोहित मोटलिंग\nसंगीत व्यवस्था व प्रोग्रामिंग - अमर गिरी\nमिक्सिंग अँड मास्टरिंग - अनुप रूपनवार या सर्वाच्या सहकार्याने घेऊन येत आहोत\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/AyTKke.html", "date_download": "2021-07-26T19:02:36Z", "digest": "sha1:OBMF2GTPCHVUTTHN4HUUTZ5E5LKQNSJV", "length": 6107, "nlines": 29, "source_domain": "www.punepravah.page", "title": "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या योजनेचा शुभारंभ कुंजीरवाडी येथे जिल्हाधिकारी देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी\" या योजनेचा शुभारंभ कुंजीरवाडी येथे जिल्हाधिकारी देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nकोरोना विरोधातील लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच लोकसहभागही फार गरजेचा आहे. \"माझे कुटुंब, माझी जबाबदारी\" या योजनेअंतर्गत घऱोघऱी जाऊऩ शासकीय यंत्रणेमार्फत जिल्हातील प्रत्येक नागरीकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाला कुटुंबापासून, गल्लीपासून, गावापासून कायमस्वरुपी दूर ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंमसेवी संस्था व नागरीकांनी स्वंयणस्फुर्तीने पुढे येऊन, कोरोना विरोधातील लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी \" . यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना डॉ. देशमुख यांनी वरील आवाहन केले. यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद, उपमुख्यकार्यकारी संदीप कोईनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अशोक नांदापुरकर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती सनी काळभोर, पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेलीचे पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खऱात, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता धुमाळ, उपसरपंच नाना कुंजीर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे आदी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://zpamravati-gov.in/loadTourismView", "date_download": "2021-07-26T18:39:45Z", "digest": "sha1:6EQ3LNAXNCIVJDXHSQT4NPLPT4ZUW236", "length": 65991, "nlines": 126, "source_domain": "zpamravati-gov.in", "title": "जिल्हा परिषद अमरावती || ZP Amravati", "raw_content": "\nविभाग प्रमुख परिपत्रके सेवाजेष्ठता यादी योजना माहितीचा अधिकार\nसार्वजनिक सुट्ट्या अंदाज पत्रक विधी कक्ष वृत्तवार्ता\nश्री अंबा देवी मंदिर संस्थान, अमरावती\nअमरावती शहराचे हृदय गांधी चौकामध्‍ये अंबादेवीचे मंदीर आहे. हे मंदीर अतिशय प्राचीन आहे. भारतातील वेगवेगळया ठीकाणचे लोक अंबादेवीच्‍या दर्शनाला येतात तो त्‍यांच्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग आहे. नवरात्रीचा सण दसरा असतो तेव्‍हा असतो. मंदीरातील भक्‍त आणी अधिकारी नउ दिवस धार्मीक आणी सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. नवरात्रीच्या सणाला मोठी यात्रा भरलेली आहे असे वाटते. भक्‍तगण मोठया श्रध्‍देने अनवाणी देविच्‍या दर्शनाला येतात. असंख्‍य लोकांना राहण्‍यासाठी होस्‍टेलची व्‍यवस्‍था केली आहे. अमरावती रेल्‍वे स्‍टेशन बसस्टॉपपासुन १.५ कि.मी. अतंरावर आहे. अमरावती स्‍टेशनला वाहने आणी टॅक्‍सी उपलब्‍ध आहेत. बडनेरा रेल्‍वे स्‍टेशनला जाण्‍याकरिता टॅक्‍सीं उपलब्‍ध आहेत.\nविदर्भाचा राजा भिष्‍मक त्‍यांची मुलगी रुख्‍मीनी. तिने कृष्‍णाच्‍या धैर्य व साहसाच्‍या गोष्‍टी ऐकल्‍या होत्‍या. ती कृष्‍णावर प्रेम करित होती. तिचा भाउ रूख्‍मीय याने त्‍याचा मित्र शिशुपाल, छेडीचा राजा याच्‍याशी तिचा विवाह ठरविला. रुख्‍मीनीने कृष्‍णाला गुप्‍त निरोप पाठवि‍ला, त्‍या दोघांनी मिळुन योजना तयार केली. शिशुपाल सोबत विवाह ठरण्‍या पुर्वी तिने अमरावती (महाराष्‍ट्र) येथिल एकविरादेवीच्‍या मंदीरास भेट दिली. काही यादवाच्‍या मदतीने येथुन कृष्‍णाने रुख्‍मीनीला पळवुन नेले. कृष्‍णा रुख्‍मीनीच्‍या भाउ रूख्‍मीय याच्‍याशी लढला. नंतर राजा भिष्‍मकाने त्‍या दोघांचा विवाह ठरवुन दिला.\nश्री एकविरादेवी मंदीर संस्थान, अमरावती\nश्री अंबादेवी मंदीराच्‍या बाजुला श्री एकविरादेवी मंदीर आहे. १६६० मध्‍ये अमरावतीच्‍या पंरमासिंह श्री जनार्दन स्‍वामीनी हे मंदीर बांधले आहे. नवरात्रीचा उत्‍सव अंबा देवी आणी एकविरादेवी दोन्‍ही मिळुन साजरा केला जातो. ए‍कविरादेवी ही अदैवत शक्‍ती आहे.\nश्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान,श्री क्षेत्र कौंडण्यपूर\nचांदुर तहसिल मध्‍ये कौडण्‍यपुर तिर्थक्षेत्र वर्धा नदीच्‍या काठावर वसलेले आहे. नैसर्गिक पर्वत, नदीच्‍या पश्चिमेकडील बाजुला श्‍वेत मंदीर आहे. त्‍या मंदीरामध्‍ये चार ब्रम्‍हाच्‍या मुर्ती आर्णी विष्‍णुची मुर्ती आसनस्‍थ आहेत. कौडंण्‍यपुर ही विदर्भाचा राजा भिष्‍मकाची प्राचीन राजधानी होती. राजा भिष्‍मकाच्‍या मुलीचे नाव रूख्‍मीनी. याच पर्वतावर विठ्ठल रुख्‍मीनीचे मंदीर आहे. हजारो लाखो भाविक विठ्ठलाच्‍या दर्शनाला कार्तीक पोर्णिमेला नोंव्‍हेबर महिण्‍यात येतात.\nकौडंण्‍यपुर विदर्भ राज्याची राजधानी होती, राजा भीमा यांनी राज्य केले. महाभारत महाकाव्य, दमयंती आणि रुक्मिणीमध्ये उल्लेख केलेल्या दोन प्रसिद्ध स्त्रियांनी येथे वास्तव्य केले. दमयंती ही भीमची कन्या आणि निशात राजकुमार नालाची पत्नी. रुक्मिणी भीष्मकाची कन्या आणि रुक्मिची बहीण होती. ती द्वारका वासुदेव कृष्णाची पहिली पत्नी होती. कौडंण्‍यपुर उत्तर भारतातील प्राचीन प्रवाशांसाठी दक्षिण भारताकडे प्रवेशद्वार होते. तो अयोध्येसारखा प्राचीन भारतातील उत्तरेकडील शहरांशी चांगल्या प्रकारे जोडला गेला. महाभारतात या प्राचीन मार्गाचा उल्लेख आहे.\nअमरावती जिल्ह्यातील मोर्शि तहसीलचा एक गाव आहे. अचिलपूर-मोर्शी रस्त्यावर चांदूर बाजार पासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. रिद्धापुर येथे श्री गोविंदप्रभु महाराज आणि श्री चक्रधर स्वामीजी यांचे १५० अधिक चरनक्षेत्र आहेत. राज मठ रिद्धापुरचे मुख्य मंदिर आहे. हे महानुभाव संप्रदायाचे मुख्यालय आहे आणि महानुभावांचे बनारस म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी राज मठ, कृष्णा मंदिर, दत्ता मंदिर आणि सलाम मिया आणि मेहबूब सुभनीचे दरगाह आहेत.\nपरतवाडा - (महाराष्ट्र) -बेतूल (मध्यप्रदेश) या रस्तावर सातपुडा पर्वत रांगांच्या दक्षिणेकडील पायथ्यावरील प्रसिद्ध बहिरम बाबा मंदिर हे स्थान आहे. डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यापासून दरवर्षी जानेवारी पर्यंत, ४५ दिवसांच्या कालावधीसाठी येथे जत्रा भरतात. बहिरम यात्रा ही दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला होते असते. हे स्थान अमरावती पासून अंदाजे ६० कि. मी इतके आहे. अचलपूर तालुक्यातील बहिरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे १२५ फूट उंचीवर आहे. चढण्यास १०८ पायऱ्या आहेत. येथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्ती आहे. या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. येथे बहिरम (भैरव) या देवाची पूजा केली जाते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांमध्येत प्रसिद्ध आहे.\nकोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला अपर्ण केले आहे. हे मंदीर प्राचीन हत्‍ती मंदीराच्‍या बाजुला जंगला मधोमध आहे. हया मंदीराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रीय हेमाडपंथीय पध्‍दतीने आणी काळया दगडांनी बांधले. महाशिवरात्री हा महत्‍वाचा सण या मंदीरात साजरा केला जातो. श्री खटेश्‍वर महाराज समाधी, तलाव, पाण्‍याचा धबधबा मंदीराच्‍या सभोवताल आहे. हे मंदिर अमरावती येथे स्थित आहे.\nचांगापूर येथे प्राचीन हनुमान मंदिर आहे . हे तीर्थस्थळ अमरावती शहराच्या जवळ असून विविध धार्मिक कार्यक्रम येथे होत असतात. हे ठिकाण अमरावती - परतवाडा या रस्त्यावर आहे. हनुमान जयंती येथे मोठ्या जल्लोष मध्ये साजरी केल्या जाते. जिल्ह्यातील हनुमान भक्तांचे हे श्रद्धा स्थान आहे. येथील भक्त यांना चांगापूर नरेश या नावाने म्हणतात.\nतुकडोजी महाराज (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. येथे तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे.\nजहांगीरपूर येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. हे तीर्थस्थळ अमरावती शहराच्या पासून अंदाजे ४० कि. मी. अंतरावर आहे. जहांगीरपूर हे धामणगाव रेल्वे या तालुक्यात असून धामणगाव रेल्वे स्थानकापासून १० कि. मी. अंतरावर आहे. जिल्हातील हनुमान भक्त येथे दर शनिवारी भाविक भक्त मोठ्या संख्येनें दर्शनासाठी येतात.\nखंडेश्वर मंदिर (नांदगाव खंडेश्वर) हे एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतले असून नांदगाव खंडेश्वर ह्या तालुक्याच्या ठिकाणी आहे. महाशिवरात्री निमित्य मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव ७ दिवस साजरा करण्यात येत असुन पूर्ण नांदगाव खंडेश्वर शहर यात उत्साहाने सामील होतात.\nश्री गुलाबराव महाराज(चांदुर बाजार)\nश्री गुलाबराव् महाराज् हे विसाव्या शतकातील एक अस��मान्य अलौकिक संत होते. वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले, आयुष्य केवळ चौतीस वर्षाचे, जन्म निम्न् समाजातील, आयुष्य ग्रामीण भागातील, अशा प्रतिकुल परिस्थितित त्यानी १३४ ग्रंथ लिहिलेत. प्रज्ञचक्षु श्री गुलाबराव महाराजांचा जन्म माधान येथील मोहोड यांच्या कुळात त्यांच्या आजोळी अमरावती जिल्ह्यातील लोणी(टाकळी) या गावी दि. ०६-०७-१८८१ साली झाला. गुलाब गोंदुजी मोहोड हे त्यांचे संपुर्ण नाव. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात ग्रंथनिर्मिती केली. गुलाबराव स्‍वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. संत श्री गुलाबराव महाराजांचे भक्तिधाम हे अमरावती जिल्ह्यातील, चांदूर बाजार परिसरात आहे. हे स्थान अमरावती पासून अंदाजे ४० कि. मी. आहे.\nदेबुजी झिंगराजी जनरोजकर (फेब्रुवारी २३, १८७६ - डिसेंबर २०, १९६५) हे संत, संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे एक संत सामाजिक सुधारक होते. भारतातील गावांसाठी त्यांचे सुधारणांचे दृष्टिकोन हे अजूनही विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.\nमहाराजांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेडगांव या गावी झाला. त्यांनी आपले प्रवचन \"कीर्तनकार\" स्वरूपात केले ज्यामध्ये त्यांनी माणुसकी आणि करुणा यासारख्या मूल्यांवर जोर दिला. आपल्या कीर्तनादरम्यान त्यांनी अंधश्रद्धा व धार्मिक विधी विरोधात लोकांना शिक्षित केले. शेडगांव हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव या तालुक्यात स्थित आहे. शेडगांव येथे गाडगे महाराजांचे मंदिर आहे.\nऋणमोचन येथील प्रत्येक देवस्थान हे पूर्णा (पयोष्णी) नदीच्या तीरावर असून तिचा प्रवाह पूर्व वाहिनी असल्याचे हे तीर्थ म्हणून पुण्यकारक समजले जाते. गणेश पुराणकर्ते मुद्गल ऋषीचा आश्रम पुराणकाळी येथे होता, तर रुख्मीणी हरणाच्यावेळी परत जातांना श्रीकुष्ण व रुख्मीणी येथे आल्याचा उल्लेखही इतिहासात प्रसिद्ध आहे. भगवान मुद्गलेश्वर म्हणजेच महादेवाचा अवतार होय. महादेव म्हटले म्हणजे सोमवारचे महत्व आहे. पण ऋणमोचनला रविवारचे महत्व आहे. त्यातही पौष महिन्यातील रविवारला भाविक भक्त येथे धार्मिक विधी, नामस्मरण, ओलेत्याने मुदगलेश्वरावर जल वाहणे इ. कार्यामुळे येथे प्राचीन काळापासून यात्रेचे स्वरूप आले.\nगृह्त्यागानंतर सेवकार्याची प्रेरणा सन १९०५ साली गाडगे महाराजांना येथेच मिळाली. स्वत: परीश्रम घेऊन नदीवर सुकी माती टाकून घाट बांधणे सुरु केले. पुढे अनेक उदार आश्रयदात्यांच्या सहकार्यामुळे फरसबंधी घाट बांधले गेले. यात्रेत येणाऱ्या दिन दुबळ्या अनाथ अपंगांना निदान एक वेळ तरी पोटभर अन्न मिळावे , म्हणून सन १९०७ साली सदावर्त सुरु केले. हे सदावर्त दरवर्षी पौष महिन्यात सुरु होऊन रथसप्तमी पर्यत अव्याहतपणे आयतागायत चालू आहे. पौषातील शेवटच्या रविवारी या दिवशी अंध, अपंग, कुष्ट पिडीत, निराधार वृद्ध स्त्री पुरुष, मुलांना मिष्ठान अन्नदान समवेतच वस्त्रदान, भांडीदान इ. ही केले जाते. आजही याचा लाभ ५ ते ७ हजार दिनदुबळ्यांना मिळतो आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.\nआनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर\nआनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर हे हेमाडपंथी शिल्पकलेचा उत्तम नमुना असून हे मंदिर १२व्या शतकातले आहे. ह्या मंदिराचे बांधकाम यादव राजे रामदेव राय यांनी केले आहे. य मंदिराचे वैशिष्ठ असे कि हे मंदिर एकच दगडात कोरलेले असून अश्याप्रकारचा दगड मंदिराच्या ५०० कि.मी. अंतरात सापडत नाही.\nमेळघाट व्याघ्र प्रकल्प एक मुख्य अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. थंड वातावरण, धबधबे, तलाव, हिरवेगार गवत यामुळे उन्हाळयातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानास महत्त्व आहे. १७०० वर्ग कि.मी. चे क्षेत्र भारतीय वाघांसाठी प्रसिद्ध आहे. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.\nअमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृ��, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत.\nमेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला आहे. ह्या पर्वत रागांना गाविलगड पर्वत रांग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्र सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भंडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाट हा प्रदेश १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. सद्यस्थितीत प्रकाल्पाअंतर्गत ६७६.९३ वर्ग किलोमीटर भूमी राखीव आहे.\nचिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी सेनापती कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते. चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते.\nमालखेड हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाते. येथे धरण असून अमरावती जिल्ह्यातील चांदूरजवळील कोलाड नदीवर आहे. या धरणाची पायाखालील उंची १७.०५ मीटर (५५.९ फूट) असून लांबी १,४२२ मी (४,६६५ फूट) आहे. हे ठिकाण अमरावती या शहरापासून अंदाजे २० कि. मी. इतके आहे. मालखेड येथे मनोरंजनासाठी पार्क आहे. लहान मुलांच्या सहली येथे येत असतात.\nबांबू उद्यान हे ४९ एकरात पसरलेले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे बांबू उद्यान आहे. या उद्यानात बांबूच्या ६३ प्रजात्यांची लागवड करण्यात आलेली आहे. या उद्यानात बांबू कुट, बांबू पुल, बांबू गुहा, बांबू वन माहिती केंद्र, कॅक्टस बाग, कमळ बाग, मुलांचे उद्यान यांचा समावेश आहे.\nअप्पर वर्धा धरण अमरावती जिल्ह्यातील मोरळी तालुक्यातील शाम्होरा गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात आहे. धरण सिंचन, पिण्याचे पाणी पुरवठा, पूर नियंत्रण आणि जलविद्युतसाठी बहुउद्देशीय फायदे आहे.बहुउद्देशीय अप्पर वर्धा धरण प्रकल्पाला अमरावती शहराची जीवनरेखा मानली जाते आणि मोर्शी आणि वरुद तालुक्या हा अप्पर वर्धा सिंचन प्रकल्पाचा अविभाज्य घटक आहे, ज्यात सिंचन, पिण्याचे पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापर आणि पूर नियंत्रण यांचा समावेश आहे. जलविद्युत निर्मिती फक्त तेव्हाच होते जेव्हा सिंचन विकसित होते.\nया धरणावर स्पिल्वे गेट्सची संख्या १३ इतकी आहे. या धरणाला लागूनच रमणीय बाग आहे. वर्षा ऋतू मध्ये पर्यटकांची गर्दी असते. हे ठिकाण अमरावती पासून अंदाजे ६० कि .मी व महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पासून अंदाजे १२८ कि .मी इतके आहे.\nश्री अंबा देवी मंदिर संस्थान, अमरावती\nअमरावती शहराचे हृदय गांधी चौकामध्‍ये अंबादेवीचे मंदीर आहे. हे मंदीर अतिशय प्राचीन आहे. भारतातील वेगवेगळया ठीकाणचे लोक अंबादेवीच्‍या दर्शनाला येतात तो त्‍यांच्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग आहे. नवरात्रीचा सण दसरा असतो तेव्‍हा असतो. मंदीरातील भक्‍त आणी अधिकारी नउ दिवस धार्मीक आणी सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. नवरात्रीच्या सणाला मोठी यात्रा भरलेली आहे असे वाटते. भक्‍तगण मोठया श्रध्‍देने अनवाणी देविच्‍या दर्शनाला येतात.\nअसंख्‍य लोकांना राहण्‍यासाठी होस्‍टेलची व्‍यवस्‍था केली आहे. अमरावती रेल्‍वे स्‍टेशन बसस्टॉपपासुन १.५ कि.मी. अतंरावर आहे. अमरावती स्‍टेशनला वाहने आणी टॅक्‍सी उपलब्‍ध आहेत. बडनेरा रेल्‍वे स्‍टेशनला जाण्‍याकरिता टॅक्‍सीं उपलब्‍ध आहेत.\nविदर्भाचा राजा भिष्‍मक त्‍यांची मुलगी रुख्‍मीनी. तिने कृष्‍णाच्‍या धैर्य व साहसाच्‍या गोष्‍टी ऐकल्‍या होत्‍या. ती कृष्‍णावर प्रेम करित होती. तिचा भाउ रूख्‍मीय याने त्‍याचा मित्र शिशुपाल, छेडीचा राजा याच्‍याशी तिचा विवाह ठरविला. रुख्‍मीनीने कृष्‍णाला गुप्‍त निरोप पाठवि‍ला, त्‍या दोघांनी मिळुन योजना तयार केली. शिशुपाल सोबत विवाह ठरण्‍या पुर्वी तिने अमरावती (महाराष्‍ट्र) येथिल एकविरादेवीच्‍या मंदीरास भेट दिली. काही यादवाच्‍या मदतीने येथुन कृष्‍णाने रुख्‍मीनीला पळवुन नेले. कृष्‍णा रुख्‍मीनीच्‍या भाउ रूख्‍मीय याच्‍याशी लढला. नंतर राजा भिष्‍मकाने त्‍या दोघांचा विवाह ठरवुन दिला.\nश्री एकविरादेवी मंदीर संस्थान, अमरावती\nश्री अंबादेवी मंदीराच्‍या बाजुला श्री एकविरादेवी मंदीर आहे. १६६० मध्‍ये अमरावतीच्‍या पंरमासिंह श्री जनार्दन स्‍वामीनी हे मंदीर बांधले आहे. नवरात्रीचा उत्‍सव अंबा देवी आणी एकविरादेवी दोन्‍ही मिळुन साजरा केला जातो. ए‍कविरादेवी ही अदैवत शक्‍ती आहे.\nश्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान,श्री क्षेत्र कौंडण्यपूर\nचांदुर तहसिल मध्‍ये कौडण्‍यपुर तिर्थक्षेत्र वर्धा नदीच्‍या काठावर वसलेले आहे. नैसर्गिक पर्वत, नदीच्‍या पश्चिमेकडील बाजुला श्‍वेत मंदीर आहे. त्‍या मंदीरामध्‍ये चार ब्रम्‍हाच्‍या मुर्ती आर्णी विष्‍णुची मुर्ती आसनस्‍थ आहेत. कौडंण्‍यपुर ही विदर्भाचा राजा भिष्‍मकाची प्राचीन राजधानी होती. राजा भिष्‍मकाच्‍या मुलीचे नाव रूख्‍मीनी. याच पर्वतावर विठ्ठल रुख्‍मीनीचे मंदीर आहे. हजारो लाखो भाविक विठ्ठलाच्‍या दर्शनाला कार्तीक पोर्णिमेला नोंव्‍हेबर महिण्‍यात येतात.\nकौडंण्‍यपुर विदर्भ राज्याची राजधानी होती, राजा भीमा यांनी राज्य केले. महाभारत महाकाव्य, दमयंती आणि रुक्मिणीमध्ये उल्लेख केलेल्या दोन प्रसिद्ध स्त्रियांनी येथे वास्तव्य केले. दमयंती ही भीमची कन्या आणि निशात राजकुमार नालाची पत्नी. रुक्मिणी भीष्मकाची कन्या आणि रुक्मिची बहीण होती. ती द्वारका वासुदेव कृष्णाची पहिली पत्नी होती. कौडंण्‍यपुर उत्तर भारतातील प्राचीन प्रवाशांसाठी दक्षिण भारताकडे प्रवेशद्वार होते. तो अयोध्येसारखा प्राचीन भारतातील उत्तरेकडील शहरांशी चांगल्या प्रकारे जोडला गेला. महाभारतात या प्राचीन मार्गाचा उल्लेख आहे.\nअमरावती जिल्ह्यातील मोर्शि तहसीलचा एक गाव आहे. अचिलपूर-मोर्शी रस्त्यावर चांदूर बाजार पासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. रिद्धापुर येथे श्री गोविंदप्रभु महाराज आणि श्री चक्रधर स्वामीजी यांचे १५० अधिक चरनक्षेत्र आहेत. राज मठ रिद्धापुरचे मुख्य मंदिर आहे. हे महानुभाव संप्रदायाचे मुख्यालय आहे आणि महानुभावांचे बनारस म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी राज मठ, कृष्णा मंदिर, दत्ता मंदिर आणि सलाम मिया आणि मेहबूब सुभनीचे दरगाह आहेत.\nपरतवाडा - (महाराष्ट्र) -बेतूल (मध���यप्रदेश) या रस्तावर सातपुडा पर्वत रांगांच्या दक्षिणेकडील पायथ्यावरील प्रसिद्ध बहिरम बाबा मंदिर हे स्थान आहे. डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यापासून दरवर्षी जानेवारी पर्यंत, ४५ दिवसांच्या कालावधीसाठी येथे जत्रा भरतात. बहिरम यात्रा ही दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला होते असते. हे स्थान अमरावती पासून अंदाजे ६० कि. मी इतके आहे. अचलपूर तालुक्यातील बहिरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे १२५ फूट उंचीवर आहे. चढण्यास १०८ पायऱ्या आहेत.\nयेथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्ती आहे. या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. येथे बहिरम (भैरव) या देवाची पूजा केली जाते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांमध्येत प्रसिद्ध आहे.\nकोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला अपर्ण केले आहे. हे मंदीर प्राचीन हत्‍ती मंदीराच्‍या बाजुला जंगला मधोमध आहे. हया मंदीराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रीय हेमाडपंथीय पध्‍दतीने आणी काळया दगडांनी बांधले. महाशिवरात्री हा महत्‍वाचा सण या मंदीरात साजरा केला जातो. श्री खटेश्‍वर महाराज समाधी, तलाव, पाण्‍याचा धबधबा मंदीराच्‍या सभोवताल आहे. हे मंदिर अमरावती येथे स्थित आहे.\nचांगापूर येथे प्राचीन हनुमान मंदिर आहे . हे तीर्थस्थळ अमरावती शहराच्या जवळ असून विविध धार्मिक कार्यक्रम येथे होत असतात. हे ठिकाण अमरावती - परतवाडा या रस्त्यावर आहे. हनुमान जयंती येथे मोठ्या जल्लोष मध्ये साजरी केल्या जाते. जिल्ह्यातील हनुमान भक्तांचे हे श्रद्धा स्थान आहे. येथील भक्त यांना चांगापूर नरेश या नावाने म्हणतात.\nतुकडोजी महाराज (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. येथे तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे.\nजहांगीरपूर येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. हे तीर्थस्थळ अमरावती शहराच्या पासून अंदाजे ४० कि. मी. अंतरावर आहे. जहांगीरपूर हे धामणगाव रेल्���े या तालुक्यात असून धामणगाव रेल्वे स्थानकापासून १० कि. मी. अंतरावर आहे. जिल्हातील हनुमान भक्त येथे दर शनिवारी भाविक भक्त मोठ्या संख्येनें दर्शनासाठी येतात.\nखंडेश्वर मंदिर (नांदगाव खंडेश्वर) हे एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतले असून नांदगाव खंडेश्वर ह्या तालुक्याच्या ठिकाणी आहे. महाशिवरात्री निमित्य मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव ७ दिवस साजरा करण्यात येत असुन पूर्ण नांदगाव खंडेश्वर शहर यात उत्साहाने सामील होतात.\nश्री गुलाबराव महाराज(चांदुर बाजार)\nश्री गुलाबराव् महाराज् हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले, आयुष्य केवळ चौतीस वर्षाचे, जन्म निम्न् समाजातील, आयुष्य ग्रामीण भागातील, अशा प्रतिकुल परिस्थितित त्यानी १३४ ग्रंथ लिहिलेत. प्रज्ञचक्षु श्री गुलाबराव महाराजांचा जन्म माधान येथील मोहोड यांच्या कुळात त्यांच्या आजोळी अमरावती जिल्ह्यातील लोणी(टाकळी) या गावी दि. ०६-०७-१८८१ साली झाला.\nगुलाब गोंदुजी मोहोड हे त्यांचे संपुर्ण नाव. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात ग्रंथनिर्मिती केली. गुलाबराव स्‍वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. संत श्री गुलाबराव महाराजांचे भक्तिधाम हे अमरावती जिल्ह्यातील, चांदूर बाजार परिसरात आहे. हे स्थान अमरावती पासून अंदाजे ४० कि. मी. आहे.\nदेबुजी झिंगराजी जनरोजकर (फेब्रुवारी २३, १८७६ - डिसेंबर २०, १९६५) हे संत, संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे एक संत सामाजिक सुधारक होते. भारतातील गावांसाठी त्यांचे सुधारणांचे दृष्टिकोन हे अजूनही विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेडगांव या गावी झाला. त्यांनी आपले प्रवचन \"कीर्तनकार\" स्वरूपात केले ज्यामध्ये त्यांनी माणुसकी आणि करुणा यासारख्या मूल्यांवर जोर दिला.\nआपल्या कीर्तनादरम्यान त्यांनी अंधश्रद्धा व धार्मिक विधी विरोधात लोकांना शिक्षित केले. शेडगांव हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव या तालुक्यात स्थित आहे. शेडगांव येथे गाडगे महाराजांचे मंदिर आहे.\nऋणमोचन येथील प्रत्येक देवस्थान हे पूर्णा (पयोष्णी) नदीच्या तीरावर असून तिचा प्रवाह पूर्व वाहिनी असल्याचे हे तीर्थ म्हणून पुण्यकारक समजले जाते. गणेश पुराणकर्ते मुद्गल ऋषीचा आश्रम पुराणकाळी येथे होता, तर रुख्मीणी हरणाच्यावेळी परत जातांना श्रीकुष्ण व रुख्मीणी येथे आल्याचा उल्लेखही इतिहासात प्रसिद्ध आहे. भगवान मुद्गलेश्वर म्हणजेच महादेवाचा अवतार होय. महादेव म्हटले म्हणजे सोमवारचे महत्व आहे. पण ऋणमोचनला रविवारचे महत्व आहे. त्यातही पौष महिन्यातील रविवारला भाविक भक्त येथे धार्मिक विधी, नामस्मरण, ओलेत्याने मुदगलेश्वरावर जल वाहणे इ. कार्यामुळे येथे प्राचीन काळापासून यात्रेचे स्वरूप आले.\nगृह्त्यागानंतर सेवकार्याची प्रेरणा सन १९०५ साली गाडगे महाराजांना येथेच मिळाली. स्वत: परीश्रम घेऊन नदीवर सुकी माती टाकून घाट बांधणे सुरु केले. पुढे अनेक उदार आश्रयदात्यांच्या सहकार्यामुळे फरसबंधी घाट बांधले गेले. यात्रेत येणाऱ्या दिन दुबळ्या अनाथ अपंगांना निदान एक वेळ तरी पोटभर अन्न मिळावे , म्हणून सन १९०७ साली सदावर्त सुरु केले. हे सदावर्त दरवर्षी पौष महिन्यात सुरु होऊन रथसप्तमी पर्यत अव्याहतपणे आयतागायत चालू आहे. पौषातील शेवटच्या रविवारी या दिवशी अंध, अपंग, कुष्ट पिडीत, निराधार वृद्ध स्त्री पुरुष, मुलांना मिष्ठान अन्नदान समवेतच वस्त्रदान, भांडीदान इ. ही केले जाते. आजही याचा लाभ ५ ते ७ हजार दिनदुबळ्यांना मिळतो आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.\nआनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर\nआनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर हे हेमाडपंथी शिल्पकलेचा उत्तम नमुना असून हे मंदिर १२व्या शतकातले आहे. ह्या मंदिराचे बांधकाम यादव राजे रामदेव राय यांनी केले आहे. य मंदिराचे वैशिष्ठ असे कि हे मंदिर एकच दगडात कोरलेले असून अश्याप्रकारचा दगड मंदिराच्या ५०० कि.मी. अंतरात सापडत नाही.\nमेळघाट व्याघ्र प्रकल्प एक मुख्य अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. थंड वातावरण, धबधबे, तलाव, हिरवेगार गवत यामुळे उन्हाळयातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानास महत्त्व आहे. १७०० वर्ग कि.मी. चे क्षेत्र भारतीय वाघांसाठी प्रसिद्ध आहे. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.\nअमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत.\nमेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला आहे. ह्या पर्वत रागांना गाविलगड पर्वत रांग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्र सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भंडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाट हा प्रदेश १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. सद्यस्थितीत प्रकाल्पाअंतर्गत ६७६.९३ वर्ग किलोमीटर भूमी राखीव आहे.\nचिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी सेनापती कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा.अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले.\nज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते. चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलद���ा येते.\nमालखेड हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाते. येथे धरण असून अमरावती जिल्ह्यातील चांदूरजवळील कोलाड नदीवर आहे. या धरणाची पायाखालील उंची १७.०५ मीटर (५५.९ फूट) असून लांबी १,४२२ मी (४,६६५ फूट) आहे. हे ठिकाण अमरावती या शहरापासून अंदाजे २० कि. मी. इतके आहे. मालखेड येथे मनोरंजनासाठी पार्क आहे. लहान मुलांच्या सहली येथे येत असतात.\nबांबू उद्यान हे ४९ एकरात पसरलेले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे बांबू उद्यान आहे. या उद्यानात बांबूच्या ६३ प्रजात्यांची लागवड करण्यात आलेली आहे. या उद्यानात बांबू कुट, बांबू पुल, बांबू गुहा, बांबू वन माहिती केंद्र, कॅक्टस बाग, कमळ बाग, मुलांचे उद्यान यांचा समावेश आहे.\nअप्पर वर्धा धरण अमरावती जिल्ह्यातील मोरळी तालुक्यातील शाम्होरा गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात आहे. धरण सिंचन, पिण्याचे पाणी पुरवठा, पूर नियंत्रण आणि जलविद्युतसाठी बहुउद्देशीय फायदे आहे.बहुउद्देशीय अप्पर वर्धा धरण प्रकल्पाला अमरावती शहराची जीवनरेखा मानली जाते आणि मोर्शी आणि वरुद तालुक्या हा अप्पर वर्धा सिंचन प्रकल्पाचा अविभाज्य घटक आहे, ज्यात सिंचन, पिण्याचे पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापर आणि पूर नियंत्रण यांचा समावेश आहे.\nजलविद्युत निर्मिती फक्त तेव्हाच होते जेव्हा सिंचन विकसित होते. या धरणावर स्पिल्वे गेट्सची संख्या १३ इतकी आहे. या धरणाला लागूनच रमणीय बाग आहे. वर्षा ऋतू मध्ये पर्यटकांची गर्दी असते. हे ठिकाण अमरावती पासून अंदाजे ६० कि .मी व महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पासून अंदाजे १२८ कि .मी इतके आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/juhi-chawla-lost-her-favourite-diamond-earring-at-mumbai-airport-asking-for-help-on-twiiter-mhaa-504932.html", "date_download": "2021-07-26T19:52:29Z", "digest": "sha1:TSM45ATWWSZEANFYOAZ5VRUCWQD77RKS", "length": 17021, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ती' अनमोल वस्तू हरवल्याने जुही चावला चिंतेत; मदत करणाऱ्यास देणार इनाम | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीक��ण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\n'ती' अनमोल वस्तू हरवल्याने जुही चावला चिंतेत; मदत करणाऱ्यास देणार इनाम\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\n'ती' अनमोल वस्तू हरवल्याने जुही चावला चिंतेत; मदत करणाऱ्यास देणार इनाम\nअभिनेत्री जुही चावलाचे (Juhi Chawla) हिऱ्याचे कानातले मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) हरवले. कोणाला ते कानातले सापडले तर मला कृपया परत द्या असं आवाहन तिने ट्वीट करत केलं आहे.\nमुंबई, 14 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सध्या चिंतेत पडली आहे. मुंबई एअरपोर्टवर तिचं हिऱ्यांचं कानातलं हरवलं आहे. जुही हे कानातलं गेल्या 15 वर्षांपासून वापरत आहे. अर्थातच ते तिचं अतिशय आवडीचं कानातलं आहे. तिने कानातलं शोधण्यासाठी चक्क सोशल मीडियाची मदत घेतली आहे. जुहीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nकानातलं शोधून देणाऱ्यास मिळणार बक्षीस\nजुहीने ट्विटरवर पोस्ट केली आहे, ‘मी मुंबई विमानतळावरील गेट नंबर 8 वर होते. एमिरेट्स काऊंटरवर मी चेक इन केलं. त्यानंतर सिक्युरिटी चेकिंगही झालं. या सगळ्यात माझं हिऱ्याचं कानातलं कुठेतरी पडलं. कृपया कोणीतरी मला मदत करा. तुम्हाला माझं कानातलं सापडलं ���र पोलिसांना याबद्दल माहिती द्या. मी 15 वर्षांपासून हे कानातले वापरत आहे. मला ते अतिशय आवडतं. हे कानातले शोधायला मला मदत करा.’ अशी पोस्ट लिहीत तिने एका कानातल्याचा फोटोही शेअर केला आहे. जी व्यक्ती हे कानातलं परत देईल त्याला जुहीकडून बक्षीसही देण्यात येणार आहे.\nजुहीच्या पोस्टवर कॉमेंट्सचा पूर\nजुहीच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत. आत्तापर्यंत 6000 लोकांनी तिची पोस्ट लाइक केली आहे. तुझे कानातले तुला नक्की परत मिळतील अशी आशा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पण अजूनही जुहीचे कानातले कोणालाही सापडले नाहीत.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/mla-vijaykumar-deshmukh-demanded-a-special-campaign-for-vaccination-of-bidi-workers", "date_download": "2021-07-26T19:28:49Z", "digest": "sha1:SE4AGNM54GC4OIRJBMVJWTH4QWC34QM4", "length": 8379, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"विडी व यंत्रमाग कामगारांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम घ्या' - आमदार देशमुख", "raw_content": "\nविडी व यंत्रमाग कामगारांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम घ्या - आमदार देशमुख\nविडी व यंत्रमाग कामगारांसाठी विशेष मोहीम घेऊन त्यांना लस द्यावी, शहराला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली.\nसोलापूर : शहरामध्ये लसीकरण (Vaccination) हे मंदगतीने सुरू आहे. यामध्ये कामगार ���र्गाला कमी प्रमाणात लस मिळत आहे. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार विडी व यंत्रमाग कामगारांनी लस घ्यायला हवी किंवा आरटीपीसीआर टेस्ट (rtpcr test) निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक केले आहे. अन्यथा कामगारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कामगारांनी जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे आज (गुरुवारी) आमदार विजयकुमार देशमुख यांनी नवी पेठ येथील संपर्क कार्यालयामध्ये महापौर, आयुक्त, सभागृहनेते व विडी उद्योग समूहाचे अध्यक्ष, सचिव यांच्यासमवेत बैठक घेतली. विडी व यंत्रमाग कामगारांसाठी विशेष मोहीम घेऊन त्यांना लस द्यावी, शहराला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी या वेळी आयुक्तांकडे आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) यांनी केली. (MLA Vijaykumar Deshmukh demanded a special campaign for vaccination of bidi workers)\nहेही वाचा: चर्चेला उधाण बागल गटाच्या नगरसेवकांकडून जगतापांचे कौतुक\nसोलापूर शहराला जास्तीत जास्त लसींचा साठा उपलब्ध करून घ्यावा. आठवड्यामधील एक दिवस विडी व यंत्रमाग कामगारांना लस द्यावी, अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम (Mayor Srikanchana Yannam) यांनी आयुक्तांकडे बैठकी दरम्यान केली. आधीच लॉकडाउनमुळे (Lockdown) विडी व यंत्रमाग कामगार हे अडचणीत आलेले आहेत. आयुक्तांनी घातलेल्या निर्बंधांमुळे हातावरचे पोट असणाऱ्या विडी व यंत्रमाग कामगारांना घरी बसावे लागत आहे. त्यामुळे आयुक्तांनी लसीकरणासाठी लवकरात लवकर विशेष मोहीम घ्यावी, अशी मागणी सभागृहनेते शिवानंद पाटील (Shivanand Patil) यांनी केली.\nहेही वाचा: \"जि. प. कर्मचाऱ्याचे 21 लाखांचे वैद्यकीय बिल दोन आठवड्यांत द्या\nयेत्या दोन ते तीन दिवसांत लसीचा साठा जास्त प्रमाणात कसा उपलब्ध होईल याचा प्रयत्न करेन. विशेष मोहीम घेऊयात, असे आश्‍वासन आयुक्त पी. शिवशंकर (Municipal Commissioner P. Shivshankar) यांनी या वेळी दिले. या वेळी आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, सभागृहनेते शिवानंद पाटील, परिवहन सभापती जय साळुंखे, नगरसेवक विनायक विटकर, विडी उद्योग संघाचे अध्यक्ष सुनील क्षत्रिय, सचिव बाळासाहेब जगदाळे, ओमशेठ तिवाडी आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/maratha-kranti-morcha-protestant-opposed-ncp-mla-shivendraraje-bhosale-from-speech/", "date_download": "2021-07-26T18:58:36Z", "digest": "sha1:DEPUWSWATCTDEHFTU3E2OIN3I6UJW4DF", "length": 20053, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Maratha Kranti Morcha protestant opposed NCP MLA Shivendraraje Bhosale from speech | सातारा, आंदोलकांनी एनसीपी आमदार शिवेंद्रराजें'ना बोलू दिलं नाही | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nसातारा, आंदोलकांनी एनसीपी आमदार शिवेंद्रराजें'ना बोलू दिलं नाही\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nसातारा : सातारा येथे मराठा क्रांती मोर्च्यातील आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्र राजे यांना आक्रमक आंदोलकांनी घोषणा देत भाषण करण्यापासून रोखलं असं वृत्त आहे. त्यामुळे साताऱ्यात सुद्धा मराठा आरक्षणावरून वातावरण तापताना दिसत आहे.\nसाताऱ्यामध्ये मराठा समाजाने विराट मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चातील सहभागी हजारो आंदोलक खूपच आक्रमक दिसत होते आणि विशेष म्हणजे आमदारांना मोर्चात फक्त सहभागी होण्याच्या सूचना होत्या, परंतु भाषण करता येणार नाही अशी ठाम भूमिका कळविण्यात आली होती.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा मोर्चेकऱ्यांसोबत सहभागी झाले होते. हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच शिवेंद्रराजे भोसले मोर्चेकऱ्यांनी संबोधित करण्यासाठी पुढे सरसावताच आंदोलकांनी त्यांना घोषणा देत भाषण करण्यापासून रोखले. त्यानंतर या दोन्ही आमदारांनी तेथे अधिक वेळ थांबणे योग्य न वाटल्याने त्यांनी त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला.\nमागील बातमी पुढील बातमी\nकाकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मराठा क्रांती मोर्��ेकरी सेना खासदार खैरेंच्या अंगावर धावले आणि हाकलून दिल\nकाल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला. आज सकाळी काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nसोलापूरमध्ये संतप्त मराठा क्रांती मोर्चाचा चक्काजाम, एसटी बसेस सुद्धा फोडल्या\nमराठा क्रांती मोर्चाच आंदोलन हळूहळू राज्यभर पेट घेण्याची चिन्ह आहेत. पंढरपूर नंतर आता सोलापुर शहरात मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या जमावाने दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे.\nमराठा आरक्षण, मुंबईत थेट रेलरोको तर ठाण्यात बसेस फोडल्या\nऔरंगाबाद पासून सुरु झालेल मराठा आरक्षणाचं रुद्र रूप संपूर्ण राज्यभर पसरत आहे. त्यात आज राज्याची राजधानी मुंबई सकट ठाणे, नवी मुंबई आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचे पडसाद सकाळी १० वाजल्यापासून उमटू लागले आहेत.\nमराठा समाजाला १६ टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल याची खात्री काय पुढे काय म्हणाले राज ठाकरे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज ते जालना येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी राज्य तसेच देशपातळीवरील अनेक विषयांना हात घालत त्यावर दिलखुलास उत्तर दिली.\nआरक्षणासंदर्भात भाजप-शिवसेना सरकारविरोधात मराठा समाज पुन्हां एल्गार पुकारणार\nनिवडणुकीपूर्वी आणि सत्तेत येऊन सुद्धा विद्यमान युती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील आश्वासन पूर्ण न केल्याने मराठा समाजात भाजप आणि शिवसेना सरकारविरोधात रोष वाढत आहे. त्यामुळेच झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी तुळजापूरमध्ये २९ जूनला जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात पुन्हां रणशिंग फुंकणार आहे.\nपरभणीत मराठा आंदोलन चिघळलं, ६ बसेस आणि पोलीस व्हॅन सुद्धा जाळल्या\nमागील २ वर्षापूर्वी शांततेत पार पडलेले मराठा समाजाचे मोर्चे आता हिंसक वळण घेऊ लागले आहेत. मराठा समाजाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी गंगाखेडमध्ये ४ खासगी गाड्या, ५ बसेस आणि पोलिसांची व्हॅन जाळली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्यान��� कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.shubhasurpedia.com/post/blogging-tips-shubhasur-creations", "date_download": "2021-07-26T20:09:25Z", "digest": "sha1:DY5HCPWS74XKL42M4ABQSJ62W273XPWW", "length": 19950, "nlines": 94, "source_domain": "www.shubhasurpedia.com", "title": "Blogging Tips | ShubhaSur Creations", "raw_content": "\n स्वतःला जगासमोर व्यक्त करण्याचं एक अतिशय प्रभावी, सोपं माध्यम.\n स्वतःला जगासमोर व्यक्त करण्याचं एक अतिशय प्रभावी, सोपं माध्यम. आपण लिहिलेला लेख, काव्य, माहिती आपल्याला हव्या असलेल्या वेळी प्रकाशित करण्याची मुभा देणारं, हव्या त्या लोकांसोबत शेअर करण्याचं स्वातंत्र्य देणारं, आपलं लिखाण क्षणात जगातल्या कोणत्याही ठिकाणी उपलब्ध करुन देणारं शक्तिशाली माध्यम पण हे माध्यम वापरण्याच्याही काही खास पद्धती आहेत, ज्या अमलात आणल्यावर तुम्ही एक अतिशय यशस्वी ब्लॉगर होऊ शकता. शिवाय ब्लॉगिंगमधून कमाईही करु शकता पण हे माध्यम वापरण्याच्याही काही खास पद्धती आहेत, ज्या अमलात आणल्यावर तुम्ही एक अतिशय यशस्वी ब्लॉगर होऊ शकता. शिवाय ब्लॉगिंगमधून कमाईही करु शकता आजचा हा लेख तुमच्या ब्लॉगची छबी लोकप्रिय करण्यासाठीच\nतुमच्या ब्लॉगवर आल्याक्षणीच विझिटर खिळून राहिला पाहिजे. 'बघूया तरी काय लिहिलंय' असा विचार मनात निर्माण करणारं ब्लॉगचं प्रथमदर्शी चित्र उभं राहायला जेमतेम काही सेकंद पुरेशी असतात. या फर्स्ट ईम्प्रेशनमधले काही महत्वाचे घटक:\nसगळ्यांत बेसिक गोष्ट म्हणजे ब्लॉगचं नांव तुमच्या लिखाणाच्या शैलीशी कनेक्ट होणारं, बघताक्षणीच इंटरेस्टिंग वाटणारं ना���व, सुरुवातीच्या काही सेकंदातच विझिटरला धरुन ठेवतं. ब्लॉगची पर्सनॅलिटी तयार होण्यात या नावाचा मोठा वाटा असतो तुमच्या लिखाणाच्या शैलीशी कनेक्ट होणारं, बघताक्षणीच इंटरेस्टिंग वाटणारं नांव, सुरुवातीच्या काही सेकंदातच विझिटरला धरुन ठेवतं. ब्लॉगची पर्सनॅलिटी तयार होण्यात या नावाचा मोठा वाटा असतो म्हणून नांव फायनल करताना विचारपूर्वक करा.\nब्लॉग लिहिण्याची काही डोमेन्स आहेत जी लिखाणासाठी स्पेस, तयार थीम्स, लिहिण्यासाठी आणि लिखाण जास्त आकर्षक करण्यासाठी ठराविक टेम्प्लेट्स, लोकांचे अभिप्राय लिहिण्यासाठी जागा, इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देतात. ब्लॉगस्पॉट आणि वर्डप्रेस ही सध्याची आघाडीची डोमेन्स आहेत. आपली स्वतःची वेबसाईट असल्यास त्यावरही एक ब्लॉग पेज सुरू करता येतं.\nब्लॉगची थीम निवडताना बरीच कसरत असते. अनेक छान थीम्समधून एकच निवडायची असते. अशा वेळी जी थीम आपल्या लिखाणाच्या विषयाला, स्टाईलला आणि ब्लॉगच्या नावाला सूट होते तीच घ्यावी. यामुळे एक कम्प्लिट व्हिज्युअल् इंपॅक्ट तयार होण्यासाठी मदत होते. थीम फार गॉडी नसावी तसंच अती साधी पण नसावी.\nब्लॉगरचं नांव, प्रोफाईल फोटो, ब्लॉगरची माहिती, इत्यादी गोष्टी अगदी अपटूडेट असाव्यात. या गोष्टी ब्लॉगला भक्कम सपोर्ट देतात आणि त्याची ऑथेन्टिसिटी पक्की करतात.\nजेव्हा ब्लॉगचे बेसिक फीचर्स तयार होतात त्यानंतर ब्लॉगचा स्वतःचा एक अपीअरन्स बनतो आणि त्याला कॅरॅक्टर देण्याचं काम ब्लॉगवर असलेलं लिखाण करतं. या लिखाणावरच तुमच्या ब्लॉगचं सगळं यश अवलंबून असतं. म्हणूनच ब्लॉगिंग करताना सगळ्यात जास्त मेहनत लिखाणावर घ्यायला हवी\nसतत नवीन काहीतरी देण्याची प्रचंड गरज ब्लॉगर्सना असतेच. यासाठी थोडा अभ्यास करायला हवा. लोकांशी संवाद साधून, इंटरनेटवरील इतर यशस्वी ब्लॉग्ज बघून विषयांमध्ये प्रयत्नपूर्वक सतत नाविन्य आणणं हे ब्लॉगरचं परमकर्तव्य. इंटरनेटवर रिसर्चद्वारे, जास्तीत जास्त पॉप्युलर असलेले, हटके आणि युनिक असलेले टॉपिक्स सहज मिळू शकतात.\nलिखाणाची स्टाईल ठरवून घेणं प्रत्येक लेखासाठी आवश्यक असतं. एखाद्या विषयाला विनोदी शैली, एखाद्याला थोडी गंभीर, कधी औपचारिक तर कधी अनौपचारिक शैली. जसा विषय आहे त्यानुसार शैली स्विकारणं हे तुमच्या लिखाणाची ताकद दाखवून देण्यास मदत करतं. तुम्ही वापरलेली भाषा, तुमच्या लिखाणाचा फ्लो, हे सगळं अतिशय महत्वाचं आहे. एकदा तुमची रायटिंग स्टाईल एस्टॅलिश झाली की ती तुमच्या ब्लॉगमधलं एक कॅरॅक्टर बनून जाते.\nज्या विषयावरची पोस्ट तुम्ही ब्लॉगवर लिहित असाल, त्या विषयाशी रिलेटेड एखादा छान फोटो पोस्टवर अपलोड केल्यास सोशल शेअरिंग करताना इमेजचा रीच वाढण्याची शक्यता जास्त असते. इमेजेस असलेल्या पोस्ट्ससोबत त्या इमेजचं थम्बनेल दिसत असल्याने त्यावर होणाऱ्या क्लिक्सची संख्या निश्चितच जास्त असते. पर्यायाने पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचून, ती वाचली जाऊन आपल्या ब्लॉगचेच वाचक वाढतात.\nब्लॉगवर तुम्ही लिहित असलेला कन्टेन्ट तुमचा स्वतःचा असणं सगळ्यांत महत्वाचं असतं. तुम्ही मेहनत घेऊन, रिसर्च करून स्वतः केलेलं अभ्यासपूर्ण लिखाण वाचकाला नक्कीच तुमच्या ब्लॉगकडे पुन्हा येण्यास भाग पाडतं. इकडून तिकडून उचलेगिरी करून ब्लॉगवर पेस्ट केलेलं लिखाण ब्लॉगला कधीच यश मिळवून देत नाही. शिवाय अशा कॉपी करण्यात कॉपीराईट्स उल्लंघन केल्याचा धोका असतो ज्यामुळे तुमच्या ब्लॉगवर मोठी ऍक्शन घेतली जाऊ शकते. त्यामुळे ब्लॉगवर फक्त आणि फक्त ओरिजिनल लिखाणंच करावं.\nतुम्ही अतिशय अप्रतिम लेख लिहिला आहे खूप मेहनत घेऊन, पण तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही तर तुमची सगळी मेहनत वाया लेखनाएवढंच ब्लॉग प्रमोशनला महत्व आहे. तुमचा ब्लॉग तुम्ही तुमच्या नेटवर्कमध्ये शेअर करायला हवा. तुमचा ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अनेक मार्ग आहेत. बघूया त्यातलेच काही.\nएका क्षणात जगापर्यंत ब्लॉग पोहोचवण्याचं उत्तम माध्यम. फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, पिंटरेस्ट, इंस्टाग्राम, गूगल प्लस इत्यादीवरून अक्षरशः कोट्यवधी लोकांपर्यंत आपला ब्लॉग जाऊ शकतो त्या त्या वेबसाईटचे खास फंडे वापरून आपल्या पोस्टला लोकप्रियता मिळवता येते.\nहल्ली प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो आणि त्यात व्हॉट्सऍप मग त्याच सुविधेचा वापर आपल्या लिखाणासाठी करायचा. ब्लॉगची लिंक इंक्लुड करून एक छान मेसेज तयार करायचा आणि त्यात ब्लॉगला भेट देण्याची विनंती करायची. हा मेसेज आपले सगळे ग्रुप्स, पर्सनल काँटॅकट्स यांना पाठवायचा. सिलेक्टेड लोकांची ब्रॉडकास्ट लिस्ट पण तयार करता येते. तशी करून त्या लिस्टला पाठवला की एकाच वेळेस हव्या तेवढ्या लोकांना व्हॉट्सऍप मेसेज पोहोचतो.\nहा शेअरिंगचा ���क स्मार्ट पर्याय आहे. यात आपण पर्सनली त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि त्या व्यक्तीला स्वतःच्या सवडीनुसार आपला ईमेल बघण्याची मुभा राहते. जेव्हा ती व्यक्ती लॉगिन करेल त्याचवेळी तिला ईमेल दिसत असल्याने आपण त्या व्यक्तीची प्रायव्हसीही जपतो ईमेल हा शेअरिंगचा एक प्रोफेशनल पर्याय मानला जातो.\nविजेट्स म्हणजे काही छोटी ऍप्लिकेशन्स असतात जी ब्लॉगवर चिकटवून त्यायोगे काही माहिती जनरेट करता येते. ब्लॉगला टेक्निकली थोडं ऍडव्हान्स बनवण्यासाठी विजेट्स मोठा वाटा उचलतात. या विजेट्च्या वापरामुळे ब्लॉगच्या वाचकांची संख्या, ब्लॉगची लोकप्रियता याचा अंदाज येतो. ही सगळी विजेट्स कशी वापरायची याची सविस्तर माहिती गूगलवर उपलब्ध आहे.\nहे विजेट आपल्याला ब्लॉगला किती वाचकांनी भेट दिली ती अचूक संख्या सांगतं. अगदी दर्शनी भागात हे विजेट सेट केल्यास ब्लॉग ओपन केल्या केल्या त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज विझिटरला येतो आणि ब्लॉगकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो.\nतुमचं सर्वोत्तम लिखाण अगदी लगेच मिळण्यासाठी हा छान पर्याय आहे. ज्या पोस्ट्सना सर्वाधिक वाचकपसंती मिळेल त्या पोस्ट या विजेटद्वारे वाचकांना ऑलमोस्ट हातात दिल्या जातात. त्यामुळे बेस्ट असेल ते त्यांच्यापर्यंत लगेच पोचतं.\nयामध्ये डायरेक्ट यूट्यूबवरचे व्हिडियो आपल्या ब्लॉगवर दाखवता येतात. यामुळे एक वेगळा मीडिया ब्लॉगवर इंट्रोड्यूस होतो. वाचन करताना वाचकाला एकीकडे काही ऐकावंसं, बघावंसं वाटलं तर त्याच्या हाताशी उत्तम व्हिडियो मिळतात. हे व्हिडियो ब्लॉगशी, त्याच्या विषयाशी रिलेटेड असावेत म्हणजे अगदीच भरकटल्यासारखं होणार नाही.\nतुमच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरच्या प्रोफाईल्स या विजेटद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होतात. तुमचं पेज लाईक करायचं असेल, तुम्हांला फॉलो करायचं असेल, किंवा तुमचं लिखाण सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करायचं असेल, या विजेटमध्ये वाचकाला सगळे पर्याय मिळतात. आणि तुमचा ब्लॉग जितका जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितकीच वाचकसंख्या, लोकप्रियता आणि पर्यायाने तुमचं यश वाढत जाईल.\nएकदा का तुमचा ब्लॉग प्रचंड लोकप्रिय झाला, की तीच असेल योग्य वेळ जाहिराती दाखवून ब्लॉगमधून उत्पन्न मिळवायची ऍडसेन्सवर तुमचं अकाउंट तयार करून तुमचा ब्लॉग ऍडसेन्सवर रजिस्टर करा. व्हेरिफिकेशन यशस्व��पणे पार पडलं की तुमच्या ब्लॉगवर वेगवेगळ्या जाहिराती येण्यास सुरुवात होईल. या जाहिरातीं बघितल्या गेल्या अथवा क्लिक केल्या गेल्या की त्याचा योग्य तो मोबदला मिळतो. आवड जोपासताना कमाई करण्याची हि बेस्ट पद्धत आहे\nतर या होत्या काही सोप्या पण आवश्यक अशा ब्लॉगिंग टिप्स जरूर इंप्लिमेंट करा आणि बना एक यशस्वी ब्लॉगर जरूर इंप्लिमेंट करा आणि बना एक यशस्वी ब्लॉगर आर्टिकल आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका\nयुट्यूबवर स्वतःचा ऑडियन्स कसा निर्माण कराल नवीन युट्यूबर्ससाठी महत्वाच्या टिप्स\nशुभसूर क्रिएशन्सचा युट्यूब प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/60b8f0f331d2dc7be7cb9811?language=mr", "date_download": "2021-07-26T18:38:23Z", "digest": "sha1:F742U3UPSXBBK7LK4BDLCEO4PXNEPARZ", "length": 7301, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - महाराष्ट्र विभागात पोस्टाच्या २४२८ पदांची बंपर भरती! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nमहाराष्ट्र विभागात पोस्टाच्या २४२८ पदांची बंपर भरती\n➡️ पोस्ट खात्यामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात दहावी पास उमेदवारांसाठी थेट भरती होत असून, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आता १० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या २४२८ पदांची भरती होत आहे. त्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांना १० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत याआधीही दोनवेळा वाढवण्यात आली होती. महत्त्वपूर्ण तारखा ➡️ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात २७ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची शेवतची तारीख १० जून शैक्षणिक पात्रता - ➡️ कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची गणित, स्थानिक भाषेत आणि इंग्रजी विषय घेऊन 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कमीतकमी 60 दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स झालेला असणे बंधनकारक आहे. वयाची अट पदांची संख्या ➡️ या भरतीप्रक्रियेमधून महाराष्ट्रात एकूण २ हजार ४२८ जागा भरल्या जातील. वेतन ➡️ पात्र उमेदवारांना दरमहा १० हजार र���पये एवढे वेतन मिळेल वयाची अट ➡️ अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट ही कमीतकमी १८ ते अधिकाधिक ४० वर्षे वय असणे बंधनकारक आहे. भरती कशी होणार ➡️ GDS पदांसाठी कोणतीही परिक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही १० वी मधील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. याशिवाय आरक्षणानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. संदर्भ:- लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nआय टी आय प्रवेश प्रक्रिया 2021 सुरु\nशेतकरी बंधूंनो, आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2021 सुरु झाल्या आहेत. यामध्ये १ लाख २० हजार जागांची भरती होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा....\nनोकरी | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nशासकीय नोकरीसाठी मोठी संधी\n👉🏻एम्प्लॉयमेंट न्यूजच्या आठवड्यामध्ये 10 ते 16 जुलै 2021 रोजी भरलेल्या जाहिरातीनुसार ट्रेड्समेन मेट (पहिले मजूर), जेओए (पहिले एलडीसी), मटेरियल असिस्टन्ट (एमए), एमटीएस,...\n10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी\nकोरोनास्थितीत 10 वी पास उमेदवारांना नौदल क्षेत्रात नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन नेव्हीने नाविक एमआर पदांवर भरतीचे आयोजन केले आहे. इच्छुक आणि योग्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2011/08/blog-post_23.html", "date_download": "2021-07-26T19:54:37Z", "digest": "sha1:L4YI5FGSMQ2WUWVWKN6XFONH3BZL4YWX", "length": 12265, "nlines": 257, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: कहाणी गणपतीची", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nपूर्वीच्या काळात श्रावण महिन्यात रोज कहाण्या वाचायची प्रथा होती. विजेचे दिवे नसल्यामुळे रात्री बाहेर सगळा अंधारगुडुप असे. त्यामुळे संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस घरातील सर्व मंडळी घरी परत येत असत. सर्वांनी एकत्र जमायचे, एकाद्या चुणचुणीत मुलाने त्या दिवसाची आणि कधीकधी तिथीची कहाणी मोठ्याने वाचायची आणि इतर सर्वांनी ती भक्तीभावाने श्रवण करायची असा रिवाज होता. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात गणपतीचे स्मरण करून करण्याची पध्दत आहे. त्याप्रमाणे गणपतीची कहाणी वाचून या कार्यक्रमाची सुरुवात होत असे. ही कहाणी खाली दिली आहे. माझे बंधू डॉ.धनंजय घारे यांनी सांगितलेला या कहाणीचा अन्वयार्थही ख��ली दिला आहे.\nऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी.\nनिर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष आणि सुवर्णाची कमळे. विनायकाची देवळे राउळे. मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथीस घ्यावा. माघी चौथीस संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे श्रावण्या चौथीस घ्यावा. माघी चौथीस संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे पशा पायलीचे पीठ कांडावे. त्याचे अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे. सहाचं सहकुटुंब भोजन करावे. अल्पदान महापुण्य. ऐसा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे. चितलं लाभिजे. मन:कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही पांचा उत्तरांची कहाणी सांठा उत्तरी सुफ़ल संपूर्ण.\nतात्पर्य व बोध :\nश्रीगणेशाच्या सर्वोत्कृष्ट पूजेसाठी श्रीगणेश मूर्तीची मनामध्येच ध्यान-धारणा मार्गाने स्थापना करून पूजा करावी. हा मानस पूजा विधी षोडश उपचाराने सिद्धीस नेण्यास उपयोगी अशी काहि संस्कृत स्तोत्रे आहेत. त्यातील एखादे तोंड पाठ केल्यास वा संपूर्ण पूजाविधीच तोंड पाठ केल्यास अशी पूजा करणे सहज शक्य होते.\nया मानस पूजेचेच एक सहा महिन्यांचे \"व्रत\" करावे (वसा घ्यावा). श्रावण शुक्ल चतुर्थीस प्रारंभ करून सहा महिने माघी शुक्ल चतुर्थी पर्यन्त हे व्रत पाळून त्याचे नित्य नेमाने आचरण करावे. यां वशाला एका दमडीचाही खर्च येत नाही. त्यामुळे अत्यंत गरीबांतही गरीब अशा माणसांनाही हा वसा घेणे (वा व्रत करणे-पाळणे) अगदी सहज सुलभ साध्य आहे.\nनंतर या व्रताचे उद्यापन करावे. त्यांतहि अगदी कमी खर्चात व स्वत:च्या आर्थिक स्थितीला परवडेल अशा प्रकारे ते (उद्यापन) कसे करावे ते वरील कहाणीत वर्णन केलेले आहे. श्रीगणेशाला प्रत्येक कार्यारंभी नमन करून 'निर्विघ्न कार्यसिद्धि' साठी त्याची प्रार्थना करण्याची पद्धत आहे.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nगणेश व चंद्रदेवाची कहाणी\nस्मृती ठेवुनी जाती - ३ बसप्पा दानप्पा जत्ती\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ९ - समारोप\nश्रावणमास - अनुशासन पर्व\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ८ - पी.एच.डब्ल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-dhanashree-ketkar-marathi-article-1640", "date_download": "2021-07-26T18:46:52Z", "digest": "sha1:MR7XPNDW6KQ6RCSBUE44NEHVQQX64UV4", "length": 22594, "nlines": 128, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Dhanashree Ketkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॅलस ः बिग थिंग्ज हॅपन हिअर\nडॅलस ः बिग थिंग्ज हॅपन हिअर\nगुरुवार, 7 जून 2018\nडॅलसला जाण्यापूर्वी हे एक बऱ्यापैकी उजाड, वैराण शहर असेल अशी माझी (गैर)समजूत होती. पण प्रत्यक्षात हे एक मोठाल्या रस्त्यांच जाळं असलेलं स्वच्छ, सुंदर शहर आहे. नैसर्गिक नसली तरी रस्त्यांच्या कडेने सर्वत्र हिरवळ आणि झाडं आहेत, एकमजली घरं आणि त्याभोवती छोट्या बागा आहेत. डाउनटाऊन भागात गगन चुंबी इमारतीही आहेत.\nया शहरात थोडेथोडके नाहीत तर, एकवीस हजार एकरांवर पसरलेले चारशे सहा पार्कस आहेत. नव्याण्णव किमी लांब सायकलिंग व जॉगिंग करण्याचे रस्ते आहेत. ट्रिनिटी नदीकाठी साडेचारशे ते साडेपाचशे फूट उंचीवर वसलेले हे शहर आहे. इथून चार मुख्य हायवे जातात.\nपूर्वी कापूस, कॅटल म्हणजे गाईगुरे आणि तेल यावर डॅलस अवलंबून होते. आता मात्र जगातील पाच हजार सातशे नामांकित कंपन्या इथे आहेत. (उदाहरणार्थ AT&T, Texas Instruments .) फुटबॉलप्रेमींच्या या गावी सहा नामांकित फुटबॉल क्‍लब आहेत. येथील बार्बेक्‍यू, मेक्‍सिकन व टेक्‍समेक्‍स फूड प्रसिद्ध आहे. इथली हवा उकाड्यात आपल्या मुंबईसारखी, मात्र थंडीत खूप थंडी असते. पाऊस फार जास्त पडत नसला तरी वर्षभरात केव्हाही पडू शकतो, जून ते ऑगस्ट मध्ये त्यातल्यात्यात जास्त पडतो. इथले टोर्नाडो आणि हेलस्टॉर्म (वावटळ, वादळ व गारांचा पाऊस) मात्र कधीकधी अतिरौद्र रूप धारण करतात. चेंडूएवढाल्या गारा पडून घरं, गाड्या यांच खूप नुकसान होतं.\nतिथे असताना जवळजवळ महिना दीड महिना आम्ही रोज नवी नवी ठिकाणे शोधून भटकायला जात होतो. शेवटी तर तिथे राहणारे लोकही आम्हाला म्हणाले की इथे एवढी ठिकाणं आहेत आम्हालाही माहीत नव्हतं.\nसीडर रिज पार्क, आर्बर हिल्स, लेल्ला नेचर प्रीझर्व, केटी वूड पार्क अशी अनेक जंगल टाइप पार्क्‍स आहेत. या जंगलांतून चालण्यासाठी सुबक रस्ते केलेले आहेत. बरीचशी झाडही एकाच प्रकारची, सारख्या उंचीची वाटतात. पण सतत इमारतींच्या जंगलात वावरण्यापेक्षा ही थोडी कृत्रिम जंगलही छान वाटतात.\n‘व्हाइट रॉक लेक’ हा तिथला एक विस्तीर्ण आणि नितांत सुंदर तलाव. याच्या भोवती चालण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी खास रस्ता आहे, हिरवीगार लॉन्स आहेत, राजप्रासादासारखी घरं आहेत, एक घर तर अगदी व्हाइट हाउस सारखे आहे.\nयाच तलावाकाठी इथले सुप्रसिद्ध बोटॅनिकल गार्डन म्हणजेच अर्बो रेटम आहे. हे गार्डन सहासष्ट एकरांवर पसरलेले आहे. इथे इतकी अगणित रंगांची, आकारांची फुलं होती की किती बघू आणि किती फोटो काढू असं आम्हाला झालं होतं.\nडॅलसमध्ये फिरण्यासाठी सिटीपास काढल्यास त्यात त्यांनी दिलेल्या सहापैकी चार ठिकाणे आपल्याला बघता येतात. आम्ही अर्बोरेटम, झू, रियुनियन टॉवर व पिरो म्युझियम ही ठिकाणं निवडली होती.\nडॅलस झू हे एकशेसहा एकरवर असल्याने चालून पायाचे तुकडे पडायची वेळ येते. इथे चारशे प्राण्यांच्या जाती आहेत.एकूण प्राणी तर दोन हजार आहेत. हे झू अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुरू झाले.\nइथे जिराफ, हत्ती या प्राण्यांसाठी खोलगट जागा केली आहे, त्यामुळे अगदी जवळून हे प्राणी आपल्याला बघता येतात. आम्ही तिथे असतानाच एक जिराफाचे पिल्लू जन्माला आले असे सारखे माईकवरून सांगत होते. इथे दर थोड्या वेळाने वेगवेगळ्या प्राण्यांचे वीस मिनिटांचे कार्यक्रम असतात. त्यात त्या प्राण्याची माहिती व शक्‍य असेल तेव्हा त्यांच्या काही करामती दाखवतात.\nपिरो म्युझियम हे सायन्स व नॅचरल हिस्टरी म्युझियम एका सहा मजली इमारतीत आहे. इथे निरनिराळी अकरा दालने आहेत. पंच्याऐंशी फूट अलामोसॉरसचा सांगाडा , पस्तीस फूट मालवीसॉरसचा सांगाडा , भूकंपाची ,टोर्नाडोची अनुभूती देणारी खोली, आपल्या मनाच्या एकाग्रतेवर उडणारा बॉल अशा अनेक गोष्टी आपल्याला खिळवून ठेवतात.\nपण सगळ्यात खास आहे ति��ला जेम्स आणि मिनरल्स किंवा रत्न व स्फटिकांचा भाग. रंगांच्या एकूणएक छटांचे दगड, स्फटिक तिथे आहेत आणि सुंदर प्रकाश योजना करून त्यांच्या सौंदर्यात भरच टाकली आहे. प्रत्येक ठिकाणी ते कुठले दगड आहेत हेही लिहिलेले आहे, त्यात भारताचे नावही अनेक वेळा दिसले. जगातील अनेक मोठ्या शहरांमध्ये एक मोठा मध्यवर्ती टॉवर असतो तसाच डॅलस इथेही पाचशे एकसष्ट फूट उंचीचा रियुनियन टॉवर आहे. दिवसा फारसा आकर्षक न दिसणारा टॉवर रात्रीच्या वेळी बाहेरून लावलेल्या दोनशे एकोणसाठ दिव्यांमुळे रत्नजडित बॉलसारखा दिसतो. त्या दिव्यांचे रंग विशेष प्रसंगी बदलतात. तिथे वर फिरते उपाहारगृह आहे, जिओ डेक नावाचे निरीक्षण दालन आहे. तिथे लावलेल्या दुर्बिणीतून लांबवरचे दृश्‍य बघता येते.\nयेथे जवळच एक सात मजली इमारत आहे, ‘टेक्‍सास स्कूल बुक डिपॉझिटरी’ची, जिच्या सहाव्या मजल्यावरून १९६३ मध्ये ओस्वाल्ड याने लोकप्रिय अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडी यांच्यावर गोळी झाडून हत्या केली. येथील ‘सिक्‍स्थ फ्लोअर म्युझियम’ मध्ये या घटनेशी संबंधित सर्व कागदपत्रे, फोटो, माहिती वगैरे आहे. इथे टेक्‍सास अपटाऊन आणि डाऊनटाऊन जोडणाऱ्या रस्त्याच्या वरून ‘क्‍लाईड वॉरन पार्क’ नावाचे एक मस्तपैकी उद्यान आहे.\nजगात अनेक ठिकाणी असलेले ‘रिप्लेज बिलीव्ह इट ऑर नॉट’ हे पण डॅलस मध्ये आहे. बाहेरून मशिदीसारखा आकार, पांढरा शुभ्र रंग व त्याला लाल जांभळ्या रंगांची सजावट अशी ही इमारत बघितल्यावरच कुतूहल निर्माण करते. डॅलस जवळच्या ‘फोर्ट वर्थ’ येथील बोटॅनिकल गार्डनही अतिशय सुंदर आहे (आणि मुख्य म्हणजे फुकट आहे नाहीतर जिकडे तिकडे एन्ट्रन्स फी भरता भरता पाकीट रिकामे होते.) फोर्ट वर्थ मधलीच वॉटर गार्डन हे एक अनोखे ठिकाण आहे. वरून जवळजवळ शंभर फूट खाली जाणाऱ्या वेगवेगळ्या उंची,लांबी,रुंदीच्या पायऱ्या; त्यावरून सोडलेले पाणी आणि दिवे यामुळे मस्त दिसते.\n‘स्टॉक यार्डस‘ हे फोर्टवर्थ मधले एक आगळे आकर्षण आहे. या ठिकाणी जुन्या काळात टेक्‍सासमध्ये जशा तऱ्हेची घरे, दुकाने असायची तशी सजवून ठेवली आहेत. इथून दुपारी चार वाजता एक आगळी वेगळी परेड असते. तीस चाळीस धष्टपुष्ट गाई ज्यांची शिंग तीन, चार फूट लांब असतात, कोणाची सरळ तर कोणाची वळणदार आणि त्यांच्या बरोबर काऊबॉयचा वेश घेतलेले लोकं बघायला मस्त मजा येते. मात्र अशा ठिकाणी पार्किंगला जागा मिळवताना पुरेवाट होते.\nडॅलसपासून जवळच ‘एनिस’ नावाचं छोटस गाव आहे. आपल्या ‘कास’च्या पठारासारखं ते वसंत ऋतूत तिथे फुलणाऱ्या निळ्या नाजुकशा फुलांसाठी प्रसिद्ध आहे. मध्ये लहानसे तळे, कारंजी, चहूबाजूंनी हिरवीगार कुरणे आणि त्यात अधेमध्ये फुललेली निळी आणि पिवळी फुलं. इतकं मोहक दृश्‍य होतं, की तिथून हलावसंच वाटत नव्हतं.\nएक दिवस आम्ही उत्साहाने तिथलं ‘आर्ट म्युझियम’ बघायला गेलो. पण अगदी खरं सांगायचं तर थोडा अपेक्षाभंगच झाला. अतिशय भव्य आणि सुंदर इमारत, वातानुकूलित मोठमोठाली दालनं, सुयोग्य लायटिंग हे सगळं असलं, तरी आपल्या देशातली म्युझियम पाहिलेली असल्याने तिथल्या बऱ्याचशा वस्तू अगदीच साध्या वाटल्या. काही चित्रं आणि शिल्प खूप छान होती, पण आपल्याइतकी कलाकुसर व कोरीव काम कुठेच दिसले नाही.\nमाझा मुलगा गौरवचे उच्च शिक्षण डॅलसमधेच झाले असल्याने त्याची युनिव्हर्सिटी पाहायचीच होती. Texas Instruments या जगप्रसिद्ध कंपनीने युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍सास ॲट डॅलस या विद्यापीठाचा पाया घातला. पाचशे एकरवर हे विद्यापीठ पसरले आहे. त्यामुळे आतमध्ये इकडे तिकडे फिरण्यासाठी त्यांच्या बसेस असतात. इथून नोबेल पारितोषिक विजेते व अवकाशवीरही शिकले आहेत. आपल्या देशातील नवीन जिंदाल हे उद्योगपती या कॉलेजचे विद्यार्थी असल्याने त्यांनी देणगी दिलेल्या मॅनेजमेंट कॉलेजला त्यांचे नाव दिले आहे. कॉलेजात सगळीकडे फिरताना अगदी रात्री अकरा वाजतासुद्धा दिव्यांचा लखलखाट आणि एसीचा गारवा जाणवत होता.अमेरिकेत फिरताना हे द्दृश्‍य सगळीकडेच दिसतं. ते बघून केवढी वीज फुकट जाते आहे हे मनात आल्या शिवाय रहात नाही.\n‘एव्हरीथिंग इज बिग इन टेक्‍सास’ याचा प्रत्यय जागोजागी येतो. वॉलमार्ट, होमडेपो, अल्डी, बेड अँड बाथ, आयडिया अशी सामानाने खचाखच भरलेली अति भव्य दुकानं पहाताना आपणही थक्क होतो. तिथे वॉलमार्ट चोवीस तास चालू असल्याने एकदा तर आम्ही रात्री बारा वाजता गेलो होतो. मला वाटायचं तिथे या मुलांना भारतीय पदार्थांची फारशी व्हरायटी मिळत नसेल दुकानात. पण तिथली ‘पटेल ब्रदर्स’ ची दुकानं पाहून मी अवाक झाले. नुसते पोळी आणि पराठा यांचे तीस तरी प्रकार मिळतात. मात्र पुरणपोळी, गूळपोळी, मोदक असे खास आपले पदार्थ अजून तरी दिसले नाहीत \nडॅलसमध्ये व बाहेर केलेले प्रवास, भेटलेले अन��क नवे व काही जुने लोक, गप्पांच्या मैफली, त्याच्या सोसायटीच्या लॉनवर केलेला बार्बेक्‍यू , मित्रमंडळींबरोबर मध्यरात्री व्हाइट रॉक लेकवर खेळलेली अंताक्षरी या आणि अशा अनेक गोष्टी मनात घोळवत आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/ashish-sharma-career-horoscope.asp", "date_download": "2021-07-26T19:54:28Z", "digest": "sha1:FIQRFXX3UA35EU4VRFNIYCCSJO6DGTVC", "length": 12870, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Ashish Sharma करिअर कुंडली | Ashish Sharma व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Ashish Sharma 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 95 E 24\nज्योतिष अक्षांश: 27 N 14\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nAshish Sharma प्रेम जन्मपत्रिका\nAshish Sharma व्यवसाय जन्मपत्रिका\nAshish Sharma जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nAshish Sharma ज्योतिष अहवाल\nAshish Sharma फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nAshish Sharmaच्या करिअरची कुंडली\nतुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही हक्क गाजवणारे आणि दुराग्रही आहात. तुम्ही अनुयायी असता कामा नये, तुम्ही नेता व्हावे. समस्यांकडे वस्तुनिष्ठतेने पाहण्याचा प्रयत्न करा. हटवादीपणाने निर्णय घेऊ नका कारण तुमच्या कामाच्या आनंदात आणि यशात हा एक मोठा अडथळा ठरू शकतो.\nAshish Sharmaच्या व्यवसायाची कुंडली\nमानवजातीची सेवा आणि दुःखावर फुंकर मारण्याची तुमची वृत्ती आहे. ही वृत्ती वैद्यकीय क्षेत्रात किंवा नर्सिंग (महिलांसाठी) क्षेत्रात उपयोगी पडू शकते. यापैकी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल आणि जगासाठी काही चांगले काम करू शकाल. या दोन्ही क्षेत्रात जाऊ शकला नाहीत तरी इतरही अनेक क्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी तुमच्या गुणांचा उपयोग होऊ शकेल. एक शिक्षक म्हणून तुम्ही उत्तम काम करू शकता. तुम्ही एका मोठ्या कर्मचारी समूहाचे व्यवस्थापक होऊ शकाल. त्यासाठी लागणारा धीटपणा आणि दयाळूपणा तुमच्याकडे आहे. तुम्ही दिलेले आदेश तुमचे कर्मचारी सहज मानतील कारण एक मित्र म्हणून तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत असाल, असा त्यांना तुमच्याबद्दल विश्वास आहे. अजून एक असे क्ष��त्र आहे, जिथे तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकता. ते आहे साहित्यिक किंवा कलेचे क्षेत्र. त्यामुळेच तुम्ही एक लेखक म्हणून लौकिक मिळवू शकता. तुम्ही दूरचित्रवाणी किंवा चित्रपटांचे अभिनेते होऊ शकता. तुम्ही हे क्षेत्र निवडलेत तर तुम्ही तुमचा पैसा आणि वेळ परोपकारासाठी घालवू लागलात, तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.\nAshish Sharmaची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असाल आणि भरपूर संपत्ती जमवाल. शेअरबाजारात पैसे गुंतवताना तुम्ही काळजी घ्याल आणि तुम्ही उद्योग किंवा व्यवसायामध्ये गुंतवणूक कराल. आर्थिक बाबतीत तुम्ही अधिक नशीबवान असाल. त्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा मिळेल आणि खूप संधी मिळतील. तुम्हाला उद्योग निर्माण करायचा असेल तर तुम्ही ऐषआरामाशी संबंधित उद्योगात अधिक यशस्वी व्हाल उदा. घर सजावट, उंची कपडे तयार करणे, फुलांचे दुकान, केटरिंग, रेस्टॉरंट किंवा हॉटेल. तुमचा मेंदू अत्यंत तल्लख आहे पण तो इतका वेगवान आणि अष्टपैलू आहे की तुम्ही एकसूरीपणाला चटकन कंटाळता.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScnaNQtebRxosErEkCtwD-Bmqb4nyqxkK4OHwn2xQrnsTW_kQ/viewform?usp=send_form", "date_download": "2021-07-26T19:29:44Z", "digest": "sha1:TDI2TVWIHQOFFOGKEOHXLSLXUP6KDS4M", "length": 7346, "nlines": 96, "source_domain": "docs.google.com", "title": "श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर संचलित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरशी संलग्न यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर नॅक पुनर्मूल्यांकन अ", "raw_content": "श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर संचलित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरशी संलग्न यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर नॅक पुनर्मूल्यांकन अ\nनमस्कार विद्यार्थ्यानो, 'नव मानवा साकारू हाच शिक्षणाचा महामेरू' हे ब्रीद घेऊन वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाची स्थापना केली. वारणा परिसराचा सहकाराबरोबर शैक्षणिक विकास व्हावा या पवित्र आणि उदात्त हेतूने या शिक्षण मंडळांतर्गत विद्यार्थ्यांना 'केजी टू पीजी' पर्यंतचे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. शैक्ष���िक वर्ष २०२१- २०२२ करिता यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर मध्ये इयत्ता १२ वी कला या शाखेत प्रवेश नोंदणी सुरु आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच आपली नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा.\nप्रवेश अर्ज (कनिष्ठ महाविद्यालय)\nप्रवेश फॉर्म भरतेवेळी ई- मेल आवश्यक आहे.\n(कनिष्ठ महाविद्यालय) इयत्ता बारावी करीता\nकला शाखा(आर्ट्स) प्रवेशा करीता फॉर्म काळजीपूवर्क भरावा व सबमिट करावा.\nप्रो. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर प्राचार्य 9156724545\nश्री. बी जे लाडगावकर, प्रबंधक 7798885191\nप्रा.बी डी आभ्रंगे समन्वयक कनिष्ठ कला विभाग 9096973937\nप्रा.डॉ. एस जी जांभळे 9552041397\nप्रति मा. प्राचार्य,यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय,वारणानगर मी आपल्या महाविद्यालयात बारावी या वर्गात माझ्या व माझ्या पालकांच्या इच्छेनुसार प्रवेश घेऊ इच्छितो/इच्छिते.माझ्या संबंधित तपशीलवार माहिती खालील प्रमाणे\nविद्यार्थ्याचे पूर्ण नाव (देवनागरी - आडनाव प्रथम)\nविद्यार्थ्याचे पूर्ण नाव (इंग्रजी- कॅपिटल लेटर्स)\nविद्यार्थ्याचा फोन नंबर(व्हाट्सअप) *\nवडिलांचा/पालकांचा संपर्कासाठी फोन नंबर\nइयत्ता ११ वी (माहिती बिनचुक भरावी)\nशाळा व महाविद्यालय नाव\nकेंद्र व आसन क्रमांक\nशाळा व महाविद्यालचाचा शेरा\nप्रवेशासाठी संपर्क प्रा.बी डी आभ्रंगे समन्वयक कनिष्ठ कला विभाग 9096973937 प्रा. डॉ. एस जी जांभळे 9552041397\nइयत्ता बारावी एकूण विषय आठ\n१)मराठी २)इंग्रजी ३)पर्यावरण शिक्षण ४)शारीरिक शिक्षण\nखालील ऐच्छिक विषयामधून चार विषय निवडणे\nमहत्त्वाची सूचना :- अकरावीत निवडलेले चार ऐच्छिक विषयच बारावीत घ्यावे लागतील. (फक्त कला शाखेकरीता)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T19:24:16Z", "digest": "sha1:HG4CBVGLNBZJ2J4FPXAWGAO7LHMVUJET", "length": 41278, "nlines": 539, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "भाषाशुद्धी आणि समृद्धी | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nCategory भाषाशुद्धी आणि समृद्धी\nमराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश\n-चेतना प्रधान, विभागीय सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय\nइ. स. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर इ. स. १९६४मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठीला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिला. इंग्रजी राजवटीत मराठी भाषेला राजाश्रय नव्हता. ज्ञानार्जनाचे प्रमुख साधन म्हणजे भाषा. केवळ विकासासाठी नव्हे तर अस्तित्वासाठी सुद्धा भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा यावा लागतो. यासाठी शास्त्रीय व तांत्रिक शिक्षणाचे माध्यम मराठी असणे आवश्यक होते. ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. यामध्ये पहिली अडचण अशी होती की, शास्त्रीय व तांत्रिक विद्या शाखांसाठी आवश्यक असलेला पारिभाषिक शब्दसंग्रह उपलब्ध नव्हता. सर्व विद्यापीठांतून समान व एकरूप परिभाषा वापरली जावी यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक होते.\nBy Gangadhar Mute • Posted in भाषाशुद्धी आणि समृद्धी, मराठी भाषा\t• Tagged मराठी भाषा\nमराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी\nमराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी\n८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार व्यक्त केले आहेत. त्यावर अधिक चर्चा होऊन भाषालेखनासंबधात काही निटनेटके,सुस्पष्ट आराखडे तयार होणे गरजेचे आहे.\nमी साहित्यीक नाही,पण अधून-मधून गद्य-पद्य लिखान करण्याची उर्मी काही पिच्छा सोडत नाही त्यामुळे फ़ुटकळ स्वरूपात का होईना लिखान चालूच असते त्यामुळे मी साहित्यीक नसलो तरी साहित्यापासून अलिप्तही नाही.\nभाषेची शुद्धता आणि समृद्धी या दोन्ही अंगाचा विचार करतांना दोन्ही बाबी लवचिक असल्या तरच दोन्हीचा समन्वय साधून भाषाविकास साधला जाऊ शकेल.\nशुद्धतेचा ध्यास हवा पण भाषेच्या समृद्धीसाठी नवनविन शब्दांचा स्विकार करण्यासाठी दरवाजे सताड उघडे असले पाहीजेत. परभाषेतील काही शब्द मायभाषेत वापरतांना निसंकोच वापरले गेले पाहीजेत कारण त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द असेलच याची शाश्वतीच नसते. जसे की एन्डोसल्फ़ान, सायपरमेथ्रीन, पॅरासिटामॉल वगैरे. तर काही शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार केले जाऊ शकते जसे की सॉफ़्टवेअर,हार्डडिस्क, ब्लॉग वगैरे. पण ह्या संशोधनाचा उगम ज्या भाषेत झाला असेल, सहाजीकपणे त्याच भाषेतील शब्द प्रथम सर्वश��रुत होतात.ब्लॉग या शब्दाने जेवढा लवकर बोध होईल तेवढा बोध अनुदिनी या शब्दाने होणार नाही हे उघड आहे. तरी पण हे मराठीशब्द शक्य तेवढे वापरायलाच हवे. मात्र तसा अट्टाहास धरणे फ़ारसे लाभदायक ठरणार नाहीत.\nयाउलट मराठी भाषेच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मराठी बोली बोलल्या जातात. त्या स्थानिक बोलीभाषा असल्यातरी समृद्ध आहेत.प्रत्येक बोलीभाषेचे स्वत:चे शब्दभांडार आहेत. स्वत:ची ढब,ठेवन आहे. या बोलीभाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला पर्यायी शब्द प्रमाणभाषेमध्ये आज उपलब्ध नाहीत.उदाहरणार्थ,\nविदर्भात मुख्यत्वे वर्‍हाडी आणि झाडी भाषा बोलली जाते हे सर्वश्रुत असले तरी नागपुर,वर्धा आणि आसपासच्या क्षेत्रात जी भाषा बोलली जाते ती ना झाडीबोली आहे ना वर्‍हाडबोली आहे,तर ती स्वतंत्र बोलीभाषा आहे. ज्याला मी नागपुरी बोली म्हणतो. ही नागपुरीबोली सुद्धा परिपुर्ण,समृद्ध बोली आहे. या बोलीत बोलतांना एखादा शब्द नसल्याने मी कुठे अडखळलो अथवा जे म्हणायचे होते तसे सक्षमपणे बोलताच आले नाही, असे कधी घडल्याचे मला स्मरत नाही. पण या बोलीमधील चांगले- चांगले शब्द सुद्धा प्रमाणभाषेत आलेले नाहीत.\nकंदोरी,शायवान,तुत्या,इरित,वार्त,वार्ती हे सर्व अर्थबोधक शब्द असूनही यापैकी बहूतांश शब्दांना प्रमाणभाषेत अजिबात पर्यायी शब्द नाहीत.\nटोमॅटोला भेद्र हा पर्यायी शब्द प्रमाणभाषा का स्विकारीत नाही हे गौडबंगालच आहे.\nअसे नविन शब्द प्रमाणभाषेत रूजविने फ़ारसे कठीन काम नाही. लिखान करतांना ते वापरले पाहीजेत आणि सर्वांना कळावे यासाठी तळटीप देऊन अर्थ दिले पाहीजेत.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठीभाषा शुद्धी आणि समृद्धतेची अपेक्षा व्यक्त केली तर त्यासाठी सर्वांनी काही ना काही प्रयत्न करून अमलात आणले पाहीजेत आणि त्या पदाची बुज राखली पाहीजे. तोच त्या पदाचा यथोचित सन्मान ठरेल असे मला वाटते.\nBy Gangadhar Mute • Posted in भाषाशुद्धी आणि समृद्धी, मराठी भाषा\t• Tagged मराठी भाषा, लेख\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – भाग १\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू का���ी..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/07/ahmednagar-army-bharti-2021.html", "date_download": "2021-07-26T19:43:41Z", "digest": "sha1:Y5DM5JXBHAAEAG3L3JUV7CCQOYJZLWSJ", "length": 9895, "nlines": 113, "source_domain": "itechmarathi.com", "title": "ahmednagar army bharti 2021:अहमदनगर आर्मी भरती ,आर्मी भरती अहमदनगर 2021 ,फॉर्म भरण्यास सुरवात -", "raw_content": "\nahmednagar army bharti 2021:अहमदनगर आर्मी भरती ,आर्मी भरती अहमदनगर 2021 ,फॉर्म भरण्यास सुरवात\nahmednagar army bharti 2021:अहमदनगर आर्मी भरती ,आर्मी भरती अहमदनगर 2021 ,फॉर्म भरण्यास सुरवात\nअहमदनगर आर्मी भरती ,आर्मी भरती अहमदनगर 2021\nअहमदनगर, बीड, लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी सैन्य भरती रॅली घेण्यात येणार आहे.\nउस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर 07 सप्टेंबर 2021 ते 23 सप्टेंबर 2021 पर्यंत “महात्मा फुले कृषी\nविद्यापीठ, राहुरी, अहमदनगर ”. ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे आणि ते 09 जुलै 2021 पासून बंद होईल\n२२ ऑगस्ट २०२१ रोजी. उमेदवार २ August ऑगस्ट २०२१ नंतर लॉगिन करुन प्रवेशपत्रातील प्रिंटआउट घेतील\nरॅली साइटवर जा. 24 ऑगस्ट 2021 पासून रॅलीसाठी प्रवेश पत्र नोंदणीकृत ईमेलद्वारे पाठविले जाईल\n05 सप्टेंबर 2021. Cardडमिट कार्डमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेवर कार्यक्रमास पोचणे आवश्यक आहे. द\nतारीख आणि ठिकाण तात्पुरते आहेत आणि कदाचित ते बदलले जाऊ शकतात.\nअर्ज भरण्यास सुरवात – ९ /७/२०२१\nसर्व उमेदवार एक कॉव्हीड -१ F मोफत / निष्ठावंत प्रमाणपत्र देईल आणि आतापर्यंत कोणताही धोका प्रमाणपत्र नाही\nपरिशिष्ट ‘ई’ आणि ‘एफ’ आदरणीय. निष्ठावंत प्रमाणपत्र P२ एचआरएस प्रास्ताविकात ठेवले पाहिजे\nसर्व उमेदवारांना रॅली साइटवर थोड्या वेळासाठी जागृत केले जाईल. उमेदवाराचे तापमान आहे / दाखवित आहे\nअशा प्रकारच्या उद्दीष्टांसाठी विशिष्ट दिवस ठरविल्या जाण्यासाठी लक्षणे दर्शविल्या जातील. जर उमेदवारी पुन्हा चालू असेल तर\nलक्षणे आहेत, त्याला रॅलीमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली जाणार नाही.\nसर्व उमेदवाराचे मुखवटे, चेहरे आणि हॅन्डिशॅझर काळजी घेतील\nअहमदनगर आर्मी भरतीआर्मी भरती अहमदनगर 2021\nजाणून घ्या , घरबसल्या लाईट बिल कसे पहावे \nमहिंद्राच्या गाड्या महागड्या , थारची किंमत सर्वाधिक वाढली, जाणून घ्या नवीन दर\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\n���हावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nदहावीचा निकाल कसा बघायचा \nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-26T19:38:58Z", "digest": "sha1:3MJSH5F7ATQAL756C244BGMR5DF7DKSV", "length": 19733, "nlines": 106, "source_domain": "mediawatch.info", "title": "भटक्या – विमुक्तांच्या समृद्ध परंपरेचा अनमोल ठेवा - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी भटक्या – विमुक्तांच्या समृद्ध परंपरेचा अनमोल ठेवा\nभटक्या – विमुक्तांच्या समृद्ध परंपरेचा अनमोल ठेवा\nएकेकाळी गावगाड्यात महत्वाचं स्थान राखून असलेल्या भटक्या – विमुक्तांमधील अनेक जमातींना ब्रिटिशांनी १८७१ साली बॉम्बे प्रेसिडन्सी कायद्यांतर्गत कायदेशीररीत्या गुन्हेगार ठरवलं. समृध्द ज्ञान, परंपरा आणि कौशल्य असलेल्या या जमातींची त्यामुळे परवड झाली. विदर्भातील आनंद कसंबे या पत्रकाराने या जमातींच्या विविधांगी परंपरा आणि त्यांच्या संघर्षाचे व्हिडीओ डॉक्युमेंटेशन केलं आहे. भावी पिढ्यांसाठी तो अनमोल ठेवा असणार आहे.\nशालेय पाठ्यपुस्तकाच्या प्रारंभीच्या पानांमध्ये राष्ट्रगीत व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेसोबत ‘प्रतिज्ञा’ असते . ‘भारत माझा देश आहे . सारे भारतीय माझे बांधव आहेत . माझ्या देशावर माझे आहे . माझ्या देशातील समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. ‘ ही प्रतिज्ञेतील सुरुवातीची वाक्य ज���ळपास सर्वांच्या तोंडपाठ असतात. मात्र देशातील वेगवेगळ्या जाती- जमातींनी जोपासलेल्या ‘समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरा’ नेमक्या कोणत्या, हे आजच्या पिढीला दाखवायचं झाल्यास जरा कठीणच जातं. आता काही वर्षापूर्वीपर्यंत वेगवेगळ्या जाती जमातींची भाषा , पोशाख , खाद्यसंस्कृती, विवाहपद्धती, संगीत, नृत्य, मृत्युनंतरचे संस्कार यात खूप सारी विविधता होती. भारताची ही विविधता जगभरातील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र होती . अलीकडच्या काही वर्षांत मात्र शिक्षणाचे प्रमाण व दळणवळणाची साधनं वाढल्यानंतर जवळपास सर्वच जाती- जमातीच्या प्रथा- परंपरांचं सपाटीकरण झालं आहे. नाही म्हणायला डोंगराळ प्रदेश , वाळवंटी भाग व घनदाट जंगलात राहणाऱ्या भटक्या जमातींनी अजूनही काही प्रमाणात आपला वेगळेपणा टिकवून ठेवला आहे . मात्र किरकोळ काही फरक वगळता आता जवळपास सर्वच जाती- जमातीतील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून पोशाख, विवाहपद्धती, धार्मिक विधी यात कमालीचा सारखेपणा आला आहे .\nमहाराष्ट्रात भटके- विमुक्तांमध्ये समावेश असलेल्या जमातींमध्ये खूप साऱ्या समृध्द परंपरा आहेत. अजूनही त्यांनी त्या बऱ्यापैकी जपून ठेवल्या आहेत. काळाच्या धबडग्यात त्या परंपरा नामशेष होण्याअगोदर त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याचं महत्वाचं काम काही मंडळी करत आहे. यामध्ये यवतमाळचे पत्रकार व कलावंत आनंद कसंबे यांचा समावेश आहे. कसंबे यांनी भटक्या – विमुक्तांमधील जवळपास ३५ जमातींचा पारंपारिक व्यवसाय, जीवनपद्धती व त्यांचा जगण्याचा संघर्ष चित्रित करून ठेवला आहे. आगामी पिढीसाठी हा अनमोल ठेवा ठरणार आहे. महाराष्ट्रात जवळपास ३८ भटक्या व १४ विमुक्त जमाती आहे. या जमातीचं जगणं हे मुख्य प्रवाहातील जातींपेक्षा संपूर्णतः वेगळे आहे. या जमातींमधील वेगळेपणा व त्यांच्या प्रथा – परंपरांची सविस्तर माहिती देणारी पुस्तकं आतापर्यंत भरपूर आली आहेत . रामनाथ चव्हाणांचे ‘जाती आणि जमाती’ व ‘भटक्या विमुक्तांचे अंतरंग’ डॉ .ना . घो . कदम यांचे ‘महाराष्ट्रातील भटका समाज: संस्कृती व साहित्य’, लक्ष्मण माने यांचे ‘विमुक्तायन’, जयराम राजपूत यांचे ‘पडद्याआड’, त्रिंबक नारायण आत्रे यांचे ‘गुन्हेगार जाती’, डॉ. अनिल सपकाळ व डॉ. नारायण भोसले यांचे ‘महाराष्ट्रातील भटके- विमुक्त: सद्यस्थिती आणि आव्हाने’, श्री���ृष्ण काकडे यांचे ‘भटके विमुक्त समाज : भाषा आणि संस्कृती’, दिव्य मराठीच्या ‘रसिक’ पुरवणीचे संपादक प्रशांत पवार यांचे ‘३१ ऑगस्ट १९५२’ ही सारीच पुस्तके भटक्या-विमुक्तांचे जग समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाची आहेत. साप्ताहिक ‘चित्रलेखा’ ने २० वर्षांपूर्वी ‘महाजाती’ या लेखमालेत भटक्या-विमुक्तांतील अनेक जमातींची सचित्र माहिती अतिशय वेधक पद्धतीने प्रसिध्द केली होती. आनंद कसंबे यांनी मात्र भटक्या- विमुक्त जमातीच्या जगण्याचं व्हिडीओ डॉक्युमेंटेशन केलं आहे . त्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भटकंती करून त्यांनी भटक्या-विमुक्त जमातीचं जगणं चित्रित केलं. गेली १० वर्ष ते याच कामात व्यस्त आहे. त्यांच्या या कामाचं महत्व लक्षात घेऊन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने काही वर्षांपूर्वी ‘भाकरीचा चंद्र’ या नावाने ३० भागांची मालिका प्रसारित केली होती.\nभटक्या-विमुक्तांची जीवनपद्धती व त्यांच्या जीवनसंघर्षाचे जवळपास २०० तासांचे चित्रीकरण कसंबे यांच्या संग्रही आहे . त्यांच्या संग्रहात स्मशानात राहणारे ‘मसानजोगी’, एका गालात तार टोचून ती दुसऱ्या गालातून आरपार काढतांना रक्ताचा एक थेंबही न येऊ देणारे ‘छप्परबंद’, झाडावर चढून भिक्षा मागणारे ‘पांगुळ’, पूर्वजांच्या अनेक पिढ्यांचे रेकॉर्ड ठेवणारे ‘भाट’, नदीबैलाचे खेळ करणारे ‘नंदीवाले’, रामप्रहरी कंदील घेवून येणारे ‘पिंगळा’, जाते , खलबत्ता, पाटा-वरवंटा , देवाच्या दगडी मूर्ती तयार करणारे ‘वडार’, कुठलाही जिमन्शियम करू शकणार नाही अशा कसरती करणारे डोंबारी अशा अनेक जमातींच्या पारंपरिक ज्ञान, कौशल्याचे चित्रीकरण आहे. ते पाहून थक्क व्हायला होतं. अलुतेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमाती पूर्वी देशभर भटकत असतं. त्याकाळचा समाजही त्यांना सन्मानाची वागणूक द्यायचा. मात्र ब्रिटिशांनी १८७१ साली बॉम्बे प्रेसिडन्सी कायद्यांतर्गत भटके जीवन जगणाऱ्या अनेक जमातींना कायदेशीररीत्या गुन्हेगार ठरवलं. तेथून त्यांच्या आयुष्याची परवड झाली . स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांची वणवण आणि वनवास थांबला नाहीय . भटक्या – विमुक्त जमातींना आपले हक्क मिळावे यासाठी अनेक संस्था – संघटना प्रयत्न करत असल्या तरी त्यांच्यापैकी अनेकांजवळ देशाचे नागरिक असल्याचे कागदपत्र सुद्धा नाहीत . पोलीस अजू���ही काही गुन्हा घडला की कुठलीही चौकशी न करता त्यांना उचलून आणतात. भटक्या- विमुक्तांची ही करुण कहाणीही कसंबे यांच्या मालिकेत आली आहे . आनंद कसंबे यांनी या जमातींच्या जगण्यावर ‘भाकरीचा चंद्र’ हा चित्रपटही तयार केला आहे. याच नावाची यूटयूब मालिकाही ते तयार करत आहेत.\nआनंद कसंबे यांचा संपर्क क्रमांक -९४२२१६६३१५\n(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)\nPrevious articleगुमराह: वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमक़िन..\nNext articleउदार हिंदू मनाला घातली जाताहेत कुंपणे\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो..\nबदलांचा स्वीकार करा; बदलाला घाबरू नका \n‘आदर्श भाडेकरू कायदा, २०२१’ – भाडे उद्योगाचे नवे पर्व\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/monitoring-committee-to-identify-polluted-rivers/", "date_download": "2021-07-26T20:10:11Z", "digest": "sha1:ALD2ZDQFZGGMCGGQZWNRA2GHR23OL36I", "length": 13100, "nlines": 110, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "प्रदूषित नद्या ओळखण्यासाठी संनियंत्रण समिती – आपले पर्यावरण", "raw_content": "\nप्रदूषित नद्या ओळखण्यासाठी संनियंत्रण समिती\nनवी दिल्ली, 8 मार्च 2021: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एसपीसीबी) / प्रदूषण नियंत्रण समिती (पीसीसी) च्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) संनियंत्र�� स्थानकांच्या जाळ्याद्वारे देशातील नद्यांच्या आणि अन्य जलाशयातील पाण्याच्या गुणवत्तेची नियमितपणे देखरेख करीत आहे. सप्टेंबर, 2018 च्या सीपीसीबीच्या अहवालानुसार, जैव-रासायनिक ऑक्सिजन मागणीच्या (बीओडी) पातळीनुसार जैविक प्रदूषणाचे सूचक धर्तीवर केलेल्या संनियंत्रण निकालानुसार 323 नद्यांमधील 351 प्रदूषित नदीचे पट्टे आढळले आहेत. प्रदूषित नदीच्या पट्ट्यांचे राज्यनिहाय तपशील जोडपत्रात दिले आहेत.\nत्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 53 नद्या आहेत. त्या अशा-\nगोदावरी, काळू, कुंडलिका, मिठी, मोरना, मुळा, मुठा, नीरा, वेल, भीमा, इंद्रायणी, मुळा-मुठा, पवना, वैनगंगा, वर्धा, घोड, कन्हान, कोलार (माह), कृष्णा, मोर, पातालगंगा, पेढी, पेनगंगा , पूर्णा, तापी, उरमोडी, वेन्ना, वाघूर, वेना, बिंदुसार, बोरी, चंद्रभागा, दारणा, गिरणा, हिवारा, कोयना, पेहलार, सीना, तीतूर, अंबा, भातसा, गोमाई, कान, मांजरा, पंचगंगा, पंजारा, रंगावली, सावित्री, सूर्य, तानसा, उल्हास, वैतरणा, वशिष्टी\nही माहिती जलशक्ती व सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी राज्यसभेत आज लेखी उत्तरात दिली.\nव्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रनिर्माता : राष्ट्रपती\nकांदिवलीमधील अरविंदो सोसायटीचे खत प्रकल्पात आदर्शव्रत कार्य\n5 जूनला असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nNext story जंगलातल्या वणव्यांचा प्रभावी मुकाबला करण्याच्या दृष्टीने ओडिशा सरकारच्या सहाय्याकरिता केंद्र सरकारकडून तज्ञ पथक\nPrevious story आत्तापर्यंत 9 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांचा आरंभ\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात ��राचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rajinikanth-confirms-no-politics-decision-dissolves-his-rmm-party", "date_download": "2021-07-26T19:37:20Z", "digest": "sha1:JCU2FCDRHRZBFZLARGIR44QOIUHBRW63", "length": 7197, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा रामराम, घेतला हा मोठा निर्णय", "raw_content": "\nरजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा रामराम, घेतला हा मोठा निर्णय\nदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत Rajinikanth यांनी राजकारणाला कायमचा रामराम केला आहे. रजनी मक्कल मंद्रम Rajini Makkal Mandram हा त्यांचा पक्ष विसर्जिक करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. 'भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही', असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. त्यांचा रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचं 'रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम' किंवा 'रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम'मध्ये रुपांतर करण्यात येईल. (Rajinikanth confirms no politics decision dissolves his rmm party)\nफोरमच्या सदस्यांसोबत बैठकीपूर्वी रजनीकांत यांनी पत्रकारांना सांगितले होते की, त्यांच्या राजकीय प्रवेशावरील अनेक प्रश्नांबाबत त्यात ��र्चा केली जाईल. 'मी राजकारणात प्रवेश करावं की नाही यावर आम्ही चर्चा करू. कोविड, निवडणुका, शूटिंग आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याआधी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो', असं ते म्हणाले होते. रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी राजकारणात एन्ट्री करणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.\n'मी एक राजकीय पक्ष सुरू करण्याचा आणि राजकारणात सक्रिय होण्याच विचार केला होता. परंतु वेळ अशी होती की हे शक्य झालं नाही. भविष्यात राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. त्यामुळे रजनी मक्कल मंद्रम हे लोकांच्या हितासाठी फॅन चॅरिटी फोरम म्हणून काम करेल', असं रजनीकांत यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. रजनीकांत हे गेल्या आठवड्यात अमेरिकेहून परतले. त्यानंतर त्यांनी 'आरएमएम'च्या RMM सदस्यांशी चेन्नईत सोमवारी सकाळी भेट घेतली. या बैठकीत त्यांनी पक्ष विसर्जित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/new-jumbo-covid-center-will-start-after-filling-60-percent-beds-of-its-capacity", "date_download": "2021-07-26T19:00:34Z", "digest": "sha1:IYSUYYCVCAQ6GHNKAXZUC6LFJYD6ZCY2", "length": 10710, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 60 टक्के बेड्स भरल्यावरच सुरू होणार नवे जंबो कोविड केंद्र", "raw_content": "\n60 टक्के बेड्स भरल्यावरच सुरू होणार नवे जंबो कोविड केंद्र\nBMC चा निर्णय; दररोज 30 हजार चाचण्यांमध्ये फक्त 2 टक्के पॉझिटिव्ह\nमुंबई: शहरात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरी ती अजूनही पूर्णपणे कमी झालेली नाही. दुसऱ्या लाटेचं शेपूट अजूनही मुंबईत बाकी आहे. त्यातही ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने बेडपासून इतर आरोग्य सुविधांपर्यंत योजना आखण्यास सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेसाठी पालिकेने 8 हजार खाटांचे नियोजन केले आहे. तर, सध्या सुरू असलेल्या जंबो कोविड केंद्रांमधील जवळपास 70 ते 80 टक्के बेड्स रिक्त आहेत. त्यामुळे, सध्या सुरू असलेल्या जंबो कोविड सेंटरमधील 60 टक्के बेड भरल्यानंतरच पालिका नवीन जंबो कोविड सेंटर कार्यान्वित करणार अस���्याचं स्पष्ट झाले आहे. (New Jumbo Covid Center will start after filling 60 percent beds of its capacity)\nहेही वाचा: बैलगाडी कोसळल्यानंतर भाई जगताप यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले...\nमुंबईत फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सुरूवात झाली. आता त्यावर नियंत्रण आलेले दिसते. मात्र, अजूनही दुसरी लाट संपुष्टात आलेली नाही. शिवाय, सध्या रुग्णसंख्येचा आलेख स्थिर असला तरी तो कमी झालेला दिसत नाही. लोकांचा निष्काळजीपणा तिसऱ्या लाटेसाठी जबाबदार ठरु शकतो असे मत आधीच टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, काही दिवसांपासून पुन्हा पॉझिटिव्हीटी दर वाढला असून दररोज सरासरी 30 हजार लोकांची कोरोना चाचणी केली जाते, त्यामध्ये 2 टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळत आहेत. वाढणारा पॉझिटिव्ह दर ही एक चिंतेची बाब असल्याचं मत राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले आहे. पण, हा पॉझिटिव्ही दर आधीपेक्षा 8 ते 9 टक्क्यांनी कमी झाला आहे असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय, तो किमान 1 टक्क्यांपर्यंत कमी झाला पाहिजे आणि यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहनही डॉ. सुपे यांनी केले आहे.\nहेही वाचा: \"सत्ता टिकवण्यासाठी हिंदुत्व तर सोडलंच आहे, पण किमान...\"\nपरिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या कोणत्याही परिस्थितीसाठी पालिका सज्ज होत आहे. म्हणूनच, आरोग्य यंत्रणा बळकट केली जात आहे. मालाड, कांजूरमार्ग, महालक्ष्मी रेसकोर्स आणि सायन येथील नवीन जंबो केंद्रांतून पालिकेला 5500 बेड उपलब्ध होणार आहे आणि त्यामध्ये 80 टक्के बेड ऑक्सिजनयुक्त असतील. सध्या गोरेगावमधील नेस्को, अंधेरीतील सेव्हन हिल्स, वरळीतील एनएससीआय आणि भायखळामधील जंबो कोविड केंद्र कार्यरत आहेत. गोरेगाव नेस्को जंबो केंद्रात सद्यस्थितीत फक्त 136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर. इतर कोविड केअर सेंटरमध्ये फक्त 10 टक्के बेडच भरलेले आहेत.\nहेही वाचा: \"कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडा\"\nमहानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सध्या कार्यरत जंबो केंद्रांतील 60 टक्के बेड्स भरतील तेव्हाच नवीन जंबो केंद्रांव्यतिरिक्त वांद्रे बीकेसी, दहिसर आणि मुलुंड जंबो केंद्रही टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होतील. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आ���ि त्यातून बेड्स रिक्त असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी काळजी घेतल्यास लाट नियंत्रणात राहण्यास मदत होईल.\nपालिकेच्या डॅश बोर्डच्या आकडेवारीनुसार, 2401 आयसीयू बेड्सपैकी 1315 बेड रिक्त आहेत. तर, 1309 व्हेंटिलेटर बेडपैकी 699 व्हेंटिलेटर बेड रिक्त आहेत. त्याचप्रमाणे, 9292 ऑक्सिजन बेड्सपैकी 7785 बेड रिक्त आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/crime-patrol/we-will-not-arrest-param-bir-singh-till-may-20-said-maharashtra-police-ins-bombay-high-court-news-updates/", "date_download": "2021-07-26T20:21:54Z", "digest": "sha1:A7QKYOK7QDO6VYSNTFGREYZSZSARY6WL", "length": 23120, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "परमबीर सिंग यांना 20 मे पर्यंत अटक करणार नाही | राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी | परमबीर सिंग यांना 20 मे पर्यंत अटक करणार नाही | राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » Crime Patrol » परमबीर सिंग यांना 20 मे पर्यंत अटक करणार नाही | राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी\nपरमबीर सिंग यांना 20 मे पर्यंत अटक करणार नाही | राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, १३ मे | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे खळबळजनक आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी कारवाईपासून तात्पुरता दिलासा मिळाला. महाराष्ट्र सरकारने आम्ही 20 मेपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, अशी हमी मुंबई हायकोर्टात दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.\nसदर प्र���रणाची पुढील सुनावणी आता 20 मे रोजी होणार आहे. त्यामुळे आता तोपर्यंत परमबीर सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. परमबीर सिंग यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nBreaking | उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना झापलं | विचारले अनेक गंभीर प्रश्न\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे आहेत. परमबीर सिंग यांचे वकील विक्रम ननकानी बाजू मांडत आहेत. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी सुरु झाली आहे.\nअनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निर्णायाला आव्हाण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर महिना 100 कोटी वसूलीचे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची सीबीआय चौकशी व्हावी याकरीता उच्च न्यायालयात धाव घेतली होती.\nअनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळली\nपरमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर हायकोर्टाने आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतत उरलेले नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.\nअवधूत वाघ यांनी सिंचन घोटाळ्यांची प्रकरणं बंद होताच अजित पवारांचं अभिनंदन केलं\nभाजपमध्ये क्लीनचिट म्हणजे गमतीचा विषय बनत चालला आहे आणि त्याचं अजून उदाहरण समोर आलं आहे. यातच, कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजित पवार यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केल्याचे समजते. मात्र तोपर्यंत त्यांच्या ट्विट्स’चे स्क्रीनशॉट्स घेतले गेल्याने मोठी अडचण झाली आहे.\nएखादा मंत्री भ्रष्ट म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही - घटनातज्ज्ञ उल्हास बापट\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्र परिषदेत दिली. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हायकोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत, सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाखाली किंवा सीबीआयमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे.\nकोर्टाच्या आदेशानंतर जयश्री पाटील यांच्या प्रतिक्रियेवर अनेकांच्या भुवया उंचावल्या | तो 'मराठा' शब्दप्रयोग\nमुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nतुमचे पासवर्ड देखील असेच आहेत का | मग सावधान | कधीही हॅक होईल - नक्की वाचा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बा��म्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/aurangabad-bjp-10716", "date_download": "2021-07-26T18:54:23Z", "digest": "sha1:IP5746KGLK7JBISN7JGZMF47FLOPYLYT", "length": 22489, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "स्थापनादिनी भाजपचे औरंगाबादेत जोरदार शक्तीप्रदर्शन - aurangabad bjp | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्थापनादिनी भाजपचे औरंगाबादेत जोरदार शक्तीप्रदर्शन\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nस्थापनादिनी भाजपचे औरंगाबादेत जोरदार शक्तीप्रदर्शन\nशुक्रवार, 7 एप्रिल 2017\nऔरंगाबाद ः भाजपच्या स्थापनादिनानिमित्ताने शहरात गुरुवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले. नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात घवघवीत यश मिळाले. सर्वाधिक 23 सदस्य निवडून आल्याचा उत्साह आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे सत्तेला मुकावे लागल्याचे शल्य अशा दुहेरी वातावरणात भाजपने स्थापना दिवस साजरा केला. या निमित्ताने शिवसेनेचा बालेकिल्ला व शहराची राजधानी अशी ओळख असलेल्या गुलमंडीवर भाजपच्या वतीने सत्यनारायणाची पूजा घालत फटाक्‍यांच्या आतषबाजीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.\nऔरंगाबाद ः भाजपच्या स्थापनादिनानिमित्ताने शहरात गुरुवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले. नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात घवघवीत यश मिळाले. सर्वाधिक 23 सदस्य निवडून आल्याचा उत्साह आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे सत्तेला मुकावे लागल्याचे शल्य अशा दुहेरी वातावरणात भाजपने स्थापना दिवस साजरा केला. या निमित्ताने शिवसेनेचा बालेकिल्ला व शहराची राजधानी अशी ओळख असलेल्या गुलमंडीवर भाजपच्या वतीने सत्यनारायणाची पूजा घालत फटाक्‍यांच्या आतषबाजीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असलेल्या व मुंबईनंतर मराठवाड्यात सर्वप्रथम महापालिकेच्या रुपाने शिवसेनेला सत्ता मिळवून देणारे औरंगाबाद शहर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती तुटल्यानंतर हळूहळू ही परिस्थिती बदलू लागल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे बोट धरून चालायला शिकलेल्या भाजपची ताकद शहरात वाढली आहे. महापालिकेत एक आकडी असलेली भाजप नगरसेवकांची संख्या आजघडीला शिवसेनेच्या जवळपास पोचली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत तर भाजपने शिवसेनेला मागे टाकत मोठा भाऊ होण्याचा मान देखील पटकावला. शिवसेनेचा दबाव झुगारत जिल्ह्यात ताकद वाढवण्यासाठी शहराध्यक्ष तनवाणी यांनी शिवसेनेलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला शिवसेनेचे तीन नगरसेवक फोडत तनवाणी यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपला डावलल्यामुळे शिवसेनेला पुन्हा धडा शिकविण्याच्या तयारीत भाजपचे नेते आहेत. त्याची सुरुवात पश्‍चिम मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन करण्यात आली आहे. भविष्यात शिवसेनेला आणखी मोठे धक्के देण्याचा भाजपचा विचार आहे.\nऔरंगाबाद महापालिकेत गेल्या 25 वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. या सत्तेत शिवसेनेला नेहमीच मोठ्या भावाचा मान मिळाला. पण आकडे बदलायला लागताच भाजपने शिवसेनेवर कुरघोडी आणि संख्येच्या आधारावर सत्तेत वाटा मागायला सुरवात केली आणि तिथूनच युतीमध्ये बिब्बा पडायला सुरुवात झाली. सत्तेचा हव्यास दोन्ही बाजूंनी वाढला. शिवसेनेला अतिआत्मविश्‍वास नडला, तर भाजपने काळाची पावले ओळखत सावध भूमिका घेत पक्ष वाढवण्यावर भर दिला. 2014 च्या विधानसभेत युती तुटल्याचा फायदा भाजपला झाला. पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे कॉंग्रेस, एमआयएम, शिवसेनेचा पराभव करुन विजयी झाले. तर मध्य मतदारसंघात शिवसेनेतून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देऊन भाजपने शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना पाडले. मध्य मधील पराभव तोही भाजपमुळे झाल्याने शिवसेना-भाजपमधील संबंध अधिकच बिघडले. महापालिकेत देखील संख्याबळ वाढल्याने भाजप���े शिवसेनेवर गुर्रर्गुर करायला सुरुवात केली. संधी मिळेल तेव्हा एकमेकांचा अपमान व श्रेय लाटण्याची जणू दोघामंध्ये स्पर्धाच लागली.\nजिल्हा परिषदेची निवडणूक स्वतंत्र लढल्यावर भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या. मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने माघार घेत जिल्हा परिषदेत सेना भाजपला मदत करेल अशी अपेक्षा बाळगली होती. पण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेवर भाजपकडून झालेली टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली होती. याचा बदला घेण्याचा निश्‍चय शिवसेनेने केला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपला रोखा असे आदेश देत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केले. पाच वर्ष भाजप सोबत फरफटत जाण्यापेक्षा कॉग्रेसशी हातमिळवणी करणे शिवसेनेला योग्य वाटले. जालन्यात राष्ट्रवादीलाही सोबत घेतले. परिणामी दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक सदस्य असून देखील शिवसेनेच्या खेळीने भाजपला अध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले. जालना, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला एकही पद मिळणार नाही याची काळजी घेत वचपा काढला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआजचा वाढदिवस... दिलीप शंकरराव बनकर, आमदार निफाड\nनाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय, सहकारी अशी प्रतिमा असलेले दिलीप बनकर यांची सध्याची टर्म विविध कारणांनी...\nसोमवार, 26 जुलै 2021\nराज्यमंत्री भरणे हे पाटील गटावर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत\nइंदापूर : इंदापूर तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती व इंदापूर अर्बन सहकारी बँक, कर्मयोगी व छत्रपती सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती...\nरविवार, 25 जुलै 2021\nप्रताप ढाकणेंना शह देण्यासाठी आमदार राजळेंना पंकजा मुंडे ताकद देणार\nनगर : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भाजपच्या पाथर्डीतील कार्यकर्त्यांची नाराजी काढण्यात माजी मंत्री पंकजा मुंडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nअजित पवारांच्या शुभेच्छा फलकातून छगन भुजबळ गायब\nसिडको : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको परिसरात शुभेच्छा फलक लावण्यात आले. (NCP leader Ajit...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nबंडखोरी नगरसेवकांची भाजपकडूनच होतेय पाठराखण\nनाशिक : नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या दोन नगरसेवकांनी दांडी (Two bjp corporators absend in election) मारल्यानंतर...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nउत्साहाचा खळाळता झरा म्हणजे, आदरणीय अजित दादा…\nनागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार राजकारणातील एक आगळं-वेगळं समीकरण आहे. त्यांच्या चुंबकीय...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nभाजप बंडखोरी; नगरसेवकांना नोटीस आमदार राहिले निमनिराळे\nनाशिक : नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन नगरसेवकांची बंडखोरी भाजपची नाचक्की करणारी ठरल्याने डॉ. सीमा ताजणे व विशाल संगमनेरे (Bjp...\nबुधवार, 21 जुलै 2021\nमाजी आमदाराने एसटीसाठी सात एकर जमीन दिली.. पण त्यांच्या तीन पिढ्यांचे घरासाठी अजूनही हेलपाटे\nकेडगाव (जि.पुणे) : कोणाचा विश्वास बसणार नाही परंतु दौंडमधील काँग्रेसच्या दिवंगत आमदारांचे कुटुंब अजूनही भाड्याच्या घरात रहात आहे. दिवंगत...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nभाजप नेतृत्वामुळेच बंगालमध्ये पराभव; सुवेंदू अधिकारींचा खळबळजनक आरोप\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेला भाजपचा पराभव विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या जिव्हारी लागला आहे....\nसोमवार, 19 जुलै 2021\nअॅड. प्रताप ढाकणे यांच्या पुनर्वसनासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करणार\nपाथर्डी : ॲड. प्रताप ढाकणे (Pratap Dhakne) यांच्या तीन पिढ्यांचा संघर्ष मी पाहतोय. राष्ट्रवादीत जो संघर्ष करतो, त्याला न्याय मिळतो. ॲड....\nसोमवार, 19 जुलै 2021\nवयस्कर माणसाने पोरकटपणा करून हसू करून घेऊ नये : कोल्हेंची आढळरावांवर बोचरी टीका\nनारायणगाव (जि. पुणे) : माजी खासदारांविषयी मला आदर आहे. नारायणगाव व खेड बाह्यवळण उदघाटन कार्यक्रमाचे मी त्यांना निमंत्रण देणार होतो. मात्र, त्यांनी...\nशनिवार, 17 जुलै 2021\nदिलीप माने सुभाष देशमुखांशी पुन्हा दोन हात करण्याच्या तयारीत\nसोलापूर : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत ऐनवेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा एकदा...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nभाजप बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aniruddha-devotionsentience.com/mr/bapu-and-science-marathi/", "date_download": "2021-07-26T21:14:35Z", "digest": "sha1:MODWX4N2UW3QLHLHWAWAZD5LD2ZYBRVF", "length": 11481, "nlines": 101, "source_domain": "aniruddha-devotionsentience.com", "title": "सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू आणि विज्ञान - मराठी - अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य", "raw_content": "\nअनिरुद्ध भक्तीभाव चैतन्य – होम\nसदगुरु श्री अनिरुद्धांची ओळख\nभक्तिभाव चैतन्य म्हणजे काय \nतुलसीपत्र अग्रलेख – संवाद\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य कार्यक्रम\nबापू पूजन करताना ​\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य कार्यक्रम\nभक्तिभाव चैतन्य विशेष व्हिडिओ\nभक्ती आणि विज्ञान यांच्या परस्परपूरक उपयोगाद्वारे विश्‍वकल्याणाचा, मानवकल्याणाचा मार्ग उद्घाटित होतो,\nहे स्पष्ट करून सांगताना दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये दिनांक १६-१२-२००५ रोजी प्रकाशित झालेल्या ‘आजची गरज’ या अग्रलेखात सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू लिहितात -\n‘विज्ञान व भक्ती एकमेकाला कधीही मारक तर ठरणार नाहीतच, उलट विज्ञानाच्या समृद्धीने भक्तिवैभवात भरच पडेल आणि भक्तिसामर्थ्याने विज्ञानाची संहारक शक्ती दुर्बळ होऊन विधायक आविष्कार अधिकाधिक बलवान होईल.\nविज्ञानाच्या सहाय्याने भक्तिक्षेत्रातील चुकीच्या समजुती व कल्पना नाहीशा होतील आणि भक्तीच्या आधाराने विज्ञानाचा गैरवापर थांबवता येईल.\nआधुनिक संहारक शस्त्रे एका क्षणात सामूहिक संहार करतात, म्हणून त्यांच्या प्रतिकारासाठी आपल्याला सामूहिक सहयोग, सामूहिक प्रेम आणि सामूहिक सहजीवनाची कला शिकावी लागेल आणि अशी अहिंस्त्र सामूहिक शक्ती फक्त वैयक्तिक व सामूहिक भक्तीतूनच उत्पन्न होणार आहे.’\nविज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही शास्त्रांनी मांडलेल्या ‘शक्तिमय विश्‍व’ या संकल्पनेस स्पष्ट करताना श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज प्रथम खण्ड सत्यप्रवेश मध्ये सद्गुरु श्री अनिरुद्ध म्हणतात -\n‘शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की ह्या प्रोटॉन्सचे (Protons) व इलेक्ट्रॉन्सचे (Electrons) अधिकाधिक विभाजन करीत गेले असता, शेवटी फक्त ‘चिद्‌अणू’ अथवा Monads उरतात (शक्तीचे पुंजके) व हे चिद्‌अणू उत्पन्न होत नाहीत किंवा नष्टही होत नाहीत. सर्व विश्‍व म्हणजे ह्या चिद्‌अणूंचा म्हणजेच शक्तिबिंदूंचा अविनाशी पसारा आहे,\nआणि म्हणूनच सर्व विश्वावर, अगदी लोखंड, लाकूड, दगडापासून मानवापर्यंत सर्वत्र ह्या मूळ शक्तीचेच सूत्र कार्यरत आहे आणि हे सूत्र ज्याचे, तोच तो भगवंत.’\nत्याचप्रमाणे दैनिक प्रत्यक्ष तुलसीपत्र अग्रलेखमालिका अग्रलेख क्र. १६१० (दिनांक १४-०३-२०१९) मध्ये\nविज्ञान आणि अध्यात्म दोन्ही शास्त्रांना मान्य असणार्‍या ‘विश्‍वाची स्पन्दरूप शक्तिमयता’\nयाबद्दल बापुंनी लिहिले आहे.\nसद्गुरु श्री अनिरुद्ध (बापू) स्वत: डॉक्टर (एम. डी. - मेडिसीन, हृमॅटॉलॉजिस्ट) असून .\nत्यांचे कुटुंबीयही सायन्सच्या विविध विषयांतील उच्चशिक्षित पदवीधर आहेत.\nसद्गुरु श्री अनिरुद्ध (बापू) त्यांच्या प्रवचनात विज्ञानाचे, शास्त्रज्ञांचे अनेक संदर्भ देत असतात.\nविश्‍वविख्यात शास्त्रज्ञ निकोल टेसला आणि त्यांचे संशोधन कार्य यांच्याबाबत श्रीहरिगुरुग्राम येथे २७ मार्च २०१४ रोजीच्या प्रवचनात बापुंनी सविस्तर माहिती दिली व त्यांच्याच मार्गदर्शनानुसार दैनिक प्रत्यक्षमध्ये निकोल टेसला यांच्या संशोधन कार्याविषयीची लेखमाला प्रकाशित करण्यात आली.\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाला अनुसरून असणार्‍या विविध विषयांवर स्वत: बापुंनी सेमिनार्स घेऊन नॅनो टेक्नॉलॉजी, क्लाऊड काँप्युटिंग, स्वार्म इंटेलिजन्स अशा अनेक नविन विषयांची ओळख आपल्या श्रद्धावान मित्रांना करून दिली.\nतसेच डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी आपल्या २५ वर्षाचा प्रदिर्घ वैद्यकिय अनुभवावरून समाजासाठी ’सेल्फ हेल्थ’ या विषयावर ’अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ येथे १३ डिसेंबर २०१४ मध्ये सेमीनार घेतला, ज्याला असंख्य जनसमुदाय उपस्थित होते.\nश्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज तृतीय खंड आनंदसाधना यात बापू लिहितात -\n‘विज्ञान प्रगत होतच राहणार\nत्याचा सर्वोच्च बिंदूही परमेश्वराची अनुभूती हाच असणार.’\nभक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयंभगवान त्रिविक्रमाचे (The Supreme Personality of Godhead) होऊन राहणे व तो माझ्याबरोबर सदैव आहे, ह्याची जाणीव बाळगणे.अर्थात खरेखुरे भगवत्ज्ञान व खरेखुरे भगवत्भान. अधिक वाचा\n|अनिरुद्ध बापू | अनिरुद्धा फाऊंडेशन |\n| समिरसिंह दत्तोपाध्ये ब्लोग |\n| अनिरुद्धा टीव्ही | अनिरुद्ध बापू कोटस | अनिरुद्ध भजन म्युझिक |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/viral-image-saying-169-covid19-patients-found-in-omkar-alta-monte-society-malad-is-fake/", "date_download": "2021-07-26T20:13:28Z", "digest": "sha1:GNBFJFLTJFSCPKG4PLCRXQK73ND4GBYU", "length": 13288, "nlines": 89, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "मुंबईत एकाच इमारतीत १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे सांगणारी ईमेज फेक! | CheckPost मराठी", "raw_content": "\nमुंबईत एकाच इमारतीत १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे सांगणारी ईमेज फेक\nचीन मध्ये कोरोना व���षाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजवर सोशल मीडियात अनेक चुकीच्या, फसव्या, खोट्या दाव्यांना उत आलाय.\nभारतात तो दाखल झाला तेव्हाही कोरोना विषाणू पासून होणाऱ्या कोव्हीड१९ आजाराबद्दल अनेकांचे समज गैरसमज होते. त्यातून वेगवेगळ्या भीतीदायक माहितीचा कळत नकळत जनतेकडून प्रसार झाला. अशाच सततच्या अफवांना ‘चेकपोस्ट मराठी’ आपल्या परीने पडताळणी करून खरे होते सांगत आहेच.\nअशीच एक अफवा गेल्या काही दिवसांपासून एका इमेजच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याचं आमच्या वाचकांनी ‘चेकपोस्ट मराठी’च्या ‘९१७२०११४८०’ या अधिकृत व्हॉट्सऍप नंबरवर स्क्रिनशॉट पाठवून कळवली.\nकाय आहे व्हायरल ईमेज\nएका मोठ्या सोसायटीच्या गेटसमोर काही गाड्या उभ्या आहेत आणि आसपास पीपीई कीट घातलेले चाळीसएक कर्मचारी दिसत आहेत. या फोटोच्या खाली मजकूर आहे ‘मालाड लिंक रोड ओमकार अल्टा मोंटे इमारतीमध्ये १६९ केसेस आढळल्या. त्यांनी नुकतंच घरातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परवानगी द्यायला सुरुवात केली होती.’\n‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करण्यास सुरुवात केली तेव्हा सर्चअंती ‘बृहन्मुंबई महानगरपालिके’च्या अधिकृत ट्विटर हँडलवर वरील दाव्याविषयी खुलासा करणारे ट्विट मिळाले.\nमालाड (पूर्व) मधील ओमकार अल्टा माँटे येथे १६९ कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती समाज माध्यमांमधून छायाचित्रांसह पसरवली जात आहे. आम्ही खुलासा करु इच्छितो की, सदर बातमी चुकीची असून हे छायाचित्र तेथे आयोजित तपासणी शिबीर (स्क्रिनिंग कॅम्प) चे आहे. नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये. pic.twitter.com/kFe4AqNYIR\nट्विटमध्ये महानगरपालिका म्हणतेय ‘मालाड (पूर्व) मधील ओमकार अल्टा माँटे येथे १६९ कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती समाज माध्यमांमधून छायाचित्रांसह पसरवली जात आहे. आम्ही खुलासा करु इच्छितो की, सदर बातमी चुकीची असून हे छायाचित्र तेथे आयोजित तपासणी शिबीर (स्क्रिनिंग कॅम्प) चे आहे. नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये.’\nट्विटरवरच जेव्हा आम्ही ‘Alta Monte Screening’ या कीवर्ड्सच्या आधारे सर्च केलं तेव्हा आम्हाला आणखी एक ट्विट सापडलं ज्यामध्ये त्याच अल्टा मोंटे सोसायटीमध्ये राहणाऱ्या ‘लीया’ यांनी २७ जून रोजी ट्विट करून तपासणी बाबतची माहिती दिली आहे.\nयामध्ये त्यांनी महानगरपालिकेचे आभार मानत त्यांच्या सोसायटीमध्ये स्क्रीनिंग म्हणजेच तपासणी झाल्याची माहिती दिलीय. पुढे त्यांनी आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडल्सला टॅग करत शासनाच्या कामाचे कौतुक केले आहे आणि सोबत एक फोटो सुद्धा जोडला आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे समोर आले की व्हायरल ईमेजमध्ये वापरण्यात आलेला फोटो बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालाडच्या ‘ओमकार अल्ट मोंटे’ इमारतीमध्ये तपासणी शिबीर आयोजित केले होते त्यावेळची दृश्ये आहेत. या फोटोसोबत जोडलेली १६९ कोरोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले सांगणारे टेक्स्ट निव्वळ अफवा आहे.\nआपणास असे काही भीतीदायक दावे करणारे व्हायरल मेसेज, फोटोज, व्हिडीओज आले तर ‘चेकपोस्ट मराठी’ला निःसंकोचपणे पाठवा.\nहेही वाचा:‘स्मोकर्स लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका’ WHOने सांगितली स्पष्ट कारणे\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/dr-ambedkar-icon-of-global-movement-for-equity-and-jsocial-ustice/", "date_download": "2021-07-26T19:05:51Z", "digest": "sha1:SVZT6HKK2IQVQFINMKCPRME64LNP6ZHN", "length": 24599, "nlines": 90, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "जगभरातील समतेच्या आणि न्यायाच्या लढ्याचं प्रतीक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - Prabuddh Bharat", "raw_content": "\nजगभरातील समतेच्या आणि न्यायाच्या लढ्याचं प्रतीक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे व्यक्तिमत्व हे अतिशय संघर्षातून तयार झाले आहे हे आपण वारंवार बोलत आणि ऐकत असतो, आणि खरोखरच हि सत्यता आहे पण बाबासाहेबांचा संघर्ष हा शोषित,पीडित,वंचित अशा सर्व समुदायासाठी होता हि गोष्ट आपण विसरून जाऊन बाबासाहेबांवर एकजातीय एक धर्मीय उत्थानाचा ठपका ठेवतो हे आपल्या कोत्या मानसिकतेचे उदाहरण आहे असेच मानावे लागेल. बाबासाहेबांच्या एकूण संघर्ष्याचे वर्णन करायचे झाल्यास ठळकपणे आपल्या डोळ्यासमोर काळाराम मंदिर सत्यागृह, महाड चवदार तळे सत्याग्रह या दोन गोष्टी प्रामुख्याने येतात आणि आपण सरळ सरळ यांची तुलना हि दलित हक्क एवढीच करतो परंतु यात खोलात जाऊन अभ्यास केल्यास असे आढळून येते कि हे लढे प्रतिकात्मक स्वरूपाचे असुन यातून मानवी हक्काचा संदेश देऊन बाबासाहेब जागतिक स्तरावर मानवमुक्तीच्या लढ्याचे उद्गाते बनले आहेत असेच म्हणावे लागेल. बाबासाहेब व त्यानंतरच्या कालखंडातील विचारवंतांच्या मतांचा अभ्यास केल्यास प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्याबाबत येतील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या अभ्यासकांनी बाबासाहेबांच्या लढ्याला फक्त दलित चळवळ एवढेच स्वरूप दिल्याचे दिसते तर दुसरीकडे कम्युनिस्ट लोकांनी बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश साम्राज्यशाहीचे हस्तक असल्याचा ठपका ठेवला आहे आणि उरल्यासुरल्या विचारवंतांनी बाबासाहेबांना राज्यघटना निर्मिती पुरतेच मर्यादित ठेवले आहे.\nप्रत्यक्षात बाबासाहेबांच्या लढ्याचा उल्लेख करताना नामदेव ढसाळ त्यांच्या आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट या पुस्तकात म्हणतात “आंबेडकरांचा लढा हा मूलतः सामाजिक, भौतिक उत्थापनासाठी- समतेसाठी होता. माणुसकीच्या हक्कासाठी होता. भौतिक शोषणातून मुक्त होण्यासाठी व माणुसकीच्या प्रतिष्ठेसाठी होता. या लढ्यातून एकसंघ राष्ट्रीय समाज निर्माण करण्याचे ध्येय साध्य होते “. याच्याच पुढे जात असताना आंबेडकरांच्या संघर्षमय कालखंडातील फार मोठी शक्ती हि राजकीय डावपेचात खर्च झाल्याचे डॉ. रावसाहेब कसबे आपल्या आंबेडकरवाद : तत्व आणि व्यवहार या पुस्तकात म्हणतात. त्याचबरोबर पुढे ते आंबेडकर हे तत्वज्ञ नेते असून त्यांनी तत्वज्ञान हे केवळ हौस म्हणून मांडले नसून किंवा विश्वाचे मूळ शोधण्यासाठी हि मांडले नाही तर या जगाची पुनर्रचना करण्यासाठी मांडल्याचे नमूद करतात. भारतीय समाजातील जनतेसमोर जातिसंस्था आणि दारिद्र्य हे दुःखाचा डोंगर म्हणून उभा असताना यातून मुक्तीचा मार्ग शोधणे हेच बाबासाहेबांच्या साऱ्या आयुष्याचे प्रयोजन होते असेही ते म्हणतात.\nलढा कोणाला लढायचं असतो व कशासाठी लढायचं विचार केला असता मला तर प्रामुख्याने ज्यांच्यावर शोषण, भेदभाव, अन्याय-अत्याचार, गुलामगिरी यासारख्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांना आपल्या स्वातंत्र व न्याय हक्कासाठी लढा उभारणे अपेक्षित असते. भारतीय समाजव्यवस्थेचे आकलन केल्यास असे आढळून येईल कि इथला समाजाचे दलित, आदिवासी, महिला, शेतकरी आणि कामगार वर्ग प्रामुख्याने उपेक्षित व वंचित असल्याने बाबासाहेबानी हेरून त्यांच्यासाठी लढा दिल्याचे दिसून येते. शेतकरी व कामगार वर्गाविषयी केलेले बाबासाहेब आंबेडकर यांचे काम हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. १९३६ साली बाबासाहेबानी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून भूमिहिन, गरीब कुळे, शेतकरी व कामगार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र मजूर पक्ष्याचा जाहीरनामा पहिला असता बाबासाहेबांची शेतकरी व कामगार वर्गाविषयीची तळमळ दिसून येते. याचबरोबर त्यांनी शेतीवरील भर कमी करून कौशल्य विकासावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. १९३८ मध्ये आलेल्या औद्योगिक विवाद विधेयकाला बाबासाहेबानी कडाडून विरोध केला. व त्याविरोधात एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी करून कामगार वर्गाच्या हक्काला वाचा फोडली. त्यानिमित्ताने बाबासाहेब म्हणतात कि प्रत्येक कामगाराला संप करण्याचा अधिकार असला पाहिजे. संप म्हणजे स्वातंत्राइतकाच पवित्र हक्क आहे. १९४२ ते ४६ मध्ये बाबासाहेबानी मजूर मंत्री असताना कामगार वर्गासाठी विविध योजना व दूरदृष्टीने विविध प्रकल्प राबविले. त्यात महिला कामगार वर्गासाठीही विशेष तरतुदी केल्याचे आढळते. १९४३ साली श्रमिक संघटना कायदा हे भारतीय कामगार चळवळीला संजीवनी देणारे विधेयक मांडले व या विधेयकाने कामगार संघटना निर्माण करण्याचा हक्क कामगारांना मिळाला.\nमहिलांच्या मूलभूत हक्कासाठी बाबासाहेबानी विशेष काम केल्याचे दिसून येते. १९४२ साली नागपूर येथे अखिल भारतीय शोषित समाज महिला परिषद घेऊन त्यात असे सांगितले कि एखाद्या समाजाची प्रगती हि त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून कळते. बाबासाहेबांच्या चळवळीत स्त्रियांचा सहभाग होता यावरून बाबासाहेब स्त्री पुरुष समतेबद्दल आग्रही असल्याचे दिसते व त्याचीच एक झलक म्हणजे महाड चवदार तळ्यातील संघर्षात महिलांचा सहभाग, व काळाराम मंदिर सत्यागृहात महिलांचा सहभाग व महिलांना झालेली अटक हि होय. बाबासाहेबानी आपल्या कालखंडात महिलांच्या चळवळीतील सहभागातून महिला नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न केला. राज्यघटनेच्या माध्यमातून समानतेचे सूत्र अंगीकारून एका अर्थाने ते महिला उद्धारकच ठरले. १९५१-५२ मध्ये बाबासाहेबानी संसदेत स्त्री गुलामी नष्ट करून संपूर्ण भारतातील स्त्रियांना न्याय देणार हिंदू कोड बिल नावाचं विधेयक मांडलं व ते मंजूर न झाल्यामुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पण दिला. हिंदू कोड बिल बाबत बोलताना बाबासाहेब म्हणतात कि भारतीय समाजातील वर्गावर्गातील असमानता व स्त्री-पुरुष असमानता तशीच ठेवून आर्थिक समस्यांवर निगडित कायदे बनवणे म्हणजे राज्यघटनेची चेष्ठा करून शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमहाल बांधण्यासारखे आहे. बाबासाहेबांच्या काळात हिंदू कोड बिल तर मंजूर होऊ शकले नाही पण नंतरच्या काळात त्यातील महत्वाच्या तरतुदी लागू केल्यामुळे स्त्रियांना सामान संधी, घटस्फोट, पोटगी, संपत्तीचा अधिकार, संवैधानिक हक्क, सोयी, सुविधा मिळाल्या. बाबासाहेबांच्या अथक परिश्रमातून मिळालेल्या महिलांच्या आत्मसन्मानामुळे बाबासाहेबांना महिलांचे मुक्तिदाते म्हणले तरी वावगे ठरणार नाही.\nबाबासाहेबानी सामाजिक न्यायासाठी अविरत प्रयत्न केले असे म्हणताना सामाजिक न्याय म्हणजे काय हे समजून न घेता फक्त दलितांसाठी विविध योजना राबवणे म्हणजे सामाजिक न्याय म्हणणे योग्य ठरणार नाही. बाबासाहेबांची सामाजिक न्यायाची संकल्पना हि स्वातंत्र, समता, बंधुता या मानवी उच्चतम सूत्रांवर आधारली आहे. ज्या सामाजिक न्यायाचा बाबासाहेबानी नेहमीच पुरस्कार केला तो केवळ एका जातीसाठी मर्यादित नव्हता तर तो जातीच्या सीमा भेदून वंचित, स्त्री, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांना पण कवेत घेणारा होता. बाबासाहेब एका ठिकाणी याबाबत म्हणतात हि बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांना नष्ट करू नये व अल्पसंख्याकांनी अल्पसंख्यत्वाचा फायदा घेऊ नये तर आपआपसात समन्वय साधून स्वतः चा विकास करावा. बाबासाहेबांची न्यायाची संकल्पना हि फक्त राजनैतिक न्याय यापुरती मर्यादित न राहता हि सामाजिक आणि आर्थिक न्यायापर्यंत जाते किंबहुना याशिवाय न्याय नाहीच असे सांगते. न्याय हा व्यक्तिसापेक्ष न राहता तो व्यक्तिनिरपेक्ष असला पाहिजे म्हणून त्यांनी संविधानातून समानतेचे तत्त्व अंतर्भूत करताना न्यायासमोर समानता, कायद्याची समान वागणूक, संधींची समानता, विषमताविरहीत समाजव्यवस्था आदी गोष्टी त्यांनी मूलभूत हक्कांच्या कलमात स्वीकारल्या आहेत.\nबाबासाहेब आंबेडकर हे कट्टर लोकशाहीवादी होते आणि तितकेच राष्ट्रवादी होते म्हणूनच ते १९६० नंतर सुद्धा जगभरातील समतेच्या आणि मानवी हक्काच्या लोकशाही मार्गाने झालेल्या व होणाऱ्या विविध लढ्याचे प्रेरणास्थान बनून ऊर्जा प्रदान करताना दिसतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नेल्सन मंडेला म्हणतात कि आम्ही डॉ. आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवणार ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परीवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं. डॉ. आंबेडकरांचे संविधान आणि जातीनिर्मुलनवादी लेखन ही आमची ऊर्जा आहे. हल्लीच्या काळात होणारी देशभरातील विद्यापीठस्तरीय विद्यार्थ्यांची आंदोलने, सीएए- एनआरसी विरोधातील आंदोलने, दलित, आदिवासी, शेतकरी-कामगार आंदोलने, आरक्षण आदोलने हि बाबासाहेबांचा विचारांना व प्रतीकांचा आधार घेऊनच पुढे जात आहेत व हि आंदोलने परिवर्तनवादी नवसमाज निर्मितीतील बाबासाहेबांच्या उत्तुंग कृतत्वाचीच साक्ष देत आहेत.\nTags: परिवर्तनवादीमहिलांचे मुक्तिदातेराष्ट्रवादीलोकशाहीवादीश्रमिक संघटना कायदासत्यागृहहिंदू कोड बिल\nनाचु; फटाके-बंदुका उडवू; निर्लज्जपणे वाढदिवस करु; तरीही आम्ही ..\nगरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे – प्रकाश आंबेडकर\nगरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे - प्रकाश आंबेडकर\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/mhada-pune-lottery-2021-date-announced-watch-result-on-july-2-at-lottery-mhada-gov-in-online-262771.html", "date_download": "2021-07-26T19:44:19Z", "digest": "sha1:QIZHSPSTDSYF3LUVQ6S4HQ4DPEK7ABCD", "length": 30682, "nlines": 224, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "MHADA Pune Lottery 2021 Date: 2 जुलैला पुणे विभागातील 2908 घरांसाठी जाहीर होणार सोडत; ऑनलाईन कस, कुठे पहाल निकाल | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क���रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nMHADA Pune Lottery 2021 Date: 2 जुलैला पुणे विभागातील 2908 घरांसाठी जाहीर होणार सोडत; ऑनलाईन कस, कुठे पहाल निकाल\nपुणे सह सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 'म्हाडा'च्या 2153 घरंआणि 20% सर्वसमावेशक योजनेतील 755 घरं अशा एकूण 2908 घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे.\nमहाराष्ट्र टीम लेटेस्टली| Jun 23, 2021 11:49 AM IST\nऔरंगाबाद पाठोपाठ आता पुण्यामध्येही म्हाडा (MHADA Pune) ने घरांच्या सोडतीची तयारी दर्शवली आहे. दरम्यान पुण्यामध्ये 2908 घरांसाठी येत्या 2 जुलै दिवशी ऑनलाईन सोडत जाहीर केली जाणार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोडत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता आता गर्दी टाळण्यासाठी नगारिकांना सोडत ऑनलाईन देखील पाहण्याची सोय केली जाते. पुण्यामध्ये देखील तशीच सोय असणार आहे. MHADA Lottery Aurangabad 2021 Winners List: औरंगाबाद विभागातील म्हाडा घरांच्या सोडतीतील भाग्यवान अर्जदारांची संपूर्ण यादी इथे पहा\nपुण्याच्या म्हाडाच्या घरांसाठी 14 मे पर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता पण राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता त्याला महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली. सोडतीची तारीख देखील पूर्वी 29 मे होती पण त्याला देखील मुदतवाढ देऊन आता 2 जुलैला निकाल जाहीर होणार आहे. या सोडती मध्ये पुणे सह सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 'म्हाडा'च्या 2153 घरंआणि 20% सर्वसमावेशक योजनेतील 755 घरं अशा एकूण 2908 घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. पण यासाठी तब्बल 57 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत.\nकुठे पहाल म्हाडाच्या घरांचा ऑनलाईन निकाल\nदरम्यान म्हाडा कडून ऑनलाईन टेलिकास्ट हे त्यांच्या युट्युब चॅनल वरून केले जाते. सोबतीने निकालाच्या दिवशी संध्याकाळी उशिरा किंवा दुसर्‍या दिवशी lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील भाग्यवान विजेत्यांची, प्रतिक्षेत असलेल्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. विजेत्यांना एसएमएस द्वारा देखील माहिती दिली जाते.\nकाही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्रालयाच्या म्हाडा तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील 5% घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असेल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या काही काळात महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील म्हाडा सर्वसामान्यांच्या आवाकात येतील अशी घरं बांधण्याच्या विचारात आहे.\nMahad, Raigad Landslide: दरड कोसळून उद्धवस्त झालेलं तळीये गाव म्हाडा वसवणार; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा\nMHADA Pune Lottery 2021 Winners List: पुणे म्हाडाच्या 2 हजार 908 घरांसाठी सोडत, येथे पाहा भाग्यवान विजेत्यांची यादी\nMHADA Lottery Aurangabad 2021 Winners List: औरंगाबाद विभागातील म्हाडा घरांच्या सोडतीतील भाग्यवान अर्जदारांची संपूर्ण यादी इथे पहा\nMHADA Lottery Aurangabad 2021 Result: म्हाडाच्या औरंगाबाद विभागातील 864 घरांसाठीच्या लॉटरीचे निकाल जाहीर\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठ��� मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nThane: अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला 'या' कारणामुळे धावत्या ट्रेनमधून ढकलले; वडीलांसह 10 जणांना अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80_(%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8)", "date_download": "2021-07-26T21:30:55Z", "digest": "sha1:CT7CGCODOHIIBWLVQPZMQVDGLN5YSEM3", "length": 7784, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महालक्ष्मी (स्थान) - विकिपीडिया", "raw_content": "\nमहालक्ष्मी हा दक्षिण मुंबईमधील एक भाग आहे. येथे महालक्ष्मीचे देउळ आहे. वरळीपासून पुढे हाजी अली मार्गे हे मंदिर लागते. टेकडीच्या उतारावर समुद्र किनाऱ्यावर हे मंदिर आहे. दुर्गेचे प्रतिक असलेल्या महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती अशा तीन देवींच्या मुर्ती या मंदिरात आहेत. साधारणपणे २०० वर्षां पेक्षा जास्त जुन्या असलेल्या या मंदिरातील मुर्ती वरळी समुद्रातुन काढण्यात आल्याचे सांगितले जाते. नवरात्रोत्सवात येथे नऊ दिवस मोठा उत्सव असतो.\nकुलाबा · परळ · घारापुरी द्वीप · फोर्ट · दादर · माहीम · महालक्ष्मी · मरीन लाईन्स · चर्चगेट · चर्नी रोड · प्रभादेवी · नरीमन पॉइंट · नेव्ही नगर · ताडदेव · गिरगाव · काळबादेवी · वरळी · कफ परेड · मलबार हिल · भायखळा · चिंचपोकळी · वडाळा · वाळकेश्वर · काळा घोडा · खोताची वाडी · एल्फिन्स्टन रोड · शिवडी · दादाभाई नौरोजी रस्ता · अपोलो बंदर\nपूर्व मुंबई उपनगर परिसर\nमुलुंड · नाहूर · भांडुप · कांजुरमार्ग · घाटकोपर · विक्रोळी · कुर्ला · विद्याविहार · चेंबूर · शीव · अणुशक्ती नगर · मानखुर्द · पवई · तुर्भे · धारावी · माहुल · ट्रॉम्बे\nपश्चिम मुंबई उपनगर परिसर\nअंधेरी · वांद्रे · गोरेगाव · मालाड · जुहू · कांदिवली · बोरीवली · सांताक्रूझ · विले पार्ले · दहिसर · वर्सोवा · कान्हेरी गुहा · जोगेश्वरी · आरे दूध वसाहत · मरोळ · माटुंगा\nवाशी · नेरूळ-सीवूड्स · घणसोली · कोपरखैराणे · सानपाडा · तुर्भे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · रबाळे · नवीन पनवेल · ऐरोली · जुईनगर · मानसरोवर (नवी मुंबई) · कळंबोली · खांदेश्वर · कामोठे\nघोडबंदर रोड · मुंब्रा · कळवा · गावंड बाग · वागळे इस्टेट · कोपरी · वसंत विहार\nमीरा रोड · भाईंदर\nकल्याण · डों���िवली · मोहोने · टिटवाळा\nनायगांव · वसई · वसई रोड · नवघर · माणिकपूर · नालासोपारा · विरार\nअंबरनाथ · बदलापूर · कर्जत · खोपोली · माथेरान · पनवेल · उरण · पेण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०२१ रोजी १७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-nagar/milk-grant-225-cr-expenditure-doubtful-milk-rate-still-low-politics", "date_download": "2021-07-26T20:44:06Z", "digest": "sha1:NEBABAJAXOAMIV2SL5J2OPX2HVSTKOEI", "length": 19501, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "दूध अनुदानाचे 225 कोटी कोणाच्या घशात गेले ? - Milk grant 225 cr expenditure doubtful. Milk rate is still low. Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध अनुदानाचे 225 कोटी कोणाच्या घशात गेले \nदूध अनुदानाचे 225 कोटी कोणाच्या घशात गेले \nदूध अनुदानाचे 225 कोटी कोणाच्या घशात गेले \nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nदूध अनुदानाचे 225 कोटी कोणाच्या घशात गेले \nबुधवार, 3 मार्च 2021\nअमुल, मदर डेअरी यांसारख्या संस्था 30 ते 31 रुपये दर देत असतांना राज्य सरकारने 25 रुपये प्रती लिटर एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ सरकारला दूध उत्पादक शेतक-यांना जादा दर द्यायचा नाही. बाजारात 35 ते 40 रुपये दर मिळाला पाहिजे असतांना ही शेतक-यांची लूट केली जात आहे.\nमुंबई : अमुल, मदर डेअरी यांसारख्या संस्था 30 ते 31 रुपये दर देत असतांना राज्य सरकारने 25 रुपये ��्रती लिटर एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ सरकारला दूध उत्पादक शेतक-यांना जादा दर द्यायचा नाही. बाजारात 35 ते 40 रुपये दर मिळाला पाहिजे असतांना ही शेतक-यांची लूट केली जात आहे, असा आरोप डॅा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.\nराज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या आज शेवटच्या दिवशी ते बोलत होते. ते म्हणाले, दूध उत्पादकांनी आंदोलन केले. त्यासाठी सरकारने 225 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले. हे अनुदान पणन मंडळांने सोयीच्या दूध संस्थांना वितरीत केले. मात्र त्यातून शेतक-यांना जादा दर मिळाला का याचा विचारच झाला नाही. शेतक-यांना जर अद्यापही 17 ते 18 रुपये दर मिळत असेल तर हे 225 कोटी रुपये कोणाच्या घशात गेले याचा विचारच झाला नाही. शेतक-यांना जर अद्यापही 17 ते 18 रुपये दर मिळत असेल तर हे 225 कोटी रुपये कोणाच्या घशात गेले. त्याची चौकशी झाली पाहिजे. हा मोठा घोटाळा आहे.\nडॅा विखे पाटील म्हणाले, हे सरकार म्हणजे पांगुळगाडा आहे. लहान मुलांना चालता येत नसेल तर ते ापंगुळगाड्याच्या मदतीने चालते. मात्र या सरकारच्या पांगुळगाड्याच्या दौ-याही तिस-याच्या हातात आहे. त्यामुळे या सरकारला काहीच काम करता येत नाही. राज्याचा विकास रखडला आहे. शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. त्यांना कोणीच वाली नाही. खरे तर राज्यपालांच्या अभिभाषणात जनतेला दिलासा देण्याची भूमिका असावी. मात्र सरकारची निष्क्रीयता कशी लपवावी त्याचा नमुणा म्हणजे राज्यपालांचे अभिभाषण आहे. देशात कोरोनाचा नवा स्ट्रेन आला आहे की काय असे वाटते. कारण अधिवेशन आले की कोरोनाचे रुग्ण वाढतात. मात्र लक्षात ठेवा कितीही लपवले तरीही या स्ट्रेनची लस जनतेकडे आहे हे विसरु नका. या अभिभाषणाकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष होते. त्यात सरकारला जनतेच्या भविष्यासाठी योजना अपेक्षित होत्या. मात्र त्यात सरकारच्या अपयशाचा डंका पिटला ही भावना झाली आहे.\nते म्हणाले, यंदा राज्याचा हिरक महोत्सव आहे. अभिभाषणात राज्याला पुढे नेण्याचे धोरण हवे होते. मात्र राज्याला अधोगतीकडे नेणारे सरकार सत्तेत आहे. अर्थव्यवस्था कशी सुरळीत करणार हे अपेक्षित होते. परंतु त्यांनी महसूलात घट झाली. तिजोरी रिकामी आहे असे सांगून राज्याला नैराश्याच्या खाईत ढकलण्याचे पाप सरकार करीत आहे. खरे तर विरोधी पक्षांनीही राज्यभर दौरे केले. सरकारला मदत केली. मात्र सरकार गंभीर नाही. त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषण दिली. हा राज्यपालांच्या अभिभाषणाचा भाग कास होऊ शकतो. खरे तर या स्थितीला सरकारच जबाबदार आहे. शेतकरी, शेतमजूर मदतीची अपेक्षा करीत आहे. मात्र सर्व योजनाच नाहीत. सरकारचे अस्तित्व भ्रष्टाचाराच्या महामारीत दिसते आहे. सरकार म्हणते 3.25 कोटी शविभोजन थाळ्यांचे वाटप झाले. त्यावर 125 कोटींचा खर्च झाला. या कालावधीत जर कोरोनामुळे सर्व लोक घरी बसले होते, तर मग या थाळ्या नेल्या तरी कोणीअसा सवाल त्यांनी विचारला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकाँग्रेसमधीलच लोक राहुल गांधींच्या विधानाची खिल्ली उडवतात\nनवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधीही आक्रमक झाले आहेत. तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nअमित शहांनी पाठ फिरवली अन् दोन राज्यांतील वाद चिघळला\nनवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा मागील आठवड्यात पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपोलिसांची कुणकुण लागल्यानंतर भाजपचे नेते पळून गेले...\nमुंबई : झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून झारखंडमध्ये रचले जात...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुंबईला गेलेलं मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर परत साताऱ्यात यावे : रामदास आठवले\nसातारा : खराब वातावरण असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर आले नाही. पण मी गाडीतून आलेला असून माझी गाडी वातावरण खराब करू शकत नाही. टेक्निकल...\nसोमवार, 26 जुलै 2021\nचिपळुणच्या वादावर रावसाहेब दानवे म्हणतात, हे वागणं बरं नव्हं\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एका महिलेला दिलेल्या उत्तरावरून जोरदार...\nसोमवार, 26 जुलै 2021\nझारखंड सरकार पाडण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे गेले होते... 50 कोटी आणि मंत्रीपदाची होती आॅफर\nमुंबई : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून महाराष्ट्रातील भाजपचे नेते...\nसोमवार, 26 जुलै 2021\n'मिशन 2024'साठी भाजपची मोठी खेळी...लोकसभेत 1 हजार खासदार\nनवी दिल्ली : लोकसभेत खासदारांचे संख्याबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव ठेवल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केला आहे. २०२४ च्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदोन तासाचा दौरा आटोपला..हुश्श..मदतीचे देवेंद्रजी बघून घेतील\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआता दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे\nमुंबई : राज्याला महापुराचा फटका बसला आहे. अनेकांचे घरे, दुकाने उद्धस्थ झाले आहेत. या पुरस्थितीनं सगळ्यानं हादररुन सोडलं आहे. या परिस्थितीवर शिवसेनेचे...\nसोमवार, 26 जुलै 2021\n काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्याची चर्चा...\nरविवार, 25 जुलै 2021\nदिल्लीतून फॅक्स आला अन् दौरा ठरवत मातोश्रीचा दरवाजा उघडला\nचिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. दोघांचाही दौरा एकाच दिवशी ठरला. पुर...\nरविवार, 25 जुलै 2021\nभास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूणचा पूरपाहणी दौरा आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या उद्धटपणामुळे वेगळ्या अर्थाने चर्चेत...\nरविवार, 25 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/world-news-coronavirus-maldives-covid-burial-plan-will-marginalise-sri-lankan-muslims-od-505966.html", "date_download": "2021-07-26T20:46:01Z", "digest": "sha1:L3A6I3MOGJS2NRMC7VIBHGUMKTVNIY73", "length": 21764, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दहन की दफन यावरून पेटलं जागतिक राजकारण! Coronavirus मुळे मृत्यू झालेल्या श्रीलंकेतल्या मुस्लिमांचं मालदीव करणार दफन | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भ��वांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nदहन की दफन यावरून पेटलं जागतिक राजकारण Coronavirus मुळे मृत्यू झालेल्या श्रीलंकेतल्या मुस्लिमांचं मालदीव करणार दफन\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\n आता Fart मुळेही Covid-19 चा धोका ढुसकी सोडली तरी पसरू शकतो Corona\nदहन की दफन यावरून पेटलं जागतिक राजकारण Coronavirus मुळे मृत्यू झालेल्या श्रीलंकेतल्या मुस्लिमांचं मालदीव करणार दफन\nश्रीलंकेतील (Sri Lanka) कोरोनानं (Covid19) मृत्यूमुखी पडलेल्या मुस्लिमांना दफन करण्याची तयारी मालदीवनं (Maldives) दाखवली आहे. मालदीवच्या या निर्णयामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.\nकोलंबो, 17 डिसेंबर : श्रीलंकेत (Sri Lanka) कोरोनानं (Covid19) मृत्युमुखी पडलेल्या मुस्लिमांना दफन करण्याची तयारी मालदीवनं (Maldives) दाखवली आहे. मालदीवच्या या निर्णयामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. दहन की दफन यावरून जागतिक राजकारण पेटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मालदिवच्या या निर्णयावर संयुक्त राष्ट्रांनी (United nations) जोरदार टीका केली आहे. मालदीवच्या या 'मदती'मुळे श्रीलंकेतील मुस्लीम आणखी वेगळे पडतील अशी भीती संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेचे प्रतिनिधी अहमद तौहिर यांनी व्यक्त केली आहे.\nश्रीलंकेत कोविड-19 च्या कारणाने (Coronavirus) दगावलेल्या व्यक्तींचं दहन करण्यात येतं. तिथल्या सरकारने तसा आदेश दिला आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध कुठल्य���ही धर्माच्या व्यक्तीचं कोविडमुळे निधन झालं तर मृतदेहापासून होणाा संसर्ग टाळण्यासाठी दहनविधीच करण्यात येतो. त्यामुळे अर्थातच गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेत कोरोनानं मृत्यू पावलेल्या मुस्लीम नागरिकांना जाळण्यात येत आहे. श्रीलंका सरकारच्या या निर्णायाला तेथील मुस्लीम संघटनांचा विरोध आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (WHO) कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादलेले नाहीत. तरीही श्रीलंका सरकार मुस्लीम मृतदेह जाळण्यावर ठाम होते. श्रीलंकेत या विषयावरचा वाद संपलेला नसतानाच आता यामध्ये मालदीवनं उडी घेतली आहे. आमच्या भूमीत आम्ही श्रीलंकेतल्या मुस्लिमांचे मृतदेह दफन करू शकतोो, अशी तयारी या मुस्लीम देशाने दर्शवली आहे.\nमालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी श्रीलंकेतील जे मुस्लीम नागरिक कोव्हीड 19 मुळे मरण पावत आहेत त्यांच्या इस्लामी पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्याची तयारी दाखवली आहे. त्यांनी तसा प्रस्ताव श्रीलंकेच्या सरकारकडं पाठवला आहे. या निर्णयामुळे मुस्लीम बांधवांना दिलासा मिळेल असा दावा अब्दुल्ला यांनी केला आहे. मालदीव हा एक सुन्नी मुस्लीम बहुल देश असून तो श्रीलंकेचा शेजारी आहे.\nश्रीलंकेच्या सरकारनं मात्र याबाबत कोणतीही विनंती मालदीवकडं केल्याच्या बातमीला पृष्टी दिलेली नाही. या विषयावर बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं श्रीलंकन सरकारच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.\nश्रीलंकेत मुस्लिमांची लोकसंख्या ही 2 कोटी असून एकूण लोकसंख्येत त्यांचे प्रमाण 10 टक्के आहे. 2009 साली श्रीलंकेतील तामिळ गृहयुद्ध संपले. मात्र, त्यानंतर बौद्ध आणि मुस्लीम संघर्ष सातत्याने वाढत आहे. श्रीलंकेतील बौद्ध संघटनांचा मुस्लीम संघटनांवर धर्मांतरला चालना दिल्याचा आरोप आहे. यावर्षी काही बौद्ध भिक्षूंनी मुस्लीम घरांवर हल्ले केले होते, तसंच त्यांची दुकानं जाळली होती. श्रीलंकेत 2019 साली इस्टरच्या दिवशी चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मुस्लिमांविरुद्धच्या हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी आयसीसनं (ISIS) घेतली आहे.\nमालदीव सरकारच्या ताज्या निर्णयानंतर देशातील अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णया���ुळे वर्णद्वेषाला चालना मिळेल असं मत नाराज नागरिकांनी व्यक्त केलं आहे. तर काही मालदीवच्या नागरिकांनी शेजारच्या देशातील मुस्लीम बांधवाना सरकार मदत करत असेल तर त्याला आपण पाठिंबा द्यायला हवा, अशी भावना व्यक्त केली आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2021-07-26T21:05:32Z", "digest": "sha1:NG7AT3WHKKSGAGLZRDSLVCN7OD4KKN3H", "length": 6241, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९१२ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे\nवर्षे: १९०९ - १९१० - १९११ - १९१२ - १९१३ - १९१४ - १९१५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी ९ - अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला.\nजानेवारी १७ - अमुंडसेननंतर एक महिन्याने रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावरपोचला.\nफेब्रुवारी १४ - अ‍ॅरिझोना अमेरिकेचे ४८वे राज्य झाले.\nफेब्रुवारी १४ - ग्रोटोन, कनेक्टिकट येथे पहिली डीझेल पाणबुडी तयार झाली.\nमार्च १ - आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.\nमार्च ७ - रोआल्ड अमुंडसेनने आपले शोधपथक दक्षिण ध्रुवावर पोचल्याचे जाहीर केले.\nएप्रिल १४ - आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.\nएप्रिल १८ - टायटॅनिकमधील वाचलेले ७०६ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.\nमे ४ - इटलीने र्‍होड बेट बळकावले.\nजून ६ - अलास्कातील नोव्हारुप्टा ज्वालामुखीचा उद्रेक.\nजून १९ - अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला.\nजुलै १३ - मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.\nजुलै १९ - अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर उल्कापात. सुमारे १६,००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.\nमार्च ११ - झेविअर मॉण्टसॅल्व्हेज, स्पॅनिश रचनाकार.\nजून ५ - एरिक हॉलिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nजुलै ३१ - बिल ब्राउन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nजुलै ३१ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.\nसप्टेंबर ७ - डेव्हिड पॅकार्ड, अमेरिकन संशोधक, उद्योगपती.\nडिसेंबर २२ - लेडी बर्ड जॉन्सन, अमेरिकन अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनची पत्नी.\nमे ३० - विल्बर राइट, विमानाच्या संशोधक राइट बंधूंपैकी एक.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-aadwalanawar-uday-thakurdesai-marathi-article-2474", "date_download": "2021-07-26T19:39:26Z", "digest": "sha1:HV3GH2VO75N5XUYBMKGTIXL55M5MBC4G", "length": 27498, "nlines": 128, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Aadwalanawar Uday Thakurdesai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nफियोर्ड्‌सची राजधानी - बर्गेन\nफियोर्ड्‌सची राजधानी - बर्गेन\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nऑस्ट्रियातले हिरवेकंच साल्झबर्ग पाठी सोडले होते. इन्सब्रुकच्या दिशेने बस वेगाने धावत असता, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हिरवाईने साऱ्या प्रवाशांना मोहित करून सोडले होते. तेवढ्यात बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली. हलकीच सर येऊन सगळ्यांची मने भिजवून गेली. त्यानंतर ढग आकाशातून अक्षरशः खाली उतरू लागले. बसमधील पर्यटक बेभान झाले. नेमक्‍या अशा धुंद वातावरणात आमच्या लीडरबरोबर बसलेल्या मुलीने लीडरला प्रश्‍न केला, ‘सृष्टीसौंदर्याच्या दृष्टीने तुमच्यामते जगातील सर्वांत सुंदर देश कोणता’ लीडर म्हणाला, ‘एकाच देशाचे नाव नाही सांगता येणार’ लीडर म्हणाला, ‘एकाच देशाचे नाव नाही सांगता येणार’ मला राहवले नाही. मी लीडरच्या बाजूलाच बसलो होतो. मी लीडरला विचारले, ‘तरीसुद्धा त्यातल्या त्यात एकाच देशाचे नाव सांगायचे म्हटले तर’ मला राहवले नाही. मी लीडरच्या बाजूलाच बसलो होतो. मी लीडरला विचारले, ‘तरीसुद्धा त्यातल्या त्यात एकाच देशाचे नाव सांगायचे म्हटले तर’ ‘नॉर्वे’ चटदिशी लीडर म्हणाला. त्यावर मी विचारले, ‘इतका छान आहे नॉर्वे’ ‘नॉर्वे’ चटदिशी लीडर म्हणाला. त्यावर मी विचारले, ‘इतका छान आहे नॉर्वे कॅनडा, न्यूझीलंड, स्वित्झर्लंडपेक्षादेखील छान कॅनडा, न्यूझीलंड, स्वित्झर्लंडपेक्षादेखील छान’ या माझ्या प्रश्‍नावर लीडर म्हणाला, ‘नॉर्वेचे सौंदर्य काही वेगळेच आहे. नॉर्वेतील फियोर्ड्‌सचे सौंदर्य काही वेगळेच आहे. त्या सौंदर्याची तुलना कुणाशी करता येणार नाही. ते सौंदर्य वारंवार मनापासून पाहता यावे म्हणून तर मी वर्षानुवर्षे याच (स्कॅंडेनेव्हिया) पट्ट्यात वावरायचा प्रयत्न करतोय.’\nआनंदाची आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे वर उल्लेख केलेला लीडर गेल्या वर्षी (सहा महिन्यांपूर्वी) आमच्याबरोबर स्कॅंडेनेव्हिया सफारीवर होता. स्टॉकहोम एअरपोर्टवरून बर्गेनला निघताना मला तो म्हणाला, ‘मी ऑस्ट्रियात काय म्हणालो होतो ते आता तुला कळेल’ मी त्याचे विधान हसण्यावारी नेले खरे, परंतु विमान स्टॉकहोमवरून सुटल्यासुटल्याच त्याच्या वाक्‍याची प्रचिती यायला लागली. विमानात सुदैवाने विंडो सीट मिळाली होती. खाली दिसणाऱ्या दृश्‍यांवरून नजर हटत नव्हती. पहिले स्टॉकहोममधील हिरवळीची दृश्‍ये, नंतर बर्फिल्या वेलबुट्टीची शाल पांघरलेल्या नॉर्वेच्या पर्वतशिखरांची दृश्‍ये आणि त्यानंतर अत्यानंदाने जिवाचे पाणी करणाऱ्या महाअप्रतिम फियॉर्ड्‌सची दृश्‍ये.. हे सारे मंत्रमुग्ध होऊन पाहात असताना, जलाशयाकाठी इमारतींची गर्दी दिसायला लागल्यावर बर्गेन आल्याची सूचना मिळाली आणि अवघ्या दोन तासांत आम्ही स्टॉकहोमवरून बर्गेनला पोचलोसुद्धा\n‘आपण आलो पण बर्गेनला’ असे आईला विचारणा��्या चिमुकल्याचा स्वर कानी पडत असताना विमानतळाच्या बाहेर ‘बर्गेन’ नावाची पाटी दिसली. त्या मुलाच्या आणि माझ्या मनात आलेल्या भावनेला अनुसरून असणारी ‘बर्गेन’ ही पाटी कोणी कोणत्या अंदाजाने लावली कुणास ठाऊक’ असे आईला विचारणाऱ्या चिमुकल्याचा स्वर कानी पडत असताना विमानतळाच्या बाहेर ‘बर्गेन’ नावाची पाटी दिसली. त्या मुलाच्या आणि माझ्या मनात आलेल्या भावनेला अनुसरून असणारी ‘बर्गेन’ ही पाटी कोणी कोणत्या अंदाजाने लावली कुणास ठाऊक परंतु ती पाटी आमची मनोवस्था यथार्थ ओळखणारी ठरली. विमानतळावरून हॉटेल आणि हॉटेलला पोचल्यावर हॉटेलरुमवर सामान टाकून आम्ही बर्गेन शहराच्या मुख्य चौकात आलो.\nबर्गेन शहराच्या मध्यवर्ती चौकात टापटीपपणा, इमारतींचा ठाशीव बाज आणि अफाट स्वच्छता हे जरी नजरेस पडले असले तरी विशेष काही वेगळेपण जाणवत नव्हते. ते जाणवले बाजूच्या फिशमार्केटमध्ये - कोळीवाड्यात. समोर दिसणाऱ्या रॉबर्टने ‘नमस्ते. बर्गेनमें आपका हार्दिक स्वागत है’ म्हणत आमची विकेट काढली. गोव्यात काही वर्षे राहिल्यामुळे तो छान हिंदी बोलत होता. त्याच्यामुळे त्याची मैत्रीणदेखील आमच्याशी हिंदीत बोलू पाहात होती. परंतु तिला हिंदी काय, इंग्रजीसुद्धा नीट येत नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांनी ठेवलेल्या माशांच्या वाट्याचे, शोकेसच्या दर्शनीभागात दिसत असणाऱ्या माशांच्या वैविध्यांचे फोटो काढले. काहींनी मासे चाखलेसुद्धा.\nबर्गेन बंदर बघणे हासुद्धा एक छानसा अनुभव आहे. मोठ्या बोटींजवळ अल्लड लाटांवर स्वार होत खिदळत राहणाऱ्या छोट्या बोटी, अतिस्वच्छ किनाऱ्यावरील प्रवाशांची लगबग, रस्त्याच्या पलीकडे आपली छोटीशी ॲकॉर्डियन सराईतपणे हाताळणारा छोटा कलाकार, नीटस इमारतींपुढे कलात्मकरित्या लावून ठेवलेल्या स्पोर्टसबाईक्‍स अशा विविध गोष्टी बघताना बर्गेनच्या धक्‍क्‍यावर आपला वेळ कसा गेला हे आपल्याला कळतदेखील नाही इतका सुंदर कमालीचा अनुभव आहे हा.\nत्यानंतर आम्ही चालत चालत ‘फ्लोईबानेन फ्युनिक्‍युलर राईड’ घ्यायला म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागातून आवाज न करता केवळ सहा मिनिटांत वर माऊंट फ्लोयेनला नेणाऱ्या केबलकार स्थानकाजवळ आलो. स्थानक इतके स्वच्छ होते, की तिथे त्या दिवसाची पहिली फेरी जाण्याची वेळ आमचीच होती की काय, असे वाटावे एका डब्यात शंभर आणि दुसऱ्या डब���यात शंभर अशी एकावेळी दोनशे पर्यटकांना लीलया वर घेऊन जाणारी केबलकार वर्षाला लाख पर्यटकांना खालून वर घेऊन जाते हे ऐकल्यावर अचंबित व्हायला झाले. शिस्तबद्ध रीतीने, टापटिपीत राहून, वर्षानुवर्षे चालू राहणारा केबलकारचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे, असे म्हटले पाहिजे. १९१८ मध्ये ही केबलकार सुरू झाली हे कळल्यावर ज्या कुणाच्या डोक्‍यातून, शहराच्या मध्यभागातून बिलकूल आवाज न करता ३२० मीटरची उंची अवघ्या सहा मिनिटांत पार करण्याची शक्कल, निघाली त्या डोक्‍याचे कौतुकच करायला हवे. ‘वर’ माऊंट फ्लोयेन येथे आल्यावर माणसांचे फोटो काढणारे, मोक्‍याची जागा पकडायला घाई करतात. माणसांचे फोटो काढणाऱ्यांना त्यांच्यात रमू दिले, की आपण निसर्गाचे आणि एकुणातच इतर फोटो काढायला मोकळे होतो. माऊंट फ्लोयेनवरून बर्गेनचा नजारा अगदी व्यवस्थित टिपता येतो. सात टेकड्यांनी वेढलेले आणि फियोर्डसमुळे अतिदिमाखदार दिसणारे बर्गेन किती सुंदर दिसते ते तुम्हाला दीर्घकाळ पाहता येते. अनेक राजवटी पाहिलेले हे शहर इ. स. १०७० मध्ये नावारूपाला आले. या शहराने अनेक रक्तरंजित क्रांत्या पाहिल्या. अनेक देश-विदेशी दर्यावर्दींचे बर्गेन हे शहर ‘घर’ राहिले आहे. सोळाव्या शतकात चक्क राजधानीचे शहर असलेल्या बर्गेनने तेराव्या शतकात ‘नॉर्वेमधील मानाचे शहर’ हा किताबदेखील मिळवला होता. परंतु याच शहराला अनेकदा आगी लागण्याचादेखील सामना करावा लागला होता. या शहराने आगीची झळ खूप सोसली. जगभरातील दर्यावर्दी येण्यामुळे सतत जगभरातील लोक पाहण्याची बर्गेनवासियांची सवय तशी जुनीच म्हटली पाहिजे. अगदी आजदेखील निर्वासितांचा लोंढा बर्गेनच्या धक्‍क्‍यावर थडकतोच आहे. काय मजा पाहा एका डब्यात शंभर आणि दुसऱ्या डब्यात शंभर अशी एकावेळी दोनशे पर्यटकांना लीलया वर घेऊन जाणारी केबलकार वर्षाला लाख पर्यटकांना खालून वर घेऊन जाते हे ऐकल्यावर अचंबित व्हायला झाले. शिस्तबद्ध रीतीने, टापटिपीत राहून, वर्षानुवर्षे चालू राहणारा केबलकारचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे, असे म्हटले पाहिजे. १९१८ मध्ये ही केबलकार सुरू झाली हे कळल्यावर ज्या कुणाच्या डोक्‍यातून, शहराच्या मध्यभागातून बिलकूल आवाज न करता ३२० मीटरची उंची अवघ्या सहा मिनिटांत पार करण्याची शक्कल, निघाली त्या डोक्‍याचे कौतुकच करायला हवे. ‘वर’ ��ाऊंट फ्लोयेन येथे आल्यावर माणसांचे फोटो काढणारे, मोक्‍याची जागा पकडायला घाई करतात. माणसांचे फोटो काढणाऱ्यांना त्यांच्यात रमू दिले, की आपण निसर्गाचे आणि एकुणातच इतर फोटो काढायला मोकळे होतो. माऊंट फ्लोयेनवरून बर्गेनचा नजारा अगदी व्यवस्थित टिपता येतो. सात टेकड्यांनी वेढलेले आणि फियोर्डसमुळे अतिदिमाखदार दिसणारे बर्गेन किती सुंदर दिसते ते तुम्हाला दीर्घकाळ पाहता येते. अनेक राजवटी पाहिलेले हे शहर इ. स. १०७० मध्ये नावारूपाला आले. या शहराने अनेक रक्तरंजित क्रांत्या पाहिल्या. अनेक देश-विदेशी दर्यावर्दींचे बर्गेन हे शहर ‘घर’ राहिले आहे. सोळाव्या शतकात चक्क राजधानीचे शहर असलेल्या बर्गेनने तेराव्या शतकात ‘नॉर्वेमधील मानाचे शहर’ हा किताबदेखील मिळवला होता. परंतु याच शहराला अनेकदा आगी लागण्याचादेखील सामना करावा लागला होता. या शहराने आगीची झळ खूप सोसली. जगभरातील दर्यावर्दी येण्यामुळे सतत जगभरातील लोक पाहण्याची बर्गेनवासियांची सवय तशी जुनीच म्हटली पाहिजे. अगदी आजदेखील निर्वासितांचा लोंढा बर्गेनच्या धक्‍क्‍यावर थडकतोच आहे. काय मजा पाहा आजदेखील राजधानी ओस्लो वगळता लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे शहर बर्गेन हेच आहे. माऊंट फ्लोयेनवर उभे राहिल्यावर भोवतालचा परिसर बघत, सगळ्या घटनांचा क्रम डोक्‍यात ताजा होतो आणि आपण दूरवर पसरलेले जुन्या-नव्याचा संगम साधणारे बर्गेन पाहात उभे राहतो. माऊंट फ्लोयेनवरून आपण ज्या बंदरावर फिरलो ते बंदर दिसते. डावीकडे बर्गेनच्या आधुनिकीकरणाच्या खुणा दिसतात. नकळत आपणसुद्धा इथले फोटो घ्यावे म्हणतो आणि फोटोंव्यतिरिक्त माऊंट फ्लोयेनवरील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे न्याहाळत पुन्हा केबलकारने परतीच्या रस्त्याला लागतो. तेथून आम्ही आमच्या, शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल’मध्ये परतलो.\nया ठिकाणी हॉटेलच्या संदर्भातील गंमत सांगण्यासारखी आहे. आम्ही महाराजा हॉटेलमधे जेवायला गेलो तो कार्यक्रम मोठा रंगीत झाला. कार्यक्रम म्हणण्याचे कारण असे, की भारतीय पद्धतीच्या हॉटेलात अतिशय मग्रुरीने सेवा मिळाल्याचे, सर्व पदार्थ काटकसरी पद्धतीने देण्याचे आणि एकुणातच मोठ्या करड्या शिस्तीचे ते हॉटेल होते असे बऱ्याच जणांचे मत पडले. जी गोष्ट खाण्याच्या हॉटेलची तीच गोष्ट राहण्याच्या ��ग्रॅंड टर्मिनस हॉटेल’ची. या हॉटेलवर बोलणाऱ्यांच्यात दोन गट-तट पडले. एका गटाच्या मते ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल हे काही खास नव्हते. जुनाट असे होते.’ तर दुसऱ्या गटाच्या मते, ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल हे दुर्मिळ गटातील मौल्यवान असे हॉटेल होते.’ दोन तास विश्रांती घेऊन खाली आल्यावर बघतो ते काय; परत ते दोन गट आपापल्या मतांबद्दल आग्रही राहून उगाच वाद-प्रतिवाद करीत होते. लीडर आला आणि त्याने अनेक दिग्गज या हॉटेलात राहून गेल्याच्या खाणाखुणा सांगितल्या. त्यानंतर आम्ही ब्रिगेन या विभागाची सैर करायला निघालो.\nकालचक्र मागे फिरवणाऱ्या, तत्काळ जुन्या जमान्यात घेऊन जाणाऱ्या हॅन्सियॅटिक म्युझियम्स आणि ब्रिगेन या परिसराची रम्य सफर आवर्जून करण्याजोगी आहे. १९७९ मध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केल्यानंतर या विभागाचे रुपडे विशेष खुलून दिसायला लागले. लाकडी इमारतींची वेगळी पुनर्बांधणी, जपलेल्या जुन्या गोष्टी, जगभरातल्या दर्यावर्दींनी त्यात घातलेली मोलाची भर, प्रचंड कोरीवकाम केलेला मोठा लाकडी मासा, जुन्यातले जुने जपलेले म्युझियम, निष्पर्ण वृक्षांनी, रंगसफेदी उडालेल्या घरांनी त्या वातावरणात आणलेला जिवंतपणा.. अक्षरशः जुन्या काळाची झलक दाखवतात. त्यानंतर सेंट मेरी चर्चला भेट देऊन केवळ दहा मिनिटांवर असलेल्या हॉटेलात आम्ही परतलो.\nदोन दिवस बर्गेनमध्ये राहून दिवस कसे गेले ते कळलेच नाही म्हणेपर्यंत आमचा बर्गेनहून वॉसला जायचा दिवस उजाडला आणि ओरलॅंडफियोर्ड आणि सोगनेफियोर्ड या दोन महाप्रतिम फियोर्ड्‌सकाठाचे अद्‌भुत, अफाट असे सौंदर्य टिपत आम्ही वॉस या ठिकाणी जायला निघालो. बर्गेनमध्ये येताना आणि बर्गेन बाहेर जाताना सृष्टीसौंदर्याचा जितका नजारा दोन डोळ्यांना दिसला तसा नजारा त्याअगोदर कधीच दिसला नव्हता.\nअखेर अगदी खरे सांगायचे तर केवळ ५-६ फियोर्डसकाठाचे निसर्गसौंदर्य पाहून आमची ही अशी घायाळ अवस्था झाली होती. नॉर्वेमध्ये ११९० फियोर्ड्‌स आहेत असे आम्हाला समजले तेव्हा तर आमची बोलतीच बंद झाली.\nलेखात मी उल्लेख केलेला स्टॉकहोम ते बर्गेन हा हवाई मार्ग फारच उत्तम आहे. परंतु माझ्या परिचितांनी केलेला ओस्लो ते बर्गेन हा रेल्वे प्रवास त्यांच्यामते अतिउत्तम होता. फियोर्ड्‌सच्या काठाकाठाने बर्गेनला पोचलात तर सोन्याहून पिवळे यावरून तुम्हाला कळलेच असेल, की कसेही आणि कुठूनही बर्गेनला पोचलात तरी तो प्रवास अद्‌भुतच असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही की बर्गेन पाहिलेल्या साऱ्यांची ठाशीव मते असतात. नव्हे ती बर्गेन मुक्कामी तयार होतात.\nग्रॅंड टर्मिनस हॉटेल, झादर काइसगेट, बर्गेन. स्वस्त आणि मस्त असलेले हे हॉटेल शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्टेशन समोर आणि ब्रिगेनपासून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.\nयाशिवाय, आपल्या बजेटनुसार आणि आवडीनुसार बरेच पर्याय उपलब्ध आहेत.\nफियोर्ड्‌स, सात टेकड्यांनी वेढलेले बर्गेन, फ्लोईबानेन फुनिक्‍युलर अर्थात केबलकारची राईड, माऊंट फ्लोयेन, ब्रिगेन, हॅन्सियाटिक\nम्युझियम, शहरातील मध्यवर्ती चौक, कोळीवाडा-फिश मार्केट, सेंट मेरी चर्च, बर्गेन कॅथेड्रल.\nकुठे आणि काय खाल\nकोळीवाड्यात म्हणजे बर्गेनच्या फिश मार्केटमध्ये माश्‍याचे उत्तम चविष्ट पदार्थ तुम्हाला खाता येतील. महाराजा रेस्टॉरंट आणि ताज महाल तंदुरी रेस्टॉरंट ही भारतीय पद्धतीचे खाणे खायचे असल्यास उत्तम पर्याय सांगता येतील.\nपर्यटक सौंदर्य न्यूझीलंड विमानतळ\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-ganpati-vishesh-ajay-kakade-marathi-article-2008", "date_download": "2021-07-26T19:50:29Z", "digest": "sha1:E7HJZEE2UETZBHHOWRSCGTGKVU3YHBN6", "length": 22595, "nlines": 134, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Ganpati Vishesh Ajay Kakade Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 6 सप्टेंबर 2018\nगणेशोत्सव जसजसा जवळ येतो, तसा आपला उ त्साह अजून वाढतच जातो. गणरायाचे दर्शन घ्यायला अष्टविनायक आणि इतर प्रसिद्ध गणपती मंदिरे ही गर्दीने फुलून जातात. शहरात दहा दिवस उत्सवाचे वातावरण असते. पण आपला लाडका गणपती बाप्पा आडवाटांवरसुद्धा आपले अस्तित्व जपून आहे.. निसर्गाच्या सानिध्यात कसल्याही रांगेत उभे न राहता गणेशाचे दर्शन घ्यायचे, तर या आडवाटा धुंडाळत फिरायची तयारी मात्र नक्कीच हवी\nआपल्या महाराष्ट्रात गडकिल्ल्यांच्या सानिध्यात अनेक गणेश मूर्ती आणि शिल्पे अनादी कालापासून पडून आहेत. या मूर्ती केवळ देवतेचे रूप नसून त्या आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा एक प्रकारचा पुरावा आहे. त्यांचा अभ्यास करताना इतिहास��त दडलेली रहस्य आपल्याला उलगडतात. डोंगराच्या कडेकपारीत, गड किल्लांवर, गुहेत, प्राचीन मंदिरात भटकंती करताना भेटलेल्या बाप्पाची ही आकर्षक रूपं...\nपरांडा किल्ल्यातला नृत्यमग्न गणेश\nगडकिल्ल्यांच्या भ्रमंतीमधे हमखास दिसणारी दैवते म्हणजे देवी आणि हनुमान पण बऱ्याचदा आपल्याला दुर्गभ्रमंतीमधे गणपतीची वेगवेगळी रूपे देखील पाहायला मिळतात परांडा हा मराठवाड्यातला एक भक्कम भुईकोट म्हणून प्रसिद्ध आहे. इथे येणारे पर्यटक बहुतांशी किल्ल्याची तटबंदी आणि तेथे असलेल्या तोफा पाहतात. पण एका छोट्याशा मंडपवजा खोलीत मांडून ठेवलेल्या हिंदू देवदेवता आणि मूर्ती मात्र दुर्लक्षित राहतात. एका अर्थी ते बरेच आहे म्हणा; संपूर्ण किल्ल्यात अजून फक्त त्याच खोलीत खडूने नावे लिहिली गेली नाहीत. असो...\nतर या ठिकाणी एक खजिनाच आहे. इथे आहेत काही वीरगळ,एक शिलालेख असलेली गधेगाळ, महावीर आणि विष्णूच्या मूर्ती तसेच अनेक इतर भंगलेल्या देवदेवता.\nपण या सगळ्यात चटकन लक्ष वेधून घेते ती नृत्यमग्न गणेशाची मूर्ती. ही मूर्ती सुमारे पाच फूट उंच असून या मूर्तीला सहा हात आहे. प्रत्येक हातामध्ये विविध आयुधे आहेत, तसेच मोदक, कमळ यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. परांडा किल्ल्याच्या भेटीत, किल्ल्याचे भक्कम दरवाजे आणि बुरुजावर असलेल्या पंचधातूच्या लांबलचक तोफा आवर्जून बघाव्यात\nपुण्याच्या पश्‍चिमेला कोर-बारसे या मावळात ठाण मांडून बसला आहे तो भक्कम तटबंदीचा कोरीगड किंवा कुआरीगड शहापूर या पायथ्याच्या गावातून चढाई करताना आपल्याला निम्म्या अंतरावर दगडात कोरलेल्या घुमटीमधे ही मूर्ती दिसते. या गणपतीचा डावा हात गुडघ्यावर आणि उजवा हात शुभाशीर्वाद देणारा आहे. मागच्या हातांमध्ये आयुधे कोरलेली आहेत.या मूर्तीचा मुकुट थोडा वेगळा आहे हे वैशिष्ट्य. कोरीगडला भेट देणारे दुर्गयात्री या गणरायाचे दर्शन\nकरूनच पुढे जातात. बहुधा याच गणपती स्थानामुळे कोरीगडच्या दरवाजाला गणेश दरवाजा नाव दिले असावे गणेश घुमटीच्या शेजारीच साधारण दोन खणाचे एक लेणे कोरलेले आहे जे कोरीगडाचे प्राचिनत्व सिद्ध करते. लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण पुणे मुंबईपासून एका दिवसात सहज बघून होते.\nलेणी व मंदिरांमधल्या गणेशमूर्ती\nसातारा एमआयडीसीच्या पाठीमागे असलेला पाटेश्वर डोंगर आता तिथल्��ा शैव पंथाच्या लेणी तसेच अगणित शिवलिंगामुळे चांगलाच लोकप्रिय झाला आहे. देगावमार्गे पाटेश्वरला भेट देताना आपल्याला वाटेत काही घडीव पायऱ्या लागतात. या ठिकाणी उजव्या हातास श्री गणेशाची एक सुंदर अशी मूर्ती आहे. शेंदूर लावलेल्या या गणपतीच्या दोहो बाजूस एक एक स्त्री कोरलेली आहे. गणपतीच्या उजव्या बाजूची स्त्री हातात चक्र आणि चवरी घेऊन उभी आहे. तर डाव्या बाजूची स्त्री एका हातात चवरी घेऊन व दुसरा हात कमरेवर ठेवून उभी आहे. या दोन्ही मूर्ती गणपतीच्या दासी आहेत असे काहींचे मत आहे, तर काहींच्या मते या रिद्धी-सिद्धी आहेत. प्रत्यक्ष गणपती आराम करतानाच्या मुद्रेत आहे.\nयाच डोंगरावर गणरायाचे अजून एक वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे वैनायकी गणेश अभ्यासकांच्या मते वैनायाकीला स्त्री-रुपी गणपती न मानता मातृकांकडून आलेल्या चौसष्ट योगिनींपैकी एक मानले पाहिजे. पाटेश्वरची ही वैनायकी मूर्ती साधारण तेराव्या शतकातील असावी. मूर्ती चतुर्भुज असून हातांमध्ये दंत, परशू, पाश व मोदक अथवा लाडू कोरलेले आहेत. सोंड डाव्या हातावर विसावलेली आहे. गळ्यात नक्षीदार हार आणि हातात कंकणे कोरलेली आहेत. अशाच प्रकारची वैनायकी गणेशाची मूर्ती पुण्याजवळ भुलेश्वरच्या मंदिरात देखील पाहायला मिळते.\nसातारा जिल्ह्यातल्या पाटणजवळचा दातेगड आता दुर्गयात्रींमधे लाडका ठरत आहे.या किल्ल्याच्या,सध्या वापरात नसलेल्या दरवाजामधे दोन भव्य आकाराच्या देवता विराजमान आहेत. एक आहे हनुमान आणि दुसरा आहे विघ्नहर्ता गणेश. याला महा-गणेश म्हणणेच योग्य ठरेल, कारण गडकिल्ल्यांवरच्या गणपतीच्या मूर्तींमधे ही सर्वांत मोठी मूर्ती असावी. दुर्ग बांधणी करणाऱ्या त्या अनामिक कारागिरांनी सुमारे ९ फुटाच्या कमानीमधे हा अंदाजे ६ फुटाचा गणपती स्थापलेला आहे. गणपतीची ही मूर्ती उजव्या सोंडेची चतुर्भुज असून मागील हातामधे परशू आणि अंकुश आहेत तर पुढच्या हातात मोदक आहे. मूर्तीच्या पोटावर नागाचे वेटोळे स्पष्ट दिसते. या गणरायाचे जास्वंदीसारखे भासणारे कान हे या मूर्तीचे एक वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. या मूर्तीच्या देवळीला असलेली जांभळ्या चिऱ्याची कमान काही वर्षांपूर्वी दुर्दैवाने कोसळली. मूर्तीलादेखील आता तैलरंग आला आहे. दातेगड भेटीत तिथली विहीर न चुकता पहावी अशीच आहे. गुगल मॅपवर पाहिल�� तर या विहिरीचा आकार एखाद्या तलवारीसारखा भासतो.\nभोरगिरीचा आगळा वेगळा गणेश\nभीमाशंकरजवळच्या भोरगिरीच्या किल्ल्याच्या पायथ्याला एक महादेव मंदिर आहे. हे मंदिर शिलाहार वंशीय राजा झंझ याने बांधलेल्या मंदिरांपैकी एक आहे असे काही अभ्यासकांचे मत आहे. हे एक देखणे मंदिर आहे, नक्षीदार कोरीव दगड या परिसरात सगळीकडे पसरलेले आहेत. याच मंदिराच्या आवारात एक अनोखी गणेश मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीला गरुडासारखे पंख दाखवले आहेत किंवा ती मूर्ती कमरेला एखादे वस्त्र असलेली स्त्रीरुपी असावी असे दिसते. पण ती आहे मात्र आगळी वेगळी.\nवाईजवळचे मेणवली गाव तिथं होणाऱ्या चित्रपट चित्रीकरणासाठी प्रसिद्ध आहेच. मेणवलीच्या नाना फडणीस यांच्या वाड्याला पर्यटक वाईला आले, की आवर्जून भेट देतात. या वाड्यात प्रवेश करताच आपण एका चौकात येतो. या चौकात डाव्या बाजूला असलेला हा गणपती एका चौथऱ्यावर साधारण २ फुटाची ही मूर्ती सुबक आहेच पण हिचे वैशिष्ट्य म्हणजे ही वाईच्या प्रसिद्ध ढोल्या गणपतीची हुबेहूब प्रतिकृती आहे. सुंदर कोरीव छत असलेला महाल आणि पेशवेकालीन चित्रे, मंदिरे आणि प्रशस्त घाट , पोर्तुगीज घंटा हे सगळे पाहायचे तर मेणवलीला भेट द्यायलाच हवी\nगणरायाचे अस्तित्व महाराष्ट्राबाहेरही आहेच. मुख्यतः दक्षिण भारतात गणपतीच्या खूप सुबक आणि सुंदर मूर्ती कोरलेल्या आढळतात. दक्षिण भारतात दिसणाऱ्या गणेशमूर्ती थोड्या वेगळ्या धाटणीच्या असतात हे नक्की. कोप्पळ जिल्ह्यातल्या अनेगुंडी गावी सापडलेल्या काही गणेशमूर्ती रायचूर येथे एकत्र ठेवण्यात आल्या आहेत. नवरंग दरवाजा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वास्तूत एक संग्रहालय असून येथे पुरातन मूर्तींचा खजिनाच आहे.\nसतराव्या शतकातील ग्रॅनाइट खडकात कोरलेली ही मूर्ती पूजेची नसून एखाद्या मंदिराच्या खिडकीमधे कोरलेली आहे. खिडकीची जाळी आणि गणपती हे फारच खुबीने एकत्र कोरलेले आहेत. खिडकीची एक बाजू मात्र भंगलेली आहे. गणपतीची ही मूर्ती उभी असून चतुर्भुज आहे.पैकी वरचा हात भंगलेला आहे उरलेल्या हातात परशू आणि दात तर एकात मोदक आहे. पोटाला विळखा घातलेला नाग आणि कमर-वस्त्रे बघण्यासारखी आहेत.\nही मूर्ती सोळाव्या शतकतली असावी. सुखासीन प्रकारातली ही मूर्ती अष्टभुजा आहे. उजव्या हातात अनुक्रमे चक्र, त्रिशूळ, अंकुश असून एक हात अभय मुद्रेत म्हणजे ज्याला आपण आशीर्वाद देणारा म्हणतो असा आहे. डाव्या बाजूचे हात बऱ्याच अशी भंगलेले आहेत. त्यात काही पुष्पे कोरलेली दिसतात.एक हात मात्र पाठीशी धरलेला दाखवला आहे हे या मूर्तीचे वेगळेपण\nमूर्तीवर कोरलेले बाजूबंद, कडी, तोडे आणि डोक्‍यावर पाच फण्याच्या नागाचे छत्र हे कलेचा खास नमुना म्हणून पाहता येतील. भटकंती करताना हे आणि असे अनेक देवदेवता आपल्या नजरेस पडतात.त्या पाहून त्याची नोंद ठेवण्याची सवय लावून घेतली तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो फक्त निसर्गाचा आदर राखून डोळसपणे सगळ्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत.\nगणपती निसर्ग महाराष्ट्र पर्यटक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5800", "date_download": "2021-07-26T21:03:20Z", "digest": "sha1:HED2FJTZCADE4HN5LGDPKLW4CN57UL6Q", "length": 10088, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "महावितरणकडून शासकीय रुग्णालयाला २० व्हेंटिलेटर्स | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर महावितरणकडून शासकीय रुग्णालयाला २० व्हेंटिलेटर्स\nमहावितरणकडून शासकीय रुग्णालयाला २० व्हेंटिलेटर्स\nनागपूर : विविध सामाजिक उपक्रमात अग्रणी राहणाºया महावितरणने नागपूरच्या शासकीय रुग्णालयाला 20 व्हेंटिलेटर प्रदान करून कोविड विरोधातील लढाईत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व्हेंटिलेटर प्रदान केल्याचे प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयाच्या अधिकाºयांना करण्यात आले. क्रीडामंत्री सुनील केदार, महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक (प्रभारी) सुहास रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते.\nमहावितरणकडून विविध उपक्रमाद्वारे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्यात येते. 2019 मध्ये 11 आॅक्टोबरला महावितरणच्या राज्यभरातील कार्यालयात सुमारे सहा हजार कर्मचाºयांनी एकाच वेळी रक्तदान केले होते. कोरोनाशी लढतांना महावितरणच्या कर्मचाºयांकडून वेगवेगळ्या स्तरावर सामाजिक मदत केली जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या लढाईत योगदान देताना महावितरणच्या वतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समारंभात शासकीय रुग्णालयाला 20 व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले. यासाठी डॉ. नितीन राऊत यांनी विशेष पुढाकार घेतला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.\nजिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, आमदार विकास ठाकरे, राजू पारवे, उपमहापौर मनीषा कोठे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला व नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता (प्रभारी) दिलीप दोडके आदी उपस्थित होते. (महासंवाद)\nPrevious articleगृहमंत्री अनिल देशमुख यांचे महिला पोलिस भगिनींसोबत रक्षाबंधन\nNext articleकेंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल : महाराष्ट्राचे मोठे यश\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/60d6d0f531d2dc7be7b6be7e?language=mr", "date_download": "2021-07-26T19:09:25Z", "digest": "sha1:2PGY43VEQ3XKKBO4BHZGR3MILXZIPMRG", "length": 5165, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाबाबत सविस्तर माहिती! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nस्पिरुलिना मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाबाबत सविस्तर माहिती\n➡️ घरात राहूनही कसा आपण हा व्यवसाय करू शकतो या बद्दल माहिती या व्हिडिओ मध्ये दिली गेली आहे. तसेच स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाला लागणारी मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, मार्केटिंग इ. या गोष्टींबद्दल माहिती वरील व्हिडिओ मध्ये देण्यात आली आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- chawadi group हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nअॅग्री डॉक्टर सल्लापीक पोषणव्हिडिओवांगीकृषी ज्ञान\nवांगे पिकातील फवारणी सल्ला\nशेतकरी बंधूंनो,वांगी पिकात जोमदार वाढीसाठी योग्य वेळी फवारणी करायला हवी.याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | Agrostar India\nकृषी वार्तायोजना व अनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\nशेतकरी योजना २०२१ ची लॉटरी लवकरच\nशेतकरी बंधुनो, महाडीबीटी फार्मर्स स्कीम मार्फत एक शेतकरी अनेक योजना संबंधित नवीन अपडेट आले आहे. काय आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार...\nकृषि वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nयोजना व अनुदानकागदपत्रे/दस्तऐवजव्हिडिओकृषी ज्ञान\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनासाठी अर्ज\nशेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा पात्रता व अटी काय आहेत...\nव्यवसाय कल्पना | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-26T21:16:14Z", "digest": "sha1:L3UPBGLMLQRH3V73UAC3FI7UUFIA5Z4J", "length": 6173, "nlines": 94, "source_domain": "ejanshakti.com", "title": "रावेर पुरवठा प्रकरण : रेशन दुकानदारांचे जबाब घेण्यास सुरुवात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nरावेर पुरवठा प्रकरण : रेशन दुकानदारांचे जबाब घेण्यास सुरुवात\nरावेर पुरवठा प्रकरण : रेशन दुकानदारांचे जबाब घेण्यास सुरुवात\nरावेर : रावेर पुरवठा विभागाच्या कथित प्रकरणाची चौकशीला सुरू झाली असून यासाठी तालुक्यातील सुमारे 148 रेशन दुकानदारांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली असल्याचे प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी सांगितले. शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेल्या तहसीलदारांच्या शिक्क्यांचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड तीन रुपयांप्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे या कारणावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तत्कालीन पुरवठा निरीक्षकांची बदली केली होती. या प्रकरणात आणखी कोणी कर्तव्यात कसूर केला याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणाची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग हे चौकशी अधिकारी आहे. तालुक्यात सर्वाधिक चर्चिला जाणार्‍या या प्रकरणात आता काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणाची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग हे चौकशी अधिकारी आहे. तालुक्यात सर्वाधिक चर्चिला जाणार्‍या या प्रकरणात आता काय कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.\nरावेरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वयोवृद्धाचा मृत्यू\nकोरोना योद्ध्यांच्या विम्याची पूर्तता जिल्हाधिकारी करणार\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/mongoose-fight-with-snake-video-viral-form-uttar-pradesh-mhkk-504979.html", "date_download": "2021-07-26T20:17:32Z", "digest": "sha1:DHDVCO7AS6IDZRYF5Q2HMUEOONMEWUKT", "length": 17353, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "छोट्याशा मुंगसापुढे विषारी सापाला मानावी लागली हार, प���हा लढाईचा थरारक VIDEO | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्���ीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nछोट्याशा मुंगसापुढे विषारी सापाला मानावी लागली हार, पाहा लढाईचा थरारक VIDEO\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत थेट पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती, धक्कादायक VIDEO\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह करीत होते मजा-मस्ती; अचानक पाणी पातळी वाढली आणि चित्रचं पालटलं\nअंडे का हा असा कसा फंडा फोडताच महिलेला बसला जबर धक्का\nगोलगप्पा खाने का स्ट्रगल तुम क्या जानो गे... नाकात नथ घालून पाणीपुरी खाण्यासाठी नवरीची धडपड\nछोट्याशा मुंगसापुढे विषारी सापाला मानावी लागली हार, पाहा लढाईचा थरारक VIDEO\nनुकताच एक साप आणि मांजर यांच्यातील लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता\nहरदोई, 14 डिसेंबर : नुकताच एक साप आणि मांजर यांच्यातील लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मांजराला सापासमोर सपशेल हार मानावी लागली होती. तर मुंगुस आणि साप यांचं वैर तर जन्मोजन्मीच. साप दिसला तरी मुंगुस त्याच्यावर हल्ला करतं. साप कितीही मोठा आणि लांब असला तरी मुंग��ंसासमोर सहजा सहजी हार मानत नाही मात्र मुंगुस छोटा असल्या तरी सापाला पळवून लावण्यात अपयशी ठरतो.\nसाप आणि मुंगूस यांचे वैर खूप जुने आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई शहरातील कोतवाली परिसरातील बावन रोडवर अनेकांनी हे दृश्य पाहिले. रविवारी दुपारी साप-मुंगूस येथे जोरदार लढाई झाली. लांब आणि विषारी असणाऱ्या सापाला मुंगसाच्या पिल्लानं अगदी मेटाकुटीला आणलं. बराच वेळ चालेल्या या लढाईत अखेर मुंगूस जिंकलं ही लढाई पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती.\nहे वाचा-2020 सालचे काही Viral Video, ज्यामुळे कोरोनाकाळातही आपल्या चेहऱ्यावर हसू आलं\nया व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की साप मुंगसाच्या उंचीपेक्षा उंच उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यावर प्रतिवार करत आहे. मात्र मुंगूस सगळे हल्ले चुकवून पुन्हा सापावर हल्ला करतो. सापाच्या उंचीएवढं होण्याचा प्रयत्न करतो. त्याचं डोकं पकडून त्याला खाली आदळण्याचा प्रयत्न करतो आणि मुंगसाला यामध्ये यश येतं.\nसाप आणि मुंगूस यांची ही लढाई पाहण्यासाठी लोक रस्त्यावर जमले होते. सर्प मुंगूसची लढाई ही लढाई पाहून काळजाचा ठोका एक क्षणासाठी चुकेल. असे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर अनेक पाहिले असतीलही पण हा व्हिडीओ खास आहे. कारण मुंगसाच्या पिल्लानं भल्यामोठ्या सापाला हरवलं आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/sa-vs-wi-t20i-2021-chris-gayle-pulls-off-cartwheel-celebration-after-dismissing-reeza-hendricks-on-1st-ball-is-hit-on-internet-watch-video-265119.html", "date_download": "2021-07-26T19:33:03Z", "digest": "sha1:BLA6WQY6I5WAAZCB2SMLDZ7GBM46O25S", "length": 32725, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "SA vs WI T20I 2021: पहिल्याच चेंडूवर विकेट घेतल्यानंतर Chris Gayle चे हटके सेलिब्रेशन झाले व्हायरल (Watch Video) | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्�� लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nSA vs WI T20I 2021: पहिल्याच चेंडूवर विकेट घेतल्यानंतर Chris Gayle चे हटके सेलिब्रेशन झाले व्हायरल (Watch Video)\nदक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज संघात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलने ने आपल्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर गेल हटके अंदाजात विकेट साजरी करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.\nक्रिस गेल कार्टव्हील विकेट सेलिब्रेशन (Photo Credit: Twitter)\nSA vs WI T20I 2021: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि वेस्ट इंडीज (West Indies) संघात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या चौथ्या सामन्यात कॅरेबियन संघाने शानदार कामगिरी करत 21 धावांनी विजय मिळवला. विंडीजकडून कर्णधार कीरोन पोलार्डने स्फोटक खेळी केली तर ड्वेन ब्रावोने चार विकेट्स काढल्या. मागील सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसलेल्या ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलने (Chris Gayle) चौथ्या टी-20 सामन्यात संघात कमबॅक केलं. गेलला बॅटने काही खास कामगिरी करता आली नाही, परंतु त्याने आपल्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर गेल हटके अंदाजात विकेट साजरी करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (WI vs SA Test 2021: वेस्ट इंडिजविरुद्ध Keshav Maharaj ने रचला इतिहास, कसोटी हॅटट्रिक घेणार ठरला दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू)\nकर्णधार किरोन पोलार्डने धैर्य दाखवत गेलला दक्षिण आफ्रिकेच्या डावातील दुसरी ओव्हर टाकण्यासाठी बोलावले. बॅटने प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या गेलने आपल्या कर्णधाराला चेंडूने अजिबात निराश केले नाही आणि रिझा हेन्ड्रिक्सला (Reeza Hendricks) त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. गेलच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात हेन्ड्रिक्स स्टंप आऊट होऊन माघारी परतला. हेन्ड���रिक्सची विकेट मिळवल्यानंतर युनिव्हर्स बॉस मैदानावर कार्टव्हील करताना दिसला. गेलची विकेट साजरी करण्याची ही शैली चाहत्यांनी खूप पसंत पडली आहे. तसेच सौथ आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज डेल स्टेनने देखील गेलच्या शैलीचे कौतुक केले. स्टेनने आपल्या ट्विटर पोस्टवर लिहिले की, ‘क्रिस गेलं सर्वात कुलेस्ट क्रिकेट आहे.’\nक्रिस गेलचं हटके सेलिब्रेशन\nसाम्याबद्दल बोलायचे तर नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेत लेंडल सिमन्स व एव्हिन लुईस विंडीजला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. एनरिच नॉर्टजेच्या चेंडूत अवघ्या 7 धावा काढून लुईस पॅव्हिलियनमध्ये परतला. विस्फोटक फलंदाज गेल (5) आणि शिमरॉन हेटमायर (7) देखील काही खास करू शकले नाहीत. तथापि, शेवटच्या ओव्हरमध्ये कर्णधार पोलार्डने पुढाकार घेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. पोलार्डने 204 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 25 चेंडूत 51 धावा चोपल्या आणि नाबाद परतला. प्रत्युत्तरात 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 146 धावाच करू शकला. क्विंटन डी कॉकने संघासाठी सर्वाधिक 60 धावा केल्या.\nAUS vs WI: क्रिकेट जगातली सर्वात मोठी बातमी, टेंशनमध्ये आहेत वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियाचे फॅन्स\nWI vs AUS 2021: अखेरच्या ओव्हरमध्ये Andre Russell नाही दाखवू शकला मसल पॉवर, Mitchell Starc ने विंडीजच्या विजयावर लावला ब्रेक (Watch Video)\nWI vs AUS T20I 2021: क्रिस गेलने केला खुलासा, अखेरीस का बॅट वरून काढावा लागला ‘युनिव्हर्स बॉस’चे स्टिकर (Watch Video)\nWI vs AUS 3rd T20I: जुन्या रंगात परतला Chris Gayle, 5 वर्षानंतर पहिले अर्धशतक ठोकत रचला इतिहास\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून ��्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nTokyo Olympics 2020: भवानी देवी हिने तलवारबाजी मध्ये दणदणीत विजय मिळवत रचला इतिसाह, ठरली पहिली भारतीय तलवारबाज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathistars.com/news/timepass-tp-trailer-crosses-1-lakh-youtube-views-3-days/", "date_download": "2021-07-26T21:02:57Z", "digest": "sha1:2ECHR5S5WQICQLUM5MLYR3IU5Y4TB4CM", "length": 8859, "nlines": 147, "source_domain": "marathistars.com", "title": "Timepass (TP) trailer crosses 1 lakh YouTube Views in 3 Days - MarathiStars", "raw_content": "\nदुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी टॉकीज ची प्रस्तुती असलेल्या” टाईम पास” म्हणजेच ‘ टीपी ‘ या चित्रपटाचा नेटीझन्स मध्ये बोलबाला सुरु असून अवघ्या पहिल्या तीनच दिवसांतच या चित्रपटाच्या ट्रेलरला एक लाखाच्यावर हिट्स मिळाल्या आहेत.\nदुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी टॉकीज ची प्रस्तुती असलेल्या” टाईम पास” म्हणजेच ‘ टीपी ‘ या चित्रपटाचा नेटीझन्स मध्ये बोलबाला सुरु असून अवघ्या पहिल्या तीनच दिवसांतच या चित्रपटाच्या ट्रेलरला एक ��ाखाच्यावर हिट्स मिळाल्या आहेत. बालक पालक (बीपी) या चित्रपटामधून मुलांच्या भावविश्वाचा एक वेगळा पैलू मांडणारे दिग्दर्शक रवि जाधव यांचा टीपी हा नवा चित्रपट येत्या ३ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.\nआयुष्यातल्या पहिल्या प्रेमाची कथा या ‘ टीपी ‘ मधून बघायला मिळणार असून या चित्रपटात वैभव मांगले, भालचंद्र कदम , मेघना एरंडे , उदय सबनीस, सुप्रिया पाठक , भूषण प्रधान , उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका असून नायक नायिकेच्या भूमिकेत बीपी फेम प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर ही जोडी दिसणार आहे.\nरवि जाधव यांच्या ‘टीपी’या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी यु ट्यूब वर टाकण्यात आला होता तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर यु ट्यूब वर टाकण्यात आला आणि केवळ तीनच दिवसांत या ट्रेलरला एक लाखाच्यावर हिट्स मिळाल्या असून हा ट्रेलर अनेकांनी फेसबुकवरही शेअर केला आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढ्या जास्त हिट्स मिळवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला असून मराठी सिनेसृष्टीत हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. कोवळ्या वयात मनात उमलणारी प्रेमाची भावना आणि ते प्रेम मिळवण्यासाठीची धडपड आणि दुसरीकडे पालकांचा होणारा विरोध या बाबी अतिशय रंजक पद्धतीने यात मांडण्यात आल्या आहेत. टाईमपास म्हणून सुरु झालेली दगडू आणि प्राजक्ताची हळुवार लव्ह स्टोरी पुढे काय स्वरूप घेते हे या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.\nझी टॉकीज, रवि जाधव आणि हिट चित्रपट हे समीकरण ‘नटरंग’ नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना ‘ टीपी ‘ मधून अनुभवता येणार आहे. रवि जाधव यांची कथा-पटकथा-संवाद असलेल्या या म्युझिकल लव्हस्टोरीमध्ये प्रेमाचा मूड जपणारी गाणी असून ती चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केली आहेत. याशिवाय या चित्रपटात अनेक सरप्रायझेस बघायला मिळणार आहेत. एस्सेल व्हिजन प्रॉडकशन्सची निर्मिती असलेला ‘ टीपी ‘ ३ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/fox-trapped-by-forest-department-in-kannamwar-nagar/", "date_download": "2021-07-26T21:09:28Z", "digest": "sha1:NKPRV55OEZPKGBEGMI6HAS4XTQIAKXVC", "length": 13142, "nlines": 110, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "खाडीजवळ असलेल्या कन्नमवार नगरात कोल्हा शिरला; वनविभागाने पकडले, संरक्षक जाळ्या लाव��्याची मागणी – आपले पर्यावरण", "raw_content": "\nबातम्या / विशेष वृत्त\nखाडीजवळ असलेल्या कन्नमवार नगरात कोल्हा शिरला; वनविभागाने पकडले, संरक्षक जाळ्या लावण्याची मागणी\nमुंबई : खाडीजवळ वसलेल्या विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे रविवारी कोल्हा शिरला. यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ विक्रोळी ते मुलुंडपर्यंत रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या बसवाव्यात अशी मागणी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड जॉय झेवीयर यांनी केली आहे.\nकन्नमवार नगराला लागूनच खाडी आहे. या ठिकाणी तिवरांची झाडे मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे कोल्हा या प्राण्याचा अधिवास येथे आहे. तिवरांच्या वनातून भरकटत तो मानवी वस्तीत एखाद्या भक्ष्याच्या शोधात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nस्थानिकांना कोल्हा दिसल्यानंतर विक्रोळी पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाच्या पथकाने पाच तासांच्या अथक प्रयत्नाने कोल्ह्याला सुरक्षित पकडले.\nदुपारी 12 च्या सुमारास इमारत क्रमांक 79 च्या मागील बाजूस कुत्रे जोरजोरात भुंकत होते. कुत्रे कोल्ह्याच्या पाठीमागे लागले होते. त्यामुळे भेदरलेला कोल्हा सुरक्षा भिंतीवर चढला. कुत्रे का भुंकत आहेत, म्हणून स्थानिकांनी निरीक्षण केले असता, कोल्हा असल्याचे आढळले आणि एकच खळबळ उडाली.\nपरतीच्या प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने वाटली एक लाखांहून अधिक प्रसादरोपे\nपर्यावरण स्नेही नागरिकांमुळे राज्यात साडेदहा कोटींहून अधिक वृक्षलागवड : मुनगंटीवार\nपारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे बीज पेरणीवर भर द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nNext story रत्नागिरी सीए इन्स्टिट्यूट, बीसीएच्या एनएसएसतर्फे वृक्षलागवड\nPrevious story पर्यावरण रक्षणासाठी घाटकोपरमध्ये वॉकथोन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भार�� आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/03/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B8.html", "date_download": "2021-07-26T20:47:43Z", "digest": "sha1:AHI3OTWKID6TTZHBT3BBMYQK7TV72JZ6", "length": 7247, "nlines": 95, "source_domain": "itechmarathi.com", "title": "गुढीपाडव्यानिमित्त सॅमसंगची खास ऑफर अतिशय कमी किमतीमध्ये भेटत आहे या वस्तू -", "raw_content": "\nगुढीपाडव्यानिमित्त सॅमसंगची खास ऑफर अतिशय कमी किमतीमध्ये भेटत आहे या वस्तू\nगुढीपाडव्यानिमित्त सॅमसंगची खास ऑफर अतिशय कमी किमतीमध्ये भेटत आहे या वस्तू\nखास गुढीपाडव्यानिमित्त सॅमसंग मी काय ऑफर लॉन्च केलेला आहे तेथे कमी किमतीमध्ये आणि डिस्काउंट मध्ये वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला भेटत आहेत अधिक माहिती साठी येथे क्लिक करा\nलोकांना समूहाने कोठे फिरता येणार नाही – कोरणा वायरस\nक्रेडिट कार्ड म्हणजे काय \nदेवमाणूस : सर�� आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/04/mpsc-admit-card-2021-%E0%A5%A4-mpsc-hall-ticket-2021%E0%A5%A4-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-mpcs-%E0%A4%8D.html", "date_download": "2021-07-26T20:09:56Z", "digest": "sha1:2BPASSHDNM4MUJLYZV2HSB6F4LVPAHIK", "length": 7765, "nlines": 103, "source_domain": "itechmarathi.com", "title": "MPSC admit card 2021 । MPSC Hall Ticket 2021। इथे डाउनलोड करा MPCS ऍडमिट कार्ड -", "raw_content": "\n इथे डाउनलोड करा MPCS ऍडमिट कार्ड\n इथे डाउनलोड करा MPCS ऍडमिट कार्ड\n इथे डाउनलोड करा MPCS ऍडमिट कार् ड\nMPSC admit card 2021 डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा .\nवेबसाइट इथे क्लीक करा [clik here ]\nतिथे लॉगिन बटनावर जा .\nतुमचा id पासवर्ड टाका आणि तुमचे MPSC admit card 2021 डाउनलोड करा .\nजर id pasword नसेल तर खालील लिंक वर क्लीक करून डाउनलोड करू शकता .\nआधार कार्ड पॅन कार्ड लिंक असे करा आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्डआधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणेआधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्य�� दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/petrol-diesel-price-today-mumbai-kolkata-delhi-chennai-check-here-today-rates-267571.html", "date_download": "2021-07-26T21:07:33Z", "digest": "sha1:U6GRF5MBF3DN34PI574OLMAJVDHT5JND", "length": 31188, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Petrol-Diesel Price Today: तीन महिन्यानंतर डिझेलच्या किंमतीत घट पण पेट्रोलचा भडका कायम, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहा��ाष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या व���षात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभ��्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nPetrol-Diesel Price Today: तीन महिन्यानंतर डिझेलच्या किंमतीत घट पण पेट्रोलचा भडका कायम, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर\nदेशात पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज पेट्रोल 28 पैशांनी महागले आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत आज एक लीटर पेट्रोलसाठी नागरिकांना 101 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त झाले आहे.\nPetrol-Diesel Price Today: देशात पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज पेट्रोल 28 पैशांनी महागले आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत आज एक लीटर पेट्रोलसाठी नागरिकांना 101 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीकरांना एक लीटर पेट्रोलसाठी 101 रुपये 23 पैसे आणि डिझेलसाठी 89 रुपये 76 पैसे द्यावे लागणार आहेत. शनिवारी पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांनी वाढ करण्यात आली होती.\nदेशातील सर्व महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. ज्या 15 राज्यात पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे ज्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, ���िहार, पंजाब, लद्दाख, सिक्किम आणि दिल्लीचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, जर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमतीत वाढ होत असेल तर इंधनाच्या किंमती सुद्धा अधिक वाढल्या जातील. इंधनाच्या किंमतीत आतापर्यंत 40 दिवस वाढ झाली आहे. तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर प्रती लिटरप्रमाणे.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर लवकरच मिळणार 'हा' लाभ)\n>> पेट्रोल- 101.19 रुपये, डिझेल- 89.72 रुपये\n>> पेट्रोल- 107.20 रुपये, डिझेल- 97.29 रुपये\n>> पेट्रोल-101.92 रुपये, डिझेल- 94.24 रुपये\n>>पेट्रोल-101.35 रुपये, डिझेल-92.24 रुपये\nआजच्या इंधन दराबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही SMS च्या माध्यमातून पाहू शकता. त्याचसोबत HPCL ग्राहकांना HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवून सुद्धा इंधनाचे दर माहिती करुन घेऊ शकता.\nया आठवड्यात OPEC देशांची बैठक पार पडली. या आगामी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. मात्र 11 तास चाललेल्या बैठकीनंतर सुद्धा कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात निराशाजनक स्थिती निर्माण झाली. शुक्रवारी बाजार बंद होण्यावेळी ब्रेंट क्रूड (Brent Crude) 76.17 डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावला होता. जो एका दिवसापूर्वी 0.33 डॉलर अधिक आहे. याच प्रमाणे युएस वेस्ट टॅक्सास इंटरमीडियएट किंवा डब्लूटीआय क्रूड (WTI Crude) 0.07 डॉलरने घटत 75.16 डॉलर प्रति बॅरलवर बंद झाला होता.\nChennai Delhi Diesel Price kolkata Mumbai Petrol Diesel Price Today Petrol Price कोलकाता चेन्नई डिझेल किंमत दिल्ली म पेट्रोल किंमत पेट्रोल डिझेल किंमत मुंबई\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: मुंबईतील सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची भाजपची घोषणा\nMaharashtra Floods: मुंबईत जगातील सर्वात श्रीमंत लोकं असून त्यांनी मदत करावी- संजय राऊत\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/world/imran-khan-does-it-again-blames-women-wearing-small-clothes-for-sexual-violence-262328.html", "date_download": "2021-07-26T20:03:02Z", "digest": "sha1:CUKG3Y3ZSAWA6TGITSQLVQMWMWCHG6O7", "length": 29778, "nlines": 226, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "बलात्कारासाठी महिलांचे कपडे जबाबदार; पाकिस्तानचे पंतप्रधान Imran Khan यांची जीभ पुन्हा घसरली, पाहा व्हिडिओ | 🌎 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते व��टलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: ��पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nबलात्कारासाठी महिलांचे कपडे जबाबदार; पाकिस्तानचे पंतप्रधान Imran Khan यांची जीभ पुन्हा घसरली, पाहा व्हिडिओ\nपाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे वादात अडकले आहेत.\nपाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Photo Credits: IANS)\nपाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे वादात अडकले आहेत. पाकिस्तानमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. परंतु, इम्रान खान यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत असे विधान केले आहे की, ज्यामुळे जगभरातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. पाकिस्तानमध्ये लैंगिक छळाच्या वाढत्या घटनांना महिलांचे कपडे कारण असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर जगभरातून कमेंट केली जात आहे. इमरान खान यांनी यापूर्वी देखील असे विधान केले होते.\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'एक्सियोस ऑन एचबीओ'ला (Axios on HBO) दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, 'जर स्त्रिया कमी कपडे घालतात, ज्यामुळे पुरुषांवर त्यांचा परिणाम होतो. पुरूष रॉबट असते तर कदाचीत असे घडले नसते. ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- बाबो चक्क नर उंदरांना Pregnant करून त्यांना पिल्लांना जन्म देण्यास भाग पाडले; China च्या शास्त्रज्ञांचा विचित्र प्रयोग\nआंतरराष्ट्रीय न्यायालयातील दक्षिण आशियाच्या कायदेशीर सल्लागार रीमा उमर यांनी ट्विट केले की, \"पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानमधील लैंगिक अत्याचाराच्या कारणांबद्दल केलेले विधान अत्यंत निराशाजनक आहे ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा पीडिताला दोषी ठरवले आहे. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.\nपाकिस्तानने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात दर 24 तासांत 11 बलात्काराच्या समोर येत आहेत. तथापि, आरोपींना शिक्षा देण्याचे प्रमाण केवळ 0.3 टक्के आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, देशातील बलात्काराचे कायदे कमकुवत असल्याचे बोलले जात आहे.\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nT20 World Cup 2021: टीम इंडियाला लोळवून प��किस्तान जिंकणार टी-20 वर्ल्ड कपचा किताब, माजी वेगवान गोलंदाजाने केली मोठी भविष्यवाणी\nENG vs PAK T20I 2021: बाबर आजमच्या ‘या’ निर्णयावर Shoaib Akhtar याला राग अनावर, म्हणाला- ‘मी PCB अध्यक्ष असतो तर...’\nENG vs PAK 2nd T20I: इंग्लंडच्या Liam Livingstone ने पाकिस्तानविरुद्ध खेचला आतापर्यंतचे सर्वात मोठा षटकार तुम्हीच पाहा आणि ठरवा (Watch Video)\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikitchen.in/paneer-pasanda-recipe-marathi/", "date_download": "2021-07-26T20:36:38Z", "digest": "sha1:QFOOFM52NOMTIYABRH7K646DRTDWBYH7", "length": 5937, "nlines": 107, "source_domain": "marathikitchen.in", "title": "पनीर पसंदा - मराठी किचन", "raw_content": "\nटिक्की साठी साहित्य :\nकिसलेलं पनीर दीड वाटी\nबारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा\nकाळे मिरे भरडून पाव चमचा\nटिक्की परतून घेण्यासाठी तेल चार चमचे\nटिक्कीसाठी दिलेले सगळे जिन्नस एकत्र करून गोळा मळून घ्यावा. त्याचे सहा चपटे गोळे करून ते ब्रेडचा चुरा अथवा रव्यावर घोळवून नॉन स्टिक तव्यावर तेल सोडून त्यावर परतून घ्यावेत.\nदोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत सगळ्या टिक्की परतून घ्याव्यात.\nकांदा-लसणाचं वाटण – साहित्य : चिरलेला कांदा पाऊण वाटी, लसूण पाकळ्या पाच, पेरंभर आल्याचा तुकडा, चार चमचे काजू.\nकृती : पाऊण वाटी पाणी गरम करून त्यात सगळे जिन्नस घालावेत.\nनीट ढवळून पंधरा-वीस मिनिटं शिजू द्यावे. गार झाल्यावर शिजवलेलं मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यावं.\nतळलेल्या कांद्याचं वाटण – साहित्य :\nउभा चिरलेला कांदा अर्धी वाटी\nकांदा सोनेरी तपकिरी रंगाचा होईपर्यंत तेलात तळून घ्यावा.\nजास्तीचं तेल टिपलं जाण्यासाठी कागदावर काढून ठेवावा नंतर मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यावा.\nतेल वा तूप चार चमचे\nलाल तिखट एक चमचा\nगरम मसाला अर्धा चमचा\nताजं दही फेटून पाऊण वाटी\nचार चमचे तेल गरम करून त्यावर कांदा-लसणाचं तयार वाटण घालावं.\nमंद आचेवर काही मिनिटं शिजू द्यावं. नंतर लाल तिखट, पंजाबी गरम मसाला घालून आणखी काही मिनिटं शिजू द्यावं.\nफेटलेलं दही घालून पाच मिनिट भराभर हलवावं.\nआता तळलेल्या कांद्याच वाटण आणि मीठ घालून ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत शिजवावं.\nअर्धी वाटी पाणी घालून ग्रेव्ही उकळू द्यावी.\nखायला देताना आधी पनीर टिक्की घालाव्यात. त्यावर तयार ग्रेव्ही गरमागरमच ओतावी.\nवरून कोथिंबीर पेरून सजवावं.\nराजेंद्र रामचंद्र नातू. on खिमा कलेजी\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nशाही पुलाव - मराठी किचन on मसाला टोस्ट सँडविच\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-26T20:00:12Z", "digest": "sha1:WHH54JK5ZU5UFRDTVHGQB2D45GHD4ELN", "length": 25402, "nlines": 116, "source_domain": "mediawatch.info", "title": "अजित पवारांचा सर्जिकल स्ट्राईक - Media Watch", "raw_content": "\nHome featured अजित पवारांचा सर्जिकल स्ट्राईक\nअजित पवारांचा सर्जिकल स्ट्राईक\nआम्हाला शिकवलेली राजकीय पत्रकार आणि भाष्यकारानं पाळावयाची पथ्ये-\n= राजकारणात दोन अधिक दोन चार असं कधीच नसतं आणि अंतिम ध्येय सत्ता संपादन असतं . त्यामुळे एखादी राजकीय घटना किंवा कृती पूर्ण होईपर्यंत भाष्य करु नये , भाकितं व्यक्त करु नयेत , भाविष्य वर्तवू नये तर फक्त बातमी द्यावी .\n= त्याचा किमान कांही नेत्यांशी थेट संपर्क असावा म्हणजे नेमकी माहिती मिळते मात्र मिळणारी प्रत्येक माहिती बातमी नसते .\n= शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते सर्वात आधी करतात .\n= शिवाय दिवाळी संपल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेला माझा संवाद जशाचा तसा देतो कारण तो एसएमएसद्वारे झालेला आहे आणि अजून डिलीट केलेला नाही –\nप्रश्न- तुमच्या म्हणण्याप्रमाणे राज्यात भाजप सरकार येणार कधी \n इतका दुरावा निर्माण झालेला आहे \nदेवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या उत्तरादाखल ओठ बंद असलेल्या दोन प्रतिमा पाठवल्या \nअनेकांचे गैरसमज झाले तरी ही पथ्ये आणि हा संवाद यामुळे सरकार स्थापन झाल्याशिवाय कोणतंही भाष्य न करण्याचं टाळलं , त्यामुळे मी तोंडघशी पडलो नाही .\nआज सकाळी भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका गटाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे . देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत . या दोघांनी रात्रीतून बहुमताचा दावा केला , तो राज्यपालांनी मान्य केला , राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि शपथविधीही पार पडला…हे सगळं इतक्या वेगात आणि एका रात्रीत घडलं की ते एक स्वप्न वाटावं . हा वेग भारतीय क्रिकेट संघातील सध्या सुरु असलेल्या बांगला देश विरुद्धच्या कसोटी सामन्यात ५ गडी बाद करणाऱ्या वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या गोलंदाजीच्या वेगाला लाजवणारा आणि म्हणूनच आश्चर्यचकित करणारा ठरला महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला हा मोठा भ���कंप आहे आणि त्याचे पडसाद दीर्घकाळ उमटत राहणार आहेत .\nवर उल्लेख केलेल्या पथ्यांचा विचार केला तर पहिली बाब म्हणजे हे सरकार स्थापन होण्याबाबतच्या बातम्यांच्या संदर्भात माध्यमे चक्क तोंडावर आपटली आहेत आणि एकूणच माध्यमांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे . यातून पाहिलं म्हणजे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत याना चाणक्य/शिल्पकार ठरवण्याची माध्यमांची ‘old man in hurry for…सारखी घाई ( पुन्हा एकदा ) अंगलट आलेली आहे . दुसरं म्हणजे नेमकी बातमी शोधण्यापेक्षा तथाकथित सूत्रांच्या हवाल्यांनं नको पतंगबाजी करण्यात , भाकितं करण्यात आणि भविष्य वर्तवण्यात विशेषत: प्रकाश वृत्त वाहिन्या गुंतल्या आणि तोंडघशी पडल्या पण यातून कोणताही धडा ही माध्यमे घेणार नाहीत आणि यापुढेही त्यांचं वागणं असंच पिसाटल्यासारखं सुरु राहणार , असाच आजवरचा अनुभव आहे .\nशरद पवार राजकारणी म्हणून बेभरवशाचे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं . अजित पवार यांच्या बंडानं सर्वात मोठी नामुष्की शरद पवार यांच्याच वाट्याला आलेली आहे . राष्ट्रवादीच्या गोटात कांही तरी वेगळं शिजतं आहे याचा वास घेण्यात माध्यमही साफ अयशस्वी ठरली . आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे असं ते जेव्हा म्हणाले तेव्हाच मनात पाल चुकचुकली की ‘दया, कुछ तो गडबड हैं’ . मग शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रवादी , कॉंग्रेस आणि शिवसेनेची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु केला तरी धोरण मात्र आस्ते कदम ठेवलं . पवार यांच्या सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातल्या हालचाली आणि वक्तव्ये परस्पर विरोधी होती ( ती पवार भक्त पत्रकारांना नेहेमीप्रमाण चाणक्य नीती वाटली आणि दररोज पवार भक्तीची एक तरी कमेंट टाकल्याशिवाय त्यांचा घास घशात उतरेनासा झाला ) ‘सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा नाही’ असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे . शरद पवार यांनी हे ट्वीट केलंय ते सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी ( या वेळेबाबत पवार भक्त वेगवेगळी स्पष्टीकरणं देतील आणि वाद घालतीलच ) ‘सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा नाही’ असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे . शरद पवार यांनी हे ट्वीट केलंय ते सकाळी ७ व���जून ५७ मिनिटांनी ( या वेळेबाबत पवार भक्त वेगवेगळी स्पष्टीकरणं देतील आणि वाद घालतीलच ) आणि नव्या सरकारचा शपथविधी झाला सकाळी ८ वाजता ) आणि नव्या सरकारचा शपथविधी झाला सकाळी ८ वाजता या ट्वीटमधे ‘बिटवीन द लाईन्स’ वाचण्यासारखं कांही आहे . नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या कृतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा नाही हे खरं पण , शरद पवार यांना हा निर्णय माहिती असण्याबाबत मात्र ‘सूचक मौन’ पाळण्यात आलेलं आहे . ट्वीटची वेळ आणि हे सूचक मौन लक्षात घेता अजित पवार यांच्या या निर्णयाबाबत शरद पवार अनभिज्ञ होते किंवा आहेत असं मुळीच म्हणता येणार नाही .\nयावरुन शरद पवार यांनी १९७८साली कॉंग्रेसचे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वा खालील सरकार पाडण्याच्या कृतीची आठवण झाली . त्यावेळी शरद पवार यांचे राजकीय गुरु आणि गॉड फादर यशवंतराव चव्हाण यांचाही वसंतदादा सरकार पडण्याच्या कृतीला पाठिंबा नव्हता पण , शरद पवार यांच्या वसंतदादा पाटील यांचं सरकार कृतीबद्दल यशवंतराव अनभिज्ञ मात्र मुळीच नव्हते . अगदी तस्सच यावेळी घडलं आहे . महाराष्ट्राच्या राजकारणात ते सरकार पाडण्याची कृती शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून गाजली होती . अजित पवार यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या या २०१९ मधील कृतीलाही ‘काकाच्या पाठीत पुतण्यानं खंजीर खुपसला’ असं संबोधता येईल . मात्र , त्यासंदर्भात काका अनभिज्ञ होते असं मात्र मुळीच म्हणता येणार नाही . अजित पवार यांच्या या कृतीनं खंजीर खुपसण्याचं एक आवर्तन पूर्ण झालेलं आहे , असंही तर म्हणता येईल . शिवाय खंजीर म्हणजे , आमदारांच्या सह्यांचं पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसनंच अजित पवार यांच्या हाती सोपवलेलं होतं हेही विसरता येणार नाही . आणखी एक म्हणजे , वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्याच्या म्हणजे शरद पवार यांच्या त्या कृतीचं जे समर्थन करतात त्यांनी अजित पवार यांच्या कृतीला विरोध करणं हा निव्वळ दुटप्पीपणा आहे .\nअजित पवार यांच्या निर्णयातून अनेक पेच निर्माण होणार आहेत ; दूरगामी परिणाम होणार आहेत . विधानसभेवर विजयी झालेले जे सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून फुटले आहेत त्यांच्याबाबत पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अनुषंगानं कीस काढला जाणार आहे , कोर्ट कचेऱ्या होणार आहेत आण�� त्यात बराच वेळ जाणार आहे . नवीन सरकारलाही स्थैर्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार आहे . या सरकारचा खरा कस विधानसभेचा अध्यक्ष निवडतांना लागणार आहे . विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात जर भाजप आणि अजित पवार गट यशस्वी झाला तर मग मात्र पहिली लढाई जिंकून मैदान बऱ्याच अंशी साफ होईल अन्यथा ३० नोव्हेंबर नंतर हे सरकार अस्तित्वात नसेल हे नक्की .\nराज्यात सरकार स्थापनेच्या शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरुंग लावलेला आहे एवढाच या घटनेचे परिणाम सीमीत नाहीत . या निर्णयामुळे हे तीनही पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ झालेला आहे . हे नेते सत्ता मिळवण्यासाठी किती उतावीळ झालेले आहेत हेच समोर आलेलं आहे . त्यातही शिवसेनेची अवस्था तर ‘गाढव गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं’ अशी झालेली आहे . आजवरच्या राजकीय जीवनात शिवसेनेची इतकी नामुष्की आणि पीछेहाट कधीच झालेली नव्हती . भाजपची साथ सोडण्याचा निर्णय हा केवळ हट्ट आहे , त्यात समंजसपणा नाही . आधी आपली ताकद वाढवावी आणि मगच युती तोडावी मात्र कॉंग्रेस सोबत जाऊ नये अशी भूमिका सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची असल्याचं त्यांच्याशी बोलतांना जाणवलं होतं . पण , संजय राऊत नावाचा ‘एच.एम.व्ही’ वारु वेगात दौडत निघालेला होता . वेगावर नियंत्रण नाही ठेवलं की अपघात होतो हेच या वारुनं दाखवून दिलंय .\nसरकार स्थापनेबाबत दोन आठवड्यापूर्वीच्या लेखात म्हटलं होतं , राजकारण्यांच्या या वागण्याचं मुळीच आश्चर्य नाहीये कारण सर्वपक्षीय राजकारणी केवळ सत्तेचाच विचार करतात आणि ती मिळवण्यासाठी राजकीय विचार , तत्व , निष्ठा , साधन शुचिता , नैतिकता खुंटीला टांगून कोलांट उड्या मारत असतात ; लोकशाही वाचवणं , धर्मांध शक्तीला विरोध , अमुक तमुकच्या हितासाठी , निवडणुकीतील आश्वासने ही धूळफेक असते , असा गेल्या चाळीस वर्षांच्या पत्रकारितेत असंख्य वेळा आलेला अनुभव आहे . भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटाचं वागणं काय किंवा शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणं काय त्या म्हणण्याचं समर्थन करणारं आहे . सरकार स्थापनेचा जो कांही खेळ एका रात्रीतून झाला त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत . ते या केंद्रस्थानी राहतात की बहुमताची लढाई हरतात हे ३० नोव्हेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे .\n-(लेखक जेष्ठय संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)\nPrevious articleइस दिल-ए-तबाह को, किसीं…..\nNext article95000 करोड़ के आरोपी को मोदी ने बना दिया महाराष्ट्र का उप मुख्यमंत्री\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0248+se.php?from=in", "date_download": "2021-07-26T20:36:38Z", "digest": "sha1:NWYTEWIVNH7HOY3XX3KCH5PVALWR6DXT", "length": 3538, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0248 / +46248 / 0046248 / 01146248, स्वीडन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0248 हा क्रमांक Rättvik क्षेत्र कोड आहे व Rättvik स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Rättvikमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Rättvikमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 248 लावावा लागेल. या प्रकरणात क��षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनRättvikमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 248 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 248 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/big-decision-of-state-cabinet-increase-in-retirement-age-of-medical-officers-aau85", "date_download": "2021-07-26T19:21:05Z", "digest": "sha1:TJKYJYK7CVWK7HTM7RWM65IXZN6SF3Y5", "length": 7102, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोठा निर्णय! वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ", "raw_content": "\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ\nमुंबई : राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्य सरकारी सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वयोमर्यादेत ६० वरुन ६२ वयापर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासाठी मान्यता देण्यात आली. (Big decision of state cabinet Increase in retirement age of medical officers aau85)\nयाबाबत पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, \"राज्यात आता आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे ६२ वर्षे हे कटऑफ वय असणार आहे. जे वैद्यकीय अधिकाऱ्या एका वर्षानंतर निवृत्त होणार होते. त्यांना कोविडच्या पार्श्वभूमीवर एक वर्षासाठी एक्सटेंशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिव्हिल सर्जन्स, मेडिकल सुपरिटेंडंट आणि वैद्यकीय अधिकारी असोत सर्वांसाठी एक वर्ष वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.\"\nतीन-चार दिवसांत आणखी एक जाहिरात निघणार\n\"मोठ्या प्राणावर आता आपण डॉक्टर्सच्या रिक्त जागा भरत आहोत. गेल्या आठ दिवसात पहिल्या टप्प्यात ८९९ जागा भरण्यात आल्या आहेत. पुढील तीन ते चार दिवसांनंतर आणखी एक डॉक्टरांच्या भरतीसाठीची जाहिरात काढण्यात येणार आहे. यामध्ये पुन्हा १००० मेडिकल ऑफिसर्सची भरती केली जाणार आहे. यामध्ये ��मबीबीएस आणि स्पेशालिस्ट या सर्वांचा अंतर्भाव असणार आहे. त्यामुळे सध्या सर्व रिक्त जागा भरण्याचं महत्वाचं काम आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे,\" असंही टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.\nस्थगिती दिलेल्या भरतीवरही झाला निर्णय\nयापूर्वी 'क' आणि 'ड' गटामध्ये जी भरती झालेली होती. त्यामध्ये नर्सेस आणि ड्रायव्हर्सची भरती करण्यात आली होती. स्थगिती दिलेल्या भरतीवर देखील आता निर्णय झाला आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/ips-mahesh-bhagwat-helping-40-thousend-workers-in-telangana-mhkk-455678.html", "date_download": "2021-07-26T20:44:34Z", "digest": "sha1:YSNER5HJUE7VDUBPGZGESW5FM3LGMVHV", "length": 17807, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खरा हीरो! तब्बल 40 हजार लोकांसाठी हे मराठी IPS अधिकारी झाले देवदूत ips mahesh bhagwat helping 40 thousend workers in telangana mhkk | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा ���ैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\n तब्बल 40 हजार लोकांसाठी हे मराठी IPS अधिकारी झाले देवदूत\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\nआसाम आणि मिझोराम��्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत\nCBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण\n तब्बल 40 हजार लोकांसाठी हे मराठी IPS अधिकारी झाले देवदूत\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मूळ नगरचे आणि सध्या तेलंगणात पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले आयपीएस महेश भागवतांचे नाव चर्चेत आहे.\nमुंबई, 27 मे : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान चालू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कामधंदे उद्योग बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मजुरांचे होणारे हाल आणि त्याची अवस्था दाखवणारे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांना मदत सरकारसह अनेक स्तरांवरून मदत करण्यात आली. पण मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यानं आपल्या राज्यातील मजूर आणि वृद्धांची काळजी खूप काळजी घेतली. या IPS अधिकाऱ्याला तेलंगणामध्ये अन्नदाता म्हणूनही ओळखलं जातं.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. महेश भागवत हे अक्षरश: देवदूत बनून या लोकांच्या मदतीला आहे. तेलंगाणातील 41 वृद्धाश्रम त्यांनी दत्तक घेतलेत. तेथील 1 हजार 600 वृद्धांच्या जेवणाची सोयही ते करत आहेत. निराधार 20 हजरा आणि 40 हजार मजुरांच्या अन्नाची सोय त्यांनी केली. यासोबत या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाता यावी यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी मदत केली आहे.\nकोण आहेत IPS महेश भागवत\nमूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे महेश भागवत IPS अधिकारी म्हणून सध्या तेलंगणा इथे कार्यरत आहेत.\nमणिपूर-त्रिपुरा केडरमध्ये इंफाळला सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पहिली नेमणूक झाली होती.\nआंध्रप्रदेश केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.\nआंध्रप्रदेश मधील आदीलाबाद येथे SP म्हणून नियुक्ती झाली. नक्षलग्रस्त असणारा हा भाग, येथील चार वर्षाच्या काळात १४५ नक्षलवादी शरण आले तेही कोणताही बळाचा वापर न करता.\nमानवी तस्करीच्या विरूद्ध जो लढा उभारला त्याची दखल अमेरिकेलाही घ्यावी लागली. यासाठी अमेरिकेच्या गृहखात्याने त्यांना ‘2017 ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज अॅवार्ड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान दिला.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/exam/postman-mail-guard-bharti-questions-23-january/", "date_download": "2021-07-26T19:29:19Z", "digest": "sha1:P5UXLG3GJLYBGQTGJLUUI65MRDEPEYEY", "length": 7650, "nlines": 91, "source_domain": "marathit.in", "title": "महाराष्ट्र पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 23 जानेवारी 2021 | Postman Mail Guard Bharti Questions - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nमहाराष्ट्र पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 23 जानेवारी 2021 | Postman Mail Guard Bharti Questions\nमहाराष्ट्र पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 23 जानेवारी 2021 | Postman Mail Guard Bharti Questions\nमहाराष्ट्र पोस्ट ऑफिस जानेवारी 23\nसुरत कोणत्या नदीकाठी आहे\nदोन प्रश्न नदी वरती होते\nकाँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले\nकाँग्रेसचे दुसरे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण\nसुरत कोणत्या नदी काठी वसलेले आहे\nसत्यप्रकाश वृत्तपत्र कोणी लिहिले\nमध्यप्रदेश ला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही\nनेपाळला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही\nसुरत शहर याच्यावर चे प्रश्न होता\nहडप्पाकालीन मारुती कोणत्या माती पासून बनवल्या होत्या\nMp आणि नेपाल यांना लागून कोणते स्टेट नाही\nसत्यार्थ प्रकाश कोणी लिहिला\nA एक काम 207 दिवसात करतो b 414 मध्ये करतो तर दोन्ही किती दिवसात पूर्ण करतील\nमोहंजोडदो कालीन मूर्ती कशापासून बनवली आहे\nशेती आणि पशुसंवर्धन राज्यघटनेत कष्यात आहे\nSurat कोणत्या नदीवर आहे\nबालहक्क v वर्ध्यक्य संबं��ित कायदा कधी\nSpace X ही कोणाची कंपनी आहे \nपानिपतच्या पहिल्या युद्धात हुमायून ने कोणत्या राजाला हरवले\n-DC चा फुल्फॉर्म विचारला.\n-सगळ्यात मोठा अभ्रक (mica) धातू चा साठा कोणत्या राज्यात आहे\n-भारतीय संविधान हे, २ अंगलो इंडियन (Anglo-Indian) व्यक्तींची विना निवडणूक लोकसभेत सदस्य होण्याची परवानगी देतो, तर असं करण्याचा अधिकार कोणाला आहे\n-वृत्तपत्रांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा केला गेला तेव्हा कोण ब्रिटिश गव्हर्नर होते\n– हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यात स्थित आहे\n-संविधानाच्या कोणत्या कलम दुरुस्ती द्वारा, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये विशारद करण्यात आली\nभरती प्रश्न जानेवारी 2021महाराष्ट्र पोस्टमनमेलगार्ड\nदूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2021-07-26T18:54:39Z", "digest": "sha1:A5QAGRPJY2NY4IVLOUH6MTZQTD2PHTAN", "length": 3446, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अगस्ती (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखा���, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nअगस्त्य किंवा अगस्ती या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :\nअगस्त्य - हिंदू पुराणांमध्ये उल्लेखलेला सूक्तकर्ता ऋषी.\nअगस्ती (तारा) - अगस्ती नावाचा तारा.\nअगस्ती (वृक्ष) - अगस्तीचे उपाख्य हादग्याचे झाड.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०२१ रोजी २२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2021-07-26T20:51:58Z", "digest": "sha1:ZNAE4W45B4QXE5YTMSI4ZTYFEKGX23KK", "length": 8819, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तमिळ चित्रपटअभिनेते - विकिपीडिया", "raw_content": "\n\"तमिळ चित्रपटअभिनेते\" वर्गातील लेख\nएकूण १४३ पैकी खालील १४३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मे २०१३ रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/oriflame-s-new-digital-campaign-on-the-occasion-of-world-environment-day/", "date_download": "2021-07-26T19:21:08Z", "digest": "sha1:VFZJR3OMPX545UNVLRXFHINYN7GKBPTE", "length": 14686, "nlines": 111, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "ओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम – आपले पर्यावरण", "raw_content": "\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nमुंबई, ९ जून २०२१: ओरिफ्लेम या आघाडीच्या सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रँडने जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत ‘टुवर्ड्सअब्युटीफुलटुमॉरो’ ही नवी डिज���टल मोहीम सुरु केली आहे. शाश्वततेसाठी वचनबद्ध असलेले ओरिफ्लेम त्यांच्या डिजिटल प्रेक्षकांना, ब्युटी कंटेनर्सचा सर्जनशील पद्धतीने पुनर्वापर करण्यास प्रोत्साहित करेल. प्रेक्षकांसाठी हे नवे आव्हान असेल.\nओरिफ्लेमने स्थापनेपासूनच हवामान, पाणी आणि जंगल यावर भर देत एक समग्र शाश्वत धोरण अंगीकारले आहे. निसर्गाप्रती प्रेम आणि वचनबद्धतेमुळे ब्रँडने आपल्या अवतीभोवतीच्या जगावरील परिणाम ओळखले आणि ते समजून घेतले. ओरिफ्लेमचे कामकाज आणि एकूणच मूल्यसाखळीद्वारेही हे जाणून घेतले.\nओरिफ्लेम ही हवामान केंद्रीत कंपनी असून तिने जीएचजी उत्सर्जनात २०२० पासून ७६ टक्के कपात केली आहे. ओरिफ्लेमच्या सर्व साइट्सवर २०१८ पासून १००% नूतनीकरणायोग्य वीजेचा वापर केला जातो. भारतातील सर्व उत्पादन प्रकल्पाच्या ठिकाणी जमलेला कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जातो. यातील प्लास्टिक पॅकेजिंग १०० टक्के रिसायकल केलेले तसेच कचरा व्यवस्थापन भागीदारांमार्फत त्यावर सह प्रक्रिया केली जाते. २०२० मध्ये त्यांनी ८ दशलक्ष लीटर पाणी वाचवले आणि २.५ केडब्ल्यूएच ऊर्जा बचत केली.\nओरिफ्लेमने ६ दशलक्ष झाडे लावली असून पुनर्रोपण प्रकल्पांमध्ये त्यांचे संरक्षण केले आहे. २०२० मध्ये, त्यांचे ९९% पेपर, बोर्ड पॅकेजिंग आणि कॅटेलॉग हे विश्वसनीय प्रमाणित स्रोत किंवा पुनर्वापरातील साहित्यापासून तयार केले जाते. याद्वारे ब्रँड कार्बनचे उत्सर्जन कमी करतो, तसेच लोकांना ताज्या हवेचा श्वास घेण्यास मदत करतो.\nओरिफ्लेम त्यांच्या स्क्रब उत्पादनांसाठी १०० टक्के नैसर्गिक असे बदामाचे कवच, फळांच्या बिया, ऑलिव्ह स्टोन इत्यादी घटक वापरतो. त्यामुळे महासागरांमध्ये प्रदुषण होत नाही. याच्या लव्ह नेचर रिन्स ऑफ उत्पादने तसेच मास्कमध्ये बायो-डिग्रेडेबल फॉर्म्युलेशन्स वापरले जाते. २०१५ पासून ब्रँडने उत्पादन प्रकल्पांमध्ये प्रति युनिट ७ टक्के पाणी कपातीत यश मिळवले आहे.\nघरात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू\nआत्तापर्यंत 9 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांचा आरंभ\nतिलारी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित; अधिसूचना निर्गमित, राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nNext story खेकड्यांची अनोखी दुनिया\nPrevious story जागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87.html", "date_download": "2021-07-26T20:26:00Z", "digest": "sha1:DXVXSKNFU7GX633ISYIFMKXY6YRCICVA", "length": 20697, "nlines": 238, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकर�� कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nby Team आम्ही कास्तकार\nअकोला : जिल्ह्यात बियाणे, खत विक्रीत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने अखेरीस कडक पाउले उचलली असून, तेल्हारा येथील लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. या शिवाय तीन कृषी सेवा केंद्राचे बियाणे विक्री व एकाचा खत विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला. या शिवाय काहींना सक्त ताकीदही देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.\nया हंगामाला सुरुवात झाली तेव्हापासून सोयाबीन बियाणे व खत विक्रीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काही विक्रेत्यांनी वेठीस धरल्याची प्रकरणे समोर आली होती. शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारींचा ओघ वाढला होता. काही ठिकाणी कृषी विभागाच्या पथकांनी पाहणी केली तेव्हा या तथ्य आढळून आले.\nतेल्हारा येथील विक्रेत्याने तर सोयाबीन बियाणे हवे असेल तर कपाशी बियाणे घ्यावे लागेल, अशी सक्ती चालवली होती. या बाबत शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर तेथील कृषी विभाग जागा झाला. त्यानंतर चौकशी करून वरिष्ठांना अहवाल दिला.\nया प्रकरणी सोमवारी (ता. १४) अकोल्यात सुनावणी घेण्यात आली. यापैकी काही विक्रेत्यांकडे तपासणी दरम्यान कागदपत्रांची पूर्तता नव्हती. अशा विविध कारणांनी कृषी सेवा केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तेल्हारा येथील दधिमती कृषी सेवा केंद्राचा बियाणे खरेदी-विक्रीचा परवाना सोमवारपासून कायमस्वरुपी रद्द\nकरण्यात आला आहे. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत यांनी आदेश काढले.\nकृषी केंद्र आणि झालेली कारवाई\n१) गणेश कृषी सेवा केंद्र, तेल्हारा- एक महिना निलंबित, २) अमोल कृषी सेवा केंद्र, आलेगाव- तीन महिने निलंबन, ३) गजानन कृषी सेवा केंद्रा, बार्शीटाकळी- १५ दिवस निलंबन, ४) दधिमती कृषी सेवा केंद्र, तेल्हारा- परवाना रद्द, ५) पुष्कर ॲग्रो एजन्सी, तेल्हारा- ताकीद, ६) यश कृषी सेवा केंद्र, दानापूर-ताकीद, ७) सद्‌गुरू कृषी सेवा केंद्र, दानापूर- ताकीद, ८) महालक्ष्मी सी��स, तेल्हारा- ताकीद, ९) सरिता कृषी सेवा केंद्र, तेल्हारा-ताकीद.\n१) प्रकाश ट्रेडिंग कंपनी, अकोला- एक महिना खत परवाना निलंबित, २) तिरुपती कृषी सेवा केंद्र, अकोला- ताकीद.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nअकोला : जिल्ह्यात बियाणे, खत विक्रीत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने अखेरीस कडक पाउले उचलली असून, तेल्हारा येथील लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. या शिवाय तीन कृषी सेवा केंद्राचे बियाणे विक्री व एकाचा खत विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला. या शिवाय काहींना सक्त ताकीदही देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.\nया हंगामाला सुरुवात झाली तेव्हापासून सोयाबीन बियाणे व खत विक्रीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काही विक्रेत्यांनी वेठीस धरल्याची प्रकरणे समोर आली होती. शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारींचा ओघ वाढला होता. काही ठिकाणी कृषी विभागाच्या पथकांनी पाहणी केली तेव्हा या तथ्य आढळून आले.\nतेल्हारा येथील विक्रेत्याने तर सोयाबीन बियाणे हवे असेल तर कपाशी बियाणे घ्यावे लागेल, अशी सक्ती चालवली होती. या बाबत शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर तेथील कृषी विभाग जागा झाला. त्यानंतर चौकशी करून वरिष्ठांना अहवाल दिला.\nया प्रकरणी सोमवारी (ता. १४) अकोल्यात सुनावणी घेण्यात आली. यापैकी काही विक्रेत्यांकडे तपासणी दरम्यान कागदपत्रांची पूर्तता नव्हती. अशा विविध कारणांनी कृषी सेवा केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तेल्हारा येथील दधिमती कृषी सेवा केंद्राचा बियाणे खरेदी-विक्रीचा परवाना सोमवारपासून कायमस्वरुपी रद्द\nकरण्यात आला आहे. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत यांनी आदेश काढले.\nकृषी केंद्र आणि झालेली कारवाई\n१) गणेश कृषी सेवा केंद्र, तेल्हारा- एक महिना निलंबित, २) अमोल कृषी सेवा केंद्र, आलेगाव- तीन महिने निलंबन, ३) गजानन कृषी सेवा केंद्रा, बार्शीटाकळी- १५ दिवस निलंबन, ४) दधिमती कृषी सेवा केंद्र, तेल्हारा- परवाना रद्द, ५) पुष्कर ॲग्रो एजन्सी, तेल्हारा- ताकीद, ६) यश कृषी सेवा केंद्र, दानापूर-ताकीद, ७) सद्‌गुरू कृषी सेवा केंद्र, दानापूर- ताकीद, ८) महालक्ष्मी सीडस, तेल्हारा- ताकीद, ९) सरिता कृषी सेवा केंद्र, तेल्हारा-ताकीद.\n१) प्रकाश ट्रेडिंग कंपनी, अक��ला- एक महिना खत परवाना निलंबित, २) तिरुपती कृषी सेवा केंद्र, अकोला- ताकीद.\nअकोला जिल्ह्यात बियाणे, खत विक्रीत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने अखेरीस कडक पाउले उचलली असून, तेल्हारा येथील लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे...\nधामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ���या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/It-takes-time-for-tree-planting-movement-to-gain-momentum-Jaimala-Gaikwad.html", "date_download": "2021-07-26T20:11:48Z", "digest": "sha1:SMQQHBEHJ7N4X6XG3B6MWSE3GDB4VYWT", "length": 15224, "nlines": 74, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "वृक्ष लागवडीची चळवळ गतिशिल होणे काळाची गरज : जयमाला गायकवाड - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण वृक्ष लागवडीची चळवळ गतिशिल होणे काळाची गरज : जयमाला गायकवाड\nवृक्ष लागवडीची चळवळ गतिशिल होणे काळाची गरज : जयमाला गायकवाड\nजून ३०, २०२१ ,ग्रामीण\nखा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात वृक्षारोपण\nसांगोला / अतुल फसाले : दिवसेंदिवस वाढत चाललेले जागतिक तापमान, घटत चाललेले पर्जन्यमान, आणि वृक्षतोडीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषण तसेच अन्य समस्यावर नियंत्रण मिळवून पुन्हा एकदा धरतीमातेला हिरवा शालू नेसविण्यासाठी संपूर्ण राज्यभर आणि देशभर वृक्षलागवड चळवळ गतिशील होणे ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी केले.\nगुरुवार दि. 30 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहर तसेच ग्रामीण भागात वृक्षलागवडीचा भव्य उपक्रम संपन्न झाला. शहरातील खडतरे गल्ली येथील उद्यानात वृक्षलागवड करताना त्या बोलत होत्या.\nखासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यातील महुद, खवासपुर, लोटेवाडी, अचकदानी, शिवणे, वाढेगाव, संगेवाडी, जवळा, आलेगाव, वाकी, अकोला, वाटंबरे, चिनके, लोनविरे, हातीद, सोनंद, घेरडी, हंगिरगे, पारे, आणि डिकसळ आदींसह अन्य गावात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्ष लागवडीची चळवळ व ती संवर्धित करण्याची जबाबदारी घेऊन सुप्रियाताई सुळे यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.\nसांगोला शहरातील वृक्ष लागवड करताना राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष सखुबाई वाघमारे, शहराध्यक्ष शुभांगी पाटील, नगरसेविका भामाताई जाधव, विधानसभा मतदार संघ अध्यक्षा सुचिता मस्के, माजी उपसभापती शोभा खटकाळे, जयश्री पाटील, मंगल खाडे, हसीना मुलाणी, चैत्राली बनकर, संगीता पाखरे, नगरसेविका पूजा पाटील, सुनीता खडतरे, शशिकला खाडे, शंकुतला खडतरे, नंदाताई खडतरे, कमल खडतरे, काजल खडतरे, उषाताई खडतरे आधी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, नगरसेवक सोमनाथ लोखंडे अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.\nपुढे बोलताना जयमाला गायकवाड म्हणाल्या, गेल्या काही वर्षात वेगाने घटत गेले पर्जन्यमान असो किंवा कोरोनासारख्या जागतिक महामारीत निर्माण झालेली ऑक्सिजनची टंचाई या सर्व समस्या दूर करण्यासाठी वृक्ष लागवड आणि लावलेल्या वृक्षांचे संवर्धन हा एकमेव उपाय उरला आहे. म्हणून येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित श्वास घेण्यासाठी तसेच जिला आपण आई म्हणतो त्या धरती मातेस नेहमीच हिरवा शालू नेसविण्यासाठी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षलागवडीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. केवळ शहर आणि तालुक्यात वृक्ष लावून चालणार नाही तर लावलेल्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रणरागिनीनी घेतल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या या निर्णयाचे जयमालाताई गायकवाड यांनी विशेष कौतुक केले. यावेळी सखुताई वाघमारे, शुभांगी पाटील, नगरसेविका सुनिता खडतरे, संगीता पाखरे आदींनी आपले विचार मांडत वृक्षलागवडी सारख्या अनोख्या चळवळीद्वारे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.\nat जून ३०, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्��ांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/sarkari-naukari/konkan-railway-recruitment-2020-notification-released-free-job-alert-news-updates/", "date_download": "2021-07-26T19:58:03Z", "digest": "sha1:OJL2NNFW44XPWX5LO73XVXLO57HJ7CRC", "length": 20358, "nlines": 165, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Sarkari Naukri | कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन 78 पदांची भरती | Sarkari Naukri | कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन 78 पदांची भरती | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्��्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nSarkari Naukri | कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन 78 पदांची भरती\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 9 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ३० ऑक्टोबर: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२० पात्र व इच्छुक उमेदवार केआरसीएल भरती २०२० साठी २७ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि ऑनलाइन अर्ज कसे करावे आणि ऑफलाइन अर्ज यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची संधी अजिबात वाया घालवू नका.\nमागील बातमी पुढील बातमी\nSarkari Naukri | धुळे महानगरपालिकेत 110 पदांची भरती\nडीएमसी भारती २०२०: धुळे महानगरपालिकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून ११० प्रशिक्षु पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. इच्छुक व पात्र अर्जदारांनी आपला अर्ज धुळे एम.सी.भारती २०२० वर १६ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाइन जमा करु शकतो. आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि या डीएमसी भारती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.\nसरकारी नोकरी 10 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | नागपूर औष्णिक विद्युत केंद्रात १२५ जागांसाठी भरती\nसरकारी नोकरी 9 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | वसई विरार महानगरपालिकेत 60 पदांची भरती\nसरकारी नोकरी 10 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची मोठी संधी | ऑनलाईन अर्जाला सुरुवात\nबँक ऑफ इंडीयाने 214 अधिकारी पदांसाठी अर्ज मागविलेले आहेत. याअंतर्गत इकॉनॉमिस्ट, स्टेटिस्टिशियन, रिस्क मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर यांच्यासह इतरही पदेही भरण्यात येणार आहेत. या पदांवर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी स्वतंत्रपणे निश्चित केली जाणार आहे.\nसरकारी नोकरी 10 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | पंजाब नॅशनल बँकेत 535 पदांची भरती | अर्जासाठी शेवटचे ३ दिवस\nपीएनबी भरती २०२०: पंजाब नॅशनल बँकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून 535 व्यवस्थापक व वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार पीएनबी भारती २०२० साठी ०६ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि पीएनबी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती लेखात खाली दिली आहे.\nसरकारी नोकरी 10 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती जाहीर | तरुणांना मोठी संधी\nSSC recruitment exam calendar 2020-21 released: कर्मचारी भरती आयोगाने (Staff Selection Commission) २०२०-२१ साठी आपल्या विविध भरती परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने आपले संकेतस्थळ ssc.nic.in वर २०२०-२१ मध्ये होणाऱ्या भरती परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.\nसरकारी नोकरी 10 महिन्यांपूर्वी\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 ला�� गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/07idXE.html", "date_download": "2021-07-26T20:07:38Z", "digest": "sha1:AW3EHQYPBDI6ZG5H6C5OY4RJN6TWFGAL", "length": 5340, "nlines": 33, "source_domain": "www.punepravah.page", "title": "बालभारती पुन्हा व्हेंटिलेटरवर : यावेळी चक्क शहिदांचा केला घोर अपमान", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकार�� शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nबालभारती पुन्हा व्हेंटिलेटरवर : यावेळी चक्क शहिदांचा केला घोर अपमान\n*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*.\n*पिंपरी :-* दरवर्षी बालभारतीकडून छपाईत चुका होतातच. अशी यावर्षी आठवीच्या पुस्तकात एक घोडचूक करण्यात आली आहे. भगतसिंग, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकांच्या नावात ही अक्षम्य चूक करण्यात आली आहे. सुखदेव यांच्याजागी 'कुर्बान हुसेन' फासावर गेले, असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाचे प्रभारी संचालक विवेक गोसावी यांनी अमान्य करत \"ती माहिती मूळ पुस्तकात जशी मांडलेली आहे, तशीच घेण्यात आली आहे. त्यामुळे 'कुर्बान हुसेन' या नावाचा उल्लेख चुकीने केल्याचे म्हणणे नाही.'' त्यामुळे या पाठातून कोणत्याही प्रकारची सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्‍न निर्माण होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nबालभारती चुका करून वर शिरजोरी करत, खुलासा मागण्या गेलेल्या पत्रकार आणि संबंधित कार्यकत्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.\nपरंतु दरवर्षी याप्रमाणे चुका केल्याने बालभारतीचे आणि विद्यार्थी यांचे अतोनात नुकसान होत आहे.\nयाला जवाबदार असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊन, संबंधितांन कडुन झालेले आथिर्क नुकसान भरपाई घेण्यात यावी. अशी मागणी सुजाण पुणेकर करीत आहेत.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/viral-audio-clip-in-the-name-of-mira-bhayander-mla-geeta-jain-regarding-corona-is-fake/", "date_download": "2021-07-26T20:09:40Z", "digest": "sha1:4XWKE3XDIIMQDXRDL2HBCAXWMGVJPCXQ", "length": 12858, "nlines": 95, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "'कोरोना पेशंटमागे दिड लाख रुपये' सांगणारी आमदार गीता जैन यांची ऑडीओ क्लिप फेक! | CheckPost मराठी", "raw_content": "\n‘कोरोना पेशंटमागे दिड लाख रुपये’ सांगणारी आमदार गीता जैन यांची ऑडीओ क्लिप फेक\nसोशल मीडियात सध्या मीरा भायंदरच्या आमदार गीता जैन (geeta jain coronavirus) यांच्या नावाने कोरोना संदर्भातील एक ऑडीओ क्लीप व्हायरल होतेय.\nऑडीओ क्लीपमध्ये दावा करण्यात आलाय की केंद्र सरकारकडून प्रत्येक कोरोना रुग्णामागे नगरपालिका आणि महानगरपालिका यांना दीड लाख रुपये खर्च म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nत्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका,पॅथोलॅब आणि प्रायव्हेट डॉक्टर हे सर्व मिळून कोरोना रुग्णांची संख्या जास्तीत जास्त कशी वाढवता येईल या प्रयत्नात आहेत.\nऑडीओ क्लीपमध्ये पुढे असाही दावा करण्यात आलाय की सामान्य माणसाला ताप किंवा सर्दी खोकला झाला की त्याला कोरोना पॉझिटीव्ह घोषित करून जबरदस्तीने एडमिट करण्यात येतंय. त्यानंतर केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये मिळाले की सर्दी ठीक झाल्याचे सांगून रुग्णाला घरी पाठविण्यात येतंय.\nहा गोरखधंदा बंद पाडण्याचा एकच उपाय म्हणजे डॉक्टरकडे आणि टेस्टिंग लॅबमध्ये जाणं बंद करा. ताप किंवा सर्दी खोकला झाल्यास घरगुती उपाय करा आणि ह्या प्रकाराला बळी पडू नका. जागरूक व्हा.\nऑडीओ क्लीपमध्ये पुढे कोरोनावरचे अनेक घरगुती उपाय सुचविण्यात आले आहेत. जनतेविषयी कुणाला काहीही पडलेलं नाही. सर्वांनी कोरोना पैसे उकळण्याचा धंदा करून ठेवलाय. तेव्हा सगळ्यांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्या असंही, ऑडीओत म्हंटलंय.\nसाधारणतः याच अर्थाचा एक मेसेजसुद्धा व्हॉटसअॅपवर फिरतोय.\nआमच्या अनेक वाचकांनी ऑडीओ क्लीप आणि व्हायरल मेसेजच्या सत्येतेविषयी आमच्याकडे विचारणा केली.\nव्हायरल ऑडीओ क्लीपच्या पडताळणीसाठी आम्ही काही कीवर्डसह गुगलवर सर्च केलं. त्यावेळी आम्हाला ‘मुंबई मिरर’मध्ये १३ जुलै रोजी प्रकाशित बातमी मिळाली.\nगीता जैन यांनी कोरोना संदर्भातील त्यांच्या नावाने पसरविण्यात येत असलेल्या फेक ऑडीओ क्लीप संदर्भात (geeta jain coronavirus) नोंदविलेल्या तक्रारीची ही बातमी होती.\nशिवाय त्यांच्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्याचे आम्हाला आढळले. ज्यात त्या संबंधित ऑडीओ फेक असल्याचे सांगताहेत. अशा प्रकारचा कुठलीही ऑडीओ क्लीप आपण प्रसारित केली नसल्याचं त्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट करताहेत.\nत्यानंतर अजून संशोधनांती आम्हाला ‘टीव्ही ९ मराठी’ची काल म्हणजे २५ जुलै रोजी प्रकाशित बातमी मिळाली. या बातमीनुसार फेक ऑडीओ क्लीप प्रकरणी भाजप पदाधिकारी आरोपी रंजू झा या महिलेला अटक करण्यात आलं आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मीरा भायंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावे व्हॉटसअॅपवर व्हायरल होत असलेली ऑडीओ क्लीप फेक आहे.\nकोरोना संदर्भातील फेक ऑडीओ क्लीप प्रकरणात नवघर पोलिसांनी रंजू झा या भाजप पदाधिकारी महिलेला अटक केली आहे.\nहे ही वाचा- ‘मुंबईत कोरोनाच्या नावावर अवयव तस्करीचा घोटाळा’ सांगण्यासाठी शेअर केले जाताहेत लखनऊचे फोटोज \n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nकोव्हीड१९ च्या सरकारी आणि खाजगी लॅबच्या रिपोर्ट मध्ये फरक गौडबंगाल असण्याची शक्यता\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://emuktagiri.in/post/2369", "date_download": "2021-07-26T19:59:28Z", "digest": "sha1:44PEHGLACSSXPUU6A5GCQKHM2FOUGKTS", "length": 15696, "nlines": 122, "source_domain": "emuktagiri.in", "title": "कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्या विविध उपाययोजना", "raw_content": "\nकराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार\nसातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nल���ीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\n1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nवरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी\nकोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता\nमहाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल\nजात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर\nहेअर कलर करताय, घ्या ही काळजी\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nश्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा\nवडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार\nग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान\nतांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...\nपाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्या विविध उपाययोजना\nNews By : वाठार प्रतिनिधी | सुरेश माने\nमालखेड ता.कराड येथे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत माहिती ग्रामस्थांना दिली. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.गावातील गर्दीची ठिकाणी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.तसेच गटारांची स्वच्छता करण्यात आली.कोरोना आजारांवर उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे , तसेच प्रत्येकांने या आजाराबाबत दक्षता घेतली पाहिजे तरच कोरोना बाधितांची रूग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तलाठी देशमुख , ग्रामसेविका पुजारी यांनी यावेळी केले . यावेळी तलाठी देशमुख , ग्रामसेविका पुजारी , पोलिस पाटील स्वाती शिवदास ,सरपंच इंद्रजित ठोंबरे , उपसरपंच युवराज पवार , आनंदराव माने, देवदास माने , सदाशिव भोसले, वसंत शिवदास , जगन्नाथ मस्के ,हणमंत शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य तानाजी माने , अंजना बुरंगे , दत्तात्रय निकणके , पत्रकार सुरेश माने,संदीप मोहिते, बाजीराव माने, पोपट ठोंबरे, चंद्रकांत बुरंगे , ओंकार पाटील , विलास मोरे , आशा सेविका छाया भिंगारदेवे , ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत निकणके ,दत्तात्रय कोळी , कुमार साठे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nकोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संबंधी उपाययोजना करा : आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम\n'तू सौभाग्यवती हो' मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न - विवाह सप्ताह विशेष\nकोरोनाचे राजकारण करणाऱ्या पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही\nउच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार माण कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्या विविध उपाययोजना\nभेंडी व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून साडे पंधरा लाखाची खंडणी उकळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://indicvichaar.com/2021/05/", "date_download": "2021-07-26T19:07:42Z", "digest": "sha1:JKQHUIYHARYAD2PVALWZLOE2ETS7HORG", "length": 4452, "nlines": 72, "source_domain": "indicvichaar.com", "title": "May 2021 | Indic Vichaar", "raw_content": "\nगुरुपूर्णिमेच्या इंडिक विचारच्या वाचकना आणि श्रोत्याना हार्दिक शुभेच्छा\nआषाढी एकादशी निमित्त – अभंग\nअभिमान स्थळ – ‘भीमबेटका’\nरमझान आणि करोना चा वाढता संसर्ग\nरमजानच्या काळात कोविड -१९ चा वाढता संसर्ग आणि वाढत्या मृत्यूने हे सिद्ध केले आहे की मुस्लिम समाजातील सदस्यांनी रमजान पाळण्यासाठी\nसावरकर जयंती २८ में २०२१\nइंडिक विचारचे स्वातंत्र्यवीर श्री विनायक दामोदर सावरकरांच्या पुण्यस्मृतीस नमन\nभाजप : बंगाल पराभव का व कसा \nमोदींचा विकास + हिंदुत्व विरुद्ध ममताच्या विकास + सेकुलॅरीजम तुम्ही हे वाचाल तो पर्यंत ५ राजयातील निवडणूकांचे निकाल येऊन जवळ जवळ २\nजितीन प्रसादा आणि काँग्रेस मधील दुसरी लाट\n९ जून ला, शेवटी जितीन प्रसादा ह्यांनि काँग्रेस सोडून भाजपत मध्ये प्रवेश केला. त्याना अर्थात, काँग्रेस मध्ये अजिबात भविष्य दिसेनासं\nभाजप : बंगाल पराभव का व कसा \nइंडिक विचार हे सामान्य माणसाच्या उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षा विषयी इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारे पत्रकारिता मंच आहे. आमचा उद्देश, प्रामुख्याने अशा विषयांवर प्रकाश टाकणे आहे, जे इतर पत्रकार माध्यम दुर्लक्षित करीत असली तरी सामान्यांसाठी महत्वपूर्ण आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/benifit-of-walking-and-sleeping-after-eating/", "date_download": "2021-07-26T19:01:38Z", "digest": "sha1:PT7KGGZYX3XMHAEDAKUAQUYC67ZRILDF", "length": 7451, "nlines": 79, "source_domain": "marathit.in", "title": "जाणून घ्या जेवणानंतर शतपावली आणि वामकुक्षीचे महत्त्व - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nजाणून घ्या जेवणानंतर शतपावली आणि वामकुक्षीचे महत्त्व\nजाणून घ्या जेवणानंतर शतपावली आणि वामकुक्षीचे महत्त्व\nजेवणानंतर शरीर सुस्तावून लागते मात्र तरीदेखील जेवणानंतर लगेचच झोप नाही आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे असते. तर यावेळी ‘शतपावली करणे’ फायदेशीर ठरते.\nशतपावली या शब्दातूनच किती पावले चालावीत, याचा संकेत दिलेला आहे. शत म्हणजे शंभर, किमान शंभर पावले तरी चालावीत असे आरोग्यश���स्त्र सांगते.\nशतपावली घातल्याने जी शारीरिक हालचाल होते, त्यामुळे शरीर सैल आणि हलके होते. चालण्याचा थोडासा व्यायाम झाला म्हणजे डोळ्यावर येणारी पेंग कमी होते. यासाठी केवळ जेमतेम दहाच मिनिटांचा कालावधी लागतो.\nया शतपावली नंतर शरीराला आराम देणारी एक छोटीशी झोप घ्या म्हणजेच वामकुक्षी घ्या झोपेसाठी डाव्या कुशीवर आडवे व्हावे. आपल्या डाव्या हाताची डोक्‍याखाली उशी करावी. डाव्या हाताची उशी डोक्‍याखाली घेऊन डाव्या बाजूस वळून झोपणे याला ‘वामकुक्षी’ घेणे असे म्हणतात.\nशतपावलीचे व वामकुक्षीचे फायदे:\nपोटातील पाचनरसाचे प्रमाण वाढते.\nअपचनाचा त्रास दूर होतो.\nआम्लरस न वाढता शरीर ताजे व अधिक कार्यक्षम होते.\nरक्तदाब व हृदयविकारावर परिणामकारक.\nशारीरिक आणि बौद्धिक विश्रांती मिळते.\nस्मरणशक्‍ती, एकाग्रता वाढण्यास मदत होते.\nMarathi health tipsआरोग्य टिप्सवामकुक्षी\nया स्पर्धेत जिंकणाऱ्याला केंद्र सरकार देणार ५ लाख रुपयांचे बक्षीस\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी आरोग्यदायी ब्राह्मी\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nजाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nआंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nमुका मार लागणे घरगुती उपाय | मुका मार लागल्यानंतर काय करावं\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/7262", "date_download": "2021-07-26T20:45:01Z", "digest": "sha1:RAQOBFPN6CUYS2FOWYYYIM4W4DU4TZZG", "length": 7989, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी एकत्र प्रयत्न व्हावेत | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी एकत्र प्रयत्न व्हावेत\nप्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी एकत्र प्रयत्न व्हावेत\nनवी दिल्ली : प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. त्यांनी रविवारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाने केलेल्या उपाययोजनांविषयी माहिती दिली.\nचारचाकी वाहनांच्या वापरामुळे वायू प्रदूषणात मोठी भर पडते. त्यामुळे अगदी जवळच्या कामांसाठी नागरिकांनी सायकल वापरता येईल.\nवायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या. देशात प्रदूषणकारी घटकांच्या उत्सर्जनांसंदर्भातील ‘बीएस-6’ मानक लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामुळे येत्या काळात देशातील प्रदूषणाच्या पातळीत मोठी घट झाल्याचे दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nपंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २०१४ साली ‘राष्ट्रीय वायु गुणवत्ता निर्देर्शांक’ सुरू केला. हा निर्णय म्हणजे प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचे पाऊल होते, असेही जावडेकर म्हणाले.\nPrevious article…तोपर्यंत मास्क हीच उत्तम लस ठरणार : मुख्यमंत्री\nNext articleराज्यात 13 जिल्ह्यांत ‘अटल भूजल योजना’\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-LCL-food-to-five-thousand-poor-people-5916430-NOR.html", "date_download": "2021-07-26T20:45:47Z", "digest": "sha1:RM24PNNGZUTFROPM2QACFQJNGQMC3KU7", "length": 6021, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Food to five thousand poor people | इनरव्हीलचा पाच हजार गरिबांना जेवण देण्याचा संकल्प - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइनरव्हीलचा पाच हजार गरिबांना जेवण देण्याचा संकल्प\nसोलापूर- रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून इनरव्हील क्लब चालविला जातो. महिला पदाधिकाऱ्यांकडून चालविणाऱ्या या क्लबचा शुक्रवारी पदग्रहण सोहळा होता. तेव्हा नूतन पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या सोहळ्यानिमित्त समाजातील गाेरगरीब आणि भुकेलेल्यांना अन्न देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच लोकांना अन्नदान करत आपल्या कार्याची सुरुवात करण्यात आली. आता दररोज पाचप्रमाणे वर्षभराच्या कार्यकाळात पाच हजार लोकांना जेवण देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.\nपदभार स्वीकारण्याबरोबच अन्नदानाचा अागळावेगळा उपक्रम सुरू केल्याबद्दल महिला पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून काम करणाऱ्या इनरव्हील क्लबच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पदग्रहणाच्या पहिल्याच दिवशी आपल्या कार्याची दखल घेण्यास भाग पाडले. यापुढे दरराेज पाच भुकेलेल्यांना अन्न देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ संगमनेरच्या प्रसिद्ध उद्योगपती रचना मालपाणी व नूतन अध्यक्षा अर्चना जाजू यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या दिवशीची जबाबदारी रॉबिन हूड आर्मीच्या सदस्यांनी स्वीकारली होती. वर्षभर दररोज चार चपाती, भाजी, चटणी व लोणचे पाच लोकांना देण्यात येईल. त्यासाठी वार्षिक ५४,००० रुपये खर्च येणार आहे.\nयावेळी नूतन अध्यक्षा अर्चना जाजू या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाल्या, दररोज हजारो लोक अन्नावाचून उपाशी झोपतात. सामाजिक भान राखत गरजू लोकांपर्यत अन्न पोहोचविण्याचा विचार आला. पदग्रहणाच्या पहिल्याच दिवशी दररोज पाच लोकांना जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षभराच्या कार्यकाळात पाच हजार लोकांना जेवण देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार कामाची सुरुवातही केली आहे.\nइनरव्हील क्लबच्या अन्नदान उपक्रमात इतरांनाही सहभाग घेतला. सू���ज रघोजी यांनी आपल्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त तसेच दर्शना डोईजोडे यांनी वाढदिवसानिमित्त १०० लोकांना जेवण दिले. या कार्यक्रमाचे संयोजन रॉबिन हूड आर्मीचे प्रा. हिंदूराव गोरे यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-reserch-rate-high-in-solapur-university-3503012.html", "date_download": "2021-07-26T19:23:37Z", "digest": "sha1:N4D3EQJSN4XX6G3HNCKINZJIKDO4D5UG", "length": 6382, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "reserch rate high in solapur university | सोलापूर विद्यापीठाचे संशोधन महागडे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोलापूर विद्यापीठाचे संशोधन महागडे\nसोलापूर - विद्यापीठातून संशोधन करणे अन्य विद्यापीठांच्या तुलनेत फारच महागडे झाले आहे. पीएच.डी.साठी आकारले जाणारे शुल्क शिवाजी विद्यापीठाच्या तुलनेत जवळ-जवळ दुप्पट आहे. पीएच.डी. करणार्‍यांची ही लूट असल्याची भावना काही संशोधकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.\nपीएच.डी.साठी सर्वसाधारण वार्षिक शुल्क आठ हजार 430 आहे, तर नोकरी करणार्‍यांना तब्बल 20 हजार 430 रुपये शुल्क विद्यापीठ प्रशासनाने ठेवले आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सर्वसाधारणसाठी पाच हजार, तर नोकरदार संशोधकांसाठी 10 हजार शुल्क आहे. तरीही शुल्क माफक असल्याचा दावा सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.\nविद्यापीठातील सुविधांचा फारसा लाभ संशोधक विद्यार्थ्यांना होत नाही. ग्रंथालय किंवा प्रयोगशाळेचाही उपयोग होत नाही. कला, ललित कला, भाषा आदी विषयांतील संशोधकांचे कार्य बाहेरील शोधावरच अवलंबून असते.\nसंगणक व अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधकांचा तर विद्यापीठाशी संबंध फक्त अहवाल किंवा शोधनिबंध सादर करण्यापर्यंतच असतो. बहुतांश सगळ्याच संशोधकाचे काम अशा पद्धतीने विद्यापीठाच्या बाहेरच असते. तरीही इतके जादा शुल्क आकारण्यावर संशोधक विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.\nसंशोधकांना सहा महिन्यांनी संशोधनातील प्रगती अहवाल देणे गरजेचे आहे. ते न दिल्यास 500 रुपये दंड करण्याची तरतूद नियमात आहे. पीएच.डी पूर्ण करण्यासाठी किमान दोन वर्षे एखाद्या संशोधनासाठी लागतातच. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळते. मात्र ती केवळ पहिले दोन वर्षांसाठीच आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनाच शुल्क भरावे लागते.\nतुलना नको - शु���्काबाबत शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ यांची तुलना करता कामा नये. सोलापूर विद्यापीठाने अत्यंत वाजवी शुल्क ठेवले आहेत. सर्वांगीण विचार होऊन, परार्मश घेऊनच शुल्क निश्चित केले जाते. विद्यार्थ्यांसाठी तर ती कमीत कमी अशीच आहे.’’ कॅ. डॉ. नितीन सोनजे, कुलसचिव\nनोकरदारांना विज्ञान संशोधनासाठी शुल्क\nप्रवेश : 100 रुपये\nप्रयोगशाळा : 7 हजार\nग्रंथालय : 1 हजार\nइंटरनेट : 1 हजार\nशैक्षणिक : 10 हजार\nप्रयोगशाळा विकास : 1 हजार\nजिमखाना, मेडिकल, स्टुडंटस एड फंड, युवक महोत्सव, आपत्कालीन निधी, अश्वमेध फी, विद्यापीठ विकास फंड आदी 330 रुपये. शोधनिबंध तपासणी शुल्क 8 हजार रुपये आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-class-10-student-death-suspected-as-blue-whale-suicide-5669308-PHO.html", "date_download": "2021-07-26T20:51:46Z", "digest": "sha1:AUGHJ2SYZ4DL7KXTJZB5MCN6LPYIM233", "length": 8439, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Class 10 Student Death Suspected As Blue Whale Suicide | \\'ब्लू व्हेल\\'चा आणखी एक बळी; 15 वर्षीय मुलाची चेहऱ्यावर प्लास्टिक बॅग बांधून आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'ब्लू व्हेल\\'चा आणखी एक बळी; 15 वर्षीय मुलाची चेहऱ्यावर प्लास्टिक बॅग बांधून आत्महत्या\nकोलकाता - चीन, अमेरिका आणि भारतासह विविध देशांमध्ये 100 हून अधिक मुलांचा बळी घेणाऱ्या 'ब्लू व्हेल गेम'ने देशात आणखी एका मुलाचा जीव घेतला आहे. अंकन डे असे त्या मुलाचे नाव असून तो पश्चिम बंगालमध्ये दहाव्या वर्गात शिकत होता. ब्लू व्हेलचे नाद लागल्यानंतर तो अंघोळीसाठी बाथरूमला गेला होता. उशीरापर्यंत बाथरूमच्या बाहेर निघत नसल्याने कुटुंबियांना दार तोडावा लागला. त्यावेळी अंकनचा मृतदेह सापडला आहे.\nचेहऱ्यावर प्लास्टिक बॅग बांधून आत्महत्या\n- पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यातील आनंदपूर येथे शनिवारी हा प्रकार घडला आहे. कुटुंबियांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आहे.\n- दररोज प्रमाणे, शनिवारी सुद्धा अंकन अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. कित्येक तास झाल्यानंतरही तो बाहेर आला नाही. बाथरूमध्ये काही आवाज सुद्धा येत नव्हता. त्यामुळे, दार वाजवून परेशान झालेल्या कुटुंबियांनी बाथरूमचा दरवाजा मोडला.\n- बाथरूमचा दरवाजा मोडताच आतील दृश्य पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन घसरली. समोर त्यांच्या अंकनचा मृतदेह पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प���लास्टिक बॅग गळ्याभोवती दोरीने घट्ट बांधण्यात आली होती.\n- अंकनच्या एका मित्राने सांगितल्याप्रमाणे, गेल्या काही दिवसांपासून त्याला ब्लू व्हेल चॅलेंज पूर्ण करण्याचा नाद लागला होता.\nमुंबईत देशातील पहिला बळी\nजिवघेण्या ब्लू व्हेल गेमचा भारतातील पहिला बळी मुंबईत ठरला. गेल्या महिन्यात एका 9 वी तील एका विद्यार्थ्याने अंधेरीतील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने इंस्टाग्रामवर त्याने आपला शेवटचा फोटा सुद्धा अपलोड केला होता. तर शुक्रवारीच डेहराडून येथे अवघ्या 5 वीला शिकणाऱ्या एका मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले. इंदू येथे एका 13 वर्षीय मुलाचा ऐनवेळी जीव वाचला. तत्पूर्वी या गेमच्या नादात सोलापूरहून पुण्याला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मुलाला सुद्धा पोलिसांनी वेळीच अडवून घरी पाठवले.\nपीएम मोदींकडे बंदीची मागणी\nकेरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र पाठवून ब्लू व्हेल गेमवर बंदी लावण्याची मागणी केली आहे. या गेमवर पालक आणि प्रशासनाला जागरूक करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी पत्र लिहून केले आहे.\nकाय आहे ब्लू व्हेल गेम\nब्लू व्हेल गेम हा 50 स्टेप्सचा एक मोबाईल गेम आहे. त्यामध्ये 1 पासून 50 लेव्हल पर्यंत ते खेळणाऱ्यांना हाताला ब्लेड मारणे, एकट्यात हॉरर मूव्ही पाहणे, एखाद्या ठिकाणी एकटे जाऊन येणे, पहाटे उठून छतावर जाणे आणि शेवटच्या लेव्हलला आत्महत्या करणे असे टास्क आहेत. या गेममुळे आतापर्यंत भारतासह जगभरात 100 हून अधिक मुला-मुलींनी आत्महत्या केली. हा गेम तयार करणारा रशियातील युवक सध्या जेलमध्ये आहे.\n'ब्ल्यू व्हेल' गेममधून बाहेर येणे शक्य, पाल्यांच्या मोबाइलवर पालकांचे हवे नियंत्रण\nब्लू व्हेल हा फक्त गेम किंवा अॅप नव्हे, तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लाेकांनी तयार केलेले मृत्यूचे जाळे\nब्ल्यू व्हेल गेमच्या विळख्यात समीर अडकला; प्रसंगावधान राखत वाहतूक पोलिसाने केली सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/osmanabad-exception-in-the-presence-of-the-inaugural-chairman-the-first-time-the-absence-of-the-president-to-the-ceremony-126505682.html", "date_download": "2021-07-26T19:10:07Z", "digest": "sha1:CNYALFWEZFLSJMSJ5SCBWR7CA5VWLY6Y", "length": 14292, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Osmanabad-Exception In the presence of the inaugural chairman, the first time the absence of the president to the ceremony | उस्मानाबाद-अपवाद उद्घाटन अध्यक्षांच्या उपस��थितीत, समारोपाला अध्यक्षांची अनुपस्थिती प्रथमच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउस्मानाबाद-अपवाद उद्घाटन अध्यक्षांच्या उपस्थितीत, समारोपाला अध्यक्षांची अनुपस्थिती प्रथमच\nउस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला १४० हून अधिक वर्षांची परंपरा आहे. सुरुवातीच्या ग्रंथकार संमेलनांपासून ते आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या संज्ञेपर्यंतचा संमेलनांचा इतिहास अध्यक्षीय भाषणाने सुरुवात आणि अध्यक्षीय समारोपाने सांगता, हा संकेत जपणारा होता. त्या परंपरेला उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाने अपवाद निर्माण केला. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात एकच संमेलन अध्यक्षांविना पार पडले, ते महाबळेश्वर येथे डॉ. आनंद यादव यांच्या निमित्ताने आणि यंदा उस्मानाबादेत प्रकृती अस्वास्थ्यामुळे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अनुपस्थितीत संमेलनाचा समारोप प्रथमच झाला.\nउस्मानाबाद येथे ९३ वे मराठी साहित्य संमेलन १० ते १२ जानेवारीदरम्यान पार पडले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. १० जानेवारीला फादर दिब्रेटो यांनी अध्यक्षीय भाषण केले खरे, मात्र संमेलनाच्या मंडपातील व्यासपीठावर ते आले तेच व्हीलचेअरवर बसून. सायटिकासदृश व्याधीने त्यांच्या शरीराचा डावा भाग संवेदनाहीन बनला होता. त्यांना वेदनाही होत होत्या. पण त्यांनी ते सहन करत अध्यक्षीय भाषण करून आपल्या विचारांची मांडणी केली. मात्र भाषणादरम्यान त्यांनी स्वत:च त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा उल्लेख करून, वैद्यकीय सल्ल्यावरून मी मुंबईला परतत असल्याचे सांगितले होते. शनिवारी त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात विविध तपासण्या आणि उपचार करण्यात आले. मात्र पुन्हा संमेलनस्थळी येऊन समारोप प्रसंग साजरा करणे त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य ठरणार नाही, असा सल्ला मिळाल्याने समारोपासाठी अनुपस्थित राहण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.\nअनुपस्थितीचा साइड इफेक्ट असा\nसाहित्य महामंडळाची बैठक समारोपाच्या आदल्या दिवशी पार पडली. खुल्या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या ठरावांची मान्यता या बैठकीत होते. त्यानुसार विविध ठराव बैठकीत मांडण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध,नागरिकत्व कायदा तसेच सावरकरांविषयीच्या अनुचित उल्लेखांचा विरोध करणारे ठरावही मांडले गेले होते. फादर उपस्थित असते, तर हे ठराव संमत होण्याची शक्यता होती. पण अध्यक्ष अनुपस्थित नसल्याने साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हे ठराव फेटाळून लावले, अशी चर्चा साहित्य वर्तुळात होती.\nमंत्री समोर आणि अधिकारी व्यासपीठावर\nसाहित्य संमेलनाचे व्यासपीठ साहित्यिकांचे असावे, राजकारणी मंडळींनी हे व्यासपीठ शक्यतो टाळावे, असे म्हटले जाते. अर्थात त्याचे पालन फारसे झालेले नाही. संमेलने जशी खर्चिक होत गेली, तशी राजकीय मंडळींची उपस्थिती वाढत गेली. उस्मानाबादच्या संमेलनात मात्र वेगळे दृश्य दिसले. उद्घाटन समारंभातही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक ही मंडळी प्रेक्षकांत बसली होती आणि त्यांचे आदेश शिरोधार्य मानून काम करणारी प्रशासकीय सेवेतील मंडळी व्यासपीठावर होती. त्यामुळे या दृश्याची चर्चाही मंडपात रंगली होती.\nज्ञानपीठप्राप्तांचा सन्मान नाही, पण साहित्य अकादमीप्राप्तांचा सत्कार\nसाहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ सन्मान हा सर्वोच्च समजली जातो. आजवर वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चार लेखकांना ज्ञानपीठ सन्मान प्राप्त झाला आहे. मात्र साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या साहित्य महामंडळाने या ज्ञानपीठप्राप्त साहित्यिकांचा कधी संमेलनात सत्कार केलेला नाही. या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवतींना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार उस्मानाबादच्या संमेलनात करण्यात आला.\nकविसंमेलनात कवितांचा पाऊस ...आत्ता मात्र माणसं सारी, विचारानेही फाटलेली\n'...एक काळ होता, माणसं होती झपाटलेली\nआत्ता मात्र माणसं सारी, विचाराने सुद्धा फाटली…\nसगळीकडं इकडं तिकडं, पुतळ्यांचीच झाली गर्दी..\nमहापुरुषांचे पुतळे उभे करून त्यांच्या विचारांकडे जे सोयीस्करपणे डोळेझाक करतात त्यांना खडे बोल सुनावणारी ही कविता सादर केली कवी संदीपान पवार यांनी. सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर ज्येष्ठ कविवर्य श्रीकातं देशमुख यांच्या अध्यक्षतेत रंगलेल्या कविसंमेलनात एकाहून एक सरस अन् प्रासंगिक कवितांचा पाऊस पडला.\nटिळक आजोबा तुमचा मोबाईल, वेळेच्या लयच बाहेर आहे....\nदेश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र काहीच बदल झाला नाही. ब्रिटीशांनीही अत्याचार केले, अन् आताही तेच सुरू असल्याची उत्कट भावना या कवितेतून प्रकट करण्यात आली. सावरकरांना आदर्श माणण्याऐवजी आत्ताचे चालू नेते लालूंना आदर्श मानते. याचे शल्य सांंगणारी ही कविता व्यंकटेश कुलकर्णी यांनी सादर केली. त्याला काव्यरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन ऋषिकेश देशमुख यांनी केलं. देविदास पाठक यांनी आभार मानले\nयांच्याही कवितांना उत्स्फुर्त दाद\nसदाशिव सूर्यवंशी, विनायक पवार, डि.के शेख यांच्या कवितांना तर वन्स मोर मिळाला. राजेंद्र अत्रे, संकेत म्हात्रे, प्रभा सोनवणे, वसुधा वैद्य ,वैशाली मोहिते, तनुजा ढेरे, दमयंती भोईर, दीपक स्वामी, उज्वल बारंगे, महेश पारकर, अनिल निगुडकर, विलास वैद्य, पुरूषोत्तम सदाफुले, बाबासाहेब सौदागर, वैशाली भागवत आदींनी अतिशय चांगल्या आणि प्रासंगिक रचना सादर केल्या.\nऋषिपंचमीनिमित्त गोदावरीत हजारो महिलांची स्नानपर्वणी\nसलमानची 31 वर्षे : 1988 मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' ने केला होता डेब्यू, पोस्ट शेअर करून सर्वांचे मानले आभार\n49 वर्षांचा झाला आहे सैफ अली खान, मुलगी सारा आणि पत्नी करिनाने शेअर केले खास फोटोज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/209869-2/", "date_download": "2021-07-26T18:44:36Z", "digest": "sha1:UC6UYAEXXM2CCWAXMJJXTMO26DBXQRJC", "length": 7760, "nlines": 107, "source_domain": "ejanshakti.com", "title": "आशादायक: कोरोनाच्या रुग्ण संख्येत प्रचंड मोठी घट | Janshakti Newspaper", "raw_content": "\nआशादायक: कोरोनाच्या रुग्ण संख्येत प्रचंड मोठी घट\nआशादायक: कोरोनाच्या रुग्ण संख्येत प्रचंड मोठी घट\nनवी दिल्ली: कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असले तरी आता काहीशी सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा जोर आता कमी कमी होतांना दिसत आहे. भारतातील कोरोना वाढीचा दर आता कमी होतांना दिसत आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्या ८० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. जगाच्या तुलनेत भारत दुसऱ्या स्थानी आहे. मात्र भारतातील रिकव्हरी रेट जगापेक्षा अधिक आहे. कोरोनाबाधितांची संख्या मोठी असली तरी आता मात्र कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठी घट झाली आहे. सोमवारी २६ ऑक्टोंबर रोजी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशभरात कोरोनाचे 45,149 नवे रुग्ण आ��ळून आले आहेत. तर 480 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 79,09,960 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,19,014 पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,53,717 रुग्ण सध्या अॅक्टीव्ह आहेत. तर 71,37,229 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nभारतातील रिकव्हरी रेट ९० टक्क्याच्या वर गेला आहे. इतर देशांच्या तुलनेत हे अधिक आहे. दुसरीकडे देशातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ८.२६ टक्क्यावर आली आहे. देशातील मृत्यूदरही कमी झाला आहे. सध्या १.५० टक्के मृत्यूदर आहे.\nतुकारामवाडीत वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या ; दुर्गंधी सुटल्यावर दोन दिवसांनंतर प्रकार आला समोर\nअजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड; रुग्णालयात दाखल\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-26T20:37:51Z", "digest": "sha1:HWQOVW5EJZZRYPGKLGWBA2SYTF62S24K", "length": 20007, "nlines": 90, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "आपले शहर जे त्यांनी निर्माण केले - Prabuddh Bharat", "raw_content": "\nआपले शहर जे त्यांनी निर्माण केले\nby टीम प्रबुद्ध भारत\nमानवी विकासाच्या एका दिघाकालीन इतिहासाच्या टप्पावर मानवाने शहराचा विकास केला आणि आपले सामूहिक विकसित जीवन जगण्यास सुरवात केले . आपणास ज्ञात असलेले पहिले शह कॅटाल्होयू दक्षिणी अनातोलियामध्ये – सध्याच्या टर्की (तुर्कस्थान) सुमारे ८००��-९००० वर्षांपूर्वी बांधले गेले. . इ.स.पूर्व तिसऱ्य सहस्राब्दी पासून शहर-केंद्रित संस्कृती सिंधू खोऱ्यासह आशियातील बर्‍याच भागात – सध्याच्या पाकिस्तान,भारत आणि मेसोपोटेमिया, इराक आणि सीरियामध्ये विकसित केले गेले . त्यानंतर सुमारे 2000 वर्षांनंतर स्वतंत्र रहिवासी शहर ग्रीस आणि रोम मध्ये बांधले होते. ही शहरे संघटित सामूहिक जीवनावर आधारित होती. सामुहीक जीवन, तुलनेने घनदाट वस्ती, सुविधांची उपलब्धता आणि सामुहिक सामायिक जबाबदारीचे भान या आधारे या शहरांचा विकास झाला . तेथे रहाणारी लोक –नागरिक -ज्यांना काही राजकीय आणि कायदेशीर हक्क होते त्यांनीच ह्या शहरांना एक ओळख दिली. राष्ट्र हे ह्या मूल्यांचे आधुनिक रूप आहे.अर्थातच स्त्रिया आणि ‘गुलाम’ यांना आपले स्वातंत्र्य आणि समानता हे हक्क प्राप्त करण्यासाठी जबरदस्त संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे त्यांना हे अधिकार प्राप्त झाले.\nहे एक ऐतिहासिक पण कटू सत्य आहे की ज्या लोकांनी ही शहरे उभारली त्या स्थलांतरीत मजुरांना नागरी आणि मानवी अधिकार नाकारले गेले. ‘अथिती देवो भव’ ही आपली संस्कृती सांगणाऱ्या भारतात ही भावना आपल्यात सर्व ‘अथितीं’ साठी नसते. त्यांना समान वागणूक कधीच देत नाहीत. कोविड दरम्यान 19 साथीच्या वेळी ज्यांनी ही शहरे निर्माण केली त्यां स्थलांतरित मजुरांकडे डोळेझाक करण्याचा सत्ताधीशांचा ढोंगीपणा आपण सर्वांनी बघितलाच आहे.\nजगभरातील सर्व राष्ट्रांमध्ये स्थलांतरितांबाबत कायमच भेदभाव करण्यात आल्याचा भक्कम पुरावा आहे. मग तो भेदभाव हा वंश, भाषा, सांस्कृतिक व प्रादेशिक अस्मिता या कशावरही आधारित असो. भारत ही त्याला अपवाद नाही. इतर प्रांतातून किंवा देशातून आलेल्या लोकांप्रती सहिष्णुता आणि त्यांना स्वीकारण्याची भावना निर्माण होण्याची गरज आज सर्वच जगात आह अशाश्वतेला किंवा बदलांना स्वीकारण्याची एक व्यवस्था समाजात निर्माण होण्याची गरज आहे. लोक बहुविधातेला सामावून घेतील ही राजकीय इच्छाशक्ती ही निर्माण होण्याची गरज आहे. पृथ्वी ही केवळ मानवच नाही तर निसर्गासह इतर प्राणीमात्रांचे सामायिक संसाधन आहे ह्याचे भान तातडीने यायला हवे.\nयाच संदर्भात मी ‘टिन शीट्सच्या मागे’ ह्या एकता मित्तल आणि यशस्विनी रघुनंदन या दोन कलाकार कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या प्रकल्पाबद्दल लिहिणार आहे. एकता आणि यशस्विनी स्थलांतरितांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्ष बंगलोरमधे काम करत आहेत. त्यांना बंगलोर मेट्रोचे काम काम चालू असतांना टीनपत्रे ठोकून रहाणारी लोक सर्वत्र दिसत होती. ह्या टीनपत्र्यांमागे काय वास्तव दडले अही हे शोधण्याची त्यांची उत्सुकता होती आणि ह्यातूनच पुढे स्थलांतरित मजूरांवर सात छोट्या फिल्म्सची निर्मिती २००९ मधे झाली. .\nस्थलांतरित मजूर हे सर्वसाधारणपणेशासनाकडून, अशासकीय संस्थांकडून किंवा माहितीपट फिल्म निर्मात्यांकडून एकतर नायक म्हणून तरी दाखवले जातात किंवा व्यवस्था, शासन अन्यायाचा बळी म्हणून दाखविले जातात ह्याचे भान ह्या चित्रपट निर्मात्यांना होते. ह्या पारंपारिक प्रतिमांच्या पलीकडे जाऊन स्थलांतरितांचे आयुष्य हे सामान्य, परिचयाचे आणि वैश्वीक आहे हे उलगडून दाखवण्यावर त्यांनी भर दिला. हा उद्देश सध्या करण्यासाठी त्यांनी त्यांच्या रोजच्या आयुष्याचे केलेले चित्रण आणि काही कलात्मक अमूर्त दृश्यांचा वापर केला गेला. मजूर बंगलोर मधील त्यांच्या अनुभवांच्या कहाण्या सांगत असताना आपल्याला शहरात मोठ्या प्रमाणावर चालू असलेले बांधकाम दिसत असते. पारंपारिक माहितीपट किंवा वृतांकानामधे “मी राधाबाई, बागलकोट माझ गाव’ असे ओळख करून देणारे एक वाक्य असते. परंतु ह्या लघुपटात आपल्याला ह्या मजुरांचे नाव कळत नाही. त्यामुळे त्यांच्या कहाण्यांची विशिष्ठ सुरवात नसते किंवा स्थलांतरित सामान्य माणसं होतात.\nहे लघुपट बघताना प्रेक्षकांचा पात्रांबरोबर जो बंध जुळतो तो केवळ स्थलांतरित मजूर म्हणून नसतो तर एक सह-रहिवासी, संभाषणवादी आणि आपल्यासारखीच स्वप्न पहाणारी माणस म्हणून असतो. ‘त्यामुळे त्यांच्याबद्दल अनुकंपा किवा कणव वाटणे ही टाळले आहे. हे लघुपट बघताना समाजाबद्दल एक बांधिलकी निर्माण होते, त्यासाठीच्या शक्यता उमगायला लागतात. ‘प्रेझेन्स’ ह्या लघुपटात पडद्यावरील पात्र भूत भेटल्याच्या कहाण्या सांगतात. भुताच्याआपण कहाण्या ऐकल्या नाहीत किंवा सांगितल्या नाहीत असा माणूस सापडण जरा अशक्यच, आणि हीच आदिम मानवी उत्सुकता जात, वर्ग, लिंगभाव आणि भाषेच्या पल्याड जाऊन त्यातील पात्रांशी आपल्याला जोडते. एक कामगार ‘माझा भूतांवर विश्वास नाही कारण आपणच भूत आहोत’ हे वाक्य म्हणतो तेंव्हा ते वाक्य कुठेतरी आपल्या अनुभव विश्वाशी जाऊन भिडत. ‘बिऱ्हा’ हा लघुपट गेलेल्या, हरवलेल्या किंवा बेपत्ता माणसांबद्दल आहे. हजारो तरुण स्त्री पुरुष गावं सोडून शहरात येतात, कधीच न परतण्यासाठी. आपली मागे राहिलेले नातलग आणि मित्र आशा- निराशेच्या गर्तेत सोडून. वीज कोसळते तेंव्हा रवंथ करणारी म्हैस, सूर्यप्रकाश परिवर्तीत करणाऱ्या शांत जलाशयात तरंगणारा ऐटदार हंस, उमलत्या फुलांवरील कोळ्यांची जाळी ही सर्व दृश्य त्या विरहात सुद्धा आशेचा किरण दाखवात रहातात.\n‘ A very old man with winged sandals’ ह्या २०१३ साली केलेल्या लघुपटात राष्ट्रीय श्रम संग्रह, नवी दिल्ली येथील साहित्य वापरले आहे. त्यात कॉम्रेड अनिल कुमार राय यांचे स्वतंत्र झारखंड साठी कामगार आणि आदिवासींना संघटित करतानांचे फुटेज वापरले आहे. १९६० मधे त्यांनी कोळसा माफियांविरुद्ध लढण्यासाठी बिहार कोलारी कामगार युनियन स्थापन केली होती. ह्या लघुपटात कोळसाखान कामगारांचे आयुष्य, वारंवार येणारी मानवनिर्मित आपत्ती- त्यातील एक १९७५ मधील चासानाला खाण घटना ज्यात ३५० खाण कामगारांचा पाण्यात बुडून जीव गेला होता- ह्या सर्वांचा उल्लेख आहे.\nहा लेख लिहित असतानाच उत्तराखंडातील अजून एका आपत्तीत तपोवन येतील जलविद्युत प्रकल्पातील भोगाद्यात ३७ कामगार अनेक दिवस अडकून पडल्याची बातमी आहे. ३० मृतांचा आकडा जाहीर झाला आहे आणि २०४ लोक बेपत्ता आहेत. हिमप्रपातामुळे रौनथी ग्लेशिअर मधील १६ लाख (१.६ मिलियन) क्युबिक मीटर पाणी बाहेर आले आणि त्यामुळे ही आपत्ती ओढवल्याचे शास्त्रीज्ञ सांगत आहेत. आधीच भकास होऊ घातलेल्या भविष्याकडे मानव जात वाटचाल करत असताना ज्यांनी आपल्याला समृद्ध जीवनशैलीची स्वप्ने वास्तवात आणली त्या धरणे, रेल्वे, शहर उभारणाऱ्या कामगारांचे आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याचा आपण क्षणभर थांबून विचार करणार आहोत का हा खरा प्रश्न आहे.\nमित्रांनो, एखादं पत्र काँग्रेस-राष्ट्रवादीला ही पाठवा की…\nसत्यशोधकी जाणीव – नेणीवामधून साकारलेल एक फोटो प्रदर्शन\nसत्यशोधकी जाणीव - नेणीवामधून साकारलेल एक फोटो प्रदर्शन\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AE_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2021-07-26T21:26:35Z", "digest": "sha1:F4MDNZQY55NTHDUMZD7NA3NXOU36PRWO", "length": 4593, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९८ फ्रेंच ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९९८ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०१३ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.html", "date_download": "2021-07-26T18:59:39Z", "digest": "sha1:XUYBFCOM7RCWKWAHQWKUF2NPCE5VMPSZ", "length": 19486, "nlines": 232, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीकांमाना सुरूवात झाली असली तरी आता दोन दिवसांपासून काहीशी उसंत घेतल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत असल्याने भात पिकांच्या रोपांसाठी हा पाऊस पोषक असल्याची स्थिती आहे.\nमहिन्यापासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या चांगल्याच सरी कोसळत होत्या. त्यानंतर पाच जून रोजी मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विशेषतः हा पश्चिमेकडील असलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या संततधार सरी बरसत होत्या. सध्या होत असलेल्या पावसामुळे भात खाचरामध्ये पाणीसाठा होत असल्याने भात रोपे तरारली आहे.\nजिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मिलिमीटर पाऊस पडला. वडीवळे, वरसगाव दहा, मुळशी, पानशेत अकरा, टेमघर सहा, खडकवासला पाच, निरादेवधर तीन, पवना, कळमोडी दोन, नाझरे, डिंभे एक मिलिमीटर पाऊस पडला. तर वीर, भाटघर, चिल्हेवाडी, पिपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, घोड, विसापूर, चासकमान, कासारसाई या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला नसल्याची नोंदही जलसंपदा विभागाकडे झाली आहे.\nएक ते १४ जून या कालावधीत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)\nपिंपळगाव जोगे ७३, माणिकडोह ५३, येडगाव ४४, वडज ५१, डिभे ८४, घोड १२३, विसापूर ३८, कळमोडी ६७, चासकमान १३५, भामा आसखेड ६७, वडीवळे ११३, आंध्रा २११, पवना १४६, कासारसाई १२२, मुळशी ७४, टेमघर १०५, वरसगाव १२०, पानशेत ११७, खडकवासला ८५, गुंजवणी १०७, नीरा देवधर ७६, भाटघर ५९, वीर १०३, नाझरे ५०,उजनी ७३ आणि चिल्हेवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मिलिमीटर पाऊस झाला.\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीकांमाना सुरूवात झाली असली तरी आता दोन दिवसांपासून काहीशी उसंत घेतल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत असल्याने भात पिकांच्या रोपांसाठी हा पाऊस पोषक असल्याची स्थिती आहे.\nमहिन्यापासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या चांगल्याच सरी कोसळत होत्या. त्यानंतर पाच जून रोजी मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विशेषतः हा पश्चिमेकडील असलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या संततधार सरी बरसत होत्या. सध्या होत असलेल्या पावसामुळे भात खाचरामध्ये पाणीसाठा होत असल्याने भात रोपे तरारली आहे.\nजिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मिलिमीटर पाऊस पडला. वडीवळे, वरसगाव दहा, मुळशी, पानशेत अकरा, टेमघर सहा, खडकवासला पाच, निरादेवधर तीन, पवना, कळमोडी दोन, नाझरे, डिंभे एक मिलिमीटर पाऊस पडला. तर वीर, भाटघर, चिल्हेवाडी, पिपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, घोड, विसापूर, चासकमान, कासारसाई या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला नसल्याची नोंदही जलसंपदा विभागाकडे झाली आहे.\nएक ते १४ जून या कालावधीत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)\nपिंपळगाव जोगे ७३, माणिकडोह ५३, येडगाव ४४, वडज ५१, डिभे ८४, घोड १२३, विसापूर ३८, कळमोडी ६७, चासकमान १३५, भामा आसखेड ६७, वडीवळे ११३, आंध्रा २११, पवना १४६, कासारसाई १२२, मुळशी ७४, टेमघर १०५, वरसगाव १२०, पानशेत ११७, खडकवासला ८५, गुंजवणी १०७, नीरा देवधर ७६, भाटघर ५९, वीर १०३, नाझरे ५०,उजनी ७३ आणि चिल्हेवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मिलिमीटर पाऊस झाला.\nपुणे धरण शेती farming ऊस पाऊस पूर floods मॉन्स��न पाणी water सकाळ उजनी धरण टेमघर temghar खडकवासला जलसंपदा विभाग विभाग sections\nपुणे, धरण, शेती, farming, ऊस, पाऊस, पूर, Floods, मॉन्सून, पाणी, Water, सकाळ, उजनी धरण, टेमघर, Temghar, खडकवासला, जलसंपदा विभाग, विभाग, Sections\nपुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीकांमाना सुरूवात झाली असली तरी आता दोन दिवसांपासून काहीशी उसंत घेतल्याचे चित्र आहे.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निध��� योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/soon-after-us-there-will-be-change-government-bihar-65068", "date_download": "2021-07-26T19:53:27Z", "digest": "sha1:WJASML4U3YGXYQHRUPVEVES4HSE3CBIN", "length": 20428, "nlines": 222, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अमेरिकेत सत्तांतर झाले, बिहारमध्ये आता सत्तांतर होणार... - Soon after the US, there will be a change of government in Bihar | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमेरिकेत सत्तांतर झाले, बिहारमध्ये आता सत्तांतर होणार...\nअमेरिकेत सत्तांतर झाले, बिहारमध्ये आता सत्तांतर होणार...\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nअमेरिकेत सत्तांतर झाले, बिहारमध्ये आता सत्तांतर होणार...\nसोमवार, 9 नोव्हेंबर 2020\nहिंदुस्थानने ‘नमस्ते ट्रम्प’ केले असले, तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना ‘बाय बाय’ करून चूक सुधारली. बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत,\" असा टोला अग्रलेखातून भाजपला हाणला आहे.\nमुंबई : अमेरिकेत नुकतेच सत्तांतर झाले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. \"जनता हीच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे. हिंदुस्थानने ‘नमस्ते ट्रम्प’ केले असले, तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना ‘बाय बाय’ करून चूक सुधारली. सत्तांतराचे बाळंतपण पार पडले आहे. हिंदुस्थानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत,\" असा टोला अग्रलेखातून भाजपला हाणला आहे.\nडोनाल्ट ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. त्यांच्या माकडचेष्टा व थापेबाजीस अमेरिकेची जनता भुलली, पण त्याच ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने फक्त चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. ट्रम्प यांनी सत्तेवर येण्यासाठी थापांचा पाऊसच पाडला. एकही आश्वासन, वचन ते पूर्ण करू शकले नाहीत. अमेरिकेत आज बेरोजगारीची महामारी कोरोनापेक्षा भारी आहे, पण त्यावर उपाय करण्यापेक्षा ट्रम्प फालतू विनोद, माकडचेष्टा व राजकीय लफंगेगिरीलाच महत्त्व देत आले. शेवटी लोकांनी त्यांना घरी पाठवले, असे सांगत बिहारमध्ये आता सत्तांतर होणार असल्याचे संकेत आजच्या अग्रलेखात देण्यात आले आहेत.\nपंतप्रधान मोदींसह नितीशकुमार वगैरे नेते तरण्याबांड तेजस्वी यादवसमोर टिकाव धरू शकले नाहीत. खोटेपणाचे फुगे हवेत सोडले, ते हवेतच गायब झाले. लोकांनीच बिहारची निवडणूक हाती घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांना जुमानले नाही. तेजस्वीच्या सभांतून लाटा उसळत होत्या व पंतप्रधान मोदी, नितीशकुमारसारखे नेते निर्जीव मडक्यांसमोर घसे फोडत असल्याचे चित्र देशाने पाहिले. बिहारात पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखविण्यात आली, पण लोकांनी बहुधा स्पष्टच सांगितले, ‘‘आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू’’ अमेरिका व बिहारातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच’’ अमेरिका व बिहारातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच जनता हीच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे, असे अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आले आहे.\nकाय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात..\nअमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे.\nट्रम्प महाशयांनी कितीही अकांडतांडव केले, तरी डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे दणदणीत मताधिक्याने जिंकले आहेत.\nबिहारच्यानिवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव होताना स्पष्ट दिसत आहे.\nट्रम्प यांना ऐन ‘कोरोना’ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच कोरोनाचे संक्रमण पसरले.\nबायडन हे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या दिवशी कोरोना प्रतिबंध कृती योजना मांडणार आहेत.\nअनेक मोठय़ा राज्यांनी ट्रम्प यांना नाकारले. ट्रम्प यांचे सध्याचे वर्तन म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा पद्धतीचे आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nवसई-विरार, भिवंडी महापालिकेची हद्द वाढणार; या गावांचा होणार समावेश\nविरार : वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा तिढा मुंबई उच्च न्यायालयात असतानाच या महापालिकेचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. वसई तालुक्यातील...\nसोमवार, 26 जुलै 2021\n‘हे’ माजी आमदार गुरुवारी अजित पवारांना भेटणार, भाजपला मोठा धक्का \nयवतमाळ : पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात भाजपला खिंडार पडणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. असे असताना पश्‍चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही भाजपला...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपोलिसांची कुणकुण लागल्यानंतर भाजपचे नेते पळून गेले...\nमुंबई : झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून झारखंडमध्ये रचले जात...\nसोमवार, 26 जुलै 2021\nचिपळुणच्या वादावर रावसाहेब दानवे म्हणतात, हे वागणं बरं नव्हं\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एका महिलेला दिलेल्या उत्तरावरून जोरदार...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकोकण, पुणे विभागात दीडशे पूल पाण्याखाली, तीनशे रस्ते बंद..\nमुंबई : राज्यातील कोकण व पुणे विभागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता...\nसोमवार, 26 जुलै 2021\nवाढदिवसाच्या फ्लेक्सवरून भाजप नेते गायब....त्यात पंकजा मुंडेंचा काय दोष..\nमुंबई : पंकजा मुंडे यांचे ज्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबोर्ड लावले, त्यांच्या मनात पंकजा यांच्याविषयी जे प्रेम आहे. ते प्रेम व्यक्त करत असताना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार झाले तरी नगरसेवकपदाचे मानधन खिशात\nमुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधींनी आमदार व खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nझारखंड सरकार पाडण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे गेले होते... 50 कोटी आणि मंत्रीपदाची होती आॅफर\nमुंबई : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून महाराष्ट्रातील भाजपचे नेते...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदुर्दैवी : तळीयेत 31 जण सापडलेच नाहीत, शोधकार्य थांबवलं\nरायगड : जिल्ह्यातील तळीये या गावांवर आभाळ फाटलं अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगउतारावर वसलेल्या या गावावर पाच दिवसांपूर्वी दरड कोसळली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदोन तासाचा दौरा आटोपला..हुश्श..मदतीचे देवेंद्रजी बघून घेतील\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधव असं करतात\nमुंबई : शिवसेनचे आमदार भास्कर जाधव bhaskar jadhav यांनी काल चिपळूणमध्ये chiplun मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nप्रीतम मुंडेंच्या पंकजांना अनोख्या शुभेच्छा, म्हणाल्या...\nमुंबई : आज (ता. २६ जुलै) भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून आणि...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुंबई mumbai तेजस्वी यादव बिहार टोल बेरोजगार कोरोना corona pune ncp congress shivsena महाराष्ट्र maharashtra राजकारण politics नितीशकुमार nitish kumar निवडणूक अमेरिका पायरी पराभव सरकार government\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A5%A4%E0%A5%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A5%A4%E0%A5%A4/", "date_download": "2021-07-26T20:50:34Z", "digest": "sha1:QYS75OBQB33PLTS4HJU4RR6LC7JPOWFB", "length": 18536, "nlines": 136, "source_domain": "mediawatch.info", "title": "।। सापळा ।। सावधान... - Media Watch", "raw_content": "\nपंधरा ते वीस दिवसांपासून हल्दीराम थाठबाट मधील थाळी खायची खूप इच्छा होत होती. मला तिथली थाळी फार आवडते. एक तर जेवायला गेल्यावर काय मागवायच यावर होणारी भली मोठी वेळखाऊ चर्चा नसते व त्यानंतर कोणाची तरी थोडी का होईना नाराजी पण नसते.\nमला या थाळी मधील पदार्थ, चव आवडतात. मुख्य म्हणजे अन्न वाया जात नाही सोबत अनलिमिटेड असल्याने कमी पडायचा प्रश्न येत नाही.\nतर अश्या माझ्या आवडणाऱ्या बहुगुणी थाळी ची मला आठवण येत होती. पण लॉकडाऊन मुळे शक्य नव्हतं. तशातच साधारण सकाळी अकरा वाजता च्या सुमारास फेसबुक बघता बघता चक्क अभिनंदन हल्दीराम ची ऍड दिसली. ते सुद्धा एक थाळी वर दोन थाळी फ्री. ते फक्त २००/- रुपयात. इतकं स्वस्त असल्यामुळे अजूनच तोंडाला पाणी सुटल. त्यातच सम्पूर्ण थाळीचा फोटो होता त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर सगळ्या भाज्या, गोड पदार्थ, अन्य जिन्नस पिंगा घालू लागले.\nतीन थाळ्या सहजच रात्रीच्या जेवणात पुरल्या असत्या म्हणून आंघोळीला जाण्या ऐवजी पुन्हा फोन घेऊन बसलो. तिथे दिलेल्या नंबर वर फोन केला. लागलीच फोन वर पलीकडून राजस्थानी टोन मध्ये आवाज आला.\n“आज शाम 7.30 बजे. क्या क्या है थाळी मे”\n“6 चपाती, 6 सबजी, 3 स्वीट, पापड, आचार ” तोच अदबपूर्ण आवाज.\nमाझ्या मनात ती थाळी दिसू लागली.\n” सर एक लिंक भेज रहा हू आप क्लीक करीये”\nमी आलेली लिंक क्लीक केली.\nमाझ्या मनात हल्दीराम बद्दलचा आदर अजून वाढला.\n“किती करतात कस्टमर करता. म्हणूनच इतक मोठ झालं हल्दीराम” मनात म्हंटल.\nत्याने एक गुगल फॉर्म पाठवला व फोन वर सांगितलं की “सर इसमे आप की इन्फॉर्मेशन भर दिजीए”\nमी पण तालात ती माहिती भरली.\nमग एक अट होती की १० रुपये डेबिट कार्ड ने त्यांनी दिलेल्या नंबर वर पाठवायचे.\nमी ते सुद्धा केलं.\nखर तर ते 10 रुपये गेलेच नाहीत.\n” आप के 10 रुपये आ गये. शाम 7.30 बजे 3 थाळी आपके अड्रेस पर पहुच जायेगी. सर प्लीज बआपको एक नंबर आयेगा ऊस पे अपना नाम दोबारा भेजीए” तोच अदबपूर्ण आवाज.\nमाझ्या मनात आलं पैसे तर गेले नाहीत हा आले का म्हणतो आणि नाव पुन्हा का मागतो आहे अचानक मन साशंक झालं. माझ्यातला कॉम्प्युटर इंजिनिअर जागा झाला. मी फोन कट केला. अन गुगल वरून अभिनंदन हल्दीराम चा मोबाईल नंबर घेऊन त्यांना विचारणा केली. तर ते म्हणाले आमची अशी काही स्कीम नाही.\nडोक्यात लख्ख प्रकाश पडला. ती थाळी व सगळं एक झटक्यात डोक्यायातून बाहेर आल नशा उतरल्या सारख. पहिले बँकेचे अँप उघडलं . ऑनलाईन ट्रांनझाक्शन सर्विस तसच डेबिट कार्ड ब्लॉक केली. डेबिट कार्ड रद्द करून नवीन डेबिट कार्ड करता अर्ज पण केला.\nबँक मॅनेजर सौरवला फोन करून माझं खात 24 तास करता बंद करायला सांगितलं. पोलीस कम्प्लेनट करायचं ठरवलं.\nशर्व कडून ते नंबर ब्लॉक केले व ही ऍड कशी खोटी आहे व तुम्ही कसे फसले यात या विषयावर चार समजूतदारीच्या गोष्टी त्याच्याकडून मुकाट्याने ऐकल्या. तरीही मनात माझं काय चुकलं असा इगो भरला प्रश्न आलाच.\nराहिलेली आंघोळ उरकली. शांतपणे पूजा केली. थोडं जेवण पण केलं. अन पोलीस स्टेशन कडे निघालो. प्रबोध कडून एक इन्स्पेक्टर चा नंबर घेतला. अजनी पोलीस स्टेशन बाहेर थांबून आलेले sms बघत होतो. तर माझ्या खात्यातून पैसे वळते झाल्याचे sms येत होते. थोडं मन धाकधूक करू लागल होत. 200 रुपयांची 3 थाळी ही हाव मला किती रुपयात पड��ार होती त्याचा विचार येत होता.\nपोलीस स्टेशन मध्ये गेलो. खांडेकर साहेब बदलून गेलेत अस समजलं. तिथल्या पोलीस ला सगळं पोटतिडकीने सांगितलं. तो तितक्याच हळुवारपणे म्हणाला की सर सायबर क्राईम ला जा. इकडे काही होणार नाही.\nकार मध्ये बसून पुन्हा हल्दीराम ला फोन केला व तुमच्या नावे अस सुरू आहे हे सांगितलं. त्यावर तो म्हणाला “पता है. हमने पोलीस को बाताया है”. अन फोन बंद केला.\nतिथूनच मी त्या फेसबुक पोस्ट वर फ्रॉड आहे वैगरे msg लिहिले.\nसायबर क्राईम ला गेलो. बाहेर एक पोलीस होता त्याला विचारलं तर तो म्हणाला “कितने पैसे गये आपके”\nमी म्हंटल “कुछ भी नही”\n“फिर क्यो इतना भाग दौड कर रहे हो\n“किसीं और का नुकसान ना हो इसलीये”\nत्याने एक बिकट दृष्टीने बघितलं अन बोलला “ऑनलाईन कम्प्लेनट कर दो”\nमी कार मध्ये येऊन बसलो अन ऑनलाईन तक्रार नोंदवली.\nआता छान AC लावून गाणे ऐकत थंड डोक्याने सगळा घटना क्रम आठवू लागलो. सगळे sms परत वाचले. 24999, 1500, 1200, 500, 400 असे व्यवहार झाले होते. काही दुकानात तर काही फ्लिपकार्ट वर. मनात आलं कीं कोणत्याही ऑनलाईन व्यवहारात OTP लागतो. तो कसा मिळणार. तर फोन बघितला त्यात समजलं की एक अँप माझ्या फोन मध्ये डाउनलोड झाली होती. ती अँप होती.\nसगळं गणित समजलं. मी त्यांनी पाठवलेली लिंक क्लीक केली तेव्हा ती अँप डाउनलोड झाली असेल व त्या अँपमुळे मला आलेला OTP तिकडे फॉर्र्वर्ड झाल्याने ते लोक पैसे काढू शकत होते.\nही मंडळी जास्त हुशार वाटली कारण पैसे बँकेत वळते न करता ऑनलाईन वस्तू विकत घेत होते. म्हणजे जास्त रिस्क नव्हती. पेमेंट झालं तर वस्तू मिळणार नाही झालं तर व्यवहार रद्द. अस भन्नाट डोकं असलेले लोक लुबाडणूक करतात. फक्त झटपट पैसे मिळवण्यासाठी. पकडले जाण्याची रिस्क कमी असल्याने व फार कमी लोक पोलीस कडे जात असल्याने असल्या फसवणूक करणाऱ्यांची हिम्मत वाढते.\nवाईट त्या हल्दीराम च्या मॅनेजर च वाटलं की त्याला माहिती असून त्याने तात्काळ कोणतीही ऍक्शन घेतली तर नाहींच पण मला सुद्धा खूप थंड रिस्पॉन्स दिला. देवाच्या कृपेने मी या सापळ्यातून सही सलामत बाहेरही पडलो. पुढे असल्या कोणत्याही ऑनलाईन प्रकारात कोणी बळी पडू नये म्हणून “पुढच्याला ठेच मागचा शहाणा ” या उक्ती प्रमाणे मी हा प्रसंग लिहितो आहे. यामुळे किमान एक जण जरी सावरला तरी हा लेख सत्कारणी लागला अस होईल.\nPrevious articleपासवानांच्या ‘चिराग’ची फडफड \nNext articleतक्रार करण्यासाठी जागा मिळाली की निम्मी भांडणं कमी होतात\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो..\nबदलांचा स्वीकार करा; बदलाला घाबरू नका \n‘आदर्श भाडेकरू कायदा, २०२१’ – भाडे उद्योगाचे नवे पर्व\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2021-07-26T19:15:00Z", "digest": "sha1:5JTYGJ7246MP6OBCUZTBGHGZT6475V4S", "length": 4744, "nlines": 67, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तारांतो - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतारांतो हे इटली देशाच्या पुलीया प्रदेशामधील एक शहर आहे\nतारांतो (इटालियन: Taranto, उच्चार ) हे इटली देशाच्या पुलीया प्रदेशामधील एक शहर आहे. सुमारे १.९१ लाख लोकसंख्या असलेले तारांतो शहर इटलीच्या दक्षिण भागात आयोनियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते दक्षिण इटलीमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे.\nस्थापना वर्ष इ.स. पूर्व ७०६\nक्षेत्रफळ २०९.६ चौ. किमी (८०.९ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४९ फूट (१५ मी)\n- घनता २१० /चौ. किमी (५४० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजगातील खालील शहरांसोबत तारांतोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.\nविकिव्हॉयेज वरील तारांतो पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संच���का आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०९:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4.html", "date_download": "2021-07-26T18:54:54Z", "digest": "sha1:KWIREWVLNMTABRYZXQEZ7A4QYIKISDAV", "length": 21755, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "कृषी कायद्यांविरोधात शेतकरी एकवटला ः राजू शेट्टी - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकृषी कायद्यांविरोधात शेतकरी एकवटला ः राजू शेट्टी\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे : कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी एकवटला आहे. करार करून कॉर्पोरेट कंपन्यांना शेतीत यायचे आहे. सध्या देशाचा जीडीपी वजा २३ टक्के असताना शेती क्षेत्राचा मात्र ३ टक्के आहे. देशातील उद्योजकांना शेतीतील पैसा दिसायला लागल्याने हे शेतकरीविरोधी धोरण राबविण्यात येत आहे. देशातील करार शेतीचा एकही प्रयोग यशस्वी झाला नाही. त्यामुळे हे मंजूर केलेले कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.\nकेंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कृषी कयाद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ५) राज्यभर आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यांत अनेक राज्य मार्ग, जिल्हा मार्ग काही काळ बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिकसह अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली.\n‘स्वाभिमानी’ने दिलेल्या निवदेनात म्हटले आहे, की केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी मजूर बनणार आहेत. तर उद्योगपती मालक बनणार आहेत, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. उद्योगपतींना मोठे करायचे असून, या उद्योगपतींच्या हातामध्ये शेतकऱ्यांची शेती जाणार असल्यामुळे या कायद्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र विरोध करत आहे.\nकोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव टोल नाक्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी कृषी विधेयक रद्द झालेच पाहिजे, केंद्र सरकारचा धिक्कार असो, शेतकरीविरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचा, यासह विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सांगली-इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा येथे ‘रस्ता रोको’ केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.\nसातारा-कोरेगाव रस्त्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नऊ मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून लक्ष वेधले. सोलापूर-पुणे महामार्गावर सावळेश्‍वर येथे स्वाभिमानी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतही आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बुलडाणा-अजिंठा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.\nकृषी कायद्यांविरोधात शेतकरी एकवटला ः राजू शेट्टी\nपुणे : कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी एकवटला आहे. करार करून कॉर्पोरेट कंपन्यांना शेतीत यायचे आहे. सध्या देशाचा जीडीपी वजा २३ टक्के असताना शेती क्षेत्राचा मात्र ३ टक्के आहे. देशातील उद्योजकांना शेतीतील पैसा दिसायला लागल्याने हे शेतकरीविरोधी धोरण राबविण्यात येत आहे. देशातील करार शेतीचा एकही प्रयोग यशस्वी झाला नाही. त्यामुळे हे मंजूर केलेले कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.\nकेंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कृषी कयाद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ५) राज्यभर आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यांत अनेक राज्य मार्ग, ज���ल्हा मार्ग काही काळ बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिकसह अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली.\n‘स्वाभिमानी’ने दिलेल्या निवदेनात म्हटले आहे, की केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी मजूर बनणार आहेत. तर उद्योगपती मालक बनणार आहेत, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. उद्योगपतींना मोठे करायचे असून, या उद्योगपतींच्या हातामध्ये शेतकऱ्यांची शेती जाणार असल्यामुळे या कायद्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र विरोध करत आहे.\nकोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव टोल नाक्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी कृषी विधेयक रद्द झालेच पाहिजे, केंद्र सरकारचा धिक्कार असो, शेतकरीविरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचा, यासह विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सांगली-इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा येथे ‘रस्ता रोको’ केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.\nसातारा-कोरेगाव रस्त्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नऊ मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून लक्ष वेधले. सोलापूर-पुणे महामार्गावर सावळेश्‍वर येथे स्वाभिमानी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतही आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बुलडाणा-अजिंठा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.\nशेतकरी शेती पुणे आंदोलन कोल्हापूर पूर सोलापूर सांगली महामार्ग विधेयक इस्लामपूर रेस्टॉरंट रविकांत तुपकर\nशेतकरी, शेती, पुणे, आंदोलन, कोल्हापूर, पूर, सोलापूर, सांगली, महामार्ग, विधेयक, इस्लामपूर, रेस्टॉरंट, रविकांत तुपकर\nकृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी एकवटला आहे. करार करून कॉर्पोरेट कंपन्यांना शेतीत यायचे आहे. सध्या देशाचा जीडीपी वजा २३ टक्के असताना शेती क्षेत्राचा मात्र ३ टक्के आहे.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ हजार हेक्टरला फटका\nकेंद्र सरकार शेतकरीविरोधी ः थोरात\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/geeta-basra-harbhajan-singh-welcome-second-child-blessed-with-a-baby-boy", "date_download": "2021-07-26T20:53:07Z", "digest": "sha1:75PDNLP7PX57JVN7COVGWEF2SN6AO4JN", "length": 6806, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हरभजन-गीता दुसऱ्यांदा झाले आई-बाबा", "raw_content": "\nहरभजन-गीता दुसऱ्यांदा झाले आई-बाबा\nनवी दिल्ली: भारताचा प्रसिद्ध फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. हरभजन सिंग आणि गीता बसरा दुसऱ्यांदा आई-बाबा (father-mother) झाले आहेत. गीता बसराने शनिवारी मुलाला जन्म दिला. हरभजन सिंगने टि्वट करुन मुलाच्या जन्माची माहिती दिली. या जोडप्याला एक मुलगी असून तिचे नाव हिनाया (Hinaya) आहे. जुलै २०१६ मध्ये हिनायाचा ���न्म झाला. (Geeta Basra Harbhajan Singh welcome second child blessed with a baby boy) (सविस्तर वृत्त लवकरच)\n\"आम्हाला खूप खास आणि सुंदर भेट मिळाली आहे. आम्ही मनापासून आनंदी आहोत. आमचं आयुष्य आता पूर्ण झालं आहे\" असं हरभजन सिंगने म्हटलं आहे. \"ईश्वराने आम्हाला मुलाच्या रुपाने आशिर्वाद दिला असून त्या बद्दल मी देवाचे आभार मानतो. गीता आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत\" अशी माहिती हरभजनने दिली आहे. \"आम्ही खूप आनंदात आहोत. आम्हाला आमच्या हितचिंतकांकडून सतत प्रेम आणि पाठिंबा मिळाला, त्या बद्दल आम्ही आभारी आहोत\" असे हरभजन सिंगने म्हटले आहे.\nहेही वाचा: रूपाली भोसले ते भूषण प्रधान, 'फिटनेस फ्रिक' मराठी कलाकार\n२९ ऑक्टोबर २०१५ रोजी हरभजनने अभिनेत्री गीता बसरा बरोबर लग्न केले. अनेक वर्षाच्या प्रेमसंबंधांनंतर दोघे विवाहबद्ध झाले. हरभजन पंजाब जालंधरचा राहणारा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक घेणारा हरभजन पहिला गोलंदाज आहे. हरभजन केकेआरकडून शेवटचा आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता.\nहेही वाचा: 'हे माझं तिसरं मूल'; करीनाने शेअर केला सोनोग्राफीचा फोटो\nभारताचे २००७ साली टी-२० चा पहिला आणि त्यानंतर २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकला. हरभजन या दोन्ही टीममध्ये होता. शेवटचे त्याने २०१६ मध्ये युएई विरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२१ मध्ये खेळताना हरभजन दिसू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/marriage-of-50-hiv-positive-people-in-five-years-marathi-news-jpd93", "date_download": "2021-07-26T20:16:38Z", "digest": "sha1:KFJYUHI4F27WZKU4OZWI5W7W7HOA74PP", "length": 12566, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लग्नाच्या बोहल्यावर 'पॉझिटिव्ह' पाऊल! 50 'एचआयव्ही'बाधितांनी बांधल्या रेशीमगाठी", "raw_content": "\n50 HIV पॉझिटिव्ह बाधितांनी बांधल्या लग्नाच्या रेशीमगाठी\nपिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : एड्‌सचे निदान झाल्यानंतर खरेतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. कुणाला एड्सग्रस्त पतीमुळे लागण झाली, तर कुणाला वैद्यकीय उपचारातील हलगर्जी भोवली. पतीच्या निधनानंतर एचआयव्हीग्रस्त विधवांचे आयुष्य एकाकी बनले होते. तरुण मुला-मुलींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अनेक आई-वडील हतबल झाले होते. अशा एड्‌सग्रस्तांना आयुष्याचा जोडीदार मिळवून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात काही संस्था पुढे येत आहेत. एचआयव्ही म्हणजे आयुष्या���ा अंत नव्हे तर नवी सुरवात असू शकते, हे दाखवून दिले. या संस्थांच्या पुढाकाराने जिल्ह्यात लग्नाच्या बोहल्यावर पडत असलेल्या पॉझिटिव्ह पावलांनी एड्‌सबाधितांच्या जीवनात आयुष्याची नवी पहाट झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत पन्नासहून अधिक एड्‌सग्रस्तांचे विवाह जमले असून, या दुर्धर आजाराशी सामना करत त्यांचे आयुष्य फुलले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या वेलीवर उमललेली फुले म्हणजे अपत्ये एड्‌समुक्त जन्माला आली आहेत. (Marriage-of-50-HIV-positive-people-in-five-years-marathi-news-jpd93)\nएकटेपणावर लग्न हाच पर्याय\nसिन्नर येथील शेतकरी असलेला तरुण एचआयव्हीबाधित असल्याने कुटुबांतील अनेकांनी त्यांची हेटाळणी केली, पण आपल्या हिश्शाची आलेली जमीन विवाह करून आपल्या मुलांना मिळावी, दूषणे देणाऱ्या भाऊबंदांना नाही, असा चंग त्याने बांधला. नाशिकच्या संस्थेच्या माध्यमातून बाधित मुलीशी लग्न केले. त्यांना मुलगा होऊन तो एचआयव्हीमुक्त असून, दोघेही गुण्यागोविंदाने संसार करीत आहेत. अपघातानंतर उपचारातून बरे झाल्यावर ३१ वर्षांच्या तरुणाने लग्न केले. ७० वर्षांच्या वडिलांनी आपल्या ४० वर्षांच्या मुलाचा विवाह लावून दिला. २६ वर्षांच्या विधवा तरुणीने एकटेपणावर लग्न हाच पर्याय निवडला. यातील प्रत्येक जण एचआयव्हीग्रस्त आहे.\nवधू-वर मेळाव्यातून विवाह जुळविले\nनेटवर्क विथ नाशिक लिव्हिंग विथ एचआयव्ही व समर्पण फाउंडेशनतर्फे एचआयव्हीग्रस्तांच्या आयुष्यात आनंद पेरणारे उपक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत एड्‌सग्रस्तांना वैवाहिक जीवन जगता यावे व त्यांना जोडीदार मिळावा, यासाठी रेशीमगाठ बांधण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या पाच वर्षांपासून ही चळवळ सुरू असून, एड्‌ससह जगणारे रुग्ण लग्नासाठी होकार देत आहेत. विशेष म्हणजे वधू-वर मेळाव्यातून काही विवाह जुळविले आहेत. एड्‌सग्रस्तांच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी विवाह हा सकारात्मक उपाय ठरू शकतो, या दृष्टीने संस्था काम करीत आहे.\n...म्हणून घेतला जातोय लग्नाचा निर्णय\nएड्‌सची लागण झालेल्या स्त्रियांपेक्षा पुरुषांना जोडीदाराची गरज अधिक वाटत असल्याचे सेवाभावी संस्थांच्या निदर्शनास आले आहे. पुरुष एड्‌सग्रस्तांची संख्या जास्त असते. मात्र, पतीकडून लागण झाल्यानंतर तिशीच्या उंबरठ्यावरील एचआयव्हीग्रस्त विधवांनाही जोडीदार असावा, असे वाटत आहे. त्यात कुटुंबाकडून मिळणारी दुय्यम वागणूक आणि दुर्लक्ष, तसेच समाजाचा चुकीचा दृष्टिकोन यामुळे असे स्त्री-पुरुष लग्नाचा निर्णय घेत आहेत.\nहेही वाचा: …तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा\nचार महिन्यांपूर्वी समर्पण फाउंडेशनने दोघा एचआयव्हीग्रस्तांच्या हृदयाची भेट घडवून देत साताजन्माच्या गाठी बांधल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने हा विवाह झाला. दोडी (ता. सिन्नर) ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक विलास बोडके, जानकी काळे यांनी ही रेशीमगाठ बांधली.\nजिल्ह्यात १५ हजार बाधित\nनाशिक जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्तांची संख्या सुमारे १५ हजार एवढी आहे. यातील बहुतांश जण अविवाहित आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवली तर त्यांचे आयुष्य सुरळीत होते. विशेष म्हणजे कोविड प्रतिबंधक लस घेण्याला त्यांना कोणताही अडथळा नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.\nएड्‌सग्रस्त व एचआयव्हीसह जगणाऱ्यांच्या आजाराचे गांभीर्य पाहून त्यांना जोडीदार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. अजूनही काही एड्‌सग्रस्तांना त्यांचे कुटुंबीय व समाज सामावून घेत नाही, हे वास्तव आहे. पण, त्यांनाही वैवाहिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. कुटुंब व बाधितांचे तसे समुपदेशन आम्ही करतो. -महेंद्र मुळे, अध्यक्ष, नेटवर्क ऑफ नाशिक लिव्हिंग विथ एचआयव्ही संस्था\nहेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/6c1kls.html", "date_download": "2021-07-26T19:11:23Z", "digest": "sha1:XSCPT5VYB5KW6RWM6WN724V4Q2OQ26X3", "length": 9160, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "रेस्टारेंट, बारच्या वेळेत वाढ : राज्य सरकारची नवीन नियमावली", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्ररेस्टारेंट, बारच्या वेळेत वाढ : राज्य सरकारची नवीन नियमावली\nरेस्टारेंट, बारच्या वेळेत वाढ : राज्य सरकारची नवीन नियमावली\nरेस्टारेंट, बारच्या वेळेत वाढ : राज्य सरकारची नवीन नियमावली\nमुंबई - राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्यातील रेस्टारेंट आणि बार सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र, रेस्टारेंट बारच्या वेळेसंदर्भात रेस्टारेंट आणि बार मालकांमध्ये संभ्रम होता. मात्र, बुधवार पर्यटन विभागाने काढलेल्या सुधारित नवीन आदेशावरून रेस्टारेंट, बार मालकांना वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे बार मालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र रेस्टारेंट,बार चालकांनी ही वेळ पुरेसी नसल्याचे सांगून, पुढच्या आठवड्यात पालिका आयुक्तांना भेटून वेळ अधिक वाढवून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगीतले.\nनवीन आदेशानुसार आता रेस्टारेंट आणि बार सकाळी 8 वाजता सुरू होऊन रात्री 10 वाजता बंद करता येणार आहे. राज्य सरकारने यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी मिशन 50 टक्के क्षमतेने रेस्टारेंट, बार सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी कोविड नियमावलीही जारी करण्यात आली होती. मात्र वेळेचे बंधन घातल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय रेस्टारेंट बार किती वाजेपर्यंत सुरू ठेवावे यासंदर्भात संभ्रम असल्याने अनेक मद्य विक्रेत्यांनी आपले बार उघडलेच नव्हते.\nरेस्टोरंट आणि बार रात्री 10 वाजता बंद करण्याचा वेळ पाळणे बंधनकार असणार आहे. त्या व्यतिरीक्त पालिकेने ठरवून दिलेल्या वेळा संबधीत भागातील हॉटेल, रेस्टारेंट,बारला चालकांना बंधनकारक आहेत.ही नियमावली रेस्टारेंट, रिसॉर्ट, डायनिंग हॉल, क्लब, कॅफे सर्वांवर लागू असणार आहे.\nराज्य सरकारने 5 ऑक्टोबर रोजीच रेस्टोरेट बार सुरू करण्याचे आदेश दिले मात्र, वेळेबद्दल संभ्रम होता. त्यामुळे बार सुरू केले नव्हते मात्र, नव्याने काढलेल्या आदेशानंतर हा संभ्रम दूर झाला, मात्र मद्य विक्री खऱ्या अर्थाने रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत होत असते. मात्र, नवीन आदेशानुसार 10 पर्यंतची वेळ दिल्याने समाधान आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख ��णि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/okinaavaachee-vistaar-yojana-cY27LB.html", "date_download": "2021-07-26T19:09:52Z", "digest": "sha1:4FHUGTZK2BGQUBIFNXLP5HYIHC2KPD6R", "length": 6840, "nlines": 32, "source_domain": "www.punepravah.page", "title": "ओकिनावाची विस्तार योजना", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n~ आर्थिक वर्ष२०२१ अखेरपर्यंत ५०० डिलरशिप्सचा टप्पा गाठणार ~\nमुंबई, २१ जुलै २०२०: ओकिनावा या आघाडीच्या 'मेक इन इंडिया' इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने अधिकाधिक डिलरशिप विस्तारीकरण योजनांची घोषणा केली आहे. कंपनीचे सध्याचे ३५० हून अधिक डिलर नेटवर्क ५०० डिलरशिप नेटवर्कपर्यंत घेऊन जाण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच ब्रॅण्डने त्यांची उपस्थिती वाढवण्या व्यतिरिक्त प्रमुख डिलर्ससोबत उप-डिलर्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी योजना आखली आहे. नुकतेच ब्रॅण्डने कोव्हीड-१९ प्रादुर्भावा दरम्यान भागीदारांना साह्य करण्यासाठी डिलरशिप मार्जिन्समध्ये ८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. कंपनी प्रामुख्याने महाराष्ट्र, बिहार, आसाम या राज्यांसह पूर्वेकडील शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहे.\nओकिनावाचे व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक श्री. जीतेंदर शर्मा म्हणाले की, 'बाजारपेठेला गती मिळण्यासाठी काहीसा अवधी लागेल याबाबत काहीच शंका नाही. स्थिती हळूहळू सुरळीत होत असताना आम्ही ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी देशभरात विस्तार करण्याची योजना आखत आहोत. कोव्हीड-१९ चे प्रमाण कमी होत असताना खाजगी वाहनांसाठी मागणी वाढेल. इलेक्ट्रिक वाहने आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य ठरत आहेत, हे पाहता लोक त्यांचा वापर करू पाहतील. आम्ही शहरांमधील आमच्या ग्राहकांना उत्पादने व सेवांच्या सुलभ उपलब्धतेसाठी आमची पोहोच वाढवत आहोत.'\nब्रॅण्डने ओकिनावाशी संलग्न होण्याची इच्छा असलेल्या डिलर्ससाठी अर्ज प्रक्रिया सु��भ केली आहे. कंपनीने सुरक्षितता विषयक नियमांचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. सोबत ओकिनावा डिलर्सना त्यांच्या इलेक्ट्रिफाईंग मोबिलिटी आकांक्षेचा भाग बनण्यास आवाहन करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा अवलंब करत आहे. ब्रॅण्ड कठोर कार्यसंचालन प्रक्रियांचे पालन करत आला आहे आणि त्यांच्या भागधारकांचे आरोग्य व स्वास्थ्याप्रती कटिबद्ध आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2015/09/blog-post_27.html", "date_download": "2021-07-26T19:19:15Z", "digest": "sha1:ALC6HT6KZHJYYZYA62XUBZ3TMMKHOSC6", "length": 13158, "nlines": 243, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: \"गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\n\"गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या\nमी नोकरीसाठी मुंबईला आलो तेंव्हा मित्रांसोबत दादरला रहात होतो. आम्ही सर्वजणच त्या भागतल्या सर्व सार्वजनिक गणेत्सवांमध्ये रोजच अतीशय उत्साहाने प्रेक्षक म्हणून सहभागी होत होतो. अनंत चतुर्दशीला तर तासन् तास रस्त्यांवरून भटकत राहून दिसतील तेवढ्या खाजगी आणि सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका आणि मूर्ती, सजावट वगैरे पहात होतो. लग्न करून आधी चेंबूर आणि नंतर अणुशक्तीनगरला रहायला गेल्यावर कित्येक वर्षे या दिवशी बसने शहरात जाऊन शक्य तो दुमजली बसच्या वरच्या भागात बसून दिसतील तेवढ्या मिरवणुका आणि प्रतिमा पाहून त्यांना आपल्या डोळ्याात साठवून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. पुढे वयोमानानुसार तेअवघड होत गेले. टीव्ही वरील अनेक वाहिन्यांमधून त्यांचे दिवसभर प्रक्षेपण होऊ लागल्यानंतर तेच पहायला लागलो.\nमी संसार थाटल्यानंतर दरवर्षी आमच्या घरीच पाच दिवसाचा गणेशोत्सव साजरा करायला लागलो. एकदा नाइलाजाने तो तीन दिवसांचाच करावा लागला तेवढा अपवाद वगळला तर दर वर्षी अधिकाधिक उत्साहाने ते करत गेलो. माझ्या दोन्ही मुलांनीही वेगळ्या ठिकाणी संसार मांडल्यानंतर आपापल्या घरी हे उत्सव सुरू केले आणि ते इंग्लंड किंवा अमेरिकेत असतांनाही सुरू ठेवले. एकदा आम्हीही या वेळी पुण्याला गेलेलो असल्यामुळे तिथल्या घरातल्या उत्सवात तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग घेतला होता.\nया वर्षी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे आम्ही वाशीच्या घरी घरापुरता उत्सव साधेपणाने साजरा करायचे ठरवले होते. आयत्या वेळी आम्ही दोघेही आजारी पडलो आणि मुलाला पुण्याहून बोलावून घेतले. ते दोघे लगेच आलेच आणि एक दिवस पुण्याला जाऊन त्यांच्या मुलींनाही घेऊन आले. गणेशचतुर्थीच्या आधी माझी पत्नीही हॉस्पिटलमधून घरी आली आणि आम्ही उत्साहाने गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. पण दुस-याच दिवशी मलाच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले आणि मला कळायला लागल्यापासून या वर्षी प्रथमच मी या उत्सवापासून दूर राहिलो. घरातल्या गणेशाला निरोपसुद्धा देऊ शकलो नाही, याची मनाला चुटपुट लागून राहिली.\nआज अनंतचतुर्दशीला मी कुठेच बाहेर जाऊ शकत नव्हतो. गावोगावी होत असलेल्या ठिकठिकाणच्या विसर्जनाच्या मिरवणुका आणि दृष्ये घरी टीव्हीसमोर बसून पहात राहिलो. हे कार्यक्रम पहात असतांना अचानक आमच्या जिन्यामधूनच \"गणपतीबाप्पा मोरया\"चा जल्लोष ऐकू आला आणि दारात जाऊन पाहिले तोपर्यंत आमच्या बिल्डिंगमधल्याच एका भाडेकरूने बसवलेल्या गणेशाच्या मूर्तीला विसर्जमासाठी खाली नेत असलेले पाहिले. मी लगेच खिडकीशी जाऊन उभा राहिलो. आमच्या खिडकीच्या खालीच एक व्हॅन उभी होती आणि तिच्या मागच्या भागात ही मूर्ती ठेवली जात होती. मला तिचे पूर्ण दर्शन घडले. मी तिला दोन्ही हात जोडून नमस्कार केला, प्रार्थना केली आणि \"पुढच्या वर्षी लवकर या\" असे म्हणत या गणेशमूर्तीलाच मनोमन निरोप दिला. \"गणपती बाप्पा, आता पुढच्या वर्षी पुन्हा मला पहिल्यासारखाच पूर्ण उत्सव साजरा करायची संधी द्या.\" अशी मनोमन प्रार्थना केली.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\n\"गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या\nमानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-wachak-lihitat-marathi-article-2235", "date_download": "2021-07-26T19:13:33Z", "digest": "sha1:Y5ORIVE6OV3AYAF47HJLUML6TP3K4G23", "length": 12137, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Wachak Lihitat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nनिवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा.\nसंपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.\nघरांच्या किमतींचाही विचार करावा\nसकाळ साप्ताहिकच्या प्रॉपर्टी विशेषांकातील संजय देशपांडे यांचा ‘रेरा’नंतरचा बांधकाम व्यवसाय’ हा लेख त्यांची व्यावसायिकता अधोरेखित करतो. त्यांनी लेखामध्ये दोन प्रमुख मुद्दे चर्चेत घेतले नाहीत. ते म्हणजे सुरक्षा व झोपडपट्टीवासीयांना परवडणारी किंमत. सुरक्षेसाठी वाडा अथवा आयताकृती चाळ प्रकारचे बांधकाम जास्त उपयोगी. फ्लॅट किंवा सदनिकांची किंमत तीन गोष्टींवर अवलंबून असते. त्या म्हणजे जमिनीची किंमत + बांधकाम खर्च + विकसकाचा मोबदला. या तीनही गोष्टींमध्ये शासन मदत करू शकेल. शासन जर अनधिकृत बांधकामांना अधिकृत करत असेल तर अधिकृत कामाकरिता मदत करणार नाही का शिवाय सुरक्षेसाठी लागणारे व्हरांडे/गॅलरी/जिने/झोपडपट्टीवासीयांच्या सदनिका याकरिता लागणाऱ्या जागेचा विचार एफएसआयमध्ये केल्यास या त्रुटीवर मात करता येईल, हा मुद्दाही विस्ताराने मांडायला हवा होता.\n‘सकाळ साप्ताहिक’चा ‘२०१९ आव्हाने व संधी’ ही कव्हर स्टोरी असणारा ६ ऑक्‍टोबरचा अंक वाचला. या अंकात केलेल्या विश्‍लेषणाप्रमाणे भाजपला ही निवडणूक नक्कीच सोपी नाही; पण तरीही जनतेसमोर पर्यायी पक्ष आहे का आपण एकूण जागांचे विश्‍लेषण करताना काही राज्यांमध्ये भाजपला जागा मिळणार नाहीत हे सांगितले आहे. पण त्या राज्यांमध्ये काँग्रेसला तरी जागा मिळतील का आपण एकूण जागांचे विश्‍लेषण करताना काही राज्यांमध्ये भाजपला जागा मिळणार नाहीत हे सांगितले आहे. पण त्या राज्यांमध्ये काँग्रेसला तरी जागा मिळतील का काँग्रेसने महाआघाडी केली तरीही घटक पक्ष आपल्या राज्यात काँग्रेसला किती जागा देतील काँग्रेसने महाआघाडी केली तरीही घटक पक्ष आपल्या राज्यात काँग्रेसला किती जागा देतील घटक पक्षांना ज्या जागा जिंकणे शक्‍य नाही त्या जागा काँग्रेसला दिल्या जातील. अशा जागांवर काँग्रेस किती यशस्वी होणार घटक पक्षांना ज्या जागा जिंकणे शक्‍य नाही त्या जागा काँग्रेसला दिल्या जातील. अशा जागांवर काँग्रेस किती यशस्वी होणार ममता बॅनर्जींपासून सगळेच विरोधी नेते स्वतः पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहत आहेत. ते काँग्रेसला वरचढ कसे होऊ देतील ममता बॅनर्जींपासून सगळेच विरोधी नेते स्वतः पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहत आहेत. ते काँग्रेसला वरचढ कसे होऊ देतील राहुल गांधी पंतप्रधान म्हणून किती पक्षांना मान्य आहेत राहुल गांधी पंतप्रधान म्हणून किती पक्षांना मान्य आहेत या सगळ्या प्रश्‍नांचा विचार करता काँग्रेसने २०१४ लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या होत्या तेवढ्यादेखील या वेळी जिंकणे त्यांना शक्‍य होणार नाही. भाजपविषयी नाराजी असल्याचे चित्र माध्यमांमध्ये वारंवार रंगवूनही ग्रामपंचायतीपासून सर्वच निवडणुकांमध्ये भाजपची सरशी झालेली आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा जिंकेल हे नक्की.\nडॉ. अनिल सोहोनी, दोंडाईचा, धुळे\n...तर घरसुद्धा रिकामे वाटेल\nसकाळ साप्ताहिकच्या प्रॉपर्टी विशेषांकातील अमृता देसर्डा यांचे शब्दांची सावली हे सदर वाचले. या सदरातील लेखामध्ये लेखिकेने घराच्या अस्तिवाविष��ी उपस्थित केलेले सर्वच मुद्दे योग्य वाटले. तरीदेखील वाटते, की एखाद्या घरात खूप माणसे असतात...पण तरी त्या घरातील एखादी व्यक्ती घरी नसली, की घरातल्या बाकीच्यांना मोकळेपणा वाटण्याऐवजी त्या व्यक्तीची कमतरता भासू लागते. असे का होते कारण घरात माणसे किती यापेक्षा त्या माणसांमध्ये संवाद किती यावर घर अवलंबून असते. संवाद नसला, की घरातील माणसे गर्दी वाटू लागतात. माणसांनी भरलेल्या खोल्या खूप पाहिल्या आहेत, पण माणसांनी भरलेले घर क्वचितच दिसते.\nराज मोहोरे, तिवसा, अमरावती\n‘सकाळ साप्ताहिक’चा ‘फराळ विशेष’ हा अंक आवडला. अंकाचे मुखपृष्ठ जितके आकर्षक होते तेवढेच या अंकातील लेख वाचनीय होते. विशेष म्हणजे या अंकात शेफ्सनी दिलेल्या पाककृती फारच आवडल्या. यातील काही पाककृती मी घरीदेखील करून पाहणार आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच हा अंक आहे.\nअर्चना कडू, धनकवडी, पुणे\nसकाळ ई-मेल सकाळ साप्ताहिक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/were-indian-flag-waved-at-a-political-rally-in-karachi/", "date_download": "2021-07-26T20:59:29Z", "digest": "sha1:3TROUXSGUKSPKLKBQZCRXL2GPCC2NHC7", "length": 13325, "nlines": 96, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "खरंच पाकिस्तानातल्या कराचीमध्ये 'तिरंगा' फडकविण्यात आला? | CheckPost मराठी", "raw_content": "\nखरंच पाकिस्तानातल्या कराचीमध्ये ‘तिरंगा’ फडकविण्यात आला\nसोशल मीडियावर एका रॅलीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. गेल्या ७० वर्षांमध्ये प्रथमच पाकिस्तान मधील कराचीत पार पडलेल्या रॅलीमध्ये भारतीय तिरंगा झेंडा फडकविण्यात आल्याचा (indian flag in karachi) दावा अनेकांकडून करण्यात येतोय.\nट्विटरवर ज्योती द्विवेदी या युजरकडून शेअर करण्यात आलेला हा फोटो बातमी लिहीपर्यंत ६१२ वेळा रिट्विट करण्यात आला होता.\n70 सालो तक हमे पाकिस्तान का झंडा लहरा कर चिढ़ाया जाता था कल करांची की रैली में हिंदुस्तान के झंडे लहराये गए कल करांची की रैली में हिंदुस्तान के झंडे लहराये गए \nफेसबुकवर देखील याच कॉपी पेस्ट दाव्यासह हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.\nपाकिस्तानातल्या कराचीत जर भारतीय तिरंगा फडकविण्यात आला असता तर ती निश्चितच एक मो���ी बातमी झाली असती, परंतु आम्हाला भारतीय किंवा पाकिस्तानातील कुठल्याही माध्यमांमध्ये अशी कुठलीही बातमी सापडली नाही.\nव्हायरल फोटो नेमका कुठला हे तपासण्यासाठी आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला त्यावेळी आम्हाला ‘युरेशियन टाईम्स’ची एक बातमी मिळाली. बातमीनुसार व्हायरल फोटो इम्रान खान विरोधातील निषेध रॅलीचा आहे. या रॅलीत कथितरित्या भारतीय तिरंगा दिसून आल्याने (indian flag in karachi) भारतात कराची ट्रेंड करत असल्याचं देखील बातमीत म्हटलंय.\n‘युरेशियन टाईम्स’ने यासंदर्भात बातमीत तज्ज्ञांची प्रतिक्रिया देखील प्रसिद्ध केलीये. तज्ज्ञांच्या मते फोटोत दिसणारा तिरंग्यासारखा झेंडा ‘पाकिस्तान आवामी तेहरीक’ या राजकीय पक्षाचा असण्याची शक्यता आहे. ‘पाकिस्तान आवामी तेहरीक’चा झेंडा देखील तीन रंगांचाच आहे. कुणीतरी या झेंड्याशी छेडछाड केली असण्याची शक्यता आहे.\nहाच धागा पकडून मिळालेल्या माहितीची खात्री करून घेण्यासाठी आम्ही ‘पाकिस्तान आवामी तेहरीक’च्या वेबसाईट आणि सोशल मीडिया हॅण्डल्सना देखील भेट दिली. त्यावेळी या पक्षाचा झेंडा देखील तिरंगाच असल्याचे लक्षात दिसून आले. या झेंड्यामध्ये भारतीय तिरंग्याप्रमाणे अशोकचक्र मात्र नाही.\nत्यानंतर आम्ही पाकिस्तानातील प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीगच्या ट्विटर हॅण्डल्सना भेट दिली. या ट्विटर हॅण्डल्सवरून कराची रॅलीचे फोटोज अपलोड करण्यात आलेले आहेत. तसेच रॅलीच्या ड्रोन शॉट्सचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे. पण त्यात कुठेही आम्हाला तिरंगा आढळून आला नाही.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की गेल्या ७० वर्षात प्रथमच पाकिस्तानमध्ये भारतीय तिरंगा फडकावला गेल्याच्या सोशल मीडियावरील दाव्यांना कसलाही आधार नाही.\nव्हायरल फोटो पाकिस्तानातील विरोधी पक्षांच्या सरकारविरोधातील रॅलीतील असून भारतीय तिरंग्यासारखा दिसणारा झेंडा पाकिस्तानातील विरोधी पक्ष ‘पाकिस्तान आवामी तेहरीक’चा असण्याची शक्यता आहे. या झेंड्याशी छेडछाड करून तो भारतीय तिरंगा असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जातोय.\nहेहीवाचा- श्रीनगरमधील लाल चौकात फडकला तिरंगा म्हणत भाजप नेते शेअर करताहेत एडिटेड फोटो\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकड���न जनतेची दिशाभूल\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nपाकिस्तानच्या संसदेत लावण्यात आले 'मोदी-मोदी'चे नारे\nपाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींची जाहीर स्तुती केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एडिटे January 12, 2021\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/06/how-to-delete-whatsapp-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%A1%E0%A4%BF.html", "date_download": "2021-07-26T21:00:13Z", "digest": "sha1:LX722BWA2JZ75RWBC6MESKUCZIJTHIRN", "length": 8982, "nlines": 112, "source_domain": "itechmarathi.com", "title": "How to delete WhatsApp व्हा���्सअप हे अकाउंट डिलीट कसे करावे ? -", "raw_content": "\nHow to delete WhatsApp व्हाट्सअप हे अकाउंट डिलीट कसे करावे \nHow to delete WhatsApp व्हाट्सअप हे अकाउंट डिलीट कसे करावे \nबरेच जण हे व्हाट्सअप चालवतात अकाउंट उघडतात पण, काही कारणांमुळे आपल्याला अकाउंट डिलीट करावे लागते, ते कसे करायचे हे आपण पाहू.\nव्हाट्सअप डिलीट करायचे असेल तर आपण काय करतो , आपण आपल्या्या मोबाईल मधून WhatsApp uninstall करतो. त्यामुळेे आपल्या मोबाईल मधून व्हाट्सअप डिलीट होते, परंतुु ते परमनंट मी डिलीट होत नाही.\nPermanent WhatsApp delete करण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो करायचे आहेत .\nपुढे दिलेल्या स्टेप नक्की फॉलो करा काही समजत नसेल तर व्हिडीओ शेवटी पहा.\nतुम्हाला तुमचे व्हाट्सअप ओपन करायचे आहे आणि त्याच्या सेटिंग मध्ये जायचं आहे.\nसेटिंग मध्ये तुम्हाला सहा पर्याय दिसतील.\nयामध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटचा पर्याय delete my account\nDelete my account या ऑप्शनवर क्लिक करायचे.\nया ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन पेजवर डायरेक्ट जा ल.\nआता तिथे तुम्हाला तुमचा कंट्री कोड म्हणजे तुमच्या देशाचे नाव आणि मोबाईल मध्ये असणारा पहिला क्रमांक 91\nतिथे टाइप करायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा.\nखाली दिलेल्या लाल बॅकग्राऊंड मध्ये अकाउंट वर क्लिक करा.\nतुमच्या अकाउंट डिलीट होईल.\nजर तुम्हाला काही समजले नसेल आणि सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेला व्हिडिओ नक्की पहा आणि चैनल सबस्क्राईब करा.\nज्वारीचे कणीस म्हणजे काय \nजर चुकून, तुमच्या डोळ्यात फेविक्विक गेलं , तर काय कराल \nITech Marathi अँड्रॉइड ॲप\nland survey :मोबाईलवर जमीन मोजणी मोबाईलवर जमीन कशी मोजावी, हा आहे उपाय \nTelegram New Update : टेलिग्राम वर आणखी एक नवे फिचर\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \n��्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/05/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%A8.html", "date_download": "2021-07-26T20:00:57Z", "digest": "sha1:SPFGXPK5SAH7P5APCVX6C4KMNFWSOIIU", "length": 8430, "nlines": 109, "source_domain": "itechmarathi.com", "title": "घरात लावण्यासाठी सोलर इन्वर्टर सिस्टम [Solar inverter system for home installation] -", "raw_content": "\nसोलर इनव्हर्टर (Solar inverter) किंवा पीव्ही इन्व्हर्टर (PV inverter) हा एक प्रकारचा इलेक्ट्रिकल कन्व्हर्टर आहे जो फोटोव्होल्टिक सौर पॅनेलच्या चल थेट चालू आउटपुटला युटिलिटी फ्रीक्वेन्सी करंटमध्ये रुपांतरित करतो, जो व्यावसायिक इलेक्ट्रिकल ग्रीडला दिले जाऊ शकतो किंवा स्थानिक, ऑफ-ग्रीड इलेक्ट्रिकलद्वारे केला जाऊ शकतो .\nसोलर इनव्हर्टर च्या किमती किती आहेत (How much do solar inverters cost\nविविध ब्रँड आणि कंपंन्यांच्या किमतींमध्ये कमी जास्त असू शकतात .आम्ही सांगतो त्या किमती अशा आहेत .\n1kw ऑन ग्रिड इन्वर्टर 1kw 1P रु 19000\n2kw ऑन ग्रिड इन्वर्टर 2kw 1P रु 25000\n3kw ऑन ग्रिड इन्वर्टर 3kw 1P रु 30000\n5kw ऑन ग्रिड इन्वर्टर 5kw 1P रु 45000\nगूगल चे नवे डूडल , लसीकरण करा. मास्क घाला. जीव वाचवा Google’s new doodle\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/goog-news-from-maharashtra-tiger-numbers-rising/", "date_download": "2021-07-26T20:40:28Z", "digest": "sha1:B4CWSMV7FIGT7FHCQYF5A2R36D727IEJ", "length": 16510, "nlines": 115, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ : सुधीर मुनगंटीवार; ३१२ वाघांची नोंद, व्याघ्रसंवर्धनात भरीव यश – आपले पर्यावरण", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ : सुधीर मुनगंटीवार; ३१२ वाघांची नोंद, व्याघ्रसंवर्धनात भरीव यश\nमुंबई : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.\nदेशातील वाघांची संख्या २९६७\nभारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना २००६ साली झाली. तेंव्हा देशात १४११ वाघ होते, सन २०१० साली दुसरी गणना झाली तेंव्हा १७०६, सन २०१४ साली तिसरी गणना झाली तेंव्हा देशात २२२६ वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन आता देशात २९६७ वाघ झाले आहेत.\nमहाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धनाला भरीव यश\nमहाराष्ट्रात २००६ साली १०३ वाघ होते. ते २०१० मध्ये वाढून १६८ झाले. २०१४ साली झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या आणखी वाढून १९० झाली. तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ होऊन आता ही संख्या ३१२ इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.\nराज्यात सहा व्याघ्र प्रकल्प\nराज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सहा व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना” राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवतांना मानव-वन्यजीव संघर्ष ���मी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. यामध्ये स्थानिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.\nव्याघ्रसंवर्धनात पहिली पाच राज्ये\nदेशात मध्यप्रदेश राज्यात वाघांची संख्या ३०८ वरुन ५२६ इतकी झाली आहे. हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या ४०६ वरुन ५२४ इतकी झाली आहे. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला असून येथील वाघांची संख्या ३४० वरुन ४४२ इतकी झाली आहे. महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या १९० वरुन ३१२ इतकी झाली आहे. पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या २२९ वरुन २६४ झाली आहे.\nकल्याणमध्ये विहिरीत बुडून पाच जण ठार; विषारी वायूमुळे घटना\n35 किलोवॅट सौर छतप्रकल्पातून शाश्वत भविष्याला बळ, वीजबिलामध्येही बचत; सेंट झेविअर्स शाळेत गोदरेजचा उपक्रम\nमध्य रेल्वेचा अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर भर; सौर आणि पवनऊर्जा प्रकल्पांची उभारणी\nNext story कचरामुक्‍त मुंबई अभियानचे उद्घाटन\nPrevious story पर्यावरणप्रेमी शिवसेना; मरोळ परिसर हिरवागार करण्याचा निर्धार, ११०० रोपांची लागवड\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीच�� जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/04/The-dam-agitation-of-the-farmers-affected-by-the-highway-has-been-going-on-for-months-but-the-administration-is-not-worried.html", "date_download": "2021-07-26T20:50:36Z", "digest": "sha1:3XG7AECOXM636ZMQJEKWWTTKZWSP2YAW", "length": 13477, "nlines": 77, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्य धरणे आंदोलनाला महिना पूर्ण, मात्र प्रशासन बेफिकीर - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण जिल्हा निदर्शने महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्य धरणे आंदोलनाला महिना पूर्ण, मात्र प्रशासन बेफिकीर\nमहामार्ग बाधित शेतकऱ्यांच्य धरणे आंदोलनाला महिना पूर्ण, मात्र प्रशासन बेफिकीर\nएप्रिल ०३, २०२१ ,ग्रामीण ,जिल्हा ,निदर्शने\nकिसान सभेच्या नेतृत्वाखाली आंदोलन\nसांगली : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 बाधीत फेर सर्वे व नव्याने बाधीत शेतकर्‍यांच्या निवाडा नोटीस तातडीने द्या, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे 4 मार्च पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.\nआज (4 एप्रिल) शनिवारी 1 महिना पूर्ण झाला. त्याच बरोबर सुरू असलेल्या साखळी उपोषण चा आजचा 12 वा दिवस आहे.\nप्रशासनाकडून काही शेतकऱ्यांना निवाडा नोटीसा\nप्रशासनाने काही निवाडा नोटीस जरी दिल्या असल्या तरी अजून अनेक शेतकऱ्यांना निवाडा नोटीस मिळणे बाकी आहे. बाधीत क्षेत्रात असलेली तफावत, फेर सर्वे झालेल्या बाधित बांधकामाच्या निवाडा नोटीस, शिरढोण येथील नव्याने बाधीत शेतकर्‍यांच्या बाधीत क्षेत्राच्या व बांधकाम���च्या निवाडा नोटीस जो पर्यंत मिळणार नाहीत तो पर्यंत आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय बाधीत शेतकर्‍यांनी घेतला असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी दिगंबर कांबळे यांनी सांगितले.\nप्रशासनाचा काळ्या फिती लावून निषेध\nमहामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला. परंतु तरीही प्रशासन दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध केला. यावेळी महामार्ग बाधित शेतकर्‍यांना न्याय द्या, शेतकरी एकजुटीचा विजय असो, किसान सभा जिंदाबाद, बाधीत शेतकर्‍यांच्या निवाडा नोटीस मिळाल्याच पाहिजेत, शेतकर्‍यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड दिगंबर कांबळे, रजनीकांत पाटील, बाळासाहेब पाटील, सागर पाटील, अमित पाटील प्रदीप पाटील, सुनील करगने, सेवक पाटील, गोरख सुर्यवंशी, मच्छिंद्र पाटील, आनंदराव पाटील, रावसाहेब पाटील, लक्ष्मण चौगुले व इतर बाधीत शेतकरी उपस्थित होते.\nआ. सुमनताई पाटील यांची शिष्टाई असफल\nमहामार्ग बाधित शेतकरी आंदोलनाला आमदार सुमनाताई पाटील यांनी भेट देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु जोपर्यंत न्याय दिला जात नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु महिना उलटून गेला, तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देताना दिसत नाहीत.\nTags ग्रामीण# जिल्हा# निदर्शने#\nat एप्रिल ०३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags ग्रामीण, जिल्हा, निदर्शने\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील ���मी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T20:40:45Z", "digest": "sha1:7FVE7J5GDUNBXQVNFWUZKFQADD5ODAI5", "length": 13854, "nlines": 108, "source_domain": "mediawatch.info", "title": "पवार आणि मोदी - Media Watch", "raw_content": "\nHome राजकारण पवार आणि मोदी\nकाही माणसांना एक छंद असतो. जो अडचणीत आहे त्याची मदत करायची. असं करत असताना त्यांचे काही फार दीर्घ धोरणी डाव वगैरे असतातच असं नाही. पवार त्यातले एक असावेत. (आता असावेतच. कारण ते तसेच आहेत असं म्हणायची आपली हिंमत नाही. पवार कसे आहेत हे बहुदा फक्त त्यांना एकट्यालाच माहिती आहे असा त्यांच्या भक्तांचा दावा असतो \nमोदी राफेलवरून अडचणीत आलेत. तसे ते मागच्या चार वर्षात अनेकदा आलेले. पण यावेळची गोष्ट मूलभूत पातळीवर वेगळी आहे.\nयावेळी मोदींच्या देखरेखीखाली राफेल घोटाळा झालाय. त्याला ना संरक्षणमंत्री जबाबदार आहेत ना आणखी कोणी. यावेळी फक्त आणि थेट मोदी. म्हणजे, मोदींच्या हेतूवरच बोट रोखता येणं आणि ते लोकांना convince होणं असा हा मागच्या चार वर्षातला पहिलाच प्रसंग आहे.\nराजकीय मानसशास्त्राचं एक गृहीतक आहे. लोकं नेता कधी निवडतात तर, लोकांना नेता हा मनाने स्वच्छ हवा असतो. तो प्रशासनात कितीही चुका करो पण नियत साफ आहे ना त्याची, मग झालं तर.\n नियत साफ. साफ नियत. आत्ता अलीकडे हे शब्द कुठे ऐकले आपण साफ नियत बरोब्बर. सरकारला ४ वर्षं झाली तेव्हा मोदींच्या जाहिरातींची टॅगलाईन होती. साफ नियत, सही विकास \n4 वर्षात काहीच करून न दाखवता आल्यामुळे मोदी फेल गेले या टीकेला साफ नियत हे उत्तर दिलेलं होतं. त्या उत्तरामागे राजकीय मानसशास्त्राचा वरती सांगितलेला नियम एक्सप्लोर करायचा विचार होता. नोटबंदी, जीएसटी सारख्या चुका झाल्या असतील पण आमची नियत साफ आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न होता.\nराफेलने नेमक्या त्याच प्रचाराला टाचणी लावली मोदींची नियतच साफ नाहीये हे राहुल गांधी राफेलमध्ये सतत बोलत राहिले. त्याला समर्थन देणारे अनेक कागद आणि वक्तव्ये आता होऊ लागलीत. आणि मोदी सगळ्यात मोठ्या अडचणीत फसलेत.\nयातून बाहेर पडायला पाकिस्तान काँग्रेस आघाडी करून झाली, हिंदू मुस्लिम करून झालं, देशद्रोही वगैरे सगळं बोलून झालं पण रिलायन्सला या डीलमध्ये का घेतलं आणि राफेलची किंमत किती हे सांगता येईना. हीच तुमची चुप्पी तुमच्या खोट्या नियत चा पुरावा आहे हा राहुल यांच्या आरोपांचा बेस आहे \nपवारांची मुलाखत नीट ऐका. त्यांनी संसदेची संयुक्त चौकशी हवी ही काँग्रेसची मागणी लावून धरलीय. राफेलच्या किंमती जाहीर करायला हव्यात याही मागणीचं समर्थन केलंय. म्हणजे दोन्ही गोष्टी मोदींना अडचणीत आणणा-या. पण मग पवार मोदींना दिलासा मिळावा असं काय बोललेत “लोकांना मोदींच्या हेतूंबद्दल काही शंका वाटत नाही” “लोकांना मोदींच्या हेतूंबद्दल काही शंका वाटत नाही” म्हणजेच काय तर, ‘नियत साफ’ आहे \nपण आता पवारांवरच हे मदतीला धावून जाणं उलटलंय राफेलमध्ये एक नवा खुलासा समोर आलाय. राफेलच्या किंमती अवास्तव वाढवण्यात आलेल्या आहेत असं एअरफोर्सच्या त्यावेळच्या जॉईंट सेक्रेटरीने पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण मंत्री यांना कळवलं होतं. या डीलवर आक्षेप घेतला होता. पण तरीही हे डील पुढे रेटलं गेलं आणि इतकंच नाही तर विरोध करणाऱ्या ऑफिसरला रजेवर जावं लागलं राफेलमध्ये एक नवा खुलासा समोर आलाय. राफेलच्या किंमती अवास्तव वाढवण्यात आलेल्या आहेत असं एअरफोर्सच्या त्यावेळच्या जॉईंट सेक्रेटरीने पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण मंत्री यांना कळवलं होतं. या डीलवर आक्षेप घेतला होता. पण तरीही हे डील पुढे रेटलं गेलं आणि इतकंच नाही तर विरोध करणाऱ्या ऑफिसरला रजेवर जावं लागलं \nतर अडचणीत आल्यावर मदत करताना बदल्यात शिष्य त्याची परतफेड करेल अशी गुरुची अपेक्षा आहे की नाही माहीत नाही. पण, गुरूच्या अपेक्षांबद्दल आणि राजकारणाबद्दल आपण काय बोलावं\nपवार म्हणजे एकाचवेळी चौकोनाच्या पाचही कोनांत, वर्षाच्या सहाही ऋतूंत आणि भवतालाच्या बाराही दिशांत हजर असणारे व्यक्ती आहेत त्यांना आपण तुम्ही का मदत केली आणि बदल्यात काय मिळालं हे काय विचारावं \nरेसकोर्सवर जाणारे असं म्हणतात म्हणे की सगळ्याच घोड्यांवर पैसे लावणारे जे असतात ते सगळ्यात जास्त नुकसानीत जातात खरं खोटं घोड्यांना माहिती आणि पैसे लावणा-यांना \n(लेखक दैनिक ‘एशियन एज’ चे विशेष प्रतिनिधी आहे)\nPrevious articleसुमित्रा महाजनांकडून दिशाभूल\nNext articleतुझी दया येते रे नथुरामा \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्क��राचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nआदित्यनाथ : योगी की हट्टी योगी \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/2021/04/blog-post_10.html", "date_download": "2021-07-26T18:41:40Z", "digest": "sha1:N7YXRHVO5XTEKBDBQWHWNYJ6DI523X6B", "length": 26990, "nlines": 204, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...: एक शेंडीवाल्या पोरीची गोष्ट", "raw_content": "\nभोपळे विम्बल्डनचा पावित्र्यभंग माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’ माध्यमे - १: खपते ते विकते आपले गिर्‍हाईक कोण व्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक\nशनिवार, १० एप्रिल, २०२१\nएक शेंडीवाल्या पोरीची गोष्ट\nकाही काळापूर्वी गंमत म्हणून ’द बिग बँग थिअरी’मधील एक मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ मी शेअर केला होता. आणि ती गंमत उलगडून पाहता पाहता शेल्डनच्या त्यातील सपशेल पराभवाची मीमांसा करण्याकडे झुकलो. ते वाचून एक मैत्रिण म्हणाली, ’तुला हसून सोडून देता येत नाही का इतका कशाला विचार करायचा.’ थोडा विचार केल्यावर( इतका कशाला विचार करायचा.’ थोडा विचार केल्यावर() लक्षात आले की यात तथ्य आहे. वेचित...’ वर काहीही शेअर करताना मूल्यमापन हे नेहमीच आस्वादावर स्वार होते आहे.\n'स्वधर्मे निधनं श्रेय:’ वगैरे खरे असले तर स्वधर्म नक्की कुठला हे ठरायचे असल्याने ’जे भावेल ते वेचेन’ असा बाणा ठेवला आहे. त्यामुळे मग अगदी टॉम अ‍ॅंड जेरी यांच्या लुटुपुटूच्या लढायांपासून रॅटटुईमधल्या रेमीच्या जिद्दीपर्यंत, बिग बॅंग थिअरीमध्ये कालप्रवासातून निर्माण झालेल्या व्याकरणविषयक समस्येपासून ’द गुड प्लेस’मधे त्याच कालप्रवाहाच्या केलेल्या गंमतीशीर विडंबनापर्यंत काहीही डोक्यात रुजत जात असते. काही वेळा ते विचारात पाडणारे असते, काही वेळा ते खळखळून हसवणारे असते तर काहीवेळा त्यातील निरागसता आश्वस्त करुन जाते.\nलहान मुलांच्या आसपास वावरणे हे तणावमुक्त (काही पोट्ट्यांच्या आईवडिलांचा अपवाद) राहण्याचा रामबाण उपाय आहे. एखादं पिल्लू ऐटीत स्टाईलने चाललेलं पाहून हसू फुटतं, दोन पोनीटेल घालून आपल्या इटुकल्या फ्रॉकमध्ये गिरक्या घेणारी एखादी छोटी पाहून एक छानसा गालगुच्चा घ्यायची इच्छा होते, जेमतेम बसू लागलेलं एखादं पोट्टं आपल्या तळहातावरच्या रेषा कुतूहलाने न्याहाळत असताना काय विचार करत असेल असा प्रश्न डोक्यात येतो, एखाद्या सामान्य घरातलं चार-पाच वर्षांचं पोरगं इवलिशी छाती फुगवून ’शीवाजी म्हाराजांची गोष्टं’ सांगताना पाहून हे बाळ असंच लहान राहावं नि मोठं होऊन महाराजांच्या नावावर चाललेल्या राजकारणाचा नि अस्मितेच्या बाजाराचा भाग होऊ नये अशी तीव्र इच्छा निर्माण होते. पण या पलिकडे मला सर्वात लक्षवेधी वाटते एक पोनीटेल, तीही पाठीमागे नाही तर डोक्याच्या वर बांधलेली छोटुकली पिल्ली. अशीच एक पिल्ली मला नुकतीच एका चलच्चित्रपटात सापडली. स्क्रीनवरुनच तिचा छानपैकी गालगुच्चा घेऊन टाकला.\nहा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला एक आगाऊ मूल आणि उद्धट मूल यातील फरक पाहता येईल. ही जी वेनेलोपी१ आहे ती अत्यंत आगाऊ मुलगी आहे. बिचार्‍या राल्फला प्रश्न विचारून ती भंडावून सोडते आहे. पण यात कुठेही त्याचा अपमान करण्याचा तिचा हेतू नाही की निर्हेतुकपणेही तसे तिच्याकडून घडत नाही. तिच्या त्या आगाऊपणाच्याच मी प्रेमात पडलो... आणि अर्थातच ती ’एक शेंडीवाली’ मुलगी असल्यामुळेही.\nहा जो राल्फ आहे तो त्याच्या गेममधला विध्वंसक, आणि म्हणून खलनायक आहे. इमारती पाडणे, उध्वस्त करणे, निदान त्यांची मोडतोड करणे हे त्याचे काम. फीलिक्स हा त्यातील गुड बॉय. त्याच्या मदतीने या पाडलेल्या, मोडलेल्या इमारती खेळाडूंनी पुन्हा बांधून काढायच्या असा हा खेळ. प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार केला की या ’फिक्स-इट’ फीलिक्सला (आणि पर्यायाने तो खेळ खेळणार्‍याला) एक मेडल मिळते. असे टप्पे पार करत खेळ पुढे सरकत राहतो. (यावरुन कुठल्याशा विनोदी लेखनात वाचलेले वाक्य आठवते- ’आणि लेखक-दिग्दर्शक त्याच्या बाजूला असल्याने हीरोने व्हिलनचा पाडाव केला.’) पण राल्फलाही आता मेडल हवे आहे. त्याला एकट्यालाच उकिरड्यावर राहावे लागते हे त्याला पटत नाही. त्यालाही इतर पात्रांबरो��र इमारतीमधील घरात राहायचे आहे. यातून तो ते मेडल मिळवण्याच्या मागे लागतो नि त्या खटपटीत आपला गेम (खेळ) सोडून भलत्याच गेममध्ये प्रवेश करतो. आणि तिथे ही Vanellope von Schweetz २ अर्थात ’साखरगावची पोरगी’ त्याला भेटते.\nतिची स्वत:चीही एक समस्या आहे. ही छोटी ’शुगर रश’ या सर्वस्वी साखरेच्या बनलेल्या जगातील कार रेसमध्ये भाग घेऊन ती जिंकायची जिद्द बाळगून आहे. पण तिच्या प्रोग्राममध्ये काही बिघाड झाल्याने अधूनमधून तिच्याबाबतीत काही अनपेक्षित घडत असते. या बिघाडामुळे सारा गेमच बिघडल्याची समजूत झाली, तर तो कायमचा बंद केला जाईल नि त्यातील सर्वच पात्रे ’बेरोजगार’ होतील अशी भीती तिथल्या राजाला आहे. आणि म्हणून वेनेलोपीला तो ’ग्लिच’ म्हणजे बिघाड असेच म्हणतो नि तिला शर्यतीमध्ये भाग घेण्यास मनाई करत असतो.\nत्यामुळे स्वत:साठी एक उत्तम रेस कार- अर्थात साखरेपासून, तयार करुन ती शर्यत जिंकायचीच असा तिने निर्धार केला आहे. आणि आपल्या मेडलच्या शोधात तिच्या त्या गेममध्ये येऊन धडकलेल्या राल्फशी ती ’युती’ (किंवा ’आघाडी’ म्हणा, काय फरक पडतो. :) ) करते आहे.\nआता हे दोघे उत्साहाने कामाला लागतात. दोघे मिळून तिच्या शर्यतीसाठी एक फर्स्टक्लास मोटार बनवतात. वेनेलोपी खुश होते. आणि एक छानसे मेडल बनवून एखाद्या राणीच्या थाटात राल्फला प्रदान करते.\nपण साखरगावचा राजा फार सावध आहे. ग्लिच ऊर्फ वेनेलोपीने रेसमध्ये भाग घेणे म्हणजे त्या बिघाडाला खेळाडूसमोर ठेवण्यासारखे आहे. यातून पुरा गेमच बंद केला जाऊ शकतो नि यातून इतर पात्रांबरोबरच खुद्द वेनेलोपीचा अवतारही संपुष्टात येईल हे तो राल्फला पटवून देतो. त्याचबरोबर राल्फचे हरवलेले मेडलही तो सदिच्छेखातर त्याला देऊन टाकतो. एकवेळ तिने शर्यत जिंकली नाही तरी चालेल पण तिचे अस्तित्व संपुष्टात यायला नको, अशा साधकबाधक विचाराने राल्फ तिला स्पर्धेत भाग घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. ती ऐकत नाही असे दिसताच आपल्या विध्वंसकाच्या भूमिकेला जागून स्वत:च्या हाताने तिची मोटार नष्ट करतो.\n) स्वप्न हातातोंडाशी येऊन हिरावून घेतले गेलेली वेनेलोपीचे आक्रंदन पाहणार्‍याला अंतर्बाह्य हादरवून जाते. काही सेकंदापूर्वी पटलेली राल्फची कारणमीमांसा आता फोल वाटू लागते. कदाचित ती शर्यत जिंकणे हीच तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता असेल. मग मूर्तिमं��� बिघाड म्हणून आपल्या गुहेत राहणार्‍यापुरतेच अस्तित्व उरलेल्या वेनेलोपीपेक्षा शर्यत जिंकून नष्ट झालेली वेनेलोपीच अधिक आपली भासू लागते...\nउरलेली गोष्ट मी सांगणार नाही, तसा या पोस्टचा उद्देशही नाही. एक शेंडीवाल्या पोरीला समोर ठेवणे एवढाच माझा हेतू आहे. तिची जिद्द समजली, धडपड उमगली, आपले स्वप्न डोळ्यासमोर उध्वस्त होताना पाहण्यातले वैफल्य जाणवले तरी खूप झाले.\n'रेक इट राल्फ’ या चित्रपटाचे पोस्टर पाहिले तेव्हा त्यातील खांद्यापेक्षा मोठ्या मुठी असलेला राल्फ पाहून हे प्रकरण त्या ’बिग ६’ सारख्या कंटाळवाण्या सुपरहीरोंच्या रांगेतलं असणार असा समज करुन घेऊन सोडून दिले होते. पण एकदा मी पाहात असलेली विचारप्रधान मालिका संपली आणि आंतरपीक म्हणून कार्टुनकडे वळलो. तेव्हा हा चित्रपट पाहिला. आणि एक सुखद धक्का बसला. राल्फ हा आपण समजलो तसा सुपरहीरोही नाही आणि सुपरविलनही नाही हे लक्षात आले. रॅटटुईमध्ये डिस्ने स्टुडिओजनी एक अर्वाचीन पंचतंत्रकथा सांगितली होती तशीच राल्फ आणि त्याची ही छोटी मैत्रिण वेनेलोपी यांच्या संदर्भात सांगितलेली आहे.\nवर म्हटल्याप्रमाणे त्यातील तात्विक बाजूबद्दल मी इथे बोलणार नाही. फक्त अंगुलिनिर्देश करुन ठेवतो. राल्फ हे एका व्हिडिओ गेममधील पात्र. त्याचे काम त्याला गेमकर्त्याने नेमून दिले आहे. त्याहून वेगळे त्याला काही करता येत नाही. मानवी नियतीवादावरचे हे भाष्य आहे. पुढची कथा एकप्रकारे समाजव्यवस्थेने दाबून ठेवलेल्या, दुय्यम नागरिक म्हणून ठेचलेल्या व्यक्तिची संघर्षकथा आहे, तर वेनेलोपी ही न्याय्य हक्क डावलल्या गेलेल्या व्यक्तिचे प्रतिरूप आहे. राल्फ वरचा अन्याय हा व्यवस्थांतर्गत आहे तर वेनेलोपीचा व्यवस्था वेठीस धरणार्‍या व्यक्तींकडून, नियमांची चौकट धुडकावून केला गेलेला. पण इतके पुरे.\n१. मला पेनेलोपी हे नाव माहित होते. पण वेनेलोपी हे नाव माझ्या कधी कानावर पडलेले नाही. थोडा शोध घेता ते पेनेलोपीचे अपभ्रंश (ग्लिच) रूप आहे असे वाचण्यात आले. एका ठिकाणी अमेरिकेन बोलीभाषेत वेनेलोपीचा अर्थच कॅंडी (चॉकलेट्स किंवा एकुणच चघण्याळजोगे साखरपदार्थ) असा आहे, असा उल्लेख सापडला. परंतु तो कार्यकारणभाव नेमका उलट असावा असं मला वाटतं. या साखरगावच्या मुलीमुळेच तो आता रूढ झाला असावा.\n२. Schwitz या मूळ जर्मन शब्दाचा अर्थ आहे 'घाम'. पण ��थे Schweetz स्पेलिंगमध्ये 'i' ऐवजी ee आहे. त्यामुळे तो शब्द Sweat ऐवजी Sweetशी नाते सांगतो आहे. von या जर्मन शब्दाचा अर्थही इंग्रजीच्या from किंवा of सारखा आहे. त्यामुळे तिचे नाव Penellope von Schweetz म्हणजे ’साखरगावची वेनेलोपी’ असे आहे.\nवर शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओत त्या छोटीचे हावभाव आणि तिचा आवाज याचे कमालीचे एकरुपत्व पाहून मी प्रभावित झालो होतो. त्यामुळॆ या पोरीचा आवाज कुणाचा आहे याचे कुतूहल होते. यू-ट्यूब अशा प्रश्नांची उत्तरे फार चटकन देते. सारा सिल्वरमनचा वेनेलोपीसाठी डबिंग करतानाचा एक व्हिडिओच सापडला. प्रत्यक्ष स्टुडिओतले डबिंग आणि चित्रपटातील तो प्रसंग असे दोन व्हिडिओ पाठोपाठ पाहण्यासाठी इथे शेअर करतो आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: चलच्चित्र, चित्रपट, रेक इट राल्फ\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nएम. टी. आयवा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/anil-chaskar-solves-garbage-problem-cultivate-plantations-with-three-tank-fertilizer-plants/", "date_download": "2021-07-26T18:56:01Z", "digest": "sha1:YXWTECEYIVVKPDUG3MUN443I2OZ3V2JT", "length": 15685, "nlines": 114, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "अनिल चासकर यांची कचऱ्याच्या समस्येवर मात; तीन टाकी खत प्रकल्पासह केली वृक्षांची लागवड – आपले पर्यावरण", "raw_content": "\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nअनिल चासकर यांची कचऱ्याच्या समस्येवर मात; तीन टाकी खत प्रकल्पासह केली वृक्षांची लागवड\nमुंबई : कांदिवली महावीर नगर परिवर्तन सोसायटीमध्ये राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते अनिल बबन चासकर यांनी कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सोसायटीच्या बाजूला तीन टाकी खत प्रकल्प तयार केला आहे. त्यांची पत्नी सुनिता आणि मुली तेजश्री व ऊर्जिता त्यांना या कामी सहकार्य करत आहेत.\nचासकर यांनी 12 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 3 फूट ऊंच टाकी तयार केली. यामध्ये गांडूळ खत व सेंद्रिय खत प्रकल्प सुरु केला आहे. सोसायटीतील लोक दैनंदिन घरातील ओला कचरा जमा करतात. तो कचरा सेंद्रिय खताच्या टाकीत टाकून वरखाली केला जातो. यामुळे महिन्याला जवळपास 500 ते 600 किलो कचरा जमा होतो. हा कचरा आठवड्यातून दोन त��� तीन वेळा हलवला जातो. त्यामध्ये सुकलेली पाने, पालापाचोळा टाकण्यात येतात. यामुळे वास अथवा दुर्गंधी येत नाही. दोन ते अडीच महिन्यात कचरा काढून उन्हात सुकवून चाळल्यानंतर उत्तम, दर्जेदार सेंद्रिय खत तयार होते.\nगांडूळ खत प्रकल्पामध्ये शेण, आणून ते सुकवितात. उसाच्या रसवाल्यांकडून उसाचा चोथा (चिपाड ) आणि मंदिरातील निर्माल्य आणून गांडूळ खत प्रकल्पात सर्व प्रथम चिपाड टाकतात. त्यावर सुकलेल्या पानांचा थर ,त्यावर सुकलेल्या शेणाचा थर पुन्हा सुकलेली पाने पुन्हा शेणाचा थर अशा प्रकारे प्रत्येकी तीन थर लावून त्यावर पाणी शिंपडून तीन चार दिवसांनी गांडूळे सोडली जातात. जवळपास दोन महिन्यात गांडूळ तसेच सेंद्रिय खत तयार होते असे चासकर यांनी सांगितले\nवर्षाला जवळपास दोन ते तीन हजार किलो कचरा कमी करण्यात यामुळे हातभार लागतो. सोसायटीमधून अत्यल्प कचरा बाहेर जातो.\nबाजूला फुलझाडे, फळ झाडे आणि भाजीपाला लावला आहे. त्यात या खताचा वापर करतात. कारली, दुधीभोपळा, वांगी, टोमॅटो, मिरच्या , कडीपत्ता, आंबा, मोसंबी, पेरू, अननस पपई तसेच औषधी वनस्पती जसे पानकुटी, कोरफड, कृष्णतुळस, नागिणीची वेल, हळद आणि गावती चहा यांची लागवड केली गेली आहे.\nडेंग्यूमुळे प्लेटलेट कमी झाल्यास पपई ची कोवळी पाने खाल्यास प्लेटलेट झपाट्याने वाढतात. पानकुटीची अनुषा पोटी पाने खाल्ल्यास मुतखडा होतं नाही. पेरूची पाने खाल्ल्याने तोंडातील व्रण आणि घशाची खवखव कमी होते. कोरफडमुळे त्वचा टवटवीत व केंस मुलायम होतात.\nअनिल चासकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खत प्रकल्प राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे\nदेशातल्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्राची 24.56 टक्क्यांपर्यंत वाढ\nसौराष्ट्र, कच्छ, कोकण आणि गोव्यात 25 ते 27 मार्च तसेच उत्तर गुजरातमध्ये 27 ते 28 मार्च दरम्यान काही तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता\nपर्यावरण रक्षणासाठी सर्वात मोठी हरित सेना महाराष्ट्रात उभी राहणार : मुनगंटीवार\nNext story सवलतीच्या दरात रोपं; सिद्धीविनायक मंदिर परिसरात रोप विक्री स्टॉल\nPrevious story कोयना परिसरात भूकंपाचे धक्के : केंद्रबिंदू देवरुखजवळ\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवा�� संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/harit-sena-for-save-environment/", "date_download": "2021-07-26T19:30:28Z", "digest": "sha1:GKBQ3UJALM5FZJSORKOMPVPO7AAGD7QG", "length": 17627, "nlines": 111, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "पर्यावरण रक्षणासाठी सर्वात मोठी हरित सेना महाराष्ट्रात उभी राहणार : मुनगंटीवार – आपले पर्यावरण", "raw_content": "\nबातम्या / विशेष वृत्त\nपर्यावरण रक्षणासाठी सर्वात मोठी हरित सेना महाराष्ट्रात उभी राहणार : मुनगंटीवार\nमुंबई : राज्यात वन, वन्यजीव रक्षण आणि संवर्धनाच्या कामात स्वंयसेवकांची एक फौज उभी रहावी, त्यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे आणि संवर्ध���ाचे काम व्हावे यासाठी देशातील सर्वात मोठी फौज हरित सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात उभी रहात असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आजघडीला 5३ लाखांहून अधिक लोकांनी, स्वंयसेवी -सामाजिक संस्थांमधील सदस्यांनी हरित सेनेत आपलं नाव नोंदवले आहे. आपल्याला राज्यात १ कोटीची हरित सेना निर्माण करायची असून त्यासाठी विविध स्तरावर स्थापन झालेल्या या समित्या नक्कीच उपयुक्त ठरतील असा विश्वासही वनमंत्र्यांनी व्यक्त केला.\nहरित सेनेतील सदस्य नोंदणी कामाला गती देण्यासाठी विविध समित्यांची स्थापना\nमुंबई : राज्यात वनेत्तर क्षेत्रात वृक्षारोपण वाढावे, सध्याचे २० टक्क्यांचे वृक्षाच्छादनाचे प्रमाण वाढून ते राष्ट्रीय वननीतीप्रमाणे ३३ टक्क्यांपर्यंत जावे यासाठी वन विभागाने महत्त्वाकांक्षी पाऊले टाकली असून त्यापैकीच एक हरित सेनेची स्थापना आहे. हरित सेनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून हरित सेनामध्ये सदस्य नोंदणीच्या कामाला गती देण्यात येईल. वन विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय दि. १ जून २०१८ रोजी निर्गमित केला आहे.\nप्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तर वृत्तस्तरीय समितीचे अध्यक्ष त्या त्या महसुली विभागाचे आयुक्त असतील. जिल्हास्तरावर हरित सेना उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा समितीचे अध्यक्ष असतील. या प्रत्येक स्तरावरील समितीमार्फत हरित सेना उपक्रमाच्या वृद्धीसाठी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार असून सभासदांपर्यंत एकाच वेळी संदेश, ईमेल, फेसबूक, वॉटसॅप, व्टिटर यासारख्या समाजमाध्यमांचा देखील उपयोग केला जाणार आहे.\nहरित सेनेत सहभागी होऊन वनसंवर्धन आणि संरक्षणाच्या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना वन विभागाकडून प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासंबंधीचे ऑनलाईन ट्रेनिंग मॉड्युल तयार करताना त्यात कोणते विषय घ्यावेत याचे मार्गदर्शन देखील विभागाने केले आहे. महाराष्ट्र हरित सेना सदस्यांचा वृक्षलागवड, संगोपन आणि देखभालीतील सहभाग, रॅली फॉर रिव्हर मधील सहभाग, वन्यजीव व्��वस्थापनातील सहभाग, वन संरक्षण गस्तीमधील सहभाग, मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यामधील सहभाग, वन वणवा कमी करणे, आगीपासून प्रतिबंध करण्याच्या कामातील सहभाग, वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण थोपवणे, निर्मुलन करणे, वन विभागाच्या दिन विशेषानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणे रोपवन निर्मितीमध्ये योगदान देणे अशा विविध पद्धतीने हरित सेनेचे सदस्य वन विभागाच्या कामात सहभागी होऊ शकतात. त्यांना यासंबंधीची माहिती देऊन प्रशिक्षित करण्याचे काम या समित्या करतील. या सर्व समित्यांची दर महिन्याला बैठक होणे आवश्यक आहे असे ही या शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे. हा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०१८०६०११२१२१३२९१९ असा आहे.\nविद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार करणारे सेंट मॅथिव्ज हायस्कूल; ३०० हून अधिक रोपांची लागवड\nलंडनहून अभिषेक परतला पर्यावरणप्रेमी म्हणूनच; विक्रोळीतील रस्त्यांवर चालवतोय ‘ई’ किक सायकल\nजाळ्यात अडकलेल्या 4 कासवांना तरूणांनी दिलं जीवदान\nNext story घरात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू\nPrevious story पर्यावरण सरंक्षणासोबत उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करा : रविंद्र वायकर\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/workshop-on-zero-tillage-technique-organized-by-maharashtra-project-on-climate-resilent-agriculture/", "date_download": "2021-07-26T20:36:58Z", "digest": "sha1:5VPVPTX22UBPBXO7LMTIPMYN2O6WXZEI", "length": 17890, "nlines": 123, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "शून्य मशागत तंत्राने शेतीचा खर्च कमी व उत्पादन अधिक; शेतकरी व पर्यावरणासही लाभदायी- कृषिरत्न भडसावळे – आपले पर्यावरण", "raw_content": "\nनवीन उपक्रम / विशेष वृत्त\nशून्य मशागत तंत्राने शेतीचा खर्च कमी व उत्पादन अधिक; शेतकरी व पर्यावरणासही लाभदायी- कृषिरत्न भडसावळे\n‘शून्य मशागत शेती’वर पोक्रातर्फे ऑनलाईन कार्यशाळा\nमुंबई- “हवामान बदलाचं मोठं संकट शेतीवर येण्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जमीन नांगरट असून, शेतजमिनीसह पर्यावरणाला होणारे तीस टक्के नुकसान नांगरटीमुळे होते. उलटपक्षी शून्य मशागतीमुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे जतन व हवेतील कर्बाचे स्थिरीकरण होते. त्यामुळे शेतीतला खर्च कमी करून, उत्पादन वाढणारे तंत्र म्हणून शून्य मशागत ही शेतकरी आणि पर्यावरणालाही लाभदायी आहे, असे प्रतिपादन कृषिरत्न चंद्रशेखऱ भडसावळे यांनी केले.\n‘शून्य मशागत शेती तंत्र’ या संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शून्य मशागत पद्धतीकडे वळावे यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा) वतीने ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भडसावळे यांच्यासह पोक्राचे प्रकल्प संचालक आयएएस विकासचंद्र रस्तोगी, पोक्राचे कृषिविद्��ावेत्ता विजय कोळेकर यांनी खरीप हंगामातील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांनी मागील तीन हंगामांपासून या तंत्राचा वापर करून कापूस, मका, झेंडू अशी विविध पिके यशस्वीपणे घेतली आहेत. संवाद विशेषज्ञ संग्राम जगताप यांनी शून्य मशागत शेती तंत्र वापरणारे शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.\nभडसावळे म्हणाले, “पर्यावरणाला नुकसान होईल अशी कोणती कृती न करता शून्य मशागतीमुळे उत्पादन वाढते, तसेच जमिनीत सतत वाफसा राहतो. यामुळे दोन हंगामांमध्ये वेळ दवडला जात नाही. पर्यावरणास मोठा हातभार लागत असल्याने शून्य मशागतीमुळे खऱ्या अर्थाने क्लायमेट स्मार्ट शेती होते.”\nतण येणं हे भाग्याचं\nतणामुळे हवेतला कर्ब जमिनीत स्थिरावण्यास मदत होते. त्यामुळे सूक्ष्मजीवांची जैवविविधता वाढते. तसेच शून्य मशागत पद्धतीत तणनाशकांमुळे गांडुळांची संख्या वाढते. तण जागीच कुजल्याने त्यांच्या मुळांच्या खाद्यावर गांडुळ पोसले जातात, असा हजारो शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सोयाबीन, मक्यासह भाताच्याही शेतात गांडुळ पोसले जातात.\nप्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी म्हणाले, “शून्य मशागतीचे तंत्र हे सोपे व अत्यंत क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे. बाजारभाव आपल्या हातात नसला तरी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे हे शून्य मशागतीतून शक्य आहे. खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शून्य मशागत तंत्राचा वापर करून त्याचा लाभ घ्यावा.”\n– एकदाच नांगरट करून कायमस्वरुपी गादी वाफे करा\n– नांगरटीमुळे पर्यावरणाचं ३० टक्के नुकसान\n– ट्रॅक्टर नांगरटीमुळे पाणी झिरपणं कमी झालं\n– तण व्यवस्थापन तणनाशकांच्या साह्याने करावे\n– चक्राकार पद्धतीने पिकांचा फेरपालट\nहवामानात होणारे बदल शेती, शेतीपुरक व्यवसाय आणि एकंदरीत संपूर्ण जीवनमानावर परिणाम करतात. यामुळे बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करण्यासाठी पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा खरीप हंगामात अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने पोक्राच्या वतीने गावनिहाय खरीप हंगाम नियोजन बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.\nयूएनएफपीए आणि पॉप्युलेशन फर्स्ट यांनी चेंज चॅम्पियन्ससह साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय युवा ��िन’\nवाघांचा अधिवास वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; मेळघाट प्रकल्पातील रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करू नका : केंद्राला विनंती\n’युनायटेड वे’ मुंबईचे मिशन मॅनग्रूव्हज; जागतिक खारफुटी दिनानिमित्त नेरूळमधील करावे येथे खारफुटींचे वृक्षारोपण\nNext story रत्नागिरी जिल्ह्यात वीज पडून 3 जण जखमी तर; विजेचा धक्का बसून 4 जणांना दुखापत\nPrevious story मासेमारी हंगाम संपुष्टात, नौका किना-यावर बंदी कालावधी ६१ दिवसाचा, मत्स्य विभाग अलर्ट\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषय��� जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+2151+by.php", "date_download": "2021-07-26T19:03:25Z", "digest": "sha1:GZGSEOZFHELB5ABWI7XE5XI63KE62R3E", "length": 3615, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 2151 / +3752151 / 003752151 / 0113752151, बेलारूस", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 2151 हा क्रमांक Verhnedvinsk क्षेत्र कोड आहे व Verhnedvinsk बेलारूसमध्ये स्थित आहे. जर आपण बेलारूसबाहेर असाल व आपल्याला Verhnedvinskमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. बेलारूस देश कोड +375 (00375) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Verhnedvinskमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +375 2151 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनVerhnedvinskमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +375 2151 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00375 2151 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/farmers-are-not-pakistanis-anna-hazares-criticism-central-government-66104", "date_download": "2021-07-26T20:15:46Z", "digest": "sha1:3JOPMJPW5IJOPAWXFCOVTED4IQD5CTUN", "length": 18016, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शेतकरी हे पाकिस्तानी नाहीत ! अण्णा हजारे यांची केंद्र सरकारवर टीका - Farmers are not Pakistanis! Anna Hazare's criticism of the central government | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी हे पाक���स्तानी नाहीत अण्णा हजारे यांची केंद्र सरकारवर टीका\nशेतकरी हे पाकिस्तानी नाहीत अण्णा हजारे यांची केंद्र सरकारवर टीका\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nशेतकरी हे पाकिस्तानी नाहीत अण्णा हजारे यांची केंद्र सरकारवर टीका\nसोमवार, 30 नोव्हेंबर 2020\nशेतकऱ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असून, निवडणुका आल्या की शेतकऱ्यांच्या बांधावर मते मागण्यासाठी जाणारे, इतकेच काय शेतात शेतकऱ्यांबरोबर काम करण्याचेही नाटक करणारे नेते आता गप्प का आहेत.\nपारनेर : अनेक दिवसांपासून सुरू असलेले दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी हे पाकिस्तानी नाहीत. त्यांच्याबरोबर चर्चा करायला सरकारला काय हरकत आहे, असा प्रश्न करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.\nहजारे म्हणाले, की शेतकऱ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असून, निवडणुका आल्या की शेतकऱ्यांच्या बांधावर मते मागण्यासाठी जाणारे, इतकेच काय शेतात शेतकऱ्यांबरोबर काम करण्याचेही नाटक करणारे नेते आता गप्प का आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, हे जाणून घेऊन सरकारला त्यांच्यासोबत चर्चा करायला काय हरकत आहे, असा प्रश्न केंद्र सरकारला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी करीत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबाही व्यक्त केला.\nकृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर हजारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. निवडणुकांच्या वेळी शेतकऱ्यांच्या समस्या दिसतात. त्यांच्या भेटी-गाठी घेण्यासाठी थेट त्यांच्या शेतात त्यांच्या घऱी जाता, मग आता त्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्या बरोबर चर्चा का करत नाहीत. हे शेतकरी काही पाकिस्तानी नाहीत, असेही हजारे सरकारवर टीका करताना म्हणाले.\nकेंद्र सरकारने या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणे गरजेचे आहे. दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा असल्याचेही हजारे यानी या वेळी सांगितले. शेतक-यांना केंद्र सरकार देत असलेल्या वागणुकीवर ही हजारे यांनी जोरदार टीका केली.\nशेतकरी आंदोलनाबाबत बोलताना हजारे म्हणाले, की कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी वागणूक चुकीचीच आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर मते मागायला जाता. मग त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी चर्चा का करत नाही\nदिल्ली येथे शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. एक शेतकरी शहीद देखील झाले आहेत. आज शेतकरी संयमाने आंदोलन करत आहे. भविष्यात हिंसात्मक आंदोलन सुरू झाले, तर कोण जबाबदार कोण असा प्रश्न हजारे यांनी या वेळी केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकाँग्रेसमधीलच लोक राहुल गांधींच्या विधानाची खिल्ली उडवतात\nनवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधीही आक्रमक झाले आहेत. तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nराहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेपर्यंत आले अन् पोलिसांनी दाखवला हिसका\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांनी ‘किसान संसद’ सुरू केली असून...\nसोमवार, 26 जुलै 2021\n...तर होऊ शकते मनसेसोबत युती : सुधीर मुनगंटीवार\nनागपूर : युती सत्तेसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, खुर्चीसाठी नाही, युती जनतेच्या हितासाठी असली पाहिजे. कोणत्या पक्षाची युती कोणत्या पक्षासोबत...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांचा दौरा अन्‌ श्रमिकचे कार्यकर्ते स्थानबद्ध; डॉ. भारत पाटणकरांनी दिला हा इशारा\nसातारा : श्रमिक मुक्ती दलाच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात कधीही जाहीर केल्याशिवाय कोणताही कार्यक्रम किंवा आंदोलन, सत्याग्रह केला जात नाही, अशी ख्याती...\nसोमवार, 26 जुलै 2021\n`भास्कर जाधव यांचा आवाजच `रावडी राठोड` सारखा मला राग आलेला नाही..`\nचिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण (CM Uddhav Thackeray visits flood affected Chiplun city) दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच उद्दाम, मोकाट सुटलेत भास्कर जाधव...\nनागपूर : शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव MLA of Guhagar Bhaskar Jadhav यांनी संकटग्रस्त महिलेला आज जी वागणूक दिली, ती संपूर्ण...\nसोमवार, 26 जुलै 2021\nही ब���नामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा (Wablewadi school) परिषद शाळेची काही लोकांनी नाहक बदनामी...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्याधिकाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’, अन् राष्ट्रवादीने दालनाला लावले बेशरमीचे हार...\nबुलडाणा : जिल्ह्यातील चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे सध्या कार्यालयात येत नाहियेत. कार्यालयाचा कारभार ते घरूनच करत आहेत. त्यातही केवळ बिलं...\nशनिवार, 24 जुलै 2021\nवाबळेवाडी शाळेचा प्रश्न आता अजित पवारांच्या कोर्टात\nशिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील कुणाचा तरी इगो हर्ट झाला असावा. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात वाबळेवाडी शाळेच्या...\nशनिवार, 24 जुलै 2021\nन्यायिक चौकशीतून समजेल...देशद्रोही कोण, पंतप्रधान की गृहमंत्री\nनवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. गुरूवारी तृणमूलच्या खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील कागदपत्रे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nवादग्रस्त वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री तोंडघशी: मागावी लागली जाहिर माफी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी (Farmers Movement) बोलताना गुरुवारी...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमनसेला आठवले बोटॅनिकल गार्डन, मात्र राज ठाकरे मुंबईला गेल्यावर\nनाशिक : मनसेच्या सत्ताकाळात राबविण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डनची दुरवस्था (Botanical garden in bad situation now) गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nआंदोलन agitation नाटक दिल्ली सरकार government पाकिस्तान अण्णा हजारे कृषी agriculture\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/9347", "date_download": "2021-07-26T20:19:33Z", "digest": "sha1:J47CYBE2UAHQNQNURWA67YEES634U75Y", "length": 7910, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "‘ऊर्जाफु ले’ काव्यसंग्रहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर ‘ऊर्जाफु ले’ काव्यसंग्रहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन\n‘ऊर्जाफु ले’ काव्यसंग्रहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन\nनागपूर : राज्याच्या वीज निर्मिती कंपनीत भुसावळ येथे मुख्य अभियंतापदी असलेले विवेक पांडुरंग रोकडे यांच्या ‘ऊर्जाफु ले’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते पार पडले.\nबेझनबाग येथील निवासस्थानी हा छोटेखानी प्रकाशन सोहळा पार पडला. पालकमंत्री डॉ.राऊत यांनी श्री. रोकडे यांच्या साहित्यकृतीचे कौतुक केले. ऊर्जा विभागात मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असताना सुद्धा त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेला पुस्तकाच्या माध्यमातून न्याय दिल्याची प्रशंसा त्यांनी केली.\nनिसर्ग व मानवी मनाच्या संवेदना व्यक्त करणाºया कवितांच्या संग्रहाला ‘ऊर्जाफु ले’ असे समर्पक नाव रोकडे यांनी दिले आहे. प्रत्येक कर्मचाºयाने आपल्यातील कलागुणांना जपावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच ऊर्जा विभागातील अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.\nPrevious articleडॉ.पंजाबराव देशमुख यांना मंत्री डॉ. राऊत, केदार यांचे अभिवादन\nNext articleकोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून सानुग्रह सहाय्य\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kedainiai+lt.php?from=in", "date_download": "2021-07-26T18:54:52Z", "digest": "sha1:AW2WRRXW6FUIGRTA2LH5ADDP2YWIUPSN", "length": 3461, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kėdainiai", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kėdainiai\nआधी जोडलेला 8347 हा क्रमांक Kėdainiai क्षेत्र कोड आहे व Kėdainiai लिथुएनियामध्ये स्थित आहे. जर आपण लिथुएनियाबाहेर असाल व आपल्याला Kėdainiaiमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. लिथुएनिया देश कोड +370 (00370) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kėdainiaiमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +370 8347 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनKėdainiaiमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +370 8347 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00370 8347 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Oernskoeldsvik+se.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:55:38Z", "digest": "sha1:RE7CHBPWJTTIXYZPZ4HDDSOM3XTKKC4R", "length": 3454, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Örnsköldsvik", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Örnsköldsvik\nआधी जोडलेला 0660 हा क्रमांक Örnsköldsvik क्षेत्र कोड आहे व Örnsköldsvik स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Örnsköldsvikमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Örnsköldsvikमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 660 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची स��चना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनÖrnsköldsvikमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 660 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 660 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/02/blog-post_7.html", "date_download": "2021-07-26T18:58:36Z", "digest": "sha1:IHR5JW7BW2THINKOGSIOWYPAUGT5CML5", "length": 7880, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "कामगारांच्या सुख-समृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु – कामगार राज्यमंत्री बच्चू कडू", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रकामगारांच्या सुख-समृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु – कामगार राज्यमंत्री बच्चू कडू\nकामगारांच्या सुख-समृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु – कामगार राज्यमंत्री बच्चू कडू\nअमरावती : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे कामगारांसाठी 19 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. लोकांची घरे निर्माण होत असताना वीटभट्टीत काम करणाऱ्या कामगारांच्या हातून बनलेली वीट बांधकामासाठी प्रथमत: उपयोगात येते. अशा या वीटभट्टी कामगारांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांची कामगार कल्याण मंडळात नोंदणी होणे आवश्यक आहे.\n‘कामगार राज्यमंत्री वीटभट्टी कामगारांच्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वीटभट्टी कामगारांची नोंदणी करुन त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. कामगारांच्या सुख-समृध्दीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज केले.\nयेथील महादेव खोरी परिसरातील वीटभट्ट्यांवर राज्यमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वीटभट्टी कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचे स्मार्ट कार्ड वितरीत केले. वऱ्हाड स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र वैद्य, कामगार कल्याण आयुक्त विजयकांत पानबुडे, राज्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी निलेश देठे यांच्यासह परिसरातील वीटभट्टी कामगार आदी उपस्थित होते.\nJoin Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्य���त एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-07-26T21:26:11Z", "digest": "sha1:64L42MQM2WYYR6PD7MHJOY6SQWRLR64D", "length": 7047, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. १६८३ मधील मृत्यू\nसांगकाम्या: 61 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q6596499\nसांगकाम्याने वाढविले: ku:Kategorî:Mirin 1683\nसांगकाम्याने वाढविले: jv:Kategori:Pati 1683\nसांगकाम्याने वाढविले: br:Rummad:Marvioù 1683\nसांगकाम्याने वाढविले: hy:Կատեգորիա:1683 մահեր\nसांगकाम्याने वाढविले: sw:Jamii:Waliofariki 1683\nसांगकाम्याने वाढविले: id:Kategori:Kematian 1683\nनवीन पान: * वर्ग:इ.स. १६८३\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/Vce6LV.html", "date_download": "2021-07-26T20:17:42Z", "digest": "sha1:P3BQW274MRNL5KH76SBMWM7TFD2AIA4S", "length": 7790, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "महिलांनी घराबाहेर पडल्यामुळे समस्या निर्माण होतात : अभिनेते मुकेश खन्ना", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रमहिलांनी घराबाहेर पडल्यामुळे समस्या निर्माण होतात : अभिनेते मुकेश खन्ना\nमहिलांनी घराबाहेर पडल्यामुळे समस्या निर्माण होतात : अभिनेते मुकेश खन्ना\nमहिलांनी घराबाहेर पडल्यामुळे समस्या निर्माण होतात : अभिनेते मुक��श खन्ना\nमुंबई : सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे अभिनेते मुकेश खन्ना हे चर्चेत असतात. त्यांनी कपिल शर्मा शोवर काही दिवसांपूर्वी टीका करत शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिल्यानंतर अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या शिर्षकावर त्यांनी आक्षेप घेतला होता. आता सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते मीटू चळवळीवर या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.\nमुकेश खन्ना यांचा जुना व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. महिलांनी घराबाहेर पडल्यामुळे समस्या निर्माण होतात असे या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे. महिलांचे काम आहे घर सांभाळणे. मला माफ करा मी कधीकधी बोलून जातो. मीटू ही समस्या कधी पासून सुरु झाली, जेव्हा महिलांनी देखील काम करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या गोष्टी करतात. पण मी सांगू इच्छितो की समस्या येथूनच सुरु होतात. याचा सर्वात पहिला परिणाम कोणावर होत असेल, तर तो घरातील लहान मुलांवर. आईचे प्रेम त्यांना मिळत नसल्याचे म्हटले आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर क��रवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6973", "date_download": "2021-07-26T19:35:38Z", "digest": "sha1:SMDSO2A4BKO4E62DI5UUVGWAACKLW5ZM", "length": 11460, "nlines": 134, "source_domain": "abhivrutta.com", "title": "महाराष्ट्रातील दोन स्टार्टअपला राष्ट्रीय पुरस्कार | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय महाराष्ट्रातील दोन स्टार्टअपला राष्ट्रीय पुरस्कार\nमहाराष्ट्रातील दोन स्टार्टअपला राष्ट्रीय पुरस्कार\nनवी दिल्ली : महाराष्ट्रातून मुंबई येथील दोन स्टार्टअप [ maharashtra start up] वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड (आरोग्य सेवा श्रेणी) आणि तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (नागरी सेवा श्रेणी) यांना सर्वोत्तम कामगिरी करत मानाचा राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार पटकावला आहे.\nकेंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या वतीने येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात आज राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार-२०२० चा निकाल जाहीर झाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि विभागाचे सहसचिव अनिल अग्रवाल उपस्थित होते. वाणिज्य व उद्योग विभागाचे राज्यमंत्री सोम प्रकाश हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.\nदेशामध्ये रोजगाराला चालना देण्यासाठी व नवसंकल्पना प्रत्यक्षात उतरवून नाविन्यपूर्ण उत्पादने व पर्यायी सेवा व्यवस्था निर्माण व्हावी या उद्देशाने पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. एकूण १२ श्रेणींमध्ये विविध ३५ गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील दोन स्टार्टअपचा यात समावेश आहे.\nआरोग्य सेवा श्रेणीमध्ये एकूण चार गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातील २१ राज्य व केंद्र्रशासित प्रदेशांमधून एकूण२४९ स्टार्टअपमध्ये या पुरस्कारासाठी स्पर्धा होती. यामधून आरोग्य सेवा पुरवण्याच्या गटात मुंबई येथील वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ला सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या संस्थेने रुग्णांसाठी मॉनिटरिंग डॅशबोर्ड तयार केले असून या माध्यमातून रुग्णांना सतर्कता संदेश पुरविण्यात येतात. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली कार्यरत या सुविधेच्या माध्यमातून रुग्णांना गुणात्मक सेवा उपलब्ध झाली आहे.\nत���लटेक सोल्युशन्सला नागरी सेवांमधील सर्वोत्तम स्टार्टअपचा मान\nनागरी सेवा श्रेणीमध्येही एकूण चार गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातून सहभागी एकूण १३७ स्टार्टअपमध्ये या पुरस्कारासाठी चुरस होती. यामधून जल व जल जाळे निर्माण करण्याच्या गटात मुंबई येथील तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अन्य साधनांअभावी हातपंपावर अवलंबून असणाºया लोकांसाठी या संस्थेने हातपंप विकसित करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात नाविन्यपूर्ण कार्य केले आहे.\n५ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून विजेत्या स्टार्टअपला आपल्या प्रकल्पाबाबत कामाची मागणी नोंदविण्यासाठी संबंधित सार्वजनिक प्राधिकृत अधिकारी, कॉपोर्रेट संस्थांपुढे कामाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.\nPrevious articleआगामी जुलैपर्यंत २५ कोटी लोकांना लस\nNext articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराचे आरोग्य सर्व्हेक्षण\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/kidney-problem-symptoms-in-marathi/", "date_download": "2021-07-26T20:06:39Z", "digest": "sha1:POWLFD336GBQVSODYIFUB3IDWAEWKSKH", "length": 4408, "nlines": 68, "source_domain": "marathit.in", "title": "किडनीच्या आजाराचे 10 संकेत - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nकिडनीच्या आजाराचे 10 संकेत\nकिडनीच्या आजाराचे 10 संकेत\nकिडनीच्या आजाराचे 10 संकेत\nथंडीत ‘या’ चूका टाळा\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nजाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nजाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआंब��� खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-8x35-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2-.%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2021-07-26T20:52:02Z", "digest": "sha1:3TC3CGVU4GTRH5ES5U35ZQUQBNC53GOJ", "length": 11748, "nlines": 112, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "8x35 पॉडकास्ट: गूगल, .पल आणि मायक्रोसॉफ्ट | आयफोन बातम्या", "raw_content": "\n8 × 35 पॉडकास्ट: गूगल, .पल आणि मायक्रोसॉफ्ट\nलुइस पॅडिला | | आमच्या विषयी, पॉडकास्ट\nआम्ही एका आठवड्याचे विश्लेषण करतो ज्यामध्ये 8पलच्या आयफोन 2017, नवीन आयपॅड प्रो आणि डब्ल्यूडब्ल्यूडीसी XNUMX बद्दलच्या बातम्यांबद्दल अफवा चालू असतात आणि त्यादरम्यान त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचा कार्यक्रम असतो. मायक्रोसॉफ्टने काही नवीन वैशिष्ट्यांसह आणि यूएसबी-सीऐवजी यूएसबी 2017 ची देखभाल सह आपले नवीन पृष्ठभाग प्रो 3.0 सादर केले आहेआणि Google ने त्याच्या आय / ओ सह फोटो आणि इतर विभागातील बातम्या सादर केल्या. घालण्यायोग्य म्हणून हेडफोनचे भविष्य आणि त्यांची वास्तविक उपयोगिता देखील या आठवड्यातील भागातील चर्चेचा विषय होईल. आपण ते चुकवणार आहात \nआठवड्याच्या बातम्यांविषयीच्या बातम्यांसह आणि मताव्यतिरिक्त, आम्ही आमच्या श्रोत्यांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील देऊ. आमच्याकडे ट्विटरवर आठवड्यातून # पॉडकास्टल हॅशटॅग सक्रिय असेल जेणेकरुन आपण आम्हाला काय विचारू शकता, आम्हाला सूचना किंवा जे काही मनात येईल ते करा. शंका, शिकवण्या, अभिप्राय आणि अनुप्रयोगांचे पुनरावलोकन या गोष्टींमध्ये आमच्या पॉडकास्टचा अंतिम भाग व्यापू शकेल आणि प्रत्येक आठवड्यात आपण आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे.\nआम्ही मागील हंगामात आधीच सुरुवात केल्याप्रमाणे, यावर्षी ualक्ट्युलीएड आयफोन पॉडकास्ट आमच्या यूट्यूब चॅनेलद्वारे थेट अनुसरण केले जाऊ शकतात आणि पॉडकास्ट कार्यसंघ आणि अन्य दर्शकांसह गप्पांमधून त्यात भाग घेऊ शकता. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या पॉडकास्टचे थेट रेकॉर्डिंग केव्हा सुरू होईल तसेच आम्ही त्यात प्रकाशित केलेले अन्य व्हिडिओ आम्ही जोडतो तेव्हाच्या सूचना प्राप्त करण्यासाठी. अर्थात हे आयट्यून्सवरही उपलब्ध राहील जेणेकरून जेव्हा आपण पॉडकास्टसाठी आपला आवडता अनुप्रयोग वापरू इच्छित असाल तेव्हा आपण ऐकू शकता.. आम्ही शिफारस करतो की आपण ITunes वर सदस्यता घ्या जेणेकरून भाग उपलब्ध होताच स्वयंचलितपणे डाउनलोड केले जातील. आम्ही शिफारस करतो की आपण आमच्या टेलीग्राम चॅनेलचे सदस्यता घ्या हा दुवा. तुला हे ऐकायचं आहे का ठीक आहे फक्त आपल्याकडे हे करण्यासाठी खेळाडू आहे.\nपॉडकास्टः नवीन विंडोमध्ये खेळा\nसदस्यता घ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन बातम्या » पॉडकास्ट » 8 × 35 पॉडकास्ट: गूगल, .पल आणि मायक्रोसॉफ्ट\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nAppleपल अमेरिकन सरकारकडून माहितीसाठी विनंत्या आणतो\nया चिमटासह सूचना केंद्र आणि नियंत्रण केंद्राचा पार्श्वभूमी रंग सानुकूलित करा\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/punevba/", "date_download": "2021-07-26T19:21:25Z", "digest": "sha1:ZPFRVH7FUUOQU5YRLGNZLXN5ZB6PWS3Y", "length": 7699, "nlines": 84, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "उपमुख्यंत्री अजित पवारांवर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक ! - Prabuddh Bharat", "raw_content": "\nउपमुख्यंत्री अजित पवारांवर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक \nपुणे – काल पुणे शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .\nपुण्यात दिले धरणे आंदोलन\nकरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पुणेकरांच्या जीवाशी खेळणारा उद्घाटन समारंभ हा शहराध्यक्षांनी आयोजित केला होता. याबाबत संबंधित महत्त्वाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत आज वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्यावतीने महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.अनिल जाधव,मा.सर्वजित बनसोडे,पुणे शहर अध्यक्ष मूनवर कुरेशी,कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर,उपाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड,बाबासाहेब वाघमारे,महासचिव ऍड.अरविंद तायडे,जितेंद्र जाधव,प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड,प्रवक्ते गौरव जाधव,संघटक विनोद शिंदे,सदस्य सागर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीतीमध्ये आंदोलन करण्यात आले. व यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पुणे शहरातील आजी माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.\nपिंपरी चिंचवड येथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन\nकुर्ल्यात महागाई विरोधात वंचितचे तीव्र आंदोलन \nकुर्ल्यात महागाई विरोधात वंचितचे तीव्र आंदोलन \nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय���य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahatmaphulecorporation.com/gallery.php", "date_download": "2021-07-26T18:46:28Z", "digest": "sha1:MOUWQLX42CARKPJA3VFRZIL2VBQ6UP2Y", "length": 7083, "nlines": 118, "source_domain": "mahatmaphulecorporation.com", "title": "इव्हेंट्स फोटो | महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित,मुंबई", "raw_content": "\nमा.राजाभाऊ सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, हे जिल्हा कायाँलय उस्मानाबाद येथे भेट दिली असता त्यांचे स्वागत करण्यात आले.\nमा.राजाभाऊ सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, हे जिल्हा कायाँलय नांदेड येथे भेट दिली असता त्यांचे स्वागत करण्यात आले.\nमा. अध्यक्ष व मा. व्यवस्थापकीय संचालक यांच्या वतीने परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमेस मुख्य कार्यालय, मुंबई येथे ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nमहाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाने \"महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा\" ची कंपनी कायदा अधिनियम 1956 अन्वये 10 जुलै,1978 रोजी स्थापना केली आहे.\nपत्ता: बॅरॅक नं.१८, सचिवालय जिमखान्यामागे, बॅकबे रेक्लमेशन,मुंबई-४०० ०२१.\nदूरध्वनी क्रमांक: (०२२) २२०२३७९१\n- सोशिअल लिंक्स :\nपत्ता :जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड नं. ९, जे.व्ही.पी.डी.स्कीम, जुहू, मुंबई-४०० ०४९.\nकॉपीराइट© २०२० महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई, सर्व हक्क राखीव.\nवापरण्याच्या अटी गोपनीयता आणि सुरक्षा विधान", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/cm-udhav-thackerays-help-to-ratnagiri-and-sinddhudurg-for-damage-by-cyclone-nisarga-mhsp-457509.html", "date_download": "2021-07-26T20:10:00Z", "digest": "sha1:YBXAYPSS5VKIPZEJC5REWZW4DW5FOSPK", "length": 21697, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रत्नागिरीला 75 कोटी तर सिंधुदुर्गास 25 कोटी, नुकसान भरपाईचे जुने निकष बदलणार | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉ��रीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nरत्नागिरीला 75 कोटी तर सिंधुदुर्गास 25 कोटी, नुकसान भरपाईचे जुने निकष बदलणार\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच��या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\nरत्नागिरीला 75 कोटी तर सिंधुदुर्गास 25 कोटी, नुकसान भरपाईचे जुने निकष बदलणार\nनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे.\nमुंबई, 7 जून: निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला 75 कोटी रुपये व सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले.\nठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तेथीलही आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असेही ते म्हणाले.\nहेही वाचा.. शरद पवारांच्या काटेवाडीतील शेतकरी झाले भयभीत, जाणून घ्या काय आहे कारण...\nअशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nनिसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सुचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यास नुकतीच मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली होती.\nभूमिगत विद्युत तारांबाबत विचार\nमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, साहजिकच आहे की संकट किती गंभीर आहे यावर मी बोलणार नाही कारण कोकणवासियांनी ते अनुभवले आहे. सरकार तुमच्या सोबत आहे. लवकरात लवकर मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागालाही भेट देईल. या संकटातून आपण काय शिकलो आहोत ते पाहिले पाहिजे असे म्हणून मुख्यमंत्री म्हणाले की, कोकण भागात भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था करू शकतो का याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमणे सिमेंटच्या पत्र्याला काही पर्याय आहे का किंवा कोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षितरित्या निवारे उभारता येतील का याचा विचार करणे गरजेचे आहे.\nनागरिकांना विश्वासात घेऊन पंचनामे करा\nमुख्यमंत्री म्हणाले की मदत कार्य करतांना तुम्ही प्राधान्य ठरवा,लोकांना विश्वासात घ्या. कुठलाही गैरसमज पसरू देऊ नका.प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत, मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा,पंचनामे तातडीने करून पाठवा, जिथे ठप्प झालेले असेल तिथे दळणवळण तातडीने सुरु करा, मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून तातडीने वीज पुरवठा सुरु करावा. अंतर्गत रस्ते दुरुस्त करून घ्या . आता पाउस येईल त्यामुळे अधिक मोठे आव्हान असेल. लहान लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार , मच्छीमार यांना तातडीने मदत करा.\nकोरोनाच्या संकटाचे आव्हान असतांना आपण ज्या धैर्याने या वादळाचा सामना केला त्याला तोड नाही. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, कोळी बांधव, इतर संघटना या सर्वांनी धीराने मुकाबला केला या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे कौतुक केले.\nहेही वाचा..अंघोळीसाठी गेले वैनगंगा नदीपात्रात, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू\nयावेळी बोलताना सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गाचे कमी नुकसान झाले असले तरी बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड झालेला आहे आणि तो दुरुस्त करून पुरवठा सुरळीत व्हावा. गावांचे संपर्क रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. जिल्ह्याला कमीतकमी 25 ते 30 कोटी रुपये देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/indian-economy-to-benfit-from-oil-price-fall/", "date_download": "2021-07-26T20:04:04Z", "digest": "sha1:ZQSZKZTPJGDWL25TA6OUGMMNPAXGN7KE", "length": 13368, "nlines": 108, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "तेलाच्या किंमतीतील घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल फायदा? – आपले पर्यावरण", "raw_content": "\nतेलाच्या किंमतीतील घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल फायदा\nमुंबई : गेल्या काही काळापासून तेल बाजारात अतिरिक्त पुरवठा होत आहे. सौदीची अरामको कंपनीने दिवसाला दोन दशलक्ष बॅरलने उत्पादन वाढविले आहे. तर रशियाच्या पीजेएससी कंपनीनेही १ एप्रिलपासून दिवसाला ३ लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. या घडामोडींचा परिणाम म्हणजे अतिरिक्त पुरवठा झालेल्या बाजारातील तेलाच्या किंमती कोसळतील. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मागणी कमी होत असल्याने हे घडत आहे.\nएंजल ब्रोकिंग लिमिटेडचे डीव्हीपी इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट, ज्योती रॉय यांनी सांगितले की, ‘या परिस्थितीचा भारताला लाभ होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किंमतीत १०% घट झाल्याचा थेट परिणाम सीपीआय चलनवाढीवर ४० ते ५० बीपीएसवर पडतो. क्रूड किंमतीत दर १० डॉलर्स/बीबीएल कमी झाल्यास अंदाजे १६.३ अब्ज डॉलर्स विदेशी चलन वाचू शकेल. २०१९ मध्ये आपल्या देशाने ४.४८ दशलक्ष बीपीडी तेल आयात केले होते. आता आपण ५ हजार कोटीं रुपये किंमतीचे क्रूड विकत घेण्याचे ठरवले आहे. भारताच्या पेट्रोलियम धोरणानुसार, ५.३३ मेट्रिक टन एवढा साठा होईल. यापूर्वी त्याच्या निम्माच होता. याआधी इंधनाचे दर कमी झाले तरी ग्राहकांचे डिस्पोजेबल उत्पन्न वाढलेले दिसले. त्यामुळे क्रूड तेलाच्या किंमती घसरणे, विशेषत: कोव्हीड १९च्या उद्रेकाच्या धर्तीवर होणाऱ्या या घडामोडी भारताच्या पथ्यावर पडतील.’\nमुंबईच्या पश्चिम उपनगरांना कांदळवनांचे कवच; ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची लवकरच निर्मिती\nगोदरेज अॅग्रोव्हेटचा सोफिया कॉलेजमध्ये सौरऊर्जा प्रकल्प\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण\nNext story चित्रातून मांडली वस्तुस्थिती; माणसांच्या घराला ‘लॉक’ तर प्राणी रस्त्यावर ‘डाऊन’\nPrevious story मानव जातीवर निसर्गाने उगारलेले ‘कोरोना’स्त्र : सखोल विश्लेषण\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/crime-news-in-hingoli-city-latest-news-in-marathi", "date_download": "2021-07-26T20:44:03Z", "digest": "sha1:FL6CJFNRUBRKJKP2OS7HC3XWBGSTN35G", "length": 6040, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोली शहरात जुन्या वादावरून एकास भोसकले", "raw_content": "\nहिंगोली शहरात जुन्या वादावरून एकास भोसकले\nहिंगोली: शहरात जून्या वादातून एकास चाकूने भोसकल्याची घटना सोमवारी (ता. १२) सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. जखमी युवकावर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले आहे. तर चाकु भोसकलेल्याचा पोलीस शोध घेत आहेत.\nहिंगोली शहरातील गवळीपूरा भागातील सचिन ऊर्फ पिंटू बालगुडे हे सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभे होते . यावेळी तेथे शेख फेरोज हा तेथे आला . त्यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादानंतर शेख फेरोज याने पिंटू यांच्या पाठीत चाकूचा वार केला त्यामुळे मोठा रक्तस्त्राव सुरु झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख , हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे , सहाय्यक पोलिस निरीक्षक कातमांडे , जमादार गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.\nहेही वाचा: चांगली बातमी अखेर पोलिस भरतीची प्रतिक्षा संपली\nपोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या पिंटू बालगुडे यास उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथील शासकिय रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेख फेरोज याचा शोध सुरु केला आहे. जून्या वादातून झाल्याची शक्यता पोलिस व्यक्त करीत असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6678", "date_download": "2021-07-26T21:02:36Z", "digest": "sha1:P3H3RMJNPG5KT4ILMPOV7MWMWE333EV3", "length": 9515, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "प्लाझ्मा बॅगसाठी दर आकारणी निश्चित | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई प्लाझ्मा बॅगसाठी दर आकारणी निश्चित\nप्लाझ्मा बॅगसाठी दर आकारणी निश्चित\nमुंबई : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रतिडोस प्लाझ्मा ब���गसाठी (200 मीली) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून 5 हजार 500 रुपये इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रकमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील, अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाºयामार्फत करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nराज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर ट्रायल बेसिसवर नि:शुल्क प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती वापरण्यात येत आहे. केंद्र शासन व सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशने आॅफ लेबल प्लाझ्मा थेरपी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यानंतर प्लाझ्माफेरॅसिस पध्दतीने संकलित करण्यात आलेल्या कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा (आॅफ लेबल) वापरण्यासाठी खासगी व विश्वस्त रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले.\nरुग्णांना किफायतशीर दरात हा प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी प्लाझ्माचा प्रतिडोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली होती. समितीने प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या / विशेष चाचण्या यासाठी आकारण्यात येणाºया सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे. त्यानुसार प्लाझ्मा बॅग (२०० मिली) ५,५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. (महासंवाद)\nPrevious articleलिपिकाला हजाराची लाच घेताना पकडले\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस��तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/waris-pathan-did-not-break-the-lockdown-he-video-is-from-three-years-ago/", "date_download": "2021-07-26T19:33:37Z", "digest": "sha1:I7MGYSWQMWSG2POKNAXNZ4VSIEML33ZQ", "length": 15003, "nlines": 98, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "वारीस पठाण यांनी लॉकडाऊन मोडला नाही, ‘तो’ व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा ! | CheckPost मराठी", "raw_content": "\nवारीस पठाण यांनी लॉकडाऊन मोडला नाही, ‘तो’ व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा \nभाजपचे खासदार अर्जुन सिंग यांनी ट्वीटरवर वारीस पठाण यांनी लॉकडाऊन मोडला असल्याचा दावा करणारा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अर्जुन सिंग लिहितात, “बघा, वारीस पठाण पोलिसांना खुलेआम धमकावत आहेत आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे संजय राऊत हे योगी आदित्यनाथांना कायदा आणि प्रशासन कसं हाताळायचं, याचे धडे देताहेत. आधी मुंबई सांभाळा”\nहाच व्हिडीओ लॉकडाऊनच्या काळात मस्जिद सुरु ठेवण्यासाठी वारीस पठाण पोलिसांना धमकावत असल्याच्या आशयासह इतरही अनेक फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय.\nकुणी म्हणतंय ‘जर अशीच परिस्थिती राहिली तर ३ मी ला लॉकडाऊन संपण्याची आशा सोडून द्या. सरकारी कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे’ तर कुणी ‘महाराष्ट्राची काय अवस्था झालीय’ असं म्हणत आहे.\nव्हिडीओवर सहज नजर टाकली असता हा व्हिडीओ भायखळा येथील असून ‘मुंबई लाइव्ह’ या चॅनेलचा असल्याचं लक्षात येतं. व्हिडीओच्या दोन्ही कोपऱ्यात तशी माहिती उपलब्ध आहे.\nया माहितीच्या आधारे आम्ही युट्युबवर ‘वारीस पठाण मुंबई लाइव्ह’ या कीवर्डसह व्हिडीओ शोधला. पहिल्याच सर्च रिझल्टमध्ये आम्हाला ‘मुंबई लाइव्ह’ या युट्युब चॅनेलवर संबंधित व्हिडीओ सापडला. १ मिनिट १३ सेकंदाचा हा व्हिडीओ १८ नोव्हेंबर २०१६ रोजी ‘मुंबई लाइव्ह’ चॅनेलवर अपलोड करण्यात आलाय.\nया व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी आणि वारिस पठाण यांच्यात मशिदीतील लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वाद होत असल्याचे लक्षात येते आहे. व्हिडीओमध्ये वारीस पठाण म्हणतात, “देशमुख साहेब, ही चांगली लोकं आहेत. ४० वर्षांपासून इथं राहताहेत. यांना परेशान करू नका. मस्जिद आणि लाऊडस्पीकर बंद करण्याचा प्रयत्न करू नका. मस्जिद जशी सुरु आहे, तशी सुरु राहू द्या. हॉस्पिटल जसे सुरु आहेत, तसे राहू द्या”\nवारीस पठाण आणि पोलिसांमध्ये मशिदीतील लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वाद होताना या व्हिडीओमध्ये स्पष्टच दिसतंय, परंतु हा व्हिडीओ ३ वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजेच कोरोना काळात लागू असलेला लॉकडाउन तोडून वारीस पठाण हॉस्पिटलप्रमाणेच मशीद सुद्धा सुरु राहू द्या, म्हणूत पोलिसांना धमकावत आहेत, असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही.\nयावरून हे स्पष्टच होतं की १ मिनिट १३ सेकंदाच्या व्हिडीओमधील ५६ सेकंदाचा भाग कापून तो लॉकडाऊनच्या काळातील असल्याचे सोशल मिडीयावरील दावे फेक आहेत. संबंधित व्हिडीओचा आणि लॉकडाऊनचा काहीएक संबंध नाही. म्हणूनच हा व्हिडीओ आम्ही ‘चेकपोस्ट’वरच अडवत आहोत.\nहे ही वाचा- ‘कॉंग्रेसचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन पंतप्रधान निधी साठी देणार’-‘सरकारनामा’ची बातमी दिशाभूल करणारी\nPublished in धर्म-संस्कृती and राजकारण\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फ���कू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nबाजारात गर्दी केलेल्या मुस्लिम लोकांचे व्हायरल फोटोज मुंबईच्या महम्मद अली रोडचे नाहीत | CHECKPOST मरा May 24, 2020\n[…] हे ही वाचा- वारीस पठाण यांनी लॉकडाऊन मोडला नाही, ‘… […]\n'तब्लीगी जमात' कोरोना काळात फेकन्युजमुळे 'बळीचा बकरा' ठरली का वाचा स्पेशल रिपोर्ट\n[…] वारीस पठाण यांनी लॉकडाऊन मोडला नाही, ‘… […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/annabhausathesmritidin/", "date_download": "2021-07-26T20:49:32Z", "digest": "sha1:OJX4TH4VZOKGVM4DO7R32SDQG7IRCL7V", "length": 6768, "nlines": 82, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन - Prabuddh Bharat", "raw_content": "\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nby टीम प्रबुद्ध भारत\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्��ा स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे सर, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे सर, कार्याध्यक्ष मा.नगरसेवक अंकुश कानडी, कार्याध्यक्ष संजीवन कांबळे,महासचिव राजन नायर, सचिव सुनील कडलक, देहूरोड युवा नेते सुधीर आडागळे , किशोर ढोकळे शहर कार्यकारणी पदाधिकारी, आदी कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित होते.\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/07/whatsapp-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A.html", "date_download": "2021-07-26T20:53:39Z", "digest": "sha1:6SEGJTVU3LG4OU64SU2DGR7HJR4NNT6U", "length": 8072, "nlines": 107, "source_domain": "itechmarathi.com", "title": "WhatsApp ची ही सेटिंग चालू करा, वाचवा मोबाईल ची चार्जिंग -", "raw_content": "\nWhatsApp ची ही सेटिंग चालू करा, वाचवा मोबाईल ची चार्जिंग\nWhatsApp ची ही सेटिंग चालू करा, वाचवा मोबाईल ची चार्जिंग\nजर तुम्ही अजून देखील व्हॉटसअप डार्क मोड चा वापर करत नसाल तर व्हॉटसअप वर डार्क मोड वापरायला सुरू करा.\nतुमच्या फोनची कार्यक्षमता वाढण्यास मदत\nतुमच्या डोळ्यांना देखील त्रास कमी होतो\nतुमच्या स्मार्टफोन ची जास्त वेळ टिकू शकते म्हणजेच डार्क मोड मध्ये कमी उडते\nदिसण्यासाठी देखील व्यवस्थीत आहे\nसर्वप्रथम तुमचे व्हॉटसअप चालू करा\nइंटरनेट कीव wifi कनेक्शन असणे गरजेचे आहे\nआता व्हॉटसअप सेटिंग मध्ये जा\nआता तिथे chats पर्याय निवडा.\nतिथे तुम्हाला theme पर्याय दिसेल तिथे क्लिक करून\nतुम्हा ला डार्क मोड चालू करायचं आहे\nजर तुम्हाला डार्क मोड बंद करायचा असेल तर तसाच करू शकता.\nइंस्टाग्राम चे नवे फीचर, बनवा टिक टॉक सारखे व्हिडिओ, इंस्टाग्राम रीलस\nCamScanner ला हे आहे पर्याय, डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी वापरा हे ॲप \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/07/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A7%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T20:01:11Z", "digest": "sha1:BA4WASM3FT3ACKWNWJLTCLG36MCURWOX", "length": 14821, "nlines": 203, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "येत्या दोन तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nयेत्या दोन तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे\nby Team आम्ही कास्तकार\nडोंगराळ भाग ते मैदानाच्या राज्यांपर्यंत सर्वत्र मान्सूनचा पाऊस पडत आहे. सर्वत्र नाश होण्याची चिन्हे आहेत. शहरांमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बर्‍याच भागात लोकांच्या घरात पाणी पोचले आहे. दरम्यान, येत्या दोन तासांत दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.\nत्याशिवाय हरियाणामध्ये 22 ते 23 जुलै दरम्यान वादळी वा rain्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील districts जिल्ह्यात पावसासाठी हवामान खात्याने मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे, त्यानुसार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्कायमेट वेदर या खासगी हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार पुढील 24 तास हवामानाचा अंदाज-\nमान्सून कुंड फिरोजपूर, दिल्ली, लखनऊ, पटना, जमशेदपूर, बालासोर आणि त्यानंतर दक्षिण-पूर्व दिशेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने समुद्राच्या पातळीवर जात आहे. चक्रवाती अभिसरण उत्तर बंगालच्या उपसागर आणि उत्तर किनारपट्टीच्या ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालच्या शेजारच्या भागांवर आहे. उत्तर प्रदेशच्या मध्य भागात आणखी एक चक्रीय चक्रीवादळ सुरू आहे. नैwत्य राजस्थान आणि पाकिस्तानच्या आसपासच्या भागांमध्ये चक्रीवादळ अभिसरण दिसून येते. ऑफशोर कुंड महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत विस्तारलेला आहे.\nपुढील 24 तासांदरम्यान संभाव्य हवामान क्रियाकलाप\nपुढील २ hours तासांत उत्तर प्रदेश, कोकण आणि गोवा, किनार्यावरील ��र्नाटक, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणाचे काही भाग, छत्तीसगडचा काही भाग, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशा मध्यम हंगामात मध्यम ते मध्यम पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nबिहार, झारखंड, गंगा पश्चिम बंगाल, अंतर्गत ओडिशा, पंजाबचा काही भाग, पश्चिम हिमालय, दक्षिण गुजरात आणि उत्तर आंतरिक कर्नाटकमध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी मध्यम पाऊस गुजरात प्रदेश, उत्तर आणि पूर्व राजस्थान, हरियाणा, दिल्ली, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा आणि किनार्यावरील आंध्र प्रदेशात होऊ शकतो. राजस्थान, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमधील सौराष्ट्र आणि कच्छच्या पश्चिम भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nराज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझे\nकोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमए��, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-reviewed-measures-including-corona-outbreak-situation-in-Pune-district.html", "date_download": "2021-07-26T19:56:31Z", "digest": "sha1:KIV5L77MBI4B3WFYLZTS3MS5S4OLZ37N", "length": 13284, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "कोरोनाची तिसरी लाट सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome कोरोना जिल्हा कोरोनाची तिसरी लाट सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश\nकोरोनाची तिसरी लाट सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश\nजुलै ०२, २०२१ ,कोरोना ,जिल्हा\nपुणे : कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर आहे. ऑक्सीजनक्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्याने ऑक्सीजनबाबत स्वंयपूर्ण व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. महानगरासोबतच ग्रामीण भागातील उपचार सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.\nपुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कॉन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच ऑक्सिजनप्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधांयुक्त बळकटीकरणास प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nपोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियं���्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आताही संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लान्टच्या निर्मितीसह स्वतंत्र रुग्णालये, लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचार व्यवस्था आदी विविध आरोग्य सुविधा उभारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, सर्वेक्षण, संपर्क व समन्वयाची साखळी अखंडित राखण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाची साथ अजूनही संपलेली नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून लस पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nयावेळी जि.प. अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, यांच्यासह आमदार ॲड अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.\nat जुलै ०२, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/06/Catalog-Crystal-2-DMbgc1.html", "date_download": "2021-07-26T19:58:36Z", "digest": "sha1:FAC266B7AYLBWMRUEOHQJ5CI2PAIXGNW", "length": 2538, "nlines": 32, "source_domain": "www.punepravah.page", "title": "Catalog *Crystal - 2*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/nagar-vishleshan/outsiders-should-not-disturb-atmosphere-shirdi-vikhe-patil-66665", "date_download": "2021-07-26T20:47:22Z", "digest": "sha1:XVPHFEKFOP4BDJHS36P3ISHMI5GM3YUJ", "length": 17730, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "बाहेरील व्यक्तींनी शिर्डीचे वातावरण गढूळ करू नये : विखे पाटील - Outsiders should not disturb the atmosphere of Shirdi: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाहेरील व्यक्तींनी शिर्डीचे वातावरण गढूळ करू नये : विखे पाटील\nबाहेरील व्यक्तींनी शिर्डीचे वातावरण गढूळ करू नये : विखे पाटील\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nबाहेरील व्यक्तींनी शिर्डीचे वातावरण गढूळ करू नये : विखे पाटील\nगुरुवार, 10 डिसेंबर 2020\nबाहेरील व्यक्तींनी त्यात हस्तक्षेप करून वातावरण गढूळ करू नये, अशा शब्दात आमदार विखे पाटील यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.\nशिर्डी : साईसंस्थानने फलकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. ग्रामस्थांनी व साईसंस्थानने एकत्र बसून निर्णय घ्यावा. आपण ग्रामस्थांसोबत आहोत. बाहेरील व्यक्तींनी त्यात हस्तक्षेप करून वातावरण गढूळ करू नये, अशा शब्दात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.\nसाईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सभ्य पोषाख करून यावे, अशा आशयाचे विनंती फलक साईसंस्थानने लावले. त्यास भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतल्याने वादंग निर्माण झाले. त्यांच्या विरोधात शिवसेना व मनसेची महिला आघाडी आणि ब्राम्हण महासंघाने या वादात उडी घेतली. आज काही ग्रामस्थांनी देखील ठिकठिकाणी लावण्यासाठी हे फलक तयार केले. त्यातील एक फलक फडकावून आमदार विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या भुमिकेस आपला पाठिंबा असल्याचे जाहिर केले.\nआता बऱ्याच ठिकाणी असे फलक लावण्यात येणार असल्याने नेमका कुणाच्या फलकावर आक्षेप घ्यायचा, असा प्रश्न देसाई यांच्यासमोर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nत्यापूर्वी त्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी तयार केलेला एक विनंती फलक त्यांनी हातात धरून फडकविला. या फलकावर साई दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय संस्कृतीला अनुसरून किंवा सभ्य पोषाख करून यावे, अशी विनंती करणारा मजकुर होता. या वेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक अभय शेळके, नितीन कोते यांच्यासह विवीध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.\nकाल जाहिर केल्याप्रमाणे मनसेच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा दत्तात्रेय कोते यांनी अशा आशयाचे दहा फलक तयार करून ते शहरात ठिकठिकाणी लावले. उद्या आम्ही शहराबाहेरील स्वागत कमानीवर हा मजकुर असलेला मोठा फलक लावणार आहोत. देसाई यांनी आमचे फलक येथे येऊन हटवून दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले.\nग्रामस्थ व मनसे यांच्यावतीने शहरात ठिकठिकाणी असे फलक लावले जाणार आहेत. त्यामुळे साईसंस्थानचे विनंती फलक हटविण्यासाठी देसाई येथे आल्या. तर त्यांना संस्थानबरोबरच ग्रामस्थांच्या फलकांच्या विरोधात देखील भुमिका घ्यावी लागेल.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपला मी चॅलेंज करते, त्यांनी उजनीवरून दुसरी जलवाहिनी करून दाखवावी\nसोलापूर : कॉंग्रेसने आजवर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले नाही. परंतु, आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील कॉंग्रेसची ताकद निश्‍...\nसोमवार, 26 जुलै 2021\nश्रेष्ठींनी आदेश दिल्यास विधान परिषदेची निवडणूक लढवणार\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी माझ्या नावाची चर्चा होत आहे. चर्चा जरी होत असली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nवसई-विरार, भिवंडी महापालिकेची हद्द वाढणार; या गावांचा होणार समावेश\nविरार : वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा तिढा मुंबई उच्च न्यायालयात असतानाच या महापालिकेचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. वसई तालुक्यातील...\nसोमवार, 26 जुलै 2021\n‘हे’ माजी आमदार गुरुवारी अ��ित पवारांना भेटणार, भाजपला मोठा धक्का \nयवतमाळ : पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात भाजपला खिंडार पडणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. असे असताना पश्‍चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही भाजपला...\nसोमवार, 26 जुलै 2021\nनारायण राणेच पांढऱ्या पायाचे मंत्री : गुलाबराव पाटलांचा टोला\nजळगाव : कोकणातील नारायण राणे केंद्रात मंत्री झाले अन् कोकणावर संकट आले. खऱ्या अर्थाने तेच पांढऱ्या पायाचे मंत्री आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे...\nसोमवार, 26 जुलै 2021\n...तर होऊ शकते मनसेसोबत युती : सुधीर मुनगंटीवार\nनागपूर : युती सत्तेसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, खुर्चीसाठी नाही, युती जनतेच्या हितासाठी असली पाहिजे. कोणत्या पक्षाची युती कोणत्या पक्षासोबत...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपेणचा पुढचा आमदार शिवसेनेचा असेल\nवडखळ (जि. रायगड) ः रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार असून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत आहे. आगामी निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा...\nसोमवार, 26 जुलै 2021\n`त्यांना` भर चौकात मारू असे म्हणत आमदार काळे आक्रमक का झाले\nकोपरगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावला तरी त्यांना भरचौकात मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपोलिसांची कुणकुण लागल्यानंतर भाजपचे नेते पळून गेले...\nमुंबई : झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून झारखंडमध्ये रचले जात...\nसोमवार, 26 जुलै 2021\nचिपळुणच्या वादावर रावसाहेब दानवे म्हणतात, हे वागणं बरं नव्हं\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एका महिलेला दिलेल्या उत्तरावरून जोरदार...\nसोमवार, 26 जुलै 2021\nवाढदिवसाच्या फ्लेक्सवरून भाजप नेते गायब....त्यात पंकजा मुंडेंचा काय दोष..\nमुंबई : पंकजा मुंडे यांचे ज्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबोर्ड लावले, त्यांच्या मनात पंकजा यांच्याविषयी जे प्रेम आहे. ते प्रेम व्यक्त करत असताना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nनारायण राणे यांना बोलण्यासाठीच केंद्रात मोठा लाडू मिळाला : गुलाबराव पाटील\nजळगाव : नारायण राणे यांना बोलण्यासाठीच केंद्रात मोठा लाडू मिळाला आहे, त्यांना बोलणे गरजेचे आहे. बोलण्याकरताच त्यांना मंत्री केले आहे, ही...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार मनसे mns राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil नगर भारत नगरसेवक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/03/blog-post_19.html", "date_download": "2021-07-26T19:15:36Z", "digest": "sha1:IE7WD3NH4TMVR6IC7AB3PLUFG6WKGRQ2", "length": 11181, "nlines": 304, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): मैफल - त्या रात्री.. (२ कविता)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nमैफल - त्या रात्री.. (२ कविता)\nजिथे बसलो होतो आपण सगळे\nबहुरंगी, सुगंधी, मोहक, सुखद\nती खोली अजून तशीच आहे..\nफुलांचे गुच्छ बनलेत... आपोआप\nजमिनीवरचा सडा अजून टवटवीत आहे\nएक धुंद परिमळ दरवळतोय\nकारण ती खोली अजून आवरलीच नाहीये..\nआज त्या खोलीतून एक सळसळ ऐकू आली\nकाही तरी लपून बसलंय.. अशी चाहूल लागली\nउश्या, लोड, जाजम.. सारं काही उचललं\nखुर्चीखाली, मेजाखाली.. पुन्हा पुन्हा धुंडाळलं\nमाळ्यावर चाचपलं… कोप-या कोप-यात पाहिलं\nपण काहीच नाही सापडलं..\nमग मनात विचार आला\n\"बहुतेक मला भास झाला..\nआपणच हसलो आणि पुन्हा..\nसगळं आधीसारखं ठेवलं.. पसरलं\nबाहेर आलो.. पुन्हा सळसळ.. तीच चाहुल\nमग सरळ कवितांची वहीच उचलली..\nत्यात मला एक पाकळी सापडली\nमिश्किल हसली आणि म्हणाली..\n\"सगळ्याच कविता सगळ्यांच्या नसतात\nकाही फक्त आपल्या आणि आपल्याच असतात..\nअश्याच झाकून ठेवायच्या असतात..\"\nती पुन्हा सळसळली, मिश्किल हसली\nमी पुन्हा ती वही जाजमावर ठेवली\nLabels: कविता, मुक्त कविता\nआपलं नाव नक्की लिहा\n\"बस चंद करोडों सालों में....\" (भावानुवाद - ८)\n\"बस चंद करोडों सालों में....\" (भावानुवाद - ७)\n\"बस चंद करोडों सालों में....\" (भावानुवाद - ६)\nबस चंद करोडों सालों में.... (भावानुवाद - ५)\nबस चंद करोडों सालों में.... (भावानुवाद - ४)\nबस चंद करोडों सालों में.... (भावानुवाद - ३)\nबस चंद करोडों सालों में.... (भावानुवाद - २)\nबस चंद करोडों सालों में.... (भावानुवाद - १)\nआँसू भीगी मुस्कानों से.. - भावानुवाद\nमैफल - त्या रात्री.. (२ कविता)\nपीले पत्तों का मौसम जा चुका हैं.......... - ४\nपीले पत्तों का मौसम जा चुका हैं - (३)\nपीले पत्तों का मौसम जा चुका हैं - (२)\nपीले पत्तों का मौसम जा चुका हैं\nतुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो\nबसस्टॉप आणि कट्टा (बस स्टॉप वरच्या कविता)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2021-07-26T21:16:09Z", "digest": "sha1:CD4QRJQAH42SY53GGZ7G4WFZIY5GZCR3", "length": 5349, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डब्नियम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(Db) (अणुक्रमांक १०५) रासायनिक पदार्थ.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ५ सप्टेंबर २०१७, at १७:५०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१७ रोजी १७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच��या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.research.net/r/LGBTHappinessResearch?lang=mr", "date_download": "2021-07-26T19:51:23Z", "digest": "sha1:36CHAVSSEEAOZRR352HHGHYC2SBKIMQD", "length": 29524, "nlines": 407, "source_domain": "www.research.net", "title": "१ले ग्लोबल LGBT फाऊंडेशन आणि UNAIDS आनंद, लैंगिंक संबंध आणि जीवनाची गुणवत्ता यावरील सर्वेक्षण Survey", "raw_content": "\n१ले ग्लोबल LGBT फाऊंडेशन आणि UNAIDS आनंद, लैंगिंक संबंध आणि जीवनाची गुणवत्ता यावरील सर्वेक्षण\nLGBT फाऊंडेशन आणि UNAIDS यांनी जीवनातील आनंद, लैंगिक संबंध आणि गुणव गुणवत्ता यावरील या त्वरित सर्वेक्षणासाठी एक्स-मार्सेली आणि मिनेसोटा विद्यापीठांसोबत भागिदारी केली आहे. आपली उत्तरे पूर्णपणे गोपनीय राहतील. आपण एखाद्या प्रश्नाला उत्तरे देण्याचे टाळून तो नाकारु शकता. या सर्वेक्षणासाठी आपण किमान 18 वर्षे वयाचे असले पाहिजे. संपर्कात राहण्यासाठी‚ माहिताची कोणतीही विनंती करा किंवी माघार घेण्याचा आपला हक्क वापराःresearch@foundation.lgbt\nमी या अभ्यासात अनामिकरित्या प्रवेश करु इच्छितो आणि त्यासाठी संमती देत आहे (\n* 2. जन्मावेळी तुमचे कोणते लिंग निश्चित करण्यात आले\n* 3. तुमची लैंगिक ओळख तुम्ही कशाप्रकारे निश्चित करता (लागू असेल ते सर्वावर खूण करा)\nट्रान्समॅन ( स्त्रीचा पुरुष)\nट्रान्समॅन ( पुरुषाची स्त्री)\nनॉन-बायनरी जेंडर (पवय्या, हिजड़ा, किन्नर)\n* 4. आपल्या भोवतीच्या लोकांद्वारे आपण किती पुरुषी किंवा स्त्रीसुलभ आहात असे समजले जाते\nपुरुषी नाही किंवा स्त्रीसुलभ नाही\n* 5. आपण सध्या कोणत्या देशात राहाता\n* 6. आपण या देशात का राहता ते खालीलपैकी कशाद्वारे उत्तमरित्या व्यक्त होतेः (लागू होईल त्या सर्वोंवर खूण करा)\nमाझा जन्म इथे झाला, किंवा माझे पालक इथे राहायला आले\nएक समलिंग/द्लिंगी पुरुष/ट्रान्सम्हणून अधिक मुक्तपणे राहण्यासाठी\nमी एक निर्वासित म्हणून आलो\n* 7. तुमचे वय किती आहे\n* 8. समलिंगी पुरुष, लेस्बियन, द्वीलिंगी, किंवा ट्रान्स म्हणून तुम्ही मुक्त मनाचे (बाहेर) आहात असे वाटते का (अजिबात मुक्त मनाचा नाही (आत) उत्तरासाठी १ आणि मुक्तसाठी ५ उत्तर द्या (आपल्या महितीच्या, सर्व किंवा बहुतांश लोकांसाठी बाहेर), किंवा यादरभ्यानची जागा उत्तर द्या)\n1 अजिबात मुक्त मनाचा नाही (आत)\n५ सर्वांसाठी म���क्त (बाहेर) किंवा मला माहिती असलेले सर्वं लोक\n* 9. सर्वसाधारणतः तुमची तब्येत कशी आहे असे आपण म्हणाल\n* 10. एकंदरीत, मी स्वतःबद्दल समाधानी आह\n* 11. आपण जोखीमा घेण्यासाठी किती उत्सुक आहात, एकंदरीत\n* 12. तत्काळ समस्या दूर करण्यावर मी केवळ कृती करते, भविष्यात नंतर उद्भवतील त्या समस्यांची काळजी मी घेईन असे मला वाटते\nहे अतिशय माझ्यासारखे आहे\nहे थोडेफार माझ्यासारखे आहे\nहे थोडेफार माझ्यासारखे आहे\nहे अतिशय माझ्यासारखे नाही\nपुढील चार वर्षांसाठी, गेल्या २ आठवड्‌यांचा विचार करा, खालील समस्यांचा तुम्हाला किती वारंवारपणे त्रास झाला:\n* 13. बरे वाटत नाही, उद्विग्न किंवा निराश वाटते\n* 14. कामे करण्यात थोडी आवड किंवा आनंद\n* 15. अस्वस्थ, चिंता किंवा काठावर असल्यासारखे वाटते\n* 16. चिंता करणे थांबविणे किंवा नियंत्रित करणे शक्य नाही\n* 17. जीवनातील आनंद दर्शविणारी एक डोळ्यासमोर आणा. यावेळी तुम्ही या शिडीच्या कोणत्या पायरीवर उभे आहात (माझ्यासाठी सर्वात वाईट जीवनासाठी १ उत्तर द्या, सर्वोत्तम शक्य जीवनासाठी १० उत्तर द्या, किंवा आपल्याशी निगडीत असलेली मधली पायरी निवडा)\n१० माझ्यासाठी सर्वोत्तम शक्य जीवन\n० माझ्यासाठी सर्वात वाईट जीवन\n* 18. माझे कुटुंब मला मी आहे तसा स्विकारते\n* 19. कामे चुकली की मी विसंबू शकतो असे कोणीतरी आह\n* 20. माझ्या आसपास असे लोक आहेत ज्यांना मी करतो ती कामे आवडतात\n* 21. जेव्हा कोणाला मदतीची गरज असते तेव्हा माझ्यावर अवलंबून राहणारे कोणीतरी असते\n* 22. मी स्वतःला शारीरिक दृष्टिने आकर्षक समजतो\n* 23. बहुतांश लोक मी दिसायला चांगला आहे असे मानतात\n* 24. मला वाटते मी असा आहे:\n* 25. तुमची लैंगिक भावना किंवा तुमची लैंगिक ओळख कोणालातरी समजली म्हणून तुमच्याकडे आजवर ú रोखून पाहिले गेले किंवा आव्हान दिले गेले का हो असल्यास, ती मागील वेळ कोणती होती\nहो, गेल्या 12 महिन्यांच्या आत\nहो, 12 हून अधिक महिन्यांपूर्वी\n* 26. कोणाला तरी तुमची लैंगिक भावना किंवा लैंगिक ओळख समजली किंवा गृहित धरली म्हणून तुम्हाला आजवर शाब्दिक अपमान ऐकावा लागला का हो असल्यास, ती मागील वेळ कोणती होती\nहो, गेल्या 12 महिन्यांच्या आत\nहो, 12 हून अधिक महिन्यांपूर्वी\n* 27. कोणाला तरी तुमची लैंगिक भावना किंवा लैंगिक ओळख समजली किंवा गृहित धरली म्हणून तुम्हाला आजवर शारीरिकरित्या हल्ला झाला आहे का हो असल्यास, ती मागील वेळ कोणती होती\nहो, गेल्या 12 महिन्यांच्या आत\nहो, 12 हून अधिक महिन्यांपूर्वी\n* 28. आपण यापूर्वी त्तक्ष्ज् चाचणी केव्हा करवून घेतली आहे\n* 29. गेल्या 12 महिन्यांत, तुम्ही लैंगिक आरोग्य किंवा एचआयवी-संबंधित सेवांसाठी आरोग्य निगा सुविधेकरिता जाणे टाळले किंवा लांबणीवर टाकले का (लागू असेल त्या सर्वांवर खूण करा)\nमाझ्यासाठी खूप जोखीमेचे राहील\nमी पैसे देऊ शकत नाही\nमागील वेळी मला ठपका ठेवल्यासारखे वाटले\nमला काळजी वाटते की कोणीतरी माझ्या लैंगिक आवडीबद्दल जाणून घेऊ शकेल\nहे सुलभ नाही (प्रवास, वेळ, अंतर)\nमला वेळ मिळाला नाही\nहे माझ्यासाठी महत्वाचे नव्हते\nमी माझ्या आरोग्याबाबत सल्ला घेणे टाळले नाही किंवा लांबणीवर टाकले नाही\n* 30. तुम्ही मागील वेळी एखाद्या आरोग्य सुविधेत गेला तेव्हा खालीलपैकी कोणता अनुभव तुम्हाला आला का (शक्य तितक्या पर्यांयांवर खूण करा)\nमला स्वागत केल्यासारखे वाटले\nमला कोणताही नकारात्मक अनुभव आला नाही\nशाब्दिक अवमान (ओरडणे, रागावणे, नाव ठेवणे, ...)\nशारीरिक त्रास (ढकलणे, मारणे, शारीरिक इजा…)\nउपचारापूर्वी माझे लैंगिक वर्तन बदलण्यासाठी एक अट (आवश्यकता) घालण्यात आली\nउपचारापूर्वी माझी लैंगिक ओळख बदलण्यासाठी एक अट (आवश्यकता) घालण्यात आली\nमला मदत नाकारण्यात आली\n* 31. गेल्या बारा महिन्यात, तुमच्या वर्तमान कामाच्या ठिकाणी किंवा तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला तेव्हा खालीलपैकी काही अनुभवाला आले का (लागू होईल त्या सर्वांवर खूण करा)\nमाझ्याबाबत कोणताही भेदभाव झाला नाही\nमाझा अर्ज नाकारण्यात आला कारण मी समलिंगी, द्वीलिंगी, पुरुष, लेस्बियन, ट्रान्स आहे\nकामाच्या ठिकाणी माझा छळ झाला किंवा चेष्टा झाली\nमी गे, बाय, लेस्बियन, ट्रान्स असल्यामुळे मला पदोन्नती देण्यात आली नाही\nमी गे, बाय, लेस्बियन, ट्रान्स असल्याचे दाखवू नये असे मला सांगण्यात आले\nमी गे, बाय, लेस्बियन, ट्रान्स असल्यामुळे कामाशी निगडीत ठराविक लाभ मला नाकारण्यात आले\nमला अशिलांसोबत काम करु नये असे सांगण्यात आले\nमी काम करत नाही\nमी गे, बाय, लेस्बियन, ट्रान्स असल्यामुळे मी अर्ज केला नाही\n* 32. कामाच्या ठिकाणी, तुमच्या समानच काम करणा­या तुमच्या नजिकच्या हिटरोसेक्शुअलच्या (स्ट्रेट) तुलनेत तुम्हाला कमी पगार मिळतो असे वाटतो का\n* 33. गेल्या तीन महिन्यांत, तुमच्या लैंगिक जीवनाच्या गुणवत्तेबाबत तुम्ही किती सम���धानी आहात\n१ खरेच समाधानी नाही\n* 34. मला लैंगिक संबंध ठेवायला आवडते\nमी तसाही पुरेसा लैंगिक संबंध केला आहे\n* 35. आपल्या नात्याची स्थिती\nपुरुष आणि स्त्री दोघांसोबत नाते\n* 36. शिक्षण (प्राप्त सर्वोच्च पदवी)\n* 37. वर्तमान रोजगार स्थितीः\nकिरकोळ किंवा अंशकालीन काम\n* 38. आजकाल आपल्या उत्पन्नाबबात यापैकी कोणती भावना सर्वाधिक समीप वाटते\nसध्याच्या उत्पन्नात खरोखर आरामात राहात आहे\nसध्याच्या उत्पन्नात आरामात राहात आहे\nसध्याच्या उत्पन्नात आरामात नाही तसेच संघर्षही नाही\nसध्याच्या उत्पन्नात संघर्ष करत आहे\nसध्याच्या उत्पन्नात खरोखर संघर्ष करत आहे\n* 39. कोणत्याही प्रकारची देणी किंवा कर्जे विचारात घेता, गेल्या 12 महिन्यात कोणत्याही वेळी तुम्ही कोणताही भरणा 3 महिन्यांपेक्षा जास्त प्रलंबित ठेवला का\n* 40. तुमच्या जीवनात असे प्रसंग किती वारंवार आहे जेव्हा त्यावेळच्या दर्जानुसार तुम्ही गरिबीत राहिला होता\n* 41. अशा शिडीची कल्पना करा ज्यावर तुमच्या देशातील लोक उभे आहेत शिडीच्या वरच्या भागात उत्तम अवस्थेत जगणारे लोक आहे, तळाजवळ वाईट अवस्थेत जगणारे लोक आहेत. या क्षणी आपण या शिडीवर कोठे असाल\n१० भरपूर पैसा, भरपूर शिक्षण आणि भरपूर आदर असलेल्या नोक­या करणा­या लोकांमध्य\n१ कमीत कमी पैसा, कमी शिक्षण आणि कमी आदर असलेल्या नोक­या करणा­या लोकांमध्ये\n* 42. आता, अशा शिडीचा विचार करा जिथे तुमच्या स्थानिक समुदायातील लोक आहेत याक्षणी तुम्ही स्वतःला या शिडीवर कोणत्या पायरीवर ठेवाल\n१० माझ्या समुदायातील सर्वोच्च सामाजिक स्थिती\n१ माझ्या समुदायातील सर्वात निम्न सामाजिक स्थिती\n* 43. तुम्ही म्हणाल की तुम्ही इथे राहता:\nएक मध्यम-किंवा लहान आकाराचे शहर\nएक शेत किंवा एक विराण घरú\n* 44. आपली हॉर्मोन्स थेरपी किंवा लिंग निश्चित शस्त्रक्रियांचा खर्च आपल्याला कसा परवडतो (लागू असतील तितक्यांवर खूण करा)\nमला लागू होत नाही\nमाझ्या देशाच्या वैद्यकीय योजनेतून बहुतांशी भागवला जातो\nमाझा खासगी आरोग्य विमा तो बहुतांशी भागवतो\nमला तो परवडण्यासाठी मी अधिक तास काम करत आहे\nतो परवडण्यासाठी मी देहव्यापार करत आहे\nमी त्याचे पैसे भरण्यासाठी नियमितपणे एक जेवणाचा त्याग करते\nमला तो परवडू शकत नाही\nमला सध्या हॉर्मोन्स किंवा लिंग निश्चिती शस्त्रक्रिया सध्या करुन घेण्याची इच्छा नाही\nमाझ्या देशात ते ���ेकायदेशीर आहे\n* 45. लोकलैंगिकदृष्ट¬Éआकर्षणाबाबतइतरलोकांसाठीभिन्नअसतात. तुमच्याभावनायापैकीसर्वोत्तमकशाद्वारेव्यक्तहोतात\nअन्य पुरुष किंवा समलिंगी पुरुषाकडे आकर्षित\nअन्य स्त्री किंवा समलिंगी स्त्रीकडे आकर्षित\nपुरुष आणि महिला किंवा द्वीलिंगी दोन्हींकडे आकर्षित होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-26T19:49:36Z", "digest": "sha1:5NPRBRKK47L2EUEPD63NGHP7UT3PLBDS", "length": 7481, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "एकनाथराव खडसेंचा शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश - जयंत पाटील यांनी केली घोषणा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nएकनाथराव खडसेंचा शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश – जयंत पाटील यांनी केली घोषणा\nएकनाथराव खडसेंचा शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश – जयंत पाटील यांनी केली घोषणा\nमुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले असून ते शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nजयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दलची माहिती दिली. भाजपाची खर्‍या अर्थाने वाढ करणारे एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचे मला सांगितले. त्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला आहे. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे, असे पाटील यांनी सांगितले. खडसे यांच्याबरोबर बर्‍याचजणांची यायची इच्छा आहे. पण कोरोनाकाळात विधानसभेच्या निवडणुका घेणं परवडणार नाही. पण खडसे यांच्या संपर्कात बरेच आमदार असल्याचे व यथावकाश अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे सांगत जय���त पाटील यांनी गौप्यस्फोट केला.\nराष्ट्रवादी प्रवेशाचे खुद्द खडसेंकडून संकेत\nनाथाभाऊंचे योगदान मोठे पण… काय म्हणाले आमदार गिरीश महाजन…\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-26T19:30:57Z", "digest": "sha1:GVWUTO6SI6BZGI6NZJBBPDAOLBTVEVMF", "length": 7163, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "नवापूर : जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनवापूर : जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद\nनवापूर : जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद\nनवापूर : नवापूर शहरात कोविड-19 चे रुग्ण दिवसेन दिवस वाढत असल्याने संपुर्ण नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी नंदुरबार जिल्हात शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू लागु केली आहे. शनिवारी नवापूरकरांनी शंभर टक्के जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. नवापूर शहरात सकाळपासून तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, मुख्याधिकारी महेश चौधरी शहरात फेरफटका मारून जनता कर्फ्यूचा आढावा घेतला.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nशहराच्या मुख्य रस्त्यावर नवापूर नगरपालिकेने बॅरकेटींग केली असून चौका-चौकात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शहरात चार चाकी, टु व्हिलर गाड्यांच्या चालकांची विचारपुस करुन शहरात एंट्री दिली जात होती. नवापूर शहरातील जनता पार्क, गुजरगल्ली, सरदार चौक भाग���त नागरीकांची कोविड टेस्ट करण्यात आली. जनता पार्क, गुजरगल्ली भागात नगरसेविका अरुणा पाटील तसेच नगरसेविका बबीता वसावे यांनी त्यांचा प्रभाग 2 मध्ये फिरुन नागरीकांना कोविड-19 टेस्ट करण्याची विनंती केली. त्याला नागरीक प्रतिसाद देत आहे. यावेळी तहलीलदार मंदार कुलकर्णी, नवापूर नगरपालिकेचे मुख्यधिकारी महेश चौधरी,आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुंभाष कुंभार आदी उपस्थित होते.\nमनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सातवा वेतन आयोग लागू होणार\nनंदुरबार जिल्ह्याच्या सीमा सील\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-water-story-rupesh-kadam-marathi-article-2893", "date_download": "2021-07-26T19:46:03Z", "digest": "sha1:L3VKSKJSFSDD2BNVM353V5LHSAZHZDBV", "length": 11344, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik For Water Story Rupesh Kadam Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मे 2019\nरखरखते ऊन, उजाड, ओसाड माळरान, भकास डोंगर, कुठेतरी सावली मिळतेय का हे शोधणारे गुराखी, मेंढपाळ व पाण्यासाठी भटकंती करणारी माणसे... हे अतिशय भीषण व भयावह दृश्‍य; सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावांमधील आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यांसह फलटण, खंडाळा, कोरेगाव, कऱ्हाड एवढेच नव्हे; तर पाटण, जावळी या भागातील काही गावांनाही यंदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. २००३-०४ च्या दुष्काळापेक्षाही यंदा भयावह परिस्थिती आहे.\nनिसर्गाची टोकाची दोन रूपे पाहायला मिळणारा जिल्हा म्हणजेच सातारा जिल्हा होय. एकीकडे ३५०० मिमी पाऊस पडणारे महाबळेश्‍वर, तर दुसरीकडे सरासरी ३५० मिमी पाऊस पडणारा माण तालुका; यावर्षी तेवढाही पडला नाही. पश्‍चिमेकडे आल्हाददायक वातावरण, तर पूर्वेकडे रखरखीत ऊन. एकीकडे वर्षभर खळाळणाऱ्या कृष्णा-कोयना नद्या, तर दुसरीकडे नेहमी कोरड्या येरळा-माणगंगा नद्या. पश्‍चिमेकडे उसाची हिरवीगार शेते, तर पूर्वेकडे पाण्याअभावी करपलेल्या डाळिंब बागा.\nयावर्षी दुष्काळी तालुक्‍यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. माणसांना प्यायला पाणी उपलब्ध होणे अवघड झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी डोक्‍यावर हंडा घेऊन मैलो न्‌ मैल भटकंती करावी लागत आहे. ते करूनही पाणी मिळेलच याची शाश्‍वती उरली नाही. शासकीय टॅंकर सुरू असणाऱ्या ठिकाणी ते वेळेवर येतीलच याची खात्री नाही. विविध समस्यांमुळे टॅंकरची तास न्‌ तास प्रतीक्षा नेहमीचीच झाली आहे. शासकीय नियमांप्रमाणे मिळणाऱ्या पाण्यावर जगणे कठीण झाले आहे. उपलब्ध पाण्यावर जनावरांची तहान भागणे शक्‍य होत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांची तडफड सुरू आहे. शेतकऱ्यांना जनावरांचे हाल बघवेनासे झाले आहेत. ती जगवणे अथवा ती विकून मोकळे होणे हे दोनच पर्याय शेतकऱ्यांसमोर आहेत. पाण्याअभावी शेती पिकलीच नसल्यामुळे चारा निर्माण झाला नाही. त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची चणचण भासत आहे. पाणी व चाऱ्याअभावी जनावरे जगवावी कशी, हा गहन प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. जनावरांची अवस्था बघून जीव गलबलून जातो. आता कुठे चाराछावण्या सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.\nजिवापाड जपलेल्या डाळिंब, द्राक्ष, सीताफळ यांच्या बागा पाण्याअभावी जळून चाललेल्या पाहताना शेतकऱ्यांचा जीव कळवळतो. बागा जळाल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. एक वर्षाचा दुष्काळ शेतकऱ्यांना तीन-चार वर्षे मागे घेऊन जातो.\nपाण्याच्या टंचाईमुळे यंदा गावोगावच्या यात्रा-जत्रा म्हणाव्या तशा गजबजल्या नाहीत. चाकरमानी मंडळी आल्यापावली माघारी वळली. शहरातील पाण्याची चंगळ गावात नसल्यामुळे गावकऱ्यांना आहे त्या परिस्थितीत सोडून चाकरमान्यांनी शहराला जवळ केले. गावकऱ्यांना मात्र आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही. यावर्षी वळीव दिलासा देईल, अशी अपेक्षा होती; पण अनेक ठिकाणी वळीव बरसलाच नाही. तर जिथे वळीव पडला तिथे थोडासाच पडला. पाऊस वेळेवर येईल याची खात्री नाही. त्यामुळे ही बिकट परिस्थिती अजून किती दिवस राहील हे सांगता येत नाही. दिवसागणिक उपलब्ध पाणी संपत चालले आहे. पाण्याची मागणी मात्र झपाट्याने वाढत आहे.\nतीव्र पाणीटंचाईला तोंड देताना प्रशासनाला सतर्क राहावे लागणार आहे. कारण यापुढे पाणी मिळविण्यासाठी सामान्य जनता हातघाईवर येऊ शकते. दुष्काळी जनतेची ही परवड, होरपळ कधीतरी थांबवा अशी आर्त साद दुष्काळी जनता घालत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12351", "date_download": "2021-07-26T18:48:43Z", "digest": "sha1:ZNNK2OEZAOEVC7CBZ45FK2LAABAEY2HS", "length": 13601, "nlines": 136, "source_domain": "abhivrutta.com", "title": "नागपूर मेडिकलमध्ये १०० नवे बेड कार्यान्वित | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर नागपूर मेडिकलमध्ये १०० नवे बेड कार्यान्वित\nनागपूर मेडिकलमध्ये १०० नवे बेड कार्यान्वित\nनागपूर : ग्रामीण व शहरी भागातून सर्वाधिक ताण असणाऱ्या मेडिकलमध्ये 100 बेड आणखी उपलब्ध झाले असून ते रुग्णांसाठी कार्यरत झाले आहेत. तसेच कोरोनावर एकमेव पर्याय असणाऱ्या लसीकरणामध्ये नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून ग्रामीण व शहर मिळून आता 237 केंद्रांवर लसीकरण सुरू झाले असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली.\nकोरोना संदर्भातील सद्यस्थिती व गेल्या पंधरा दिवसांपासून बैठकांच्या माध्यमातून केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी ऑनलाइन चर्चा केली. त्यानंतर माहिती देताना त्यांनी गेल्या काही दिवसातील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 बेड आणखी उपलब्ध झाल्याची माहिती दिली. यामध्ये अतिदक्षता विभागातील 30, ऑक्सिजन सुविधा असणारे 30, सारी रुग्णांसाठी 10 व आज रात्री उशिरापर्यंत कार्यरत होणाऱ्या 30 अतिदक्षता अशा एकूण 100 बेडचा समावेश आहे. यापूर्वी 600 बेड मेडिकलमध्ये उपलब्ध होते. आता आणखी शंभर बेडची भर पडली असून पुढील काही आठवड्यांमध्ये ही संख्या एक हजार बेडपेक्षा अधिक असेल असे त्यांनी स्पष्ट केले.\nकोरोना आजाराची घातकता व मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या लसीकरणात नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. काल एका दिवसात नागपूर जिल्ह्यात 31 हजार 244 नागरिकांना लस देण्यात आली. जिल्ह्यामध्ये नागपूर शहरात 90 शासकीय तर 74 खाजगी अशा 164 केंद्रांना सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागांमध्ये 173 केंद्रांना सुरुवात झाली आहे. एकूण 237 केंद्र नागपूर जिल्ह्यामध्ये सुरू झाले असून दररोज तीस हजारावर लसीकरण होत असून नागरिकांनी कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरणामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.\nग्रामीण भागातून येणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना नागपूर शहरातील व जिल्ह्यातील प्रमुख हॉस्पिटलमधील बेडची संख्या व अन्य माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महानगरपालिकेप्रमाणेच कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. 0712-2562668 या क्रमांकावर संपर्क साधून ग्रामीण भागातील जनतेला आता मेयो मेडिकलसह अन्य हॉस्पिटलची माहिती उपलब्ध केली जाणार आहे.\nग्रामीण भागातील लोक प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी मौदा, रामटेक व नागपूर शहरातील इंदोरा भागातील आंबेडकर अनुसंधान केंद्र येथे नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली. बुटीबोरी येथे नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती, खाण कर्मचारी, विद्युत निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण व चाचणी करण्याचे निर्देशही आजच्या बैठकीत देण्यात आले.\nग्रामीण भागात खासगी डॉक्टरांकडे मोठ्या संख्येने या काळात रुग्ण जात आहेत. त्याची नोंद व कोरोना चाचणीची खातरजमा करण्याच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला आज निर्देश देण्यात आले. यापुढे ग्रामीण भागातील कोणत्याही खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णाची कोरोना चाचणी व लसीकरण झाल्याबाबतची नोंद ठेवली जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज आहेत. काही अफवा पसरविल्या जात आहे. मात्र कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी व कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी लसीकरण प्रभावी असून त्यासाठी ग्रामीण भागात पोलिसांच्या मदतीने ‘लसीकरण मित्र ‘ उपक्रम राबविले जाणार आहे, अशी माहित���ही त्यांनी माध्यमांना दिली.\nPrevious articleवन्यजीवांच्या मृगयाचिन्हांचे संवर्धन कार्य नागपुरात व्हावे\nNext articleछत्तीसगडमध्ये चकमकीत 22 जवानांना वीरमरण\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/Pimpri-Chinchwad-Corporator-Ashwini-Jadhav-warns-to-lock-MSEDCL-office.html", "date_download": "2021-07-26T18:59:17Z", "digest": "sha1:M5KBRGXK26CWYAPUQHP76XCICQZE27Y7", "length": 11462, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "पिंपरी चिंचवड : महावितरणाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा नगरसेविका अश्विनी जाधव यांचा इशारा - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा पिंपरी चिंचवड : महावितरणाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा नगरसेविका अश्विनी जाधव यांचा इशारा\nपिंपरी चिंचवड : महावितरणाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा नगरसेविका अश्विनी जाधव यांचा इशारा\nजून २१, २०२१ ,जिल्हा\nचिखली : प्रभाग क्र.2 जाधववाडी, राजेशिवाजी नगर, मोशी परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो आहे. विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी 7 मे रोजी मोशी चिखली महावितरण कार्यालय अधिकारी रमेश सुळ निवेदन दिले. खंडित वीज पुरावठयामुळे वर्क फ्रॉम होम कर्मचारी, व्यापारी, वर्कशॉप याचे नुकसान होत असल्याचेही म्हटले आहे.\nतसेच प्रभागातील सोसायट्यांचा पाणी उपसा वेळेवर होत नाही. त्यामुळे महावितरण ने सेवा सुधारावी अशी मागणी केली होती.\nपरंतु पंतनगर कॉलनी क्र. १ मध्ये काल (20 जून) रात्रीपासून लाईट नसल्यामुळे नागरिक हैराण झाल्यामुळे नागरिकांनी नगरसेविका अश्विनी संतोष जाधव यांना कॉल करुन माहिती दिल्यानंतर या ठिकाणी जाऊन मह���वितरण अधिकाऱ्यांना या समस्येची कल्पना दिली. परंतु वायर उपलब्ध होत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्यांनतर अश्विनी जाधव, संतोष जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरुन जर या कॉलनी मधील नागरिकांची समस्या सोडविली नाही तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला.\nवरिष्ठांशी बोलल्यावर वायर उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. वायर आणून समस्या सोडवणार असल्याचे सांगितले. प्रभागात अशाच प्रकारे जर महावितरण कारभार करणार असेल तर महावितरणचा निषेध करण्यासाठी कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन करू नागरिकानी या आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन अश्विनी ताई जाधव यानी केले आहे.\nat जून २१, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/gujarat/gujarat-state-high-court-to-hear-suo-motu-pil-on-covid-19-health-emergency-in-state-today-news-updates/", "date_download": "2021-07-26T20:43:10Z", "digest": "sha1:WGXBXZ7S2EPI22E6AP5MQ7DZQKNRSK2T", "length": 24156, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "गुजरातमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता | आज गुजरात हायकोर्टात सुनावणी | गुजरातमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता | आज गुजरात हायकोर्टात सुनावणी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावक��री व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » Gujarat » गुजरातमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता | आज गुजरात हायकोर्टात सुनावणी\nगुजरातमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता | आज गुजरात हायकोर्टात सुनावणी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nगांधीनगर, १२ एप्रिल: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.\nरविवारी गुजरात उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनना व्हायरस परिस्थितीवरून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं निदर्शनास आल्याने आणि राज्य “आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीकडे” जात असल्याचं मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद केल्याने न्यायालयाने देखील दखल घेतली आहे.\nमुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी उच्च न्यायालयातील रेजिस्ट्रीला तोंडी आदेशा देत जनहित याचिका दाखल करून घेताना ‘कोविड कंट्रोलमधील गंभीर व्यवस्थापन विषय’ या शीर्षकाखाली नव्याने नोंदणी करण्याची सूचना केली आहे. कोरोनव्हायरस परिस्थितीबद्दल गुजरात उच्च न्यायालयाने नोंदविलेली ही दुसरी पीआयएल आहे. सोमवारी (आज १२ एप्रिल)’ला जनहित याचिकेची सुनावणी न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या निवासस्थानी आणि न्यायमूर्ती भार्गव डी करिया यांच्या खंडपीठामार्फत ऑनलाईन पद्धतीने होईल.\nमागील बातमी पुढील बातमी\nअनेक लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: केंद्रीय आरोग्य मंत्रालय\nदेशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. अशातच ‘काही ठिकाणी ना��रिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला.’, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.\nकोरोनावरून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय | महाराष्ट्र, गुजरातसह ४ राज्यांकडून मागवला अहवाल\nकोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\n एका धोबी व्यावसायिकामुळे सूरतमध्ये ५४ हजार लोक क्वारंटाइन\nभारतात संसर्गाचा वेग वाढत असला तरी देखील निजामुद्दीनच्या मरकजमधील घटनेमुळे नवे ६० टक्के रुग्ण वाढले आहेत. देशात आतापर्यंत २०८८ लोकांना संसर्ग झाला असून त्यांपैकी १५६ रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यूचा आकडाही दोन आकडी असून भारतात आतापर्यंत ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे लक्षात घेता भारताची स्थिती युरोपीय देशांपेक्षा चांगली आहे, हे नक्की.\nगुजरात-मध्यप्रदेशात L स्ट्रेन कोरोना व्हायरस; परिणामी मृत्युदर अधिक: संशोधन\nभारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २७ हजारांवर पोहचला आहे. तर आतापर्यंत ८७२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nभारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या क्रमांका���र पोहोचला आहे. गेल्या २४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे.\nदेशातील ६४ टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सतत वाढताना दिसतोय. महाराष्ट्रात 5218 कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 722 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 251 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वर्धा, भंडारा, गडचिरोली, नांदेडमध्ये एकही कोरोनाबाधित आढळला नाही.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/10/xu5qS2.html", "date_download": "2021-07-26T19:42:54Z", "digest": "sha1:ONF2HIDTUNQH34GWKSBQQBOJLZREEZA3", "length": 4221, "nlines": 30, "source_domain": "www.punepravah.page", "title": "शोभा मोहितेंचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nशोभा मोहितेंचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे, दिनांक 30- पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील शिपाई शोभा सुरेश मोहिते या 20 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या. यानिमित्त विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने उपसंचालक (माहिती) राजेंद्र सरग यांनी त्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, माजी जिल्हा माहिती अधिकारी गोविंद देशपांडे, निलिमा आहेरकर, गितांजली अवचट, वैशाली रांगणेकर, मिलिंद भिंगारे, विशाल कार्लेकर, स्वाती साळुंके, चंद्रकांत खंडागळे, संजय गायकवाड, मोहन मोटे, विलास कुंजीर, वर्षा कोडलिंगे, दिलीप कोकाटे, विशाल तामचीकर, श्रीमती मोहिते यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2.html", "date_download": "2021-07-26T20:35:07Z", "digest": "sha1:IB35NAY2SUVFBRFEDV7BLKUV5SLOFEAV", "length": 20047, "nlines": 233, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "हरभरा डाळीच्या दरात वाढ - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nहरभरा डाळीच्या दरात वाढ\nby Team आम्ही कास्तकार\nनागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ग्राहकांची बाजारातील गर्दी कमी झालेली आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहक कमी झाल्याने हरभरा डाळ, शेंगदाणे तेल वगळता सर्वच धान्याचे भाव स्थिरावलेले आहेत. या महिन्याच्या अखेरीस येणारी होळी आणि एप्रिल महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्यामुळे हरभरा डाळीची मागणी वाढल्याने भाववाढ झाली आहे.\nभाज्या स्वस्त असल्याने तूर डाळीची मागणी कमी असल्याने भाव स्थिरावलेले आहेत. सोयाबीन तेलाचे भाव वाढल्याने शेंगदाणे तेलाचे भावही वधारलेले आहेत.\nमहिन्याचा अखेरचा आठवडा असल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी होती. वायदा बाजारात हरभऱ्याचे भाव अचानक वाढल्याने हरभऱ्याच्या दरात प्रति क्विंटल ३०० रुपयांची वाढ झाली आहे. हरभरा दरवाढीचे कारण किमान आधारभूत किमतीत झालेली वृद्धी आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे उत्पादनही कमी झालेले आहे.\nपुढील काही दिवसात होळीच्या सणानिमित्त हरभरा डाळीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरभरा आणि हरभरा डाळीच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा हरभऱ्याचे उत्पादन ९० ते ९५ लाख टन होण्याची शक्यता आहे.\nहरभऱ्याचे भाव वाढलेले असल्याने डाळीच्या दरातही वाढ झालेली आहे. मसुरीचे भाव वाढल्याने मसुरीच्या डाळीचे भाव वधारले आहे. चांगल्या प्रतीच्या गव्हाचे भावही वाढलेले आहेत. तांदळाच्या दरात भाववाढ झालेली आहे. ग्राहकांकडून सोयाबीन तेलाला सर्वाधिक मागणी असून, त्याचे भाव आता प्रति १५ किलो डब्बा दोन हजारांवर पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत मोहरीचे नवीन उत्पादन बाजारात आल्यानंतर खाद्य तेलाचे कमी होण्याची शक्यता आहे, असे नागपूर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.\nघाऊक बाजारात सोयाबीन तेलाचा १५ किलोच्या डब्यामागे १०० ते १२५ रुपयांची वाढ झाल्याने पुन्हा दोन हजार रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सोयाबीन तेल किरकोळ बाजारात पुन्हा १३५ ते १४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. सोयाबीनसोबतच सनफ्लॉवर तेल २१५०-२२००, पामोलिन तेल १९३०-१९५० आणि राइस ब्रान तेलाचे भाव १९७०-२००० रुपये प्रति १५ किलो डब्बा पोहोचले आहेत. शेंगदाणे तेलाचे दरही २४०० रुपये प्रति १५ किलोवर पोहोचले आहेत.\nहरभरा डाळीच्या दरात वाढ\nनागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ग्राहकांची बाजारातील गर्दी कमी झालेली आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहक कमी झाल्याने हरभरा डाळ, शेंगदाणे तेल वगळता सर्वच धान्याचे भाव स्थिरावलेले आहेत. या महिन्याच्या अखेरीस येणारी होळी आणि एप्रिल महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्यामुळे हरभरा डाळीची मागणी वाढल्याने भाववाढ झाली आहे.\nभाज्या स्वस्त असल्याने तूर डाळीची मागणी कमी असल्याने भाव स्थिरावलेले आहेत. सोयाबीन तेलाचे भाव वाढल्याने शेंगदाणे तेलाचे भावही वधारलेले आहेत.\nमहिन्याचा अखेरचा आठवडा असल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी होती. वायदा बाजारात हरभऱ्याचे भाव अचानक वाढल्याने हरभऱ्याच्या दरात प्रति क्विंटल ३०० रुपयांची वाढ झाली आहे. हरभरा दरवाढीचे कारण किमान आधारभूत किमतीत झालेली वृद्धी आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे उत्पादनही कमी झालेले आहे.\nपुढील काही दिवसात होळीच्या सणानिमित्त हरभरा डाळीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरभरा आणि हरभरा डाळीच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा हरभऱ्याचे उत्पादन ९० ते ९५ लाख टन होण्याची शक्यता आहे.\nहरभऱ्याचे भाव वाढलेले असल्याने डाळीच्या दरातही वाढ झालेली आहे. मसुरीचे भाव वाढल्याने मसुरीच्या डाळीचे भाव वधारले आहे. चांगल्या प्रतीच्या गव्हाचे भावही वाढलेले आहेत. तांदळाच्या दरात भाववाढ झालेली आहे. ग्राहकांकडून सोयाबीन तेलाला सर्वाधिक मागणी असून, त्याचे भाव आता प्रति १५ किलो डब्बा दोन हजारांवर पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत मोहरीचे नवीन उत्पादन बाजारात आल्यानंतर खाद्य तेलाचे कमी होण्याची शक्यता आहे, असे नागपूर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.\nघाऊक बाजारात सोयाबीन तेलाचा १५ किलोच्या डब्यामागे १०० ते १२५ रुपयांची वाढ झाल्याने पुन्हा दोन हजार रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सोयाबीन तेल किरकोळ बाजारात पुन्हा १३५ ते १४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. सोयाबीनसोबतच सनफ्लॉवर तेल २१५०-२२००, पामोलिन तेल १९३०-१९५० आणि राइस ब्रान तेलाचे भाव १९७०-२००० रुपये प्रति १५ किलो डब्बा पोहोचले आहेत. शेंगदाणे तेलाचे दरही २४०० रुपये प्रति १५ किलोवर पोहोचले आहेत.\nडाळ नागपूर nagpur होळी holi तूर तूर डाळ सोयाबीन हवामान मोहरी mustard व्यापार\nडाळ, नागपूर, Nagpur, होळी, Holi, तूर, तूर डाळ, सोयाबीन, हवामान, मोहरी, Mustard, व्यापार\nकोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ग्राहकांची बाजारातील गर्दी कमी झालेली आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहक कमी झाल्याने हरभरा डाळ, शेंगदाणे तेल वगळता सर्वच धान्याचे भाव स्थिरावलेले आहेत.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच���या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’\nसमृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग\nपरभणी, हिंगोली, औरंगाबादमध्ये जिल्हा बँकेसाठी आज मतदान\nशेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : हसन मुश्रीफ\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/thakre-government-relief-siddheshwar-sugar-262455", "date_download": "2021-07-26T19:59:34Z", "digest": "sha1:AHR7ROYO2AURY33A76DYGBTN2ON5YHBJ", "length": 8479, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ठाकरे सरकारचा सिद्धेश्वर कारखान्याला दिलासा", "raw_content": "\nसंचालकांना द्यावी लागणार वैयक्तिक हमी\nसिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2005-06 ते 2009-10 या कालावधीत गाळप केलेल्या उसाच्या ऊस खरेदी कराचे बिनव्याजी कर्जत रूपांतर झाले आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा आता बहुराज्य (मल्टीस्टेट) झाला असल्याने या कर्जाची वसुली होण्यासाठी संचालकांची वैयक्तिक हमी घेण्याच्या सूचना सहकार विभागाने साखर आयुक्तांना केल्या आहेत. संचालकांच्या वैयक्तिक हमीसोबतच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सॉफ्ट लोन, वाहतूक अनुदान, घट उतारा या शासकीय अनुदानाची येणारी रक्कम थकीत कर्जाच्या खात्यात वळती करण्यास संचालक मंडळाचा ठरावही घेण्याच्या सूचना स��खर आयुक्तांना करण्यात आल्या आहेत. याबाबतचे बंधपत्रही तयार केले जाणार आहे.\nठाकरे सरकारचा सिद्धेश्वर कारखान्याला दिलासा\nसोलापूर : होटगीरोड वरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी अडचणीची ठरत होती. राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सोलापूरच्या विमानसेवेसाठी होटगीरोड ऐवजी बोरामणी विमानतळाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सिद्धेश्‍वर कारखान्याला दिलासा मिळालेला असतानाच आता ऊस खरेदी कराची रक्कम बिनव्याजी कर्जात रूपांतरित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने या कारखान्याला दुसरा दिलासा दिला आहे.\nहेही वाचा - भाजपचा एक खासदार कमी होणार\nटिकेकरवाडी येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ऊस खरेदी कराची रक्कम एक कोटी 65 लाख 40 हजार 534 रुपये बिनव्याजी कर्जात रूपांतरित करण्यासाठी सहकार विभागाने मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे सिद्धेश्‍वर साखर कारखान्याला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. यापूर्वीही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सिद्धेश्‍वर साखर कारखान्याला या योजनेतून दिलासा देण्यात आला आहे. नवीन सहकारी साखर कारखान्यांनी पहिल्या पाच वर्षात प्रत्यक्ष गाळप केलेल्या तसेच विस्तारवाढ केलेल्या सहकारी साखर कारखान्यांनी केलेल्या वाढीव गाळपाच्या उसावरील ऊस खरेदी कर भरण्या ऐवजी ही रक्कम बिनव्याजी कर्जात रूपांतर करण्याचे शासनाचे धोरण आहे.\nहेही वाचा - परदेशी सायकलस्वारांची सुटका काय झाले नेमके\nया धोरणानुसार सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडील सात कोटी 22 लाख 22 हजार 687 रुपयांपैकी पाच कोटी 56 लाख 82 हजार 153 एवढ्या रकमेचे बिनव्याजी कर्जात 2018 मध्ये रूपांतर करण्यात आले होते. उर्वरित एक कोटी 65 लाख 40 हजार 534 रुपयांचे बिनव्याजी कर्जात रूपांतर करण्यास आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मान्यता दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/geography/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-26T19:53:40Z", "digest": "sha1:AK6GBUWVX55WXQKZLZ7DAP553R7DKETN", "length": 4348, "nlines": 67, "source_domain": "marathit.in", "title": "महाराष्ट्रातील सारख्या नावाची तालुके - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nमहाराष्ट्रातील सारख्या नावाची तालुके\nमह���राष्ट्रातील सारख्या नावाची तालुके\nराष्ट्रपती व पंतप्रधान संबंध\nमहाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे\nजनरल नॉलेज | माहिती\nमहाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/how-much-water-in-a-day/", "date_download": "2021-07-26T20:55:33Z", "digest": "sha1:JCQGCKLEZBO7UNVPDQJXUS3RFH5VPCH2", "length": 7739, "nlines": 87, "source_domain": "marathit.in", "title": "जाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे? - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nजाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे\nजाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे\nनिरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायले हवे सांगितले जाते मात्र यामागे काय सत्यता आहे मात्र यामागे काय सत्यता आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात\n1 पाणी पिण्याचे फायदे\n2 एका दिवसात किती पाणी आवश्यक\n3 शरीराची गरज ओळखा\n4 असे ओळखा पाण्याचे योग्य प्रमाण\nयुरिन, घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.\nशरीराचे तापमान सामान्य राहते.\nचेहरा आणि स्किनवर ग्लो येतो.\nएका दिवसात किती पाणी आवश्यक\nहे तुमचे शरीर, वय, तुमचे काम आणि जीवनशैलीवर अवलंबून आहे. काही लोकांना 8 ते 10 ग्लास पाणीसुद्धा दिवसभरात कमी पडू शकते.\nतज्ज्ञ सांगतात की, शरीराची पाण्याची मागणी पहा आणि तेवढे पाणी प्या. मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नका, यामुळे नुकसान होऊ शकते.\nअसे ओळखा पाण्याचे योग्य प्रमाण\nजर तुमची युरिन सुद्धा हलकी पिवळी किंवा रंगहीन दिसत असेल तर हा संकेत आहे की तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात.\nहे सुद्धा एक तथ्य आहे की, पाण्याच्या कमतरतेची लेव्हल केवळ पाणी पिण्यानेच पूर्ण होत नाही तर तुम्ही दिवसभरात जी फळे, भाज्या, चहा, कॉफी, बीयर, एनर्जी ड्रिंग किंवा दुसर्‍या वस्तू घेता, त्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो. ते सुद्धा तुमच्या शरीराची पाण्याची मागणी पूर्ण करतात. यासाठी तहानेकडे दुर्लक्ष करू नका आणि जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा पाणी प्या.\nसिंधू संस्कृति (हडप्पा संस्कृती)\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून DakPayची सुविधा लाँच\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nजाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nजाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8_XI_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC", "date_download": "2021-07-26T20:06:24Z", "digest": "sha1:FYTSRWJ4UEPEXQ3ZOCOQ64PGOABNFX23", "length": 23869, "nlines": 347, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "किंग्ज पंजाब - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(किंग्स XI पंजाब या पानावरून पुनर्निर्देशित)\nकिंग्ज XI पंजाब हा मोहाली शहराचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय प्रीमियर लीगमधील एक संघ आहे.\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान\nप्रिती झिंटा, नेस वाडिया,\nकिंग्स XI पंजाब -रंग\n४ प्रबंधक व प्रशिक्षण चमू\n५ सामने आणि निकाल\nया संघाची मालकी प्रीती झिंटा, नेस वाडिया (बॉम्बे डाईंग), करण पॉल (अपीजे सुरेंद्र समूह) व मोहित बर्मन (डाबर) यांच्याकडे आहे. संघाची मालकी मिळविण्यासाठी त्यांनी एकूण ७.६ कोटी अमेरिकन डॉलर दिलेले आहेत.\nभारताचा मधल्या फळीतील खेळाडू युवराज सिंग हा या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. त्याच्या व्यतिरिक्त संघात भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली व श्रीलंकेचे फलंदाज माहेला जयवर्दने व कुमार संघकारा यांचा समावेश आहे.[१]\nकिंग्स XI पंजाब संघ\nप्रबंधक व प्रशिक्षण चमूसंपादन करा\nमालक - प्रीती झिंटा, नेस वाडिया, करन पॉल व मोहित बर्मन\nमुख्याधिकारी - नील मॅक्सवेल [२]\nअध्यक्ष - नेमलेला नाही\nसामने आणि निकालसंपादन करा\nवर्ष सामने विजय पराभव अनिर्णित विजय %\n२००८ १५ १० ५ ० ६६.६७%\n२००९ १४ ७ ७ ० ५०.००%\n२०१० १४ ४ १० ० २८.५७%\n२०११ १४ ७ ७ ० ५०.००%\nएकूण ५६ २८ २८ ० ५०%\nविरुद्ध सामने विजय पराभव समसमान अनिर्णित विजय%\nडेक्कन चार्जर्स ७ ५ २ ० ० ७१.४३%\nदिल्ली डेरडेव्हिल्स ७ ३ ४ ० ० ४२.८६%\nकोची टस्कर्स केरला १ १ ० ० ० १००%\nकोलकाता नाईट रायडर्स ६ ३ ३ ० ० ५०.००%\nमुंबई इंडियन्स ६ ४ २ ० ० ६६.६७%\nराजस्थान रॉयल्स ७ ३ ४ ० ० ४२.८६%\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ ४ ३ ० ० ५७.१४%\nपुणे वॉरियर्स इंडिया २ ० २ ० ० ०.००%\nचेन्नई सुपर किंग्स ८ १ ६ १ ० १२.५०%\n१ १९ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स मोहाली १३ धावांनी पराभव\n२ २१ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपूर ६ गड्यांनी पराभव\n३ २५ एप्रिल मुंबई इंडियन्स मोहाली ६६ धावांनी विजय, सामनावीर –\nकुमार संघकारा – ९४ (५६)\n४ २७ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स मोहाली ४ गडी राखून विजय, सामनावीर –\nसायमन कॅटीच – ७५ (५२)\n५ १ मे डेक्कन चार्जर्स हैदराबाद ७ गडी राखून विजय, सामनावीर –\nशॉन मार्श – ८४* (६२)\n६ ३ मे कोलकाता नाईट रायडर्स मोहाली ९ धावांनी विजय –\nइरफान पठाण – २४* (२६) and २/१८ (४ षटके)\n७ ५ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बेंगलोर ६ गड्यांनी विजय, सामनावीर –\nश्रीसंत – २/१९ (४ षटके)\n८ १० मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई १८ धावांनी पराभव\n९ १२ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहाली ९ गड्यांनी विजय, सामनावीर –\nशॉन मार्श – ७४* (५१)\n१० १७ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ६ धावा���नी विजय (ड्/लू), सामनावीर –\nमहेला जयवर्धने – ३६* (१७)\n११ २१ मे मुंबई इंडियन्स मुंबई १ धावाने विजय, सामनावीर –\nशॉन मार्श – ८१ (५६)\n१२ २३ मे डेक्कन चार्जर्स मोहाली ६ गड्यांनी विजय, सामनावीर –\nशॉन मार्श – ६० (४६)\n१३ २५ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ३ गड्यांनी पराभव\n१४ २८ मे राजस्थान रॉयल्स मोहाली ४१ धावांनी विजय, सामनावीर –\nशॉन मार्श – ११५ (६९)\n१५ ३१ मे चेन्नई सुपर किंग्स (उपांत्य सामना #२) मुंबई ९ गड्यांनी पराभव\nएकूण प्रदर्शन १०-५, आयपीएल २००८ मध्ये उपांत्य फेरी खेळले.\n१ १९ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स केप टाउन १० गड्यांनी पराभव (ड/लू)\n२ २१ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स दरबान ११ धावांनी पराभव (ड/लू)\n३ २४ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दरबान ७ गडी राखुन विजयी, सामनावीर -\nरविंद्र बोपारा ८४ (५९)\n४ २६ एप्रिल राजस्थान रॉयल्स केप टाऊन २७ धावांनी विजयी, सामनावीर -\n५ २९ एप्रिल मुंबई इंडियन्स दरबान ३ धावांनी विजयी, सामनावीर -\nकुमार संघकारा ४५* (४४)\n६ १ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दरबान ८ धावांनी पराभव, सामनावीर -\nयुवराज सिंग ३/२२ (४षटके) & ५० (३३)\n७ ३ मे कोलकाता नाईट रायडर्स पोर्ट एलिझाबेथ ६ गडी राखुन विजयी, सामनावीर -\nमहेला जयवर्धने ५२* (४१)\n८ ५ मे राजस्थान रॉयल्स दरबान ७८ धावांनी पराभव\n९ ७ मे चेन्नई सुपर किंग्स प्रिटोरिया १२ धावांनी पराभव\n१० ९ मे डेक्कन चार्जर्स नॉर्थर्न केप ३ गडी राखून विजयी, सामनावीर -\n११ १२ मे मुंबई इंडियन्स प्रिटोरिया ८ गड्यांनी पराभव\n१२ १५ मे दिल्ली डेरडेव्हिल्स ब्लोंफॉंटेन ६ गडी राखून विजयी, सामनावीर -\nब्रेट ली ३/१५ (४ षटके)\n१३ १७ मे डेक्कन चार्जर्स जोहान्सबर्ग १ धावाने विजयी -\nयुवराज सिंग २० (१८) & ३/१३ (४ षटके)\n१४ २० मे चेन्नई सुपर किंग्स दरबान २४ धावांनी पराभव\nएकूण प्रदर्शन ७-७, उपांत्य फेरीसाठी पात्र नाही\n१ १३ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स मोहाली ५ गड्यांनी पराभव\n२ १६ मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ८ गड्यांनी पराभव\n३ १९ मार्च डेक्कन चार्जर्स कटक ६ धावांनी पराभव\n४ २१ मार्च चेन्नई सुपर किंग्स चेन्नई विजयी (सुपर ओव्हर), सामनावीर -\nयॉन थेरॉन २/१७(४ षटके),२ बळी सुपर ओव्हर\n५ २४ मार्च राजस्थान रॉयल्स मोहाली ३१ धावांनी पराभव\n६ २७ मार्च कोलकाता नाईट रायडर्स मोहाली ३९ धावांनी पराभव\n७ ३० मार्च मुंबई इंडियन्स मुंबई ४ गड्यांनी पराभव\n८ २ एप्रिल रॉयल चॅलें��र्स बंगलोर मोहाली ६ गड्यांनी पराभव\n९ ४ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर -\nमहेला जयवर्धने ११०* (५९)\n१० ७ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर ९ गड्यांनी पराभव\n११ ९ एप्रिल मुंबई इंडियन्स मोहाली ६ गडी राखुन विजयी, सामनावीर -\nकुमार संघकारा ५६ (४२)\n१२ ११ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ७ गडी राखुन विजयी, सामनावीर -\n१३ १६ एप्रिल डेक्कन चार्जर्स धरमशाला ५ गड्यांनी पराभव\n१४ १८ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स धरमशाला ६ गड्यांनी पराभव\nएकूण प्रदर्शन ४-१०, उपांत्य फेरीस पात्र नाही\n१ १० एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया मुंबई ७ गड्यांनी पराभव\n२ १३ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स मोहाली ६ गडी राखून विजयी, सामनावीर –\nपॉल वल्थाटी – १२०* (६३)\n३ १६ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ८ गडी राखून विजयी, सामनावीर –\nपॉल वल्थाटी – ७५ (४७) and ४/२९ (४ षटके)\n४ २१ एप्रिल राजस्थान रॉयल्स मोहाली ४८ धावांनी विजयी, सामनावीर –\nशॉन मार्श – ७१ (४२)\n५ २३ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली २९ धावांनी पराभव\n६ ३० एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कलकत्ता ८ गड्यांनी पराभव\n७ २ मे मुंबई इंडियन्स मुंबई २३ धावांनी पराभव\n८ ६ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बेंगलोर ८५ धावांनी पराभव\n९ ८ मे पुणे वॉरियर्स इंडिया मोहाली ५ गड्यांनी पराभव\n१० १० मे मुंबई इंडियन्स मोहाली ७९ धावांनी विजयी, सामनावीर –\nभार्गव भट्ट - ४/२२ (२.५ षटके)\n११ १३ मे कोची टस्कर्स केरला इंदोर ६ गडी राखून विजयी, सामनावीर –\nदिनेश कार्तिक – ६९ (३३)\n१२ १५ मे दिल्ली डेरडेव्हिल्स धरमशाळा २९ धावांनी विजयी, सामनावीर –\nपियुश चावला - ३/१६ (४ षटके)\n१३ १७ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर धरमशाळा १११ धावांनी विजयी, सामनावीर -\nऍडम गिलक्रिस्ट – १०६ (५५)\n१४ २१ मे डेक्कन चार्जर्स धरमशाळा ८२ धावांनी पराभव\nएकूण प्रदर्शन ७-७, प्ले ऑफसाठी पात्र नाही\nमुख्य पान: २०१२ इंडियन प्रीमियर लीग\nकोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, असे १६ सामने खेळला..\n१ ६ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपूर ३१ धावांनी पराभव धावफलक\n२ ८ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया पुणे २२ धावांनी पराभव धावफलक\n३ १२ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया मोहाली \n४ १५ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कलकत्ता \n५ १८ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स मोहाली \n६ २० एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहाली \n७ २२ ��प्रिल मुंबई इंडियन्स मुंबई \n८ २५ एप्रिल मुंबई इंडियन्स मोहाली \n९ २८ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई \n१० २ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर \n११ ५ मे राजस्थान रॉयल्स मोहाली \n१२ ८ मे डेक्कन चार्जर्स हैदराबाद \n१३ १३ मे डेक्कन चार्जर्स मोहाली \n१४ १५ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली \n१५ १७ मे चेन्नई सुपर किंग्स धरमशाळा \n१६ १९ मे दिल्ली डेरडेव्हिल्स धरमशाळा \nअधिकृत भारतीय प्रीमीयर लीग संकेतस्थळ\nअधिकृत किंग्ज XI पंजाब संकेतस्थळ\n^ किंग्स XI पंजाब संघ\n^ \"पंजाब ची डुबती नैया मॅक्सवेल च्या हाती\". २३ मे २०२१ रोजी पाहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०२१ रोजी ११:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-26T19:48:25Z", "digest": "sha1:YSGNSB7ZZZKKVS3BLMQSMRZZZYKUJUQI", "length": 12517, "nlines": 377, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तर कोरिया - विकिपीडिया", "raw_content": "\nकोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक\nउत्तर कोरियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) प्यॉंगयांग\n- राष्ट्रप्रमुख किम जॉंग-अन\n- स्वातंत्र्य दिवस १ मार्च १९१९\n- एकूण १,२०,५४० किमी२ (९८वा क्रमांक)\n- पाणी (%) ४.८७\n-एकूण २,२६,६६,००० (५१वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण २६.२ अब्ज अमेरिकन डॉलर (१२५वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न\nराष्ट्रीय चलन North Korean won\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +850\nउत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे.\nकिम इल संग उत्तर कोरियाचा पहिला राष्ट्रप्रमुख होता.\nउत्तर कोरियाच्या दक्षिणेला दक्षिण कोरिया, तर उत्तरेला चीन हा देश आहे. याच्या पूर्वेला कोरियाचे आखात व पश्चिमेला जपानचा समुद्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०२० रोजी ११:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/5-myths-of-electrical-vehicle/", "date_download": "2021-07-26T21:10:01Z", "digest": "sha1:JZGHE65UWFOK6VMEZBCFNT7JWAR5NTIU", "length": 20460, "nlines": 113, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत ५ गैरसमज – आपले पर्यावरण", "raw_content": "\nइलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत ५ गैरसमज\nपेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सद्यःस्थितीत पर्यायी इंधनाकडे भारताला झपाट्याने वळावे लागेल असे मत नुकतेच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केले. देशात अतिरिक्त वीजनिर्मिती होत असल्याने इलेक्ट्रिक ऊर्जेकडे वळण्याचे लक्ष्य लवकरच साध्य होऊ शकते असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. मागील काही कालावधीत देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासंदर्भात जागरूकता निर्माण होत असली तर त्यांच्या मनात आजही काही गैरसमज घर करून आहेत. सदर लेखात हेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न कर��्यात आला आहे.\n१. ईव्ही चार्ज करण्यासाठी वेळ लागतो: इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणा-या नागरिकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे ईव्ही चार्ज करण्यासाठी खूप तास लागतात. परंतु एखादा उत्तम पार्किंग लॉट किंवा गॅरेज असेल तर बेसिक २४०व्ही पॉवर आउटलेटसह, दररोज रात्री ईव्हीज चार्ज केल्या जाऊ शकतात. त्यामुळे पेट्रोल पंप किंवा सीएनजी स्टेशनवरील लांब रांगा टाळता येतील. तसेच एकदा भारतीय महामार्गांवर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विकसित झाल्यावर लांब पल्ल्यावर गाडी चालवणे अधिक सुलभ होईल. सध्याचे सुपरचार्जर ३० ते ६० मिनिटात पूर्ण चार्ज करून देतात. उदा. एमजीचे फास्ट चार्जिंग ५० मिनिटात झेडएस ईव्ही ०%-८०% वर टॉपअप करते. एखाद्या ठिकाणी थांबून जेवण करण्याचा हा वेळ आहे. अनेक कंपन्या त्यांच्या पार्किंगच्या जागेतच चार्जिंग स्टेशन बनवण्याबाबत विचार करीत आहेत. ईव्हीसाठी पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने त्या जोरदारपणे काम करत आहेत.\n२. ईव्ही किफायतशीर नसतात: यात फार आश्चर्यकारक असे काही नाही. कारण नवीन तंत्रज्ञानानुसार सर्वसाधारण घडामोडींचे हे द्योतक आहे. आजच्या लक्झरी बाजारात बहुतांश ईव्ही उच्च किंमतीला उपलब्ध आहेत. मात्र या स्थितीत वेगाने बदल होत आहे. विशेषत: भारतात सबसिडीद्वारे किंमती कमी केल्या जातात व त्या अधिकाधिक खरेदी करण्याजोग्या ठेवल्या जातात.\nअमेरिकेच्या फास्ट चेक आउटनुसार ईव्हीची सरासरी किंमत ही पेट्रोलवरील कारच्या निम्म्यापेक्षा जास्त असेल. अधिक प्रभावी कूलिंग सिस्टिम व सामान्य वाहनांच्या तुलनेत ईव्हीजमध्ये बदलणारे पार्ट्स थोडेच असल्याने त्यांची देखभालही स्वस्त असेल. यात ऑइलदेखील वापरले जात नाही. विविध कारनिर्मात्या कंपन्या निश्चित पुनर्विक्री मूल्य सुविधादेखील प्रदान करीत असून एमजी मोटर्सने झेडएस ईव्हीकरिता कारदेखो डॉटकॉमसोबत भागीदारी केली आहे. कारदेखो डॉटकॉम झेडएस ईव्हीची तीन वर्षे मालकी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना ५०% च्या अवशिष्ट किंमतीवर बायबॅकची हमी प्रदान करते.\n३. ईव्ही बॅटरी महाग असतात व वारंवार बदलण्याची गरज असते: लिथियम-आयन बॅटरींची किंमत भरपूर कमी होत आहे. उच्च कार्यक्षमतेच्या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर भारताचे लक्ष आहे. सध्याच्या ईव्ही बॅटरी २४१,००० किमी धावल्यान���तर ९०% क्षमता दर्शवतात. सामान्य भारतीय चालक उपरोक्त अंतरही पार करत नाहीत. जे हे अंतर पूर्ण करतात ईव्ही कंपन्या त्यांना ८ वर्षांच्या बॅटरीची गॅरेंटी देतात. जसे की एमजी झेड एस ईव्ही ८ वर्ष/ १,५०,००० किमीची वॉरंटी प्रदान करते.\n४. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी ईव्ही उपयुक्त नाहीत: ईव्ही स्वीकारण्याचे प्रमाण कमी असण्यामागील आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे हे वाहन एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी योग्य नाही, अशी समजूत. मात्र नव्या काळातील जागतिक स्तरावरील इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये अत्यंत कार्यक्षम बॅटरीज असून त्या ३०० किलोमीटर अंतरावरील प्रवासाची हमी देतात. येणा-या कालावधीत ईव्ही बाजारात जागतिक स्तरावरील लीडर्सचा प्रवेश अपेक्षित असून सध्याच्या बाजाराला गती मिळण्याची अपेक्षा आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेल्या ईव्हीजचे ते स्थानिकीकरण करतात. त्यामुळे भारतातील स्थानिक ग्राहकांच्या मागण्या त्याद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने पुरवल्या जाऊ शकतात. तसेच चार्जिंग स्टेशनवर सरकारचा भर वाढत आहे ज्यामुळे दूरचा पल्ला गाठणे सहज शक्य होईल.\n५. ईव्हीचा वेग कमी असतो: याआधीही बहुतांश इलेक्ट्रिक वाहनांबाबतची ही सामान्य धारणा होती. पण इलेक्ट्रिक कारचीही स्पर्धा असते हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. ईव्ही संपूर्ण टॉर्कचे रुपांतर करू शकतात, जे द्रुतगतीचा परिणाम प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कंझ्युमर वाहनांमध्येही ईव्हीज २.५ सेकंदात ०-९६ किमी प्रति तास वेग धारण करू शकतात. उदा. एमजी झेडएस ईव्ही ०-१०० किमी/प्रति तास केवळ ८.५ सेकंदात कव्हर करू शकते.\nगोदरेज कन्स्ट्रक्शनचा शास्वत विकास : दोन वर्षांत 10 हजार टन्स काँक्रीट राडारोड्यावर प्रक्रिया; तयार केल्या जात आहेत वीटा आणि पेव्हर्स\nपर्यावरण रक्षणात महाराष्ट्राचे भरीव योगदान : एडगार्ड डी. कगन\nरत्नागिरी जिल्ह्यात वीज पडून 3 जण जखमी तर; विजेचा धक्का बसून 4 जणांना दुखापत\nPrevious story राष्ट्रीय महामार्गांवर वृक्षारोपणावर लक्ष ठेवण्यासाठी एनएचएआयने ‘हरित पथ’ मोबाइल ॲप सुरू केले\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साह���\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Meeting-Prantadhikari-with-delegation-Kolhapur-City-District-Civil-Action-Committee.html", "date_download": "2021-07-26T21:00:53Z", "digest": "sha1:R7FILWKOGISEKSRWY3NICBY2OJHXCS4F", "length": 11716, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "प्रांताधिकाऱ्यांची कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome शहर प्रांताधिकाऱ्यांची कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nप्रांताधिकाऱ्यांची कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nजुलै १९, २०२१ ,शहर\nकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महसूल ��िभागात शासकीय लिपी राजमुद्रा अधिकाऱ्यांच्या हुबे हुब सह्यांचा वापर करून बिगर शेती गुंठेवारी इनाम जमिन पत्रकांचा बनावट वापर सुरू असून यामध्ये कोट्यावधी रुपयांची शासकीय महसूल उडवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊन अनेक गरीब कुटुंबे देशोधडीला लागली आहेत.\nया प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार करवीर प्रांत वैभव नावडकर करीत असून आज त्यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन संदर्भीय घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात ३० ऑगस्ट २०२१ पूर्वी पूर्ण करून ३० ऑगस्ट रोजी अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवून जाहीर करतो व दोषी आढळणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू होईल असे सांगितले.\nसमितीच्या कार्यकर्त्यांनी आजही असे बनावट दस्ताची आदेश शासकीय व्यवहारात निदर्शनास येत आहेत तरी या आदेशांना पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाने म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब अशा बनावटगिरी करून शासनाला व सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी असा आग्रह बैठकीमध्ये करण्यात आला.\nप्रांत अधिकारी करवीर नावडक सोबत कोल्हापूर शहर व नागरी कृती समितीचे रमेश मोरे, अशोक पवार, अजित सासणे, भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, पंपू सुर्वे यांची बैठक पार पडली. यावेळी कार्यालयात बिगर शेती, गुंठेवारी इनामी जमिनी वर्ग करण्या संदर्भात २०१२ ते २०२० या काळात बिगरशेती, गुंठेवारी, इनामी जमिनीचे बनावट आदेश काढून शासनाची महसूल बुडवून शासनाची फसवणूक केली या बाबत\nat जुलै १९, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी हो��ाना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/QWtogF.html", "date_download": "2021-07-26T20:28:13Z", "digest": "sha1:24OYIPXR6PT2747QVPZ2N4FLZNT2LGNP", "length": 7768, "nlines": 35, "source_domain": "www.punepravah.page", "title": "शिल्पाताई पटवर्धन यांचे मत; 'मुकुल माधव'च्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन", "raw_content": "\nALL इ���्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nशिल्पाताई पटवर्धन यांचे मत; 'मुकुल माधव'च्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे :- आत्मविश्वास, मेहनतीच्या जोरावर स्वप्नपूर्ती शक्य\nपुणे : \"प्रत्येकामध्ये आपल्या स्वप्नपूर्तीचे सामर्थ्य असते. परिस्थितीशी जुळवून घेताना तुम्ही कसे सामोरे जाता आणि विचार करता, यावर तुमचे यशापयश अवलंबून असते. 'मला हे जमेलच' अशा आत्मविश्वासाने आपण कार्यरत राहिलो तर यश हमखास मिळते. रोज नवीन एक गोष्ट शिकली पाहिजे. नियोजनपूर्वक मेहनत केली, तर तुमची स्वप्नपूर्ती निश्चित होते,\" असे मत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ शिल्पाताई पटवर्धन यांनी व्यक्त केले.\nफिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन संचालित मुकुल माधव कनिष्ठ महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पटवर्धन बोलत होत्या. प्रसंगी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक संजय मठ, ऍड. रुची महाजनी ,श्री. काकडे, शिक्षिक वर्ग, विद्यार्थी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. रत्नागिरी येथे सोमवारी सोशल डिस्टंसिंग व अन्य नियमांचे आणि स्वच्छतेच्या खबरदारीचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम झाला. माध्यमिक शालांत परीक्षेत मिळालेल्या १००% यशानंतर शिक्षणाचा हा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने, तसेच ग्रामीण भागातील मुलांना पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी देण्यात येणार्‍या उच्च प्रतीच्या शिक्षणाचा दर्जा कायम टिकवत मुकुल माधव फाउंडेशनतर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कनिष्ठ महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.\nविद्यार्थ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या ऑनलाइन वर्गांचे वेळापत्रक ठरविण्यात आले. २९ सप्टेंबर २०२० पासून विज्ञान आणि वाणिज्य या शाखांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू होतील. यावेळी विद्यार्थ्यांनी येथील इमारती, पायाभूत सुविधा आदींबाबत आनंद व्यक्त करत व्यवस्थापनाचे आभार मानले.\n\"रत्नागिरीमधील ग्रामीण भागात पुण्या-मुंबईच्या दर्जाचे शिक्षण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शालांत स्तरावर मुकुल माधव विद्यालयाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. आता कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरही येथील विद्यार्थ्यांना च���ंगल्या सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग पुरवून गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.\"\n- रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mulakhati-desh/prakash-ambedkar-analysis-bihar-elections-65193", "date_download": "2021-07-26T19:55:36Z", "digest": "sha1:OGZQ36KHQFH7VP7SQKJPZXODWPOKZ7JJ", "length": 18626, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "काँग्रेसने स्वतःचे चारित्र्य पहावे : बिहार निवडणुकीवरुन आंबेडकरांचा टोला - Prakash Ambedkar Analysis on Bihar Elections | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाँग्रेसने स्वतःचे चारित्र्य पहावे : बिहार निवडणुकीवरुन आंबेडकरांचा टोला\nकाँग्रेसने स्वतःचे चारित्र्य पहावे : बिहार निवडणुकीवरुन आंबेडकरांचा टोला\nकाँग्रेसने स्वतःचे चारित्र्य पहावे : बिहार निवडणुकीवरुन आंबेडकरांचा टोला\nकाँग्रेसने स्वतःचे चारित्र्य पहावे : बिहार निवडणुकीवरुन आंबेडकरांचा टोला\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nकाँग्रेसने स्वतःचे चारित्र्य पहावे : बिहार निवडणुकीवरुन आंबेडकरांचा टोला\nबुधवार, 11 नोव्हेंबर 2020\nबिहारच्या नि��डणुकीत डेमाॅक्रेटिक फ्रंटने मते खाल्ली असा काँग्रेसचा आरोप असेल तर आधी त्यांनी स्वतःचे चारित्र्य पहावे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. १९९० मध्ये मिलीजुली सरकारची जी पद्धत आली ती पुन्हा सुरु होते आहे, असाही दावा त्यांनी केला.\nअकोला : बिहारच्या निवडणुकीत डेमाॅक्रेटिक फ्रंटने मते खाल्ली असा काँग्रेसचा आरोप असेल तर आधी त्यांनी स्वतःचे चारित्र्य पहावे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. १९९० मध्ये मिलीजुली सरकारची जी पद्धत आली ती पुन्हा सुरु होते आहे, असाही दावा त्यांनी केला.\nबिहार निवडणुकीत भाजप - जेडीयूच्या एनडीएला मोठे यश मिळाले आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. याबाबत आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, \"एमआयएम- डेमाॅक्रेटिक फ्रंट ने मते खाल्ली असे काँग्रेसचे म्हणणे असेल तर मते खाण्याची ही बाब राष्ट्रीय जनता दलालाही लागू होते. त्यांना लागू होत नसेल तर मग इतरांबाबत काँग्रेसने बोलू नये. गेल्या सभागृहात काँग्रेसचे ३३ सदस्य होते. आता ही संख्या २० वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसने आपले चारित्र्य पहावे,\"\nआंबेडकर पुढे म्हणाले, \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू आणि इमेज चालली नाही, हे बिहारच्या निवडणुकीवरुन दिसते आहे. अन्य राज्यांत या आधी जे यश मिळाले ते बिहारच्या निवडणुकीत झालेले नाही. चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला किती परिणाम झाला हे मतांची आकडेवारी आल्यावर बोलता येईल. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक याचिकांच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालय नेमण्यास सांगितले आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांनी आपल्यावरच्या गुन्ह्यांबाबतची प्रतिज्ञापत्रे सादर केलेली नाही. त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का हा प्रश्न आहे,\"\nपश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्येही डेमाॅक्रेटिक फ्रंटचा प्रयोग करणार का या प्रश्नावर ते म्हणाले की, प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागेल. बिहारमध्ये डेमाॅक्रेटिक फ्रंटला मते मिळाली पण यश मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nरेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर मागण्यांचा पाऊस; चिखलीकरांचे��ी निवेदन..\nनांदेड : जालना लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा प्रतिनिधित्व करणारे खासदार रावसाहेब दानवे यांना रेल्वे-कोळसा आणि खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून...\nसोमवार, 19 जुलै 2021\nमोदी सरकारच्या सहा वर्षात देशद्रोहाचे 326 गुन्हे; सर्वाधिक भाजपच्या राज्यांत\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात देशभरातील विविध राज्यांमध्ये देशद्रोहाचे 326 गुन्हे दाखल करण्यात आले...\nसोमवार, 19 जुलै 2021\nगणपती व बुद्धांची मूर्ती घेऊन आले अन् पुजापाठ करूनच मंत्र्यांनी पदभार स्वीकारला\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 13 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. तर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात...\nसोमवार, 12 जुलै 2021\nकाँग्रेसला लवकरच मोठा धक्का; शत्रुघ्न सिन्हा पक्षाला ठोकणार रामराम\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बडे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसणार आहे. बिहारी बाबू...\nसोमवार, 12 जुलै 2021\n...तर ममता बॅनर्जी यांचं मुख्यमंत्रीपद येईल धोक्यात; भाजपच ठरू शकतो मोठा अडसर\nकोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेत मंगळवारी (ता. 6) विधान परिषद निर्माण करण्याचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nमंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा..खासदारांनी कुर्ता खरेदी केला अन् म्हणाले, राज को राजही रहने दो\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार होणार आहे. विस्ताराच्या हालचालींना...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nतुमची आज खूप आठवण येतेय मित्राच्या आठवणींनी मोदी झाले भावुक\nनवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या जन्मदिनी मित्राच्या आठवणींनी ...\nसोमवार, 5 जुलै 2021\nमुख्यमंत्री पदाबाबत ओवैसींनी दिलेलं आव्हान योगींनी स्वीकारलं\nलखनऊ : उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपसह सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहार...\nरविवार, 4 जुलै 2021\nमी १० हजारांची फौज घेऊन येतो अन् सगळ्यांना सरळ करतो; संजय गायकवाड पुन्हा वादात\nबुलडाणा : बुलडाणा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नियमीत चर्चेत असतात. त्यातच त्यांनी पुन्हा...\nगुरुवार, 1 जुलै 2021\nअँलोपॅथीबाबतचे रामदेव बाबा यांचे मूळ रेकाँर्ड सादर करा..\nनवी दिल्ली : योगगुरू रामदेव बाबा Ramdev Baba यांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅलोपॅथी औषधांवर टीका केली होती. याप्रकरणी रामदेव...\nबुधवार, 30 जून 2021\nअसदुद्दीन ओवैसींच्या दाव्याचे ओमप्रकाश राजभर यांनी केले खंडन\nनवी दिल्ली : सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (SBSP) चे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे अध्यक्ष...\nबुधवार, 30 जून 2021\nअबू आझमींनी एमआयएममध्ये प्रवेश करावा, इम्तियाज जलील यांची आॅफर..\nऔरंगाबाद ः उत्तर प्रदेशातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने शंभर जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी...\nमंगळवार, 29 जून 2021\nबिहार वंचित बहुजन आघाडी vanchit bahujan aghadi प्रकाश आंबेडकर prakash ambedkar भाजप एमआयएम mim नरेंद्र मोदी narendra modi सर्वोच्च न्यायालय निवडणूक निवडणूक आयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-dilip-amdekar-marathi-article-2415", "date_download": "2021-07-26T19:45:17Z", "digest": "sha1:LMRBRYYKPTUQWWYHJQLBRBWFY6SL4INW", "length": 21325, "nlines": 127, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Dilip Amdekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nवास्को द गामाच्या देशात\nवास्को द गामाच्या देशात\nगुरुवार, 10 जानेवारी 2019\nपाचशे वर्षांपूर्वी भारतात पोचलेला पहिला खलाशी वास्को द गामा याच्या आठवणी लिस्बन या शहराने उत्तम रीतीने जतन केलेल्या आहेत. वास्को द गामाच्या आठवणी जपणाऱ्या या शहराचा फेरफटका...\nभारतात बाबराने १५२६ मध्ये मुघल साम्राज्य स्थापन केले. त्याच्या आधी अठ्ठावीस वर्ष आणि शिवाजी महाराजांच्या जन्माच्या १३२ वर्ष आधी म्हणजे १४९८ मध्ये पोर्तुगीज भारतात आले याचे मला नेहमीच आश्‍चर्य वाटते. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीज व स्पेन हे युरोपमधील सर्वांत पुढारलेले देश होते. त्यांच्या खलाशांमध्ये जग जिंकायची चढाओढ लागली होती. दोन्ही राष्ट्रे कट्टर धर्मनिष्ठ होती. नवीन राज्यप्राप्ती बरोबरच संपत्ती व धर्मप्रसार या ध्येयासाठी त्यांची चढाओढ शिगेला पोचली होता. कोणी कोणते देश घ्यायचे हा वाद पोपकडे गेला व १४७९ मध्ये पोपने जगाच्या नकाशाला गोल कलिंगडाची उपमा ���ेऊन, हे कलिंगड मधोमध कापले व त्याचा एक भाग पोर्तुगीजांना दिला व एक भाग स्पॅनिश लोकांना दिला. (या वाटणीत त्या त्या देशांच्या स्थानिक लोकांना काय वाटते याचा विचारही केला नव्हता). या वाटणी केलेल्या भागात राज्याविस्तार करण्याचा निवाडा दिला.\nया वेळेस हिंदुस्थानातील मसाल्यांच्या पदार्थांना युरोपमध्ये फार मागणी होती. व चढ्या भावात माल विकला जाई. मसाल्याचे पदार्थ पिकविणाऱ्या गोवा ते केरळच्या किनारपट्टीवरुन हे मसाले व इतर पदार्थ सध्याच्या अफगाणिस्तान, इराण व पुढे तुर्कस्तानमार्गे युरोपमध्ये जात असत. हा व्यापार मुख्यत्वे अरबी व्यापारांच्या हातात होता. या मार्गावर असलेल्या ठिकठिकाणच्या दलालांमुळे युरोपियन व्यापाऱ्यांना हा माल फार महाग मिळे. याचे युरोपियन व्यापाऱ्यांना फार वैषम्य वाटे. यातून मार्ग काढण्यासाठी पोर्तुगालच्या राजाने वास्को दा गामास मदत करून समुद्रामार्गे भारत शोधण्यास प्रोत्साहित केले. एकंदर १७० खलाशांसमवेत ४ लहान शिडाच्या बोटीने अतिशय धाडसाने वास्को द गामाने कालीकतला पोचून पाश्‍चिमात्य राष्ट्रांच्या वसाहतीची सुरुवात केली. त्यानंतर जवळजवळ १०० वर्ष पोर्तुगिजांची या मार्गावर सत्ता होती. व व्यापारातून त्यांनी अमाप पैसा कमावला. अशा या धाडसी वास्को द गामाविषयी असलेल्या कुतूहलापोटी, व्यावसायिक कामासाठी जर्मनीला गेलो असताना, काम झाल्यावर पोर्तुगालमधील लिस्बनला जाण्याचे ठरवले.\nजुन्या लिस्बनमध्ये वास्को दा गामाच्या संबंधित वास्तुजवळच्या हॉटेलमध्येच मुक्काम ठोकला. हॉटेलसमोरच जेरॉनिमोस मोनेस्टरीची अवाढव्य सोळाव्या शतकात बांधलेली मोनेस्टरी होती. या ठिकाणाहून जेथून धर्मगुरू साहसी खलाशांना जगाच्या सफरीवर निघण्याची आधी धार्मिक आशीर्वाद देत. ही मोनेस्टरी बांधण्याचा खर्च वसूल करण्यासाठी किंग मॅन्युअलने आफ्रिका व आशियातून येणाऱ्या मालावर पाच टक्के कर लावला. ज्यावरून वर्षाला साधारण सत्तर किलो सोन्याच्या किमतीचा कर वसूल होत असे. नितांत सुंदर आर्किटेक्‍चर असलेल्या जेरॉनिमोस मोनेस्टरीच्या मागे १.५ किलोमीटरवर ‘रे स्टेलो हर्मिटेज’ हे चॅपल (प्रार्थनेसाठीची छोटी जागा) आहे जिथे वास्को द गामा व त्याच्या खलाशांनी मोहिमेवर जाण्याच्या आधीच्या रात्री ख्रिस्ताची प्रार्थना केला होती. तिथेच मुक्काम ���रून दुसऱ्या दिवशी मोहिमेला सुरुवात केली.\nयाच्या समोरच टागुस नदी आहे जी जवळच्या समुद्रास जाऊन मिळते. या ठिकाणी १५१९ मध्ये लिस्बनच्या संरक्षणासाठी बांधलेला चार मजली वॉच टॉवर आहे. सुरेख डौलदार, नदी किनाऱ्यावरचा टॉवर प्रेक्षणीय आहे.\nजेरॉनिमोस मोनेस्टरीच्या शेजारीच असलेल्या चर्चमध्ये वास्को द गामाची कबर आहे. खरं म्हणजे वास्को द गामा त्याच्या तिसऱ्या भारताच्या सफरीच्यावेळी १५२४ मध्ये केरळमध्ये कोचीनला मरण पावला व तेथेच त्याची कबर बांधण्यात आली. पण पोर्तुगीजांना त्याच्याविषयी वाटत असलेल्या आदरापोटी त्याचे शव तेथून पुन्हा उकरून सोन्या व हिऱ्या मोत्यांनी सजवलेल्या शवपेटीतून लिस्बनला आणले व परत नवीन बांधलेल्या कबरीत ठेवण्यात आले.\nजेरॉनिमोस मोनेस्टरी व शेजारील चर्च ज्यात वास्को द गामाची कबर आहे, तेथे प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. मी गेलो तेव्हा जवळजवळ ३०० (बहुधा सगळे) युरोपियन्सची तिकिटासाठी रांग होती. मी ऑनलाइन तिकीट आधीच काढल्याने लगेच प्रवेश मिळाला.\nदुसऱ्या दिवशी पुन्हा जेरॉनिमोस मोनेस्टरीच्या दुसऱ्या बाजूला असलेले मॅरिटाईम (सागरी) प्रदर्शन आहे ते पाहण्यास गेलो. वास्को द गामाच्या मोहिमेतील साओ गॅब्रिएल व इतर शिडाच्या बोटींची मॉडेल्स आहेत. तसंच पोर्तुगीजांच्या गेल्या अनेक शतकांपुर्वीच्या सागरी सामर्थ्याविषयीच्या बोटी, तोफा व इतर युद्ध साहित्य अशा जवळजवळ १७ हजार वस्तूंचे संग्रहालय आहे, जे पाहण्यास कमीत कमी तीन ते चार तास लागतात.\nटागोस नदीवर संध्याकाळी असणाऱ्या ‘प्राका गा कमर्शिया’ या नितांत सुंदर स्थळाला भेट दिली. भारत आफ्रिकेतील वसाहतीमधून आणलेल्या व्यापारी बोटी इथे लागायच्या व तेथील मसाल्याचे पदार्थ व इतर वस्तूंचा व्यापार येथे चालायचा. मध्यभागी असलेला किंग जोसचा भव्य पुतळा जणू या धाडसी व्यापारांचे स्वागतच करत आहे असे वाटते. लिस्बनला आल्यावर गोवा मुक्ती संग्रामातील क्रांतिकारक मोहन रानडे येथील तुरुंगातील कोठडीत काही वर्ष खितपत होते याची आठवण आल्याशिवाय रहात नाही.\nलिस्बनचा काही भाग जसा मॉडर्न आहे, तसेच जुने लिस्बन ही आहे. तिथे मुंबईत पूर्वी असलेल्या ट्राम सारख्या ट्रॅम्स आहेत व काळबादेवीसारख्या गल्ल्याही आहेत.\nयुरोपियन म्हणजे सगळे सज्जन व कायद्याचे काटेकोर पालन करणारे असे समजू नये. इथे खिसेकापू व भुरट्या शर्विलकांची उपस्थिती जाणवते.जेरॉनिमोस मोनेस्टरीपासून अर्ध्या तासांवर एका टेकडीवर ‘साओ जॉर्ज कॅसल’ नावाचा मुस्लिम बांधणीचा प्रेक्षणीय पुरातन किल्ला आहे. पोर्तुगालमध्ये इ.स ७११ ते १२४९ पर्यंत म्हणजे ५०० वर्षांच्या वर मुसलमान राज्यकर्त्यांचे राज्य होते. इ.स. ११४७ मध्ये अल्फान्सो हेनरिकने हा किल्ला मुसलमानांकडून जिंकून घेतला. नंतर ख्रिश्‍चनांचे राज्य चालू होऊन पोर्तुगीज व स्पेनमध्ये अनेक मशिदीचे रूपांतर चर्च किंवा कॅथेड्रलमध्ये करण्यात आले.\nआपल्याकडे मिळणारा रत्नागिरी हापूस आंबा हा पोर्तुगीज सेनानी अल्फान्सो दा अल्बुकर्क याने तेथून आणून गोवा, कोकणात लागवड सुरू केली. तसेच मूळचे ब्राझील, साउथ अमेरिकेतील बटाटा, पेरू व पपई ही फळेसुद्धा पोर्तुगीजांनी येथे आणली. लिस्बन गावात सजवलेल्या रिक्षाही फिरतात. त्याला इथे टुकटुक म्हणतात. तसेच मुंबईत पूर्वी असलेल्या घोड्यांच्या बग्गी सारख्या बग्गी प्रवासी जवळच्या अंतरावर जाण्यास वापरतात.\nजेवणासाठी मत्स्यप्रेमींना येथे इच्छाभोजन मिळेल. पोर्तुगाल दरवर्षी युरोपमध्ये लाखो टन विविध मासे निर्यात करतो. त्यामुळे मांसाहारींची येथे चंगळ आहे. तसेच युरोपियनांमध्ये शाकाहारी किंवा व्हेगन जेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विविध शाकाहारी पदार्थ सहज मिळतात. आतातर युरोपमधील प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये भारतीय हॉटेल्सही सहज दिसतात.\nआपल्याकडे पुण्याच्या चितळे बंधूंच्या दुकानात बाकरवडी घेण्यास जशी रांग असते, तशीच रांग जेरॉनिमोस मोनेस्टरीच्या समोर असलेल्या ‘पेस्ट्रीज दा बेलोम’ या बेकरीत, तेथील प्रसिद्ध पेस्ट्रीज घेण्यासाठी असते. मद्य प्रेमींना पोर्तुगालची प्रसिद्ध निंजा लिकर मोहित करते.\nएअरपोर्टवर किंवा गावात कुठेही २४ तास चालणारे लिस्बन कार्ड १९ युरोला मिळते. सर्व बसेस, ट्रॅम्स, ट्रेन, लोकलने अमर्याद प्रवास करता येतो व २६ म्युाझियम्सना या कार्डमुळे प्रवेश मिळतो, तसेच म्युझियममध्ये प्रवेश करताना तेथील रांगेत उभे राहावे लागत नाही.\nप्रत्येकाच्या बजेटप्रमाणे भरपूर हॉटेल्स उपलब्ध आहेत. शक्‍यतो आपणास ज्या वास्तू पहावयाच्या आहेत, त्या परिसरातील हॉटेल निवडल्याने वेळ व पैसा वाचतो.\nसाधारण मे महिना ते ऑगस्टपर्यंतचा सीझन येथे फिरण्यासाठी उत्तम समजला जातो.\nपर्यटन स्पेन व्यापार पोर्तुगाल\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12651", "date_download": "2021-07-26T19:33:51Z", "digest": "sha1:OTS4OY5JT7Z2H4SNU6SSYG4MI7HPNR7N", "length": 14153, "nlines": 137, "source_domain": "abhivrutta.com", "title": "एक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई एक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी\nएक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी\nमुंबई : सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन धान्याचे वाटप केले जाते. माहे एप्रिल, 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 94.56 लाख शिधापत्रिकाधारकांनी जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे अन्नधान्याचा लाभ घेतला आहे. तसेच राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.\nराज्यातील रास्तभाव दुकानांतून स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी इ. स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतरणाच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानांत त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य प्राप्त करुन घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणीकरणाद्वारे धान्य वितरीत करण्यात येते.\nराज्यात एक देश एक रेशन कार्ड (One Nation One Ration Card) या योजनेची सुरुवात 2018 मध्ये Integrated Management of Public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणीकरण करुन लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध झाली. माहे ऑगस्ट 2019 मध्ये 2 Clusters च्या स्वरुपात महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्यांमध्ये One Nation One Ration Card ची अंमलबजावणी प्रायोगिक स्वरूपात करण्य��त आली. या दोन clusters पैकी एका cluster मध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्य होते.\nमाहे जानेवारी, 2020 पासून One Nation One Ration Card ची अंमलबजावणी १२ राज्यात (महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, झारखंड, हरियाणा, त्रिपुरा व गोवा) करण्यात आली. माहे डिसेंबर, 2020 मध्ये एकूण 32 राज्य /केंद्र शासित प्रदेशांमध्ये ही योजना सुरु झाली आहे. उपरोक्त 32 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील कोणताही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. या योजनेतंर्गत 15 एप्रिल, 2021 पर्यंत महाराष्ट्रातील 6320 शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांनी बाहेरील राज्यांमध्ये धान्याची उचल केली आहे. तसेच इतर राज्यातील 3521 शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची उचल केली आहे.\nया योजनेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी योजनेच्या माहिती-चित्राच्या प्रती रास्तभाव दुकानात व शिधावाटप कार्यालयात प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सदर माहिती-चित्रे माहिती व जनसपंर्क संचालनालयाच्या संकेतस्थळावर तसेच ग्रामविकास विभागाच्या “व्हिलेज बुक” वर प्रसारित करण्यात आली आहेत. योजनेसंदर्भात केंद्र शासनातर्फे सर्व रास्तभाव दुकानदारांसाठी 25 मार्च 2021 रोजी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.\nकेंद्र शासनाने वर्ल्ड फूड प्रोग्राम ( WFP ) यांच्या सहकार्याने देशातील 7 शहरांमध्ये जेथे आंतरराज्य स्थलांतरितांची संख्या जास्त आहे, तेथे “एक देश एक रेशन कार्ड” योजनेतंर्गत आंतरराज्य पोर्टेबिलीटीसंदर्भात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये मुंबईचा समावेश असून त्याअंतर्गत मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील 2800 रास्तभाव दुकानांमध्ये बॅनर व पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच स्थलांतरितांची संख्या जास्त असलेल्या परिसरात 50000 पत्रके वाटण्यात आली आहेत. या अभियानांतर्गत 20 होर्डिंग्ज व विविध सार्वजनिक ठिकाणी घोषणा देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. One Nation One Ration Card या योजनेच्या माहितीकरिता टोल फ्री हेल्पलाईन क्र. 14445 माहे ऑगस्ट, 2020 मध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे.\nPrevious articleराज्यातील गोरगरीब, मजूर वर्गाला शिवभोजन थाळीचा मोठा आधार\nNext articleकोरोना निर्बंध काळात बियाणे, खते, निविष्ठा तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nराज्यात प्रत्येक ��्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Sanjay-Rauts-family-is-not-coming-before-the-ED-why-is-his-family-running-away--Question-of-this-BJP-leader.html", "date_download": "2021-07-26T19:56:49Z", "digest": "sha1:2GKUFBVOITUSYH4CDRW7X4RWU6FBZT7X", "length": 7270, "nlines": 106, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही, त्यांचे कुटुंब का दूर पळतय?” : या भाजपा नेत्याचा सवाल", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र“संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही, त्यांचे कुटुंब का दूर पळतय” : या भाजपा नेत्याचा सवाल\n“संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही, त्यांचे कुटुंब का दूर पळतय” : या भाजपा नेत्याचा सवाल\n“संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही, त्यांचे कुटुंब का दूर पळतय” : या भाजपा नेत्याचा सवाल\nमुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज पीएमसी बँक घोटाळ्याच्या चौकशीसंबंधी ईडी समोर हजर होणार नाहीत. त्यांनी यासाठी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितली आहे. यावरून भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे.\nहे ईडीचे तिसरे समन्स आहे. पण संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही. त्यांचे कुटुंब का दूर पळत आहे. पीएमसी बँक, एचडीआयएल, प्रवीण राऊत कुटुंब आणि संजय राऊत कुटंब यांच्यातील कोट्यावधी रुपयांच्या व्यवहाराची ईडी चौकशी करत आहे. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या परिवारात काय खास नातं आहे असं किरीट सोमय्या यांनी विचारलं आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11761", "date_download": "2021-07-26T20:57:01Z", "digest": "sha1:ZKFALAFHVHLKVS46N6ETHYF4XMJDOIMK", "length": 7736, "nlines": 133, "source_domain": "abhivrutta.com", "title": "गर्भपातासाठी जास्तीत जास्त 24 आठवड्यापर्यंत मंजुरी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय गर्भपातासाठी जास्तीत जास्त 24 आठवड्यापर्यंत मंजुरी\nगर्भपातासाठी जास्तीत जास्त 24 आठवड्यापर्यंत मंजुरी\nनवी दिल्ली : राज्यसभेने आज मंगळवारी ‘मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नसी’ ( medical termination of pregnancy amendment bill 2020 ) दुरुस्ती विधेयक 2020 ला मंजुरी दिली. लोकसभेने यापूर्वीच ते पारित केले आहे. या विधेयका अंतर्गत गर्भपातासाठी [ abortion ] जास्तीत जास्त मंजुरी सध्याच्या 20 आठवड्याऐवजी 24 आठवड्यापर्यंत केली आहे.\nआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले, की व्यापक विचारविनिमयानंतर हे विधेयक तयार करण्यात आले आहे. हे विधेयक प्रदीर्घ काळ प्रतीक्षा यादीवर होते. मागील वर्षी ते लोकसभेत एकमताने मंजूर झाले आहे. विधेयक तयार होण्यापूर्वी जगभरातील कायद्यांचा अभ्यास करण्यात आला. यानंतर सभागृहाने आवाजी मताने विधेयक मंजूर केले. वास्तविकपणे, गर्भपाताशी संबंधित सध्याच्या कायद्यामुळे बलात्कार किंवा गंभीर आज���राने ग्रस्त गर्भवती महिलेला खूप समस्या येत होत्या.\nPrevious articleराज्य सरकार रोजगारक्षमता असलेल्या ‘वस्त्रोद्योगा’ ला बळ देणार\nNext articleमहाराष्ट्राला दर आठवड्याला कोरोना प्रतिबंध लसीचे २० लाख डोस उपलब्ध करून देण्याची केंद्राकडे मागणी\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-26T20:19:51Z", "digest": "sha1:YBSQJTSRUQ2YZ27NAPZTJAF6EPHE3PS6", "length": 6637, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कोविड विरोधातील लढ्यात राज्य सरकार अपयशी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोविड विरोधातील लढ्यात राज्य सरकार अपयशी\nकोविड विरोधातील लढ्यात राज्य सरकार अपयशी\nभुसावळ : राज्यामध्ये प्रशासन नावालाच अस्तित्वात आहे. पीपीई कीट, हॉस्पिटलची निर्मिती, राज्यातील सर्व क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करून एक चांगलं नेतृत्व देऊन कोविडच्या विरोधात लढण्याकरिता बळ देणे असेल अशा सर्वच बाबतीत राज्य सरकारचे नेतृत्व हे मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरले आहे. राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही. शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज तातडीने देणे, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीची भरपाई सुद्धा देण्याची आवश्यकता असल्याची मागणी शहर व ग्रामीण भाजपा पदाधिकार्‍यांनी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nनिवेदन देताना आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, तालुकाध्यक्ष भालंचद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सभाप��ी सुनील महाजन, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, प्रा. प्रशांत पाटील, दिलीप कोळी, अतुल झांबरे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते..\nजळगाव जिल्ह्यात १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले; एकूण रुग्ण ३३१\nभुसावळकरांना शुद्ध पाणी न मिळाल्यास जिल्हा काँग्रेस कमेटी आंदोलन छेडणार\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/search/label/Microsoft", "date_download": "2021-07-26T19:45:14Z", "digest": "sha1:VTGIUUHKNGD4I5DABE3ER7HDFPVEAJVL", "length": 4219, "nlines": 66, "source_domain": "itechmarathi.com", "title": "You searched for label/Microsoft - ITECH Marathi : Tech News Marathi , Smartphone, ITech Marathi मराठी टेक Marathi Photos", "raw_content": "\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/quickly/sports/cricket/ind-vs-nz-wtc-final-2021-twitter-in-splits-after-kyle-jamieson-dismisses-his-ipl-skipper-virat-kohli-with-stunning-inswinger-check-out-memes-262025.html", "date_download": "2021-07-26T19:27:42Z", "digest": "sha1:Y75Q44BVFLO4DYWGU43QWGWE5QEFI2VT", "length": 1445, "nlines": 6, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "क्रिकेट News | IND vs NZ WTC Final 2021: विराट कोहलीने ज्या बॉलरवर लावला 15 कोटींचा डाव त्याने निर्णायक सामन्यात अडकवले जाळ्यात | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\n⚡IND vs NZ WTC Final 2021: विराट कोहलीने ज्या बॉलरवर लावला 15 कोटींचा डाव त्याने निर्णायक सामन्यात अडकवले जाळ्यात\nन्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक अवघ्या काही धावांनी हुकले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात काईल जेमीसनने त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. या दरम्यान यूजर्सने देखील सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Orust-Tjoern+se.php?from=in", "date_download": "2021-07-26T20:57:09Z", "digest": "sha1:E3OT2S5W7VQI2KO2F6FSPXKMONMY7R3W", "length": 3434, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Orust-Tjörn", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Orust-Tjörn\nआधी जोडलेला 0304 हा क्रमांक Orust-Tjörn क्षेत्र कोड आहे व Orust-Tjörn स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Orust-Tjörnमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Orust-Tjörnमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 304 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनOrust-Tjörnमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 304 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 304 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/mns-workers-helping-yavatmal-peoples-during-water-crisis-situation/", "date_download": "2021-07-26T19:22:57Z", "digest": "sha1:JLQ4Y4KZUGVTHRXQPFD5RSP45XV7TUG2", "length": 21333, "nlines": 151, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "MNS workers helping yavatmal peoples during water crisis situation | वणी पालिका भाजपकडे, लोकांची तहान भागवते राज ठाकरेंची मनसे | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nवणी पालिका भाजपकडे, लोकांची तहान भागवते राज ठाकरेंची मनसे\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nयवतमाळ : वणी शहराची एक हाती सत्ता भाजपकडे असताना सुद्धा इथे स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. सत्ताधारी केवळ टँकर माफियांना पोसण्यातच मग्न असून त्यांचे शहरवासीयांच्या मूळ समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. मे महिन्यामुळे उन्हाची झळ सर्वच घरात पोहोचली असून प्राण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. परंतु इथल्या स्थानिकांची रोजची तहान भागविण्याची जवाबदारी मनसेचे राजू उंबरकर आणि पदाधिकारी नित्याने पेलत आहेत.\nशहरात आठ वर्षांपूर्वी भीषण पाणी टंचाई झाली होती. त्या पाणी टंचाईचे मूळ कारण पालिकेचे पाण्यासंबंधित असलेले धोरण हेच जवाबदार होते. शहरात भाजपची एक हाती सत्ता आल्याने अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी नागरिकांची अटकळ होती जी फोल ठरली आहे. कारण पाण्याच्या टंचाईची झळ तीव्र झाल्यावर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. भाजपप्रणीत पालिकेचा हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदायला घेणे असाच म्हणावा लागेल. त्यांनी केवळ वर्धा नदीचं आता तारणहार आहे असा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला. कारण भुरकी घाटावरून वर्धा नदीच्या पात्रातून शहरात यावर्षी पाणीपुरवठा होणे शक्य नाही. पालिका प्रशासन शहरवासीयांच्या डोळ्यात केवळ धूळपेक करत असल्याचा आरोप शहरवासी करत आहेत.\nमहत्वाचं म्हणजे पालिकेने सुरु केलेले टँकर नक्की कुठे पाणी पुरवठा करतात तेच कळू शकलेलं नाही. त्यामुळे भाजपप्रणीत पालिका प्रश्नाचे वेगळेच हितसंबंध असावेत अशी कुजबुज शहरात सुरु आहे. शहरात ऐन मे महिन्यात प्रचंड पाणी टंचाई झाली असताना राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरवासीयांसाठी धावून आली असून त्यांनी वणी शहरात मागेल त्याला पाणी हा उपक्रम सुरु केल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nपाणी प्रश्नामुळे आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजपला वणी शहरातील नागरिकांनी फटका दिल्यास नवल वाटायला नको. कारण स्थानिकांच्या पाणी प्रश्नावर मनसेचे नेते राजू उंबरकर आणि पदाधिकारी अनेक वर्ष लढा देत असून वेळप्रश्नी स्वतः आर्थिक हातभार लावून लोकांच्या समस्या दूर करण्यावर भर देत आहेत.\nमागील बातमी पुढील बातमी\nभाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय झालं आत्महत्यालय : राज ठाकरे\nभाजप सरकार हे काँग्रेस सरकार पेक्षाही कितीतरी भयानक असल्याची टीका राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना दिली.\nराज ठाकरेंची महाडच्या चवदार तळ्याला भेट : कोंकण दौरा\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचे मेळावे तसेच महाराष्ट्र सैनिकांच्या भेटी साठी कोंकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान महाड मधील वास्तव्यात त्यांना चवदार तळ्याला भेट देण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी थेट चवदार तळ्याला भेट दिली जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता.\nनाणार प्रकल्पग्रस्तांची 'राज भेट'\nकोकणातील नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा संपूर्ण कोकणात पेट घेण्याची शक्यता आहे. काल नाणार प्रकल्पग्रतांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची भेट घेतली आणि आज ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nघशात हात घालून सत्ता बाहेर काढली: राज ठाकरे\nकर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या तोंडाशी आलेला घास काँग्रेसने हिरावून घेतल्याने त्यावर राज ठाकरे यांनी एक मार्मिक व्यंगचित्र प्रसिध्द केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र रेखाटून भाजपवर फटकारे लगावले आहेत.\n‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो, राज ठाकरेंची मार्मिक टिपणी\nजर कर्नाटकात भाजप जिंकली तर तो ईव्हीएम मशिनचा म्हणजे ईव्हीएम घोटाळ्याचा विजय असेल असे उद्गार काढले होते. आज त्यालाच अनुसरून राज ठाकरेंनी, त्यांच्या फेसबुक पेजवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मार्मिक टिपणी केली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nछत���रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-pandurang-patankar-1260", "date_download": "2021-07-26T20:44:05Z", "digest": "sha1:EWK24AE37KVEHBJOKLRRZ66H4G3SOS67", "length": 13902, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Pandurang Patankar | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nहिमालयाच्या डोंगररांगांत निसर्गरम्य पर्यटकस्थाने आणि धार्मिक ठिकाणे यांचा समसमा संयोगच झालेला आहे. डेहराडून, मसुरी, सिमला अशा ठिकाणी जाण्यासाठी व चारधाम यात्रेसाठी हरिद्वार हे ‘जंक्‍शन’च ठरते. बद्रिनाथ-केदारनाथाची चैतन्यदायी यात्रा हरिद्वारहून सुरु होते. म्हणून हे ‘हरीचे द्वार’ म्हटले जाते. हरिद्वारच्या आगेमागे दोन उत्तुंग पर्वतरांगा आहेत. उत्तरेच्या शिवालिक पर्वतावर मनसादेवीचे स्थान आहे. तर दक्षिणेच्या नील पर्वतावर श्रीचंडी द��वीचे शक्तिपीठ आहे. ही दोन्ही स्थाने नितांत रमणीय आहेत. गावाची वस्ती वाढल्यामुळे पुण्याची पर्वती आता गावातच आली आहे. पण हरिद्वारच्या मनसादेवीचा डोंगर आधीपासूनच गावाशी सलगी राखून आहे. पर्वतीवर जाण्यासाठी साररबागेपासून ‘केबलकार’ (विद्युत पाळणे) उभारायची कल्पना मांडली जाते. पण मनसादेवी शिखरावर जाण्यासाठी हरिद्वरामधून १९९७ सालीच ‘उडन खटोला’ म्हणजेच ‘केबलकार’ सुरु झालेली आहे. या ‘उडन खटोला’ सुरु करणाऱ्या कंपनीने तातडीने प्रयत्नपूर्वक आय.एस.ओ. ९००२ हे अधिकृत प्रमाणपत्रही मिळविलेले आहे. त्यामुळे प्रवासी निर्धोकपणे या रोपवे ट्रॉलीने मनसादेवीच्या दर्शनाला अखंड जात असतात. इकडच्या कुठल्याही प्रवासात हरिद्वारमध्ये एक-दोन तासांचा अवधी मिळाल्यास हे ठिकाण अवश्‍य पाहून येण्यासारखे आहे. हमरस्त्यावरील गऊघाट किंवा सब्जी मंडीतूनही पायी जाण्याचा रस्ता आहे. कश्‍यप ऋषींची मानसकन्या तथा जरत्कारु ऋषींची पत्नी तथा वासुकी नागाची बहीण अशा नात्याने या मनसादेवीच्या अनेक कथा पुराणात आलेल्या आहेत. कश्‍यप ऋषींच्या मानसिक संकल्पाने ती उत्पन्न झाली. म्हणून ‘मनसा’ नाव पडले. कथेप्रमाणे ती देवदेवतांचे, पितरांचे संकल्प पुरे करते म्हणून आजचे भाविकही तिला नवस बोलतात व आपले संकल्प पुरे करून घेतात.\nहरिद्वारमध्ये आल्यापासून गंगेच्या उजव्या तटामागील शिवालीक पहाडावरील मनसादेवीचे मंदिर स्पष्ट दिसत असते. तेथे केव्हा जातो असे होऊन जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच तिकडे पायी निघालो. गावातील मुख्य रस्त्यावरील गऊघाटासमोरच्या गल्लीतून डोंगर चढायला सुरवात केली. रेल्वेमार्ग ओलांडल्यावर पहाडावरील पायऱ्या सुरु झाल्या. १८५ पायऱ्या चढून गेल्यावर मोटरचा रस्ता आडवा येतो व लगेचच प्रवेशद्वारही दिसते. डोक्‍यावरून ‘रोप वे’चे पाळणे वर जाताना-येताना दिसतात. हे स्थान खूप जुने व दूरवरच्या भक्तांवर प्रभाव टाकणारे दिसते. कारण काही पायऱ्या व बाकड्यांवर रावळपिंडी, लाहोरकडच्या भाविकांनी आपली नावे कोरलेली आहेत. माथ्यावरील मुख्य मंदिरापाशी जाताच चहूकडचे विहंगम दृश्‍य पाहून डोळे तृप्त होतात. मार्गातील एका वृक्षाला अनेक लाल दोरे, गंडे बांधलेले दिसतात. नवस बोलणाऱ्यांनी ते बांधलेले असतात. व मनोकामना पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनाला येऊन यापैकी एक गंडा सोडून नेतात. श्रीमद्‌देवी भागवत पुराणात देवीच्या १०८ सिद्धपीठांची यादी दिलेली आहे. त्यांत हरिद्वारच्या मनसादेवी, चंडीदेवी आणि मायादेवीचा उल्लेख आहे. सह्याद्रीतील एकवीरादेवी (कार्ला), करवीरची महालक्ष्मी, चिपळूणची विंध्यवासिनी असेही उल्लेख आहेत. मुख्य मंदिरातील मनसादेवी पुण्याच्या चतुःश्रुंगीसारखी शेंदरी स्वयंभू तांदळ्याची असून शेजारी काळ्या महिषासुराची मूर्ती आहे. तिच्या वरील बाजूस गायत्री देवीची तीन तोंडाची संगमरवरी मूर्ती असून त्यावर चांदीचा मुखवटाही आहे. मागील बाजूस चांदीची मखर असून छताकडे भक्तांनी अर्पण केलेल्या चांदीच्या छत्र्या लटकविलेल्या आहेत. प्रदक्षिणा मार्गावर मारुती, दत्तात्रेय, गणपती इत्यादी देवदेवतांचे कोनाडे आहेत. मंदिराच्या खालच्या स्तरात चामुंडा, हनुमान, महादेव, लक्ष्मीनारायण यांची मंदिरे आहेत. येथील मनसेश्‍वर महादेव हे पुरातन मंदिर देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस आहे. मुख्य मंदिराच्या मागील बाजूने एक मार्ग, प्राचीन अशा सूर्यकुंडाकडे जातो. ते सूर्यकुंड सुमारे १ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे चौकशी केल्यास तिकडूनच खाली गंगेच्या काठी प्रसिद्ध ‘हर की पौडी’ वर जाता येते.\nहरिद्वार हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे मंदिरांची व गंगेवरील पवित्र ठिकाणांची मांदियाळीच आहे. गंगास्नानासाठी प्रसिद्ध असलेले ब्रह्मकुंड म्हणजेच ‘हर की पौडी’ गावाच्या मध्यावर आहे. तेथील सायंकाळची गंगेची आरती पाहण्यासारखी असते. गीता मंदिर, भारतमाता मंदिर, दक्ष प्रजापती मंदिर, भूमा निकेतन इत्यादी ठिकाणेही प्रेक्षणीय आहेत. ऋषिकेश व तेथील लक्ष्मण झुला (२४ किमी) तसेच डेहराडून (५२ किमी), मसुरी (८७ किमी) ही ठिकाणेही पाहता येतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12059", "date_download": "2021-07-26T20:32:56Z", "digest": "sha1:4RGGVUGPBMCUSCMKGXFGSKAVPZVHNORJ", "length": 19919, "nlines": 154, "source_domain": "abhivrutta.com", "title": "देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात तरुणांना आंतरवासिताची मोठी संधी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome र���ष्ट्रीय देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात तरुणांना आंतरवासिताची मोठी संधी\nदेशाच्या परराष्ट्र मंत्रालयात तरुणांना आंतरवासिताची मोठी संधी\nमुंबई : परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांकरिता आंतरवासिता धोरण जाहीर केले आहे. अलीकडेच ऑगस्ट 2016 मध्ये मंत्रालयाच्या आंतरवासिता धोरणासंबंधी प्रकाशित नियमांचा व्यापक आढावा घेण्यात आला.\nमुख्य उद्देश म्हणजे एम ए ई वरती जास्त लक्ष केंद्रित करणे, आंतरवासितांना जास्त वाव मिळवून देणे, तसेच मंत्रालयाने आंतरवासितेसाठी (internship) निवडलेल्या उमेदवारांत पात्रता आणि या उमेदवारांमध्ये विविधता वाढवणे, लैंगिक समावेशकता निर्धारित करणे, हा आहे. विविध मोहिमा व अभियानात आंतरवासिता करणारे तथा विदेशात कार्य करणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या नीती धोरणांमध्ये हा आढावा घेताना कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी घेतलेले आणि 31 डिसेंबर रोजी 25 वर्षापेक्षा कमी वय असणारे भारतीय नागरिकांसाठी एम ई ए मुख्यालयात आंतरवासिता खुली असेल.\nकमाल मर्यादा आणि कालावधी\nप्रत्येक वर्षी इंटर्नशिप सहा महिन्याच्या दोन सत्रांमध्ये दिली जाईल. जानेवरी ते जून आणि जुलै ते डिसेंबर असे हे सत्र असतील. प्रत्येक सत्रामध्ये या मंत्रालयामार्फत कमाल 30 आंतरवासित घेतल्या जाईल. प्रत्येक आंतरवासितांसाठी सदर कार्यक्रम तीन महिन्यांचा असेल.\nदेशातील सर्व भागातल्या लोकांपर्यंत मंत्रालय आणि विदेश धोरण घेऊन जाण्याच्या उद्देशाने या आंतरवासितांमध्ये जास्तीत जास्त विविधता असावी यासाठी लक्ष दिले जाईल. यामध्ये मुख्यतः लिंग, वंचित घटक, भौगोलिक अधिवास आणि नागरी तथा ग्रामीण अशा दोन्ही भागाच्या प्रतिनिधित्वावर भर दिला जाईल. आकांक्षी जिल्हा सुधार कार्यक्रम (टी ए डी पी) जिल्हा अंतर्गत युवकांना या निवड प्रक्रियेत प्राधान्यक्रम दिला जाईल.\nही निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन http://www.internship.mea.gov.in या संकेत स्थळावर असेल आणि आवेदन, छाननी, निवड, विभागांचे वितरण, सूचना, विस्तार, प्रमाणीकरण हे सर्व मंत्रालयाच्या आंतरवासिता पोर्टलवर पाहण्यास मिळेल. प्रत्येक उमेदवाराला या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि या निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवे�� प्रमाणीकरण करावे लागेल.\nनिवड प्रक्रिया ही दोन टप्प्यात होईल. प्राथमिक छाटणी आणि व्यक्तिगत मुलाखती. या प्रक्रियेमध्ये “कोटा कम वेटएज” प्रणालीचा उपयोग होईल. ज्यामध्ये 14 राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधील अर्जदारांना खालील तक्त्याप्रमाणे प्रत्येक सत्रात विचार केला जाईल.\nपहिले सत्र (जानेवारी ते जून)\nराज्य : आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, आणि महाराष्ट्र\nकेंद्रशासित प्रदेश : अंदमान आणि निकोबार द्वीप, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली तथा दमण आणि दीव, दिल्ली\nदुसरे सत्र (जुलै ते डिसेंबर)\nराज्य : मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिलनाडु, तेलंगाना, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल\nकेंद्रशासित प्रदेश : जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप पुडुचेरी\nवरील माहितीनुसार प्रत्येक सत्रामध्ये १४ राज्यांतून प्रत्येकी दोन आंतरवासित असतील. त्याचप्रमाणे चार केंद्रशासित प्रदेशांतून दोन जण घेतले जातील. तीस टक्के ते पन्नास टक्के महिला उमेदवार असतील. शैक्षणिक कामगिरीवर प्राधान्यक्रम ठरविला जाईल आणि यासाठी प्लस टू (+२) आणि पदवी परीक्षेत मिळविलेल्या टक्केवारीचा व गुणांचा विचार केला जाईल.\nउमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन भरावे लागतील. त्यानंतर राज्यनिहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल. ही यादी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळी असेल. यावेळी प्लस टू आणि पदवी परीक्षांमधील शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर उमेदवारांना निवडले जाईल. टीएडीपी जिल्ह्यातील अर्जदारांना प्राधान्यक्रम दिला जाईल. मुलाखतीसाठी बोलविले जाणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या अंतर्वासितेसाठी घेतल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या तुलनेत तीन पटीने जास्त असेल.\nगुणवत्ता यादीनुसार निवडलेल्या उमेदवारांना दूरदृश्य संवाद प्रणाली अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने व्यक्तिगत मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या निवड प्रक्रियेतून कमाल 30 उमेदवारांची निवड करून त्यांना आंतरवासिता देऊ केली जाईल. जर निवडलेल्या उमेदवारांना मधून कोणी इंटर्नशिप साठी तयार नसेल तर गुणवत्ता यादीतील त्यांच्यानंतरच्या उमेदवारांना सदर आंतरवासिता देऊ केली जाईल.\nमानधन आणि हवाई तिकी�� प्रत्येक इंटर्नला दर महिन्याला येण्याजाण्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये मानधन देण्यात येईल. ही रक्कम हे ‘इकॉनोमिक क्लास’ साठी असेल आणि ती उमेदवार राहात असलेल्या राज्याच्या राजधानीपासून दिल्लीपर्यंत असेल किंवा त्याचे आधिवास राज्य किंवा तो ज्या महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिकतो आहे तेथून दिल्लीपर्यंत असेल. दिल्लीमध्ये आंतरवासिता कालावधीत राहण्याच्या तसेच जेवणाचा खर्च उमेदवाराला स्वतः करावा लागेल.\nआंतरवासितांचे दायित्व या आंतरवासिता कार्यक्रमाअंतर्गत भारत सरकारचे विदेशी धोरण ठरविणे तसेच त्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेसंबंधी परिचय करुन देण्यात येईल. सर्व आंतर्वासिताला विशेष विषय देऊन विभागप्रमुख त्यावर काम करण्यासाठी मार्गदर्शन करतील. आंतरवासितांना संशोधन करावे लागेल. अहवाल लेखन, विकास संबंधी विश्लेषण, किंवा विभागप्रमुखांनी दिलेल्या इतर काम करावे लागेतील.\nआंतरवासितेचा कालावधी संपताना प्रत्येक प्रशिक्षणार्थीला केलेल्या कार्याबद्दल सविस्तर अहवाल द्यावा लागेल आणि आवश्यक असल्यास सादरीकरणही करावे लागेल. या आंतरवासिता काळात जो अभ्यास, संशोधन केले जाईल, तो विदेश मंत्रालयाची बौद्धिक संपत्ती म्हणून गणली जाईल आणि आंतरवासितांना मंत्रालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याचा उपयोग करता येणार नाही. इंटर्नना विदेश मंत्रालयाशी संबंधित कोणत्याही माहितीबद्दल गोपनीयता पाळावी लागेल,\nइंटरनचे ‘अंत्यवर्णन’ विदेश मंत्रालयाच्या आंतरवासिता कार्यक्रमासाठी निवड ही पूर्णपणे आवश्यक सुरक्षा नियमांच्या समाधानपूर्वक पालन करण्यावर आधारित असेल. मंत्रालयाद्वारा कोणत्याही क्षणी कोणतेही कारण न देता आंतरवासिता रद्द केली जाऊ शकते. याबद्दल मंत्रालयाने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल. एखाद्या इंटर्नला हा कार्यक्रम सोडून जायचे असल्यास एक आठवडा अगोदर मंत्रालयाला सूचित करावे लागेल.\nPrevious articleराज्यातील इतर इमारतींमधील कोविड रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासा : मुख्यमंत्री\nNext articleशिवानी देसाईबद्दल या गोष्टी जाणतायं…\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणि��� शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2021-07-26T21:34:40Z", "digest": "sha1:7TEO75IM7GI2OKKK4VANG627X3CYSIUY", "length": 10466, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एमानुएल लास्केरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएमानुएल लास्केरला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एमानुएल लास्केर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nडिसेंबर २४ ‎ (← दुवे | संपादन)\nविश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\nइमानुएल लास्केर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइमॅन्युएल लास्कर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१८८६ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१८८९ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१८९१ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१८९२ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१८९४ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१८९७ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१९०७ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१९०८ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१९१० जानेवारी-फेब्रुवा��ी विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१९१० नोव्हेंबर-डिसेंबर विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९२१ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९२७ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९२९ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९३४ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९३५ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९३७ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९४८ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९५१ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९५४ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९५७ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९५८ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९६० ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९६१ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९६३ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९६६ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९६९ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७२ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७५ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७८ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८१ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८४ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८५ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८६ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८७ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९९० ‎ (← दुवे | संपादन)\nक्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९९३ ‎ (← दुवे | संपादन)\nक्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९९५ ‎ (← दुवे | संपादन)\nक्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा, २००० ‎ (← दुवे | संपादन)\nक्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २००४ ‎ (← दुवे | संपादन)\nफिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९९३ ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१३ ‎ (← दुवे | संपादन)\n१९१० जानेवारी-फेब्रुवारी विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Junnar-Hearings-in-villages-including-Khaire-Khatkale-Amboli-got-muhurat-PESA-fund-public-awareness-issue.html", "date_download": "2021-07-26T20:51:59Z", "digest": "sha1:N2KPHQINO2G5ZDNEBAPKPO3LDUVZN62U", "length": 11952, "nlines": 76, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जुन्नर : खैरे - खटकाळे, आंबोलीसह या गावांच्या सुनावण्यांना मिळाला मुहूर्त, पेसा निधी आणि जनजागृतीचा मुद्दा - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण जुन्नर जुन्नर : खैरे - खटकाळे, आंबोलीसह या गावांच्या सुनावण्यांना मिळाला मुहूर्त, पेसा निधी आणि जनजागृतीचा मुद्दा\nजुन्नर : खैरे - खटकाळे, आंबोलीसह या गावांच्या सुनावण्यांना मिळाला मुहूर्त, पेसा निधी आणि जनजागृतीचा मुद्दा\nजुलै १९, २०२१ ,ग्रामीण ,जुन्नर\nजुन्नर पंचायत समितीत वर्षांपासून रखडलेल्या १८ सुनावण्या पैकी ३ सुनावण्याना २२ जुलैचा मुहूर्त\nडॉ. कुंडलिक केदारी आणि खैरे ग्रामस्थ हजर राहणार\nजुन्नर : जुन्नर पंचायत समितीत वर्षांपासून रखडलेल्या १८ सुनावण्या पैकी ३ सुनावण्याना २२ जुलैचा मुहूर्त मिळाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. कुंडलिक केदारी आणि खैरे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.\nकेदारी यांनी पेसा ग्रामपंचायतींनी पेसा निधीचा वापर कोठे केला, पेसा जनजागृती कार्यक्रमासाठी काय केले, खर्चाच्या छायाकिंत प्रती मागवल्या होत्या. परंतु ग्रामपंचायतींकडून माहिती उपलब्ध करुन दिली जात नाही.\nजुन्नर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण राहिले नाही. पेसा कायदा अंमलबजावणी कडे लक्ष सुध्दा नाही. माहिती अधिकार कायद्याला कोणीही जुमानत नाही, हि बाब चव्हाट्यावर आली आहे, असेही डॉ. केदारी म्हणाले.\nग्रामसेवकांच्या नियमबाह्य कामाकडे डोळेझाक केले जाते ही बाब डॉ. कुंडलिक केदारी यांनी माहिती अधिकारातून पाठपुरावा केल्यानंतर निदर्शनास आली आहे.\nग्रामपंचायत पूर, भिवाडे, आंबोली, उच्छिल, फांगुळगव्हाण, पाचघर, खैरे - खटकाळे, यांचेवर १८ सुनावण्या पैकी खैरे - खटकाळे, आंबोली, उच्छिल यांची सुनावणी पंचायत समितीत दि. २२ जुलै रोजी होणार अ���ून डॉ. कुंडलिक केदारी आणि खैरे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.\nतसेच यापूर्वी आदेश देऊन सुध्दा घाटघर, चिल्हेवाडी, तळेरान यांनी अजून सुध्दा उत्तर दिलेली नाहीत. या कारभाराचा पर्दाफाश १२ जुलै रोजी होणार आहे, असेही डॉ. केदारी म्हणाले.\nat जुलै १९, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/yogi-adityanath-did-not-say-thakurs-make-mistakes/", "date_download": "2021-07-26T20:45:11Z", "digest": "sha1:INI4JMYUNKUIRBDKE7BXOIUW7ISARQZX", "length": 13491, "nlines": 93, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "योगी आदित्यनाथ यांनी 'ठाकुरों से गलतियां हो जाती हैं' म्हणत हाथरस आरोपीचं समर्थन केलंय? | CheckPost मराठी", "raw_content": "\nयोगी आदित्यनाथ यांनी ‘ठाकुरों से गलतियां हो जाती हैं’ म्हणत हाथरस आरोपीचं समर्थन केलंय\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणातील ठाकूर आरोपींच्या समर्थनार्थ ‘ठाकुरों का खून गर्म होता है, उनसे गलतियां हो जाती हैं’ (thakurs make mistakes) असं वक्तव्य करत हाथरस प्रकरणातील आरोपीचं समर्थन केलं असल्याचा दावा करणारा ‘आज तक’ या न्यूज चॅनेलचा स्क्रिनशॉट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.\nफेसबुक तसेच व्हाट्सअपवर अनेक युजर्सकडून हा स्क्रिनशॉट प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.\nकाँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी खासदार उदित राज यांनी देखील आपल्या ट्विटर हँडलवरून अशाच प्रकारचा दावा करणारं ट्विट केलं होतं.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘आज तक’ न्यूज चॅनेलशी किंवा इतरही कुठल्या माध्यमाशी बोलताना असं काही स्टेटमेंट दिलंय का ते शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्य प्रवाहातल्या कुठल्याही न्यूज चॅनेलशी किंवा न्यूज पेपरशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी असं कुठलंही स्टेटमेंट दिल्याचं आम्हाला आढळलं नाही.\nत्यानंतर योगी आदित्यनाथ यांची हाथरस प्रकरणावर नेमकी काय भूमिका आहे, या प्रकरणावर ते काही बोललेत का हे तपासण्यास��ठी आम्ही त्यांच्या ट्विटर हँडलला भेट दिली. तिथे आम्हाला त्यांचं २ ऑक्टोबर रोजीचं ट्विट बघायला मिळालं. हाथरस प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल, अशा आशयाचं हे ट्विट आहे.\nउत्तर प्रदेश में माताओं-बहनों के सम्मान-स्वाभिमान को क्षति पहुंचाने का विचार मात्र रखने वालों का समूल नाश सुनिश्चित है\nइन्हें ऐसा दंड मिलेगा जो भविष्य में उदाहरण प्रस्तुत करेगा\nआपकी @UPGovt प्रत्येक माता-बहन की सुरक्षा व विकास हेतु संकल्पबद्ध है\nयह हमारा संकल्प है-वचन है\nत्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी हाथरसच्या दुर्दैवी घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवावा असा प्रस्ताव केंद्राकडे दिला असल्याची माहिती देणारे ट्विट आदित्यनाथ यांनी केले आहे.\nहाथरस की दुर्भाग्यपूर्ण घटना और जुड़े सभी बिंदुओं की गहन पड़ताल के उद्देश्य से @UPGovt इस प्रकरण की विवेचना केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) के माध्यम से कराने की संस्तुति कर रही है\nइस घटना के लिए जिम्मेदार सभी लोगों को कठोरतम सजा दिलाने के लिए हम संकल्पबद्ध हैं\nपडताळणी दरम्यान आम्हाला ‘आज तक’च्या ट्विटर हँडलवर व्हायरल स्क्रिनशॉट संदर्भात देण्यात आलेलं स्पष्टीकरण देखील मिळालं. यानुसार ‘आज तक’ने व्हायरल स्क्रिनशॉट फेक असल्याचं म्हटलंय. योगी आदित्यनाथ यांनी असं कुठलंही स्टेटमेंट (thakurs make mistakes) दिलेलं नाही आणि ‘आज तक’ने देखील अशी कुठलीही बातमी चालवलेली नाही, असं ‘आज तक’कडून स्पष्ट करण्यात आलंय.\nवायरल हो रहा आजतक का ये स्क्रीनशॉट फर्जी है. योगी आदित्यनाथ ने ऐसा कोई बयान नहीं दिया है. न ही आजतक ने ये खबर प्रसारित की है#FactCheck #AFWAFactCheck #AajTak #YogiAdityanath pic.twitter.com/6ZYqjmGjjw\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालं आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला स्क्रिनशॉट फेक आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ठाकुरों का खून गर्म होता है, उनसे गलतियां हो जाती हैं’ असं म्हणत हाथरस प्रकरणातील आरोपीचं समर्थन केलेलं नाही. प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल असं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे.\nहे ही वाचा- योगी आदित्यनाथ हाथरस पीडितेवरील अंत्यसंस्कार लाईव्ह बघत होते\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/info/vakun-namaskar-ka-krave/", "date_download": "2021-07-26T19:23:09Z", "digest": "sha1:4KLHZZ2QA36BWTVVCQIAKJAA4ID3G2H4", "length": 6037, "nlines": 63, "source_domain": "marathit.in", "title": "म्हणून वाकून नमस्कार करतात - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nम्हणून वाकून नमस्कार करतात\nम्हणून वाकून नमस्कार करतात\nआपली परंपरा, आपली संस्कृती आपल्याला वयाने, कर्तृत्त्वाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना वाकून नमस्कार करावयास शिकवते. चरणस्पर्श करण्याच्या या रीतीमागेदेखील काही आरोग्यदायी रहस्य देखील लपलेली आहे��. त्यावर एक नजर…\nस्वतःमध्ये आलेला ‘अहं’भाव आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्ती पुढे झुकल्याने कमी होतो.\nकंबरेत वाकून खाली वाकणे म्हणजेच ‘पदहस्तासन.’ हे एक योगासन असून यामुळे शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.\nपायांच्या बोटांपासून मेंदूपर्यंत होणारा रक्तप्रवाह सुधारतो.\nपोटाजवळील स्नायूंवर दाब आल्याने पचनाचे विकारही दूर राहतात.\nकमरेपासून सारे शरीर खाली झुकल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते परिणामी चेहर्‍यावरील कांती सुधारते.\nप्रामुख्याने लहान मुलांनी नियमित या आसनाचा सराव केल्यास त्यांची उंची वाढण्यास मदत होते.\nशरीरातील रक्तप्रवाह सुधारल्याने डोकेदुखी व निद्रानाशाची समस्या कमी होते.\nम्हणूनच तुमच्यापेक्षा कर्तृत्त्वाने, वयाने मोठ्या असणार्‍या व्यक्तींना वाकून नमस्कार करा. कारण याने तोटा नाही मात्र तुमचा फायदा नक्की होणार\nसुर्य नमस्कारा दरम्यान या चुका टाळा\nसिझेरियन प्रसुती आणि काही धक्कादायक सत्य\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-1-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-07-26T20:42:41Z", "digest": "sha1:T5JC5KWI676UQC4A3OWUYJEHFB3OPA7I", "length": 11515, "nlines": 110, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "नायकेने एअर ���ोर्स 1 आणि रोझे डिझाइनसह नवीन आयफोन केसेस लाँच केले आयफोन बातम्या", "raw_content": "\nनायकेने एअर फोर्स 1 आणि रोशेश डिझाइनसह आयफोनची नवीन प्रकरणे सुरू केली\nकरीम ह्मीदान | | आयफोन oriesक्सेसरीज, आमच्या विषयी\nEl Appleपल आणि नाईक दरम्यान दुवा दूर पासून येतोआयपॉडमध्ये आधीपासूनच आम्ही सहत्वता पाहिली नाईक famousपल सह प्रक्षेपित प्रसिद्ध चिप आमच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी, Appleपलने खेळाच्या आमच्या चरणांवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि असे दिसते आहे की ikeपल आणि नाईक एकमेकांना आवडतात आणि हे असे आहे जे आम्ही Appleपल वॉच नाइक + आणि आता काही लोकांसह पाहत आहोत. नवीन चेंडू आमच्या आयफोनसाठी: नायके वायुसेना 1 आणि नाईक रोश.\nआपण नायके शूजच्या मॉडेल नावांशी परिचित नसल्यास, आम्ही आपल्याला सांगू की एअर फोर्स 1 आणि रोश हा विजयातील स्पोर्ट्स ब्रँडची काही वैशिष्ट्ये आहेत. नायके ahora या स्नीकर्सची आयकॉनिझम आयफोनच्या दोन नवीन प्रकरणांमध्ये प्रसारित करा आमच्या आयफोनचे रक्षण करण्यासाठी आमच्याकडे मॉडेल्सचे प्रसिद्ध तलवे घेऊन येतात.\nमध्ये निर्मित टीपीयू, जसे आपण पाहू शकता आणि आपण ब्रँडचे अनुयायी असल्यास ते आहेत आपल्याला पाहिजे असलेले कव्हर. आणि आहे ते अनुकरण नाहीत जे आपणास इंटरनेटवर सापडेल किंवा नायकेच्या परवानगीने तृतीय पक्षाद्वारे बनविलेले काहीही. ते स्वत: मुले आहेत ज्यांना हे कव्हर्स बनवायचे आहेत त्यांना नाईक करा ब्रँड स्वतः काय आहे याची आठवण करून देणारी काहीतरी. च्या मुखपृष्ठ वायुसेना 1 केवळ निळ्यामध्ये उपलब्ध आहे, आमच्या आयफोनसह योग्यरित्या फिट होणारा रंग आणि सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की त्यामध्ये कोणत्याही घसरण प्रतिरोधक असण्याचे सर्व मार्क आहेत.\nदुसरीकडे, साठी रोझे, नायकेने लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे दोन रंगांसह दोन कव्हरे: लाल आणि हिरवा. काही रंग जे या प्रकरणांना योग्य प्रकारे अनुकूल आहेत आणि ते एअर फोर्स 1 केसप्रमाणेच आपल्या आयफोनसह परिपूर्ण असतील. वाईट भाग त्या क्षणी आहे ते केवळ अमेरिकेत 35 डॉलर मध्ये विकले जातात, परंतु मला वाटत नाही की त्यांना जगभरात पाहण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागेल आणि पुढील Appleपल की नोट्समध्ये आम्हाला या नवीन कव्हर्सची घोषणा दिसली की नाही हे कोणाला माहित आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी न��ंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन » आयफोन oriesक्सेसरीज » नायकेने एअर फोर्स 1 आणि रोशेश डिझाइनसह आयफोनची नवीन प्रकरणे सुरू केली\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nआयफोन आणि आयपॅडवर अ‍ॅप-मधील रेटिंग अक्षम कशी करावी\nविस्प्लेने त्याच्या बर्‍याच जाहिराती कमी केल्याचे अद्यतनित केले आहे\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Xifeng+cn.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:39:45Z", "digest": "sha1:CUFXJPW47BWUJFRYIYZRWOH7QGEVAMEA", "length": 3337, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Xifeng", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Xifeng\nआधी जोडलेला 934 हा क्रमांक Xifeng क्षेत्र कोड आहे व Xifeng चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Xifengमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 (0086) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Xifengमधील एका व्यक्तीला कॉल करा��चा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 934 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनXifengमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 934 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 934 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/04/Pimperwadi-is-becoming-hotspot-in-the-western-part-of-Junnar.html", "date_download": "2021-07-26T19:13:47Z", "digest": "sha1:7GFOWWJN6E6DA7QI5AJQRV424IU5RMKZ", "length": 9999, "nlines": 71, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पिंपरवाडी बनतेय कोरोनाचे हॉटस्पॉट - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome कोरोना ग्रामीण जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पिंपरवाडी बनतेय कोरोनाचे हॉटस्पॉट\nजुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पिंपरवाडी बनतेय कोरोनाचे हॉटस्पॉट\nएप्रिल ११, २०२१ ,कोरोना ,ग्रामीण\nजुन्नर : जुन्नर तालुक्यातील करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, जुन्नरच्या आदिवासी भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. जुन्नर पासून ४० किलोमीटर अंतरावर असणारे पिंपरवाडी गाव करोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.\nआज आंबे पिंपरीवाडी मध्ये ३० व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यामध्ये ७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या सर्वांवर लेण्याद्री येथील करोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. अवघ्या १५० लोकसंख्या असलेल्या गावात मागील आठ दिवसात १२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nदरम्यान, आंबे पिंपरवाडी गावात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली, तसेच आज पिंपरवाडीमध्ये ६० व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.\nat एप्रिल ११, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट ���रा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"मह��राष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/netizans-asking-questions-over-election-survey/", "date_download": "2021-07-26T18:59:38Z", "digest": "sha1:4H5A773YAV3DAWOHO2IMV2IF4BLRPSBX", "length": 22639, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Netizans asking questions over election survey | कोणते दिवे लावले म्हणून युतीच्या अधिक जागा ते सर्व्हेत का येत नाही? नेटिझन्स | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nकोणते दिवे लावले म्हणून युतीच्या अधिक जागा ते सर्व्हेत का येत नाही\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक ओपिनियन पोल अर्थात सर्व्हे येण्यास सुरुवात झाली असून त्यात महाराष्ट्रात भाजप आणि सेनेला घवघवीत यश मिळणार असं दाखविण्यात आलं आहे. वास्तविक शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या राज्यातील आणि केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी, ६३ आमदार आणि १८ खासदारांनी नक्की विकास कामांचे कोणते दिवे लावले आहेत, म्हणून लोकं त्यांना भरघोस मतदान करणार आहेत अशी चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे.\nसंपूर्ण कार्यकाळ राजीनामा नात्यात घालवणारी शिवसेना आणि केवळ भावनिक मुद्यांवर भाषणबाजी करणारे उद्धव ठाकरे यांनी ५ वर्षात काय विकास केला याच उत्तर एकाही वृत्तवाहिनीकडे नसताना असे सर्व्हे येतातच कसे असा प्रश्न समाज माध्यम उपस्थित करत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी देखील स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांवर बिनकामाचे असे जाहीर केले आहेत. मग सामान्य माणसाची मतं कोणत्या आधारावर या सर्व्हेत नोंदवली जातात ते समजू शकलेलं नाही.\nत्यामुळे सध्या समाज माध्यमांवर रंगलेल्या या चर्चेतून अशा सर्व्हेवरच प्रश्न चिन्हं उपस्थित करण्यात येत आहे. सामान्य लोकांमध्ये केवळ एक भावनिक चेतना जागविण्याचे काम या पेड सर्वेमधून करण्यात येत आहे का असे ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.\nमागील बातमी पुढील बातमी\n लोकसंख्या १३० कोटी आणि १६,९३१ लोकांनी देशाचा ओपिनियन पोल ठरवला\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हवानिर्मितीसाठी पुन्हा पेड सव्हेने तोंडावर वर काढल्याचे दिसत आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का असे मथळे छापून आणि प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांसाठीच हे केलं जात आहे केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.\nपैशाच्या जोरावर मोदी सरकार फेक सर्व्हे करत आहे: रणदीप सुरजेवाला\nसध्या देशात मोठ्याप्रमाणावर महागाई वाढली आहे, त्यात पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, बेरोजगारी आणि रुपयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर घटलेली किंमत यामुळे मोदी सरकार अडचणीत आले असताना देशात वेगवेगळ्या संस्थांकडून निवडणूक पूर्व सर्व्हे येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सर्वच थरातून सामान्य मतदार नाराज असताना देशात सर्वांना मोदीच हवे आहेत असे एकावर एक सर्वे प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे.\nराज्याच आर्थिक गणित बिघडलं, खर्च चालवायचा कसा \nराज्याच आर्थिक गणित बिघडण्याच कारण आहे राज्यात झालेला अपुरा पाऊस, उद्योगधंद्यात अपेक्षित अशी वाढ झाली नाही, कर्जाचा वाढता बोजा आणि उत्पन्नाची मुबलक साधणं हे आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट झाल आहे.\nभाजपचा गोपनीय सर्वेक्षण अहवाल, जवळपास ५० आमदारांचा निवडणुकीत सुपडा साफ होणार\nभाजपने केलेल्या पक्षाच्या अंतर्गत अहवालात जवळपास ६ खासदारांचा आणि तब्बल ५० च्या आसपास आमदारांचा आगामी निवडणुकीत सुपडा साफ होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त अंतर्गत गोटातून समजले आहे. त्यामुळे ते बंद लिफाफ्यात भाजपच्या आमदारांना तसेच खासदारांना देण्यात आले आहेत. भाजप सरकारने दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून गुप्तपणे सर्व��क्षण करुन घेतले होते. त्यात हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.\nप्रशांत किशोर यांचा 'डिजिटल सर्वे' म्हणजे माझ्याच ग्राहकासाठी, माझ्याच संस्थेमार्फत, मीच मांडलेलं माझं मत\nकालच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्थेने एक ‘ऑनलाईन राजकीय सर्वे’ जाहीर केला. परंतु देशातील परिस्थितीचा सर्वांगीण बाजूने विचार केल्यास, त्या ऑनलाईन सर्वेमध्ये करण्यात आलेले दावे म्हणजे निव्वळ स्वतःच्या भावी ग्राहकासाठी केलेली साखर पेरणीच म्हणावी लागेल. वास्तविक भाजप हा त्यांचा सर्वात प्रमुख ग्राहक आहे. त्यामुळे सर्व्हेत दिसणाऱ्या भावना या सामान्यांच्या किती आणि I-PAC संस्थेच्या किती असा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे.\nभाजपच्या अंतर्गत सर्व्हेत पक्षाला यूपीत फक्त २० जागा, मोदी-शहांचं स्वप्नं भंग होणार\nलोकसभा निवडणूक जस जशी जवळ येते आहे. तस तसे राजकीय समोर येणारे अंदाजित आकडेवारी सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. त्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा स्वतःची ताकद अजमावण्यासाठी पक्षांतर्गत सर्व्हेसुद्धा करून घेतला आहे. मात्र, या सर्व्हेमुळे भाजपाची झोप उडाली आहे. कारण भारतीय जनता पक्षाला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हिंदी पट्ट्यातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एकूण जांगांमध्ये मोठी घट होणार आहे, असे निष्कर्ष त्यात नमूद करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त भाजपच्या गोटातून प्रसार माध्यमांकडे आले आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बा��म्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/eyFQ0M.html", "date_download": "2021-07-26T20:45:02Z", "digest": "sha1:LVCMBGL4FJLJ7V2W5OP3QDSOC42AJPVH", "length": 8638, "nlines": 41, "source_domain": "www.punepravah.page", "title": "मराठा आरक्षणाला स्थगिती....* *मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nमराठा आरक्षणाला स्थगिती....* *मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग*\n*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*\n*आदेश निरस्त करण्यासाठी सोमवारी सरन्यायाधिशांकडे अर्ज करणार.*\n*मुंबई, दि.:-* ९ सप्टेंबर २०२० - मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग\nकरताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश अनपेक्षित, धक्कादायक व\nआश्चर्यकारक असल्याचे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.\nयासंदर्भात पत्रकारांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या प्रकरणामध्ये अनेक संवैधानिक, कायदेशीर मुद्दे उपस्थित झाले होते. त्यामुळे हे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करण्याची मागणी होती. ती मागणी मान्य देखील झाली. परंतु, प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करताना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया आणि\nनोकरभरतीमध्ये मराठा आरक्षण लागू करण्याचा अंतरिम आदेश देणे अनाकलनीय आहे.\nगेल्याच महिन्यात आर्थिक दृष्ट्या मागास घटकांच्या आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे सोपवले. मात्र, त्या आरक्षणाच्या अंमलबजावणीवर कोणताही अंतरिम निर्णय दिला गेला नाही. याशिवाय इतरही असे अनेक निर्णय आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणे घटनापिठाकडे वर्ग केली.\nपरंतु, अंतरिम निर्णय घेतला नाही. मात्र, मराठा आरक्षणाबाबतच वेगळा निर्णय घेतला गेला, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.\nमराठा आरक्षणाचे प्रकरण पुढील सुनावणीसाठी घटनापिठाकडे गेले आहे. त्यावर कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, हा दावा योग्य नाही. मराठा आरक्षणाचे प्रकरण तडीस लागेपर्यंत राज्य सरकार लढा देत राहील.\nमराठा आरक्षणाचे प्रकरण पुढील सुनावणीसाठी घटनापिठाकडे ���ेले आहे. त्यावर कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, हा दावा योग्य नाही. मराठा आरक्षणाचे प्रकरण तडीस लागेपर्यंत राज्य सरकार लढा देत राहील.\nसोमवारी सरन्यायाधिशांकडे अर्ज करून हा अंतरिम आदेश निरस्त करण्याची विनंती केली जाणार आहे. गुरूवारी दुपारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, त्यावेळी पुढील दिशा ठरवली जाईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.\nया संदर्भात राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राजकीय पक्षांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. काही मंडळींना या विषयाचे केवळ राजकारणच करायचे आहे. मात्र माझ्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे राजकीय टिकेला मी उत्तर देणार नाही. मात्र, ही मंडळी मराठा आरक्षणाबाबत गंभीर असती तर त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करायला हवी होती आणि केंद्र सरकारला याबाबत सकारात्मक भूमिका घ्यायला भाग पाडायला हवे होते, असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11764", "date_download": "2021-07-26T19:47:42Z", "digest": "sha1:F3LHUFLFYFPNTLGGDIU3MC5KYP7HPO6X", "length": 11472, "nlines": 137, "source_domain": "abhivrutta.com", "title": "महाराष्ट्राला दर आठवड्याला कोरोना प्रतिबंध लसीचे २० लाख डोस उपलब्ध करून देण्याची केंद्राकडे मागणी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय महाराष्ट्राला दर आठवड्याला कोरोना प्रतिबंध लसीचे २० लाख डोस उपलब्ध करून देण्याची...\nमहाराष्ट्राला दर आठवड्याला कोरोना प्रतिबंध लसीचे २० लाख डोस उपलब्ध करून देण्याची केंद्राकडे मागणी\nमुंबई : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २.२० कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे [ maharashtra health minister rajesh tope ] यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन [ union health minister dr. harsh vardhan ] यांच्याकडे केली. आरोग्यमंत्री श्री. टोपे आज दिल्ली दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते.\nयासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात व यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्याचबरोबर ६० वर्षावरील व ४५ वयोगटा वरील (सहव्याधी असलेले) सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये १.७७ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून या सर्वांना पहिला डोस मे पर्यंत तर दुसरा डोस जून पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २.२० कोटी कोव्हीडशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींची आवश्यकता आहे. या अनुषंगाने दर आठवड्यात २० लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ पुरेशा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.\n२०९ खासगी आणि शासकीय रुग्णालयांना लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी\nराज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ३६७ खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र शासनाकडे [ union government ] केली आहे. त्यापैकी २०९ रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित रुग्णालयांना लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी. लसीकरणानंतर आढळून येणाऱ्या दुष्परिणामांची संख्या किरकोळ असून लसीकरण केंद्रासाठी १०० खाटांचे रुग्णालय असावे या निकषातून सवलत द्यावी आणि ५० बेड असलेल्या रुग्णालयामध्येही केंद्र सुरू करावे जेणेकरून लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल असे श्री.टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करताना सांगितले.\nPrevious articleगर्भपातासाठी जास्तीत जास्त 24 आठवड्यापर्यंत मंजुरी\nNext articleग्राहक जागृती : काळाची गरज\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeDlB6wn3vqVtkKh2U0Z_HcGKg2ymrkWXnLJRdcu_tMuXwbvQ/viewform?usp=send_form", "date_download": "2021-07-26T21:25:45Z", "digest": "sha1:ARUMK2YUUIVX3BZTMKS5ISXIT7SMD53E", "length": 8243, "nlines": 95, "source_domain": "docs.google.com", "title": "श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर संचलित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरशी संलग्न यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर नॅक पुनर्मूल्यांकन अ", "raw_content": "श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर संचलित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरशी संलग्न यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर नॅक पुनर्मूल्यांकन अ\nनमस्कार विद्यार्थ्यानो, 'नव मानवा साकारू हाच शिक्षणाचा महामेरू' हे ब्रीद घेऊन वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाची स्थापना केली. वारणा परिसराचा सहकाराबरोबर शैक्षणिक विकास व्हावा या पवित्र आणि उदात्त हेतूने या शिक्षण मंडळांतर्गत विद्यार्थ्यांना 'केजी टू पीजी' पर्यंतचे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०२१- २०२२ करिता यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान या शाखेत प्रवेश नोंदणी सुरु आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच आपली नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा.\nप्रवेश अर्ज (कनिष्ठ महा���िद्यालय)\nप्रवेश फॉर्म भरतेवेळी ई- मेल आवश्यक आहे.\n(कनिष्ठ महाविद्यालय) इयत्ता बारावी करीता\nशास्त्र शाखा(विज्ञान) प्रवेशा करीता फॉर्म काळजीपूवर्क भरावा व सबमिट करावा.\nप्रो. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर प्राचार्य 9156724545\nश्री. बी जे लाडगावकर, प्रबंधक 7798885191\nप्रा. व्ही बी बुड्डे, समन्वयक कनिष्ठ विज्ञान विभाग 9850078900\nप्रति मा. प्राचार्य,यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय,वारणानगर मी आपल्या महाविद्यालयात बारावी या वर्गात माझ्या व माझ्या पालकांच्या इच्छेनुसार प्रवेश घेऊ इच्छितो/इच्छिते.माझ्या संबंधित तपशीलवार माहिती खालील प्रमाणे\nविद्यार्थ्याचे पूर्ण नाव (देवनागरी - आडनाव प्रथम)\nविद्यार्थ्याचे पूर्ण नाव (इंग्रजी- कॅपिटल लेटर्स)\nविद्यार्थ्याचा फोन नंबर(व्हाट्सअप) *\nवडिलांचा/पालकांचा संपर्कासाठी फोन नंबर\nइयत्ता ११ वी (माहिती बिनचुक भरावी)\nशाळा व महाविद्यालय नाव\nकेंद्र व आसन क्रमांक\nशाळा व महाविद्यालचाचा शेरा\nप्रवेशासाठी संपर्क प्रा. व्ही बी बुड्डे, समन्वयक कनिष्ठ विज्ञान विभाग 9850078900\n१) इंग्रजी २) इन्व्हरमेंट एज्युकेशन ३) फिजिकल एज्युकेशन\nऐच्छिक विषयासाठी खालीलपैकी एक गट निवडावा\nगट अ १)भौतिकशास्त्र २)रसायनशास्त्र ३)गणित ४)भूगोल शास्त्र ५)मराठी\nगट ब १)भौतिकशास्त्र २)रसायन शास्त्र ३)जीवशास्त्र ४)भूगोल शास्त्र ५)मराठी\nगट क १)भौतिकशास्त्र २)रसायनशास्त्र ३)गणित ४)जीवशास्त्र ५)मराठी\nगट ड १)भौतिकशास्त्र २)रसायनशास्त्र ३)गणित ४)भूगोल शास्त्र ५)माहिती तंत्रज्ञान (आय टी)\nगट इ १)भौतिकशास्त्र २)रसायनशास्त्र ३)जीवशास्त्र ४)भूगोल शास्त्र ५)माहिती तंत्रज्ञान (आय टी)\nगट फ १)भौतिकशास्त्र २)रसायनशास्त्र ३)गणित ४)जीवशास्त्र ५)माहिती तंत्रज्ञान (आय टी)\nगट ग १)भौतिकशास्त्र २)रसायनशास्त्र ३)गणित ४)संगणक शास्त्र भाग-१ ५)संगणक शास्त्र भाग-२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2021-07-26T21:18:09Z", "digest": "sha1:BJA2IVSUIISERCRUPJHM6NKCDSUVZJ5G", "length": 3842, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १८०४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे\nवर्षे: १८०१ - १८०२ - १८०३ - १८०४ - १८०५ - १८०६ - १८०���\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nफेब्रुवारी १४ - सर्बियात ऑट्टोमन साम्राज्याविरूद्ध उठाव.\nफेब्रुवारी २१ - जगातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे ईंजिन वेल्समधील पेन-इ-डॅरेन आयर्नवर्क्स या कारखान्यात तयार झाले.\nमे १८ - नेपोलियन बोनापार्ट फ्रांसच्या सम्राटपदी.\nजुलै ११ - अमेरिकेच्या उपराष्ट्रपती एरन बरने अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टनला द्वंद्वयुद्धात ठार केले.\nजुलै ११ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%9A-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T18:55:36Z", "digest": "sha1:LWFKRVB7NR5UAL7UO3T4DLV5XKPBUPOU", "length": 9833, "nlines": 107, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nजळगाव: जिल्हा परिषदेच्या मालकीचे पांझरा तलाव, साठवण बंधारे तसेच विविध जलसिंचन प्रकल्पाच्या कामातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजे तसेच वाळूची वाहतूक करण्यात आलेली आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असून कोट्यवधींचा अपहार झाल्याचे आरोप जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप केले. माहिती अधिकारातून हा घोळ उघड झाला असून याबाबत त्यांनी माहिती अधिकारातून मिळविलेली मागितले कागदपत्रे दाखविली.\nदुचाकीच्या परवान्याने गौण खनिज वाहतूक\nजिल्ह्यातील जळगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यात सिंचन विभागामार्फत करण्यात आलेल्या कामातून उपसा करण्यात आलेल्या गौण खनिजांच्या वाहतुकीची माहिती मागितली. माहिती अधिकारात देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये चक्क दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या परवान्यांचा मुरूम आणि वाळू वाहतूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. दुचाकी, तीनचाकीच्या परवान्यांवरून चक्क दोन ते तीन ब्रासपर्यंत मुरूम आणि वाळू वाहतूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. एकाच वाहन चालकाच्या नावाने आठ ते दहा वाहनांची वाहतुक करण्यात आल्याचा अजब कारभार यातून उघड झाले आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nपांझरा तलावात रॉयल्टीचा घोळ\nपांझरा तलावाच्या कामातून मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा झालेला आहे. मुरूम उपासासाठी 50 टक्के रॉयल्टी जिल्हा परिषदेकडे जमा करण्यात येते. जमा झालेल्या रॉयल्टीच्या पावत्या गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहिती अधिकारातून मागितल्या आहेत परंतु ते देण्यास सिंचन विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचे आरोप सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला. कोट्यवधींचा हा रॉयल्टी घोटाळा असल्याचे आरोपही त्यांनी केला. रॉयल्टीचा प्रश्न जि.प.च्या प्रत्येक सभेत उपस्थित केला जातो, मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nबनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या\nगौण खनिज वाहतुकीसाठी परवाने देण्यात आलेले आहे, मात्र पाचोरा तहसिलदार यांच्या नावाने बनावट शिक्के आणि स्वाक्षरीच्या माध्यमातून बोगस परवाने दिल्याचे आरोप पल्लवी सावकारे यांनी केला. महसूल विभागाच्या शिक्क्यांमध्ये ‘सत्येमय जयते’चा कोठेही उल्लेख नसून हा देशद्रोह असून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे सावकारे यांनी सांगितले.\nकॉंग्रेस आणि विरोधकांचा शेतकरी प्रेम बेगडी आणि लबाड: फडणवीस\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन ���ोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ooacademy.co.in/study-videos/", "date_download": "2021-07-26T18:49:41Z", "digest": "sha1:CKFTW4S2WDXROCVIG27QPCW2EP7B7ATJ", "length": 6028, "nlines": 102, "source_domain": "ooacademy.co.in", "title": "स्पर्धा परीक्षा अभ्यास विडियो", "raw_content": "\nपशूसंवर्धन परिचर भरती परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका Videos\nमहाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका Videos\nAll Subjectwise अभ्यास विडिओ डाउनलोड करा\nमेगाभरती परीक्षा अभ्यास विडियो पहा\nमेगाभरती परीक्षा संपूर्ण माहिती Megabharti Exam Information\nसामान्य विज्ञान पाठ्यपुस्तक विश्लेषण विडियो\nपशुसंवर्धन विभाग भरती 2020 प्रश्नपत्रिका\nपशूसंवर्धन परिचर भरती परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका Videos\nमहा IT ने केली आहे कंपनी निवड पहा लवकर\nमध्ययुगीन भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच Videos\nप्राचीन भारताचा इतिहास राज्यसेवा पूर्व परीक्षा संभाव्य प्रश्नसंच\nMPSC गृहिणीसाठी अभ्यास नियोजन व मार्गदर्शन\nMPSC परीक्षा मार्गदर्शनाचे Videos\nMPSC परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहा\nMPSC CSAT मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो\nमाहिती अधिकार कायदा 2005 # 1||RTI 2005 question ||विडिओ\nराज्यसेवा पूर्व CSAT विषयाच्या मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण\nआरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 2\nCET परीक्षेबाबत नवीन अपडेट\nकॉंस्टेबलच्या 5297 पदांसाठी भरती तब्बल 12 लाख ईच्छुक उमेदवार\nAll Subjectwise अभ्यास विडिओ डाउनलोड करा\nपोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिज\nपोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ही डेडलाइन\nपोलीस भरती प्रश्नपत्रिका विडियो\nपोलीस भरती प्रश्नपत्रिका विडियो – 2\nमहाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती 2020\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2016 प्रश्नपत्रिका विडियो विश्लेषण\nमहाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका विडियो-1\nमहाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका Videos\nमहाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका Videos\nमहाराष्ट्र पोलिस भरती प्रश्नपत्रिका विडिओ\nAll Subjectwise अभ्यास विडिओ डाउनलोड करा\nस्पर्धा परीक्षा जुन्या प्रश्नपत्र���का डाउनलोड\nआरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 2\nआरोग्य विभाग संपूर्ण माहिती\nआरोग्य विभाग अभ्यासक्रम व पुस्तक यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/07/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%86.html", "date_download": "2021-07-26T19:58:28Z", "digest": "sha1:CKTFDGNXS2VZZ3ZN3L3NFY53G2356YMH", "length": 12075, "nlines": 199, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "काल रूई मध्ये तर आज कबनूर आणि चंदूरात कोरोनाचा शिरकाव..! - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकाल रूई मध्ये तर आज कबनूर आणि चंदूरात कोरोनाचा शिरकाव..\nby Team आम्ही कास्तकार\nइचलकरंजी (प्रविण पवार) | आज पुन्हा इचलकरंजी शहर व परिसरामध्ये सहा रूग्णांची भर पडल्याने इचलकरंजीसह कबनूर व चंदूर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. तर कुडचे मळा, त्रिशुल चौक यासह इचलकरंजीतील एका नामांकित बँकेतून होणारा संसर्ग वाढतच चालला आहे. आज कुडचे मळ्यातील चार रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून परिसरामध्ये त्या रुग्णांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.\nइचलकरंजी शहरांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची साखळी सुरूच आहे. सकाळच्या सत्रामध्ये शाहू पुतळा नजीक इंडस्ट्रियल परिसरामध्ये राहणाऱ्या केमिकल व्यवसायिकाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यानंतर सायंकाळपर्यंत कोणताही पॉझीटीव्ह रूग्ण आढळला नव्हता. याउलट कुडचे मळा परिसरातून यापुर्वी कोरोणा पॉझीटीव्ह आलेले चार रुग्ण आज निगेटिव्ह आल्यामुळे इचलकरंजी शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.\nआज दिवसभरामध्ये कोरोणा रुग्णांची संख्या वाढली नसल्याचा आनंद परिसरामध्ये व्यक्त होत असतानाच संध्याकाळच्या सुमारास इचलकरंजी शहरातील चंदुर येथील मलाबादेनगर १, कबनूर मधील तिरंगा कॉलनी १, कलानगर येथील बँक कर्मचार्‍याचा मुलगा व पुतण्या असे २, हत्ती चौक येथील १, तर वर्धमान चौक येथील बीजेपी मार्केटमधील एक व्यापारी ज्यांचा कालच मृत्यू झालेला आहे असे रुग्ण सायंकाळच्या सुमारास शहरांमध्ये सापडले. यामुळे दिवसभर दिलासा मिळालेल्या नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले असून पुन्हा कोरोनाची साखळी सुरूच असल्याने इचलकरंजीकरांची धास्ती वाढली आहे.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nPrevious articleकोल्हापूर: कोरोनाबाधितांचा आकडा १००० च्या उंबरठ्यावर; आज ‘या’ठिकाणच्या रूग्णांची भर..\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’\nसमृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग\n‘महाजॉब्स’ पोर्टल सुरू झाले.. ‘अशी’ करा नोंदणी\nइचलकरंजी ब्रेकींग : संपूर्ण शहर लॉकडाऊन बाबत महत्वाचा निर्णय\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%88-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%8F%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T20:22:20Z", "digest": "sha1:LRKN2AA4VZV5Y6ID636ZOTFSPRQUP6EA", "length": 14624, "nlines": 207, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "ई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या? - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी क���्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nby Team आम्ही कास्तकार\nसध्या प्रत्येक राज्याच्या मंडईमध्ये गहू खरेदी सुरू आहे. या हंगामात दुस wheat्यांदा गव्हाच्या किंमतीने ऑनलाइन बाजारात (ई-एनएएम) किमान समर्थन मूल्य (एमएसपी) ओलांडला आहे. मध्य प्रदेशातील दोन धान्य बाजारात हा प्रकार घडला आहे.\nहोय, धार आणि मध्य प्रदेशातील सीहोरमधील गव्हाची किंमत किमान आधारभूत किंमती (एमएसपी) च्या वर पोहोचली आहे. सीहोरमध्ये गव्हाची कमाल किंमत प्रति क्विंटल सुमारे 3400 रुपयांवर पोहोचली आहे, तर इतर राज्यात गव्हाची किंमत एमएसपीच्या खाली आहे. सध्या गव्हाचे किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) प्रति क्विंटल १ 197 .5 रुपये आहे.\nकृषी तज्ज्ञांच्या मते …\nगोडपणा आणि पौष्टिकतेमुळे मालवा प्रदेशातील गहू वेगळी ओळख कायम ठेवत आहेत, म्हणून त्याची किंमत जास्त आहे. सीहोर जिल्ह्यातील शरबती गहू देशभरात खूप प्रसिद्ध आहे. हे गहू सर्वात प्रीमियम प्रकार आहे, म्हणून त्याची किंमत जास्त आहे. त्याला गोल्डन ग्रेन देखील म्हणतात, कारण त्याचा रंग सुवर्ण आहे, तर चव गोड आहे.\nकिंमतीनुसार ऑनलाइन मंडी ई-नाम\n15 जून रोजी धार जिल्ह्यातील गव्हाचे मॉडेल किंमत प्रति क्विंटल 2,068 रुपये झाली आहे. यासह, कमाल 2,142 रुपये झाली आहे, तर आवक 2,152 क्विंटल झाली आहे.\nगुना जिल्ह्यातील गव्हाचे मॉडेल किंमत प्रति क्विंटल १ 197 55 रुपये आहे, परंतु जास्तीत जास्त दर 0,० 90 ० रुपये प्रती क्विंटल आहे आणि आवक 2२२ क्विंटल होती.\nशरबत गव्हाचे उत्पादन घेणार्‍या सीहोर जिल्ह्यातील धान्य बाजारात मॉडेल किंमत २,०63 Rs रुपये क्विंटल झाली आहे, तर त्याची कमाल किंमत 4,460० रुपये आहे आणि १ June जूनला 59 3 qu क्विंटल आवक आहे.\nई-एनएएमवर 1000 मंडी नेटवर्क\nदेशातील १००० मंडी राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात ई-एनएएम प्लॅटफॉर्मवर जोडल्या गेलेल्या आहेत, जे कृषी क्षेत्रातील सुधारणांचे महत्त्वपूर्ण मॉडेल आहे. हे इलेक्ट्रॉनिक शेती पोर्टल आहे. हे व्यासपीठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एकाच नेटवर्कशी जोडण���याचे कार्य करते. शेतकर्‍यांना राष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळू शकते हे त्याचे उद्दीष्ट आहे. यासह, देशभरातील कृषी बाजारपेठेतील शेतमालाची किंमत शेतकर्‍यांना कळते.\nयासह 1,69,548 व्यापारी आणि 92,079 कमिशन एजंट कार्यरत आहेत. याशिवाय १, Produ66 शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) देखील व्यवसाय करीत आहेत.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0295+se.php?from=in", "date_download": "2021-07-26T20:44:08Z", "digest": "sha1:W4IL4N375GOC75Q4LRYPRNVCLVGZHZO5", "length": 3598, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0295 / +46295 / 0046295 / 01146295, स्वीडन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0295 हा क्रमांक Örbyhus-Dannemora क्षेत्र कोड आहे व Örbyhus-Dannemora स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Örbyhus-Dannemoraमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Örbyhus-Dannemoraमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 295 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनÖrbyhus-Dannemoraमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 295 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 295 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/the-land-acquisition-process-will-be-completed-for-one-month-for-the-prosperous-highway/09011700", "date_download": "2021-07-26T19:25:38Z", "digest": "sha1:Y7WJVJKEEBW43ZWXZUEVSK5UN55W3FFF", "length": 13073, "nlines": 39, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "समृध्दी महामार्गासाठी एक महिन्यात जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण करणार - बाळासाहेब कोळेकर - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » समृध्दी महामार्गासाठी एक महिन्यात जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण करणार – बाळासाहेब कोळेकर\nसमृध्दी महामार्गासाठी एक महिन्यात जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण करणार – बाळासाहेब कोळेकर\n· ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाला उर्त्स्फूत सहभाग\n· राज्यात सर्वाधिक 30 टक्के काम पूर्ण\n· अडीच लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका\n· साडेतीन हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ\nनागपूर: महाराष्ट्र समृध्दी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार असून या महामार्गाच्या माध्यमातून कृषी व औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्यामुळे हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने हिंगणा तालुक्यातून सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वाधिक 30 टक्के जमीन खरेदीचे काम पूर्ण झाले असून येत्या एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.\nजिल्हा माहिती कार्यालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त हिंगणा येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात संवाद पर्व आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. कोळेकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे, तहसिलदार प्रताप वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते.\nसमृध्दी महामार्गासाठी हिंगणा तालुक्यातून जमीन खरेदीला सुरुवात झाली असून या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूतीने सहभाग दिल्यामुळे राज्यात सर्वाधिक जमीन उपलब्ध झाल्याचे सांगतांना बाळासाहेब कोळेकर म्हणाले की, शेतकरी व ग्रामीण जनतेला केंद्रस्थानी माणून त्यांच्या प्रगतीसाठी विविध योजनाची अंमलबजावणी सुरु आहे. लाभ देण्यासाठी सर्वच प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असल्यामुळे योजनेच्या लाभासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nशेतकरी कर्जमाफीच्या महत्वकांक्षी निर्णयानुसार शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी नि:शुल्क सर्व सुविधा व संग्राम केंद्रावर व्यवस्था करण्यात आली असून शंभर टक्के शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करताना हिंगणा तालुक्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यापैकी एक हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे.\nअडीच लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका\nकृषी उत्पादन दुप्पट करण्याच्या महत्वकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना शेत जमिनीसंदर्भात आवश्यक असलेले घटक द्रव्यांची माहिती उपलब्ध व्हावी व त्यानुसार पिकांचे ��ियोजन करता यावे यासाठी शेतकऱ्यांना मृद्रा आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. जिल्हयात अडीच लाख शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी शेतकऱ्यांना संवाद पर्वात मार्गदर्शन करताना दिली.\nमृद्रा आरोग्य पत्रिकेसोबतच मागील दोन वर्षात 90 हजार जमिनीचे सॅम्पल गोळा करण्यात आले असून त्यानुसार उपयुक्त पीक पध्दतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. टिंबक सिंचनासह मागेल त्याला शेततळे, कृषी अवजारे टॅक्टर आदी योजनांचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात येत असल्याचे सांगतांना श्री. शेंडे पुढे म्हणाले की, वैयक्तिक लाभाच्या योजनासह सामुहिक योजनांचा लाभासाठी गोदाम बांधकाम, समूह गट शेती आदी योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली. मृद्रा आरोग्य पत्रिका उपक्रमामध्ये हिंगणा तालुक्यात उत्कृष्ट काम झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.\nजिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी संवाद पर्वच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती शेतकरी व सामान्य जनेतेपर्यंत पोहचावी हा उद्देश आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचा महत्वकांक्षी निर्णय घेतला असून दिनांक 15 सप्टेंबर पूर्वी कर्जमाफी ऑनलाईन अर्ज करुन शंभर टक्के शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी या संदर्भात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत केलेल्या संवादाची पुस्तिका तसेच आपला जिल्हा नागपूर ही पुस्तिका सर्वांना दिली.\nजिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे यांनी शासनाच्या विविध योजनांच्या लाभ प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संवाद पर्व हा कार्यक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे. सर्व माध्यमाद्वारे सुध्दा लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी संघातर्फे पुढाकार घेण्यात येईल असे यावेळी सांगितले.\nकार्यक्रमाचे संचालन तहसिलदार प्रताप वाघमारे यांनी केले. शेतकरी कर्जमाफी संदर्भात हिंगणा तालुक्यात 14 सेतू केंद्र व 39 गावस्तरावरील संग्राम केंद्रामध्ये ऑनलाईन अर्ज पध्दती सुविधा ��पलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच तहसिल कार्यालयात व महसूल मंडळ कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर सुध्दा ऑनलाईन अर्ज करुन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थितीत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/DvaTMr.html", "date_download": "2021-07-26T19:42:13Z", "digest": "sha1:QD6CCIQ2MRIMADE3YWKGLJ6YJX6JEOP2", "length": 5631, "nlines": 31, "source_domain": "www.punepravah.page", "title": "घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या फैलवाली चाळ व पंचशीलनगर येथील रेल्वेलगतच्या सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . -- आमदार सुनिल कांबळे", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nघोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या फैलवाली चाळ व पंचशीलनगर येथील रेल्वेलगतच्या सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . -- आमदार सुनिल कांबळे\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे :- घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या फैलवाली चाळ व पंचशील नगर येथील रेल्वेलगतच्या सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . असे स्थानिक आमदार सुनिल कांबळे यांची रहिवाश्याना आश्वासन दिले . यावेळी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम , दलित पँथर पुणे शहर अध्यक्ष जॅक्सन अँथोनी , बापू माने , विपीन नायर , मुद्दसर शेख , जॅक्सन पानेम , रघु वाघमारे , गणेश जगताप ,लासी कांबळे व वसंत गायकवाड , रमेश पोळ , आकाश आवळे व शेकडो झोपडपट्टी वासीय उपस्थित होते\nयावेळी आगवली चाळ हटवण्याच्या विषयावर ठोस निर्णय घेण्यात आले आहे, व रेल्वेलगतच्या सर्व झोपडपट्ट्या तोडल्या जाणार नाही याची खात्री आमदार सुनिल कांबळे यांनी रहिवाश्याना दिली . यासाठी लवकरात लवकर डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांची भेट घेणार आहोत .\nआज कोविड १९ च्या महामारितुन संपुर्ण जग,भारत गंभीर संकटाचा सामना करत पुढे चाललेले आहे. तरी देखील येथील झोपडपट्टी वासियांचे अतिक्रमण असे घोषित करुन घरे सोडण्याबाबत नोटीसा दिलेल्या आहेत. अशी माहिती दलित पँथर पुणे शहर अध्यक्ष जॅक्सन अँथोनी यानी दिली\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै ��०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2019/12/blog-post_9.html", "date_download": "2021-07-26T20:51:31Z", "digest": "sha1:NWDP62MZFRI5VQSSHHIHHJRVKOTA67PB", "length": 21261, "nlines": 253, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: आगगाडीच्या इंजिनाचा शोध", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nगेल्या तीनचारशे वर्षांपासून युरोपातल्या खाणींमधून काढलेली खनिजे वाहून नेण्यासाठीचाके लावलेल्या गाड्यांचा उपयोग केला जात होता. त्यांना ओढून नेण्यासाठी लाकडाचे ओंडके, लोखंडाच्या पट्ट्या वगैरे जमीनीवर अंथरून एक ट्रॅक केला जात असे. त्यावरून गाडे ओढतांना कमी श्रम पडत असत. अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत काही खाणींमध्ये अशा प्रकारच्या रुळांवरून मालगाड्या नेणे सुरू झाले होते. त्या गाड्यांना ओढून नेण्याचे काम मजूर करीत किंवा त्यांना घोडे जुंपले जात.\nअठराव्या शतकात जेम्स वॉटने तयार केलेल्या वाफेच्या इंजिनांमुळे कारखान्यांमधली यंत्रे चालवण्याचे हुकुमी साधन मिळाले आणि पिठाच्या चक्क्या, कापडाच्या गिरण्या, वर्कशॉप्स वगैरेंमध्ये त्यांचा वापर व्हायला लागला. पण ही बोजड आकारांची इंजिने एका जागेवरच भक्कमपणे बसवलेली असत. त्यांना चालवण्यासाठी वाफ निर्माण करणारे बॉयलर आणि वाफेला थंड करणारे कन्डेन्सर यांचीही गरज होतीच. कंडेन्सरमुळे इंजिनाची कार्यक्षमता बरीच वाढत असे. त्यामुळेच वॉटचे इंजिन यशस्वी झाले होते. पण आकाराने जंगी असलेले कंडेन्सर आणि त्याला आवश्यक असलेला थंड पाण्याचा पुरवठा चाकांवर बसवून इकडून तिकडे जाऊ शकणाऱ्या अशा फिरत्या इंजिनाला करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे ते इंजिन चालवून पुरशी शक्ती मिळण्यासाठी इंजिनामधील वाफेचा दाब खूप वाढवणे आवश्यक होते. पण त्यामुळे इंजिन, बॉइलर, व्हॉल्व्हज, पाइप्स वगैरे सर्वांनाच वाफेचा जास्त दाब आणि तापमान सहन करावे लागणार. अशा प्रकारे फिरते इंजिन तयार करून चालवण्यात बऱ्याच तांत्रिक अडचणी होत्या. त्या अडचणीआणि त्यातील धोके पाहता वॉटने त्या दिशेने जास्त प्रयत्न केले नाहीत. त्याच्या स्थिर इंजिनांनाच मोठी मागणी होती आणि ती पुरवण्याचेच काम खूप मोठे होते. त्यातच तो मग्न झाला होता.\nत्या काळात धातूविज्ञान आणि कारखान्यांमधल्या यंत्रांच्या बांधणीमध्ये प्रगति होतच होती. त्यामुळे काही काळातच वाफेचा अधिक दाब सहन करण्यासाठी अधिक शक्तीशाली भाग तयार करणे शक्य झाले. सन १८०४ मध्ये रिचर्ड ट्रेव्हेथिक या ब्रिटिश इंजिनियरने वाफेवर चालणारे आगगाडीचे पहिले इंजिन तयार केले आणि त्याला जोडून वेल्समधल्या एका कारखान्यातल्या ट्रॅकवर पहिली गाडी चालवून दाखवली. त्यानंतर त्याने लंडनमध्ये एक वर्तुळाकार रेल्वे लाइन मांडून आपल्या इंजिनाचे प्रदर्शनही केले. त्याच्या या प्रयोगाचे एक नवलाई म्हणून कौतुक झाले, पण ते इंजिन फक्त प्रायोगिकच राहिले, प्रत्यक्ष आगगाडी ओढून वाहतूक करण्याच्या कामात ते विशेष चालले नाही. ते इंजिन आकाराने जास्तच बोजड होते आणि ट्रेव्हेथिकने वापरलेले ओतीव लोखंडाचे रूळ त्या वजनामुळे सारखे तडकत असत यामुळेही ते इंजिन यशस्वी झाले नसेल.\nत्यानंतर सन १८१२ मध्ये मॅथ्यू मरे याने इंग्लंडमधील लीड्स इथे पहिले व्यावसायिक रेल्वे इंजिन तयार केले. या इंजिनाच्या चाकांबरोबर गीअरसारखे दाते असलेले एक चाक होते आणि ते रुळाच्या एका बाजूला पाडलेल्या दात्यांशी एंगेज होत होते. यामुळे ते चाक फिरतांना आपोआपच पुढे जात होते. ही जगातली पहिली रॅक रेल्वे होती. त्याच्या पाठोपाठ सन १८१३ मध्ये ख्रिस्तोफर ब्लॅकेट आणि विलियम हेडली यांनी चाकांच्या रुळाबरोबर होणाऱ्या घर्षणातून पुढे जाणारे पहिले इंजिन तयार केले आणि ते एका कोळशाच्या खाणीमधल्या मालगाड्या चालवण्यासाठी दिले.\nजॉर्ज स्टीफनसन या ब्रिटिश इंजिनियरचा जन्म सन १७८१ मध्ये एका निरक्षर कुटुंबात झाला आणि त्यालाही लहानपणी शाळेत जायची संधी मिळाली नाही. वयाच्या अठराव्या वर्षी तो कोळशाच्या खाणीत मजूर म्हणून नोकरीला लागला. त्यानंतर त्याने रात्रीच्या शाळेत जाऊन लिहिण्या वाचण्याचे शिक्षण घेतले, तसेच स्वतःच्या हुषारीने खाणींमधील सर्व यंत्रे कशी चालतात हे उत्तमरीत्या ��मजून घेऊन तो त्यांची दुरुस्ती करण्यात प्रवीण झाला आणि मालकांच्या मर्जीतला झाला. त्यामुळे त्याला नवीन निर्मिती करण्याची कामे करण्याची संधी मिळाली. त्या काळात नव्याने निघालेल्या इतर वाफेच्या इंजिनांवरून प्रेरणा घेऊन त्याने सन १८१४ मध्ये प्रथम एका कोळशाच्या खाणीसाठी एक इंजिन तयार केले. त्यानंतर त्याने त्या इंजिनाच्या रचनेत अनेक सुधारणा करून एकाहून एक वरचढ अशी नवनवी इंजिने तयार केली. सन १८२५ मध्ये त्याने तयार केलेल्या लोकोमोशन नावाच्या इंजिनावर चालणारी जगातली पहिली सार्वजनिक रेल्वे सेवा सुरू झाली. त्यावेळी पहिल्यांदा पॅसेंजर्सना घेऊन जाणारी आगिनगाडी चालू झाली. त्यानंतर त्याने सन १८३० मध्ये रॉकेट नावाचे इंजिन तयार केले, स्वतःची कंपनी सुरू केली आणि रेल्वे इंजिने पुरवायला तसेच रेल्वे लाइनी बांधायला सुरुवात केली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि लवकरच इंग्लंडशिवाय युरोप आणि अमेरिकेतसुद्धा स्टीफनसनची इंजिने आणि आगगाड्या धावायला लागल्या. भारतातसुद्धा फार लवकर म्हणजे दहाबारा वर्षांमध्येच पहिले रेल्वे इंजिन आणले गेले आणि वीस पंचवीस वर्षांमध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वेने प्रवासी वाहतूकही सुरू झाली. त्या काळातली संपर्क आणि वाहतूक व्यवस्था पाहता हा शोध भारतात खूपच लवकर येऊन पोचला.\nयावरून असे दिसते की एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातले अनेक इंजिनियर वाफेवर चालणारे फिरते इंजिन तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. रुळावरून चालणाऱ्या पण घोडे जुंपलेल्या गाड्या त्याच्याही आधीच सुरू झाल्या होत्या, पण त्या मुख्य करून खाणींमध्ये किंवा कारखान्यांमधले जड सामान वहाणाऱ्या मालगाड्या होत्या. घोड्यांच्या जागी वाफेवर चालणारे स्वयंचलित इंजिन लावले तर ते जास्त शक्तीशाली असेल, अधिक काम करेल आणि फायद्याचे ठरेल या विचाराने हे सगळे प्रयत्न चालले होते आणि त्यांना थोडे थोडे यश येतही होते. जॉर्ज स्टीफनसन याने या इंजिनांमध्ये चांगले क्रांतिकारक बदल घडवून आणले. ती इंजिने आकाराने सुटसुटीत झाली, ती सुरळीत, सुरक्षित आणि खात्रीपूर्वक काम करायला लागली. त्यामुळे प्रवाशांना घेऊन जाणारी सार्वजनिक रेल्वे वाहतूक सुरू करणे शक्य झाले. पहिल्या अशा सेवेचे यश पाहून इंग्लंडमध्ये देशभर रेल्वे कंपन्या निघाल्या आणि पुढे लवकरच रेल्वेचे जाळे जगभर पसरले. यामुळे जॉर्ज स्टीफनसन इतक्या मोठ्या प्रकाशझोतात आला की त्यानेच रेल्वे इंजिनाचा शोध लावला असे म्हणून त्याचेच नाव घेतले जाऊ लागले आणि आजही त्यालाच रेल्वेचा जनक मानले जाते.\nसर, मी आपल्या ब्लॉगचा नियमित वाचक आहे. आपले लेख खूपच माहितीप्रद असतात. मी सिंहगड रोड येथे राहतो. मला आपल्याला भेटण्याची इछा आहे. शक्य असल्यास कृपया माझ्या याच कमेंट ला उत्तर द्यावे. धन्यवाद.\nधन्यवाद मनोज. मी सध्या अमेरिकेत आलो आहे. जानेवारीच्या अखेरीला पुण्यात परत येईन. त्यानंतर आपण भेटू.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nआनंदीबाई कर्वे आणि पार्वतीबाई आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-aadwalanawar-uday-thakurdesai-marathi-article-2209", "date_download": "2021-07-26T18:56:15Z", "digest": "sha1:7FG5WPEUBZB4XGSEDRVW5SYQ6TS23HPI", "length": 23863, "nlines": 147, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Aadwalanawar Uday Thakurdesai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 नोव्हेंबर 2018\nऔरंगाबादमध्ये आपल्याला विशेष आणि वेगळं असं काय पाहता येईल, या प्रश्‍नाचं उत्तर शोधताना अनेक पर्यटनस्थळांचे तपशील हाती लागले. या पर्यटन स्थळांची सफर...\nअजिंठा-वेरूळ ही जागतिक वारसास्थळं बघायला जाण्यापूर्वी फारशा प्रसिद्ध नसलेल्या औरंगाबाद लेण्यांविषयीची माहिती वाचनात आली. त्यानंतर पितळखोऱ्याबद्दलची माहिती वाचनात आली. पित��खोऱ्यात अजिंठा-वेरूळच्याही अगोदर कोरीवकाम सुरू झाल्याचा उल्लेख वाचून आमची पहिली भेट पितळखोऱ्यालाच असणार हे तोपर्यंत नक्की झालं होतं. त्यानंतर वेरुळजवळचं घृष्णेश्‍वर मंदिर, त्याजवळ असलेलं थंड हवेचं ठिकाण म्हैसमाळ, नाथांचं पैठण, सिंदखेडराजा, लोणार सरोवर, शनिशिंगणापूर... अशी प्रेक्षणीय स्थळांची यादी वाढतच गेली आणि आमचा औरंगाबाद पर्यटनाचा कार्यक्रम भरगच्च होत गेला. यावेळी तपोवन एक्‍सप्रेसनं जाणं-येणं करून औरंगाबादमधेच गाडी करून स्थानिक चक्रधराच्या (ड्रायव्हरच्या) मदतीनं संपूर्ण परिसर फिरायचं ठरलं.\nडिसेंबर महिन्याच्या एका सुंदर सकाळी मुंबईहून तपोवन एक्‍सप्रेसनं निघून दुपारी औरंगाबादला जाऊन पोचलो. गेल्या गेल्या गाडी बुक करून संध्याकाळी फारशी प्रसिद्ध नसलेली औरंगाबाद लेणी बघायला निघालो. इ.स. पहिल्या आणि इ.स. सहाव्या शतकादरम्यान केलेल्या येथील कोरीवकामात वज्रयान शैलीची झलक पाहायला मिळते असे म्हणतात. येथील लेणी ही बुद्ध विहार आहेत त्यामुळं बुद्धाच्या प्रतिमा, बुद्धाच्या आयुष्यातील प्रसंगविशेष येथे पाहावयास मिळतात. औरंगाबादमध्ये पाऊल टाकल्याटाकल्याच अनामिक कारागिरांचं अजोड शैलीतील कोरीव काम पाहून मन शांत झालं.\nदुसऱ्या दिवशी आमचा चक्रधर म्हणाला, ‘मला अजिंठा-वेरूळ माहिती आहे पितळखोरे माहीत नाही.’ म्हटलं, ‘वेरूळ-म्हैसमाळ-कन्नड वरून पुढं जाऊया.’ कन्नड गावाच्या पुढं एका सुनसान वाटेवर उतरलो. बरं तिकडं बोर्ड वगैरे काही नव्हता. अंदाजानंच उतरलो. तिकडून थोडं खाली उतरायला वाट आहे. बरंच खाली उतरलो, की उजव्या हाताला पितळखोरे लेणी दिसतात आणि लेण्यांच्या पहिल्याच दर्शनानं आपण थक्क होतो. आमच्या सुदैवानं लेण्यांचे निरीक्षक साळुंखे त्यावेळी उपस्थित असल्यानं आम्हाला लेणी, कोरीव कामं आणि विहार बघता बघता बरीच माहितीदेखील मिळाली. पितळखोऱ्यातील ही लेणी सातमाळा पर्वतराजीतील दरीत वसलेली आहेत. येथील एकूण ९ लेणी ही इ.स.पू. दुसऱ्या आणि इ.स. पहिल्या शतकाच्या दरम्यान कोरण्यात आली आहेत. यातील दालनांमध्ये उत्कृष्ट शिल्प आणि अजूनही रंग लेवून असलेली अफलातून चित्रं आपल्याला बघायला मिळतात आणि खरं तर आपण स्तंभितच होऊन जातो.\nपितळखोऱ्यातील लेणी पाहून झाल्यावर आम्ही वेरूळ येथील लेणी पाहायला निघालो. वेरूळ येथील लेणी पाहताना भान हरपू��� जायला होतं. एक तर ही सारी ३४ लेणी एका सरळ रेषेत आहेत. सहाशे वर्षं कोरीव काम चाललेल्या वेरूळच्या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे डोंगर पोखरून ही कारागिरी केलेली आहे. कैलास लेणे (लेणे क्रमांक १६) ही तर जगातील सर्वांत मोठी एकसंध वास्तू म्हणून प्रसिद्ध आहे. खरं सांगायचं तर हे सारं शाब्दिक झालं. प्रत्यक्ष कैलास लेणे बघताना किंवा सर्वांत प्राचीन समजलं जाणारं घुमर लेणे (लेणे क्रमांक २९) बघताना चकित व्हायला होतं. गाइड जेव्हा सांगतो की वेरूळ लेण्यांचा शोध अजिंठा लेण्यांसारखा अपघाती नाही लागला, तर वेरूळ हे पवित्र तीर्थस्थान म्हणून खूप काळापासून प्रसिद्ध आहे हे ऐकल्यावर स्तिमित व्हायला होतं. प्रामाणिकपणं सांगायचं तर आपण नीट न्याय नाही देऊ शकत ही सारी कोरीव लेणी बघायला कारण तोपर्यंत आपण चैत्य दालनं, विहार, हिंदू मंदिरं, जैन मंदिरं असं बघण्यात, मनात त्याची जुळवाजुळव करण्यात, इतिहासकाळ जोडण्यात गढून गेलेलो असतो. त्यामुळं वेरूळचं अप्रतिम असं कोरीव काम बघून त्याचा ठसा मनात असतानाच आम्ही घृष्णेश्‍वर मंदिर बघायला गेलो. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्‍वर मंदिराच्या भिंतींवरचं कोरीव काम बघण्यासारखं आहे. मंदिर परिसरातली टाकी ही अहिल्याबाई होळकरांच्या काळात बांधली गेली आहेत. एव्हाना दुपार टळायला लागली होती. आम्ही म्हैसमाळकडं निघालो.\nआम्हाला म्हैसमाळसारखी अडनिडी गावं बघायला आवडतात. कारण ती खूप प्रसिद्ध नसल्यानं तिथं फारसं कुणी जात-येत नसतं. त्यामुळं गर्दीही कमी असते. म्हैसमाळला ऐकलं, इकडं म्हणे कावळेच नाहीत. अगदीच एखाद-दुसरा कुणाला दिसला तर म्हैसमाळची ओळख म्हणजे ते टेकडीवर आहे. टेकडीवर टीव्ही टॉवर आहे. टेकडीवरून सूर्यास्त पाहताना खाली दिसणारी गावं, भातशेती पाहताना फार मजा येते. म्हैसमाळ थंड हवेचं ठिकाण असल्यानं सूर्यास्तानंतरची बोचरी थंडी अनुभवून मग निघण्यात मजा आहे.\nमुळात अजिंठा-वेरूळ लेणी म्हटली की आपल्याला उगाचच ती जवळ जवळ आहेत असं वाटतं परंतु प्रत्यक्षात ते तसं नाहीये. अजिंठा आहे औरंगाबादच्या ईशान्येला १०७ किमी.वर, तर वेरूळ आहे औरंगाबादच्या उत्तरेला २६ किमी.वर आणि वेरूळच्याही पुढं ५० किमी.वर पितळखोरा आहे. असं म्हणतात, की पहिले पितळखोऱ्यात कोरीव काम सुरू झालं. परंतु कुशल कसबी कारागिरांना तो दगड भरवशाचा वाटला ना���ी म्हणून पुढं अजिंठा आणि वेरूळ इथं उत्कृष्ट कोरीव काम साकारलं गेलं.\nअजिंठा लेण्यांबद्दल सर्वांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे जवळपास हजार वर्षं ही लेणी अज्ञातात होती. जॉन स्मिथ हा ब्रिटिश लष्करी\nअधिकारी १८१९ मध्ये शिकारीसाठी येथे आला असता ही अर्धवर्तुळाकार आकारातली लेणी त्याच्या दृष्टीस पडली. ज्या ठिकाणाहून त्याला ही लेणी दिसली ते ठिकाण ‘अजिंठा व्ह्यू पॉइंट’ म्हणून प्रसिद्ध आहे. आपण या पॉइंटवरून लेणी न्याहाळत असताना आपल्याला दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्याची - रॉबर्ट गिल या इंग्रज अधिकाऱ्याची कहाणी ऐकायला मिळते. चित्रकार असलेल्या रॉबर्ट गिलची ओळख पारो या स्थानिक युवतीशी झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. याच रॉबर्ट गिलच्या उत्कृष्ट पेंटिंग्जमुळंसुद्धा अजिंठ्याचं नाव जगभर पोचलं म्हणतात त्यानंतर प्रत्यक्ष अजिंठा लेणी पाहताना उत्कृष्ट भित्तिचित्रं, बौद्ध प्रतिमा, चित्रांचे रंग, कोरीव कामं यामुळं स्तंभित व्हायला झालं. वाघोरा नदीच्या काठी नालाकार घळीमध्ये हा अनमोल वारसा बघताना रोमांचित व्हायला होतं. एवढ्या अंधाऱ्या लेण्यांत चित्र रंगवण्यासाठी चित्रकारांनी कोणकोणत्या क्‍लृप्त्या वापरल्या असतील त्या साऱ्या दंतकथादेखील समोरील चित्रं पाहत असताना ऐकायला मिळतात.\nलेणी बघायचा प्रदीर्घ कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही दौलताबाद किल्ला बघायला गेलो. एकेकाळी देवगिरी म्हणून ओळखला गेलेला हा किल्ला महम्मद बिन तुघलक याच्या काळात दौलताबाद (भाग्याचे शहर) म्हणून ओळखला जाऊ लागला. अजिंक्‍य किल्ला अशी ओळख असलेला हा किल्ला कायम फितुरीनंच जिंकता आला, हा या किल्ल्याचा इतिहास कथा, दंतकथा त्यांना कटकारस्थानाची खमंग फोडणी देऊन गाइड आपल्यासमोर जिवंत करायचा त्यांच्यापरीनं प्रयत्न करतात. चांदबीबी मिनार, शहर उद्‌ध्वस्त करू शकणारी मेंढा तोफ इत्यादी पाहून, पूर्ण किल्ला पाहून आम्ही बीबी का मकबरा पाहायला गेलो. औरंगजेबाच्या मुलानं आपली आई बेगम रबिया दुराणी (ही इराणी होती) हिच्या स्मरणार्थ १६७८ मध्ये हा मकबरा बांधला. ताजमहालची प्रतिकृती असलेली ही वास्तू दख्खनमधील मोगल स्थापत्यकलेचा सर्वोत्तम नमुना असल्याचं मानलं जातं. त्यानंतर १६७८ मध्येच बांधलेली पाणचक्की बघायला गेलो. पाणचक्कीचा उपयोग यात्रेकरूंसाठी धान्य दळण्यासाठी करीत असत असं म्हणतात. त्यानंतर खुलताबाद इथं मुघल सम्राट औरंगजेब याची कबर बघायला गेलो.\nभारताकडं किती अनमोल ठेवा आहे त्याची उजळणी करीतच आम्ही आमच्या औरंगाबादमधील हॉटेलमध्ये परतलो.\nगाडीनं, रेल्वेनं, विमानानं औरंगाबाद जोडलं गेलेलं आहे. त्यामुळं तुमच्या आवडीनुसार, सोईनुसार तुम्ही औरंगाबादला पोचू शकता.\nअजिंठा-वेरूळ ही लेणी सोडल्यास बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, खुलताबाद, पाणचक्की, औरंगाबाद लेणी, पितळखोरा येथील लेणी, घृष्णेश्‍वर मंदिर, थंड हवेचं ठिकाण म्हैसमाळ, हिमायत बाग आदी पर्यटनस्थळं आवर्जून भेट देण्याजोगी आहेत.\nतुमच्या बजेटप्रमाणं राहण्याची पूर्ण व्यवस्था औरंगाबादमधे होऊ शकते.\nअजिंठा-वेरूळ येथे काय पाहाल\nलेणी क्रमांक १८ मध्ये अजिंठ्याची सर्वोत्कृष्ट चित्रं आहेत.\nलेणी क्रमांक १७ मध्ये गौतमबुद्ध कपिलवस्तुला परततानाचं चित्र आहे.\nअजिंठा लेण्यांमध्ये दोन टप्प्यांत काम झाल्याचं सांगण्यात येतं.\nपहिला कालखंड ः इ.स.पू. दुसरं शतक ते इ.स.पू. पहिलं शतक.\nदुसरा कालखंड ः पाचवं आणि सहावं शतक.\nलेणी क्रमांक ५ ही बौद्ध धर्माची मोठी गुंफा आहे.\nलेणी क्रमांक ६ मध्ये सरस्वतीची मूर्ती आहे.\nलेणी क्रमांक १० मध्ये बुद्धाची विशाल मूर्ती आहे.\nलेणी क्रमांक १५ मध्ये शंकराचं मंदिर आहे.\nलेणी क्रमांक १६ मध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिर आहे. (कैलासलेणे)\nलेणी क्रमांक २१ मध्ये शंकर पार्वतीच्या लग्नाचं दृश्‍य आहे.\nलेणी क्रमांक २९ मध्ये शंकराच्या तांडव मूर्ती आहेत. (घुमर लेणे)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/406662", "date_download": "2021-07-26T18:56:42Z", "digest": "sha1:GMHIEDBDJMLM67PBZM467BUGZY4C3BAW", "length": 2124, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८४३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८४३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:१०, १० ऑगस्ट २००९ ची आवृत्ती\n९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१२:३७, ४ जुलै २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:843)\n०५:१०, १० ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्च�� | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:843)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T19:20:13Z", "digest": "sha1:Y4EO4FLZ2OCP6OV6JQNALCZIT4RHP3JC", "length": 19528, "nlines": 226, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके उभीच - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nखानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके उभीच\nby Team आम्ही कास्तकार\nin नगदी पिके, बातम्या\nजळगाव ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण राहिलेले पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. यातच अलीकडेच प्रशासनाने सर्वच पिकांच्या पंचनाम्यांचे आदेश जारी केले आहेत. पंचनामे करताना पिकांची नेमकी स्थिती लक्षात यावी, यंत्रणांकडून नुकसानीच्या आकडेवारीचा घोळ व्हायला नको, यासाठी शेतकऱ्यांनी मळणीवर आलेली ज्वारी, सोयाबीन, वेचणीवरील कापूस आदी पिके तशीच उभी ठेवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे.\nउडीद, मुगाचे पंचनामे अपूर्ण असतानाच पाऊस सुरू झाला. महसूल व कृषी यंत्रणेने काम थांबविले. बुधवारपूर्वी (ता.२३) जोरदार पाऊस सुरूच होता. यादरम्यान ज्वारी, सोयाबीन, बाजरी, पूर्वहंगामी कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांच्या पंचनाम्यांची मागणी सुरू झाली. अशातच या पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश संबंधित जिल्ह्यात पालकमंत्री व प्रशासनाने दिले. यानंतर गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला पंचनामे सुरू झाले. त्यासंबंधी प्रशासनाने माहितीदेखील जारी केली.\nपरंतु, अनेक भागांत तलाठी, कृषी सहायक पोचलेले नाहीत. कामांचा अतिरिक्त भार, रिक्त पदे आदी सबबी प्रशासन देत आहे. परंतु, पंचनामे होण्यापूर्वीच पिकांची मळणी, कापणी किंवा पीक मोडून पूर्वमशागत केली तर पंचनामा होणार नाही, आपल्याला मदत मिळणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदी पिकांची क��पणी, मळणी सुरू केलेली नाही. पिके तशीच उभी आहेत.\nगेले चार दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश व कोरडे वातावरण खानदेशात अनेक भागात आहे. अधूनमधून काळे ढग जमा होतात. पण पाऊस कोसळत नसल्याने तेवढा दिलासा मिळत आहे. अशा स्थितीत पंचनामे तातडीने उरकून नुकसानीची नेमकी टक्केवारी, वस्तुस्थितीचा अहवाल प्रशासनाने तयार करावा, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.\nयंदा अतिपावसात पिके हातची गेली. त्यामुळे शासनाकडून तातडीने भरपाई मिळायला हवी. त्यासाठी पंचनामे या आठवड्यात पूर्ण करून अंतिम अहवाल तयार करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.\nपीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. कारण शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनाम्यांअभावी शेतात पिके तशीच उभी आहेत. कृषी सहायक, तलाठी मंडळी गावाकडे फिरकत नाही. पंचनामे वस्तुस्थितीनुसार झाले पाहिजेत.\n– विश्राम पाटील, शेतकरी, पारोळा, जि.जळगाव.\nखानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके उभीच\nजळगाव ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण राहिलेले पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. यातच अलीकडेच प्रशासनाने सर्वच पिकांच्या पंचनाम्यांचे आदेश जारी केले आहेत. पंचनामे करताना पिकांची नेमकी स्थिती लक्षात यावी, यंत्रणांकडून नुकसानीच्या आकडेवारीचा घोळ व्हायला नको, यासाठी शेतकऱ्यांनी मळणीवर आलेली ज्वारी, सोयाबीन, वेचणीवरील कापूस आदी पिके तशीच उभी ठेवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे.\nउडीद, मुगाचे पंचनामे अपूर्ण असतानाच पाऊस सुरू झाला. महसूल व कृषी यंत्रणेने काम थांबविले. बुधवारपूर्वी (ता.२३) जोरदार पाऊस सुरूच होता. यादरम्यान ज्वारी, सोयाबीन, बाजरी, पूर्वहंगामी कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांच्या पंचनाम्यांची मागणी सुरू झाली. अशातच या पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश संबंधित जिल्ह्यात पालकमंत्री व प्रशासनाने दिले. यानंतर गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला पंचनामे सुरू झाले. त्यासंबंधी प्रशासनाने माहितीदेखील जारी केली.\nपरंतु, अनेक भागांत तलाठी, कृषी सहायक पोचलेले नाहीत. कामांचा अतिरिक्त भार, रिक्त पदे आदी सबबी प्रशासन देत आहे. परंतु, पंचनामे होण्यापूर्वीच पिकांची मळणी, कापणी किंवा पीक मोडून पूर्वमशागत केली तर पंचनामा होणार नाही, आपल्याला मदत मिळणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, बाजरी ���दी पिकांची कापणी, मळणी सुरू केलेली नाही. पिके तशीच उभी आहेत.\nगेले चार दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश व कोरडे वातावरण खानदेशात अनेक भागात आहे. अधूनमधून काळे ढग जमा होतात. पण पाऊस कोसळत नसल्याने तेवढा दिलासा मिळत आहे. अशा स्थितीत पंचनामे तातडीने उरकून नुकसानीची नेमकी टक्केवारी, वस्तुस्थितीचा अहवाल प्रशासनाने तयार करावा, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.\nयंदा अतिपावसात पिके हातची गेली. त्यामुळे शासनाकडून तातडीने भरपाई मिळायला हवी. त्यासाठी पंचनामे या आठवड्यात पूर्ण करून अंतिम अहवाल तयार करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.\nपीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. कारण शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनाम्यांअभावी शेतात पिके तशीच उभी आहेत. कृषी सहायक, तलाठी मंडळी गावाकडे फिरकत नाही. पंचनामे वस्तुस्थितीनुसार झाले पाहिजेत.\n– विश्राम पाटील, शेतकरी, पारोळा, जि.जळगाव.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nवाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...\nअकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू क���ला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B9.html", "date_download": "2021-07-26T20:23:48Z", "digest": "sha1:7ORBOMYRE5QL5YY5IL5BDCCODS4HW2L6", "length": 40774, "nlines": 353, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "डाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजन - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nडाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजन\nby Team आम्ही कास्तकार\nin कृषी सल्ला, पीक व्यवस्थापन, फळे, बातम्या\nतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील किडींचा प्रादुर्भाव विचारात घेऊन योग्य त्या जिवाणूनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. नंतर प्रत्येक फळाला पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे.\nपिकाची अवस्था- फळ वाढ आणि पक्वता\n००:५२:३४ (मोनो पोटॅशिअम फॉस्फेट) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे १५-२० दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात.\nमॅंगनिज सल्फेट ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे १०-१५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.\nविद्राव्य एन.पी.के. ००:५२:३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) १२.८० किलो प्रति हेक्टर अधिक युरिया ३१.४० किलो प्रति हेक्टर अधिक ००:००:५० हे ११.५० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने १० वेळा ड्रीपद्वारे द्यावे.\nपिकाची अवस्था- फळ पक्वता\nवसन वेल व गुळवेल शेताच्या बांधावरून काढून टाकावेत.\nतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील किडींचा प्रादुर्भाव विचारात घेऊन योग्य त्या जिवाणूनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. नंतर प्रत्येक फळाला पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे.\nबॅग लावण्यास उशीर होत असे��� तर नीम तेल १ टक्का (ॲझाडिरेक्टीन १० हजार पी.पी.एम.) ३ मिली प्रति लिटर अधिक फिश ऑइल रेझिन सोप अर्धा ते एक मिलि प्रति लिटर प्रमाणे बांधाकडील झाडांवर फवारावे.\nफळ माशी : पिकात १२ मॅकफेल सापळे किंवा टोरूला इस्ट सापळे/ बॅक्ट्रोसेरा ल्युर पाण्याच्या सछिद्र रिकाम्या बंद बाटलीत टांगते ठेवावेत. त्याखाली प्लॅस्टिकच्या टोपलीत पाणी भरून ठेवावे. ल्युर प्रत्येक १५-२० दिवसाला बदलावेत.\nसदर्न स्टींक बग (अंडी अवस्था) नियंत्रणासाठी, नीम तेल १ टक्का (ॲझाडिरेक्टीन १०,००० पीपीएम) ३ मिलि अधिक करंज बियाचे तेल ३ मिलि प्रति लिटर अधिक स्टीकर ०.२५ मिलि प्रति लिटर याप्रमाणे मिसळून फवारणी करावी.\nबागेची अवस्था – फुलधारणा आणि फलधारणा\nनॅप्थलिन ॲसिटिक ॲसिड( ४.५%) हे २२.५ मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारावे.\nसूक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण १ ते १.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे फवारावे.\nनत्र : स्फुरद : पालाश ००:५२:३४ (मोनोपोटॅशिअम फॉस्फेट) ८.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने ३ वेळा ड्रीपमधून द्यावे.\nजिप्सम १.७० ते १.८० किलो प्रति झाड आणि मॅग्नेशिअम सल्फेट हे ७०० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे जमिनीतून द्यावे व पाणी द्यावे. मॅग्नेशिअम सल्फेट ड्रीपद्वारे देखील देता येऊ शकते.\nबागेची अवस्था – फलधारणा पूर्ण झाल्यानंतर\nनत्र : स्फुरद : पालाश ००:५२:३४ (मोनोपोटॅशिअम फॉस्फेट) ८.५० किलो, युरिया २२.५० किलो आणि ००:००:५० (सल्फेट ऑफ पोटॅश) १६.३० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने ५ वेळा ड्रिपद्वारे द्यावे.\nसुक्ष्म अन्नद्रव्यांची १-१.५ किलो प्रति हे. याप्रमाणे फवारणी करावी.\nजिबरेलिक आम्ल ५० पीपीएम मात्रेमध्ये १५ दिवसांच्या अंतराने २ वेळा फवारावे.\nकीड व रोग व्यवस्थापन (फूलधारणा/फलधारणा/फळ वाढीचा काळ)\nफुलधारणा : नीम तेल (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) किंवा करंज बियांचे तेल ३ मिली प्रति लिटर किंवा स्पिनेटोरम (१२% एससी) १ मिली किंवा स्पिनोसॅड (४५% एससी) ०.५ मिली अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी.\nफळधारणा/फळवाढ : सायॲण्ट्रानिलीप्रोल किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५% एससी) किंवा टोलफेनपायरॅड (१५% एससी) किंवा फ्लोनिकॅसिड (५०% डब्लूजी) ०.७५ ते १ मिली प्रति लिटर अधिक स्टिकर स्प्रेडर ०.२५ मिली प्रति लिटर.\nबागेची अवस्था- ताण आणि विश्रांती अवस्था सुरू आहे.\nकीड व रोग व्यवस्थापन- ताण आणि विश्रांती\nखोड किडा, पिन होल बोरर, वाळवी आणि पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. प्रादुर्भावानुसार १५-२० च्या अंतराने योग्य कीटकनाशकाची फवारणी करावी.\nसूत्रकृमी प्रादुर्भावित बाग :\nफ्लुएनसल्फोन (२% जीआर) ४० ग्रॅम प्रति झाड बागेला पहिले पाणी देताना प्रत्येक ड्रीपरखाली ५-१० सेंमी खोलवर टाकावे, किंवा ४० ग्रॅम प्रति ४-५ लिटर पाण्यात विरघळून झाडाभोवती गोलाकार ड्रेचिंग करावे.\nमॉन्सूनच्या शेवटी सर्व बहारातील झाडांना खालील प्रकारे पेस्ट तयार करून लावावी.\nलाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरीफॉस (२० टक्के ईसी) २० मिली अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर याप्रमाणे जमिनीपासून २-२.५ फुटापर्यंत पेस्ट लावावी.\nअन्नद्रव्य……………पानांमधील त्यांचे आवश्यक प्रमाण\nवरील नत्र, स्फुरद, पालाशच्या शिफारशी पाने परीक्षण अहवालाच्या इष्टतम श्रेणीप्रमाणे आहेत. जर एखादा घटक इष्टतम श्रेणीपेक्षा कमी असल्यास, वरील शिफारस २५ टक्क्यांनी वाढविण्याचा सल्ला दिला जातो.\nसर्व बहरांतील रोगांच्या व्यवस्थापनासाठी\nतेलकट डागासाठी फळ पिकाच्या कालावधीत फवारणी (७ ते १० दिवसांच्या अंतराने)\nबोर्डो मिश्रण (फक्त ०.५%, छाटणीनंतर १ टक्का वगळता)\nत्यानंतर स्ट्रेप्टोमायसीन* (५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा\n२-ब्रोमो, २-नायट्रो प्रोपेन -१, ३-डायओल (ब्रोनोपोल) ५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २०-२५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रोक्साइड २०-२५ ग्रॅम प्रति १० लिटर अधिक स्प्रेडर स्टिकर (५मिलि प्रति १० लिटर )\nफळबागेत असलेल्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावानुसार कॉपर फॉर्मूलेशनवर आधारित बुरशीनाशकात योग्य बदल केले जाऊ शकतात.\nसॅलिसीलिक ॲसिड ०.३ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे ४ फवारण्या करा.\nसूक्ष्म अन्नद्रव्यांच्या ४ फवारण्या करा.\nतेलकट डाग रोगासाठी तातडीच्या फवारण्या\nहिरव्या लिंबाच्या अवस्थेतील फळांवर दिसणारे तेलकट डागाच्या प्रादुर्भावानंतर लवकरच ४ दिवसांच्या अंतराने १-२ फवारण्या घ्या.\nस्ट्रेप्टोमायसीन* ५ ग्रॅम अधिक ब्रोनोपोल ५ ग्रॅम अधिक कोसाइड २० ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ५ मिलि प्रति १० लिटर\nस्ट्रेप्टोमायसीन ५ ग्रॅम अधिक ब्रोनोपोल ५ ग्रॅम अधिक कार्बेंडाझिम १० ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ५ मिलि प्रति १० लिट�� पाणी.\nविश्रांती कालावधीत १०-१५ दिवसांच्या अंतराने १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी.\nकिंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रोक्साइड २०-२५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ५ मिलि प्रति १० लिटर.\nवरीलपैकी कोणत्याही २ बुरशीनाशकाच्या फुलधारणा आणि फळधारणेच्या कालावधीत १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या केल्यास चांगला फायदा होतो. तसेच पुढील काळात अनेक फवारण्या टाळता येतात.\nबोर्डो मिश्रण वगळता नेहमीच्या फवारणीमध्ये स्प्रेडर स्टीकरचा वापर करावा.\nहंगामात कॉपरयुक्त बुरशीनाशकांशिवाय कोणत्याही कीटकनाशकाचा वापर २ पेक्षा जास्त वेळा करू नये.\nसंपर्क : दिनकर चौधरी, ०२१७-२३५००७४\n(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)\nडाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजन\nतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील किडींचा प्रादुर्भाव विचारात घेऊन योग्य त्या जिवाणूनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. नंतर प्रत्येक फळाला पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे.\nपिकाची अवस्था- फळ वाढ आणि पक्वता\n००:५२:३४ (मोनो पोटॅशिअम फॉस्फेट) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे १५-२० दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात.\nमॅंगनिज सल्फेट ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे १०-१५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.\nविद्राव्य एन.पी.के. ००:५२:३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) १२.८० किलो प्रति हेक्टर अधिक युरिया ३१.४० किलो प्रति हेक्टर अधिक ००:००:५० हे ११.५० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने १० वेळा ड्रीपद्वारे द्यावे.\nपिकाची अवस्था- फळ पक्वता\nवसन वेल व गुळवेल शेताच्या बांधावरून काढून टाकावेत.\nतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील किडींचा प्रादुर्भाव विचारात घेऊन योग्य त्या जिवाणूनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. नंतर प्रत्येक फळाला पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे.\nबॅग लावण्यास उशीर होत असेल तर नीम तेल १ टक्का (ॲझाडिरेक्टीन १० हजार पी.पी.एम.) ३ मिली प्रति लिटर अधिक फिश ऑइल रेझिन सोप अर्धा ते एक मिलि प्रति लिटर प्रमाणे बांधाकडील झाडांवर फवारावे.\nफळ माशी : पिकात १२ मॅकफेल सापळे किंवा टोरूला इस्ट सापळे/ बॅक्ट्रोसेरा ल्युर पाण्याच्या सछिद्र रिकाम्या बंद बाटलीत टांगते ठेवावेत. त्याखाली प्लॅस्टि���च्या टोपलीत पाणी भरून ठेवावे. ल्युर प्रत्येक १५-२० दिवसाला बदलावेत.\nसदर्न स्टींक बग (अंडी अवस्था) नियंत्रणासाठी, नीम तेल १ टक्का (ॲझाडिरेक्टीन १०,००० पीपीएम) ३ मिलि अधिक करंज बियाचे तेल ३ मिलि प्रति लिटर अधिक स्टीकर ०.२५ मिलि प्रति लिटर याप्रमाणे मिसळून फवारणी करावी.\nबागेची अवस्था – फुलधारणा आणि फलधारणा\nनॅप्थलिन ॲसिटिक ॲसिड( ४.५%) हे २२.५ मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारावे.\nसूक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण १ ते १.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे फवारावे.\nनत्र : स्फुरद : पालाश ००:५२:३४ (मोनोपोटॅशिअम फॉस्फेट) ८.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने ३ वेळा ड्रीपमधून द्यावे.\nजिप्सम १.७० ते १.८० किलो प्रति झाड आणि मॅग्नेशिअम सल्फेट हे ७०० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे जमिनीतून द्यावे व पाणी द्यावे. मॅग्नेशिअम सल्फेट ड्रीपद्वारे देखील देता येऊ शकते.\nबागेची अवस्था – फलधारणा पूर्ण झाल्यानंतर\nनत्र : स्फुरद : पालाश ००:५२:३४ (मोनोपोटॅशिअम फॉस्फेट) ८.५० किलो, युरिया २२.५० किलो आणि ००:००:५० (सल्फेट ऑफ पोटॅश) १६.३० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने ५ वेळा ड्रिपद्वारे द्यावे.\nसुक्ष्म अन्नद्रव्यांची १-१.५ किलो प्रति हे. याप्रमाणे फवारणी करावी.\nजिबरेलिक आम्ल ५० पीपीएम मात्रेमध्ये १५ दिवसांच्या अंतराने २ वेळा फवारावे.\nकीड व रोग व्यवस्थापन (फूलधारणा/फलधारणा/फळ वाढीचा काळ)\nफुलधारणा : नीम तेल (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) किंवा करंज बियांचे तेल ३ मिली प्रति लिटर किंवा स्पिनेटोरम (१२% एससी) १ मिली किंवा स्पिनोसॅड (४५% एससी) ०.५ मिली अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी.\nफळधारणा/फळवाढ : सायॲण्ट्रानिलीप्रोल किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५% एससी) किंवा टोलफेनपायरॅड (१५% एससी) किंवा फ्लोनिकॅसिड (५०% डब्लूजी) ०.७५ ते १ मिली प्रति लिटर अधिक स्टिकर स्प्रेडर ०.२५ मिली प्रति लिटर.\nबागेची अवस्था- ताण आणि विश्रांती अवस्था सुरू आहे.\nकीड व रोग व्यवस्थापन- ताण आणि विश्रांती\nखोड किडा, पिन होल बोरर, वाळवी आणि पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. प्रादुर्भावानुसार १५-२० च्या अंतराने योग्य कीटकनाशकाची फवारणी करावी.\nसूत्रकृमी प्रादुर्भावित बाग :\nफ्लुएनसल्फोन (२% जीआर) ४० ग्रॅम प्रति झाड बागेला पहिले पाणी देताना प्रत्येक ड्रीपरखाली ५-१० सेंमी खोलवर टाकावे, किंवा ४० ग्रॅम प्रति ४-५ लिटर पाण्यात विरघळून झाडाभोवती गोलाकार ड्रेचिंग करावे.\nमॉन्सूनच्या शेवटी सर्व बहारातील झाडांना खालील प्रकारे पेस्ट तयार करून लावावी.\nलाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरीफॉस (२० टक्के ईसी) २० मिली अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर याप्रमाणे जमिनीपासून २-२.५ फुटापर्यंत पेस्ट लावावी.\nअन्नद्रव्य……………पानांमधील त्यांचे आवश्यक प्रमाण\nवरील नत्र, स्फुरद, पालाशच्या शिफारशी पाने परीक्षण अहवालाच्या इष्टतम श्रेणीप्रमाणे आहेत. जर एखादा घटक इष्टतम श्रेणीपेक्षा कमी असल्यास, वरील शिफारस २५ टक्क्यांनी वाढविण्याचा सल्ला दिला जातो.\nसर्व बहरांतील रोगांच्या व्यवस्थापनासाठी\nतेलकट डागासाठी फळ पिकाच्या कालावधीत फवारणी (७ ते १० दिवसांच्या अंतराने)\nबोर्डो मिश्रण (फक्त ०.५%, छाटणीनंतर १ टक्का वगळता)\nत्यानंतर स्ट्रेप्टोमायसीन* (५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा\n२-ब्रोमो, २-नायट्रो प्रोपेन -१, ३-डायओल (ब्रोनोपोल) ५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २०-२५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रोक्साइड २०-२५ ग्रॅम प्रति १० लिटर अधिक स्प्रेडर स्टिकर (५मिलि प्रति १० लिटर )\nफळबागेत असलेल्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावानुसार कॉपर फॉर्मूलेशनवर आधारित बुरशीनाशकात योग्य बदल केले जाऊ शकतात.\nसॅलिसीलिक ॲसिड ०.३ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे ४ फवारण्या करा.\nसूक्ष्म अन्नद्रव्यांच्या ४ फवारण्या करा.\nतेलकट डाग रोगासाठी तातडीच्या फवारण्या\nहिरव्या लिंबाच्या अवस्थेतील फळांवर दिसणारे तेलकट डागाच्या प्रादुर्भावानंतर लवकरच ४ दिवसांच्या अंतराने १-२ फवारण्या घ्या.\nस्ट्रेप्टोमायसीन* ५ ग्रॅम अधिक ब्रोनोपोल ५ ग्रॅम अधिक कोसाइड २० ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ५ मिलि प्रति १० लिटर\nस्ट्रेप्टोमायसीन ५ ग्रॅम अधिक ब्रोनोपोल ५ ग्रॅम अधिक कार्बेंडाझिम १० ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ५ मिलि प्रति १० लिटर पाणी.\nविश्रांती कालावधीत १०-१५ दिवसांच्या अंतराने १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी.\nकिंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रोक्साइड २०-२५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ५ मिलि प्रति १० लिटर.\nवरीलपैकी कोणत्याही २ बुरशीनाशकाच्या फुलधारणा आणि फळधारणेच्या कालावधीत १५ दिवसांच्या अंतराने फवारण्��ा केल्यास चांगला फायदा होतो. तसेच पुढील काळात अनेक फवारण्या टाळता येतात.\nबोर्डो मिश्रण वगळता नेहमीच्या फवारणीमध्ये स्प्रेडर स्टीकरचा वापर करावा.\nहंगामात कॉपरयुक्त बुरशीनाशकांशिवाय कोणत्याही कीटकनाशकाचा वापर २ पेक्षा जास्त वेळा करू नये.\nसंपर्क : दिनकर चौधरी, ०२१७-२३५००७४\n(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)\nडॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. आशिस माइति, डॉ. मल्लिकार्जुन, दिनकर चौधरी\nकीटकनाशक पूर floods डाळ डाळिंब सोलापूर\nकीटकनाशक, पूर, Floods, डाळ, डाळिंब, सोलापूर\nतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील किडींचा प्रादुर्भाव विचारात घेऊन योग्य त्या जिवाणूनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. नंतर प्रत्येक फळाला पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nसूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवड\nखानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणार\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/QfF-Sp.html", "date_download": "2021-07-26T18:51:15Z", "digest": "sha1:QT7KNGHZ3FU3VBOX6FESFU76QFZVNDP3", "length": 6595, "nlines": 32, "source_domain": "www.punepravah.page", "title": "मनोरुग्‍णांच्‍या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करा- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nमनोरुग्‍णांच्‍या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करा- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे, दिनांक 17- प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्‍णांच्‍या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्‍हा नियोजन समिती, कम्‍युनिटी सोशल रिस्‍पॉन्सिबिलीटी, स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या मदतीने या आराखड्याच्‍या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्‍ध करण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल, असेही त्‍यांनी सांगितले.\nजिल्‍हाधिकारी कार्यालयात रुग्‍ण कल्‍याण नियामक समितीची बैठक झाली. यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. बैठकीस जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, प्रादेशिक मनोरुग्‍णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस, स्‍थानिक मनोविकार तज्ञ डॉ. भरत सरोदे, शर्मिला सय्यद आणि इतर सदस्‍य उपस्थित होते.\nडॉ. देशमुख म्‍हणाले, ज्‍या रुग्‍णांना बरे झाल्‍यानंतरही त्‍यांचे नातेवाईक घेवून जात नाहीत किंवा बरे झालेले तथापि, त्‍यांचा मूळ ठावठिकाणा सापडत नसलेल्‍या रुग्‍णांच्‍या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. याकरिता स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेतली जावी. सध्‍या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्‍याने या रुग्णांना कोरोनाची लागण होणार नाही, याचीही काळजी घ्‍यावी, आवश्‍यकता वाटल्‍यास त्‍यांच्‍यासाठी स्‍वतंत्र 2 वॉर्ड निर्माण करण्‍यात यावेत, असेही ते म्‍हणाले.\nमनोरुग्‍णालयात दाखल रुग्‍णांवर उपचार करतांना त्‍यांचे नातेवाईक जवळ असतील, तर असे रुग्‍ण लवकर बरे होण्‍याची शक्‍यता असते. या बाबीचा विचार करुन फॅमिली वॉर्ड व���कसित करता येतील, का याचाही विचार करण्‍याची सूचना जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केली. प्रादेशिक मनोरुग्‍णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस यांनी प्रास्‍ताविक केले.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.shubhasurpedia.com/post/youtube-audience-growth", "date_download": "2021-07-26T20:10:13Z", "digest": "sha1:XLBN4PBUKNFHJ6WEDZADTTI24GIMDUU4", "length": 20482, "nlines": 75, "source_domain": "www.shubhasurpedia.com", "title": "युट्यूबवर स्वतःचा ऑडियन्स कसा निर्माण कराल? नवीन युट्यूबर्ससाठी महत्वाच्या टिप्स!", "raw_content": "\nयुट्यूबवर स्वतःचा ऑडियन्स कसा निर्माण कराल नवीन युट्यूबर्ससाठी महत्वाच्या टिप्स\nमित्रांनो, युट्यूब हे एक असं पॉवरफुल माध्यम आहे जिथे आपल्याला स्वतःच्या मर्जीने, आपल्याला आवडतो तो कंटेंट अपलोड करण्याची मुभा असते आणि अर्थात जर आपण आपल्या क्षेत्रात बऱ्यापैकी अनुभवी आणि knowledgebale आणि talented असाल, तर आपल्याला नक्कीच चांगला रिस्पॉन्स मिळतो.\n● परफेक्शनसाठी थांबून न राहता सुरुवात करा -\nआपण कलाकार नेहमीच आपल्या ऑडियन्सला बेस्ट देण्यासाठी प्रयत्नशील असतो. आणि जोपर्यंत आपण आपल्या कलेत एक वरचा क्लास मिळवत नाही, तोपर्यंत आपण आपल्या ऑडियन्स समोर आपली कला पेश करायचा विचारच करत नाही अगदी योग्य विचार आहे हा, पण या परफेक्शन गाठण्याच्या नादात, कधीकधी आपण वेळ जरा जास्त घालवून बसतो आणि युट्यूब वर वेळ ही फार महत्वाची गोष्ट असते अगदी योग्य विचार आहे हा, पण या परफेक्शन गाठण्याच्या नादात, कधीकधी आपण वेळ जरा जास्त घालवून बसतो आणि युट्यूब वर वेळ ही फार महत्वाची गोष्ट असते साधारण ४-५ वर्षांपूर्वी युट्यूबवर स्वतःचा चॅनल तयार करून तो ग्रो करणं जितकं सहज शक्य होतं, त्यापेक्षा बऱ्यापैकी अवघड ते आत्ता झालंय साधारण ४-५ वर्षांपूर्वी युट्यूबवर स्वतःचा चॅनल तयार करून तो ग्रो करणं जितकं सहज शक्य होतं, त्यापेक्षा बऱ्यापैकी अवघड ते आत्ता झालंय आत्ता चॅनल तयार करून तो वाढवण्यासाठी बरेच जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. पूर्वीपेक्षा युट्यूबच्या पॉलिसीजही बदलल्या आहेत. पण सोशल मीडिया आणि त्यातही युट्यूब कन्झ्युम होण्याचं वाढतं प्रमाण बघता यापुढच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्म्स हेच पारंपरिक प्लॅटफॉर्म्सपेक्षा कैक पटींनी जास्त वापरले जाणार हे नक्की. आणि असं असताना आपला युट्यूब चॅनल नसणं हे काळाच्या मागे पडण्यासारखं आहे, जे परवडणारं नाही. त्यामुळे युट्यूब प्रवासाची सुरुवात होणं हे खूप महत्त्वाचं आहे. जे येत असेल, त्यातलं बेस्ट घेऊन सुरुवात करा. आपल्या कॅटेगरीमधले बाकीचे चॅनल्स बघून इम्प्रूव्ह करा.\n● कंटेंट प्लॅनिंग -\nयुट्यूब चॅनल क्रिएट करायच्या आधी एक विचार आणि त्यादृष्टीने तयारी व्हायला हवी ती म्हणजे तुम्हांला कशाची आवड, इंटरेस्ट आहे आणि कोणत्या प्रकारचा कंटेंट तयार करायला आवडेल कारण एखादा विषय सापडला तर त्यावर एखाद दुसरा व्हिडियो पटकन कोणीही करेल, पण जर युट्यूब चॅनल रेग्युलरली चालवायचा असेल, तर तुम्हांला तुमच्या खास आवडीचा, इंटरेस्टचा आणि त्याबद्दल तुम्हांला बऱ्यापैकी माहिती आहे असा विषय शोधायला हवा. तरच तुम्ही त्या विषयावर सातत्याने व्हिडियोज तयार करू शकाल. कारण युट्यूबवर सातत्याने काम करत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं एखाद्या नोकरीमध्ये, रोजच्या रोज कामावर जावं लागतं तेव्हा कुठे महिन्याच्या शेवटी त्याचा मोबदला मिळतो, तसंच युट्यूबचं आहे. जर एक सिरीयस ऑप्शन म्हणून युट्यूबकडे बघायचं असेल, तर मेहनत करायची तयारी हवी, सातत्य हवं\nकंटेंट हा युट्यूबमधला एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जितके चांगले, उपयोगी व्हिडियो तयार कराल, तितका जास्त ऑडियन्स तुमच्या चॅनलवर येईल. चॅनलची सुरुवात करताना, किमान पुढल्या ५० व्हिडियोजच्या आयडियाज जर तुमच्या डोक्यात लगेच येऊ शकत असतील तर याचा अर्थ ही कॅटेगरी तुमच्यासाठी योग्य आहे आणि हा चॅनल तुम्ही यशस्वीपणे चालवू शकाल.\nजरी आयडियाज डोक्यात तयार असल्या तरी पुढचं काम तसं कठीण असतं. कारण प्रत्यक्षात व्हिडियो रेकॉर्ड करून एडिट करणं आणि सगळ्या टेक्निकल गोष्टी सांभाळू�� युट्यूबवर अपलोड करणं हा फार मोठा टास्क असतो. आणि आपला एक स्वतःचा असा ऑडियन्स तयार करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रेग्युलर अपलोड्स करत राहणं त्यामुळे सुचलेल्या आयडियाज कमीत कमी वेळेत आणि जास्त जास्त चांगल्या पद्धतीने (अर्थात उपलब्ध रिसोर्सेसमध्ये) कशा राबवता येतील याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे.\n● रेकॉर्डिंग आणि एडिटिंग -\nजो प्लॅन आत्तापर्यंत तयार केला आहे तो actually implememt करायची इथून सुरुवात होते. आणि हाच भाग सगळ्यात कठीण असतो. तुमचे व्हिडियोज रेकॉर्ड करणं (जर गायक किंवा म्युझिशियन्स असाल त्यानुसार प्लॅन - गरज असल्यास आधी ऑडियो रेडी करून घेणं आणि त्यावर व्हिडियो शूट करणं) आणि रेकॉर्ड झालेले व्हिडियोज एडिट करणं हा या संपूर्ण प्रोसेसमधला सगळ्यात महत्वाचा आणि सातत्यानं करावा लागणारा भाग आहे. त्यामुळे सुरुवातीला तरी हे सगळं करण्याची जी मेथड आहे ती अशी ठेवा की जिचा तुम्हांला कंटाळा येणार नाही. सोप्यात सोप्या पद्धतीने व्हिडियोज तयार करून ते अपलोड करणं हा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेवून काम करा.\nकारण जर व्हिडियोज तयार करण्याची प्रोसेस अवघड असेल तर तुम्ही कालांतराने कंटाळून व्हिडियोज तयार करणं पुढे ढकलू शकता, त्यासाठी कारणं देऊ शकता. शिवाय हे तुम्हांला तुमच्या आवाक्यात कसं ठेवता येईल हे ही बघितलं तर ते चॅनलच्या सुरुवातीच्या काळात सोयीचं ठरेल. शक्यतो यासाठी कोणावर अवलंबून न राहता स्वतःच हे सगळं चांगल्या प्रकारे कसं करता येईल याचा विचार करा. दुसऱ्याकडून करून घेण्यात दोन गोष्टी होऊ शकतात. पहिली गोष्ट जर ती व्यक्ती तेवढ्या इंटरेस्टने ते काम पूर्ण करत नसेल तर व्हिडियोज अपलोड होण्यात उशीर होऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे दुसऱ्याकडून काम करून घेताना, त्याचा मोबदला हा दिलाच पाहिजे. पण अगदी सुरुवातीच्या काळात ती इन्व्हेस्टमेंट शक्य झाली नाही तर चॅनलवर व्हिडियो अपलोड होणं कमी होऊ शकतं.\nशिवाय आता मोबाईलच्या साहाय्यानेसुद्धा शूटिंग, एडिटिंग हे सगळं करता येतं. बरीच टूल्स, सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. त्या सगळ्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला हवा.\n● चॅनल आणि व्हिडियो ऑप्टिमायझेशन -\nव्हिडियो तयार झाल्यानंतर तो युट्यूबवर अपलोड करणं हे सुद्धा स्किलफुल काम आहे. आणि त्यासाठी असायला लागतो आपला स्वतःचा युट्यूब चॅनल. फक्त गुगल अकाऊंटच्या साहाय्याने कोणत्याही फीविना आपला चॅनल युट्यूबवर तयार करता येतो. आणि जितक्या सहज आपण WhatsAppवर फाईल शेअर करतो तितक्याच सहज आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडियो अपलोड करता येतो.\nपण चॅनल नुसता तयार करून किंवा व्हिडियो नुसता अपलोड करून भागत नाही. या दोन्हीचं ऑप्टिमयझेशन करेक्ट होणं गरजेचं आहे तरच त्याला रीच मिळू शकतो. चॅनल किंवा व्हिडियोचं टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स, थम्बनेल्स, हॅशटॅग्स, या सगळ्या गोष्टी टेक्निकली जितक्या परफेक्ट होतील तितका व्हिडियो गुगल किंवा कोणत्याही सर्च इंजिनच्या SEO च्या निकषांवर जास्त उतरेल\nअर्थात काहीतरी अगदीच कमी दर्जाचा व्हिडियो असेल तर तो या ऑप्टिमयझेशन ट्रिक्सनी व्हायरल होईल असं अजिबात नाही. पण एखादा चांगला व्हिडियो असेल तर तो व्हायरल होण्यासाठी आधी किमान लोकांपर्यंत पोचणं हे या सगळ्या ऑप्टिमयझेशनवर अवलंबून असतं. जेव्हा पहिल्या काही लोकांपर्यंत तो व्हिडियो पोचून त्यांना आवडेल तेव्हा शेअर केला जाईल पण त्यासाठी त्यांना तो दिसला पाहिजे. हे दिसणं हे SEO यशस्वी करतात.\nआजच्या जगात एखादं उत्तम क्रिएशन करून तेवढ्यापुरतं भागत नाही तर ते काम आपण केलंय हेसुद्धा आपल्यालाच जगाला ओरडून सांगावं लागतं. आणि त्यात काहीही वाईट किंवा चुकीचं नाही. म्हणतात ना, बोलणाऱ्याची मातीपण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही याच धरतीवर, जबरदस्त प्रमोशन करणाऱ्याचा टुकार व्हिडियोसुद्धा व्हायरल होतो आणि प्रमोशन न करणाऱ्याचा अप्रतिम कॉन्टेन्टसुद्धा अगदीच कमी बघितला जातो.\nत्यामुळे चॅनलला एक चांगला सबस्क्रायबर बेस तयार होईपर्यंत अगदी पेड प्रमोट नाही पण निदान आपल्या इतर सोशल मीडिया हँडल्सवरून शेअर करणं, आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना चॅनलबद्दल सांगून त्यांना सबस्क्राईब करायला आणि व्हिडियोज बघायला सांगणं, हे तर नक्कीच करायला हवं.\n● रेग्युलर अपलोड्स -\nयुट्यूबवरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ठराविक कालावधीच्या अंतराने व्हिडियोज अपलोड करत राहणं. कारण पहिल्या दोन पाच व्हिडियोजनंतर लगेच चॅनल ग्रो व्हायला सुरुवात होणार नाही. त्यासाठी किमान पन्नास शंभर व्हिडियोज आवश्यक आहेत. युट्यूब गेममध्ये सातत्य सगळ्यात मोठी भूमिका बजावतं.\nपर्यायाने, ज्याला सोप्या मेथड्स ठेवून एका चां���ल्या दर्जाचे व्हिडियोज रेग्युलरली पब्लिश करणं जमतंय त्याला युट्यूबवर यश मिळण्याचे चान्सेस इतरांपेक्षा कैक पटींनी जास्त आहेत.\nआणि जी फ्रिक्वेन्सी ठरवाल ती मेंटेन करा. म्हणजे अगदी महिन्यात दोनच व्हिडियोज अपलोड केले तरी चालतील पण मग कंपल्सरी दोन व्हिडियोज प्रत्येक महिन्याला काहीही झालं तरी चॅनलवर गेलेच पाहिजेत\nथोडक्यात सांगायचं तर युट्यूबर होणं म्हणजे अनेक प्रकारची कामं, उदा. स्क्रिप्टिंग, व्हिडियो एडिटिंग, मार्केटिंग, सोशल मीडिया, अशी बरीच कामं निदान सुरुवातीच्या काळात तरी यायला हवीत. एकदा चॅनल ग्रो झाला, की तुमचं कोअर लेव्हल काम सोडून बाकीची कामं एक्स्पर्ट्सकडून करून घेता येतील, पण तोवर, सब कुछ तुम्हीच अर्थात याची एक दुसरी बाजू म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायची संधी मिळते अर्थात याची एक दुसरी बाजू म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायची संधी मिळते स्किल्स डेव्हलप करणं आणि ती इम्प्लिमेंट करून त्यातून यश मिळवणं यात प्रचंड समाधान मिळतं\nशुभसूर क्रिएशन्सचा युट्यूब प्रवास\nतो... ती... आणि कोकणकन्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF.%E0%A4%B5%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-07-26T19:15:16Z", "digest": "sha1:VBMWMNOMYVBQABD7SG3MP5MZMO6O5SN3", "length": 3900, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वि.वा. शिरवाडकर यांचे साहित्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:वि.वा. शिरवाडकर यांचे साहित्य\n\"वि.वा. शिरवाडकर यांचे साहित्य\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nआहे आणि नाही (पुस्तक)\nवादळ वेल (कविता संग्रह)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २००८ रोजी १०:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/apple%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8-40-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-07-26T20:58:19Z", "digest": "sha1:H57TEOMNVSVPIOLUAAYAHZA23S7UNPK3", "length": 12047, "nlines": 153, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Payपल पे 40 नवीन बँका आणि पत संस्था जोडले | आयफोन बातम्या", "raw_content": "\nPayपल पे 40 नवीन बँका आणि पत संस्था जोडते\nइग्नासिओ साला | | ऍपल पे, आमच्या विषयी\nगेल्या वर्षी अमेरिकेत त्याची सुरुवात झाल्यापासून, Appleपल वित्तीय संस्था आणि बँकांचे समर्थन वाढवत आहे आपल्या ग्राहकांना आयफोन वापरुन पैसे देण्याची परवानगी देण्यासाठी. तथापि, देशाबाहेर, ते केवळ ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये समस्या नसतानाच पोहोचण्यास यशस्वी झाले आहे. अमेरिकन एक्स्प्रेसने लवकरच स्पेन, सिंगापूर आणि हाँगकाँग येथे दाखल होणार आहे.\nIssपलकडे कार्ड जारीकर्ता अमेरिकन एक्स्प्रेसबरोबर भागीदारी करण्याशिवाय पर्याय नाही इतर देशांतील आगमनास वेग देण्यासाठी, मुख्यत: बँकांना ज्या अडचणी येत आहेत त्या मुळे, ज्यांना व्यापारी त्यांच्याकडून घेतलेले कमिशन क्रेडिट कार्डच्या माध्यमाने देय देण्यासंबंधी वितरित करू इच्छित नाहीत.\nपुढच्या वर्षाच्या सुरूवातीस, Appleपल पे केवळ स्पेन, सिंगापूर आणि हाँगकाँगपर्यंतच पोहोचणार नाही तर चीनदेखील त्याच्या मुख्य ग्राहकांपर्यंत पोहचणार आहे जिथे त्याने मोठ्या बँकांशी करार केला आहे. देशात ही नवीन इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा ऑफर करण्यात सक्षम होण्यासाठी.\nअमेरिकन हेरिटेज फेडरल क्रेडिट युनियन\nबॅटन रुज टेलको फेडरल क्रेडिट युनियन\nप्रथम वित्तीय पत युनियन (आयएल)\nट्रेंटनची पहिली नॅशनल बँक\nचकमक क्षेत्र शाळा कर्मचारी क्रेडिट युनियन\nग्लास सिटी फेडरल क्रेडिट युनियन\nगॅरंटी बँक आणि ट्रस्ट कंपनी\nहिल्स बँक आणि ट्रस्ट कंपनी\nहडसन व्हॅली फेडरल क्रेडिट युनियन\nमिशिगन टेक कर्मचारी फेडरल क्रेडिट युनियन\nमिडकोस्ट फेडरल क्रेडिट युनियन\nभागीदारी वित्तीय पत युनियन\nपोलिस आणि फायर फेडरल क्रेडिट युनियन\nकलम 705 फेडरल क्रेडिट युनियन\nसुरक्षित अ‍ॅडव्हाण्टेज फेडरल क्रेडिट युनियन\nवेस्ट प्लेन्स बँक आणि ट्रस्ट कंपनी\nवेस्टटेक्स फेडरल क्रेडिट युनियन\nविल्मिंग्टन सेव्हिंग्ज फंड सोसायटी\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संप���र्ण मार्ग: आयफोन बातम्या » ऍपल उत्पादने » ऍपल पे » Payपल पे 40 नवीन बँका आणि पत संस्था जोडते\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nAppleपलच्या वेतनाबद्दल जगात किती बँका आहेत हे मला जाणवत आहे. प्रत्येक अद्यतनासह अधिक नावे आणि अधिक नावे आहेत, यादी अंतहीन नाही.\nAppleपल टीव्हीवरून ट्विटरवर लवकरच प्रवेश करणे सुलभ होईल\nफोर्ड 2011 मॉडेल नंतर सिरी आयज फ्री आणेल\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/scholarship-exam-22-fraud-student-vengurle-kokan-marathi-news-262495", "date_download": "2021-07-26T20:19:30Z", "digest": "sha1:7SZ2ZMPF7LJRD42DEDWPFHKDDQULOR63", "length": 9159, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक ! शिष्यवृत्ती परीक्षेत सापडले 22 बोगस विद्यार्थी..", "raw_content": "\nतालुक्‍यातील एका सेंटरवर आज घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे 22 विद्यार्थी अनधिकृतपणे बोगस बसविण्यात आल्याचे उघड झाले.\n शिष्यवृत्ती परीक्षेत सापडले 22 बोगस विद्यार्थी..\nवेंगुर्ले (सिंधुदूर्ग) : तालुक्‍यातील एका सेंटरवर आज घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे 22 विद्यार्थी अनधिकृतपणे बोगस बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त ��ोत आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असून आपण शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे श्री. कुबल यांनी सांगितले.\nराज्यात आज सर्वत्र शासनमान्य शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आल्या. पाचवी व आठवीमधील विद्यार्थी या परीक्षेला बसवली जातात. वेंगुर्ले तालुक्‍यातील एका सेंटरमध्ये आज जे विद्यार्थी बसविण्यात आले, त्यामधील अनेक विध्यार्थी अनोळखी असल्याचे दिसून आले. पालकांनी त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता ती बरीच मुले ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नसून कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आली. त्यामुळे पालकांनी या बाबत आवाज उठवीत त्या मुलांना या सेंटरवर परीक्षेला बसण्याची परवानगी कोणी दिली, याचा जाब विचारत आहेत.\nहेही वाचा- मुख्यमंत्र्यांचा उद्या रत्नागिरी दौरा : प्रकल्प ग्रस्तांचे म्हणणे आज तरी ऐकून घेणार का..\nपेपरवर वेगळ्या मुलांची नावे\nदरम्यान जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य दादा कुबल यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या हायस्कूलमध्ये धाव घेत पाहणी केली. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता ही मुले तालुक्‍यातील एका हायस्कुलच्या नावावर बसल्याचे समोर आले आहे. येथील मुलांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. शाळेत या परीक्षेच्या सराव परीक्षा होतात. त्यावेळी या शाळेतील मुलांकडून एका वेळी एका विषयाच्या तीन किंवा चार पेपर लिहून घेतात. त्या पेपरवर वेगळ्या मुलांची नावे आसतात असे यावेळी मुलांनी पालकांशी बोलताना सांगितले. यावेळी श्री. कुबल यांच्यासह परबवाडा सरपंच पपु परब, तुळस चे माजी सरपंच आपा परब, सदस्य शेखर तुळसकर यांच्यासह पालक उपस्थित होते.\nहेही वाचा- बाल मावळ्यांनी साकारले रायगड, तोरणा....\nघाटमाथ्यावरील मुले या परीक्षेत मेरिटमध्ये यावीत, यासाठी त्यांना वर्षभर या परीक्षेच्या क्‍लास ला बसविले जाते आणि अशा पद्धतीने एखाद्या शाळेतून त्यांना परीक्षेला बसविण्यात येते. या प्रकारामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या हायस्कुलच्या भूमिकेवर शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. दरम्यान सभापती अनुश्री कांबळी यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/01/Rashtriya-Janata-Dal-Kisan-Jagrik-Saptah-on-January-24-30-against-farmer-laws.html", "date_download": "2021-07-26T20:23:09Z", "digest": "sha1:P7HAGTTU3DPR3TLC25EJCJYU22QPD3EK", "length": 10648, "nlines": 75, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "राष्ट्रीय जनता दल : शेतकरी कायद्यांच्या विरोधात २४-३० जानेवारी 'किसान जागृक सप्ताह' - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome कृषी राष्ट्रीय राष्ट्रीय जनता दल : शेतकरी कायद्यांच्या विरोधात २४-३० जानेवारी 'किसान जागृक सप्ताह'\nराष्ट्रीय जनता दल : शेतकरी कायद्यांच्या विरोधात २४-३० जानेवारी 'किसान जागृक सप्ताह'\nजानेवारी २२, २०२१ ,कृषी ,राष्ट्रीय\nबिहार : शेतकरी कायद्यांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी २४ - ३० जानेवारी 'किसान जागृक सप्ताह' चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली.\nशेतकरी कायद्यांच्या विरोधात केंद्र सरकारची कोंडी होताना दिसत आहे. केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव फेटाळल्यानंतर आरजेडी ने घेतलेल्या निर्णयानंतर बिहारमध्ये भाजप पुन्हा पिछाडीवर जाण्याची चिन्हे दिसत आहे. तर संयुक्त किसान मोर्चाने २६ जानेवारी रोजी दिल्लीत 'किसान परेड' ची घोषणा केली आहे. तर प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये 'महापाडव' आंदोलन होणार आहे.\nदेशाच्या आर्थिक राजधानीत ही 'महापाडाव'\nदेशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 'शेतकरी - कामगार संयुक्त समिती' च्या वतीने 'महापाडव' आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला भाजप वगळता सत्ताधारी शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षांसह सर्व पक्षांंचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.\nat जानेवारी २२, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज��यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/dYxFa6.html", "date_download": "2021-07-26T19:38:31Z", "digest": "sha1:UVCTWLVAUXNRBVIFN6JARG4QS2PYWYTV", "length": 6045, "nlines": 35, "source_domain": "www.punepravah.page", "title": "सात दिवसांत जम्बोतून एकही रुग्ण इतरत्र नेण्याची गरज ��ासली नाही", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nसात दिवसांत जम्बोतून एकही रुग्ण इतरत्र नेण्याची गरज भासली नाही\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n- *26 नवीन करोना रुग्णांना प्रवेश*\n- *5 व्हेंटिलेटर, 5 ICU बेड तयार*\nपुणे : जम्बो कोविड रुग्णालयात अधिक सक्षमपणे सुविधा पुरवून रुग्णांची संपूर्णपणे देखभाल करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अधिक सुविधांच्या गरजेपोटी जम्बो सेंटरमधील रुग्ण इतर रुग्णालयांत हलविण्याची आवश्यकता मागील सात दिवसात एकदाही भासलेली नाही. म्हणजे वैद्यकीय सल्ल्याने इतरत्र नेण्यासाठी डिस्चार्ज (Discharge Against Medical Advice- डामा डिस्चार्ज) देण्याची गरज आठवड्यात एकदाही भासलेली नाही, असे अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी सांगितले.\n‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 14 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. तसेच, आज 26 नवीन रुग्णांना प्रवेश देण्यात आला. गुरुवारपासून येथे प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली असून, गुरुवारी चार रुग्णांना प्रवेश देण्यात आला, तर शुक्रवारी 26 रुग्ण दाखल करण्यात आले, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.\nदरम्यान, येथे आज पाच आयसीयू, तर पाच व्हेंटिलेटर बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले. जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन पाऊले उचलत आहेत याचा सकारात्मक परिणाम येथील सेवेत दिसत आहे.\nश्रीमती अग्रवाल म्हणाल्या, उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत. आज 31 नातेवाईकांनी रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यामुळे रुग्णांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/03/blog-post_15.html", "date_download": "2021-07-26T19:39:53Z", "digest": "sha1:52SGJJHUCJONKBHVZI764MS7XLLAAURL", "length": 13521, "nlines": 264, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: दुर्मिळ अंक", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\n३० जानेवारीला हुतात्मा दिवस असेही म्हणतात. महात्मा गांधीजींच्या पुण्यस्मरणासाठी हे नांव दिले गेले. मी दोन भागात हौतात्म्य हा लेख लिहिला होता तेंव्हा त्याचे स्मरण होणे साहजीकच आहे. त्यानंतर तीन चार दिवसांनीच योगायोगाने माझ्याकडच्या संग्रहातले एक जुने पान हाती लागले. ते लोकसत्ता दैनिकाने पांच वर्षांपूर्वी प्रसारित केले होते. ३० जानेवारी १९४८ रोजी घडलेल्या महात्म्यांच्या निधनाच्या भयंकर वृत्ताचे प्रकाशन दुसरे दिवशी म्हणजे ३१ जानेवारी १९४८ च्या लोकसत्तेच्या अंकात कसे दिले होते याचे छायाचित्र या पांच वर्षांपूर्वीच्या अंकात दिले होते. त्या काळात आधुनिक संदेशवहनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे कुठल्याही माहितीचे ताबडतोब प्रसारण होणे अशक्यच असणार. त्यामुळे संध्याकाळी घडलेल्या दुःखद घटनेची माहिती लवकरात लवकर म्हंटले तरी रात्री छापून दुसरे दिवशी सकाळच्या वृत्तपत्रात देणे क्रमप्राप्त होते. या अंकाचा एक विशेष सांगायचा झाला तर तो मोफत वाटला गेला होता. त्या अंकाचा प्रचंड खप होणार हे निश्चित असूनसुध्दा तत्कालिन वृत्तपत्र व्यवसायाने अशा भीषण घटनेतून आर्थिक फायदा उठवण्याचा विचार केला नव्हता.\nकै. ग.त्र्यं. माडखोलकर या सुप्रसिध्द साहित्यिक संपादकाने त्या घटनेच्याही दोन वर्षे आधी \"जो जळेल तोच जाळील\" या मथळ्याखाली महात्मा गांधींवर लिहिलेला अग्रलेख या पांच वर्षांपूर्वी प्रसारित केलेल्या लोकसत्तेच्या अंकातच १९४८ सालच्या जुन्या लोकसत्तेच्या अंकाच्या चित्राच्या सोबत छापलेला होता. जातीय दंगे थांबावेत, हिंदू आणि मुसलमानांत दिलजमाई व्हावी यासाठी प्रयत्न करतांना \"या जातीविद्वेशाच्या ज्वाळा मी विझवीन तरी किंवा त्यात मी स्वतः भस्म होऊन जाईन.\" असे उद्गार महात्माजींनी काढले होते. त्या संदर्भात माडखोलकरांनी हा अग्रलेख लिहिला होता. यादवांमधील आपसातले युध्द टाळता न आल्याने भगवान श्रीकृष्णांनी एका क्षुद्र असा निमित्याने अवतारसमाप्ती केली, दधिची महर्षींनी योगबलाने आत्मनाश करून घेतला आणि वृत्रासुराला मारण्यासाठी वज्रनिर्मिती करायला आपल्या अस्थी इंद्राला दिल्या, दक्षकन्या सतीने आणि भीष्मावर चिडलेल्या अंबेने होमकुंडात उडी घेतली वगैरे पुराणातले दाखले देऊन या असाध्य वाटणा-या परिस्थितीत महात्माजींचे काय होईल अशी चिंता व्यक्त केली होती. त्यात जी भीती व्यक्त केली होती त्याप्रमाणे विद्वेषाचा वडवानळ शांत झाला नाहीच, दुर्दैवाने त्यात अखेर त्यांचीच प्राणज्योत मावळली.\nही दुर्मिळ माहिती (पांच वर्षांपूर्वी) पुरवल्याबद्दल मी लोकसत्ताचा आभारी आहे.\nधन्यवाद.. सुंदर माहीती दिलित त्या बद्दल....\nसुंदर लेख आहे. सामाजिक बांधिलकीची जाण हल्ली कमी झालेली आहे . तेंव्हा नुकतेच स्वराज्य मिळाल्यामुळे प्रत्येक माणसाला \"स्वराज्याची\" आणि \"स्वराज्यासाठी मिळवण्यासाठी लढलेल्या लोकांबद्दल\" रिस्पेक्ट होता.\nतो अग्रलेख वाचायला आवडेल..\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nनव्या वर्षासाठी बहुभाषिक शुभेच्छा\nथोडी गंमत, थोडा विरंगुळा\nहा चमत्कार घडलाच नाही\nदोन रूपे एका चित्रात\nयंदाचा जागतिक महिला दिन\nदू ऊऊऊ र दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/10877", "date_download": "2021-07-26T19:56:02Z", "digest": "sha1:22W5A65KU6RXPGPQ2EVWJZST73WTEIFH", "length": 9790, "nlines": 133, "source_domain": "abhivrutta.com", "title": "सरपंच सभासंबंधी सरकारचा मोठा निर्णय…कोणता? | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई सरपंच सभासंबंधी सरकारचा मोठा निर्णय…कोणता\nसरपंच सभासंबंधी सरकारचा मोठा निर्णय…कोणता\nमुंबई : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.\nमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याबाबत तक्रारी, निवेदने शासनास प्राप्त होत असतात. याबाबी विचारात घेऊन राज्यात सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सरपंच सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सभेत संबंधित विस्तार अधिकारी (पंचायत) व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी, ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणींची सोडवणूक करावी. ही सभा दर ३ महिन्यांनी नियमितपणे आयोजित करावी व ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याच दिवशी या सभेचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nगटविकास अधिकारी यांनी सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अहवाल एकत्र करून ते संबंधित विभागीय आयुक्त यांना सात दिवसात तर त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातून आलेले अनुपालन अहवाल शासनास दहा दिवसात सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अहवालाची शासन स्तरावर दखल घेण्यात येईल. सर्व जिल्ह्यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवून गावांमधील नागरी समस्यांची सोडवणूक करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.\nPrevious articleराष्ट्रसंत क्रीडा संकुल जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी\nNext articleतेलात भ���सळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करणार\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/total-forest-and-tree-cover-rises-to-24-56-percent-of-the-total-geographical-area-of-the-country/", "date_download": "2021-07-26T19:32:21Z", "digest": "sha1:FAQWSG5B2OMR4IVQEIVUNYCYIYPWLZF2", "length": 14073, "nlines": 113, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "देशातल्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्राची 24.56 टक्क्यांपर्यंत वाढ – आपले पर्यावरण", "raw_content": "\nबातम्या / विशेष वृत्त\nदेशातल्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्राची 24.56 टक्क्यांपर्यंत वाढ\nनवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ या द्वैवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा अहवाल भारतीय वन सर्वेक्षणाने प्रकाशित केला आहे. या अहवालात देशातील वन आणि वृक्ष संसाधनांचा द्वैवार्षिक आढावा घेण्यात आला आहे. 1987 पासून अशा अहवालांचे प्रकाशन होत असून, हा 16वा अहवाल आहे.\nआच्छादनात सातत्याने वाढ होणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी भारत हा एक देश असल्याचे जावडेकर यांनी नमूद केले. सध्याच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण वन आणि वृक्ष आच्छादन 80.73 दशलक्ष हेक्टर इतके असून, ते देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.56 टक्के आहे.\n2017 च्या अंदाजाच्या तुलनेत देशातल्या एकूण वन आणि वृक्ष आच्छादनात 5188 चौ.किमी.ची वाढ दिसून आली आहे. यापैकी वन आच्छादन 3976 चौ.किमी. तर वृक्ष आच्छादन 122 चौ.किमी इतके आहे.\nदेशात क्षेत्रफळाचा विचार करता वन आच्छादनात मध्य प्रदेश, पहिल्या क्रमांकावर असून, त्या खालोखाल अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागत असल्याचे आकडेवारीत आढळून आले आहे.\nखारफुटी क्षेत्र वाढीमधे गुजरातचा पहिला, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.\nदेशात बांबू आच्छादित क्षेत्र अंदाजित 16.00 दशलक्ष हेक्टर असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.\nजंगलातील पाणथळ भाग पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी जैवविविधता आढळून येते. या अहवालानुसार देशात 62,466 पाणथळ जागा आहेत\nजंगलातल्या वणव्यांचा प्रभावी मुकाबला करण्याच्या दृष्टीने ओडिशा सरकारच्या सहाय्याकरिता केंद्र सरकारकडून तज्ञ पथक\nमृतावस्थेत आढळले हॉकबील कासव; प्लास्टीकमुळे मृत्यू झाल्याचा संशय\nपशु पक्ष्यांना जीवनदान देणाऱ्या करोना योद्ध्यांचा राजभवन येथे सत्कार\nNext story पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रणासाठी सांघिक भावनेने सहभागी होण्याची गरज : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे\nPrevious story प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवली 40 व्या क्रमांकावर; प्रदूषण रोखण्यासाठी राजेश मोरे यांचे पर्यावरण मंत्र्यांना साकडे\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची ��ंकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+01398+uk.php?from=in", "date_download": "2021-07-26T18:47:07Z", "digest": "sha1:HL46WBRLG7I7NISZ3WERAIKT2QGARQPZ", "length": 4232, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 01398 / +441398 / 00441398 / 011441398, ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nक्षेत्र कोड 01398 / +441398 / 00441398 / 011441398, ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nआधी जोडलेला 01398 हा क्रमांक Dulverton क्षेत्र कोड आहे व Dulverton ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रबाहेर असाल व आपल्याला Dulvertonमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र देश कोड +44 (0044) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dulvertonमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +44 1398 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनDulvertonमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +44 1398 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0044 1398 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-26T18:48:36Z", "digest": "sha1:TWDWUXTETIIDTMXOBBZXJIR5OZWV4362", "length": 6948, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसपेक्षा भाजपा चांगली - शिवसेना आमदार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nराष्ट्रवादी आणि कॉंग्रेसपेक्षा भाजपा चांगली – शिवसेना आमदार\nराष्ट्रवादी आणि कॉंग्रेसपेक्षा भाजपा चांगली – शिवसेना आमदार\nठाणे – ओवळा माजिवडाचे शिवसेना आमदार व सध्या इडीच्या रडारवर असलेले प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ज्यात ते म्हणाले आहे कि,पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटल्यानंतरही नेत्यांचे वैयक्तिक संबंध जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर डागली तोफ\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nयाच बरोबर यांनी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस वर देखील तोफ डागली आहे. “या परिस्थितीमधे जे राजकारण सुरू आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल असे ते म्हणाले आहेत\nफैजपूरच्या तरुणाचा अपघाती मृत्यू\nआकाशवाणी चौक परिसरातील तीन मेडीकल फोडले\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\n���ाष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/profile/v7apnxpr/anil-kulkarni", "date_download": "2021-07-26T19:07:11Z", "digest": "sha1:6KTAU2AYFS44NG5DXBHQDAWNVLW6UVGM", "length": 4038, "nlines": 124, "source_domain": "storymirror.com", "title": "Stories Submitted by Literary Captain Anil Kulkarni | StoryMirror", "raw_content": "\nप्रत्येक ठिकाणी उपक्रमामुळे मुले शाळेत येऊ लागली व त्यांना शाळेबद्दल आवड निर्माण होऊ लागली.कोणत्याही... प्रत्येक ठिकाणी उपक्रमामुळे मुले शाळेत येऊ लागली व त्यांना शाळेबद्दल आवड निर्माण...\nजीवन पद्धती बदलू शकते, शि...\nशिक्षण व्यवस्था या विषयावरील लेख शिक्षण व्यवस्था या विषयावरील लेख\nदिल बेचारा या चित्रपटावर आधारीत लेख दिल बेचारा या चित्रपटावर आधारीत लेख\nआचार्य अत्रे यांच्या कार्यकर्तृत्वावरील लेख आचार्य अत्रे यांच्या कार्यकर्तृत्वावरील लेख\nकाही अतिलघुकथा काही अतिलघुकथा\nबस सुटल्याच्या आंबटगोड भावना व्यक्त करणारा लेख बस सुटल्याच्या आंबटगोड भावना व्यक्त करणारा लेख\nपुरूषाला सलाम करणारे पत्र पुरूषाला सलाम करणारे पत्र\nअशी शाळा व असे शिक्षक\nस्थलांतरीत मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या शाळेविषयीचा लेख स्थलांतरीत मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या शाळेविषयीचा लेख\nनगण्या गोष्टीदेखील दखलपात्र असतात, असा संदेश देणारा लेख नगण्या गोष्टीदेखील दखलपात्र असतात, असा संदेश देणारा लेख\nआचार्य अत्रे यांच्यावरील पुस्तकाचे परीक्षण आचार्य अत्रे यांच्यावरील पुस्तकाचे परीक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/02/blog-post_23.html", "date_download": "2021-07-26T19:47:25Z", "digest": "sha1:JTJ2AVHXV2XHOIW34IKTLYL3WC5CN3C5", "length": 18165, "nlines": 272, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: तो मी नव्हेच", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे व���चार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमहाशिवरात्र या दिवसाचे औचित्य साधून मी निर्वाणषटक किंवा आत्मषटक या नांवाने प्रसिद्ध असलेली जगद्गुरू शंकराचार्यांची एक अद्वितीय रचना या ठिकाणी काल दिली होती. त्यातील शिव या शब्दावरून हे शंकराचे स्तोत्र आहे असे कोणाला वाटेल, किंवा निर्वाणषटक या नांवावरून शिवरात्रीच्या दिवशी (रात्री) त्याचे पठण केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते असेही कोणी सांगेल. पण कोणत्याही देवाची स्तुती किंवा प्रार्थना यात केलेली नाही. मनुष्य आणि ईश्वर किंवा आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य साधेल अशा अद्वैताच्या अवस्थेत कोण कुणाला काय मागणार माझ्यासारख्या जीवनासक्त माणसाला हे विचार करण्याच्यासुद्धा पलीकडले वाटते तर त्याची अनुभूती कुठून येणार माझ्यासारख्या जीवनासक्त माणसाला हे विचार करण्याच्यासुद्धा पलीकडले वाटते तर त्याची अनुभूती कुठून येणार या रचनेतील छंदबद्धता, माधुर्य, विचारांची झेप, जगाचे सूक्ष्म निरीक्षण, त्याविषयी असलेले ज्ञान, पांडित्य, अचूक शब्दरचना या सगळ्या गोष्टी थक्क करणार्‍या आहेत. इतर अनुवादांच्या माध्यमातून त्या शब्दांचा जो कांही अर्थ माझ्या अल्पबुद्धीला अनुभूतीविना समजला तो आपल्या शब्दात देण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहे.\n किंवा मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध अनादिकालापासून जगाच्या पाठीवर सगळ्या मानव समूहांमध्ये चालला आहे आणि अनेक विद्वानांनी त्याची अनेक उत्तरे आपापल्या परीने दिली आहेत. जगाला दिसते ते शरीर म्हणजेच आपण असे सर्वसाधारणपणे समजले जाते. पण \"माझे शरीर\" म्हणणारा 'मी' कोण आहे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध अनादिकालापासून जगाच्या पाठीवर सगळ्या मानव समूहांमध्ये चालला आहे आणि अनेक विद्वानांनी त्याची अनेक उत्तरे आपापल्या परीने दिली आहेत. जगाला दिसते ते शरीर म्हणजेच आपण असे सर्वसाधारणपणे समजले जाते. पण \"माझे शरीर\" म्हणणारा 'मी' कोण आहे हा फक्त कर्ता कोण आणि कर्म कोण एवढ्यापुरता भाषेतील व्याकरणाचाच प्रश्न आहे कां हा फक्त कर्ता कोण आणि कर्म कोण एवढ्यापुरता भाषेतील व्याकरणाचाच प्रश्न आहे कां निर्जीव कलेवर आणि सजीव प्राणी यांची शरीरे बाहेरून तरी सारखीच दिसत असली तरी त्यात चैतन्य कशामुळे येते निर्जीव कलेवर आणि सजीव प्राणी यांची शरीरे बाहेरून तरी सारखीच दिसत असली तर�� त्यात चैतन्य कशामुळे येते स्वयंचलित यंत्रे निघण्यापूर्वीच्या काळात हा प्रश्न जास्तच महत्वाचा होता कारण जड\nवस्तूंमध्ये चैतन्य आणणारे एक वेगळे तत्व असणे त्या काळात आवश्यक वाटत होते. \"मला कोणतीही गोष्ट समजते\", \"ती माझ्या लक्षात राहते\", \"मला आठवते\" वगैरे मधला 'मी' कोण या प्रश्नाचा वेध घेतांना 'बुद्धी' ही संकल्पना निर्माण झाली. त्याचप्रमाणे \"मला आवडते\", \"मला चीड आणते\" ही कामे करणारे मन आले आणि या 'मी'पणाला अहंकार हे नांव मिळाले. पण असे दिसते की आपण नेहमीच मनासारखेही वागत नाही किंवा बुद्धीलाही मानत नाही. अहंकारालाही मुरड घालतो. मग आपल्या क्रिया कोण ठरवते या प्रश्नाचा वेध घेतांना 'बुद्धी' ही संकल्पना निर्माण झाली. त्याचप्रमाणे \"मला आवडते\", \"मला चीड आणते\" ही कामे करणारे मन आले आणि या 'मी'पणाला अहंकार हे नांव मिळाले. पण असे दिसते की आपण नेहमीच मनासारखेही वागत नाही किंवा बुद्धीलाही मानत नाही. अहंकारालाही मुरड घालतो. मग आपल्या क्रिया कोण ठरवते यासाठी या सगळ्यांच्या मागे चित्त, अंतरात्मा वगैरे आणखी कांही आहे कां यासाठी या सगळ्यांच्या मागे चित्त, अंतरात्मा वगैरे आणखी कांही आहे कां अशा किती अदृष्य गोष्टी आहेत अशा किती अदृष्य गोष्टी आहेत असल्यास त्यांची रचना व रूपे कशी आहेत असल्यास त्यांची रचना व रूपे कशी आहेत शरीराचाच एक भाग असलेल्या मेंदूमध्येच हे सारे एकवटलेले आहे असा एक विज्ञाननिष्ठ विचार आहे. पण ते नेमके कसे आहे व कशा रीतीने चालते हे अद्याप फारसे कळलेले नाही. हे सगळे इतके गूढ आहे की आपण ते करूच शकणार नाही, कर्ता करविता परमेश्वर वेगळाच आहे असा विचार प्राचीन कालापासून मांडला गेला व सर्व जगात बहुसंख्य लोकांनी तो मानला. हा कर्ता करविता आपले सगळ्यांचे हात पाय डोळे कान वगैरे प्रत्यक्ष चालवतो की आपल्या आत्म्याकरवी ती कामे करून घेतो शरीराचाच एक भाग असलेल्या मेंदूमध्येच हे सारे एकवटलेले आहे असा एक विज्ञाननिष्ठ विचार आहे. पण ते नेमके कसे आहे व कशा रीतीने चालते हे अद्याप फारसे कळलेले नाही. हे सगळे इतके गूढ आहे की आपण ते करूच शकणार नाही, कर्ता करविता परमेश्वर वेगळाच आहे असा विचार प्राचीन कालापासून मांडला गेला व सर्व जगात बहुसंख्य लोकांनी तो मानला. हा कर्ता करविता आपले सगळ्यांचे हात पाय डोळे कान वगैरे प्रत्यक्ष चालवतो की आपल्या आत्म्याकरवी ती कामे करून घेतो हा आत्मा परमात्म्यापासून वेगळा आहे की त्याचाच एक अंश आहे हा आत्मा परमात्म्यापासून वेगळा आहे की त्याचाच एक अंश आहे या प्रश्नातून द्वैत व अद्वैत मते मांडली गेली. त्यामधील अद्वैत मत खालील रचनेत दिले आहे या प्रश्नातून द्वैत व अद्वैत मते मांडली गेली. त्यामधील अद्वैत मत खालील रचनेत दिले आहे यामध्ये \"मी हे नाही\", \"ते सुद्धा नाही\" असे करीत शंकराचार्यांनी जगाचे सुंदर वर्णन केले आहे.\nमन, बुद्धी, अहंकार व चित्त म्हणजे मी नाही, जीभ, नाक, कान, डोळे आदि (ज्ञानेंद्रिये) मी नाही, (पंचमहाभूतातील) जमीन, आकाश, हवा किंवा तेजसुद्धा नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.\nमी म्हणजे जीवनाचा प्राण नाही की प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पांच वायु नाही. रक्त, मांस, मज्जा, अस्थी, कातडी, चरबी आदि ज्या सात धातूंपासून हे शरीर बनलेले आहे किंवा ज्या पांच शारीरिक वा मानसिक आवरणामध्ये ते आच्छादित केलेले आहे ते म्हणजे मी नव्हे. हात, पाय, जीभ, व उत्सर्जक इंद्रिये ही पांच कर्मेंद्रिये म्हणजे मी नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.\nराग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू माझ्यात नाहीत. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ही मला नकोत. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.\nमी पुण्याचा किंवा पापाचा धनी नाही. मला सुखही होत नाही की दुःखही होत नाही. मंत्रपठण, तीर्थयात्रा, यज्ञयाग किंवा वेदांताची मला गरज नाही. मी उपभोग घेणारा नाही, देणारा नाही की उपभोगाची वस्तूही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.\nमला मृत्यूचे भय नाही (कारण मृत्यूच नाही), मी जातींमध्ये भेदभाव करीत नाही, मला माता पिता व जन्मच नाही. भाऊ, मित्र, गुरू, शिष्य कोणीही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.\nमला विकल्प (विचार) नाही की आकार नाही. मी सर्वत्र आहे व सर्व इंद्रियांना चालवतो. पण मी कशाशीच बांधलेलोही नाही की कशापासून मुक्तही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ��ेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nमराठी दिवसाच्या निमित्याने ...\nखुशखबर - सत्ययुग येत आहे\nसमर्थ रामदास स्वामींचे पत्र (संपादित आवृत्ती ४ मार...\nसी एन एन च्या अंतरंगात\nप्रेमदिन - व्हॅलेंटाईन डे\nसलिल चौधरी भाग ७\nसलिल चौधरी भाग ६\nसलिल चौधरी भाग ५\nसलिल चौधरी भाग ४\nसलिल चौधरी भाग ३\nसलिल चौधरी भाग २\nसलिल चौधरी - भाग १\nचन्द्रयान ( भाग ७) - यशोगाथा (उत्तरार्ध)\nचन्द्रयान ( भाग ६) - यशोगाथा (पूर्वार्ध)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2021-07-26T19:13:05Z", "digest": "sha1:Q2NTU6TGMZZXKXVAEVXFAB7EFB7E2GH3", "length": 3288, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ६१० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ५९० चे - ६०० चे - ६१० चे - ६२० चे - ६३० चे\nवर्षे: ६०७ - ६०८ - ६०९ - ६१० - ६११ - ६१२ - ६१३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nतासिलो पहिला, बव्हारियाचा राजा.\nLast edited on १३ नोव्हेंबर २०१४, at ०५:०९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१४ रोजी ०५:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/waste-converter-machine-for-zero-garbage-by-aniket-gaikwad/", "date_download": "2021-07-26T20:44:39Z", "digest": "sha1:LZPBROKA3MJ5N7RSN6NCB6FTIWMCLC43", "length": 13760, "nlines": 113, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "शून्य कचरासाठी वेस्ट कन्व्हर्टर मशीन तयार करणारा उद्योजक – आपले पर्यावरण", "raw_content": "\nतंत्रज्ञान / विशेष वृत्त\nशून्य कचरासाठी वेस्ट कन्व्हर्टर मशीन तयार करणारा उद्योजक\n कचऱ्याची तीव्र समस्या मोठ्या शहरांना भेडसावत आहे. शून्य कचरा मोहीमही राबविण्यात येत आहे. जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गृहनिर्माण सोसायट्यांनी खत निर्माण करावे, असा प्रयत्न महापालिका करत आहेत. यासाठी अंबरनाथ येथील अनिकेत गायकवाड या उद्योजकाने वेस्ट कन्व्हर्टर मशीन तयार करण्याचा वसा घेतला आहे.\nमुंबईसारख्या शहरातील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता जवळ जवळ संपली आहे. पालिकेला मुंबईबाहेर डम्पिंग ग्राऊंड शोधत फिरावे लागत आहे. कचरा व्यवस्थापन अंतर्गत शून्य कचरा मोहीम गृहनिर्माण सोसायट्यांसाठी राबविण्यात येत आहे. याच कचरा समस्येवर मात करण्यासाठी वेस्ट कन्व्हर्टर मशीन उपयोगी पडतील असे अनिकेत यांचे म्हणणे आहे.\nअशा प्रकारे मशीन कार्य करते\nवेस्ट कन्व्हर्टर मशीनमध्ये ओला कचरा टाकला जातो. यानंतर कचरा बारीक होतो. कचरा बाजूला काढून एका ट्रे मध्ये ठेवला जातो. त्यावर बायोकुलम नावाचे एक रसायन फवारले जाते. त्यांनतर आठ दिवसांनी खत तयार होते.\nमशीनसाठी फक्त 2.5 feet बाय 2.5 feet जागा लागते. दिवसाला 800 किलो ओला कचरा अतिसूक्ष्मपणे बारीक करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. मशीनची क्षमता 1.5 hp आणि 3000 rpm इतकी आहे. या मशीनची किंमत 90 हजार इतकी आहे.\nमोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी 10 hp आणि 3000 rpm अशी गिअरबॉक्ससह मशिन तयार करण्यात येते, मशीनची किंमत साडेचार लाख इतकी आहे.\n“शून्य कचरा मोहिमेसाठी मशीनच घ्या, असे मी सांगणार नाही. शून्य कचरासाठी इतर पर्यायही उपलब्ध आहेत. पालिका आणि सोसायट्या यांनी त्यासाठी आग्रही असले पाहिजे.” – अनिकेत गायकवाड\nपर्यावरण रक्षणासाठी सर्वात मोठी हरित सेना महाराष्ट्रात उभी राहणार : मुनगंटीवार\nकुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या शिरला शौचालयात; वनविभागाने मोठ्या शिताफीने केलं जेरबंद\nघरात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू\nNext story असा साजरा केला 100 टक्के पर्यावरणस्ने��ी गणेशोत्सव : साकारला फळ-भाज्यांतून बाप्पा; ‘उम्मीद’चा आदर्शव्रत उपक्रम\nPrevious story मूर्ती प्रशिक्षणातून शाडू मातीचा संस्कार रुजविणारे ‘देव’\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/60dd160e31d2dc7be7e04b15?language=mr", "date_download": "2021-07-26T18:44:32Z", "digest": "sha1:QHHG6CLDCHNJUX7MQ4UY74CUOM6KTUIC", "length": 5140, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सर्व पिकांच्या वाढीसाठी उत्तम टॉनिक! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसल्लागार लेखtech with rahul\nसर्व पिकांच्या वाढीसाठी उत्तम टॉनिक\n➡️ शेतकरी बंधुनो,खरिफ हंगाम सुरु झाला आहे. सगळीकडे जवळजवळ पेरण्या झाल्या आहेत. पावसाळी हंगामात पिकांमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी 'सुपर सेरो ऑलस्टार'अत्यंत फायदेशीर आहे.या प्रॉडक्ट विषयी अधिक माहितीसाठी व्हीडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tech with rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nखरीप पिकव्हिडिओपीक व्यवस्थापनसल्लागार लेखकृषी ज्ञान\nसोयाबीनपीक संरक्षणखरीप पिकमहाराष्ट्रकृषी ज्ञान\nसोयाबीन पिकात जमिनीद्वारे येणारे रोग\nशेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामध्ये जमिनीतून येणाऱ्या रोगाविषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile\nसल्लागार लेखखरीप पिकरब्बीकापूसपीक संरक्षणपीक पोषणतणनाशकेकृषी ज्ञान\nफवारणी करताना कोणती काळजी घ्यावी\nशेतकरी बंधूंनो, पिकातील कीटनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी जेणे करून कोणतीही हानी होऊ नये. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या...\nठिबक सिंचनसिंचनव्हिडिओखरीप पिकभाजीपालायोजना व अनुदानकृषी ज्ञान\nठिबक ला मिळणार ९०% अनुदान\nशेतकरी बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ठिबक ला ९०% अनुदान मिळते. या योजनेविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान...\nयोजना व अनुदान | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%82/", "date_download": "2021-07-26T19:22:12Z", "digest": "sha1:V4ZGTOIHSYTH3DWEM6SZFWS7J5VIM5GK", "length": 16272, "nlines": 124, "source_domain": "mediawatch.info", "title": "केसावर भांडे... - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी केसावर भांडे…\n“केसावर भांडे घ्या… केसावर भांडे…\nचारशे रुपये किलो घ्या… केसावर भांडे…”\nचिरक्या घोगर्‍या आवाजात सकाळी सकाळीच ���रोळी देत फिरतात त्या दर रविवारी.खांद्याला कापडी झोळी, त्यात छोटी छोटी स्टीलची भांडी, एका कप्प्यात जमा केलेले केस, एका हातात थोडी आकाराने मोठी असलेली भांडी,कडीचे डब्बे.अंगावर साधारण जुनीच वाटणारी साडी ,अंगापिंडाने मजबूत, बुटक्या बांध्याच्या,काळ्यासावळ्या,नीटस नाकाच्या,काळ्याभोर लांब केसांना तेल लावून चापूनचोपून घट्ट वेणी घातलेल्या, कधीतरी अंबाडा त्यात एखादं फूल खोचलेलं, उजवी नाकपुडी टोचलेल्या, कानात, नाकात बारीकशी गोल्डन फुले, हातात एक दोन काचेच्या बांगड्या किंवा बेन्टेक्सची एखादी. पायात चपला नाहीतच त्यांच्या.\nथंडी ऊन वाऱ्यापावसातही. त्यांची कांती तुकतुकीत आणि मुलायम आहे.\n‘है दीदी बाल है \n‘ नही… बाल तो नही है.\n‘देखो दीदी दिखाव कितने है चारसो रुपये किलो है’\n एक किलो कहा से आयेंगे बाई, \nनही है तो जमा करो दीदी,हम आते फिर.’ ‘और चोटे चोटे बर्तन भी है दिदी.चटाक दो चटाक बी लेते हम बाल. है क्या\nदुरून कुठून आंध्रप्रदेश, तेलंगणातून केस जमा करण्यासाठी वेगवेगळ्या शहरात, गावात येऊन राहिलेली त्यांची कुटुंबे रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत पाल मांडून नाहीतर एखादी स्वस्तातली स्वस्त खोली भाड्याने घेऊन राहतात. कुठल्यातरी परक्या शहरात परक्या गावात आपल्या गावच्या इतर नातेवाईकांसोबत. कधी नवरा कधी भाऊ असतो सोबतीला. नाहीतर एक- दोन लहान मुलांना घेऊन एकट्याच राहतात. दोनेक महिने किंवा त्यापेक्षा जास्त राहून,वेगवेगळ्या कॉलनीत फिरून केस गोळा करत राहायचं. त्याबदल्यात छोटी-मोठी स्टीलची भांडी वाट्या- टोपल्या द्यायच्या.ही भांडी अतिशय पातळ आणि हलक्या दर्जाची असली तरी घरोघरच्या काटकसरी बाया गळणाऱ्या आणि फेकून देण्यात येणाऱ्या केसांच्या बदल्यात भांडी मिळत असल्यामुळे त्यासाठी त्यांची वाट पहातात.\n” केसांवर भांडे… घ्या केसांवर भांडे… चारशे रुप्याला किलो केसावर भांडे …” एक जण बोलवते तिला, “ओ बाई इकडे या….” खूप दिवसांपासून निगुतीने जपून ठेवलेले छटाक दोन छटाक केस घेऊन येते घरातून,एका कॅरीबॅगमध्ये ठेवलेले, गुंता झालेले, पांढुरके -भुरके बोटांवर गुंडाळून वेटोळे केलेले .देते तिच्या हातात. “देखो इतने है, क्या देती इसका ” ती बोटांनी, नजरेनीच वजनाचा अंदाज घेते. पिशवीतूनन पातळ, डिझायनर, स्टीलच्या दोन मोठ्या वाट्या त्या बाईला देऊ करते. तर केस देणारी बाई ते न घेता दुसऱ्या मोठ्या भांड्यासाठी तिच्याशी तंटत राहते .’इत्तेसे बाल मे इतना ही आयेगा दीदी’.\n“क्युँ वो बडा देव ना …”\n‘ अं अं…..कंपनी नायी देती दिदी. पैसे काटती हमारे.’\n“कुछ नही होता, दे दो बडावाला.” नाही हो करत शेवटी केस देणारी बाई मोठ्ठ भांड घेतेच तिच्याकडून, छटाकभर केसांच्या बदल्यात. विजयी मुद्रेने स्मित हास्य करत जुजबी चौकशी करते तिच्या गावची घराची मुलाबाळांची. खरंतर त्या दोघींनाही एकमेकींची भाषा येत नसते पण व्यवहारात पुरतं जुजबी हिंदी येत असतं त्यांना.तोडक्या मोडक्या हिंदीचा आधार घेत बोलत, तंटत राहातात दोघीही.\nकेस देणारीच्या अंगणात चपला असतात खूप. नव्या-जुन्या, दोरीवर कपडे असतात वाळत घातलेले, केस विकणारी निरखत असते अंगण,रांगोळी,फुलांच्या, झाडांच्या कुंड्या, नव्या-जुन्या चपला, दोरीवरचे लहान मुलांचे कपडे. तिला आठवतो उसवल्या कपड्यातला आपला कृश मुलगा घरी वाट पाहणारा. ती पाहात राहते दोरीवरचा वाळत घातलेला शाळेचा युनिफॉर्म.कधीच शाळेत न जाऊ शकणाऱ्या आपल्या मुलाच्या मापाचा आहे का, नजरेनीच जोखून घेते आणि पाहून घेते तो कसा दिसेल अशा कपड्यात. केस देणाऱ्या बाईची लालसा वाढत जाते अजून. या भांड्याऐवजी एक दुसरा मोठा कडीचा डब्बा मागु लागते ती तिला .\n“गिनंते एठंकलुकू इन्ता डब्बा पेद्दा'( एवढुश्या केसात एवढं मोठं भांड मागत आहे बाई )\n‘गिन्ना इसते इपुडू डब्बा आडगुतुनदी'(वाटी दिली तर आता डब्बा मागते)\nआ रे इ आमे मस्तु तेलवीदी आनपीसतुन्नयी'( वा रे वा खुपच हुशार दिसते ही)\n‘पो नेनू इया ‘(जा नाही देत)\n‘नेनू येमना पिसदानया इन्ता पेद्दा डब्बा इयातंदूकू’ ( मी काय पागल आहे का एवढा मोठा डबा द्यायला)\nहातातला केसांचा पुंजका झोळीतल्या कप्प्यात टाकत, अंगणावरची नजर काढत,थोडीशी धुमसतच माघारी वळते ती अनवाणी पायाने.\nपुन्हा आरोळी देत चिरक्या घोगऱ्या आवाजात “केसावर भांडे घ्या… केसावर भांडे.. चारशे रुपये किलो घ्या केसावर भांडे..”\n(पूर्वप्रसिद्धी – ‘मिळून साऱ्याजणी’)\n(सारिका उबाळे या नामवंत कवयित्री आहेत)\nPrevious articleमुद्दा , कुणी पक्ष सोडण्याचा नाही \nNext articleनवनीत राणा यांचे बनावट जात प्रमाणपत्र: मुंबई उच्च न्यायालयाची निरीक्षणे\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक प��ापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो..\nबदलांचा स्वीकार करा; बदलाला घाबरू नका \n‘आदर्श भाडेकरू कायदा, २०२१’ – भाडे उद्योगाचे नवे पर्व\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-26T19:54:48Z", "digest": "sha1:BNFGTB5Q3B2LTNNBJWE4E7ZHXWUB6SGD", "length": 10941, "nlines": 142, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "राजकीय Archives - Prabuddh Bharat", "raw_content": "\nस्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न.\nमोफत लसीकरण.. मोदींचा मास्टरस्ट्रोक की नेतृत्वाची नामुष्की\nगरीब मराठ्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या...\nपाच राज्यांचे निवडणुक निकाल, प्रादेशिक पक्षांची सरशी\nकाल २ मे रोजी आसाम, केरळ, बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. आसाम मध्ये...\nसंयुक्त महाराष्ट्र आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीचे योगदान\nसंयुक्त महाराष्ट्र आंदोलन हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात ऊभारले गेलेले सर्वात मोठे आंदोलन होते. मुंबई, बेळगाव, कारवार, धारवाडसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्रा��ी...\nby टीम प्रबुद्ध भारत\nनुकतीच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक पार पडली या निवडणूकीत एकूण 19 उमेदवार होते त्यात महाविकास आघाडीचे भगीरथ भालके,भाजपा कडून...\nराजकीय हेवेदावे बाजूला ठेवूया, आपली माणस वाचवूया, आपला महाराष्ट्र वाचवूया..\nby टीम प्रबुद्ध भारत\nवंचित बहुजन आघाडीतर्फे प्लाझ्मा माहिती संकलन अभियान आज देशातील आरोग्य व्यवस्था ढासळल्याची परिस्थिती आहे. यामुळे जनतेचे अतोनात हाल होत असल्याचे...\nनिष्क्रिय सरकार, संधीसाधू विरोधी पक्ष आणि रेमिडीसीवीरचे राजकारण\nमार्च महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेल्या कोरोंनाच्या विळख्यात आता संपूर्ण देश आला आहे. राज्यातील आणि देशातील करोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत...\nजयंती अभिवादनाचा – निषेध आणि कौतुक\nby टीम प्रबुद्ध भारत\nकाल विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती जगभर साजरी झाली.संघाच्या मुशीतून आलेल्यानी अर्थातच राष्ट्रपती पदावर असलेल्या कोविंद ह्यांनी जयंतीला श्रद्धांजली...\nमित्रांनो, एखादं पत्र काँग्रेस-राष्ट्रवादीला ही पाठवा की…\nby टीम प्रबुद्ध भारत\nअसो, अलीकडेच आमच्या काही पुरोगामी मित्रांनी 'प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत महाआघाडीत सामील व्हावे' या आशयाचे एक पत्र प्रकाश आंबेडकरांना उद्देशून...\nकुठे आहे सरकारचे आपत्ती व्यवस्थापन\nby टीम प्रबुद्ध भारत\nकोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे, पुन्हा कडक लॉकडॉऊन लावण्यात येईल अशी चिन्हे दिसत आहेत. पण लॉकडॉऊन पुन्हा लागला तर...\nby टीम प्रबुद्ध भारत\nकेंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयातर्फे सुरू असलेल्या सातव्या आर्थिक जणगणनेला करोनामुळे देशभर उद्भवलेल्या बिकट परिस्थितीमुळे ब्रेक लागला आहे, असे सांगितले जात...\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प���रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/paloos/", "date_download": "2021-07-26T21:02:04Z", "digest": "sha1:XPMAHKXCHW2YQ3BLEZFND6PQT2QBBXM2", "length": 9271, "nlines": 86, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "पलूस तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांतील पदाधिकाऱ्यांचा वंबआ'त प्रवेश - Prabuddh Bharat", "raw_content": "\nपलूस तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांतील पदाधिकाऱ्यांचा वंबआ’त प्रवेश\nby टीम प्रबुद्ध भारत\nपलूस- वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर* यांनी विविध समाजघटकांप्रती घेतलेल्या निर्णायक भुमिका व वर्षानुवर्षे वंचित अनुसूचित जाती जमाती, ओबीसी व गरीब मराठा यांना राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घेतलेली भुमिका हीच भविष्यातील राजकारण व समाजकारणाची आवश्यकता असलेचे मान्य करून पलूस तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे सांगली उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला.\nयावेळी नवीन येणाऱ्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून योग्य ती संधी देण्याची ग्वाही देऊन गायगवाळे यांनी सचिन इनामदार (दुधोंडी), अमोल पाटील (बुर्ली), आमिर मुल्ला (पलूस), राकेश सावंत (कुंडल), महेश लोखंडे (धनगाव) यांचा सत्कार करत पक्षप्रवेश करून घेतला.\nयावेळी बोलताना जिल्हा महासचिव अमित वेटम म्हणाले कि, आपल्या जीवनमरणाचे निर्णय जर राजकीय पटलावरील प्रस्तापिथ 169 घराणी आलटून पालटून घेणार असतील तर हि महाराष्ट्रातील जनतेच्या हिताची बा�� नाही, आजच्या राजकारणाचा आणि राजकारण्यांचा पोत घसरू लागला असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील तरुण युवकांनी राजकारणात प्रवेश करणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे असलेने राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या तरुणांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून राजकारण करावे.\nपलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमित बनसोडे* म्हणाले कि, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी पलूस व कडेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांना पक्षप्रवेश करून आणणार आहोत.\nयावेळी कार्यक्रमाचे स्वागत डॉ. राजेश साठे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार जिल्हा सदस्य विनीत कांबळे यांनी केले. यावेळी शाम अवघडे, प्रशांत कोळी यांसह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा; वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/category/new-year-wishes-in-marathi-happy-new-year-2021-in-marathi-happy-new-year-marathi-status", "date_download": "2021-07-26T19:22:44Z", "digest": "sha1:TKLJLQ6ECV36YPDO7LLAXCLIDXANVJGF", "length": 4758, "nlines": 70, "source_domain": "itechmarathi.com", "title": "New year wishes in Marathi | happy new year 2021 in Marathi | Happy new year Marathi status - ITECH Marathi : Tech News Marathi , Smartphone, ITech Marathi मराठी टेक Marathi Photos", "raw_content": "\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/ind-vs-nz-wtc-final-2021-day-3-india-fights-back-after-devon-conway-slams-fighting-fifty-new-zealand-101-for-2-at-stumps-262136.html", "date_download": "2021-07-26T21:06:10Z", "digest": "sha1:PMLLDBOTFEMT5UU4VENPLG4TJE2S5BEV", "length": 32069, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "IND vs NZ WTC Final 2021 Day 3: सलामीवीर डेव्हन कॉनवेचे अर्धशतक, न्यूझीलंड 2 बाद 101 धावा; तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाकडे 116 धावांची आघाडी | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nIND vs NZ WTC Final 2021 Day 3: सलामीवीर डेव्हन कॉनवेचे अर्धशतक, न्यूझीलंड 2 बाद 101 धावा; तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाकडे 116 धावांची आघाडी\nसाऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे भारत आणि न्यूझीलंड संघात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 217 धावांच्या प्रत्युत्तरात किवी संघाने 49 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 101 धावा केल्या आहेत आणि भारताकडे अद्याप 116 धावांची आघाडी आहे.\nIND vs NZ WTC Final 2021 Day 3: साऊथॅम्प्टनच्या (Southampton) हॅम्पशायर बाउल येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे लवकर संपुष्टात आला आहे. तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाच्या (Team India) पहिल्या डावातील 217 धावांच्या प्रत्युत्तरात किवी संघाने 49 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 101 ध���वा केल्या आहेत आणि भारताकडे अद्याप 116 धावांची आघाडी आहे. किवी संघाने टॉम लाथम आणि डेव्हन कॉनवेच्या (Devon Conway) रूपात दोन विकेट गमावल्या. लाथमने 30 धावा केल्या तसेच कॉनवेने अर्धशतक पूर्ण केले व 54 धावा केल्या. तसेच कर्णधार न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) 12 धावा करून मैदानात टिकून होता. विल्यमसनला साथ देण्यासाठी रॉस टेलर देखील मैदानात उतरला होता. दुसरीकडे, भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. (IND vs NZ WTC Final 2021: फायनल सामन्यात Virat Kohli ने लावला पंजाबी तडका, सोशल मीडियावर व्हायरल होतोय जबराट डान्सचा Video)\nभारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आणण्यात किवी संघाचा 6 फुट 8 उंचीचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने महत्वाची भूमिका बजावली. जेमीसनने कर्णधार विराटसह रिषभ पंत (Rishabh Pant) आणि सुरुवातीला हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma) अडथळा दूर केला. तसेच त्यानंतर त्याने जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांना एकात ओव्हरमध्ये माघारी धाडलं. जेमीसनने एकाच डावात भारताचे 5 गडी बाद केल्यामुळे भारताचा डाव फक्त 217 धावांवर संपुष्टात आणला. भारतीय संघाकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावा केल्या तर विराटने 44 आणि रोहित शर्माने 34 धावांचे छोटेखानी योगदान दिले. त्यांनतर लाथम-कॉनवेच्या जोडीने सावध सुरुवात करत कोणतेही जोखीम पत्करले नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना सुरुवातील विकेट घेण्यात अपयश आले पण दिवसाचा अखेरच्या सत्रात अश्विनने लाथमला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.\nदोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर किवी संघाने अंतिम-11 मध्ये फिरकीपटूचा समावेश केलेला नाही आहे तर भारतीय इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा व अश्विन असे दोन आघाडीचे स्पिन गोलंदाज आहेत. विशेष म्हणजे या दोघांना बॅटने कमाल दाखवता आली नाही त्यामुळे आता त्याची कसर ते चेंडूने पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतील.\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nIND vs SL 2021: श्रीलंकेसोबत आज पहिला T20 सामना, टीम इंडिया कर्णधार शिखर धवनच्या खांद्यावर असणार ‘ही’ मोठी जबाबदारी\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nTokyo Olympics 2020: भवानी देवी हिने तलवारबाजी मध्ये दणदणीत विजय मिळवत रचला इतिसाह, ठरली पहिली भारत���य तलवारबाज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/9049-2/", "date_download": "2021-07-26T19:49:30Z", "digest": "sha1:NSQNWQYY5FBMGUKSW4UOLPA5HSTH3HGM", "length": 15096, "nlines": 141, "source_domain": "mediawatch.info", "title": "बदलांचा स्वीकार करा; बदलाला घाबरू नका ! - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी बदलांचा स्वीकार करा; बदलाला घाबरू नका \nबदलांचा स्वीकार करा; बदलाला घाबरू नका \n‘व्हू मूव्हड् माय चिज\nस्पेन्सर जॉन्सन एम डी या जागतिक किर्तीच्या लेखकाने लिहलेली ही महान सत्य उलगडणारी साधी व छोटी बोधकथा आहे.\nतुम्हाला जीवनात जे हवं असतं त्याचं ‘चीज’ हे एक रूपक आहे- मग ती चांगली नोकरी असेल, प्रेमाचं नातं असेल, पैसा, मालमत्ता, आरोग्य किंवा मानसिक शांती असेल.\nभुलभुलैय्या म्हणजे तुम्हाला हवं असलेलं तुम्ही जिथे शोधता ती जागा- तुम्ही काम करता, ती संस्था किंवा कुटुंब किंवा तुम्ही राहता तो समाज.\nएका भुलभुलैयात राहणाऱ्या आणि पोषक आणि आनंददायी चीजच्या शोधात असणाऱ्या चार पात्रांची ही मजेदार आणि उद्बोधक गोष्ट आहे.\nया कथेतील पात्रांसमोर अनपेक्षित बदल येतो. यथावकाश, त्याच्यातला एक जण त्याला तोंड देण्यात यशस्वी होतो आणि त्या अनुभवातून तो जे शिकला ते भुलभुलैय्याच्या भिंतींवर लिहितो.\nह्या भिंतीवरील हस्तलिखित सुविचारातून आपणाला बदलाला तोंड कसं द्यायचं हे उमजतं, त्यामुळे तुम्हाला योग्यरितीने ताणतणाव व्यवस्थापन करण्याच्या व यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत होवू शकते.\n१. तुमच्या जवळ चीज़ असेल तर तुम्ही आनंदी होता.\n२. तुमचं चीज़ तुमच्यासाठी जेवढं महत्वाचं तेवढे तुम्ही त्याच्यावर जास्त अवलंबून रहाल.\n३. जर तुम्ही बदलू शकला नाहीत तर तुम्ही नष्ट होऊ शकता.\n४. जर भीती वाटत नसती तर तू काय केलं असतंस\n५. चीज़ जुनं केव्हा होतं आहे हे कळण्यासाठी त्याचा वारंवार वास घेऊन पहावा लागतो.\n६. नव्या दिशेने वाटचाल केली की चीज़ शोधण्यास मदत होते.\n७.जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीवर विजय मिळवता तेव्हा तुम्ही खरं स्वातंत्र्य अनुभवता.\n८. नव्या चीज़चा आस्वाद घेण्याची कल्पना ते मिळण्यापूर्वीच केली तर नवं चीज़ मिळवणं सोपं होतं.\n९. जितक्या लवकर जुनं चीज़ सोडाल तितक्या लवकर नवीन चीज़ शोधू शकाल.\n१० चीज़शिवाय राहण्यापेक्षा भूलभुलैय्यात ते शोधण्यातच सूज्ञपणा आहे.\n११. जुनाट विचारपध्दती आपल्याला नवं चीज़ मिळवून देवू शकत नाही\n१२. आपण नवीन चीज़ शोधू शक���ो आणि त्याचा स्वाद घेवू शकतो हे आपल्याला समजलं की मग आपण आपला मार्ग बदलतो.\n१३. लहान लहान बदलांचा आधीपासूनच अंदाज घेत गेलो तर भविष्यात घडणाऱ्या मोठ्या बदलांना तोंड देणं सोप असतं.\n१४.चीज़ बरोबर पुढे वाटचाल करीत राहिलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेत राहिलं पाहिजे.\nकोणीतरी चीज़ हलवेल यासाठी मनाची तयारी ठेवा.\nचीज़चा वेळोवेळी अंदाज घ्या म्हणजे चीज़ शिळं कधी होत आहे हे कळेल.\nपरिस्थिती बदलल्याबरोबर लगेचच स्वतःमध्येही बदल घडवून आणा.\nजेवढ्या लवकर तुम्ही जुनं चीज़ सोडाल तेवढ्या लवकर तुम्ही नव्या चीज़चा आस्वाद घेऊ शकाल.\nचीज़ सोबत पुढे चला.\nबदलाच्या प्रक्रियेतील साहस अनुभवा आणि नव्या चीज़च्या चवीचा आस्वाद घ्या.\nत्वरित बदलण्याची तयारी ठेवा आणि पुन्हा त्याचा आनंद अनुभवा\nकोणीना कोणी आपलं चीज़ हलवत असतं.\nलोकांची इच्छा असते की परिस्थिती तशीच रहावी आणि त्यांना वाटतं की बदल वाईट आहे. जेव्हा एखादा शहाणा माणूस म्हणतो की बदल वाईट आहे तेव्हा ईतर माणसही तसंच म्हणायला लागतात. हाच तो दबाव. कुटुंबातही हेच आईवडील व मुलांमध्ये घडतं.\nजुनं चीज़ म्हणजे जुनी वर्तणूक. आपले संबंध बिघडवणारी जुनी वागण्याची पध्दत आपल्याला सोडायला हवी. विचार व वागणुकीचे अधिक चांगले पर्याय निवडायला हवे. जुने संबंध तोडण्याऐवजी जुनी वर्तणूक बदलावी.\nदैनंदिन समस्या निवारणाबरोबरच भविष्यावर नजर ठेवणे आपण कोठे जात आहोत याकडे लक्ष ठेवणे गरजेचे\nपरिवर्तनाविषयी तक्रार करण्याऐवजी, आपलं जूनं चीज़ हलवलं आहे चला आपण नवीन चीज़ शोधू असा दृष्टिकोन ठेवल्यास वेळ वाचतो व तणावसुध्दा कमी होतो.\nमूळ पुस्तक वाचण्यासाठी नक्की वेळ काढा.पुस्तकाची मराठी आवृत्ती घरपोच बोलवा . क्लिक करा –https://amzn.to/3wOhtiv\n(लेखक महाराष्ट्र सरकारच्या सेवेत प्रशासकीय अधिकारी आहेत)\n'व्हू मूव्हड् माय चिज\nस्पेन्सर जॉन्सन एम डी\nPrevious articleप्रलयंकारी काळाचा स्नॅपशॉट घेणारा पत्रकार\nNext articleजुलेखा तुर्की-विकास शुक्ल: आम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अन���कांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो..\n‘आदर्श भाडेकरू कायदा, २०२१’ – भाडे उद्योगाचे नवे पर्व\n“अपनी मर्जीसे कहां अपने सफरके हम है..”\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-districts-gurudhanora-villagers-prevent-corona-at-border", "date_download": "2021-07-26T18:58:31Z", "digest": "sha1:TCWGBQM73GWHI4LODDQ6FTHD72Z7XXU3", "length": 9717, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | औरंगाबाद जिल्ह्यातील गावकरी लय भारी! कोरोनाला रोखले वेशीवरच", "raw_content": "\nऔरंगाबाद जिल्ह्यातील गावकरी लय भारी\nशेंदुरवादा (जि.औरंगाबाद) : कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातील गावे, वाड्यावस्त्या देखील कवेत घेतल्या. अनेकांचा उपचारादरम्यान बळी गेला. मात्र गंगापुर तालुक्यातील ईसरवाडी ते बिडकीन Bidkin महामार्गावर असलेल्या गुरुधानोरा (ता.गंगापूर) Gangapur ग्रुप ग्रामपंचायतीने कोरोनाची पहिली व दुसरी लाट वेशी बाहेरच रोखण्यात यश मिळवले. गावात एकही रुग्ण सापडला नसून आता ग्रामस्थ तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर शहराबरोबरच ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर ही बाधित आढळू लागले. त्यामुळे तालुका महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची Gurudhanora Grampanchayat चांगलीच धावपळ उडालेली पाहावयास मिळाली. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायत शिक्षण विभागाची जबाबदारी वाढली होती. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने प्रशासनाने ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. aurangabad district's gurudhanora villagers prevent corona at border\nहेही वाचा: मोदींच्या मंत्रिमंडळात भागवत कराड\nत्या अनुषंगाने गुरुधानोरा, माळवाडी, भगतवडी या ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करून कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यश मिळवले. ग्रामपंचायतीने लोकसहभागातून नियमित स्वच्छता औषध फवारणी, जलशुद्धीकरद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा बाहेरून आलेल्या व्यक्तींची विलगीकरण आदी उपाययोजना काटेकोरपणे पालन केले. हातावर पोट असलेल्यांना किराणा साहित्याचे Grocery Goods वाटप केली. आरोग्य विभागाने प्रत्येक कुटुंबाची तपासणी केली. लक्षण असलेल्यांना विलगीकरण ठेवून उपचार करण्यात आली. त्यामुळे शेजारील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दोन्ही लाटांमध्ये गुरुधानोरा येथील संख्या शून्यच राहिल.\n मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य\nशेंदुरवादा परिसरातील अनेक गावे ही वाळूज पोलिस ठाण्याअंतर्गत येतात. पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाय-योजना करत युवकांसह ग्रामस्थांना मार्गदर्शन कार्यक्रम हाती घेतल्याने त्याचा परिणाम या परिसरात चांगलाच जाणवत आहे.\nहेही वाचा: देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपची चाचपणी, कराडांचा दौरा\nग्रामस्थांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणे सामाजिक अंतर वैयक्तिक स्वच्छता ठेवणे. लक्षणे दिसताच तपासणी करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करीत प्रशासनास सहकार्य केले. त्यामुळे गाव कोरोनामुक्त राहिले.\n- दिलीप (भाऊ) साळवे, सरपंच\nहे गाव ग्रामीण भागात असल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध हवा व ग्रामपंचायतीने विविध उपाय-योजना करत अत्यल्पदरामध्ये जलशुद्धी बसवल्याने शुद्ध पाणी मिळाल्याने त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून आला.\nसंभाजी बनकर, ग्रामविकास आधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Tsunami-in-real-sense-will-start-next-years-elections-Suvendu-Adhikari-warns-Mamata-Banerjee.html", "date_download": "2021-07-26T21:08:50Z", "digest": "sha1:6ZKS5FMEOFL2P4IBQDBXXXAXPRRDWEBU", "length": 9068, "nlines": 102, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "‘खऱ्या अर्थाने त्सुनामी पुढच्या वर्षी निवडणुका लागल्यावर सुरू होईल’ : सुवेंदु अधिकारी यांचा ममता बॅनर्जीना इशारा", "raw_content": "\nHomeदेश-विदेश‘खऱ्या अर्थाने त्सुनामी पुढच्या वर्षी निवडणुका लागल्यावर सुरू होईल’ : सुवेंदु अधिकारी यांचा ममता बॅनर्जीना इशारा\n‘खऱ्या अर्थाने त्सुनामी पुढच्या वर्षी निवडणुका लागल्यावर सुरू होईल’ : सुवेंदु अधिकारी यांचा ममता बॅनर्जीना इशारा\n‘खऱ्या अर्थाने त्सुनामी पुढच्या वर्षी निवडणुका लागल्यावर सुरू होईल’ : सुवेंदु अधिकारी यांचा ममता बॅनर्जीना इशारा\nकोलकाता : तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडे सुवेंदु अधिकारी यांनी आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला हजेरी लावली. त्यांनी प्रचारसभेत बोलताना आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.\nगोपीबल्लभपूरचे दिलीप घोष आणि कांठीचे सुवेंदु अधिकारी आता एकत्र आल्यामुळे त्यांची एकत्रित शक्ती खूप वाढली आहे. त्यामुळे तृणमूल सरकारला आता सत्ता सोडावीच लागेल. सध्या केवळ वादळ सुरू आहे. खऱ्या अर्थाने त्सुनामी पुढच्या वर्षी निवडणुका लागल्यावर सुरू होईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सुवेंदु अधिकारी यांनी दिला. कोंटाई आणि त्याआधी मिदनापूरच्या कांठीमध्ये गुरूवारी अधिकारी यांनी प्रचारसभांना हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ममत बॅनर्जींच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.\nत्यांनी याआधीही ममतादीदींवर टीका केली होती. ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. मला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रचंड मानसिक छळाला सामोरे जावे लागले. ज्या नेत्यांनी त्यावेळी मला त्रास दिला, ते मला आता पाठीत खंजीर खुपसणारा माणूस, अशी उपमा देत आहेत. ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नसून त्या कुणाचाच विचार करत नाहीत. पण एक गोष्ट मी खात्रीने सांगतो की २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेसला जिंकता येणार नाही, असे सुवेंदु अधिकारी पक्षप्रवेशाच्या वेळी म्हणाले होते\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/loksabha-election-2019-shivsena-party-mla-sunil-raut-could-contest-against-bjp-mp-kirit-somaiya/", "date_download": "2021-07-26T18:50:05Z", "digest": "sha1:4AYZTJEWSCSMGXDDG32R4WREJ36RF42E", "length": 22514, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Loksabha election 2019 shivsena party mla sunil raut could contest against bjp mp kirit somaiya | किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदार निवडणूक रिंगणात उतरणार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nकिरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदार निवडणूक रिंगणात उतरणार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांचा रोष असलेले ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार सोमय्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप मातोश्रीवरुन त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही. निवडणूक जवळ येत असताना, प्रचाराचे दिवस कमी होत असताना ईशान्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना धक्का बसला आहे.\nशिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. किरीट सोमय्यांना तिकीट देण्यात आल्यास त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे. ‘वेळ पडल्यास मी अपक्ष लढेन. पण मी सोमय्यांविरोधात १०० टक्के निवडणूक लढवणार,’ असा निर्धार राऊत यांनी बोलून दाखवला. त्यामुळे किरीट सोमय्यांची डोकेदुखी वाढली आहे.\nशिवसैनिकांचा रोष असल्यानं अद्याप भारतीय जनता पक्षाकडून किरीट सोमय्या यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी थेट शिवसेना नेतृत्त्वावर तुटून पडलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या सध्या मातोश्री भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना-भाजपा युती झाली असली, तरी शिवसैनिकांचा सोमय्या यांच्यावरील राग कायम आहे. त्यामुळेच त्यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करण्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळेच आता सोमय्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप त्यांना भेटीसाठी वेळ मिळालेली नाही.\nमागील बातमी पुढील बातमी\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५’वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nईशान्य मुंबई: उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक आरोप करणाऱ्या किरीट सोमैयांची उमेदवारी अडचणीत\nलोकसभा निवडणूक घोषित झाल्या आणि ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. तसेच त्यांच्या नावासोबत आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केल्याने सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.\nमराठी फेरीवाल्याच्या नोटा फाडणारे सोमय्या 'नॉट रिचेबल'\nमुलुंडचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी जनसंपर्क अभियानादरम्यान एका मराठी फेरीवाल्याशी झालेल्या वादात चिडून त्यांनी त्या मराठी फेरीवाल्याला धक्काबुक्की केली तसेच त्याच्या हातातील ५० रुपयांच्या नोटा फाडून टाकल्याला आणि त्याच्याच तोंडावर फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे.\nनीरव मोदी, भूपेश जैनच्या घोटाळ्यावेळी सोमैय्या कुठे होते \nदेशभरात आणि विशेष करून महाराष्ट्रात एखादा आर्थिक गैरव्यवहारासंबंधित एखादा विषय रंगला की भाजप खासदार किरीट सोमैया हे कागदी पुरावे घेऊन सर्व प्रसार माध्यमांवर झळकताना दिसायचे. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना मी धडा शिकवणार अशी गर्जनाच ते प्रसार माध्यमांवर कारणात दिसायचे. परंतु देशभरात नीरव मोदी, भूपेश जैन, मेहुल चोक्सी ते विजय माल्या यांनी घोटाळ्यांचे विक्रम मोडीत काढले त्यानंतर हेच किरीट सोमैय्या कुठे ही दिसले नाही.\nईशान्य मुंबई लोकसभा: भाजपकडून किरीट सोमैयांऐवजी मनोज कोटक यांचा विचार सुरु\nईशान्य मुंबईमधून भाजपचा अधिकृत उमेदवार कोण हे अजून गुलदस्त्यात आहे आणि त्यात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विद्यमान खासदार किरीट सोमैया यांना तीव्र विरोध असल्याने भाजपकडून मुलुंडमधील स्थानिक नगरसेवक मनोज कोटक यांचा देखील गांभीर्याने विचार केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यात आधीच मुलुंड’मध्ये भाजपचे अनेक गट असल्याने किरीट सोमैया यांना अंतर्गत देखील विरोध असल्याचं समजतं.\nउद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, किरीट सोमैयांच्या उमेदवारीला तीव्र विरोध\nईशान्य मुंबईच्या लोकसभा उमेदवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर आज पुन्हा चर्चा झाली. परंतु आज देखील याबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समोर येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमैया यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...ब���ड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्��र महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2010/02/blog-post_19.html", "date_download": "2021-07-26T19:49:15Z", "digest": "sha1:H3C4GSBFUWMHHBSNPHV4TZZYD4BJ6FBI", "length": 16745, "nlines": 255, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: सव्वाशे वर्षांनंतर", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nआद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मला त्यांच्या पुण्यतिथीच्या तारखेला मिळाली हा जसा एक योगायोग होता. त्याचप्रमाणे आज शिवजयंतीच्या दिवशी मी या विषयावर पुढे लिहिणार आहे हा आणखी एक योगायोग जुळून आला आहे. वासुदेव बळवंतांची कार्यपध्दती पाहिली तर त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनावरून स्फूर्ती मिळाली असणार असा विचार मनात येतो. जुलमी परकीय राज्यकर्त्यांनी केलेला अन्याय सहन न करणे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी न डगमगता खंबीरपणे उभे राहणे, तळागाळातल्या गरीब व सामान्य जीवन जगणा-या माणसांना प्रेरित करून आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना निष्ठेने कामाला लावणे, शत्रूला एकापाठोपाठ एक धक्के देत राहणे अशासारखी त्यांच्या जीवनातील उदाहरणे हे सुचवतात.\nवासुदेव बळवंतांच्या जीवनाला आता जवळ जवळ सव्वाशे वर्षे लोटून गेली आहेत. या दरम्यान भारतातली परिस्थिती इतकी बदलली आहे की आज आपण त्या जुन्या कालखंडाची कल्पनासुध्दा करू शकत नाही. मी जे कांही वाचले, ऐकले किंवा पडद्यावर पाहिले आहे ते सगळे अलीकडील लोकांनी लिहिले, सांगितले आणि दाखवले आहे. त्या लोकांनी ते कशाच्या आधारावर केले होते याची मला सुतराम कल्पना नाही. हे असे लिहिण्यामागे तसेच एक कारण आहे.\nहा लेख लिहिण्यापूर्वी मी आपल्याकडल्या माहितीची उजळणी करण्यासाठी आंतरजालावर थोडेसे उत्खनन केले. त्यात मला जी माहिती सापडली ती म्हणावे तर जराशी मनोरंजक आणि खरे तर चिंताजनक वाटली. विकीपीडिया या आजकाल थोडी फा�� मान्यता प्राप्त झालेल्या कोषावर दिलेली माहिती वाचून माझ्या मनात वासुदेव बळवंतांची जी प्रतिमा होती तीच दृढ झाली. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा तारीखवार तपशील मिळाला. मात्र वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे गुरू तसेच अनुयायी यांचा जातीनिहाय उल्लेख त्या लेखात केला होता. सव्वाशे वर्षांपूर्वी त्या गोष्टीला कदाचित प्रचंड महत्व होते. आजसुध्दा कांही लोकांच्या मनात त्याविषयी तीव्र भावना कदाचित असतील आणि त्यामुळेच ते विस्ताराने लिहिले गेले असेल. पण मला ते योग्य वाटले नाही. अमक्या तमक्या जातीचा असा शिक्का मारण्याऐवजी समाजातील विशिष्ट स्तरावरील लोकांनी त्यानुसार प्रतिसाद दिला असावा असे मला वाटते. म्हणून माझ्या लेखात मी जातीनिहाय उल्लेख केले नाहीत.\nया विषयावरील दुसरा लेख मला एका हिंदुत्ववादी संकेतस्थळावर वाचायला मिळाला. त्या लेखातील जवळजवळ प्रत्येक वाक्यात हिंदुत्वाचा उल्लेख घुसवला आहे. \"ब्रिटीशांनी हिंदू लोकांवर अत्याचार केले\". \"अन्याय सहन न करण्याच्या हिंदू परंपरेनुसार वासुदेव बळवंत त्याच्या विरोधात दंड ठोकून उभे राहिले\", \"हिंदूराष्ट्र उभे करण्याचा ध्यास त्यांनी घेतला\", \"ज्या हिंदू मराठा लोकांनी अफगाण आणि मोगलांचे कंबरडे मोडले अशा मर्द मराठ्यांची सेना उभारून त्यांनी इंग्रजांना बेजार केले\", \"त्यासाठी अमक्या देवळात जाऊन देवदर्शन घेतले आणि तमक्या देवळात मुक्कामाला असतांना आपली रोजनिशी लिहिली\" वगैरे लिहून झाल्यानंतर अखेरीस \"एका मुसलमानाने त्यांना पकडून दिले\" असे गरळ ओकून \"वासुदेव बळवंत फडके हे आद्य हिंदू क्रांतीकारक होते\" असा शोध लावला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात मुसलमान शिपाईसुध्दा हिंदू सैनिकांच्या खांद्याला खांदा भिडवून लढले होते ही गोष्ट सोयिस्कररीत्या विसरून वासुदेव बळवंत यांनी मराठे आणि शीख लढवय्यांची परंपरा सांभाळली असे प्रतिपादन या लेखात केले आहे.\nवासुदेव बळवंत फडके यांच्या नांवाने भारत सरकारने काढलेल्या तिकीटाचा शोध घेता घेता मी विशिष्ट उपजातीच्या संकेतस्थळावर जाऊन पोचलो. त्यात त्या उपजातीतील लोकांच्या नांवाने काढलेल्या टपाल तिकीटांची चित्रे मिळाली. त्यात दाखवलेल्या बहुतेक व्यक्तींनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा अजरामर ठसा उमटवला आहे. त्या महात्म्यांनी आपले सर्व जीवन जातीयतेचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नात घालवले होते. त्यातल्या कोणाला तेल्यातांबोळ्यांचा पुढारी म्हणून हिणवले गेले तर कोणाला जातीतून बहिष्कृत करण्यात आले होते. समाजातून होणा-या विरोधाकडे लक्ष न देता आपल्या सदसद्विवेकबुध्दीला जागून त्यांनी आपले जीवितकार्य चालवले होते. वासुदेव बळवंतांची विचारसरणी देखील पुरोगामीच होती. पण विशिष्ट आडनांव असल्यामुळे त्या सर्वांची गणना एवढ्या संकुचित विश्वात व्हावी\nअशा प्रकारच्या लेखांचे वाचन करून भूतकाळात डोकावणारी भविष्यकाळातली पिढी आणखी पन्नास वर्षांनंतर आपल्या इतिहासातल्या महान व्यक्तींना किती खुजे ठरवेल \nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nकोळसा उगाळावा तेवढा ... (उत्तरार्ध)\nकोळसा उगाळावा तेवढा ... (पूर्वार्ध)\nपंपपुराण - भाग ३\nपंपपुराण - भाग २\nपंपपुराण - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2012/07/blog-post_2580.html", "date_download": "2021-07-26T19:04:43Z", "digest": "sha1:FKDQ563VWSHCYZFI5S3AP256OZ6ZVC3G", "length": 10849, "nlines": 285, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: पावसाची गाणी - अनुक्रमणिका", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nपावसाची गाणी - अनुक्रमणिका\nपाऊस या विषयाशी संबंधित खूप गाणी आहेत, कविता तर असंख्य असतील. त्यातली माझ्या ओळखीतली प्रसिध्द अश��� गीते गेले काही दिवस मी आठवून आठवून आणि आंतर्जालावर शोधून काढून ती माझ्या अभिप्रायांसह या ब्लॉगवर देत होतो. या सर्व गाण्यांची यादी संकलित करून या भागात दिली आहे. अर्थातच ही सर्व गाणी फक्त मराठी भाषेतली आहेत.\n१. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा \n२. नाच रे मोरा, अंब्याच्या वनात\n३. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे\n४, झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात\n५. नभ मेघांनीं आक्रमिले\n६. तेचि पुरुष दैवाचे धन्य धन्य जगिं साचे \n७. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने \n८. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता \n९. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे \n१०. घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा \n११. आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे \n१२. नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं \n१३. वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो \n१४. ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा \n१५. पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू \n१६. भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची \n१७. श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा \n१८. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय \n१९. ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना \n२०. मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले \n२१. जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता \n२२. नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी \n२३. राया मला, पावसात नेऊ नका \n२४. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं \n२५. आला आला वारा संगे पावसाच्या धारा \n२६. केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर\n२७. ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात \n२८. टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू \n२९. ए आई मला पावसात जाउ दे \n३०. अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ \nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२०��६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nदारासिंग, मृणाल गोरे, राजेश खन्ना आणि अमावास्या\nदिव्याची अंवस की गटार अमूशा \nदीप अमावास्या (दिव्याची अवस) व श्रावण मासकाल\nपावसाची गाणी - अनुक्रमणिका\nपावसाची गाणी - भाग ६\nपावसाची गाणी - भाग ५\nपावसाची गाणी - भाग ४\nपावसाची गाणी - भाग ३\nपावसाची गाणी - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/photos-of-various-incidents-going-viral-claiming-these-are-from-bijnor-madarsa-raid/", "date_download": "2021-07-26T19:47:21Z", "digest": "sha1:K72AO3XIXRVGKRT5HUWONAJEJ67QM4UQ", "length": 12878, "nlines": 98, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "'मदरशातून शस्त्रसाठा जप्त' म्हणत व्हायरल होणारे फोटो वेगवेगळ्या घटनांचे! | CheckPost मराठी", "raw_content": "\n‘मदरशातून शस्त्रसाठा जप्त’ म्हणत व्हायरल होणारे फोटो वेगवेगळ्या घटनांचे\nउत्तर प्रदेशातील बीजनोरमधील मदरश्यात छापा मारून (bijnor madarsa raid) पोलिसांनी अवैध हत्यार जप्त केले आणि ६ मौलवींना अटक केल्याचा दावा करणारी एक पोस्ट फेसबुक आणि व्हॉटसअपवर फिरतेय.\n‘#बिजनौर (यूपी) में #मदरसे पर मारे गये छापे में बरामद हथियारों का जखीरा 6 मौलवी गिरफ्तार…चिन्ता वाली बात इसमें यह है कि #LMG गन का मिलना…एक मिनट में #8_हज़ार_राउण्ड फायरिंग की क्षमता वाली मशीनगनसमझिए इन लोगों की तैयारी को… इन्होंने #आपका_भविष्य तय कर दियासमझिए इन लोगों की तैयारी को… इन्होंने #आपका_भविष्य तय कर दिया बस इनके #मन_मुताबिक़_सरकार आने की देर है बस इनके #मन_मुताबिक़_सरकार आने की देर है\nअशा मजकुरासह तीन फोटोज व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक भालचंद्र जोहारी यांनी निदर्शनास आणून दिले.\nहाच मजकूर आणि तेच फोटो असणाऱ्या गेल्या काही महिन्यांतील फेसबुकपोस्ट सुद्धा आम्हाला सापडल्या.\n#बिजनौर (यूपी) में #मदरसे पर मारे गये छापे में बरामद हथियारों का जखीरा 6 मौलवी गिरफ्तार…चिन्ता वाली बात इसमें यह है…\nहेच दावे ट्विटरवर सुद्धा करण्यात आले होते.\nउत्तर प्रदेश के बिजनौर के मदरसे में बरामद हथियारों का जखीरा व सभी 6 आरोपी मौलवी गिरफ्तार हुए \n‘चेकपोस्ट मराठी’द्वारे पडताळणी करताना सर्वात आधी आम्ही एकेक फोटो रिव्ह��्स सर्च करून पाहिला आणि सत्य समोर आलं.\nवेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका, रायफल्स सारखे शस्त्रास्त्र सोफ्यावर ठेवलेला हा फोटो ३ मार्च २०१९ रोजी tumblr वर पोस्ट करण्यात आला आहे. ‘My first Love was a gun’ या पेजवर विविध बंदुकांच्या फोटोजसोबत हा सुद्धा फोटो आहे.\nशामली पोलिसांनी २९ जुलै २०१९ रोजी मदरशात अवैध देशी-विदेशी मुद्रा, मोबाईल, आणि दस्तावेज साठवून ठेवल्याच्या आरोपाखाली ७ मौलवींना अटक केली होती त्यावेळचा फोटो आहे. याविषयी शामली पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली होती.\nहा फोटो पंजाबमधील पटियाला येथील खालसा किरपान कारखान्यातील आहे. कारखान्याच्या फेसबुक पेजवर असे किरपान असणारे अनेक फोटो आपण पाहू शकता.\nबिजनौर मदरशावर छापा मारल्याची घटना खरी:\nउत्तर प्रदेशातील बिजनौरमधील शेरकोट पोलीस स्टेशनच्या हद्दीत मदरशावर धाड (bijnor madarsa raid) टाकली होती. त्यात औषधांच्या बॉक्समध्ये बंदुका आणि काडतुसे आढळून आली. या कारवाईत ६ जणांना ताब्यात घेण्यात आले होते परंतु ही घटना ताजी नसून २०१९च्या जुलै महिन्यातील आहे. घटनेबद्दल सविस्तर बातमी दैनिक भास्करने केली होती.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की उत्तर प्रदेशातील बिजनौरभागातील मदरशावर छापे मारण्यात आले आणि बंदुके, काडतुसे मिळाल्याची घटना खरी आहे परंतु ती आताची नसून २०१९ मधील आहे.\nतसेच सोबत व्हायरल होत असलेले तीनही फोटो मूळ घटनेशी संबंधीत नसून वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. जुन्या बातमीला भलतेच फोटोज लाऊन सद्यस्थितीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.\nहेही वाचा: दुर्गा वाहिनी कार्यकर्तीच्या नावे जातीय तेढ निर्माण करणारी जुनी फेक पोस्ट होतेय नव्याने व्हायरल\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्��ार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://emuktagiri.in/post/40260", "date_download": "2021-07-26T18:49:40Z", "digest": "sha1:2EMFCI4KDFKADEDYQWP3LVA2HCQ6HECU", "length": 15526, "nlines": 123, "source_domain": "emuktagiri.in", "title": "किराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन", "raw_content": "\nकराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार\nसातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\n1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nवरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी\nकोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता\nमहाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल\nजात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर\nहेअर कलर करताय, घ्या ही काळजी\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nश्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा\nवडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार\nग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान\nतांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...\nपाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम\nविजयनगर येथील ��िलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nजिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधित संख्येमुळे लॉकडाऊन कडक करणे प्रशासनाला गरजेचे होते. परंतु यामधून किराणा दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळायला हवी जेणेकरून सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढला जाईल. तसेच व्यापाऱ्यांनी सुद्धा दुकाने सुरु झाल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या निर्बधांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण कोरोना काळात नियमांचे पालन करणे हेच सर्वांच्या हातात आहे. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री\nकराड: सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे वाढते आकडे लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यात सगळीकडे कडक लॉकडाऊन जाहीर केला होता व त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रशासनाकडून होत होती. अश्या परिस्थितीत किराणा माल सेवा हि अत्यावश्यक सेवेत असूनसुद्धा बंद करण्यात आली यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत या समस्येचे निवारण व्हावे व किराणा मालाची दुकाने पूर्ववत सुरु व्हावी किंवा घरपोहोच सेवा तरी सुरु व्हावी यासाठी किराणा व्यापारी संघटनेने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. हे निवेदन देताना किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन मोटे, कुमार शहा, अनिल शहा यांच्यासह कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, सातारा जिल्हा कायदे विभागाचे अध्यक्ष ऍड अमित जाधव आदी यावेळी उपस्थित होते.\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nकोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संबंधी उपाययोजना करा : आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम\n'तू सौभाग्यवती हो' मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न - विवाह सप्ताह विशेष\nकोरोनाचे राजकारण करणाऱ्या पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही\nउच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार माण कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्या विविध उपाययोजना\nभेंडी व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून साडे पंधरा लाखाची खंडणी उकळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/03/how-to-check-kalyan-jewellers-ipo-allotment-status-in-marathi-%E0%A5%A4-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2021-07-26T19:47:30Z", "digest": "sha1:M6KKXLHN4H7GNZCIAFZBL5M4TUDBQCMV", "length": 8508, "nlines": 97, "source_domain": "itechmarathi.com", "title": "How To Check Kalyan Jewellers IPO Allotment Status in marathi । इथे चेक करा कल्याण ज्वेलर्स IPO -", "raw_content": "\n इथे चेक करा कल्याण ज्वेलर्स IPO\n इथे चेक करा कल्याण ज्वेलर्स IPO\nकल्याण ज्वेलर्स इंडिया आयपीओ समभाग वाटप निश्चित केले आहे. गुंतवणूकदार खालील दोन पर्यायांद्वारे अर्जाची स्थिती तपासू शकतात. कल्याण ज्वेलर्स आयपीओ वाटप तपासण्याचा पहिला पर्याय रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर आहे. गुंतवणूकदारांनी कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड-आयपीओ निवडणे आवश्यक आहे, एकतर ‘पॅन’, ‘numberप्लिकेशन नंबर’, किंवा डीपी क्लायंट आयडी प्रविष्ट करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.\nकल्याण ज्वेलर्स आयपीओ वाटप स्थिती तपासण्यासाठी दुसरा पर्याय बीएसई वेबसाइटद्वारे आहे. गुंतवणूकदार ‘इक्विटी’ प्रकार निवडू शकतात आणि ड्रॉपडाऊन यादीमध्ये ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड’ नाव जारी करू शकतात, ‘अर्ज क्रमांक’ आणि ‘पॅन’ प्रविष्ट करू शकतात आणि शेवटी वाटप स्थिती ज���णून घेण्यासाठी ‘शोध’ वर क्लिक करा.\nफेसबुक फोटो डाउनलोड कसे करायचे \n इथे करा चेक तुमचे लाईट बिल\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-07-26T21:29:15Z", "digest": "sha1:YIURS4G56RM22WPOOXFEWDRSYFPREXYS", "length": 4497, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मुंबई उपनगर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुके‎ (३ प)\n► मुंबई उपनगर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ‎ (२६ प)\n\"मुंबई उपनगर जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ\nउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ\nदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ\nवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २००७ रोजी २३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आ���ण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/Good-news-for-Yavatmal-district.html", "date_download": "2021-07-26T18:42:25Z", "digest": "sha1:LER5UECAPCVLJLM4AEVFO3HI67SCZ5UL", "length": 11620, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "यवतमाळ जिल्हात २१ जणांना सुट्टी... - Maharashtra24", "raw_content": "\nशुक्रवार, १७ जुलै, २०२०\nHome आरोग्य यवतमाळ जिल्हात २१ जणांना सुट्टी...\nयवतमाळ जिल्हात २१ जणांना सुट्टी...\nTeamM24 जुलै १७, २०२० ,आरोग्य\n‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 21 जणांना सुट्टी एकाचा मृत्यु ; 14 जण नव्याने पॉझेटिव्ह\nयवतमाळ : जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असतांनाच 21 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 21 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर आज (दि.17) जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 14 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यु झालेली व्यक्ती ही 70 वर्षीय पुरुष असून पुसद येथील ज्योती नगरातील रहिवासी आहे. ते 13 जुलै रोजी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. तसेच जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 14 जणांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.\nयवतमाळ शहरातील डोर्लीपुरा (पाटीपूरा) येथील एक पुरुष, भोसा येथील सारस्वती ले-आऊट येथील एक पुरुष, यवतमाळ येथील दोन महिला, पुसद शहरातील गायमुखी नगर येथील एक पुरुष, पुसद शहरातील संभाजी नगर येथील दोन महिला, पुसद शहरातील खाटीक वॉर्ड येथील दोन पुरुष, उमरखेड शहरातील वॉर्ड क्रमांक 1 येथील पुरुष, उमरखेड येथील एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील गांधी नगर येथील एक पुरुष, वणी शहरातील तेलीफैल येथील एक महिला पॉझेटिव्ह आले आहेत.जिल्ह्यात कालपर्यंत (दि.16) 152 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यापैकी एकाचा मृत्यु झाल्याने ही संख्या 151 वर आली. तसेच जिल्ह्यात आज 14 नवीन पॉझेटिव्ह आल्याने हा आकडा 165 वर पोहचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 21 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 144 आहे.\nयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 99 तर रॅपीड ॲन्टीजन ट��स्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 45 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 517 एवढी आहे. यापैकी 357 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 16 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 132 जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 58 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 8624 नमुने पाठविले असून यापैकी 8520 प्राप्त तर 104 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 8003 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे\nBy TeamM24 येथे जुलै १७, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/09/Over-60000-are-negative-and-again-236-are-positive.html", "date_download": "2021-07-26T19:26:53Z", "digest": "sha1:ENZSEYALLIKZLCKKZIPH7JWD2XW43GPN", "length": 12075, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "६० हजारांच्या वर निगेटिव्ह तर पुन्हा २३६ जण पॉझिटीव्ह - Maharashtra24", "raw_content": "\nबुधवार, २३ सप्टेंबर, २०२०\nHome यवतमाळ ६० हजारांच्या वर निगेटिव्ह तर पुन्हा २३६ जण पॉझिटीव्ह\n६० हजारांच्या वर निगेटिव्ह तर पुन्हा २३६ जण पॉझिटीव्ह\nTeamM24 सप्टेंबर २३, २०२० ,यवतमाळ\nयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सहा हजारांच्या वर गेली आहे. आज दिवसभरात आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले ११५ जण ‘पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६१४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सुरवातीपासून आतापर्यंत एकूण ६० हजार ७२८ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.\nबुधवार दि.२३ सप्टेंबर ला सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून यात नव्याने २३६ रुग्णांची भर पडली आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६८ वर्षीय व ७२ वर्षीय पुरुष तसेच ६१ वर्षीय महिला, उमरखेड शहरातील ५० वर्षीय पुरुष व ४८ वर्षीय महिला, दिग्रस शहरातील ५० वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्यातील ७७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.\nनव्याने पॉझिटीव्ह आलेल्या २३६ जणांमध्ये पुरुष १५४ आणि महिला ८३ आहेत. यात यवतमाळ शहरातील पुरुष ४८ व ३० महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील दोन पुरुष, आर्णी शहरातील आठ पुरुष व चार महिला, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, दिग्रस शहरातील सहा पुरुष व सात महिला, महागाव शहरातील १२ पुरुष व तीन महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, नेर शहरातील ११ पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील नऊ पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील नऊ पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, राळेगाव शहरातील आठ पुरुष व पाच महिला, राळेगाव तालुक्यातील एक महिला, उमरखेड शहरातील २२ पुरुष व १२ महिला, वणी शहरातील आठ पुरुष व दोन महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, कारंजा शहरातील एक पुरुष तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या एका पुरुषाचा समावेश आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६९४८९ नमुने पाठविले असून यापैकी ६८३५० प्राप्त तर ११३९ अप्राप्त आहेत. तसेच ६०७२८ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.\nवैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त मा��ितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ५२६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ७२६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७६२२ झाली आहे. यापैकी ६१४० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २३० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २७४ जण भरती आहे.\nBy TeamM24 येथे सप्टेंबर २३, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/06/mqRODR.html", "date_download": "2021-07-26T18:54:09Z", "digest": "sha1:XNDJHNTY4DVKGHKAAEJQY77WNOEPGZ7V", "length": 4678, "nlines": 38, "source_domain": "www.punepravah.page", "title": "गुगल क्लासरूम विषयावर वेबिनारचे आयोजन*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nगुगल क्लासरूम विषयावर वेबिनारचे आयोजन*\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n*अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीचा पुढाकार*\nकोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर ऑनल���ईन शिक्षण प्रणालीच्या युगात उपयोगी पडणाऱ्या ' अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत गुगल क्लासरूम चा उपयोग' या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.१४ आणि १७ जून रोजी हा वेबिनार होणार आहे. प्रा. राणी पोटावळे, रजत सय्यद, प्रा. प्राजक्ता जगताप, स्वप्नील दौंडे मार्गदर्शन करणार आहेत.\nजीमेल द्वारे गुगल क्लासरुम चा वापर, अद्यापनाच्या साहित्याची निर्मिती, ऑनलाईन प्रश्नपत्रिकांची निर्मिती, तपासणी, ब्रेन स्टॉर्मिंग गेम्सची निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\nअल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य आणि वेबिनारच्या संयोजक डॉ. किरण भिसे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/qzRQE-.html", "date_download": "2021-07-26T19:40:03Z", "digest": "sha1:P5QBSKQHKVVFYMCVIAX6YUNGXOHMTN6F", "length": 8337, "nlines": 32, "source_domain": "www.punepravah.page", "title": "अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nअधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान*\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे दि. 20: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्राप्त जमावबंदी/संचारबंदी आदेश जारी केले असून पुणे ग्रामीण जिल्हयात विविध भागात कोरोना रुग्णांचे संख्या मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्याकरीता पुणे ग्रामीण जिल्हयात विविध मागण्याकरीता विविध पक्ष व संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने इत्यादीचे आयोजन केले जात आहे. त्या कारणाने पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कायदेशीर कारवाई करण्याकरीता पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना दिनांक 28 जुलै 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.\nरस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणा-या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणूका या कोणत्याही मार्गाने,कोणत्या वेळात काढाव्यात किवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे, सर्व मिरवणूकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या कपड़े धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वादये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वादये वाजविणे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे, सक्षम प्राधिका-यांनी या अधिनियमांची कलम ३३.३५,३७ ते ४०,४२,४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे. हे अधिकार प्रदान केले असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारी��� जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2008/12/blog-post_30.html", "date_download": "2021-07-26T20:48:19Z", "digest": "sha1:ZSGUJ7DUWRJGTBTQPI5MHPL4JT5DDB5Q", "length": 27090, "nlines": 266, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: योगायोग, पुनरुत्थान आणि पुनर्जन्म", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nयोगायोग, पुनरुत्थान आणि पुनर्जन्म\nबहुतेक नाटक सिनेमांमध्ये असे दाखवतात की त्यातली माणसे योगायोगाने भेटतात, कधी कधी योगायोगानेच ती नेमकी घटनास्थळी जाऊन पोचतात किंवा ठरवूनसुध्दा पोचू शकत नाहीत. त्यामुळे अनपेक्षित घटना घडतात आणि त्यातून कथानकाला कलाटणी मिळून ते रोचक आणि मनोरंजक होत जाते. प्रत्यक्ष जीवनात घडून येणा-या योगायोगांचे प्रमाण त्या मानाने कमीच असते. कांही गोष्टीतल्या एकाद्या पात्राचे नशीब एवढे बलवत्तर असते की ते पात्र मरणाच्या दारात, अगदी कोमात जाऊन निपचीत पडलेले असतांनासुध्दा कांही महिने किंवा वर्षे उलटल्यावर अचानकपणे ठणठणीत बरे होते आणि पटकन उभे राहून दुप्पट जोमाने ढिशुम् ढिशुम् करू लागते. प्रत्यक्षात असे क्वचितच घडत असेल. कांही कथानकातली पात्रे पुनर्जन्म घेऊन पुन्हा गोष्टीत प्रवेश करतात आणि त्यातला नेमका आपला धागा पकडतात. हल्ली चाललेल्या एका लोकप्रिय मालिकेत तर त्यातल्या भूतकाळातली पांच सहा\nपात्रे पुनर्जन्म घेऊन वर्तमानकाळात आली आहेत एवढेच नव्हे तर त्यांच्या पूर्वीच्या जन्मातले आत्मे आपापले वेगळे अस्तित्व बाळगून आहेत आणि अधून मधून ते पीरियड कॉस्च्यूम परिधान करून वर्तमानात डोकावायला येतात असे दाखवले आहे. हे सगळे आपल्याला असंभव वाटते. माणसाच्या बाबतीत असे असले तरी या ब्लॉगने मात्र आतापर्यंतच्या आपल्या तीन वर्षांच्या अल्प आयुष्यात योगायोग, पुनर���ज्जीवन आणि पुनर्जन्म या तीन्ही गोष्टींचा अनुभव घेतला आहे.\nया ब्लॉगचा जन्मच मुळी एका योगायोगातून झाला. सन २००५ च्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस 'ब्लॉग' आणि 'युनिकोड' हे दोन नवे शब्द योगायोगाने माझ्या कानावर किंवा नजरेला पडले. त्यांच्याबद्दल कुतूहल वाटल्यामुळे त्यांची थोडी माहिती काढली आणि एकाद्या लहान मुलाच्या हातात एकदम दोन खेळणी मिळाली तर तो जसे चाळे करेल तशा प्रकारे त्यांच्याबरोबर खेळता खेळता त्यातून हा ब्लॉग तयार झाला आणि अपलोड पण झाला. लिपी किंवा आकृती यासारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय मराठीत चार शब्द लिहिणे आणि ईमेलखेरीज दुसरे कांहीही आणि तेसुध्दा देवनागरी लिपीमधील अक्षरांतून इंटरनेटवर पाठवणे, आपली वेबसाईट नसतांना आपली स्वतःची छोटीशी जागा नेटवर बनवून त्या जागेवर आपल्याला हवा तो मजकूर नेऊन तिथे तो साठवून ठेवणे अशा अनेक गोष्टी या एका प्रयोगातून साधल्या गेल्या होत्या. संगणक आणि आंतर्जाल यांबद्दल फारशी माहिती नसतांना मला हे जमले हासुध्दा कदाचित एक योगायोगच असेल. ही धडपड चालली असतांना सारखे मला दाट धुक्यात एकादी टेकडी चढत असल्यासारखे वाटत होते. जेंव्हा माझ्या या ब्लॉगचा पहिला भाग प्रसिध्द झाला आणि तो पुन्हा उघडून वाचला तेंव्हा मला त्या डोंगराच्या माथ्यावर पोचल्याचा आनंद पण मिळाला.\nहे सगळे एकदाचे झाल्यानंतर त्यामागची उत्सुकता आणि नव्याची नवलाई तिथेच संपली. डोंगरावर चढलेला माणूस कांही तिथेच बसून रहात नाही. घरी माघारी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा तोच डोंगर चढण्यासाठी वेगळी कारणे लागतात. त्याचप्रमाणे हा ब्लॉग तयार झाल्यानंतर तिथे काय लिहायचे, कशासाठी आणि कुणासाठी ते लिहायचे वगैरे प्रश्न समोर उभे राहिले. त्यांची उत्तरे शोधणे अजून चालले आहे. या शोधाशोधीमध्येच मी आपल्या कांही मित्रांना हा ब्लॉग वाचून पहायला सांगितले. त्या सगळ्या लोकांचे काँप्यूटर युनिकोडच्या बाबतीत निरक्षर निघाले. त्यांना त्यातली फक्त चित्रे तेवढी पहायला मिळतात आणि त्यांच्या खाली छोट्या छोट्या चौकोनांच्या रांगा दिसतात असे समजले. त्यामुळे हा ब्लॉग चित्रमय रूपात बनवायचे ठरवले आणि त्या दृष्टीने नवे प्रयोग सुरू केले.\nआधी युनिकोड वापरून नोटपॅडमध्ये मजकूर लिहिला आणि पेंटमध्ये तो चिकटवून ते एक चित्र आहे असे काँप्यूटरला सांगून त्याची द��शाभूल केली. पण ते चित्र ब्लॉगवर चढवल्यावर खूप लहान झाले आणि त्यातल्या अक्षरांचे तुकडे पडून ते एक शिलालेखाचे चित्र वाटायला लागले. म्हणजे पुन्हा ते वाचणे अशक्यच. त्या लेखाचे चार भाग करून आणि मोठा फाँट वापरून बेताच्या आकाराची चार चित्रे बनवून पाहिली. ती ब्लॉगवर चढवल्यानंतर वाचता येत होती पण पहिला परिच्छेद शेवटी आणि चौथा परिच्छेद सुरुवातीला आल्याने त्या लेखाचा पार चुथडा झाला. ती चित्रे उलट क्रमानेच अपलोड करणे आवश्यक होते, पण एक दोन चित्रे चढवल्यावर लिंक तुटून जायची आणि त्या लेखाची सुरुवातच मागे रहायची. मग तो ब्लॉग पुन्हा पुन्हा उघडून त्यात ती चित्रे चढवावी लागत. हे सगळे काम किचकट आणि कंटाळवाणे तर होतेच, शिवाय निराशाग्रस्त करणारे असल्यामुळे ते माझ्या सहनशक्तीचा अंत पहात होते.\nत्या काळात मराठी ब्लॉगविश्वाचा पत्ता लागला आणि त्यात भ्रमण करतांना युनिकोडमध्ये लिहिलेले कांही सुरेख ब्लॉग वाचायला मिळाले. माझ्या ओळखीच्या लोकांकडे युनिकोडसाक्षर संगणक नसला तरी असंख्य अनोळखी लोकांकडे ते आहेत आणि त्यांची संख्या वाढतच जाणार आहे याचा विचार करून पुन्हा युनिकोडकडे वळावेसे वाटले. त्याच सुमारास एका योगायोगाने याहू ३६० वर येण्याचे आमंत्रण मिळाले आणि युनिकोडमध्ये दुसरा ब्लॉग सुरू करून दिला. त्यानंतर जसे सुचेल, जमेल तसे लिहून लगेच त्या ब्लॉगवर टाकायचे आणि सवडीनुसार त्याचे चित्रमय रूपांतर करून या ब्लॉगवर ते चढवायचे असे करू लागलो. त्यामुळे अगदी सुरुवातीचे कांही भाग सोडून नंतरचे सारे भाग हे त्यांचे पुनर्जन्मच आहेत. या प्रक्रियेला लागणारा विलंब आणि त्यातल्या वाढत चाललेल्या तांत्रिक अडचणी यांमुळे ते काम संथगतीनेच होत होते. या ब्लॉगच्या मागाहून सुरू झालेल्या याहू ३६० वरील भागांची संख्या सन २००६ मध्ये सव्वाशेच्या वर गेली, पण त्यातले फक्त पंच्याहत्तर भागच या स्थळावर येऊ शकले.\nहळूहळू कां होईना पण कसाबसा चालत असलेला हा ब्लॉग सन २००७ मध्ये जेमतेम पांच भाग झाल्यावर बंदच पडला. माझी किल्ली लावून तो उघडणे मलाच अशक्य होऊन बसले. विनामूल्य मिळत असलेल्या या सेवेत बाधा आली तर त्याची तक्रार तरी कुठे आणि कशी करणार त्या सुमारास ब्लॉगस्पॉटचे हस्तांतरण झाले होते. त्यामुळे नव्या व्यवस्थापनेने फुकट्या लोकांची खाती बंद केली असावीत असे वाटले. सन २०���७ संपून २००८ उजाडल्यावर या ब्लॉगची आठवण झाल्याशिवाय कसे राहील त्या सुमारास ब्लॉगस्पॉटचे हस्तांतरण झाले होते. त्यामुळे नव्या व्यवस्थापनेने फुकट्या लोकांची खाती बंद केली असावीत असे वाटले. सन २००७ संपून २००८ उजाडल्यावर या ब्लॉगची आठवण झाल्याशिवाय कसे राहील दोन वर्षांपूर्वी या ब्लॉगद्वारे मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश करतांना त्यानेच मला आनंदाचे दोन चार क्षण मिळवून दिले होते. पुन्हा प्रयत्न करून नवी किल्ली मिळवली आणि पहिल्याच प्रयत्नात त्याचे किवाड उघडले. आंतला खजिना किंवा अडगळ जे कांही असेल ते शाबूत असलेले पाहून हायसे वाटले.\nपण आता पुढे त्याचे काय करायचे हा देखील एक प्रश्नच होता. लेखनाचे चित्रात रूपांतर करण्याची संवय मोडली होती आणि आता त्याची एवढी गरज उरली नव्हती. फक्त चित्रेच दाखवण्याएवढी गती मला चित्रकलेत किंवा छायाचित्रणात कधीच नव्हती. सर्व सुखसोयी असलेल्या फ्लॅटमध्ये रहायला गेल्यानंतरही जुन्या झोपड्याबद्दल आपुलकी वाटत असली तरी तिथे कोणी आपला मुक्काम हलवत नाही. फार तर तिचे हॉलिडे होममध्ये रूपांतर करण्याचा विचार करतो. तोच विचार माझ्याही मनात होता, पण पुढील दोन तीन महिन्यात परिस्थितीने पुन्हा कलाटणी घेतली आणि याहू ३६० वर प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यामुळे तिकडले सामान या ब्लॉगवर हलवायचे ठरवले. पण यात एक प्रॉब्लेम होता.\nआजचे वर्तमान उद्याची रद्दी असते असा एक प्रसिध्द (सु)विचार आहे. हे वचन ब्लॉग्जनासुध्दा लागू पडते. त्यात तीन वर्षांपूर्वी शंभराच्या आंत असलेली ब्लॉगकरांची संख्या वाढून हजारावर गेली होती. त्यातली बहुतेक मंडळी सळसळत्या रक्ताची होती. त्यांच्या ताज्या दमाच्या लेखनाच्या महापुरात माझ्या जुन्या लेखांकडे कोणाचे लक्ष कितपत जाईल अशी शंका मनात होती. तरीही थोडी जुनी पाने चाळून पाहिली. त्यात अजून थोडा दम आहे असे मला वाटले. त्यांच्यावरची धूळ झटकून थोडेसे पॉलिश करण्याइतपत दुरुस्ती आणि सुधारणा करून या ब्लॉगवर ते लेख चढवून पाहिले. माझी समजूत कितपत बरोबर आहे हे पाहण्यासाठी भेट देणा-या लोकांची मोजदाद करणारे यंत्र बसवले. त्याचा आकडा पुढे सरकतांना पाहून धीर आला आणि ते काम पुढे चालू ठेवले. यामुळे २००८ साली संपूर्ण वर्षात दुस-या जागी १६० भाग झाले तर या ब्लॉगचे नऊ महिन्यातच अडीचशे होऊन गेले आहेत.\nआता २००९ वर्ष य���त आहे. पण मागील तीन वर्षांचा अनुभव पाहिला तर पुढच्या वर्षी काय होणार आहे याची पुसटशी कल्पना देखील त्यातल्या कुठल्याच आदल्या वर्षाच्या अखेरीस आली नव्हती. त्यामुळे काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करू शकतो ते पाहणे अधिक महत्वाचे आहे. जुन्या मालाचा साठा आता लवकरच संपून जाईल. त्यानंतर कोणती नवी निर्मिती करावी याबद्दल कांही कल्पना माझ्या मनात आहेत. वाचकांनी आपल्या कल्पना, सूचना, अभिप्राय, टीका वगैरे प्रतिसादातून द्यावेत अशी नम्र विनंती आहे. या वर्षी त्यांनी दिलेल्या आधारासाठी मी त्यांचा आभारी आहे. नव्या वर्षात सर्वांना सुखसंपत्ती, आयुरारोग्य यांचा बरपूर लाभ होवो अशा हार्दिक शुभेच्छा.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nयोगायोग, पुनरुत्थान आणि पुनर्जन्म\nमेरि ख्रिसमस भाग २\nमेरि ख्रिसमस भाग १\nयॉर्कचे रेल्वे म्यूझियम (उत्तरार्ध)\nयॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध)\nयॉर्कला भेट - भाग १\nझुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली - भाग१ ते ४\nतेथे कर माझे जुळती - भाग २ - स्वरभास्कर पं.भीमसेन...\nतेथे कर माझे जुळती - भाग १ - स्व.पांडुरंगशास्त्री ...\nमुंबई ते अल्फारेटा (भाग १,२,३)\nचोखी ढाणी - भाग ३\nचोखी ढाणी - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-26T20:17:19Z", "digest": "sha1:4WXKPOPTPENJZHAWA3H3Q7L2LP634AXQ", "length": 6251, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा तथ्यहीन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकॉंग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा तथ्यहीन\nकॉंग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा तथ्यहीन\nनाशिक: कॉंग्रेस नेते विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी मागील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून कॉंग्रेसने उपमुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने यावर असहमती दर्शविली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याच्या चर्चेवर भाष्य केले आहे. ही चर्चा तथ्यहीन आहे असे अजित पवारांनी सांगितले. नाशिक येथे वित्त व नियोजनची बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nकॉंग्रेसकडील विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार आहे, त्याबदल्यात कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री दिले जाणार आहे.\nभुसावळात 13 भंगार व्यावसायीकांवर धाड : दुचाकीसह चारचाकींचे लाखोंचे सुटे भाग जप्त\nजामनेरच्या नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्यांचा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश \nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://indicvichaar.com/2021/06/", "date_download": "2021-07-26T20:40:19Z", "digest": "sha1:WJEA3FE57TKFAPCFBCFDG3MPOBMRW3DC", "length": 5815, "nlines": 77, "source_domain": "indicvichaar.com", "title": "June 2021 | Indic Vichaar", "raw_content": "\nगुरुपूर्णिमेच्या इंडिक विचारच्या वाचकना आणि श्रोत्याना हार्दिक शुभेच्छा\nआषाढी एकादशी निमित्त – अभंग\nअभिमान स्थळ – ‘भीमबेटका’\nआपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारा खरा गुन्हेगार :अलेक्झांडर डफ\nJune 27, 2021 June 28, 2021 Indic Vichaar 0 Comments अलेक्झांडर डफ, धर्म परिवर्तन, लॉर्ड मेकॉले, शिक्षण व्यवस्था\nएकटे लॉर्ड मेकॉले ह्याला जबाबदार नाहीत आम्ही असंख्य वेळा ऐकले आहे की या लॉर्ड मेकॉले आपली शिक्षण प्रणाली कशी खराब\nजितीन प्रसादा आणि काँग्रेस मधील दुसरी लाट\nJune 26, 2021 Ajay Sudame 0 Comments उत्तरप्रदेश, काँग्रेस, जितीन प्रसादा, भाजप, योगी आदित्यनाथ\n९ जून ला, शेवटी जितीन प्रसादा ह्यांनि काँग्रेस सोडून भाजपत मध्ये प्रवेश केला. त्याना अर्थात, काँग्रेस मध्ये अजिबात भविष्य दिसेनासं\nJune 20, 2021 June 25, 2021 Shraddha Sudame 0 Comments अहिल्याबाई होळकर, ब्युटी, ब्रेन, महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले\nआजकाल मुलींचे शिक्षण ही काही नवीन गोष्ट राहिली नाही. अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले , महर्षी कर्वे ह्या लोकांचे थोर उपकार\nपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – आदर्श स्त्री, दूरदर्शी शासक\nJune 1, 2021 June 1, 2021 Shefali Vaidya 0 Comments अहिल्याबाई होळकर, आदर्श स्त्री, औरंगझेब, दूरदर्शी शासक, मल्हारराव होळकर\nआज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती. मला एका जाहीर कार्यक्रमात एकदा कुणीतरी प्रश्न विचारला होता, ‘तुम्हाला भारतीय इतिहासातली कुठली स्त्री आदर्श\nजितीन प्रसादा आणि काँग्रेस मधील दुसरी लाट\n९ जून ला, शेवटी जितीन प्रसादा ह्यांनि काँग्रेस सोडून भाजपत मध्ये प्रवेश केला. त्याना अर्थात, काँग्रेस मध्ये अजिबात भविष्य दिसेनासं\nभाजप : बंगाल पराभव का व कसा \nइंडिक विचार हे सामान्य माणसाच्या उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षा विषयी इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारे पत्रकारिता मंच आहे. आमचा उद्देश, प्रामुख्याने अशा विषयांवर प्रकाश टाकणे आहे, जे इतर पत्रकार माध्यम दुर्लक्षित करीत असली तरी सामान्यांसाठी महत्वपूर्ण आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/7th-pay-commission-big-announcement-is-likely-to-be-made-today-regarding-dearness-allowance-dearness-relief-of-central-employees-retired-employees-266394.html", "date_download": "2021-07-26T19:31:15Z", "digest": "sha1:YRHE3BJAQPMZMOHL3DSWBWGAGQKZ75G7", "length": 30068, "nlines": 224, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या DA, DR बाबत मोठी घोषणा आज होण्याची शक्यता | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर ��रिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\n7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या DA, DR बाबत मोठी घोषणा आज होण्याची शक्यता\nकेंद्रीय सेवेत असलेल्या विद्यमान आणि निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यांचीही उत्सुकता संपून लवकरच त्यांना खूशखबर मिळण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या थकित महाागाई भक्ता (Dearness Allowance) म्हणजेच डीए (DA) आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता (Dearness Relief) म्हणजेच (DR) याबाबत आज (7 जुलै) काही घोषणा होण्याची शक्यता आहे.\nबातम्या अण्णासाहेब चवरे| Jul 07, 2021 10:41 AM IST\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet expansion) जोरदार चर्चा सुरु आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला खुशखबर मिळेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. दरम्यान, या उत्सकतेसोबतच केंद्रीय सेवेत असलेल्या विद्यमान आणि निवृत्त कर्मचाऱ्यांमध्येही उत्सुकता आहे. त्यांचीही उत्सुकता संपून लवकरच त्यांना खूशखबर मिळण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या थकित महाागाई भक्ता (Dearness Allowance) म्हणजेच डीए (DA) आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता (Dearness Relief) म्हणजेच (DR) याबाबत आज (7 जुलै) काही घोषणा होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रीमंडळाची एक बैठक पार पडत आहे. या बैठकीत यावर नर्णय होऊ शकतो.\nकेंद्रीय अर्थमंत्रालय आणि कर्मचारी व प्रशिक्षण विभाग (DoPT) यांच्यात 26 आणि 27 जून दरम्यान एक बैठक नुकतीच पार पडली. या बैबैठकीत डीए आणि डीआरचा लाभ यावर्षी सप्टेंबरपासून पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सरचिटणीस (DoPT) शिवगोपाल मिश्रा हे देथील या बैठकीस उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यावेळी शिवगोपाल मिश्रा यांनी दिली होती.\nशिवगोपाल मिश्रा यांनी त्यावेळी झालेल्या बैठकीत मान्य केले होते की, महागाई\nभत्ता आणि डीआरचे तीन थकीत हप्ते सप्टेंबर 2021 मध्ये देण्यात येतील. यात जुलै आणि ऑगस्ट 2021 महिन्याची थकबाकीही समाविष्ट असेल. शिवगोपाल यांनी म्हटले होते की, केंद्रीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी महामारीच्या काळात आपला जीव धोक्य���त घालून काम केले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या लाभापासून दूर ठेवले तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.\n7th Pay Commission: 'या' पेन्शनधारकांना मिळणार DR वाढीचा फायदा; येथे पहा संपूर्ण यादी\n7th Pay Commission: कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदवार्ता; मोदी सरकारने जारी केले नवे आदेश\n7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर DA नंतर HRA मध्येही होणार वाढ\n7th Pay Commission Latest News Today: केंद्र सरकारकडून कर्मचार, निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ पण Arrears बाबत घेतला 'हा' निर्णय\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्त��� जाणुन घ्या\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/health-wellness/covid-vaccination-in-rural-areas-misconceptions-and-facts-260669.html", "date_download": "2021-07-26T20:36:02Z", "digest": "sha1:HJWHBGV5A5HCAML2GJ4QZDM5MXG5V3PA", "length": 30870, "nlines": 229, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "ग्रामीण भागात कोविड लसीकरण - गैरसमज आणि तथ्ये | 🍏 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डे���ा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nग्रामीण भागात कोविड लसीकरण - गैरसमज आणि तथ्ये\n18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती थेट नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊ शकते, जिथे ऑन साइट नोंदणी केली जाते आणि त्याच भेटीत लसीकरण केले जाते.\n18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती थेट नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊ शकते, जिथे ऑन साइट नोंदणी केली जाते आणि त्याच भेटीत लसीकरण केले जाते. हे \"वॉक-इन\" म्हणून देखील लोकप्रिय आहे. को-विन वर सामायिक सेवा केंद्र (सीएससी) द्वारे सुलभ नोंदणी, ही को-विन वरील नोंदणीच्या अनेक पद्धतींपैकी एक आहे. आरोग्य कर्मचारी किंवा आशा कार्यकर्ते सारख्या सेवा देणारे कर्मचारी ग्रामीण भागातील लाभार्थी आणि शहरी झोपडपट्टीत राहणाऱ्यांना एकत्र जमवून जवळच्या लसीकरण केंद्रांवर ऑन -साईट नोंदणी वर लसीकरण करण्यासाठी घेऊन जातात. 1075 हेल्प लाईनद्वारे सहाय्यक नोंदणीसाठी सुविधा देखील कार्यान्वित करण्यात आली आहे.\nवरील सर्व साधने ग्रामीण भागासाठी विशेषतः कार्यान्वित केली आहेत आणि ग्रामीण भागात सर्वांना लसीकरणाची समान संधी देण्यासाठी सक्षम आहेत, हे 13.06.2021 च्या सत्यस्थितीवरून स्पष्ट होते, ज्यात को-विन वर नोंदणीकृत 28.36 कोटी लाभार्थींपैकी 16.45 कोटी (58%) लाभार्थीची नोंदणी ऑन-साइट माध्यमातून झाली आहे. तसेच 13 जून 2021 रोजी को-विनवर नोंद झालेल्या एकूण 24.84 कोटी लसीच्या मात्रांपैकी 19.84 कोटी मात्रा (एकूण मात्रांपैकी सुमारे 80%) ऑन साईट/ वॉक-इन लसीकरणाद्वारे देण्यात आल्या आहेत.(कोविडमधून बरे झाल्यानंतर 3-6 महिन्यानंतरही रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत असल्याने घाबरुन न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित आरोग्य तपासणी करावी)\n01.05.21 पासून 12.06.21 पर्यंत, लसीकरण सेवा पुरविणार्‍या एकूण 1,03,585 कोविड लसीकरण केंद्रांपैकी 26,114 उप-आरोग्य केंद्रांवर, 26,287 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आणि 9,441 समाज आरोग्य केंद्रांवर कार्यरत आहेत आणि त्यांची संख्या एकूण लसीकरण केंद्रांच्या 59.7% आहे. उप-आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि समाज आरोग्य केंद्रावरील ही सर्व सीव्हीसी ग्रामीण भागात आहेत जिथे लोक ऑन साइट नोंदणी आणि लसीकरणासाठी थेट जाऊ शकतात.\nको-विन वर राज्यांद्वारे ग्रामीण किंवा शहरी म्हणून वर्गीकृत केलेल्या एकूण 69,995 लसीकरण केंद्रांपैकी, 49,883 लसीकरण केंद्रे, म्हणजे 71% ग्रामीण भागात आहेत.\nआदिवासी भागातील लसीकरणाची व्याप्ती को-विनवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार 3 जून 2021 रोजी-\nआदिवासी जिल्ह्यामध्ये दर दहा लाख लोकांच्या लसीकरणाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.\n176 पैकी 128 आदिवासी जिल्हे अखिल भारतीय लसीकरणापेक्षा चांगली कामगिरी करत आहेत.\nराष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत आदिवासी जिल्ह्यात अधिक प्रमाणात वॉक-इन लसीकरण होत आहे.\nआदिवासी जिल्ह्यात लसीकरण झालेल्याचे लिंग गुणोत्तर देखील चांगले आहे.\nCoronavirus Coronavirus Facts COVID19 CoWIN App कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस गैरसमज कोविड19 कोविन अ‍ॅप\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नो��द, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas 2021 HD Images: कारगील विजय दिवसाच्या शुभेच्चा Quotes, Messages द्वारा शेअर करत वीर जवानांना करा सलाम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-26T20:44:19Z", "digest": "sha1:7WLWQ52AYDAZSLLUTYC7RTOKU7B4T2SK", "length": 29863, "nlines": 252, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "जसप्रीत बुमराह – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on जसप्रीत बुमराह | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्ण��\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nIPL 2022 Mega Auction: मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स ‘या’ 4 खेळाडूंना करू शकते रिटेन, स्टार खेळाडूंना टाटा बाय बाय करण्याची शक्यता\nBCCI कडून खेल रत्न पुरस्कारासाठी Mithali Raj, रविचंद्रन अश्विनच्या नावाची शिफारस, या 3 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी केले नामांकित\nICC WTC फायनल सामन्यात पराभवानं��र Virat Kohli ने दिले बदलाचे संकेत, जाणून घ्या टीम इंडियातील कोणाच्या स्थानाला धोका\nIND vs NZ WTC Final 2021 Day 5: दिवसाच्या सुरुवातीला Jasprit Bumrah कडून झाली चूक, ओव्हरनंतर ड्रेसिंग रूमकडे घेतली धाव (See Photos)\nICC World Test Championship: ट्रेंट बोल्टने WTC फायनल सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सहखेळाडूंविरुद्ध खेळण्यावर दिली मोठी प्रतिक्रिया (Watch Video)\nICC WTC Final 2021: कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये हे 7 गोलंदाज करणार धमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nJasprit Bumrah याच्या खेळीची माजी पाकिस्तानी कर्णधारालाही पडली भुरळ, वसीम अकरम-वकार युनूस सारख्या दिग्गजांशी केली तुलना\nICC ODI Rankings: जसप्रीत बुमराहची वनडे क्रमवारीत घसरण, बांग्लादेशच्या Mehidy Hasan ची मोठी झेप\nWorld Test Championship: जसप्रीत बुमराह नव्हे तर WTC फायनल सामन्यात विराट ‘या’ भिडूला देऊ शकतो गोलंदाजीची धुरा, बनू शकतो ‘बूम-बूम’चा सर्वोत्तम पर्याय\nIndia Men's vs Women's Cricket Team Salary: भारतीय पुरुष व महिला क्रिकेटपटूंच्या पगारामध्ये ‘इतक्या’ पटीचे अंतर; पहा विराट कोहली, स्मृती मंधाना समवेत संघाला मिळते किती वेतन\n‘माझे हृदय दररोज चोरणाऱ्या प्रिय व्यक्तीस वाढदिवसाच्या शुभेच्छा’ खास दिवशी जसप्रीत बुमराह खुश, पत्नी Sanjana Ganesan हिस रोमँटीक अंदाजात खास शब्दभेट\nMI vs CSK IPL 2021: चेन्नई फलंदाजांकडून Jasprit Bumrah ची धुलाई, बुमराहच्या नावावर झाला इतिहासातील लाजिरवाणा विक्रम\nIPL 2021: राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूमध्ये दिसली बुमराह, अश्विन आणि हरभजनची झलक, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल खुश\nIPL: ‘या’ 5 भारतीय गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक नो बॉल, पहिले नाव जाणून बसेल धक्का\nIPL 2021: 'या' खेळाडूमुळे मुंबई इंडियन्सला पराभूत करणे थोडे कठीण- वीरेंद्र सेहवाग\nBCCI Central Contracts List 2020-21: टीम इंडिया खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा; ‘हे’ खेळाडू होणार करोडपती, पहा संपूर्ण यादी\nMI vs RCB, IPL 2021: जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये चौथ्यांदा केली विराट कोहलीची शिकार,\nIPL 2021: बुमबुम इज बॅक मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये Jasprit Bumrah ची धमाल, आयपीएलपूर्वी संघांना दिली चेतावणी (Watch Video)\nJasprit Bumrah-Sanjana Ganesan Wedding: अवघ्या 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांचा विवाह, मोबाईल फोन वापरण्यासही बंदी- Reports\nIND Vs ENG ODI Series 2021: जसप्रीस बुमराह याने दुखापतीमुळे नव्हेतर, 'या' कारणामुळे एकदिवसीय मालिकेतून घेतली माघार\nIND vs ENG 4th Test 2021: चौथ्या अहमदाबाद टेस्टमध्ये Jasprit Bumrah याची जागा घेण्यासाठी 3 गोलंदाजांमध्ये चुरस, ‘हा’ आहे मुख्य दावेदार\nICC Test Player Rankings: रोहित शर्माची पटकावले सर्वोत्तम स्थान; आर अश्विनची टॉप-3 मध्ये एंट्री, अँडरसन-बुमराहची घसरण\nIND vs ENG 4th Test: चौथ्या अहमदाबाद टेस्टपूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज Jasprit Bumrah याची माघार, हे आहे कारण\nIND vs ENG 1st Test Day 1: चेन्नई येथील पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बनले हे प्रमुख रिकॉर्ड\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/topics/covid-19/", "date_download": "2021-07-26T18:52:39Z", "digest": "sha1:UC4MCAXOPGI3OON33ZA3BX2BB7Y3YQT6", "length": 11494, "nlines": 85, "source_domain": "marathit.in", "title": "Covid 19 - मराठीत.इन | Marathit.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\nकोरोनाचा कहर असतानाच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका घोंगाऊ लागला आहे. अनेक डॉक्टर याबाबत वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटची पहिली केस भारतात सापडली. त्यानंतर ८५ देशात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत…\nकोरोना आणि म्युकरमायकोसीस एकाचवेळी होऊ शकतो का याविषयी सविस्तर जाणून घेऊया..\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात हजारो लोक दररोज मृत्युमुखी पडत आहेत. आता एक नवे संकट भारतासमोर उभे ठाकले आहे. काही रुग्णांना म्युकरमायकोसीस या घातक रोगाची लागण होताना दिसत आहे. म्युकरमायकोसीस हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर आहे. कोरोना आणि…\nदेशातील पहिल्या साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nदेशातील पहिल्या साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या ऑनलाइन शुभारंभ आज दि.14 मे रोजी दु.1:30 वाजता मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते व्हॅर्च्यूअल…\nलसीकरण नोंदणी करताना SMS बाबत सावधगिरीचा इशारा\nकोविड-19 लसीकरण नोंदणीसाठीचा एक SMS वापरकर्त्यांच्या अँड्रॉइड फोनमध्ये करून प्रवेश मिळवतो आणि त्यामुळे वापरकर्त्यांची संपर्क यादी धोक्यात येत असल्याचा इशारा सांघिक सायबर सुरक्षा यंत्रणेने दिला आहे. देशातील कोविड-19 लसीच्या नोंदणीसाठी…\nकोरोनामुक्त झाल्यानंतर तुमचा टूथब्रश तात्काळ बदला\nसध्या देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. मात्र यामध्ये कोरोना मुक्त होणाऱ्यांचा आकडा देखील दिलासादायक आहे. तर कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील रुग्णांना आणखी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना मुक्त झाल्यानंतर तुमचा…\nतुम्ही कोरोना लस घेतलीय मग अशी घ्या काळजी\nगंभीर, एकापेक्षा अधिक आजार, मधुमेह, उच्च रक्‍तदाब आहे. तसेच ॲलर्जीचा त्रास होणाऱ्या व्यक्‍तींनी वैद्यकीय सल्ला आणि प्रमाणपत्राशिवाय कोरोना लस दिली जाऊ नये. लस घेण्यापूर्वी किमान आठवडाभर अगोदर अतिरिक्‍त मद्यपान करू नये,…\nTwitter वर रामदेव बाबाच्य��� अटकेची मागणी, WHOच्या नावावर फसवणूकीचे आरोप\nबाबा रामदेव यांच्या कंपनीने कोरोनिल औषधाबद्दल सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणपत्र योजनेनुसार या औषधाला आयुष मंत्रालयाकडून औषधी उत्पादनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे.योग गुरू बाबा रामदेव यांनी 1 फेब्रुवारी रोजी कोरोनिल नावाचे औषध…\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक\nमहाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात चाचण्यांचे कमी केलेले दर, खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय, मास्कच्या किंमतीवर नियंत्रण, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यासारख्या योजना सामान्य माणसाला…\nकोरोना : मास्क धुताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा\nकोरोनाचा धोका टाळण्यासाठी आपण सूती कपड्यांने बनवलेले मास्क वापरात असाल तर फारच उत्तम, त्याचा फायदा असा आहे की आपण हे पुन्हा-पुन्हा वापरू शकता. त्याचमुळे आपल्या मास्कला आपण स्वच्छ कसे करावे चला जाणून घेऊया... मास्क स्वच्छ करण्यासाठी गरम…\n हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येणार\nकोरोनाचा जगभरात हाहाकार सुरूच आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे काम अंतिम टप्प्यात आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) चिंता वाढविणारा इशारा दिला आहे. यूरोपसह जगभरातील अनेक भागात हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येईल, अशी शक्यता डब्लूएचओने…\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82.html", "date_download": "2021-07-26T20:32:22Z", "digest": "sha1:VIPZXENCA3RSXPAJ5FW6EFKGACWBWUFV", "length": 23166, "nlines": 234, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मंत्री संदीपान भुमरे यांचा कारखाना जप्त करण्याचा आदेश - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nमंत्री संदीपान भुमरे यांचा कारखाना जप्त करण्याचा आदेश\nby Team आम्ही कास्तकार\nin पीक व्यवस्थापन, शेती\nऔरंगाबाद : विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने यंदाच्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांना १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपये न दिल्यामुळे कारखान्याच्या मालमत्तेची जप्ती करावी, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या साखर कारखान्याचे अध्यक्ष रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आहेत.\nराज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या साखर कारखान्याला जप्तीचे आदेश दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nशिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या ताब्यात असलेल्या रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. साखर आयुक्तांच्या आदेशानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात कारखाना व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. या हंगामात कारखान्यात १ लाख २२ हजार ८३२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. कारखाना एफआरपीपोटी प्रती टन १९६१.७५ रुपये देय आहे.\nसहकार आयुक्तांच्या आदेशानुसार गळीत हंगाम २०२०-२१मधील (२८ फेब्रुवारी २०२१अखेर) शेतकऱ्यांचे १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपयांची रक्कम थकली आहे. उसाचे पैसे १४ दिवसांत देणे बंधनकारक आहे. ही अट पूर्ण न केल्यास १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे. सदर सूचना व कायदेशीर बाबींची जाणीव करून दिल्यानंतरही कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची रक्कम थकीत ठेवून ऊस नियंत्रण १९६६ मधील तरतुदीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. साखर आयुक्त यांनी १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपये जमीन महसुलची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करून त्यातून ही रक्कम वसूल करण्यात यावी. आवश्यकतेनुसार कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची जप्ती करून ऊस नियंत्रण तरतुदीनुसार शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह देण्याचे आदेश १० मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना दिले आहेत.\nशरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष संदीपान भुमरे शिवसेनेचे आमदार असून, राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्या या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश शासनाने काढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साखर आयुक्तांच्या आदेशानुसार कॅबिनेट मंत्र्याच्या साखर कारखान्याच्या मालमत्तेची जप्ती कधी करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.\nयंदाच्या गळीत हंगामासाठी एकूण किती ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस घातला त्या शेतकऱ्यांची प्रमाणित यादी व कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती विहित नमुन्यातील विवरण पत्रात कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या सही व शिक्यासह प्रादेशिक सहसंचालक (साखर) व विशेष लेखा परीक्षक वर्ग सहकारी संस्था औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी यांना तातडीने सादर करण्याचे आदेश देखील साखर आयुक्तांनी दिले आहेत.\nमंत्री संदीपान भुमरे यांचा कारखाना जप्त करण्याचा आदेश\nऔरंगाबाद : विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने यंदाच्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांना १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपये न दिल्यामुळे कारखान्याच्या मालमत्तेची जप्ती करावी, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या साखर कारखान्याचे अध्यक्ष रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आहेत.\nराज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या साखर कारखान्याला जप्तीचे आदेश दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nशिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या ताब्यात असलेल्या रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. साखर आयुक्तांच्या आदेशानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात कारखाना व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. या हंगामात कारखान्यात १ लाख २२ हजा�� ८३२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. कारखाना एफआरपीपोटी प्रती टन १९६१.७५ रुपये देय आहे.\nसहकार आयुक्तांच्या आदेशानुसार गळीत हंगाम २०२०-२१मधील (२८ फेब्रुवारी २०२१अखेर) शेतकऱ्यांचे १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपयांची रक्कम थकली आहे. उसाचे पैसे १४ दिवसांत देणे बंधनकारक आहे. ही अट पूर्ण न केल्यास १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे. सदर सूचना व कायदेशीर बाबींची जाणीव करून दिल्यानंतरही कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची रक्कम थकीत ठेवून ऊस नियंत्रण १९६६ मधील तरतुदीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. साखर आयुक्त यांनी १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपये जमीन महसुलची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करून त्यातून ही रक्कम वसूल करण्यात यावी. आवश्यकतेनुसार कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची जप्ती करून ऊस नियंत्रण तरतुदीनुसार शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह देण्याचे आदेश १० मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना दिले आहेत.\nशरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष संदीपान भुमरे शिवसेनेचे आमदार असून, राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्या या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश शासनाने काढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साखर आयुक्तांच्या आदेशानुसार कॅबिनेट मंत्र्याच्या साखर कारखान्याच्या मालमत्तेची जप्ती कधी करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.\nयंदाच्या गळीत हंगामासाठी एकूण किती ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस घातला त्या शेतकऱ्यांची प्रमाणित यादी व कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती विहित नमुन्यातील विवरण पत्रात कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या सही व शिक्यासह प्रादेशिक सहसंचालक (साखर) व विशेष लेखा परीक्षक वर्ग सहकारी संस्था औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी यांना तातडीने सादर करण्याचे आदेश देखील साखर आयुक्तांनी दिले आहेत.\nमंत्री संदीपान भुमरे यांचा कारखाना जप्त करण्याचा आदेश Minister Sandipan Bhumare Factory confiscation order\nविहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपये न दिल्यामुळे कारखान्याच्या मालमत्तेची जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.\nविदर्भा��� ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’\nसमृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग\nखानदेशात कांद्याच्या आवकेत वाढ\n‘महाडीबीटी’ची नव्याने अर्ज स्वीकारणी सुरू\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.wnplace.com/paul-sloan-zvvrjp/shivneri-fort-wikipedia-3dec69", "date_download": "2021-07-26T18:50:24Z", "digest": "sha1:BUJW5FSQDKSQV34D7653KTKCDOI6CYRP", "length": 40392, "nlines": 4, "source_domain": "www.wnplace.com", "title": "shivneri fort wikipedia", "raw_content": "\n महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. [ १ ] to reach ; 4 also. लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले essentiellement constituées de viharas de. Around 1.6 km ) with seven spiral well-defended gates भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. [ ] मोघलांनी असे भयानक दुष्कृत्य केले ville de l'Inde नारायणगाव-जुन्नर मार्गे 15 कि.मी faces triangle मोघलांनी असे भयानक दुष्कृत्य केले ville de l'Inde नारायणगाव-जुन्नर मार्गे 15 कि.मी faces triangle Date: 8 March 2007 ( original upload date ) Source: Transferred from en.wikipedia Commons. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो à 16:46 ( original date. स्थापना झाली to Pune by taxi, CE qui coûte ₹2,722 मध्ये मेजर एल्ड्रिजनने किल्ल्याला... Not valid door-to-door travel information and booking engine, helping you get to and from any location in the tourism. जीवनगाथा: शिवनेरीचा इतिहास सांगणारे पुस्तक लेखक - डॉ Junnar was declared first... विश्वेश्वरच्या मदतीला गारद्यांना पाठवले.पुढे बंड मोडून काढले आणि महादेव कोळी सरदारांना शिक्षा आली To compare ticket prices and travel times in rome2rio 's travel planner day trip option from both Mumbai Pune. सोडून हडसर च्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे. [ १ ] सारखे किल्ले होते... कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. [ १ ] मळलेली थेट किल्ला व जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा केला. किल्ला सोडून हडसर च्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड गेली... डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो कैद्यांना... Shivneri sur le sommet de la colline, où Shivaji est né सवाई माधवराव यांचा जन्म झाला birth place Buddhist... जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. [ १ ], juste le. Du triangle ouest-est-sud formé par la montagne de Shivneri, autour de la swastika non-inversée, juste avant le ``., हडसर, जीवधन सारखे किल्ले स्वराज्यात होते Wikipedia project महंमद याने किल्ला नाकेबंद करून सर. D'Une des cellules de la ville de l'Inde, आज्ञापत्रे, फतवे वैयक्तिक. 19 novembre 2020 à 16:46 ट्रेडमार्क आहे. [ १ ] young Shivaji inside Fort किल्ला व जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा केला. किल्ला सोडून हडसर च्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड गेली... डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो कैद्यांना... Shivneri sur le sommet de la colline, où Shivaji est né सवाई माधवराव यांचा जन्म झाला birth place Buddhist... जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. [ १ ], juste le. Du triangle ouest-est-sud formé par la montagne de Shivneri, autour de la swastika non-inversée, juste avant le ``., हडसर, जीवधन सारखे किल्ले स्वराज्यात होते Wikipedia project महंमद याने किल्ला नाकेबंद करून सर. D'Une des cellules de la ville de l'Inde, आज्ञापत्रे, फतवे वैयक्तिक. 19 novembre 2020 à 16:46 ट्रेडमार्क आहे. [ १ ] young Shivaji inside Fort मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला shivneri fort wikipedia गडावर कैदेत ठेवले होते, फतवे, वैयक्तिक, मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला shivneri fort wikipedia गडावर कैदेत ठेवले होते, फतवे, वैयक्तिक, Of Chhatrapati Shivaji Maharaj.He had 8 wives in total सन १६५० मध्ये येथील माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला एक भली मोठी फौज पाठवली 6 ) शके १५५१ नाम शेळकंदे यांनी केले 3 ways to get from Shivneri Fort in Maharashtra ( India ) परिस्थिती अशी होती starts... ला जीजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन पायर्‍यार्‍यांपाशी शेळकंदे यांनी केले 3 ways to get from Shivneri Fort in Maharashtra ( India ) परिस्थिती अशी होती starts... ला जीजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन पायर्‍यार्‍यांपाशी रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो of time to secure your.... झालेली नसावीत काढले आणि महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करतात प्रकारे. वेढा टाकणाऱ्या मोघली सरदारांना जुन्नरवर हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे पुरावे आहेत ) and engine. And is triangular in shape raja ) was a Maratha general who served the Deccan Sultanates वेढा घातला युद्धानंतर साहेब..... Feed by Manisha Cat- Forts Fort on the top of the Fort येतांना माळशेज घाट केल्यावर रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो of time to secure your.... झालेली नसावीत काढले आणि महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करतात प्रकारे. वेढा टाकणाऱ्या मोघली सरदारांना जुन्नरवर हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे पुरावे आहेत ) and engine. And is triangular in shape raja ) was a Maratha general who served the Deccan Sultanates वेढा घातला युद्धानंतर साहेब..... Feed by Manisha Cat- Forts Fort on the top of the Fort येतांना माळशेज घाट केल्यावर जीवधन सारखे किल्ले स्वराज्यात होते the Narayangaon from which it is the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj, founder. Further from Shivneri Fort to Pune 95.2 km ₹1,600 - ₹2,000 पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत la de... Hill Fort having a triangular shape and has its entrance from the South-west side of the Indian state of.... Part of the Sultan of Bijapur, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी न्यायनिवाड्याची. ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. [ १ ]: Shivneri, Maharashtra, India नाही परिस्थिती अशी होती 8 The Torna Fort été retrouvées à Shivneri [ 4 ] ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला आणला. जप्त केल्या अशी पेशवे दप्तरात नोंद आहे. [ १ ] आलं परिस्थिती... Badami Talav ’ पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत पुन्हा कोळ्यांना सेवेत रुजू केले Sultanates... 102 km from Mumbai and Pune किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडूनदेखील देण्यात येत होते.18 1774 आल्याची नोंद केलेली नाही ( लॉग इन केलेले नाही ) km north-east to the Narayangoan Yadavas of Devagiri Fort hotels Directions and to compare ticket prices and travel times in rome2rio 's travel planner district Pune... शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला रोजी शनिवारवाड्यावर राघोबादादा यांस बंड काढण्यासाठी... Water system indicate the presence of habitation since 1st century CE, these caves were a flourishing of... नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला Shivneri [ 4 ] दुसरे केले... आणि महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले,... Peut mentionner: colline de Shivneri, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी अहवाल/जमाखर्च... ) शायिस्ताखानाने जुन्नर जिकलं पण संभाजी राजांचा अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिकंता आलं नाही परिस्थिती अशी होती प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली.... Narayangaon from which it is a city in the Shivneri Buddhist caves are located near in. म्हणून नेमले साहित्य, स्तुतिपर कवने किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते या उठावाचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार यांनी. केले.यांचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी यांनी केले.यात सरनाईकाच्या कुटूंबाला, नातेवाईकांना तसेच 52 मावळातील देशमुख/नाईकांना यांची करून किल्लांचा ताबा घेतला shape and has its entrance from the 1st century AD moins chère est en bus taxi. धर्मांतर करून मोघलाईत प्रवेश केला औरंगझेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले à 16:46 from Thane of... Fort ) ville très ancienne symbole bouddhique de la colline de Shivneri, autour la... म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात करण्यासाठी बंड केले you get to and from any location in Shivneri Of Pune district of India परतता येते किल्ला सर केला at 15 years, he the... कैदत ठेवले होते about 8 km north-east to the first part of the important historical Forts १४४३ मलिक–. In India '' several times महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक लेणी... मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी la seva família al Fort Shivneri, à environ 2 km au sud-ouest Junnar. सुमाराला काही महादेव कोळी सरदारांना शिक्षा करण्यात आली रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी आपणास. राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, अंदाजे... ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा घेतला... Mendhavan Khind on Mumbai-Ahmedabad highway Rairi and renamed it Raigad ( the king 's Fort ) हस्तांतरित करण्यात आला तसेच... किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो ; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत sont sur... व त्यावर पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले to ;. ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता se trouve sur le sommet de la face sud Shivneri. संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. [ १ ] Cave Temples of India, par R. S. Mauchope, 1933 विश्वेश्वराचे. Livable city in the Pune district of the 2nd shivneri fort wikipedia CE दिलेले आहे [ À environ 2 km au sud-ouest de Junnar, ville de Junnar Mendhavan Khind on Mumbai-Ahmedabad highway by.... प्रयत्‍न राजे शिवाजीने केला उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला होता seven well-defended. ( 19° 11′ 40″ N, 73° 51′ 23″ E ) aller Kurla. सत्तेखाली होता is photo of Shivaneri Fort main door called as Mahadaravaja Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6084", "date_download": "2021-07-26T20:53:36Z", "digest": "sha1:3JEEMSOBJAYZGBOH2WSJXEIOCR3ZOY5P", "length": 9702, "nlines": 129, "source_domain": "abhivrutta.com", "title": "कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करावी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करावी\nकोरोनामुळे मृत्यू पावलेल्या दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करावी\nमुंबई : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले (वय 48) यांचा 28 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी (वय 61) यांचाही कोरोनाची बाधा झाल्याने सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही पत्रकारांची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून महाविकास आघाडी सरकारने घोषणा केल्याप्रमाणे कोरोना काळात कर्तव्यावर असताना पत्रकाराचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाला तर कुटुंबियांना विमा संरक्षण अंतर्गत पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. दोन्ही पत्रकारांचा मृत्यू कोरोना कक्षात उपचार सुरू असताना झाल्यामुळे सरकारने घोषणेनुसार त्यांना मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी एका निवेदनाद्वारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. याची तात्काळ दखल घेऊन मंत्री श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सरकारने घोषणा केल्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे पत्र दिले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.\nPrevious articleनोंदित बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य\nNext articleसर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष सुनावणी\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6705", "date_download": "2021-07-26T20:40:48Z", "digest": "sha1:E3KNW4SESPWAB2KVZNU75YKUWFQ55R3W", "length": 9354, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "दिव्यांग अधिकारी, कर्मचाºयांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई दिव्यांग अधिकारी, कर्मचाºयांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट\nदिव्यांग अधिकारी, कर्मचाºयांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट\nमुंबई : कोरोना काळात २१ एप्रिल २०२० आणि ११ जून २०२० च्या शासन निर्णयास अनुसरून आता ज्या कार्यालयांमध्ये १०० टक्के अधिकाºयांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. अशा कार्यालयातसुद्धा दिव्यांग अधिकारी, कर्मचाºयांना उपस्थितीत सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.\nदिव्यांग व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती ही सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमकुवत असते़ तसेच, वाहतुकीच्या सोयीसुविधांचा विचार करून लॉकडाऊनच्या काळातदेखील काही कार्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने उपस्थितीचे प्रमाण वाढवले जात असताना दिव्यांग कर्मचाºयांना २१ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता. पुढील काळात अनलॉकच्या टप्प्यांमध्ये कर्मचारी उपस्थितीची टक्केवारी काही मर्यादेत वाढविण्यात आली.\nकाही कार्यलयांमध्ये आता अधिकारी उपस्थिती १०० टक्के अनिवार्य करण्यात आली आहे; परंतु वाहतुकीच्या सुविधा मात्र आणखी पूर्णपणे सुरळीत नाहीत. या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाने १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असलेल्या कार्यालयांमध्येही दिव्यांग व्यक्तींना उपस्थितीतून सूट मिळवून दिल्याने दिव्यांग अधिकारी / कर्मचारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर शासन निर्णयानुसार दिव्यांग अधिकारी – कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होणार नाही,याबाबतची काळजी संबंधित विभागाने घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. (महासंवाद)\nPrevious articleमहसूल कर्मचारी संघटनाचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन\nNext articleबिहार विधानसभेची तीन टप्प्यात निवडणूक\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/9054", "date_download": "2021-07-26T19:00:38Z", "digest": "sha1:IKMB5DESV6RM7JD7U7VK2IJY6EJLTK5T", "length": 9124, "nlines": 133, "source_domain": "abhivrutta.com", "title": "मौजा वाठोडा येथील भूसंपादन प्रकरणाची तपासणी करावी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर मौजा वाठोडा येथील भूसंपादन प्रकरणाची तपासणी करावी\nमौजा वाठोडा येथील भूसंपादन प्रकरणाची तपासणी करावी\nनागपूर / मुंबई : मौजा वाठोडा खसरा येथील शेत जमिनीचे भूमिसंपादन प्रकरण तसेच नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाने सिम्बायोसिस या शैक्षणिक संस्थेला दिलेल्या इमारत संदभार्तील प्रकरणाबाबतची कार्यवाही त्वरीत करावी. या प्रकरणाची शहानिशा करून याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.\nमौजा वाठोडा येथील नकाशाच्या मंजुरीसंदर्भात प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने विधानभवन येथे बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महानगरपालिका आयुक्त श्री.ठाकरे, आयुक्त बी. राधाकृष्णन्, नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे, पी.जी. जाधव, एमएमआरडीए’ चे अधिकारी उपस्थित होते.\nबैठकीत अर्जदारांनी आपल्या समस्या मांडून सिम्बायोसिस संस्थेने सादर केलेली कागदपत्रे, त्यानुसार नकाशाला दिलेली मंजुरीबाबत फेरतपासणी करत चौकशी करावी, अशी मागणी केली. या प्रकरणाच्या वस्तुस्थितीची तपासणी करून योग्य कार्यवाही करावी, अशा सूचनाही विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी दिल्या.\nयावेळी नागपूरचे नगरसेवक संजय महाकाळकर, वेदप्रकाश आर्य, प्रफुल्ल गुडघे, दुणेश्वर पेठे, जि.प. सदस्य अवंतिका लेकुरवाळे, नीलिमा घुगे, साई पाध्ये व अन्य सिम्बोसिसचे सदस्य उपस्थित होते.\nPrevious articleनागपूर पाणीपुरवठा कंत्राट कामाच्या चौकशीचे आदेश\nNext articleनागपुरातील मेडिट्रीना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसंबंधी तक्रारींच्या चौकशीचे आदेश\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रम���चा श्रीगणेशा…\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T20:06:04Z", "digest": "sha1:ATXGDFKQPYKQGUZYLAFEQC4NIBGRIRUU", "length": 10749, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "रावेरसह मुक्ताईनगरात नवीन वाहनांमुळे गुन्हेगारीला आळा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nरावेरसह मुक्ताईनगरात नवीन वाहनांमुळे गुन्हेगारीला आळा\nरावेरसह मुक्ताईनगरात नवीन वाहनांमुळे गुन्हेगारीला आळा\nनवीन पोलिस वाहनांमुळे गस्त होणार नियमित : पोलिस दलाच्या ताफ्यात नव्याने जीप दाखल\nरावेर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचा ताफा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी सुपूर्द करण्यात आला. यात 14 चारचाकी वाहनांचा समावेश होता तर उर्वरीत 15 वाहने व 70 दुचाकी दोन-तीन महिन्यात पोलीस दलात दाखल होतील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विनंतीनुसार मुक्ताईनगर पोलिसस स्टेशनला एक तर रावेर पालिस ठाण्यासाठी एक नवीन चारचाकी वाहन 6 एप्रिल रोजी उपलब्ध झाले. नवीन वाहनाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व पूजन करण्यात आले.\nमुक्ताईनगरात यांची होती उपस्थिती\nयावेळी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक निलेश सोळुंके, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, शेमळदे माजी सरपंच दिलीप पाटील, नगरसेवक तथा गटनेते राजु हिवराळे, माजी उपतालुका प्रमुख प्रशांत भालशंकर, शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nनवीन वाहनांमुळे गस्त होण���र सुलभ\nपोलिसांच्या तुलनेत दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्याही खूप कमी असल्याने पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची प्रचंड दमछाक होत असून त्यातच सध्याची वाहने जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी, इंजिन दुरुस्ती डोकेदुखी ठरत होती. या समस्यांचे गार्‍हाणे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडले त्यानुसार याची घेऊन जळगांव जिल्हा पोलिस दलासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमार्फत वाहनांची खरेदी झाल्याने 29 पैकी 14 नवीन वाहनांचा ताफा शुक्रवारी दाखल झाला. व जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनला वितरीत करण्यात आला. यातीलच एक नवीन चारचाकी वाहन मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीनुसार प्राप्त झाली. या वाहनाचे पूजन व लोकार्पण आमदार चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांनी केले.\nरावेर पोलिसांना बोलेरो कार प्राप्त\nरावेर : रावेर पोलिस स्टेशनला नविन बोलेरो कार प्राप्त झाली आहे. चोख कायदा-सुव्यस्था हाताणनारे पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांना या नवीन बोलेरो कारमुळे कायदा-सुव्यवस्था आबाधित ठेवण्यात मदत होणार आहे. भौतीकदृष्टया महत्व असलेले रावेर पोलिस स्टेशन कर्मचारी तसेच नविन गाडी देण्याची मागणी जूनी आहे. अखेर पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या आदेश्यावरुन नुकतीच रावेर पोलिस स्टेशनला नविन बोलेरो कार प्राप्त झाली. या नवीन कारमुळे रात्रीची पेट्रोलिंग करण्यात मदत होणार आहे. आज रावेर पोलिस स्थानकात पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे,सहायक पोलिस निरिक्षक शितल कुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांनी पेढे वाटप करून नविन बोलेरो कारचे स्वागत केले.\nकुठे बंदला विरोध तर कुठे व्यवसाय बिनबोभाट\nबेरोजगारीला कंटाळून 30 वषीय युवकाची आत्महत्या\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन���याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/corona-vaccination-decision-to-increase-the-gap-between-administering-2-doses-of-covishield-has-been-taken-in-a-transparent-manner-based-on-scientific-data-says-dr-harsh-vardhan-260904.html", "date_download": "2021-07-26T19:49:06Z", "digest": "sha1:WVMAKNL7SYB4NCOI2QDNS5OO4YM6LJA3", "length": 30575, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतरावरील वादावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि ��यटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजा�� वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nCovishield लसीच्या दोन डोसमधील अंतरावरील वादावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण\nकोविशिल्ड (COVISHIELD) लसीच्या दोन डोसमंधील अंतरावरुन निर्माण झालेल्या वाधावर अखेर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांऐवजी 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय वैज्ञानिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारीत आहे.\nबातम्या अण्णासाहेब चवरे| Jun 16, 2021 03:54 PM IST\nकोविशिल्ड (COVISHIELD) लसीच्या दोन डोसमंधील अंतरावरुन निर्माण झालेल्या वाधावर अखेर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांऐवजी 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय वैज्ञानिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारीत आहे. सरकारने 13 मेला म्हटले होते की, कोविड-19 कार्यकारी समितीच्या (COVID-19 Working Group) शिफारशी स्वीकार करुनच असे केल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. नॅशनल टेक्निकल अॅडवाइजरी ग्रुप ऑन इम्यूनाइजेशन (NTAGI) चे चेअरमन एन के अरोरा यांनीही मंगळवारी म्हटले की, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय वैज्ञानिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारीत तसेच पूर्ण पारदर्शी आहे.\nएन के अरोरा यांनी म्हटले आहे की, COVID-19 Working कमेटीच्या बैठकीत दोन डोसमधील अंतर वाढविण्यावरुन कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते. सर्व संमतीनेच हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने ट्विटमधून माहिती दिली आहे की, सराकरन��� समितीद्वारा करण्यात आलेल्या शिफारशींचा स्वीकार करुनच केंद्र शासीत प्रदेश आणि घटक राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाची लस कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले. (हेही वाचा, Covishield: कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर परस्परच दुप्पट भारतीय वैज्ञानिकांच्या गंभीर दाव्यामुळे प्रश्नचिन्ह)\nकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविशिल्ड लसीच्या दोन्हीड डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय पूर्णपणे वैज्ञानीक आकडे आणि आधारावर पारदर्शीपणे घेतला आहे. भारतात अशा प्रकारचा आरोग्य डेटा तपासण्याचे चांगले तंत्र विकसीत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे की, सर्व गोष्टींचे राजकारण केले जात आहे.\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्ध���विनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2021-07-26T21:28:33Z", "digest": "sha1:2FFYVFB4723KPSPSA2O6N64RXZGVKLWY", "length": 7168, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेव्हिंग प्रायव्हेट रायन - विकिपीडिया", "raw_content": "\nइयन ब्राइस, मार्क गॉर्डन\nसेव्हिंग प्रायव्हेट रायन हा १९९८ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. स्टीव्हन स्पीलबर्गचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २४ जुलै १९९८ रोजी प्रदर्शित झाला. सेव्हिंग प्रायव्हेट रायनचे कथानक दुसऱ्या महायुद्धातील नॉर्मंडीवर दोस्त राष्ट्रांनी केलेल्या हल्ल्यावर आधारित आहे. ह्या चित्रपटात टॉम हँक्सची प्रमुख भूमिका असून मॅट डेमन प्रायव्हेट रायनच्या भूमिकेत चमकला आहे.\nसेव्हिंग प्रायव्हेट रायनला जगभरातील प्रेक्षकांचा व टीकाकारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विशेषत: स्टीव्हन स्पीलबर्गचे दिग्दर्शन, अचूक ऐतिहासिक संदर्भ, विशेष कलादृष्ये, व प्रमुख कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. ७१व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सेव्हिंग प्रायव्हेट रायनला ���१ नामांकने मिळाली ज्यामधील सर्वोत्तम दिग्दर्शकासह ५ पुरस्कार ह्या चित्रपटाने पटकावले.\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील सेव्हिंग प्रायव्हेट रायन चे पान (इंग्लिश मजकूर)\nऑस्कर पुरस्कार विजेते चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/04/Presence-of-rain-in-Junnar-taluka.html", "date_download": "2021-07-26T19:33:33Z", "digest": "sha1:V5X73P32QCCWCN6XXYFH2QCLOWYVSMJ2", "length": 11000, "nlines": 74, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome हवामान जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता \nजुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता \nएप्रिल १३, २०२१ ,हवामान\nजुन्नर (पुुणे) : तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह बरसला. तर काही ठिकाणी जोराचा वारा पहायला मिळाला.\nपुण्यासह राज्याच्या विविध भागांत सोमवारी पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे या आठवड्यात उन्हाचा चटका कमी राहणार आहे.\nगेल्या २४ तासांत दक्षिण तमिळनाडू व लगतचा भाग ते दक्षिण कोकणपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मुंबई, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज (दि. १३) तालुक्य��च्या कुकडी खोरे, मिना खोरे, खिरेश्वर खोऱ्यासह पुर्व पट्टयात हलक्या व मध्यमात पावसाने हजेरी लावली.\nबुधवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आणि गुरुवारी संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nat एप्रिल १३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जा���ील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/water-supply-and-sanitation-minister-babanrao-lonikar-interviewed-in-jai-maharashtra-program/09031530", "date_download": "2021-07-26T20:31:18Z", "digest": "sha1:G6V5HSYN44LLRX6EXHAVIS2JPUX3K7J7", "length": 4144, "nlines": 27, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत\nपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत\nमुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘संकल्प स्वच्छतेचा- स्वच्छ महाराष्ट्राचा’ या विषयावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ५ सप्टेंबर २०१७ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक संजय भुस्कूटे यांनी घेतली आहे.\nराज्यात दि. २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत ‘संकल्प स्वच्छतेचा – स्वच्छ महाराष्ट्राचा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश, अभियानाचे वेगळेपण, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि लोकांचा या अभियानात मिळत असलेला सहभाग, गाव ते राज्यस्तरापर्यंत स्वच्छतेच्या उपक्रमात असलेला कामाचा उत्साह, अभियानाला मिळत असलेले अभूतपूर्व यश आणि शासन करत असलेला प्रयत्न या सर्व विषयावर सविस्तर माहिती श्री. लोणीकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमा��ून दिली आहे.\nराज्यातील प्रमुख शहरामध्ये पोलीसांबद्दल लोकांच्या… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/sonalika/sonalika-di-60-rx-40717/48754/", "date_download": "2021-07-26T20:46:17Z", "digest": "sha1:46S3IVUJ5O5N2B5NJPGHKARPNAAR5RIL", "length": 23159, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले सोनालिका DI 60 RX ट्रॅक्टर, 2013 मॉडेल (टीजेएन48754) विक्रीसाठी येथे बर्नाला, पंजाब- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: सोनालिका DI 60 RX\nविक्रेता नाव Jassi Dhillon\nसोनालिका DI 60 RX\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nसोनालिका DI 60 RX तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा सोनालिका DI 60 RX @ रु. 4,48,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2013, बर्नाला पंजाब.\nफार्मट्रॅक 60 ईपीआय सुपरमॅक्सएक्सएक्स\nसोनालिका DI 50 सिकन्दर\nसोनालिका DI 750 III आरएक्स सिकन्दर\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे सोनालिका DI 60 RX\nएसीई डी आय- 6500 4WD\nन्यू हॉलंड 3630-टीएक्स सुपर\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोल्क्स 60 2WD\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://marathikitchen.in/2018/10/", "date_download": "2021-07-26T20:03:15Z", "digest": "sha1:FXBXAOADBHVOTNX4PA3BEVGZ6YIFDHQU", "length": 3673, "nlines": 72, "source_domain": "marathikitchen.in", "title": "October 2018 - मराठी किचन", "raw_content": "\nव्हेज हंडी – Veg Handi\nव्हेज हंडी साहित्य : तीन वाट्या वाफवलेल्या भ��ज्या (फ्लॉवर, मटार, गाजर, फरसबी,सिमला मिरची,बटाटा इ.) , दोन वाट्या पनीरचे अर्धा इंच आकाराचे तुकडे,दोन बारीक चिरलेले टॉमेटो, […]\nनवरात्रीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ\nनवरात्रीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ राजगिरा बटाटा थालीपीठ साहित्य:- 2 बटाटे उकडून, राजगिरा पीठ 1 वाटी, 2 हिरव्या मिरच्या, मीठ, साखर चवीप्रमाणे, तूप. कृती :- […]\nपेरुचे लोणचे साहित्य(ingredints):- १. एक मोठा पिकलेला पेरू,(one big ripe guava) २.अर्धी वाटी तेल,(half katori oil) ३. फोडणीसाठी मोहरी + मेथी+ हिंग+ हळद,(mustard seeds+fenugreek seeds+ […]\n*शाही पुलाव* साहीत्य : उत्तम बासमती तांदूळ बटर / तेल मिठ लवंगा मिरे जिरे(फोडणी साठी) पातीचा कांदा पत्ता कोबी सिमला मिरची फ्लॉवर गाजर बिन्स हिरवे […]\nराजेंद्र रामचंद्र नातू. on खिमा कलेजी\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nशाही पुलाव - मराठी किचन on मसाला टोस्ट सँडविच\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-26T18:49:35Z", "digest": "sha1:4DUIOTSU44GEYKEBUURYBDHUABCAJWKG", "length": 19202, "nlines": 124, "source_domain": "mediawatch.info", "title": "'दास बूट'-पाणबुडीचं जग दाखविणारा भन्नाट युद्ध चित्रपट - Media Watch", "raw_content": "\nHome featured ‘दास बूट’-पाणबुडीचं जग दाखविणारा भन्नाट युद्ध चित्रपट\n‘दास बूट’-पाणबुडीचं जग दाखविणारा भन्नाट युद्ध चित्रपट\nDas Boot -पाणबुडीवर आधारित युद्ध चित्रपटांपैकी एक सर्वोत्कृष्ट चित्रपट अशी या चित्रपटाची ओळख आहे.\nअनेकदा होतं काय की युद्ध चित्रपट हे अमेरिका किंवा इंग्लंड वगैरे या दुसऱ्या महायुद्धातील ‘जेत्या’ राष्ट्रातील निर्माते – दिग्दर्शकांनी बनवलेले असतात. ते चित्रपट चांगले असले तरी त्यामध्ये काहीसा एकसुरीपणा किंवा ठराविक पद्धतीने चित्रपटांची मांडणी केलीअसते. ज्यात जर्मन – जपान किंवा सध्याच्या काळांत अरब देशांना जोरदार टार्गेट केलं जातं. या देशातील माणसं कसे निष्ठूर आहेत, वगैरे दाखवलं जातं.\n‘दास बूट’ हा जर्मन चित्रपट आहे. हाही चित्रपट दुसऱ्या महायुध्दाशी संबंधित आहे. पण या चित्रपटाच्या निमित्ताने जर्मनीचा युध्दाबद्दलचा दृष्टीकोन काय होता, हे समोर आलं आलं आहे. पण जगभर या चित्रपटाचे प्रचंड कौतुक झालं. प्रशंसा झाली.\nअशा चित्रपटात असतो तो देशभक्ती, देशप्रेमाचा मसाला ��णि शूर अधिकाऱ्यांच्या, सैनिकांच्या भावनांचा चढउतार चित्रपटात दाखविण्यात आला आहे, पण यात कुठेही अतिरंजितपणा दिसला नाही.\nदास बुट या चित्रपटाची कथा एकदम सुटसुटीत आहे. जर्मनीच्या U – 96 या पाणबुडीला तेव्हा ताब्यात असलेल्या फ्रान्सच्या तळावरून अटलांटिक महासागरात गस्त घालण्याच्या एका मोहिमेसाठी जाण्याच्या सूचना मिळतात. ही गस्त पूर्ण झाल्यावर इटलीच्या किनाऱ्यावरील नौदल तळावर reporting करायचे असते.\nही पाणबुडी पहिल्या मोहिमेला निघते.वातावरण खराब असतांनाही शत्रूपक्षाच्या एका ताफ्याला चकवा देत दोन युद्धनौकांचा ही पाणबुडी यशस्वीरित्या वेध घेते. त्यांना डुबविते.\nमात्र दुसर्‍या मोहिमेत शत्रुपक्षाची युद्धनौका हल्ला करते. यामुळे या पाणबुडीला काही संकटांना सामोरं जावं लागतं, पाणबुडीच्या काही यंत्रणा बंद पडतात, त्याच्यामुळे ही पाणबुडी समुद्राच्या तळाशी जाऊन स्थिरावते. शेवटी कशीबशी पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी होते. त्यानंतर फ्रान्सच्या तळावर सुखरूप परत येते. मात्र या तळावर आल्यावर त्याठिकाणी शत्रूपक्षाची विमाने बॉम्बहल्ला करतात आणि तो तळ हा अर्ध्यापेक्षा जास्त नष्ट करतात.\nयामध्ये पाणबुडीतील अनेक नौसैनिक अधिकारी जखमी होतात, मरतात. पाणबुडीचा कॅप्टन हा सुद्धा जबर जखमी होतो. तळावरच तो पाणबुडी बुडतांना बघतो आणि प्राण सोडतो. चित्रपट संपतो.\nया चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे पाणबुडीचं युद्धकालीन जग नेमकं कसं असतं, हे यात अतिशय सुंदरपणे मांडण्यात आलं आहे.\nदुसऱ्या महायुद्धातील पाणबुड्या आणि आताच्या पाणबुड्या यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. अगदी छोटी काही उदाहरण देतो. सोनार हे पाणबुडीचे कान आणि डोळे असतात. दुसऱ्या महायुद्धात सोनार हे तंत्रज्ञान नुकतच कुठे विकसित व्हायला सुरुवात झाली होती. पाणबुडीमध्ये सोनार यंत्रणा त्याकाळी अजून बसवायची सुद्धा होती. तर युद्धनौकामध्ये सोनार यंत्रणा नुकतीच कुठे बसवायला सुरुवात झाली होती. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात पाणबुड्यांची कामगिरी ही अत्यंत आव्हानात्मक अशी होती. शत्रुपक्षाची युद्धनौका आहे की आपल्या देशाची हे ओळखण्यासाठी पाणबुडीला पूर्णपणे पेरिस्कोपवर अवलंबून राहावे लागत असे.\nदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणबुडीमध्ये एक महत्त्वपूर्ण यंत्रणा असते ती म्हणजे वातानुकुलि�� यंत्रणा आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देणारी यंत्रणा. आताच्या तुलनेत दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील पाणबुडीमध्ये या दोन्ही यंत्रणा प्राथमिक पातळीवर होत्या. त्यामुळे पाणबुडीमध्ये काम करणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. पाणबुड्यांचा आकारही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काहीसा मर्यादित होता. त्यामुळे अनेक गोष्टींचे काटेकोरपणे नियोजन पाणबुडीमध्ये करावं लागायचं. उदाहरणार्थ अन्नसाठा करून ठेवण्याची त्यावेळची पद्धत ही अत्यंत डोकेखाऊ होती. दास बुट मध्ये या सर्व गोष्टी अत्यंत रंजक पद्धतीने दाखवण्यात आलेल्या आहेत.\nआत्ता काय किंवा तेव्हा काय…..पाणबुडीमध्ये आंघोळ ही एक अत्यंत चैनीची गोष्ट होती. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील पाणबुड्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता ही एक अत्यंत भयानक गोष्ट होती. विशेषतः अत्यंत मर्यादित जागेत टॉयलेट. या सर्व महत्त्वाच्या गोष्टी अत्यंत विनोदी पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत.\nपाणबुडीमध्ये राहणे, अत्यंत तणावाच्या काळांत इतर नोसैनिक अधिकाऱ्यांचे वागणे, शत्रुपक्षाच्या युद्धनौकांनी हल्ला केल्यावर बदलला जाणार स्वभाव – मानसिकता, हल्ला होत असल्यामुळे उडालेली तारांबळ – भीती, अशा परिस्थितीतही लढण्याची वृत्ती,जिद्द याचे सुंदर चित्रण या चित्रपटात बघायला मिळतं.\nविशेष म्हणजे या चित्रपटात एक पत्रकार वार्तांकन करण्यासाठी या पाणबुडीच्या मोहिमेत सहभागी झालेला असतो. एका नागरिकांसमोर सैनिकांचे वागणे हे सुद्धा अत्यंत रोचक पद्धतीचा बघायला मिळतं.\nचित्रपटातील कलाकार कुठेही ॲक्टिंग करत आहेत, असं वाटतं नाहीत, तुमच्या आमच्यासारखे सहजपणे वावरत आहेत, असंच वाटत राहतं.\nहा संपूर्ण चित्रपट बघताना जणू आपणच पाणबुडीतून प्रवास करत आहोत, शत्रुपक्षाचा हल्ला सहन करत आहोत, असंच शेवटपर्यंत वाटत राहतं. शेवटच्या टप्प्यात पाणबुडीची यशस्वी सुटका झाल्यामुळे आपल्यालाही आनंद झाल्यावाचून रहात नाही. चित्रपटाच्या शेवटी बुडणारी पाणबुडी आणि कॅप्टन, नौसैनिकांचा मृत्यू बघून आपल्यालाही दुःख झाल्याशिवाय वाटत नाही. यातच या चित्रपटाचं यश सामावलेलं आहे.\nभाषा जर्मन असली तरी चित्रपट बघताना एक क्षणही भाषेची अडचण भासणार नाही इतका हा १४९ मिनिटांचा सहज आकलन होणारा चित्रपट आहे. दुसऱ्या महायुद्धानतील अनेक घटनांचे तुकडे एकत्र करत हा चित्रपट साकारला आहे.\nचला तर.. ‘पाणबुडी’ विषयातील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट बघायला अजिबात विसरू नका.\n( लेखक झी २४ तास या मराठी वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत)\nDas Boot चा ट्रेलर\nPrevious articleलशीचा जुमला, चमत्काराचा मामला…कोरोनाच्या नावानं मोठ्यांनं बोंबला\nNext articleउपेक्षित प्रतिभेचे ‘टिकटॉक’ पुराण\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/438748", "date_download": "2021-07-26T21:07:43Z", "digest": "sha1:MNC44WYPBKKGXPGPT23UKVVRKAQICPV5", "length": 2163, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १०६६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १०६६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:०२, २४ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०३:१७, ३ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tl:1066)\n०५:०२, २४ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gan:1066年)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-07-26T19:22:18Z", "digest": "sha1:3VE3KDNPOCFIA4RWZBTLKKOPK4LFPTNN", "length": 3391, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वातावरणशास्त्रला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वातावरणशास्त्र या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभौतिकशास्त्र ‎ (← दुवे | संपादन)\nवातावरणविज्ञान (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी विश्वकोश ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6383", "date_download": "2021-07-26T19:46:05Z", "digest": "sha1:7NNX2B3YDLDF3ZPYLTRI5BEZLNP67EYI", "length": 12209, "nlines": 134, "source_domain": "abhivrutta.com", "title": "इंडियन असोसिएशन आॅफ लॉयर्स नाशिकचे प्रशासनाला निवेदन | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome प्रादेशिक उतर महाराष्ट्र इंडियन असोसिएशन आॅफ लॉयर्स नाशिकचे प्रशासनाला निवेदन\nइंडियन असोसिएशन आॅफ लॉयर्स नाशिकचे प्रशासनाला निवेदन\nनाशिक: न्यायालयाने कामकाज पूर्ववत पूर्णवेळ सुरू करण्यासाठी इंडियन असोसिएशन आॅफ लॉयर्स महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.\nगेल्या पाच महिन्यापासून न्यायालये फक्त तातडीच्या कामासाठी सुरू आहेत़ त्यामुळे लॉकडाऊन लागण्यापूर्वी दाखल केलेली प्रकरणे थांबल्यासारखी झाले आहेत. या काळात बहुसंख्य वकिलांची अवस्था अत्यंत बिकट होती. अनलॉक-4 सुरू झाल्यावरही त्यात भर पडत आहे. इतर सर्व उद्योग व्यवसाय जवळपास कुठल्याही प्रकारचे शारीरिक अंतर न ठेवून सुरू झाले आहेत. विमान सेवा, बसेस सुरू झाल्या़ रिक्षा, सलून आदी ठिकाणी शारीरिक अंतर पाळत���च येणार नाहीत असे सर्व उद्योग सुरू झाले आहेत. कोविड-19 काळात न्यायाची भूक लोकांची वाढली आहे़ त्यामुळे अटी-शर्तींसह न्यायालयीन कामकाज पूर्ववत पूर्णवेळ सुरू व्हावे अशी अपेक्षा आहे. तसेच, वकिलांना इतर कोणताही व्यवसाय करता येत नाही. जे वकील व्यावसायिक भाड्याच्या घरात राहतात,अशांना भाडे देणे कठीण झाले आहे. अनेकांनी घर, वाहन वा कार्यालयासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत.\nदुर्दैवाने काही वकिलांचा कोविड-19 वा अन्य कारणाने मृत्यूही झालेला आहे. आत्महत्यासारखे प्रकारही घडले आहेत. 1 सप्टेंबर 2020 पासून अजून 17 दिवस तातडीचे प्रकरणे चालतील असा आदेश आला आहे, त्यातही तातडीचे म्हणजे फक्त जामीन अर्ज, असाच अर्थ घेतला जात आहे. दिवाणी स्वरुपाच्या व नोकरी संबंधित प्रकरणात तातडीच्या व्याख्या देखील पातळ झाल्या आहेत. वरील परीस्थिती व समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन नैसर्गिक न्यायतत्वाने न्यायालयीन नियमित पूर्णवेळ कामकाज सुरू करावे, अशीच जनभावना असल्याचे नाशिक जिल्हा शाखेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.\nमागण्या अशा : न्यायालये बंद असेपर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने सर्व वकिलांना दरमहा १५०० रुपये सन्मानधन द्यावे. वकील हा न्यायदानासाठी महत्त्वाचा घटक असल्याने सर्वांना कोविड योद्ध्याचा दर्जा देऊन ५० लाखांचे विमा पूर्वलक्षी प्रभावाने द्यावे वा ५० लाखांचे सानुग्रह तातडीने द्यावे. दोन सत्रातील कामकाज बंद करून पूर्ववत करावे. वकिलांची बैठक व्यवस्था सन्मानाने पूर्ववत सुरू करावी व न्यायालयीन आवारात सन्मानाने व्यवस्था असावी. कोविड-१९ संक्रमित वकील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत करावी. कोविड टेस्ट प्रत्येक न्यायालयात उपलब्ध कराव्यात.आरबीआयने कोविड-19 काळात घरकर्ज व इतर कर्जांचे हप्ते न भरण्याची दिलेली सवलत न्यायालये पूर्ववत सुरळीत होईपर्यंत देण्यात यावीत.\nयावेळी नाशिक जिल्हा शाखेचे अ‍ॅड. समीर शिंदे, अ‍ॅड. एस. यू. सय्यद, अ‍ॅड. नाझीम काझी, अ‍ॅड. अनिल हांडगे, अ‍ॅड. प्रभाकर वायचाळे, अ‍ॅड. रुपेश मोटे, अ‍ॅड. बी. जी. दिवटे, अ‍ॅड. छाया कुलकर्णी, अ‍ॅड. समाधान उगले आदी उपस्थित होते.\nPrevious articleविधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम\nNext articleराष्ट्रसंतांच्या मोझरीबद्दल यशोमती ठाकूर यांचा मोठा निर्णय\nआदिवासीबांधवांसाठी म��ठी सरकारी योजना, काय ते पहा…\nसीबीएसई बोर्डाची इयत्ता बारावीची परीक्षा रद्द\nमंत्री यशोमती ठाकूर यांची मोठी घोषणा, राज्यात जिल्हास्थळी महिला व बालविकास भवन उभारणार…\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/is-it-true-that-congress-leaders-did-not-visit-bhagat-singh-in-jail/", "date_download": "2021-07-26T20:22:55Z", "digest": "sha1:VPTDDLX2A4INPVHVBHZOQJXLSJORCDVH", "length": 16336, "nlines": 95, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "काँग्रेस नेत्यांनी तुरुंगात भगतसिंगांची भेट न घेतल्याच्या दाव्यात किती तथ्य? | CheckPost मराठी", "raw_content": "\nकाँग्रेस नेत्यांनी तुरुंगात भगतसिंगांची भेट न घेतल्याच्या दाव्यात किती तथ्य\nसोशल मीडियावरून शहीद भगतसिंग (bhagat singh) यांच्या संदर्भाने अनेकवेळा स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंग तुरुंगवासात असताना, कुठल्याच काँग्रेस नेत्याने जेलमध्ये जाऊन भगतसिंग यांची भेट घेतली नव्हती, असा दावा केला जातो.\nखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दोन वर्षांपूर्वी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ९ मे २०१८ रोजी बिदर येथील रॅलीत हा प्रश्न उपस्थित केला होता.\nअर्थात मोदींनी थेट अशा प्रकारचा दावा न करता, केवळ प्रश्न उपस्थित केला होता. मात्र एकूण प्रश्न विचारण्याची शैली ही दावा दाव्याप्रमाणेच होती आणि काँग्रेस नेते भगतसिंग, बटुकेश्वर दत्त आणि सावरकरांना भेटायला गेले नव्हते असाच काहीसा त्यांच्या म्हणण्याचा रोख होता.\nकाँग्रेस नेत्यांच्या भगतसिंग (bhagat singh) यांच्या भेटीच्या संदर्भाने अनेक ऐतिहासिक तथ्ये उपलब्ध आहेत. एप्रिल १९२९ मध्ये दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर भगतसिंग आणि बटूकेश्र्वर दत्त हे लाहोर तुरूंगात कैदेत होते.\nभगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव कैदेत असताना त्यांनी राजकीय कैद्यांना सन्मानजनक वागणूक देण्यासाठ�� जेल प्रशासनाच्या विरोधात उपोषणास सुरुवात केली होती.\nजेलमध्ये क्रांतिकारकांचं हे उपोषण सुरु असताना जवाहरलाल नेहरूंनी ८ ऑगस्ट १९२९ रोजी भगतसिंग यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी जवाहरलाल नेहरूंनी आपल्या Toward Freedom: The Autobiography of Jawaharlal Nehru या आत्मचरित्रात लिहिले आहे.\nपंडित नेहरू लिहितात, उपोषणाला सुरूवात होऊन एक महिना झाल्यानंतर मी लाहोर मध्येच होतो. यावेळी मला तुरूंगातील काही कैद्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. भगतसिंग, जतींद्रनाथ दास आणि इतरांना यावेळी मी पहिल्यांदाच पाहिले. ते सर्व फारच दुर्बल आणि अंथरुणावर झोपलेले होते. त्यावेळी त्यांच्याशी जास्त बोलणे शक्य नव्हते.\nभगतसिंग (bhagat singh) यांच्या अतिशय आकर्षक अशा चेहऱ्यावर कमलीची शांतता होती. त्यात रागाचे कुठलेही भाव नव्हते. यावेळी त्यांनी सभ्यतेने पाहिले आणि संवाद साधला. मला मात्र जो कोणी महिनाभर उपवास करीत असेल तो आध्यात्मिक आणि सभ्य दिसेल असे वाटले.\nभेटी दरम्यान जतिन दास मात्र एखाद्या तरूण मुलीप्रमाणे सौम्य, मऊ आणि कोमल दिसत होते. जेव्हा मी पाहिले तेव्हा त्यांना खूपच वेदना होत होती. परिणामी उपोषणाच्या साठव्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.\nपंडित जवाहरलाल नेहरूंनी लाहोर कारागृहातील बंदीवासात असलेल्या भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांची भेट घेतल्याची नोंद ‘दि ट्रीब्यून’ने 9 ऑगस्ट आणि १० ऑगस्ट १९२९ रोजीच्या आवृत्तीत घेतली होती. सदरील घटनेसंदर्भातील अहवाल Tribune Archives मध्ये देण्यात आलाय.\n९ ऑगस्ट १९२९ च्या अहवालात म्हटले आहे की, डॉ. गोपीचंद, एम.एल.सी. यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर मध्यवर्ती आणि बोर्स्टल कारागृहांना भेट दिली आणि लाहोर कट प्रकरणातील उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.\nनेहरू सर्वप्रथम मध्यवर्ती कारागृहात गेले. तेथे त्यांनी सरदार भगतसिंग आणि के. दत्त यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीनंतर नेहरू बोर्स्टल तुरुंगात गेले आणि तेथेच जतीन दास, अजय घोष आणि शिव वर्मा यांच्यासह इतर उपोषणकर्त्यांना भेटले, तर १० ऑगस्ट १९२९ रोजीच्या अहवालात नेहरूंनी उपोषणकर्त्यांच्या आरोग्याबद्दलचे मत आणि गंभीर चिंता व्यक्त केली.\nजवाहरलाल नेहरू यांच्या व्यतिरिक्त नेहरूंचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल नेहरू आणि मदन मोहन मालवीय यांनी देखील लाहोर खटल्याच्या वेळी अनेकवे��ा भगतसिंगांची भेट घेतली होती. मोतीलाल नेहरूंनी आमरण उपोषण सुरू केलेल्या तुरुंगातील कैद्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्यासाठी समिती देखील स्थापन केली होती. भगतसिंगांचे वकील असफ अली हे देखील काँग्रेसचे नेते होते.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात शहीद भगतसिंग जेलमध्ये असताना काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली नाही किंवा विचारपूस केली नाही, अशा प्रकारचे दावे निखालस खोटे आणि दुष्प्रचार करणारे आहेत. अशा प्रकारचे निराधार दावे हे ऐतिहासिक तथ्यांशी केलेली छेडछाड ठरतात.\nहे ही वाचा- ‘महाविकास आघाडी’ सरकारवर निशाणा साधण्यासाठी ‘ऑपइंडिया’ने दिली चुकीची माहिती\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nमहात्मा गांधींच्या फेक फोटोजच्या 'असत्या'च्या प्रयोगांची पोलखोल\n[…] हेही वाचा: काँग्रेस नेत्यांनी तुरुंगात शहीद भगत… […]\nनेहरूंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी प्रियंका गांधींच्या ट्विटशी छेडछाड\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्याय���लयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/video-from-pakistan-is-being-shared-as-a-crowd-gathering-in-momin-market-nagpur/", "date_download": "2021-07-26T19:48:07Z", "digest": "sha1:PKOU27SMTG6JZI7YRUOHUYNWZIC5AHKM", "length": 13431, "nlines": 96, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "नागपूरच्या मोमीन मार्केटमधील गर्दीचा म्हणून शेअर केला जातोय पाकिस्तानातील व्हिडीओ! | CheckPost मराठी", "raw_content": "\nनागपूरच्या मोमीन मार्केटमधील गर्दीचा म्हणून शेअर केला जातोय पाकिस्तानातील व्हिडीओ\nसोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. साधारणतः १८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमा झाली असल्याचे बघायला मिळतेय. गर्दीतील अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला नाही, ना या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन होताना बघायला मिळतंय.\nसोशल मीडियावर दावा केला जातोय की हा व्हिडीओ नागपूरमधील मोमीन बाजारातील (Momin Market Nagpur) असून कोरोना निर्बंधांच्या काळात देखील मुस्लिम समाजातील लोकांनी ईदच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे.\nईश्वर वशिष्ठ नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ते म्हणताहेत, “मोमिन मार्केट नागपुर…. ईद की खरीदारी देखें. यहां कोरोना वायरस नहीं फैलेगा.. वह सिर्फ कुंभ में फैलता है”\nमोमिन मार्केट नागपुर…. ईद की खरीदारी देखें\nयहां कोरोना वायरस नहीं फैलेगा.. वह सिर्फ कुंभ में फैलता है pic.twitter.com/BFWU0LUIOH\nफेसबुकवर देखील हा व्हिडीओ याच कॉपीपेस्ट दाव्यांसह शेअर केला जातोय.\nमोमिन मार्केट नागपुर, ईद की खरीदारी देखें यहां कोरोना वायरस नहीं फैलेगा, वह सिर्फ कुंभ में फैलता है\nव्हायरल व्हिडीओ खरंच नागपुरातील आहे का हे तपासण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त���या गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला ट्विटरवर अनेक युजर्सकडून हा व्हिडीओ शेअर केला गेला असल्याचे आढळून आले. यातील बहुतांश ट्विट्सनुसार हा व्हिडीओ पाकिस्तानातील लाहौर शहरातील इछरा मार्केटमधील आहे.\nएका पाकिस्तानी युजरने हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलंय, “लाहौरमधील इछरा बाजारातील दृश्य. एकीकडे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नाही. ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडताहेत आणि आपण सरकारी आदेशांचं अशा प्रकारे पालन करतोय..”\nया माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता २६ एप्रिल २०२१ रोजी ‘राबता टीव्ही’ या पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे बघायला मिळाले. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील संबंधित व्हिडीओ लाहौरमधील इछरा मार्केटमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. ईदच्या खरेदीच्या वेळी कोरोना संदर्भातील कुठल्याही सुरक्षितता उपायांचे पालन केले जात नसल्याचे देखील यात म्हंटले आहे.\nआम्हाला पाकिस्तानी वेबसाईटचा २८ एप्रिल रोजीचा रिपोर्ट देखील मिळाला. या रिपोर्टमध्ये लाहौर प्रशासनाने कोविड नियमावलीच्या उल्लंघन प्रकरणी इछरा मार्केटमधील व्यावसायिकांवर कारवाई केली असल्याची माहिती मिळाली.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. व्हिडीओ नागपूरमधील मोमीन मार्केटमधील (Momin Market Nagpur) असल्याचा दावा संपूर्णपणे चुकीचा आहे. व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानमधील लाहौर शहरातील इछरा मार्केटमधील आहे.\nहे ही वाचा- मुस्लीम नावांनी बुक असलेले बेड रिकामेच आढळल्याचे ‘बेड जिहाद’चे दावे फेक\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक���फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लीम समुदायाने जखमी जवानाला दवाखाण्यात नेताना अडवले\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/video-of-turkey-going-viral-claiming-france-kicked-off-street-prayer-muslims/", "date_download": "2021-07-26T19:50:30Z", "digest": "sha1:UKFK36G44EKRALKQM5XU64Z2NJCOSGGK", "length": 15501, "nlines": 103, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "फ्रान्सने शेवटी रस्त्यावरील नमाजी हाकलून लावले म्हणत व्हायरल होतोय तुर्कीचा व्हिडीओ! | CheckPost मराठी", "raw_content": "\nफ्रान्सने शेवटी रस्त्यावरील नमाजी हाकलून लावले म्हणत व्हायरल होतोय तुर्कीचा व्हिडीओ\nफ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढले म्हणून शिक्षकाची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर जे वातावरण चिघळले, ते अजूनही शांत होत नाहीये. अशातच एक व्हिडीओ आपल्याकडेही व्हायरल होतोय. त्यासोबत फ्रान्सने रस्त्यावर नमाज पढणाऱ्या मुस्लीम लोकांना रणगाडे लाऊन हाकलून दिल्याचे (France kicked off street prayer) सांगण्यात येतेय.\nरस्त्यावर बसलेले लोक आणि समोर रणगाडे दिसत आहेत. त्यातून पाण्याचा फवारा लोकांवर मारला जातोय. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचे दिसतेय. असा हा व्हिडीओ शोषल मीडियात दणदणीत व्हायरल होतोय. श्री राम लल्ला\n, भास्करानंद सरस्वती स्वामी, बाळकृष्ण पुरोहित, महावीर शिरोमणी स्वामी श्री परशुरामजी यांसारख्या विविध फेसबुक पेज आणि अकाऊंट वरून हा व्हिडीओ त्याच दाव्यासह व्हायरल होत आहे.\nप्रोफाईलला कपाळी टिळा आणि कव्हर फोटो म्हणून राम मंदिराची इमेज असलेल्या ‘किम जोंग उन’ नावासह झेंडा असलेल्या ट्विटर अकाऊंटवरूनही हा व्हिडीओ याच दाव्यासह शेअर झालाय.\nव्हॉट्सऍपवरही हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी निदर्शनास आणून दिले.\nचेकपोस्ट मराठीने व्हायरल व्हिडीओच्या किफ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या तेव्हा युट्युबवरील एक व्हिडीओ आम्हाला सापडला.\n९ नोव्हेंबर २०१२ रोजी अपलोड केलेला हा व्हिडीओ व्हायरल व्हिडीओतील दृश्यांशी तंतोतंत जुळत आहे. व्हिडीओसोबत ‘Gaz bombalı ‘sivil Cuma namazı – Yüksekova – Gever’ असे कॅप्शन आहे.\nयाचे गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने ट्रान्सलेशन करून पाहिले असता ”Civil Friday prayer with gas bombs – Yüksekova – Gever’ असा इंग्रजी अर्थ आम्हाला मिळाला. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे गुगलने ही भाषा टर्किश असल्याचे डीटेक्ट केले.\nयाच कीवर्ड्सच्या आधारे सर्च केले असता ‘Haber7‘ या टर्किश न्यूज वेबसाईटवर विस्तृत बातमी सापडली. बातमीनुसार, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा एक गट सेन्झीझ टॉपल स्ट्रीटवर एकत्र आला आणि तुरूंगात सुरू असलेल्या उपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.\nअतिरेकी संघटना मानली गेलेल्या पीकेकेच्या (कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी) बाजूने विद्यार्थी कॅलेन झेंडे घेऊन घोषणा देत होते आणि विविध इशारे देऊनही ते नमले नाहीत. त्यानंतर पोलिस दलांनी पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुराचा वापर केला. त्याच ठिकाणी शुक्रवारच्या नमाज पठण करणा मुस्लिमांना पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुराचा त्रास झाला.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओ (France kicked off street prayer) तुर्की मधील असून ८ वर्षे जुना असल्याचे स्पष्ट झालेय. त्याचा फ्रान्समधील घडामोडींशी काहीएक संबंध नाही. फ्रान्समधील घटनांचा वापर करत भारतातील मुस्लीमद्वेष्टे सातत्याने फेक न्यूज पसरवत आहेत. या आध�� सुद्धा ‘चेकपोस्ट मराठी’ने अशा दाव्यांची पोलखोल केली आहे.\nहे ही वाचा- फ्रान्समध्ये हत्या झालेल्या शिक्षकाकडून विस्थापितांच्या स्वागताचा दावा करत भाजप नेत्याची फेक पोस्ट\nPublished in धर्म-संस्कृती and राजकारण\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://emuktagiri.in/post/23632", "date_download": "2021-07-26T20:11:09Z", "digest": "sha1:IUB46CNVKJMM2CD3EQMYUX2PUFHRQSSC", "length": 14483, "nlines": 123, "source_domain": "emuktagiri.in", "title": "वडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात", "raw_content": "\nकराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार\nसातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट��रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\n1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nवरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी\nकोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता\nमहाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल\nजात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर\nहेअर कलर करताय, घ्या ही काळजी\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nश्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा\nवडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार\nग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान\nतांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...\nपाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\n56 जणांवर कारवाई; 29 हजाराचा दंड वसूल\nNews By : वडूज प्रतिनिधी I आकाश यादव\nवडूज परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांना आज मॉर्निंग वॉक चांगलेच महागात पडले. विनामास्क व विनाकारण सकाळी फिरल्याच्या कारणावरून पोलीसांनी ५६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल २९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. आज पहाटे वडूज शहर परिसरातील पेडगाव रोड, भागांत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व नियम मोडणाऱ्या नागरिकांवर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी कारवाई केली. शासनाच्या निर्बंधाचे पालन न करणाऱ्यांची दिवसाची सुरुवातच आज अश्या प्रकारे दंडात्मक कारवाईने झाली. पोलीसांनी ५६ नागरिकांवर कारवाई करून २९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत पोलीस कर्मचारी चंद्रकांत वाघ, श्री. वाघमारे, रेखा खाडे, अश्विनी देशमुख, आण्णा मारेकर, सागर लोखंडे, संदिप शेडगे, दिपक देवकर, दऱ्याबा नरळे, गणेश शिरकुळे, भुषण माने, सत्यवान खाडे, अजय भोसले सहभागी झाले होते.\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nकोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संबंधी उपाययोजना करा : आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम\n'तू सौभाग्यवती हो' मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न - विवाह सप्ताह विशेष\nकोरोनाचे राजकारण करणाऱ्या पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही\nउच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार माण कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती निवडणू��� प्रक्रिया सुरू\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्या विविध उपाययोजना\nभेंडी व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून साडे पंधरा लाखाची खंडणी उकळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/10002", "date_download": "2021-07-26T20:15:47Z", "digest": "sha1:XCG7JTNF5PO3ZNKZIBMDFADOQ3TGMCPY", "length": 14177, "nlines": 138, "source_domain": "abhivrutta.com", "title": "विशेष तक्रार निवारण शिबिरामुळे पोलीस नागरिकांचे संबंध वृद्धिंगत : गृहमंत्री | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर विशेष तक्रार निवारण शिबिरामुळे पोलीस नागरिकांचे संबंध वृद्धिंगत : गृहमंत्री\nविशेष तक्रार निवारण शिबिरामुळे पोलीस नागरिकांचे संबंध वृद्धिंगत : गृहमंत्री\nनागपूर : शहरातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस विभाग उत्तम कामगिरी करीत आहे. नागरिकही सजगता बाळगून पोलिसांना सहकार्य करीत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख [ home minister Anil Deshmukh ] यांनी आज येथे केले. यावेळी 75 तक्रारदारांनी आपली गाऱ्हाणी मांडली.\nपोलीस जिमखाना येथे ह्यविशेष तक्रार निवारण शिबिरह्ण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भूमाफियांना निर्बंध घालणारा ह्यविशेष तक्रार निवारण शिबिरह्ण हा पथदर्शी प्रकल्प आहे. या शिबिराच्या माध्यमातून भूखंडाच्या बाबतीत फसवणूक तसेच वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करुन नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यात येत असून आज 75 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणांवर संबंधित विभागांना यावेळी सूचना देण्यात आल्यात.\nपोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी, डॉ. दिलीप झळके, उपायुक्त विनीता साहू, लोहीत मतानी, अक्षय शिंदे, निलोत्पल, गजानन राजमाने, विवेक मसाळ, सारंग आव्हाड, डॉ. बसवराज तेली, डॉ. संदीप पखाले तसेच महापालिका उपायुक्त मिलिंद मेश्राम, महेश मोरोने, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता एस. एन. चिमुरकर, सह उपनिबंधक किशोर बलिंगे, अनंत अरमरकर, सह जिल्हा निबंधक अ. स. उघडे, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे उपसंचालक आर. पी. चौरसिया, नग�� भूमापन अधिकारी सतीश पवार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, भूमि अभिलेख अधीक्षक गजानन दाबेराव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nमोठ्या शहरांमध्ये विविध आमिषे दाखविण्यासह दबाव व दहशत निर्माण करुन कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकावून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते. असे कृत्य करणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर वेळीच निर्बंध आणणारे दुसरे विशेष तक्रार निवारण शिबिर श्री. देशमुख यांच्या उपस्थितीत आज येथे पार पडले.\nवाढत्या गुन्हेगारीला जेरबंद बसविण्यासाठी अनेक असामाजिक तत्त्वांवर मोक्का लावण्यात आला. तर काहींना तडीपार करण्यात आले आहेत. तरीदेखील भूखंडाच्या बाबतीत फसवणूक, हवाला ऑपरेटर, भूखंडावर अतिक्रमण, डब्बा ट्रेलर, अवैधधंद्यांना आळा घालून वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसावा व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने व्हावे, यासाठी विशेष तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिराला नागरिक सुसंवाद साधून उत्तम प्रतिसाद देत आहेत.\nया शिबिरात गुंडगिरी, भूमाफिया, अवैध व्यवसाय, आर्थिक फसवणूक, अतिक्रमण करणे, अवैधरित्या मालमत्तेवर ताबा मिळविणे अशा स्वरुपाच्या 75 तक्रारी आल्या. नागरिकांनी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंबंधित संस्थेची खातरजमा करावी. कोणाच्याही आमिषांना किंवा भूलथापांना बळी पडू नये. नागरिकांना भयमुक्त जगता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. देशमुख यावेळी म्हणाले.\nनागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाचे झोनल अधिकारी यांच्या समन्वयाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. या शिबिरात शहराच्या विविध भागातील भूमाफियांच्या कारवाईबाबत नागरिकांनी ठोस तक्रारी केल्यात. यासंबंधात पोलिसांच्या नोंदी, नागरिकांच्या तक्रारी तसेच याबाबत वस्तुस्थितीवर चर्चा झाली.\nप्रथम विशेष तक्रार निवारण शिबिर गेल्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात आले होते. यावेळी दाखल झालेल्या 50 अर्जांवर पोलीस विभाग तसेच शासनाच्या इतर प्रशासकीय विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे.\nPrevious articleबाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानामध्ये बनणार आदिवासी समाजाचे गोंडवाना थीम पार्क : वनमंत्री संजय राठोड\nNext articleनागपुरात ‘या’ वैद्यकीय प्रयोगशाळेची घोषणा\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/dushyantkumar/", "date_download": "2021-07-26T19:14:53Z", "digest": "sha1:JR2HF4DQV742M2JR2JCEXSXCUBQCV6I7", "length": 27585, "nlines": 123, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए - Prabuddh Bharat", "raw_content": "\nमेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए\nby टीम प्रबुद्ध भारत\n जेव्हा जेव्हा अन्याय, जुलूम, छळ यांचा अतिरेक होतो, आता सहन करणे शक्य नाही असे जेव्हा माणसाला वाटते तेव्हा विद्रोहाचा जन्म होतो. आपली प्रतिष्ठा, स्वाभिमान जेव्हा आपल्या जिवितापेक्षा महत्वाचे वाटायला लागतात तेव्हा माणूस बंड करतो. प्रत्येकाची पद्धत आणि माध्यम वेगवेगळे असते. हा विद्रोह प्राचीन काळापासून साहित्यातून माध्यमातून देखील व्यक्त झाला आहे. हिंदीत कबीर आणि मराठीत तुकारामांनी अन्याय, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, परंपरा यांची जराही हयगय गेली नाही. हिंदी उर्दू गझलेत मीर, गालिब पासून समाकालीन शायर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारताना दिसतात. मराठी कवितेत स्वातंत्र्योत्तर काळात नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार यासारख्या अनेक कविंनी शोषित-पिडीत वर्गाची वेदना आपल्या कवितेतून मांडली. मराठी गझलेतही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध सुरेश भटांसह अनेक गझलकारांनी बंडाचे निशाण हाती घेतलेले दिसून येते.\nज़ाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठ कर\nया वो जगह बता दे जहाँ पर ख़ुदा न हो\nहा शेर कोणी लिहिला माहित नाही. शेरातील मद्यसेवनाचे समर्थन कधीही करता येऊ शकत नाही. परंतु या शेराला अनेक पदर आहेत. मद्य इस्लामला वर्ज्य आहे. तरीही शायर धर्मोपदेशकाला मशिदीत बसून मद्य सेवन करण���याची परवानगी मागतो कारण त्याच्या मते ख़ुदा सर्वव्यापी आहे. हा वरवरचा अर्थ असला तरी ते एक प्रकारे प्रचलित धार्मिक आस्थांना दिलेले आव्हानाच असे म्हणावे लागेल. हा शेर एका अर्थाने विद्रोहीच आहे. अशा प्रकारे धर्माविरुद्ध बंड करणारे अनेक शायर उर्दूत सापडतात.\nसरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,\nदेखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है\nही उर्दू शायर बिस्मिल अज़ीमाबादी यांची रचना क्रांतीकारक राम प्रसाद बिस्मिल यांच्यामुळे स्वातंत्र्य संग्रामात प्रकाशझोतात आली. या रचनेत जनसामान्यांच्या इंग्रजांच्या अन्याय-अत्याचाराविरोधातल्या भावना व्यक्त झाल्या आहेत. राजकीय व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह म्हणून या गझलेकडे नक्कीच पाहता येईल. स्वातंत्र्योत्तर काळातील एक सुप्रसिद्ध शायर दुष्यंत कुमार यांच्या केवळ ५२ रचना असलेल्या ‘साये में धुप’(१९७५) या संग्रहात विद्रोह ठासून भरला आहे. दुष्यंत कुमारांना फार थोडे आयुष्य लाभले परंतु ‘साये में धुप’ मधील प्रत्येक रचना आजही मानवतावादी लढ्यात सामील होणा-या प्रत्येक व्यक्तीच्या ओठांवर असते.\nहो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए\nइस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए\nसिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं\nमेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए\nविद्रोही म्हणजे कोणी दोन शिंगे, चार हात असलेला व्यक्ती नाही. विद्रोहाचे मुळ मानतावादात आहे. रस्त्यावर उतरून जाळपोळ करणे, जिवित आणि वित्तहानी करणे विद्रोहाच्या व्याख्येत कधीच बसत नाही. विद्रोह करणारा व्यक्ती शांत आणि संयमी असतो. विद्रोहात सूड, संताप व तिरस्कार या अतिरेकी भावनांना स्थान नसते. प्रस्थापित व्यवस्थेवर बंड पुकारणा-याचा संताप नक्कीच असतो. परंतु त्या व्यवस्थेत सामील असलेल्या माणसांविरुद्ध त्याचा लढा नसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा होय. त्यांचा लढा ब्राम्हणांविरुद्ध कधीच नव्हता. त्यांचे अनेक सहकारी ब्राम्हण होते. खरे म्हणजे त्यांचा लढा होता तो ब्राम्हणी प्रवृत्तींविरुद्ध विद्रोही व्यक्ती प्रवृत्तींच्या विरोधात लढतो. अशा प्रवृती दर्शवणारा उर्दूचे सुप्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा एक शेर आहे –\nअंडा मछली छु कर जिनको पाप लगे\nउनका पुरा हाथ लहू में डुबा है\nसोवळे-ओवळे पाळणा-या पुण्याच्या खोलेबाईंसारख्या प्रवृत्तींचे ���ाभाडे काढत शायर म्हणतो मासाहाराच्या नुसत्या स्पर्शाने पाप लागणा-यांचे हात निष्पाप लोकांच्या रक्ताने माखलेले असतात. आपल्या मोलकरणीला तिच्या घरी जाऊन मारहाण करणा-या खोलेबाईंसारख्या प्रवृत्ती माणुसकीवर लागलेला मोठा कलंकच असतात. उपरोक्त शेरात बशीर बद्रांनी अशा प्रवृत्तींचा चांगलाच समाचार घेतला आहे.\nमराठी गझलेत सुरेश भटांच्या रचनांमधे हळुवार प्रेम भावनेबरोबरच टोकाचा विद्रोह अविष्कृत झाला आहे. त्यांच्या ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली’ या सारख्या गीतांमधे सुद्धा ताकदीची आव्हानात्मकता आहे. अशा गझला आणि गीते मानवमुक्तीच्या चळवळींमधे केंद्रस्थानी असतात. सुरेश भटांच्या ‘एल्गार’, ‘झंझावात’ या कवितासंग्रहांमधील अनेक रचनांमधे शोषीत-पिडीत वर्गाबद्दलचा कळवळा व्यक्त झाला आहे.\nसूर्य केव्हाच अंधरला यारहो\nया नवा सुर्य आणू चला यारहो\nहे नवे आले फक्त आले पहारेकरी\nकैदखाना नवा कोठला यारहो\nअतिशय संयत भाषेत सुरेश भटांनी वरील ओळींमधून राजकीय व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत. दर पाच वर्षांनी नवे लोक सत्तेवर येतात. खूप अपेक्षा ठेऊन जनता त्यांना निवडून देते. पण सत्य हे आहे की एकदा सत्तेवर आल्यानंतर खुर्चीत बसलेल्यांना जनतेचा विसर पडतो. जनतेचा कैदखाना मात्र काही केल्या बदलत नाही. विद्रोही साहित्याची भाषा कशी असावी हा मुद्दाही नामदेव ढसाळांच्या कवितेच्या भाषेवरून अनेकदा चर्चिल्या गेल्या आहे. नामदेव ढसाळांनी त्यांच्या कवितेतून अश्लिल शिव्यांचा वापर केला आहे. या शिव्या वाचताना पांढरपेशे रसिक अनेकदा नाक मुरडताना दिसतात. भालचंद्र नेमाडे म्हणतात, ‘भाषा सतत वापराने बेचव, बोथट होत असते. साहित्याच्या भाषेतही एकसारख्या वापराने भाषिक रूपांना गुळगुळीतपणा येत राहतो. निळेजांभळे रंग, ‘मोरपंखी’ डोळे, गुलाबी’ गाल, ‘कोवळी उन्हें,’ ‘रम्य प्रभात’ अशा रूपांमधले नावीन्य नाहीसे होते आणि त्यांच्या पिष्टोक्ती तयार होतात. त्यामुळे अनुभव कितीही नवीन असला, तरी अशा जुनाट भाषिक रूपांनी तो संपूर्ण कंगोऱ्यांसह ताजेपणा कायम ठेवून व्यक्त होत नाही. भाषिक रूपांना नवीन अर्थच्छटा प्राप्त करून देण्यासाठी रुढ प्रमाणके मोडणे आवश्यक ठरते’. या दृष्टीने नामदेव ढसाळांच्या भाषेचा विचार केला तर भाषेची रुढ प्रमाणके मोडून संवेदनांना आलेला बोथटपणा दूर करण्यासाठी व्यवस्थेच्या ओझ्याखाली दबून पडलेल्या सामान्य माणसांची बोलीभाषा त्यांच्या कवितेत उतरली आहे. सुरेश भटांनी सुद्धा ‘गांडूळ’, ‘हरामखोर’, ‘भिकारडे’, ‘कुत्रे’ असे शब्द वापरून कवितेची रुढ प्रमाणके मोडली आहेत. थोडक्यात विद्रोह गुळगुळीत भाषेत मांडता येत नाही.\nगझलेत वापरली जाणारी भाषा ही अत्यंत संवादी असावी लागते. वाचणा-या, ऐकणा-याला ती आपलीशी वाटली पाहिजे. तेव्हाच जे काही मांडायचे आहे ते थेटपणे रसिकंपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळेच गझलेच्या भाषेत एक विलक्षण नाट्यमयताही असते. अनेकदा गझल म्हणजे नाटकातल्या एखाद्या पात्राने मंचावरून सादर केलेले स्वगतही वाटते. विद्रोही कवितेची भाषा तर संवादी असणे क्रमप्राप्तच असते कारण ज्या वर्गाच्या वेदना मांडल्या जात आहेत त्यांच्याच भाषेत कविता असावी लागते आणि ती थेटपणे व्यवस्थेपर्यंत पोचणे गरजेचे असते.\nसंवेदना जरा ना प्राणात खोल काही\nउरली न सापळ्यांच्या रक्तात ओल काही\nतोंडास काय टाळे लावून बैसला तू\nसोसू नको मुक्याने तू आज बोल काही\nआज मानवी जीवन संवेदनाविहीन होत चालले आहे. माणसामाणसांमधे आपुलकीची ओल दिसत नाही . श्रीकृष्ण राऊतांच्या गझलेतील उपरोक्त ओळींमधे ही भावना व्यक्त होत असतानाच ते हे देखील म्हणातात की ‘सोसू नको मुक्याने; तू आज बोल काही’. या ओळींमधली बोलचालीची भाषा रसिकांचे लक्ष वेधून घेते. राऊतांनी सुद्धा त्यांच्या गझलेत कविता आणि भाषेची रूढ प्रमाणके मोडण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. त्यांच्या अनेक गझलांमधून त्यांचा विद्रोही बाणा दिसून येतो.\nजानवे घालु नका रे विठ्ठलाला\nत्या बिचा-याला स्वतःची जात नाही\nम.भा.चव्हाणांच्या या शेरात धार्मिक-सामाजिक स्वरुपाचा विद्रोह दिसतो. शेरामधे आलेले ‘जानवे’ हे प्रतिकात्मक स्वरुपात आले आहे. काही लोकांच्या म्हणन्यानुसार जानवे घालणे विशिष्ट जातीशी संबंधित नसून तो संस्कार आहे. मान्य. पण पुढे प्रश्न विचारावासा वाटतो की या संस्काराचा अधिकार प्रत्येकाला का नाही संपूर्ण समाज संस्कारीत व्हावा असे संस्कार करणा-यांना का वाटत नाही संपूर्ण समाज संस्कारीत व्हावा असे संस्कार करणा-यांना का वाटत नाही त्यामुळेच मभांनी व्यक्त केलेली भावनाही अगदी रास्त आहे. मभांच्या अनेक शेरांमधे सामाजिक जाणिव धारदारपणे व्यक्त झालेली दिसते.\nविद्रोही चळवळीच्या केंद्रस्थानी माणूस असतो. भारताचा इतिहास हा समांतर चालणा-या दोन संस्कृतींच्या संघर्षातून घडलेला आहे. एक म्हणजे विषमतावादी संस्कृती आणि दुसरी विषमतेला विरोध करणारी विद्रोही-समतावादी संस्कृती होय. श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी विभागणी करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विचारसरणीचा निर्णायक पराभव व समतावादी जगाची निर्मिती हे विद्रोही-समतावादी संस्कृतीचे ध्येय राहिले आहे. त्यामुळेच जातिव्यवस्थेचा अंत, स्त्री-पुरुष विषमतेचा अंत आणि संपूर्ण शोषणमुक्ती ही उद्दीष्टे विद्रोही विचारसरणीच्या संस्कृतीने नेहमीच समोर ठेवली आहेत. आणि याचेच प्रतिबिंब साहित्यातून उमटत राहते. विद्रोही जलसाकार वामनदादा कर्डकांच्या रचना वाचताना हे प्रकर्षाने जाणवते –\nतो भीम जसा लढला तो लोक लढा लढवा\nजा ठायी ठायी ठायी जा माणूस नवा घडवा\nहा उंच पदी आहे, तो नीच पदी आहे\nया नीच प्रणालीला जा सूळावर चढवा\nविषमतवादी प्रणालीला सुळावर चढवले गेले पाहिजे. या जगात सगळे मानव समान आहेत. श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करणा-या विषमतावादी विचारांना मुठमाती देण्याची गरज आहे. गरीब आणि श्रीमंतामधली दरी मिटली पाहिजे ही भावना ब-याचवेळा उर्दूप्रमाणे मराठी गझलेतही व्यक्त झाली आहे. मसूद पटेल म्हणतात –\nबंगल्याची रोज जी आरास आहे\nझोपड्यांचा चोरलेला घास आहे\nभारतात श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत चालला आहे. मोठमोठया इमारंतीमधे दिसणारी रोषणाई कोणाचे तरी शोषण करून केलेली असते. हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत देश कधी ‘विश्वगुरु’ बनुच शकणार नाही. अनेकदा विद्रोही साहित्य हे तात्कालिक स्वरूपाचे असते असा आरोप केला जातो. त्यात तथ्यही आहे. परंतु भारतचा इतिहास आणि आजची परिस्थिती पाहता असे वाटते की विषमतेची मुळे भारतीय समाजात खोलवर रुजली आहेत. जातीयवादी मानसिकता अधिक बळकट होत चालली आहे. त्यामुळे विषमतेच्या विरोधात लढणा-या प्रत्येकाने केवळ पोटापाण्याच्या संघर्षात अडकून न राहता मराठी गझलेसह साहित्याच्या प्रत्येक प्रकाराचा वापर शस्त्रासारखा करणे काळाची गरज आहे.\nलेखक मराठी गझलकार व गझल अभ्यासक आहेत.\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्या��ील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+South+Lebanon+lb.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:49:20Z", "digest": "sha1:4TNTYZLBMMBH6BY2AI2GD63KIZ5H4HJ3", "length": 3466, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड South Lebanon", "raw_content": "\nक्षेत्र कोड South Lebanon\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड South Lebanon\nशहर/नगर वा प्रदेश: South Lebanon\nक्षेत्र कोड South Lebanon\nआधी जोडलेला 80 हा क्रमांक South Lebanon क्षेत्र कोड आहे व South Lebanon लेबेनॉनमध्ये स्थित आहे. जर आपण लेबेनॉनबाहेर असाल व आपल्याला South Lebanonमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. लेबेनॉन देश कोड +961 (00961) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला South Lebanonमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +961 80 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSouth Lebanonमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +961 80 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00961 80 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Vakhdat++F.+Kofarnikhon++tj.php?from=in", "date_download": "2021-07-26T20:18:50Z", "digest": "sha1:FTE5LQYMHM3D6H4IHDUP4MX33BSMDJYD", "length": 3631, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Vakhdat (F. Kofarnikhon)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 31362 हा क्रमांक Vakhdat (F. Kofarnikhon) क्षेत्र कोड आहे व Vakhdat (F. Kofarnikhon) ताजिकिस्तानमध्ये स्थित आहे. जर आपण ताजिकिस्तानबाहेर असाल व आपल्याला Vakhdat (F. Kofarnikhon)मधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ताजिकिस्तान देश कोड +992 (00992) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Vakhdat (F. Kofarnikhon)मधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +992 31362 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनVakhdat (F. Kofarnikhon)मधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +992 31362 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00992 31362 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Cancel-the-candidature-of-Navneet-Rana-whose-caste-certificate-has-been-declared-invalid-Birsa-Fighters-demand.html", "date_download": "2021-07-26T19:41:54Z", "digest": "sha1:2J2JKGZVYYPQH4KVADT4VDHX6FX7YFHC", "length": 13074, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करा, बिरसा फायटर्सची मागणी - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राजकारण राज्य जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करा, बिरसा फायटर्सची मागणी\nजात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करा, बिरसा फायटर्सची मागणी\nजुलै १९, २०२१ ,राजकारण ,राज्य\nरत्नागिरी : जात प्रमाणपत्र अवैद्य ठरलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अनुसूचित जातीच्या राखीव खासदार नवनीत राणा यांची लोकसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी सुशिलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, मुख्य निवडणूक आयुक्त भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.\nनिवेदनात म्हटले आहे की, सन 2019 निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघांतून नवनीत राणा ह्या अनुसूचित जातीच्या राखीव उमेदवार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी त्यांनी अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवली होती. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात आक्षेप घेत शिवसेनेचे उमेदवार आदंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे.\nनवनीत राणा ह्या अनुसूचित जातीच्या नाहीत, हे या निकालावरून सिद्ध झाले आहे. म्हणून नवनीत राणा यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रद्द करा. तसेच नवनीत राणा यांनी अनुसूचित जाती प्रमाणपत्र आधारे बेकायदेशीर आरक्षणाचे सर्व फायदे घेतले आहेत, म्हणून महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनीयमन ) अधिनियम 2000 च्या कलम 10 व 11 अन्वये कठोर कारवाई करण्यात यावी.\nआपले जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे आपली खासदारकी धोक्यात येत आहे. म्हणून नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. मात्र त्याचबरोबर महाराष्ट्र जाती प्रमाणपत्र अधिनियम 2000 मधील क्रमांक 23 आणि 2 ( जात प्रमाणपत्र देण्याचा व त्याच्या पडताळणीचे विनीयमन) नि��म 2003 चा कायदा रद्द करा, अशी चुकीची मागणी राष्ट्रपती यांच्या कडे केली आहे. स्वतःचे खासदारकी पद धोक्यात आल्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी कायदाच रद्द करा अशी नवनीत राणा यांची ही लाजीरवाणी मागणी आहे. त्यांच्या या मागणीचा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे.\nat जुलै १९, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/cars/", "date_download": "2021-07-26T20:28:58Z", "digest": "sha1:4FWFF2LVWNU2O7XL3KX4H7IJS2SHGBQQ", "length": 21732, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "भारतात OLA चा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना | प्रति सेकंदाला एक ई-स्कूटर बनवणार | भारतात OLA चा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना | प्रति सेकंदाला एक ई-स्कूटर बनवणार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nभारतात OLA चा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना | प्रति सेकंदाला एक ई-स्कूटर बनवणार\nओला इलेक्ट्रिक ने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटो अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. याला तामिळनाडू येथील कंपनीच्या ५०० एकर जमिनीवर पसरलेल्या प्लांटमध्ये बनवले जाणार आहे. कंपनी दक्षिणी राज्यातील कृष्णागिरी ���िल्ह्यात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू व्हीलर प्लांट बनवणार आहे. ओला आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील बाजारात आपली २० लाखांहून जास्त इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करीत आहे.\nअमेरिकन कार कंपनी टेस्लाची भारतात एंट्री | कर्नाटकमधून व्यवसायाला सुरूवात\nअमेरिकन कार कंपनी टेस्लाची अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. टेस्ला कंपनीनं 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.\nNew Toyota Fortuner | ६ जानेवारीला लाँच होणार टोयोटा फॉर्च्यूनर | हे 5 मोठे बदल\nभारतात प्रसिद्ध असणारी टोयोटा कंपनीची फॉर्च्यूनर पुन्हा एकदा नव्या अवतारात दिसणार आहे. Toyota Kirloskar Motor ने नवीन फॉर्च्यूनरच्या लाँचिंगची तारीख कन्फर्म केली आहे. नव्या वर्षात नव्या अवतारात ही गाडी आपल्या भेटीला येत आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी फॉर्च्यूनर लाँच होणार आहे. कारचे अपडेटेड मॉडलचे वर्ल्ड प्रीमियम नुकतेच केले होते. आता आपण जाणून घेवूयात कंपनीने गाडीत किती बदल केले आहेत.\nनिराशाजनक ठरलेलं 2020 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कंपन्या स्टॉक संपवण्यासाठी डिसेंबर मध्ये काही पॉप्युलर कारवर बंपर सूट देत आहे. यामध्ये Maruti Suzuki, Mahindra सह अन्य कंपन्यांसह Hyundai India सुद्धा Santro, Grand i10, Grand i10 Nios, Aura आणि Elantra सारख्या हॅचबॅक आणि सेडान कावर एक लाख रुपयांपर्यंत सूट देणार आहे. अशातच तुम्ही ह्युंदाई या दमदार कारवर कोणहीती कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ही तुमच्याकडे उत्तम संधी आहे.\nMaruti Swift | स्पेशल एडिशन लाँच | काय आहे किंमत आणि फीचर्स\nMaruti Swift special edition: सणासुदीच्या काळात देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने आपल्या हॅचबॅक स्विफ्ट या कारचं खास व्हर्जन बाजारात आणलं आहे. त्याची किंमत नियमित मॉडेलपेक्षा २४,९९९ रुपये अधिक आहे. दिल्लीच्या शोरूममधील स्विफ्टच्या नियमित मॉडेलची किंमत ५.१९ लाख ते ८.०२ लाख रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे की, स्विफ्टचं खास व्हेरिएंट हे ब्लॅक थीमसह लाँच करण्यात आलं आहे.\nआताचा काळ इंटरनेट कारचा...परंतु धोक्याचा..\nभारतात वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत अडकलेले असताना केवळ दोनच कारना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याम्हणजे इंटरनेट कर एमजी हेकटर आणि ह्��ुंदाई व्हेन्यू. वाढत्या तंत्रन्यानाच्या युगात या इंटरनेट कारना जास्त मागणी आहे. प्रत्येक जण काळानुसार बदलू पाहत आहे. व नवनवीन गोष्टी स्वीकारू पाहत आहे. हेक्टर या कारची बुकिंग २८ आणि व्हेनुची ५० हजाराच्या पार झाली आहे.\nभारतात दाखल झाली पहिली ‘ऑल इलेक्ट्रिक कार'..\nआधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात एकापेक्षा एक नवनवीन गोष्टी जगासमोर येत आहेत. त्यातच गांड्याना असणारी मागणी लक्षात घेऊन देशात इलेक्ट्रिक गाड्यांना वेगळा दर्जा मिळावा म्हणून ह्यूंदाईने ‘कोना इलेक्ट्रिक’ ही एसयूव्ही अलिकडेच बाजारात आणली. आधुनिक कलेचा उत्तम नमुना असलेली ही गाडी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. साधारण २५ लाख रुपये किंमत असलेली ही कोना गाडी भारतातली पहिली जास्त अंतर कापणारी गाडी आहे. बाह्य रचनेसोबतच या गाडीची आंतररचना सुद्धा तितकीच आकर्षक आहे. बसण्यासाठी आरामदायी अश्या ५ आसनांची रचना असलेल्या या गाडीमध्ये सहज हाताळता येणारा डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे.\nजग्वार ई पेस, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. ४५ लाख\nमर्सिडीज-बेंझ एस-क्लास, ५९८० सीसी, पेट्रोल, किंमत रु. १.१९ लाख\nटोयोटा सी-एचआर, १४६९ सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, किंमत रु. १० लाख\nपोर्श पॅनामेरा, ३९९६सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, १.९३ कोटी\nबीएमडब्ल्यू आय-३, ऑटोमॅटिक, इलेक्ट्रिक(बॅटरी), किंमत रु. १ कोटी\nबीएमडब्ल्यू 8 सीरीज, २९७९ सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, किंमत रु. ८५ लाख\nवोल्क्सवागेन तैगून, ऑटोमॅटिक, किंमत रु. ९ लाख\nस्कोडा करौक, १९९६८ सीसी, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. २० लाख\nनिसान किकस, मॅन्युअल, पेट्रोल, किंमत रु. ९ लाख\nकिआ स्पोर्टेज, १९९९ सीसी, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. १५ लाख\nजीप कंपास, ९५६ सीसी, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. १५ ते २१.८५ लाख\nहोंडा सिविक, मॅन्युअल, पेट्रोल, किंमत रु. १५ लाख *\nफिएट अरगो, १२४८ सीसी, मॅन्युअल, किंमत रु. ७ लाख *\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्र��स खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-26T20:54:18Z", "digest": "sha1:7VQE6SMYWBP4J6XLLBUPTIJHMFY3ABVZ", "length": 6328, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अखेर आयपीएलला स्पॉन्सर मिळाला; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअखेर आयपीएलला स्पॉन्सर मिळाला; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा\nअखेर आयपीएलला स्पॉन्सर मिळाला; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा\nनवी दिल्ली: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमाच्या टायटल स्पॉन्सरशिप Dream 11ला मिळाली आहे. आज बुधवारी १९ रोजी बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली आहे. ड्रीम 11ही भारतीय कंपनी आहे आणि तीचे मूळ महाराष्ट्रातील मुंबई येथे आहे. यापूर्वी ही स्पॉन्सरशिप vivoकडे होती. मात्र चीनी कंपनीवर बहिष्कार घालण्याची मागणी होत असल्याने vivoकडील स्पॉन्सरशिप काढून घेण्यात आले.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nस्पॉन्सरशिपसाठी ड्रीम 11नं 222 कोटींची बोली लावली, तर अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती. त्यामुळे ड्रीम 11ने बाजी मारली. ड्रीम 11 ही चायनीस कंपनी आहे का याचं उत्तर नाही असं आहे. ड्रीम 11वा टर्न ओव्हर 736 कोटींचा आहे. मुंबईतील हर्ष जैन व भावीत सेठ यांनी 2012मध्ये ही कंपनी सुरू केली. 2019मध्ये ही कंपनी भारतातील पहिली गेमींग कंपनी बनली.\nकॉंग्रेसला झटका; मणिपूरचे पाच आमदार भाजपात\nरिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सिनेस्टाईल दरोडा\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/11/garmin-forerunner-745-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9A-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A8.html", "date_download": "2021-07-26T19:24:30Z", "digest": "sha1:R6WJVDZQF6LAHRSRXI2KXHP43I6Z3O5B", "length": 8060, "nlines": 99, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Garmin Forerunner 745 स्मार्टवॉच भारतात लॉन्च ,हे आहेत जबरदस्त फिचर -", "raw_content": "\nGarmin Forerunner 745 स्मार्टवॉच भारतात लॉन्च ,हे आहेत जबरदस्त फिचर\nGarmin Forerunner 745 स्मार्टवॉच भारतात लॉन्च ,हे आहेत जबरदस्त फिचर\nगार्मिन इंडियाने फॉररनर 745 स्मार्टवॉच भारतात सादर केला आहे. याची किंमत 52,990 रुपये आहे. ही GPS स्मार्टवॉच खास धावपटू आणि खेळाडूंसाठी डिझाइन केली गेली आहे. हे सर्वसमावेशक प्रशिक्षण डेटा, डिव्हाइसवरील कसरत वैशिष्ट्यांसह येईल. हे 500 गाणी संग्रहित करू शकते. त्याच वेळी, कंपनीने बॅटरीच्या आयुष्यावरील एका आठवड्यापर्यंत दावा केला आहे.\nGarmin Forerunner 745 स्मार्टवॉच भारतात लॉन्च ,हे आहेत जबरदस्त फिचर https://t.co/lmBD1jAlFo\nRedmi Note 9 5G ,108Mp कॅमेरा ,परवडणारी किंमत जाणून माहिती\nRedmi स्मार्टवॉच ,बारा दिवसांची बॅटरी लाईफ ,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nमोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे \nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \n7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत,मिळतोय 5000mAh बॅटरी असलेले स्मार्टफोन,खतरनाक फिचर्स\nMi 11 Lite : स्मार्टफोन भारतात सादर , २५ जूनला सेल,जाणून घ्या किंमत फिचर्स\nTitan Pay : भारताचे सर्वात पहिले पेमेंट घड्याळ ,आता पैसे घ्या घड्याळाने \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/news/national/minister-sentenced-to-3-years-in-coal-scam/", "date_download": "2021-07-26T19:27:16Z", "digest": "sha1:7ZXFW3GFS5PVZR44LIEWRUIKLGOZWQN2", "length": 5980, "nlines": 59, "source_domain": "marathit.in", "title": "कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षाची शिक्षा - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nकोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षाची शिक्षा\nकोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षाची शिक्षा\nमाजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना 1999 सालच्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी तीन वर्षाच्या कारावासची शिक्षा सुनावली आहे.\nदिलीप राय यांच्यासह अन्य दोन व्यक्तींना शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी निर्णय दिला.\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना दिलीप राय यांनी 1999 साली झारखंडमधील कोळसा खाणीचे परवाने देताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.\nराय यांच्यासह कोळसा मंत्रालयातील तत्कालिन वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार बॅनर्जीे आणि नित्यानंद गौतम तसेच कॅस्ट्रॉन टेक्‍नॉलॉजिसचे संचालक महेंद्रकुमार आगरवाल हे या प्रकरणात आरोपी आहेत.\nन्यायालयाने सीटीएल 60 लाख रुपये तर सीएमएलला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोळसा घोटाळा प्रकरणात अशा कलमांखाली दोषी ठरलेले राय हे पहिलेच माजी केंद्रीय मंत्री आहेत.\nकेंद्रीय मंत्री दिलीप रायकोळसा घोटाळा\nशीतपेयांमुळे वाढतो अनेक आजारांचा धोका\n ‘या’ 4 पद्धतीने जखमेची काळजी घ्या\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Muro_Bot", "date_download": "2021-07-26T21:16:27Z", "digest": "sha1:U5JX4ENSNEFGDLH4MFZ4MECHLBEXEEZV", "length": 9326, "nlines": 288, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Muro Bot साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने वाढविले: kl:Juuni 7\nसांगकाम्याने वाढविले: ca:Jérémy Toulalan\nसांगकाम्याने वाढविले: simple:Mikhail Botvinnik\nसांगकाम्याने वाढविले: simple:Alexander Alekhine\nसांगकाम्याने वाढविले: an:Ptolomeu I\nसांगकाम्याने वाढविले: simple:Little Grebe\nसांगकाम्याने वाढविले: simple:Bobby Jindal\nसांगकाम्याने वाढविले: simple:Anatoly Karpov\nसांगकाम्याने वाढविले: simple:Boris Spassky\nसांगकाम्याने वाढविले: eu:FC Bayern Munich\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nसांगकाम्याने वाढविले: simple:Axis of rotation\nसांगकाम्याने वाढविले: eu:John C. Mater\nसांगकाम्याने वाढविले: es:Chandragupta II\nसांगकाम्याने वाढविले: eu:Viktor Justxenko\nसांगकाम्याने बदलले: eo:Mir Hosejn Musavi\nसांगकाम्याने वाढविले: simple:Dire Straits\nसांगकाम्याने बदलले: sk:Hamburger SV\nसांगकाम्याने वाढविले: gu:રામકૃષ્ણ પરમહંસ\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nसांगकाम्याने बदलले: ar:ملعب فريتس فالتر\nसांगकाम्याने बदलले: sq:Frédéric Chopin\nसांगकाम्याने बदलले: ko:장 베델 보카사\nसांगकाम्याने बदलले: jbo:karl. marks\nसांगकाम्याने बदलले: oc:Jorge del Castillo\nवर्ग:इ.स. १६५८ मधील मृत्यू\nसांगकाम्याने बदलले: gl:Raio (xeometría)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+2+ac.php?from=in", "date_download": "2021-07-26T20:44:53Z", "digest": "sha1:52OEAMTCZ5LNDNR3N4AWN3UUOTAOM7K4", "length": 3627, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 2 / +2472 / 002472 / 0112472, असेन्शन द्वीप", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 2 (+247 2)\nक्षेत्र कोड 2 / +2472 / 002472 / 0112472, असेन्शन द्वीप\nआधी जोडलेला 2 हा क्रमांक U.S. Base क्षेत्र कोड आहे व U.S. Base असेन्शन द्वीपमध्ये स्थित आहे. जर आपण असेन्शन द्वीपबाहेर असाल व आपल्याला U.S. Baseमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. असेन्शन द्वीप देश कोड +247 (00247) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला U.S. Baseमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रम���ंकाआधी +247 2 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनU.S. Baseमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +247 2 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00247 2 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/11/rning-of-suicide-agitation-in-front-of-forest-minister-s-house.html", "date_download": "2021-07-26T19:48:31Z", "digest": "sha1:ZUFMLRMLYBFPNFYYQKXP3RGK7VFDEHOP", "length": 11853, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "वनमंत्र्यांच्या घरासमोर प्राणत्याग आंदोलन करण्याचा इशारा - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०\nHome यवतमाळ विदर्भ वनमंत्र्यांच्या घरासमोर प्राणत्याग आंदोलन करण्याचा इशारा\nवनमंत्र्यांच्या घरासमोर प्राणत्याग आंदोलन करण्याचा इशारा\nTeamM24 नोव्हेंबर ०५, २०२० ,यवतमाळ ,विदर्भ\nहिवरी वन परीक्षेत्रात मजुरीचा अपहार\nयवतमाळ: वनविभागा अंतर्गत हिवरी वन परीक्षेञातील नाकापार्डी वर्तुळात,तत्कालीन वनपाल शेखर साठे यांनी मजुरांच्या मोठा अपहार केल्याची तक्रार रोजंदारी वन मजुर चिंतामण नारायण येसनसुरे यांनी वनमंत्र्यांच्या घरासमोर प्राणत्याग आंदोलन करण्याच्या इशारा दिल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्य वनसंरक्षक यांचे कडे नुकतीच केली होती. त्या अनुषंगाने याची गंभीर दखल घेत मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी उप वन संरक्षक ( प्रादेशिक) यांना तत्कालीन वनपाल शेखर साठे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे हिवरी वनपरीक्षेत्रात सन्नाटा पसरला आहे.\nसालोड, घाटाना, बारडतांडा, लोणी आदी बिट मध्ये वनीकरणाच्या संरक्षणासाठी रोजंदारी वन मजुर नेमले आहेत. वन विभागाच्या नियमानुसार मजुरांना रक्त, आणि घामाचा मोबदला न देता केवळ नाममात्र २०० रुपयावर बोळवण केली जात होती. रोजंदारी वन मजुर नामदेव चंपत राऊत, चिंतामण नारायण येसनसुरे, शंकर शेषेराव पवार, सज्जन चंपत गायकवाड,संकेत ���िनोद चोले, गणेश पुनाजी फेंडर यांना मागील पाच सहा महिन्यापासून मजुरची रक्कम मिळाली नाही. शिवाय मुख्य तक्रारकर्ता चिंतामण नारायण येसनसुरे यांना तब्बल सोळा महिन्यापासुन वंचित ठेवण्याचे पाप हिवरी वन विभागाने केले.\nचिंतामण ची लाडाची लेक अत्यंत सिरीयस असुन अंथरुणावर निश्चल पडलेली आहे, पैशा अभावी पोटगोळ्यावर उपचार करणे शक्य नसल्याने पती-पत्नी छाती बडवुन लेकीच्या खाटेजवळ रडत बसले आहेत.नाका तोंडात पाणी गेल्यानंतर, वंचित, शोषित, पिडीत, वनमजुर चिंतामण नारायण येसनसुरे यांनी वनमंत्र्यांच्या घरावर तरी थाप मारली, तक्रार दिली, यवतमाळ विभागाचे प्रादेशिक वनसंरक्षक यांनी या वन मजुराचे अश्रु पुसत, विनाविलंब तत्कालीन वनपाल शेखर साठे यांच्या चौकशीचे आदेश दिले. तक्रारीत नमुद तमाम बाबीवर आवश्यक चौकशी करुन कडक कारवाई करण्याचे आदेश उपवनसंरक्षक यवतमाळ यांना दिले आहे. दोषी वनपाल आणि नाकापार्डी वर्तुळातील वन कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास, आणि सोळा महिन्याची मजुरी न दिल्यास,अत्यंत गंभीर असलेल्या आजारी मुलीसह वनमंत्र्यांच्या घरासमोर प्राणत्याग आंदोलन करण्याचा इशारा हिवरी वनपरीक्षेत्रातील कक्ष क्र.२७६ सालोडचे रोजंदारी वन मजुर चिंतामण नारायण येसनसुरे यांनी दिला आहे.\nBy TeamM24 येथे नोव्हेंबर ०५, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/02/blog-post_07.html", "date_download": "2021-07-26T19:03:29Z", "digest": "sha1:BV36U3XGECWD4NKE77SFVLTWVUPOPPYX", "length": 14405, "nlines": 268, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: सलिल चौधरी भाग ६", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nसलिल चौधरी भाग ६\nमधुमती हा चित्रपट १९५८ सालचा सर्वोत्तम चित्रपट ठरला. या चित्रपटाला त्या वर्षातली अर्ध्याहूनही अधिक पारितोषिके मिळाली. त्यात सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचे पारितोषिक सलिल चौधरी यांना मिळाले. त्या चित्रपटालातील गाणी तुफान लोकप्रिय झालीच. १९५३ साली निघालेल्या दो बिघा जमीन पासून मधुमती पर्यंतचा पांच वर्षांचा प्रवास सलिलदा आणि बिमलदा यांनी एकत्र केला होता. बिराज बहू, नौकरी, अमानत, परिवार, अपराधी कौन आदि चित्रपटांसाठी दोघांनीही काम केले होते. मधुमतीच्या यशानंतर मात्र त्यांनी एकत्र केलेला फक्त उसने कहा था हा एकच सित्रपट आला. बंदिनी, सुजाता आदि बिमलदांच्या सिनेमांना सचिनदेव बर्मन यांनी संगीत दिले.\nमधुमतीनंतरसुद्धा सलिलदांनी दिलेली गोड व आकर्षक गाणी कांही काळ येतच होती. परखमधील \" ओ सजना, बरखाबहार आय़ी, रसके फुहार लायी, अँखियोंमे प्यार लाय़ी\" हे गाणे आतांपर्यंत आलेल्या सर्व पर्जन्यगीतात सर्वात मधुर म्हणता येईल तर \" मिला है किसीका झूमका\" हे गाणे त्याच्या चालीमधल्या लडिवाळपणानुळे छान वाटते. उसने कहा था मधले \"मचलती आरजू, खडी बांहे पुकारे ओ मेरे साजना रे, धडकता दिल पुकारे\" या गाण्यात आर्त अशी साद आहे तर \"आहा रिमझिमके ये प्यारे प्यारे गीत लिये, आय़ी रात सुहानी देखो प्रीत लिये\" या उडत्या चालीवरल्या गाण्यात प्रेमाची धुंदी आहे. याच सिनेमातील \"जानेवाले सिपाहीसे पूछो के कोई कहाँ जा रहा है\" हे गंभीर प्रकृतीचे गाणे आहे. या गाण्याला समूहाच्या कोरसने एक विलक्षण सखोलपणा प्राप्त झाला आहे.\nछाया चित्रपटातील \"छम छम नाचत आयी बहार\" हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारलेले गाणे आहे तर \"इतना ��ा मुझसे तू प्यार बढा कि मै इक बादल आवारा \" गाणे मोझार्टच्या सिंफनीचे भारतीय रूप आहे. \"आँखोमें मस्ती शराबकी\" हे धुंद करणारे गाणे आहे तर \"आँसू समझके क्यूँ मुझे आँखसे तूने गिरा दिया\" ही एक अतिशय सुंदर गजल आहे. अशी विविधता छाया सिनेमातल्या गाण्यांत आहे. काबुलीवाला सिनेमातले \"गंगा आये कहाँसे, गंगा जाये कहाँ रे\" या गाण्याला उत्तर भारतीय लोकगीताची चाल आहे तर \"ऐ मेरे प्यारे वतन\" हे देशभक्तीपर गाणे आहे. त्यात उल्लेख केलेला देश अफगाणिस्तान आहे ही गोष्ट वेगळी. त्याच वर्षी आलेल्या माया सिनेमातली गाणीसुद्धा खूप गाजली. \"कोई सोनेके दिलवाला, कोई चाँदीके दिलवाला, शीशेका ऐ मतवाले मेरा दिल\", \"तसवीर तेरी दिलमे इस दिलने उतारी है\", \"जा आरे जारे उड जारे पंछी, बहारोंके देस जारे\", \"ऐ दिल कहाँ तेरी मंजिल\" इत्यदि अमर गाणी खास सलिलदांची किमया दाखवतात. आजसुद्धा ही गाणी ऐकू येतात आणि ऐकावीशी वाटतात.\nविनोदी प्रकारची गाणी हा एक सलिलदांचा हातखंडा झाला होता. किशोरकुमारचा हाफ टिकट हा सिनेमाच पूर्णपणे विनोदी होता. त्यातले \"चील चील चिल्लाके\" हे बालगीत मजेदार आहे. किशोरकुमार आणि प्राण यांनी \"आके सीधी लगी दिलपे जैसी ये कटरिया, ओ गुजरिया\" या गाण्यात जो धुमाकूळ घातला आहे, त्याला तोड नाही. उडत्या सुरांचे हे गाणे हंसवून पोट दुखवते. \"वो एक निगाह क्या मिली\", \"आँखोंमे तुम दिलमे तुम हो\" आणि \"चाँद रात, तुम हो साथ\" ही द्वंदगीतेसुद्धा श्रवणीय आहेत.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nमराठी दिवसाच्या निमित्याने ...\nखुशखबर - सत्ययुग येत आहे\nसमर्थ रामदास स्वामींचे पत्र (संपादित आवृत्ती ४ मार...\nसी एन एन च्या अंतरंगात\nप्रेमदिन - व्हॅलेंटाईन डे\nसलिल चौधरी भाग ७\nसलिल चौधरी भाग ६\nसलिल चौधरी भाग ५\nसलिल चौधरी भाग ४\nसलिल चौधरी भाग ३\nसलिल चौधरी भाग २\nसलिल चौधरी - भाग १\nचन्द्रयान ( भाग ७) - यशोगाथा (उत्तरार्ध)\nचन्द्रयान ( भाग ६) - यशोगाथा (पूर्वार्ध)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2021-07-26T20:23:30Z", "digest": "sha1:RDUOXPNLXSFHCRNOV66FMLB4HZHY2R6I", "length": 28677, "nlines": 112, "source_domain": "mediawatch.info", "title": "हे तर , शेपटी तोडलेले संपादक ! - Media Watch", "raw_content": "\nHome featured हे तर , शेपटी तोडलेले संपादक \nहे तर , शेपटी तोडलेले संपादक \nएक आठवण जुनी आहे . आधी ती सांगतो आणि मग मुख्य मुद्द्याकडे वळतो . ‘लोकसत्ता’ची नागपूर आवृत्ती सुरु झाली तेव्हा सुरेश द्वादशीवार निवासी संपादक आणि मी मुख्य वार्ताहर अशी टीम होती म्हणजे , वृत्तसंपादक नव्हता असं नाही . तोही होता पण , आम्ही दोघं असल्यावर त्याचा व्हायचा तो ‘चिवडा’ झालेला होता . सुरेश द्वादशीवार वयानं ज्येष्ठ पण माझे जिवलग स्नेही . अफाट वाचन , विचारवंत व लेखक म्हणून त्यांना मोठी मान्यता , अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष असे व्याप एकाच वेळी सांभाळण्याचा त्यांचा आवाका स्तिमित करणारा होता . निवासी संपादक म्हणून त्यांची कामाची शैली धडाकेबाज होती . एखादी बातमी आवडली तर प्रकाशित करण्यास ते बिनधास्तपणे संमती देत .\nमुख्य वार्ताहराला दाखवल्याशिवाय एकही बातमी न सोडण्याचा नियम तत्कालिन संपादक अरुण टिकेकर यांनी तेव्हा ‘लोकसत्ता’त घालून दिलेला होता आणि तो कटाक्षानं पाळलाही जात होता . एका दिवशी सकाळी वृत्तपत्र आली तर पहिल्या पानावर नागपूरहून एका मुख्य उपसंपादकाच्या नावानिशी ( वृत्तपत्रीय भाषेत ‘बाय लाईन’नं ) मुंबई उच्च न्यायालयाच्या एक न्यायमूर्तीच्या संदर्भात एक खळबळजनक बातमी प्रकाशित झालेली होती . उच्च न्यायालय कव्हर करत असल्यानं ती चर्चा माझ्याही कानी होती पण , अनेक सोर्सकडून माहिती घेतली तरी त्याची खातरजमा झालेली नव्हती . तेवढ्यात त्याच संदर्भात अरुण टिकेकरांचा फोन आला म्हणजे , बातमी मुंबईतही लागली होती . त्या बातमीविषयी काहीही माहिती नाही हे मी स्पष्ट केल्यावर टिकेकर संतापले . सर्व माहिती पाठवा,असं सांगून त्यांनी फोन बंद केला . मग मी सुरेश द्वादशीवार यांना फोन केला आणि काय घडलं ते सांगितलं . ‘अरे , तू बाहेर पडल्यावर मी कार्यालयात पोहोचलो तर त्यानं ही बातमी सांगितली आणि मी ती द्यायला सांगितली ,’ असं त्यांनी सांगितलं. पण मी सर्व तपशील सांगितल्यावर गांभीर्य त्यांच्याही लक्षात आलं . ‘यानं बेट्यानं अडचणीत आणलंय’ या त्यांच्या शैलीत द्वादशीवार यांनी मान्य केलं . द्वादशीवार यांच्या स्वभावातच हा उमदेपणा आहे .\nचौकशी झाली . त्या मुख्य उप संपादकानं त्याच्याकडे पुरावे नसल्याचं मान्य केलं पण , अरुण टिकेकर मात्र त्याच्यावर कारवाई व्हावी आणि ती सेवामुक्तीची शिफारस निवासी संपादक म्हणून द्वादशीवार यांनी करावी यासाठी अडून बसले . मामला एका क्षणी फारच पेटून उठला आणि द्वादशीवार यांनी टिकेकर यांना स्पष्ट शब्दात दरडावूनच सांगितलं , ‘चूक झाली . माफी मागितली . प्रकरण संपलं आहे. पण , जर तुम्ही टर्मिनेशनची कारवाई करणार असाल तर सर्वात आधी माझ्यावर करा . माझ्यावर करता येणं शक्य नसेल तर तुमचा त्याच्यावरच्या कारवाईचा आदेश येताच मी राजीनामा देणार . लक्षात घ्या टिकेकर , माझ्यासोबत सर्वच राजीनामा देतील .’ हे संभाषण सुरु असतांना मी समोरच बसलेलो होतो. त्याच फोनवर मीही टिकेकर यांना, ‘द्वादशीवार यांनी राजीनामा दिला तर मीही देईन .’ असं सांगितलं . कारवाईच्या आघाडीवर पुढे काहीच घडलं नाही . आधी सुरेश द्वादशीवार यांनी आणि नंतर मी ‘लोकसत्ता’ सोडला तरी तो पत्रकार ‘लोकसत्ता’ त नोकरी करत राहिला . (मी निवासी संपादक झाल्यावर त्यालाच वृत्तसंपादक म्हणून पदोन्नती दिली ) आपल्या सहकाऱ्याच्या पाठीशी पाठीशी ठाम उभं राहण्याची सुरेश द्वादशीवार यांची ही खंबीर भूमिका वाखाणण्यासारखीच होती . अशी खंबीर माणसं संपादक होती म्हणून आमच्या पिढीनं निश्चित मनानं पत्रकारिता केली . ( मी आधी निवासी संपादक आणि मग संपादक झाल्यावर द्वादशीवार यांच्यासारखंच खंबीर धोरण अवलंबलं पण , त्या विषयी मीच काही बोलणं योग्य नाही . )\nमुख्य मुद्दा हा आहे की , कोरोनाचं निमित्त पुढे करुन राज्यच नाही तर देश��तील विशेषत: मध्यम आणि बड्या माध्यमांची व्यवस्थापनं एका पाठोपाठ एक पत्रकारांच्या सेवा समाप्त करत आहेत , ज्यांना सेवामुक्त केलेलं नाही त्यांच्या वेतनात सुमारे कपात केली जात आहे . काही माध्यम समूहात तर ही कपात ५० टक्क्यांपर्यंत आहे . अनेक वृत्तपत्रांच्या आवृत्त्या बंद केल्या गेल्या आहेत त्यामुळेही अनेक पत्रकारांच्या नोकर्‍या गेल्या आहेत पण , विद्यमान कोणाही संपादकानं त्या संदर्भात खंबीर भूमिका घेणं तर सोडाच , साधा ‘ब्र’ ही उच्चारलेला नाही . त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की , हे संपादक आहेत की व्यवस्थापनानं शेपट्या तोडून पाळलेले उंदीर ( खुलासा- मध्यंतरी वाचनात आलं होतं की , विविध संशोधित रोग प्रतिबंधक लशी आणि औषधांची चाचणी माणसाआधी अनेकदा उंदरांवर करतात . हे उंदीर इकडे तिकडे पळू नयेत म्हणून त्यांच्या शेपट्या तोडतात . त्यामुळे ते उंदीर हिंडण्या-फिरण्याचं स्वातंत्र्य गमावून बसतात आणि जिथे आहेत तिथेच घोटाळत राहतात . सध्याचे बहुसंख्य संपादक व्यवस्थापनासमोर असेच घोटाळत आहेत म्हणून त्यांच्यासाठी ही उपमा वापरली ; येथे उंदरांचा अपमान करण्याचा हेतू मुळीच नाही ( खुलासा- मध्यंतरी वाचनात आलं होतं की , विविध संशोधित रोग प्रतिबंधक लशी आणि औषधांची चाचणी माणसाआधी अनेकदा उंदरांवर करतात . हे उंदीर इकडे तिकडे पळू नयेत म्हणून त्यांच्या शेपट्या तोडतात . त्यामुळे ते उंदीर हिंडण्या-फिरण्याचं स्वातंत्र्य गमावून बसतात आणि जिथे आहेत तिथेच घोटाळत राहतात . सध्याचे बहुसंख्य संपादक व्यवस्थापनासमोर असेच घोटाळत आहेत म्हणून त्यांच्यासाठी ही उपमा वापरली ; येथे उंदरांचा अपमान करण्याचा हेतू मुळीच नाही ) असे संपादक आपल्या निष्पक्ष , निर्भीड जनसामान्यांच्या हिताची , वंचित , आदिवासी , गोर-गरिबांचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता करणार नाहीत आणि केवळ व्यवस्थापन ( म्हणजे मालक ) सांगतील तशी पत्रकारिता करतील हा धोका आहे . ज्यांच्या तळपायाची चाळणी झाली आहे , डोळ्यातले अश्रू सुकले आहेत , पोटं खपाटीला गेली आहेत आणि भविष्यावर घनदाट अंधार दाटून आलेला आहे , ते स्थलांतरीत जर जाहिरात देणार असतील तरच त्यांच्या व्यथांच्या बातम्या प्रकशित करा , असे आदेश माध्यमांच्या व्यवस्थापनाकडून दिले जाण्याचे आणि ते आदेश या संपादकांनी सॉरी , शेपट्या कापलेल्या उंदरांनी ते पा��ण्याचे दिवस लांब नाहीत , हाही या मूग गिळून माझी तर नोकरी बचावली आहे म्हणून न बोलण्याचा गर्भित अर्थ आहे .\nकाही दिवसापूर्वी गेली तीस वर्ष स्नेही असलेल्या एका संपादक मित्राचा फोन आला . त्यानं नाव देऊ नका सांगितलंय म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख न करता सांगतो , घरचा धनाढ्य , जेव्हा पत्रकार गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आली तेव्हा स्वत:चं घर आहे असं सांगून सवलतीच्या दरात फ्लॅट न घेण्याचा मानीपणा दाखवणाऱ्या पंथातील तो आहे . त्यानं २६ वर्षांच्या नोकरीत कधी एका रुपयानं वेतन वाढ मागितली नाही , मिळाल्या पगारात आनंद मानला . तो मागणी करत नाही म्हणून व्यवस्थापनानं त्याल भरीव वेतनवाढ दिलीच नाही . साहजिकच वेतनाच्या शर्यतीत तो इतर पत्रकारांच्या तुलनेनं खूपच मागे राहिला . पन्नास टक्के कपात जाहीर झाल्यावर त्याचं वेतन चपराशापेक्षाही कमी झालं . हे फारच अपमानास्पद होतं म्हणून त्यानं दाद मागण्याचा प्रयत्न केला पण , कुणीही काहीच ऐकण्याचा समजूतदारपण दाखवला नाही आणि अखेर संपादकपदाचा राजीनामा देऊन तो मोकळा झाला . व्यवस्थापनाकडून संपादकपदाचं असं अवमूल्यन यापूर्वी कधीही झाल्याचं ऐकिवात तरी नाही .\nमाध्यमातील पत्रकारांचा सेनापती संपादक असतो . त्यांच्या कामाच्या बळावर मिळवलेल्या यश-अपयशाचा धनीही संपादकच असतो . सैनिकाला दुखापत होऊ नये याची किंवा जर कांही दुखापत झाली तर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी याच सेनापतीची असते . आजची परिस्थिती साध्या जखमेची नाही तर सैनिकांचं सामूहिक शिरकाण होत असल्याची महाभीषण आहे पण , या अत्यंत बिकट काळात हे सर्व संपादक खामोष आहेत . या संपादकांपैकी ना कुणी निषेधाचा सूर काढला की , सर्व संपादकांनी एकत्र येत व्यवस्थापनाला भेटून हे शिरकाण थांबवण्याची विनंती केली की , सरकार दरबारी फिर्याद मांडली . या संपादकांचं हे मौन म्हणजे त्यांची या शिरकाणाला मान्यता आणि व्यवस्थापनाला मनमानी करण्याची दिलेली संमती आहे . किमान निषेधाचा आवाज तरी काढता न येण्याइतकं संपादकांनी व्यवस्थापनाला भ्यावं यातून असं कोणतं या संपादकांचं गुपीत व्यवस्थापनाच्या हाती आहे , असा प्रश्न निर्माण होतो . हे संपादक जर असे भित्रट असतील तर ‘xx हाथी फौज को बोझा’ असतो , हे त्यांनी विसरु नये आणि एका न एक दिवस सैनिक त्या हत्तीला हाकलून देतात आणि वाचकांच्याही म��ातून उतरतो , याची जाणीव या सर्व आत्ममश्गुल संपादकांनी ठेवायला हवी . संपादकांच्या सर्व संघटनांचं या संदर्भातील मौनही पत्रकारांचं शिरकाण करणार्‍या व्यवस्थापनांच्या कृतीचं बळ वाढवणारं आणि या संघटना पत्रकारांच्या हिताचं रक्षण करण्यात साफ अपयशी ठरल्या आहेत या दाव्याला पुष्टी देणारं आहे .\nमाध्यमांतील विद्यमान संपादक काही कमी तोलामोलाचे नाहीत . बाळशास्त्री जांभेकर , विष्णुशास्त्री चिपळूणकर , आचार्य अत्रे , प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या मातब्बर संपादकांच्या नावांचे सन्मान त्यापैकी अनेकांनी प्राप्त केलेले आहेत . ज्यांच्या नावाचे सन्मान घेतले त्यांच्या नेतृत्वगुणाचा , परखड आणि निर्भीडपणाचा वारसा हे संपादक चालवणार आहेत की नाहीत ; का नुसतीच अग्रलेख मागे घेण्याची आणि तरी प्रबोधनकरांच्या नावाचा सन्मान स्वीकारणाची खुजी परंपरा ते निर्माण करणार आहेत , असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे . ज्यांच्या नावाचे सन्मान प्राप्त केले आहेत त्यांच्यासारखं वागत आपल्या बिरादरीतल्या सहकार्‍यांचं रक्षण करता येत नसेल तर या सर्व आत्ममश्गुल संपादकांनी पापक्षालन म्हणून या महापुरुषांच्या नावे मिळालेले सन्मान परत करावेत आणि खुशाल तुटक्या शेपट्या सांभाळत व्यवस्थापनाभोवती गोंडा घोळत बसावं .\nकुमार केतकर , संजय राऊत हे संपादक सध्या राजकारणात सक्रिय आहेत , राज्यसभा सदस्य आहेत पण , त्यांच्यापैकीही कुणीच या संदर्भात निषेधाचा चकार शब्द उच्चारलेला नाही , हेही खेदजनक आहे . या दोघांनी आता तरी पुढाकार घेत आणि पत्रकारांचं हे शिरकाण थांबण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न करायला हवेत .\nजाता जाता – मी आता नोकरीत नाही म्हणून हे लिहिण्याचं स्वातंत्र्य घेतोय वगैरे शेरेबाजी करु नये . पत्रकारितेची मूल्य पायदळी तुडवली जात आहेत म्हणून यापूर्वी दोन वेळा मी राजीनामा दिलेला आहे . माझ्या सहकार्‍यांचे होणार शिरकाण पाहून आजच्या परिस्थितीतही राजीनामा दिला असताच आणि संपादक म्हणून मी शेपटीवाल्यांच्या कळपात नाही नाही हे दाखवून दिलं असतं \n(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)\nNext articleआषाढ बिलोरी ऐना…\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्य��तचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nशेपटी तोडलेले संपादक – बिनधास्त आणि रोखठोक बर्दापूरकर सर काल-आज आणि उद्या रोखठोकच. – प्र.सु.हिरुरकर,अमरावती.\nआज संपादक राहिलेतच कुठे पत्रकारांच्या संघटना तर केंव्हाच मालकांच्या दावणीला बांधल्या आहेत.\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/Opposing-Maha-Annis-teach-astrology-courses-at-Indira-Gandh-National-Open-University.html", "date_download": "2021-07-26T20:17:47Z", "digest": "sha1:YTJJZOWVT32GPR25A32TNRIGQCWDZ6ZK", "length": 16666, "nlines": 75, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "ज्योतिष विज्ञान अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात शिकवायला 'महा अंनिस'चा विरोध, - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य ज्योतिष विज्ञान अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात शिकवायला 'महा अंनिस'चा विरोध,\nज्योतिष विज्ञान अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात शिकवायला 'महा अंनिस'चा विरोध,\nजून २९, २०२१ ,राज्य\nभारतीय संविधानने नागरिक कर्तव्य असलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या जबाबदारीशी विसंगत\nपुणे : नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) सन २०२१–२२ या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयातील दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम ए ज्योतिष) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रह तार्‍यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, पंचाग, मुहूर्त, कुंडली आणि ग्रहणवेध आदी विषयांची विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी सदर अभ्यासक्रम सुरू करीत असल्याचे इग्नूने म्हटले आहे.\nयापूर्वीचे भाजपाप्रणित केंद्र सरकारच्या पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी सन २००१ मध्ये युजीसीच्या माध्यमातून ज्योतिष विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर, प्रोफेसर यशपाल आणि देशातील इतर अनेक प्रमुख वैज्ञानिकांनी या निर्णयाला जाहीर विरोध केल्याने त्यावेळी तो निर्णय सरकारला रद्द करावा लागला होता. तत्पूर्वी सुमारे २५ वर्षे आधी अमेरिकेतील जागतिक स्तरावरच्या 'द हयुमॅनिस्ट’ मासिकाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर १९७५ या अंकातून डॉ एस चंद्रशेखर आणि इतर अठरा नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांसह एकूण १८६ प्रथितयश शास्त्रज्ञांनी स्वाक्षर्‍या करून फलज्योतिष विरोधी निवेदन प्रसिध्द केले होते. अतिदूर असणारे तारे किंवा ग्रह मानवी जीवनावर प्रभाव टाकतात, हे असत्य असून फलज्योतिषाच्या भाकीतांना कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे त्यांनी त्यात ठामपणे नमूद केलेले होते.\nमहाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेली तीस वर्षे खगोलविज्ञानाचा प्रसार करीत आहे. एवढेच नाही, तर फलज्योतिषाचा फोलपणा प्रबोधनाच्या माध्यमातून समाजासमोर सातत्याने मांडत आलेली आहे. वैज्ञानिकांनी घेतलेल्या या भूमिकेशी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती सहमत असून सदर अभ्यासक्रमाला ठाम विरोध करत आहे. एका बाजुला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तरूणार्इला सोबत घेऊन चंद्राला अथवा मंगळाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि दुसर्‍या बाजुला इग्नू सारखं नामांकित विद्यापीठ समाजातल्या काही\nमूठभर लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी तरूणार्इला ज्योतिषाची पदवी बहाल करीत समाजाला कडक मंगळ आणि शनिच्या साडेसातीत अडकवणार आणि सोडवणार असेल, तर ही कृती संविधानविरोधी आहे. अशा प्रकारच्या समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत लोटणार्‍या या निर्णयाचा समिती ठाम विरोध करीत आहे. शिक्षणातून शहाणपण येते असा आमचा ठाम विश्वास आहे. मात्र ज्ञानदानाचं अत्यंत महत्वपूर्ण काम करणार्‍या इग्नुसारख्या विद्यापीठातून समाजाला अंधश्रध्देच्या खोल गर्तेत ढकलणारं शिक्षण देणं ही सरकारची प्रतिगामी कृती आहे.\nजागतीक पातळीवर ज्योतिष विषयाला कोणताही शास्त्रीय आणि सैद्धांतिक आधार नाही. असा आधार नसणारा गैरलागू आणि विसंगत अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु करु नये. ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ चालवले जाते, त्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतः अत्यंत प्रगतशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या नेत्या होत्या. त्या हयात असत्या, तर त्यांनीही या निर्णयाला ठाम विरोधच केला असता.\nकोरोनाने निर्माण केलेली बेरोजगारी आणि आर्थिक विवंचना यातून बाहेर पडण्यासाठी धरपडणार्‍या तरूणार्इमध्ये अवैज्ञानिक भाकडकथा रुजवण्याचा प्रयत्न करणार्‍या इग्नूने हा अभ्यासक्रम त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष, अविनाश पाटील, भौतिक व खगोल शास्त्र चे तज्ञ अभ्यासक प्रा. डॉ. नितीन शिंदे, आंतरराष्ट्रीय समन्वय कार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, राष्ट्रीय समन्वय कार्यवाह प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी केली आहे.\nat जून २९, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी क���सळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/ambedkarjayanti/", "date_download": "2021-07-26T20:33:36Z", "digest": "sha1:TRGDLIATQOS5VBOZ57HOGE4ADKSSOXU7", "length": 10854, "nlines": 85, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "जयंती अभिवादनाचा - निषेध आणि कौतुक - Prabuddh Bharat", "raw_content": "\nजयंती अभिवादनाचा – निषेध आणि कौतुक\nby टीम प्रबुद्ध भारत\nकाल विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती जगभर साजरी झाली.संघाच्या मुशीतून आलेल्यानी अर्थातच राष्ट्रपती पदावर असलेल्या कोविंद ह्यांनी जयंतीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा “मूर्खपणा” ट्विटरवर कायम ठेवला आणि प्रधानमंत्री मोदींनी मागील वर्षी केलेल्या मूर्खपणा मध्ये काहीसा बदल करीत ह्या वर्षी “शत शत नमन” असा उल्लेख केला. हे नमन देखील नाटकी आहे, मूर्खपणा इतकेच ते बेगडी आहे. कारण राज्यघटनेत असलेल्या लोककल्याणकारी संकल्पना संकुचित करीत जात आणि धार्मिक उन्मादात देशाला ढकलण्याचे पातक भाजपवाले करताहेत. त्यात मोदी शहा अग्रस्थानी आहेत.ट्विटर कोविंद, मोदी आणि शहा ह्यांच्या ट्विट मधील मजकूर समान आहे. एकही अक्षर वेगळं नाही, म्हणजे अकाउंट ऑपरेट करणारी यंत्रणा एकच असली तरी त्यातून त्यांनी राष्ट्रपतींच्या दलित कार्डाला पुढे करून अवमानकारक मजकूर कायम ठेवला.\nमोदी आणि शहा ह्यांनी कोरोना देखील ह्यांनी जात आणि धर्मात विभागला आहे.बौद्ध, मुस्लिम आणि ख्रिश्चन ह्यांच्या धार्मिक आस्था आणि सण असले की ह्या सरकारला देशाचे हित दिसते. मात्र निवडणूक आणि कुंभमेळा मध्ये होणाऱ्या गर्दीत कोरोना हा इश्यू नसतो. अशा सिलेक्टिव्ह मानसिकते मुळे देशाला अजूनही आपल्या प्राथमिकता कशात हे ठरवता आलेलं नाही. धार्मिक स्थळे, आस्था ह्या जगण्यासाठी आवश्यक आहेत की शाळा, कॉलेज आणि आरोग्य सुविधा ह्यावर अजूनही भारतीय समाज मन धर्माच्या जोखडातून बाहेर पडायला मागत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.अडाणी, अशिक्षित माणसापेक्षा शिकलेल्या माणसात असलेले हे धर्मवेड, उन्माद हा अधिक धोकादायक असतो, त्याला कुठलाही धर्म अपवाद नाहीय. नेमक्या ह्याच धोक्याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप पूर्वी करून दिली होती. ह्या प्रवृत्तीचा निषेध करतो.\nदुसरी कडे आंबेडकरी समूहाने ह्या वर्षी देखील अत्यंत समंजसपणा दाखवून दिला. रक्तदान शिबीर, ऑनलाईन प्रबोधन, चर्चा, मांडणीतून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर घातला गेला. नाही म्हणायला काही मोजक्या अतिउत्साही मंडळींनी जयंतीला रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार, हे खूळ घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर ह्यांचे आवाहनामूळे राज्यात विधायक जयंती साजरी झाली. कुठेही नाव ठेवायला संधी दिली नाही, त्याकरिता आंबेडकरी समूह आणि बौद्ध अनुयायांचे अभिनंदन केलेच पाहिजे. राजकीय, सामाजिक दृष्टीने अत्यंत सजग आणि प्रगल्भ असलेल्या समूहाने सलग दुसऱ्या वर्षी दाखवलेला समजूतदार वाखाणण्याजोगा आहे.\nसततच्या लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने नाभिकाची आत्महत्या\nचंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर वंचितचे मुक आंदोलन\nचंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर वंचितचे मुक आंदोलन\nअकोला जिल्ह्य��तील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/shocking-famous-actor-chiranjeevi-sarja-dies-because-of-heart-attack-up-mhmg-457521.html", "date_download": "2021-07-26T19:03:55Z", "digest": "sha1:PWFYDJ2S34JKMXWFDJTIMMPSZGT45LJR", "length": 18137, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ���यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या ��ीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\n प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत\nCBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण\n प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nप्रसिद्ध अभिनेत्याच्या अचानक झालेल्या एग्झिटमुळे चाहत्यांना शोक अनावर झाला आहे.\nबंगळुरु, 7 जून : प्रसिद्ध सँडलवूड अभिनेता चिरंजीवी सरजा यांचा आज एका खासजी रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ते 39 वर्षांचे होते.\nअभिनेता चिरंजीवी सरजा हे बंगळुरुच्या सागर अपोलो रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारनंतर त्यांची प्रकृती अत्यंत ढासळली. सरजा यांनी कन्नड भाषेतील चित्रपट वायुपुत्र (2009) यातून करिअरची सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांनी काका सरजा यांच्यासह सहदिग्दर्शक म्हणून 4 वर्षे काम केले आहे. मे 2018 मध्ये चिरंजीवी यांनी मेघना राज यांच्यासह विवाहबद्ध झाले होते. त्यांच्या निधनांमुळे कन्नड चित्रपटासृष्टीची मोठी हानी झाली आहे. अवघ्या 39 वयात त्यांनी अचानक घेतलेल्या एग्झिटमुळे चाहत्यांना शोक अनावर झाला आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याच्या अभिनयाचे लोक चाहते आहेत.\nव्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी चिरंजीवी सरजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि त्यांच्या निधनाची माहिती देणारे एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की, 'कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे वयाच्या 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो फक्त 39 वर्षांचा होता. अभिनेत्याचा भाऊ ध्रुव सरजा आणि पुतणे अर्जुन सरजा आहेत. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. त्याच्या आत्मास शांती लाभो.\nचिरंजीवी सरजा दक्षिणेतील अभिनेता अर्जुन सरजा यांचे नातेवाईक आहेत. त्यांनी 2018 मध्येच प्रेमलीला जोशी आणि सुंदर राज यांची मुलगी मेघा राजशी लग्न केले. चिरंजीवीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 22 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात सिंगगा, अम्मा आय लव यू, चिररू, समहारा, राम-लीला, रुद्र तांडव यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.\nहे वाचा-मुंबईतील रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड; 500 जणांचे जीव धोक्यात\nअंघोळीसाठी गेले वैनगंगा नदीपात्रात, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/transport-minister-anil-parabs-revealed-on-st-suspends-many-workers-service-due-to-corona-lockdown-in-maharashtra-mhsp-465250.html", "date_download": "2021-07-26T19:31:25Z", "digest": "sha1:KWXBIRJMXGBVNH7V5HDMIP3R2FVEG66L", "length": 20249, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लॉकडाऊनमुळे ST महामंडळात कर्मचारी कपात; परिवहन मंत्र्यांनी केला मोठा खुलासा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा ल���ान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nलॉकडाऊनमुळे ST महामंडळात कर्मचारी कपात; परिवहन मंत्र्यांनी केला मोठा खुलासा\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\nलॉकडाऊनमुळे ST महामंडळात कर्मचारी कपात; परिवहन मंत्र्यांनी केला मोठा खुलासा\nकोरोनाच्या संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाचा डोलारा कोलमडला आहे. एक लाख कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे पगार थकले आहेत.\nमुंबई, 18 जुलै: राज्यावर आलेल्या कोरोना महामारीमुळे लालपरी समजली जाणारी एसटी बसला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने सुमारे 10 हजार कर्माचाऱ्यांना नारळ दिला आहे. महामंडळानं यासंदर्भात एक पत्रक काढून कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आल्याचं म्हटलं आहे. महामंडळानं घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.\nहेही वाचा...ST महामंडळानं घेतला मोठा निर्णय, लॉकडाऊनमुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ\nएसटी महामंडळानं कुठंही कर्माचारी कपात केली नाही. जे चार हजार कर्मचारी भरती करणार होतो, ती भरती थांबण्यात आली आहे. ही भरती टप्याटप्यात करणार असल्याचं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं आहे.\nकोरोनाच्या संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाचा डोलारा कोलमडला आहे. एक लाख कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे पगार थकले आहेत. एसटी आधीच पाच हजार कोटी रुपयांनी तोट्यात धावत होती. त्यात आता कोरोनामुळे दोन हजार दोनशे कोटींची भर पडली आहे. सरकारकडे 480 कोटी मागितले आहेत. पैसे मिळाल्यास या पुढील पगार होतील, असं देखील अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या 100 दिवसांपासून एसटी सेवा ठप्प आहे. दिवसाला 22 कोटी रुपयांचं उत्पन्न बुडात असल्याचंही परब म्हणाले.\n2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित....\nदरम्यान, एसटी महामंडळानं शुक्रवारी एक पत्रक जारी केलं होतं. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून कर्मचारी सेवा खंडीत करण्याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने उत्पन्न ठप्प झालं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.\nसरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी, भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे, चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, त्याचे प्रशिक्षण थांबवावे, कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाईल, असही पत्रकात म्हटलं आहे.\nजवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच प्रशिक्षण सुरु आहे, अशांना थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nहेही वाचा... धुळ्यात घडलं थरकाप उडवून देणारं हत्याकांड, गँगवॉरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या\nदरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थ���तीत कोणाला नोकरीवरुन काढू नका, असं आवाहन सरकारनं केलं आहे. मात्र, सरकारच्या ताब्यात असलेल्या एसटी महामंडळानं सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/srh-vs-kkr-ipl-2021-kolkata-knight-riders-joins-csk-mumbai-indians-in-elite-list-becomes-3rd-team-to-notch-100th-ipl-win-in-cash-rich-league-240799.html", "date_download": "2021-07-26T20:05:10Z", "digest": "sha1:PPRYCHJUUDFBTQ563WLIW3XJGVHDULYN", "length": 31996, "nlines": 223, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "SRH vs KKR IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सने लागले विजयाचे शतक; CSK, मुंबई इंडियन्सच्या खास क्लबमध्ये सामील होणारी ठरली तिसरी टीम | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nSRH vs KKR IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सने लागले विजयाचे शतक; CSK, मुंबई इंडियन्सच्या खास क्लबमध्ये सामील होणारी ठरली तिसरी टीम\nचेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 14च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली. केकेआरचा हैदराबादवरील विजय अगदी खास ठरला. नाईट रायडर्सचा आयपीएलमधील हा 100 वा विजय ठरला आहे. आयपीएलमध्ये आजवर विजयाचे शतक करणारा कोलकाता तिसरा संघ ठरला आहे.\nकोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)\nSRH vs KKR IPL 2021: चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल (IPL) 14च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 10 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली. कोलकाताने हैदराबादला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले जे हैदराबादच्या फलंदाजांना पेलवले नाही आणि संघ 5 विकेट गमावून 177 धावांपर्यंतच मजल मारू शकला. हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोने 55 तर मनिष पांडे नाबाद 61 धावांची अर्धशतकी खेळी केली पण या दोघांचे प्रयत्न कमी पडले. परिणामी संघाला यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. केकेआरचा (KKR) हैदराबादवरील विजय अगदी खास ठरला. नाईट रायडर्सचा आयपीएलमधील हा 100 वा विजय (KKR 100th IPL Win) ठरला आहे. (IPL 2021: KKR ची आयपीएल 14 मध्ये दणक्यात सुरुवात, SRH वर 10 धावांनी केली मात; मनीष पांडेचं अर्धशतक व्यर्थ)\nआयपीएलमध्ये आजवर विजयाचे शतक करणारा कोलकाता तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी, एमएस धोनीचे चेन्नई सुपर किंग्स आणि पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सने 100 किंवा अधिक आयपीएल सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईने आजवर सर्वाधिक 118 तर चेन्नईने 106 आयपीएल सामने जिंकले आहेत. कोलकाताने 194 आयपीएल सामन्यात हा कारनामा केला आहेत. सामन्याबद्दल बोलायचे तर, हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकून कोलकाता संघाला पहिले फलंदाजीसाठी बोलावले. अशास्थितीत, नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 187 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, हैदराबादसाठी बेयरस्टो आणि मनीष पांडेने अर्धशतकी खेळी केली मात्र, ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.\nदरम्यान, कोलकाता संघाचा पुढील सामना मुंबई इंडियन्सशी चेन्नईमधेच 13 एप्रिल रोजी होईल तर हैदराबाद संघापुढे 14 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे आव्हान असेल. हैदराबाद आणि बेंगलोर संघातील सामना देखील चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे.\nMumbai Indians IPL 2021 Schedule: यूएई येथे मुंबई इंडियन्सच्या ‘पलटन’चा कधी, कोणाबरोबर होणार सामना; पाहा संपूर्ण वेळापत्रक\nIPL 2021: युएईमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची BCCI ने केली घोषणा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक\nIPL 2021 Phase-2: आयपीएलच्या दुसरा टप्प्याचा रणसंग्राम 19 सप्टेंबरपासून, पहिल्या दिवशी 'या' दोन संघात होणार भिडत\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nTokyo Olympics 2020: भवानी देवी हिने तलवारबाजी मध्ये दणदणीत विजय मिळवत रचला इतिसाह, ठरली पहिली भारतीय तलवारबाज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/govt-sends-in-experts-to-help-odisha-government-in-effective-management-of-forest-fires-in-the-state/", "date_download": "2021-07-26T19:43:52Z", "digest": "sha1:BZHQ6AYH37OSAAIWELZKHXL7SGOXSMTH", "length": 12587, "nlines": 109, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "जंगलातल्या वणव्यांचा प्रभावी मुकाबला करण्याच्या दृष्टीने ओडिशा सरकारच्या सहाय्याकरिता केंद्र सरकारकडून तज्ञ पथक – आपले पर्यावरण", "raw_content": "\nजंगलातल्या वणव्यांचा प्रभावी मुकाबला करण्याच्या दृष्टीने ओडिशा सरकारच्या सहाय्याकरिता केंद्र सरकारकडून तज्ञ पथक\nनवी दिल्ली : ओदिशामध्ये वणव्याच्या अभूतपूर्व घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ओदिशा सरकारला सहाय्य करण्यासाठी त्रि सदस्यीय तज्ञ पथक स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला आहे.\nहे पथक लवकरच ओदिशाला जाणार असून वणवे लवकर आणि प्रभावी पद्धतीने शमवण्यासाठी तंत्रविषयक तज्ञ सल्ला देण्याबरोबरच आवश्यक सहाय्यही करणार आहे. प्रकाश जावडेकर यांनी आज ट्वीट संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे.\nवणव्यांच्या घटना थांबून परिस्थिती सुरळीत होईपर्यंत हे पथक राज्यासमवेत काम करणार आहे. या पथका बरोबरच संपूर्ण ओदिशातल्या वनातले वणवे दर्शवणाऱ्या नकाशावर आपण स्वतः दररोज लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सिमिलीपाल व्याघ्र अभयारण्य आणि जैव अभयारण्य इथल्या आगीच्या घटना दर्शवणाऱ्या वेगळ्या नकाशावरही लक्ष ठेवणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले आहे.\nलांजातील घनकचरा प्रकल्पाविरोधातील वातावरण तापलं\nयूएनएफपीए आणि पॉप्युलेशन फर्स्ट यांनी चेंज चॅम्पियन्ससह साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’\nसाडेसात फूट मगरीला तरुणांनी धाडसाने पकडले; मानवी वस्तीत घुसत होती\nNext story बाणगंगा तलावातील जल प्रदूषण थांबविण्याबाबत कार्यवाही करा : सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख\nPrevious story प्रदूषित नद्या ओळखण्यासाठी संनियंत्रण समिती\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\n��रिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85.html", "date_download": "2021-07-26T20:41:08Z", "digest": "sha1:ZHBJFMASBEPKVCOY7KS2WUOPZA2D3RZU", "length": 16828, "nlines": 221, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "वादग्रस्त शेतकरी गटाचा अहवाल आयुक्तांना सादर - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nवादग्रस्त शेतकरी गटाचा अहवाल आयुक्तांना सादर\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे: यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी गटाची नोंदणी करताना ‘आत्मा’ यंत्रणेकडे खोटी माहिती दिली जात असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाला सादर करण्यात आला आहे.\n‘आत्मा’च्या अख्यत्यारित स्थापन होत असलेल्या गटांना अनुदान दिले जाते. त्यामुळे गट स्थापनेसाठी किंवा प्रकल्प सादर करताना जोडलेले दस्तावेज काळजीपूर्वक तपासले जातात की नाही, असा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. यवतमाळचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कृषी आयुक्त धीरजकुमार यांना एक अहवाल पाठविला आहे. त्यात खोट्या माहितीच्या आधारावर गट स्थापन झाल्याचे निदर्शनास आणले आहे.\nयवतमाळ जिल्ह्यातील एका गटाचे दस्तावेज तपासले असता गट नोंदणीसाठी खोटी माहिती देण्यात असे अहवालात म्हटले आहे. ‘‘संबंधित जिल्ह्यातील शेतकरी नसताना गट नोंदणी करून ‘आत्मा’ कार्यालयाची फसवणूक केली गेली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू कारवाई केली जाणार आहे,’’ असे कृषी खात्याचे म्हणणे आहे.\nखोटी माहिती देणारे गट कृषी खात्यावर दबाव आणतात हे देखील या अहवालातून स्पष्ट होते. कारण या गटाच्या अध्यक्षाने थेट कृषी खात्याच्या अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत दमदाटी केली. त्यामुळे या घटनेची चित्रफीत देखील जिल्हा अधीक्षकांनी आयुक्तांकडे सादर केली आहे.\nयवतमाळचे प्रकरण आमच्यापर्यंत अजून आलेले नाही. मात्र, शेतकरी गटांना नोंदणीसाठी तयार केलेली सध्याची नियमावली चांगली आहे. अर्थात, त्यातून गटामधील वाद किंवा हेतू कळत नाही. याकरिता गटाची पहिली बैठक घेताना कृषी खात्याचा जबाबदार अधिकारी उपस्थित राहिल्यास गटातील वातावरण लक्षात येऊ शकेल.\n– किसनराव मुळे, कृषी संचालक, ‘आत्मा’ विभाग\nवादग्रस्त शेतकरी गटाचा अहवाल आयुक्तांना सादर\nपुणे: यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी गटाची नोंदणी करताना ‘आत्मा’ यंत्रणेकडे खोटी माहिती दिली जात असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाला सादर करण्यात आला आहे.\n‘आत्मा’च्या अख्यत्यारित स्थापन होत असलेल्या गटांना अनुदान दिले जाते. त्यामुळे गट स्थापनेसाठी किंवा प्रकल्प सादर करताना जोडलेले दस्तावेज काळजीपूर्वक तपासले जातात की नाही, असा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. यवतमाळचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिक��री नवनाथ कोळपकर यांनी कृषी आयुक्त धीरजकुमार यांना एक अहवाल पाठविला आहे. त्यात खोट्या माहितीच्या आधारावर गट स्थापन झाल्याचे निदर्शनास आणले आहे.\nयवतमाळ जिल्ह्यातील एका गटाचे दस्तावेज तपासले असता गट नोंदणीसाठी खोटी माहिती देण्यात असे अहवालात म्हटले आहे. ‘‘संबंधित जिल्ह्यातील शेतकरी नसताना गट नोंदणी करून ‘आत्मा’ कार्यालयाची फसवणूक केली गेली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू कारवाई केली जाणार आहे,’’ असे कृषी खात्याचे म्हणणे आहे.\nखोटी माहिती देणारे गट कृषी खात्यावर दबाव आणतात हे देखील या अहवालातून स्पष्ट होते. कारण या गटाच्या अध्यक्षाने थेट कृषी खात्याच्या अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत दमदाटी केली. त्यामुळे या घटनेची चित्रफीत देखील जिल्हा अधीक्षकांनी आयुक्तांकडे सादर केली आहे.\nयवतमाळचे प्रकरण आमच्यापर्यंत अजून आलेले नाही. मात्र, शेतकरी गटांना नोंदणीसाठी तयार केलेली सध्याची नियमावली चांगली आहे. अर्थात, त्यातून गटामधील वाद किंवा हेतू कळत नाही. याकरिता गटाची पहिली बैठक घेताना कृषी खात्याचा जबाबदार अधिकारी उपस्थित राहिल्यास गटातील वातावरण लक्षात येऊ शकेल.\n– किसनराव मुळे, कृषी संचालक, ‘आत्मा’ विभाग\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nविदर्भात काही ठिकाणी मुसळधार\nसांगलीतील ड्रायपोर्टचे काम रखडले\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+05367+de.php?from=in", "date_download": "2021-07-26T21:06:39Z", "digest": "sha1:KWONHI4CC75BM7QHSDBIRBPVBEYXOOAJ", "length": 3548, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 05367 / +495367 / 00495367 / 011495367, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 05367 हा क्रमांक Rühen क्षेत्र कोड आहे व Rühen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Rühenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Rühenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 5367 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनRühenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 5367 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 5367 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/lifestyle/how-to-use-of-coffee-cubes-for-daily-routine-of-skin", "date_download": "2021-07-26T20:39:00Z", "digest": "sha1:5LDWAUN52CIBUJJ765ZUAIUALJZUKU4X", "length": 9274, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आइस क्यूबमुळे चेहऱ्याला होतात फायदे; जाणून घ्या वापरण्याची पद्धत", "raw_content": "\nआइस क्यूबमुळे चेहऱ्याला होतात फायदे; जाणून घ्या वापरण्याची पद्धत\nआपल्या स्कीनचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी महिला नेहमी अनेक गोष्टी ट्राय करत असतात. परंतु सोप्या पद्धतीनेही तुम्ही स्कीनची, त्वचेची काळजी घेऊ शकता. यामध्ये कॉफी आइस क्यूबचा वापर तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. कॉफीच्या बर्फाचे तुकडे चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यचे काम करतात. कारण कॉफीमध्ये बरेच पोषक घटक आणि अॅंटी ऑक्सिडंट असतात, जे चेहऱ्यावरील नको असणारे घटक दूर करण्यास मदत करतात. कॉफी ही एक असा घटक आहे, जो त्वेचेच्या खोलवर जाऊन अनावश्यक घटक साफ करते. तसेच मृत केशीकांचे विघटन करण्यासही मदत करते. तुमच्या रोजच्या स्कीनकेअर रुटीनमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील प्रॉब्लेम्स, फाईन-लाईन्स, सुरकुत्या, काळे डाग, पिंपल असे प्रॉब्लेम दूर होतात. आज आपण जाणून घेणार आहोत याचे फायदे आणि याला बनवण्याची पद्धती..\nआइस क्यूब बनवण्याची पद्धत\nआइस क्यूब बनवण्याची पद्धत सोपी आहे. यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग ऑरगॅनिक कॉफी बनवून आईस ट्रेमध्ये ठेवावी लागेल. कॉफी बनवण्यासाठी एक कप गरम पाण्यामध्ये २-३ मोठे चमचे इन्स्टंट ऑरगॅनिक कॉफी घ्या. त्यानंतर या मिश्रणाला थंड होऊ द्या आणि हे मिश्रण ट्रेमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्या. आवश्यक असल्यास तुम्ही यामध्ये थोड्या प्रमाणात मधही घालू शकता आणि मग हे तयार मिश्रण ट्रेमध्ये ठेवून फ्रीजरला ठेवू शकता.\nहेही वाचा: घरी बॉडी पॉलिशिंग करताय मग या गोष्टींची काळजी घ्या\nआइस क्यूबचा कसा करावा वापर\nआइस क्यूबचा वापर करण्यासाठी सुरूवातीला तुमची स्किन क्लीन करून घ्या. यानंतर एका सुखी कपड्यामध्ये हे बर्फाचे तुकडे एकत्र करा. यानंतर या आइस क्युबना सर्क्युलर मोशन पद्धतीने चेहऱ्यावर रब करू शकता. त्यानंतर ४-५ मिनिटांसाठी हलक्या हाताने चेहरा मसाज करा आणि काही काळासाठी तो तसाच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने तुमचा चेहरा साफ करा. ही प्रक्रिया करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आइस क्यूब हे सुती कपड्यामध्ये गुंडाळून वापरायचे आहेत.\nतुम्ही जर कॉपीला तुमच्या स्क्रीनवर अॅप्लाय करणार असाल तर यामुळे तुमच्या रक्त प्रवाहामध्ये सुधारणा होते. शिवाय त्वचा टाइटन राहण्यास मदत होते. काही कारणास्तव डोळ्यांना येणारी सूज कमी करण्यासही याची मदत होते.\nकॉफीमध्ये एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण तुमच्या स्किनसाठी फायद्याचे मानले जाते. सूर्याकिरणांपासून बचावासाठी हे तुमची मदत करते आणि यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो.\nजर तुमची स्किन तेलकट (ऑईली) असेल तर ही ट्रीक तुम्हाला उपयोगी पडेल. चेहऱ्यावरील हा अतिरिक्त तेलकटपणा कमी करण्याचे किंवा नियंत्रण ठेवण्याचे काम करते.\nकॉफी आइस क्युब तुमच्या स्किनला एक उत्तम लुक देते. ज्यामुळे तुमची स्किन अधिक तजेलदार, सुंदर आणि चिर:तरुण दिसते.\nहेही वाचा: मोबाईल, टीव्हीमुळे विकाराला निमंत्रण लहान मुलांकडून अतिरेकी वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/robber-arrested-from-miraj-government-covid-hospital-sangli-crime-marathi-news", "date_download": "2021-07-26T19:53:18Z", "digest": "sha1:VDMH4DZODOZ6WZMDKZTBPNEHHDNRQBGT", "length": 7228, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मिरज शासकीय कोविड रुग्णालयातून पळून गेलेला दरोडेखोर अखेर जरेबंद", "raw_content": "\nमिरज शासकीय कोविड रुग्णालयातून पळून गेलेला दरोडेखोर अखेर जरेबंद\nमिरज (सांगली) : येथील शासकीय कोव्हीड रुग्णालयातुन (covid 19) पळालेल्या आनंदा रामा काळे (Aanada kale) या दरोड्यातील संशयितास मिरज (Miraj) ग्रामीण पोलिसांनी केवळ चोविस तासात अटक केली. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातीला प्रविण वाघमोडे या पोलिस कर्मचा-याने आनंदा काळे याला मिरज शहरापासुन केवळ दोन किलोमीटर अंतरावरील बोलवाड गावात त्याच्या नातेवाईकाकडेच झोपलेल्या अवस्थेत पकडले. पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी मिरज ग्रामीण पोलिसांचे विशेष अभिनदंन केले आहे. (robber-arrested-from-miraj-government-covid-hospital-sangli-crime-marathi-news)\nबुधवारी ( ता. 7) रोजी मिरज शासकीय कोव्हीड रुग्णालयातुन आनंदा रामा काळे या दरोड्यातील संशयिताने पलायन केले.आनंदा काळे हा दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित म्हणुन सांगली कारागृहात होता.त्याला कोरोना झाल्याने मिरजेच्या शासकीय कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथुन त्यांने बुधवारी रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास पलायन केले.\nहेही वाचा- नव्या सत्ताधाऱ्यांची दीड महिन्यातच वचनपूर्ती; आठ कोटी दूध उत्पादकांच्या खिशात\nआनंदा काळे हा काही महिन्यांपुर्वी मिरज प���ढरपुर रस्त्यावरील एका दरोड्यासह 2014 मधील एका घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आहे.त्याने रुग्णालयातुन पलायन केल्याने पोलिस यंत्रणाही ब-यापैकी हादरली. त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाने विशेष पथके नियुक्त करुन शोधमोहिम राबविली.परंतु आनंदा काळे या संशयिताची सगळी माहिती प्रविण वाघमोडे या मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचा-यास असल्याने त्यांने तातडीने त्याच्या नातेवाईकांकडे शोधमोहिम राबविली. आनंदा काळे हा रुग्णालयातुन पळाल्यानतंर मिरजपासुन जवळच असलेल्या त्याच्या नातेवाईकांकडे गेला आणि तेथेच मुक्कामास राहिला.तो तेथे गेल्याचे समजताच त्याला झोपेतच प्रविण वाघमोडे यांने पकडले आणि मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात आणुऩ पुन्हा अटक केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2020/10/To-provide-quality-sports%20facilities-to-students-Higher-and-Technical-Education-Minister-Uday-Samant.html", "date_download": "2021-07-26T19:48:15Z", "digest": "sha1:WSZRYOLUOWYM4DK6BWZI4FYNVXH42S32", "length": 10381, "nlines": 71, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य राष्ट्रीय शिक्षण विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nविद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nऑक्टोबर २६, २०२० ,राज्य ,राष्ट्रीय ,शिक्षण\nमुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देतानाच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संदर्भातील विविध प्रश्न तात्काळ सोडविले जातील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.\nसामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट पॅव्हेलियनला भेट देऊन विकासात्मक कामांची पाहणी केली. मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या पॅव्हेलियनचा विकास होणे आवश्यक असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्याला चालना मिळेल. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी या ठिकाणाचा विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी लागणारे सहकार्य विद्यापीठ प्रशासनाला केले जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर व सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nTags राज्य# राष्ट्रीय# शिक्षण#\nat ऑक्टोबर २६, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags राज्य, राष्ट्रीय, शिक्षण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/Lockdown-continues-in-Pune-same-restrictions-apply-again-from-Monday.html", "date_download": "2021-07-26T19:32:39Z", "digest": "sha1:VKRBGVJCHS4H7C7D2U2RFJHZ5HI74S3R", "length": 12336, "nlines": 78, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "पुण्यात लॉकडाऊन कायम, सोमवारपासून असतील 'असे' निर्बंध - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome आरोग्य जिल्हा पुण्यात लॉकडाऊन कायम, सोमवारपासून असतील 'असे' निर्बंध\nपुण्यात लॉकडाऊन कायम, सोमवारपासून असतील 'असे' निर्बंध\nजून २५, २०२१ ,आरोग्य ,जिल्हा\nपुणे, दि. 25 : राज्यातील कोविड रुग्णसंख्या कमी होत असल्याने टप्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या लक्षात घेऊन पाच टप्प्यांत निर्बंध हटवण्यात येत आहे. दरम्यान येत्या आठवड्यात पुण्यात निर्बंध लागू राहणार आहेत. पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका बघता पुण्यात तूर्तास जे निबंध लागू आहेत ते पुढे लागू राहतील.\nगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्हिटी दरचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे तूर्तास जे निर्बंध लागू आहेत तेच पुढे लागू राहतील, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. तसंच शाळा- कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद असतील, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली. यावेळी ते बोलत होते.\n■ नवे नियम पुढीलप्रमाणे :\n● शनिवारी रविवारी केवळ अत्यावश्यक सुविधा आणि हॉटेल्सची पार्सल सेवा सुरू राहणार\n● पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार प���र्णतः बंद राहतील.\n● रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे शनिवार आणि रविवारी फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवेसाठी रात्री 11 पर्यंत सुरू राहणार.\n● विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केलं जाणार.\n● नाट्यगृहे, चित्रपटगृह बंदच राहणार\n● 5 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेतील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार.\n● कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बी - बियाणे , खते , उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस सुरू राहतील.\nat जून २५, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Important-news-for-school-children-Make-sure-parents-have-until-March.html", "date_download": "2021-07-26T20:51:50Z", "digest": "sha1:3WFV7OESFP5ABVLO2VFKWS25RHZCX4RH", "length": 7220, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; मार्चपर्यंत पालकांना करावी लागणार याची खात्री", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रशालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; मार्चपर्यंत पालकांना करावी लागणार याची खात्री\nशालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; मार्चपर्यंत पालकांना करावी लागणार याची खात्री\nशालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; मार्चपर्यंत पालकांना करावी लागणार याची खात्री\nमुंबई : आधार नोंदणी ही आता विद्यार्थ्यांसाठी देखील बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या पाल्याची आधार नोंदणी झाली कि नाही याची खात्री तुम्हाला करावी लागणार आहे. आणि त्या दृष्टीने पाऊले उचलावी लागणार आहेत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची आधार नोंदणी शंभर टक्के बंधनकारक केलीय. शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बातमी महत्वाची आहे.\nसर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्र��ांकाची नोंद मार्चपर्यंत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या ग्राह्य़ धरण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आलंय. यासाठी आता शाळांना धावपळ करावी लागणार आहे. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांचे आधार पत्रक काढण्यासाठी धावपळ होणार आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/02/We-will-not-allow-shooting-of-Amitabh-Bachchan-and-Akshay-Kumar-films-in-Maharashtra-Nana-Patole.html", "date_download": "2021-07-26T18:52:06Z", "digest": "sha1:EVY7FPB6RWFSDMMR5ULQOHHHPZWU7ZB6", "length": 6945, "nlines": 100, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग होऊ देणार नाही” : नाना पटोले", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र “महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग होऊ देणार नाही” : नाना पटोले\n“महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग होऊ देणार नाही” : नाना पटोले\nमुंबई : शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेसनं आता थेट बॉलिवूड कलाकारांवरही निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ��वनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.\nमनमोहन सरकारच्या बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र, आता त्यांनाही शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. भविष्यात काँग्रेस महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग होऊ देणार नाही तसंच, त्यांचे चित्रपटही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे.\nJoin Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/New-superb-catalog-launched-fo-QmixnU.html", "date_download": "2021-07-26T20:14:42Z", "digest": "sha1:4GQ4C755AV4QBXRO5KFCG27RYEFQGJN7", "length": 2734, "nlines": 41, "source_domain": "www.punepravah.page", "title": "New superb catalog launched for Festival & Puja Season", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवा��ी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/EkvjJJ.html", "date_download": "2021-07-26T19:53:33Z", "digest": "sha1:Z4FOPNIPUCWDMJEN7IM7ZL7XVTJDH2MA", "length": 4719, "nlines": 32, "source_domain": "www.punepravah.page", "title": "माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने अभिवादन", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nमाजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने अभिवादन\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे,दि.5: राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विधानभवन सभागृहात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे व अन्य मान्यवर उपस्थित होते.\n00माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने अभिवादन\nपुणे,दि.5: राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विधानभवन सभागृहात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे व अन्य मान्यवर उपस्थित होते.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4/60e2c84731d2dc7be7c04e2b?language=mr", "date_download": "2021-07-26T20:33:01Z", "digest": "sha1:TMLG6GZ7TZOFAVHOUKMIDVVHLPUJR6IO", "length": 6597, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - शेतकऱ्यांसाठी जाहीर निवेदन,पंचगंगा बियाणे बाबत! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\nशेतकऱ्यांसाठी जाहीर निवेदन,पंचगंगा बियाणे बाबत\n➡️ सध्या बाजारात पंचगंगा बियाणे पॅकिंगची बनावट व बोगस बियाणे विकले जात आहे. पंचगंगा हि पॅकिंग बनावट /बोगस येत आहे.प्रत्येक पाकिटावर जी काही बियाणे पॅकिंगची माहिती आहे. जसे कि , सत्यप्रत लेबल क्र. व लॉट हे पाकिटावर एकच असून ते खोटे आहे.तसेच पाकिटावर किंमत १९००/ प्रति पॅकेट आहे. कंपनी ची मूळ किंमत १४०० रुपये आहे. तरी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ओरिजिनल बियाणे कसे ओळखावे खालील प्रमाणे आहे. ➡️ सदर बियाणे पाकिटे ज्याचे सत्यप्रत लेबल क्र. व लॉट नंबर हे प्रत्येक पाकिटावर एकसारखे आहे असे बियाणे पाकिटे जर दुकानदार व इतर कोणीही बिगर बिलाचे आपणास विक्री करत असेल किंवा आपण खरेदी केलेले असेल तर शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे बोगस बियाणे पाकीट दुकानदारास परत करावे. ➡️ पंचगंगाशी संपर्क -सदर बाबत कंपनीच्या संपर्क क्र. ९०२२१४७९९३ वर संपर्क करावा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ -अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nसल्लागार लेखग्राहक समाधानकांदाकृषी ज्ञान\nव्हिडिओपीक व्यवस्थापनपीक संरक्षणअॅग्रोस्टारसल्लागार लेखकृषी ज्ञान\nरासायनिक विद्राव्य खतांचा वापर\n👉🏻जी खते पाण्यामध्ये 100% विरघळतात व जी विविध पिकांना तंज्ञाच्या शिफारशीप्रमाणे फवारणी��्दारे व सुक्ष्म ठिबक सिंचनाव्दारे पाण्यासोबत विरघळुन पिकांना दिली जातात त्यांना...\nसल्लागार लेखतूरखरीप पिकअॅग्रोस्टारमहाराष्ट्रव्हिडिओकृषी ज्ञान\nतूर पिकाचे उत्पादन वाढीकरिता शेंडा खुडणे\n👉 शेतकरी बंधूंनो तूर पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये शेंडे खुडणे फायदेशीर ठरते.याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ...\nसल्लागार लेखखरीप पिकरब्बीकापूसपीक संरक्षणपीक पोषणतणनाशकेकृषी ज्ञान\nफवारणी करताना कोणती काळजी घ्यावी\nशेतकरी बंधूंनो, पिकातील कीटनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी जेणे करून कोणतीही हानी होऊ नये. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/about-us/", "date_download": "2021-07-26T20:09:54Z", "digest": "sha1:6SVA675NYJSLTJNNX3GH3SGJLXAJR2RV", "length": 10659, "nlines": 75, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "प्रबुद्ध भारत विषयी - Prabuddh Bharat", "raw_content": "\nHome प्रबुद्ध भारत विषयी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही वृत्तपत्रे आणि नियतकालिके त्यांच्या संघर्षाच्या विविध टप्प्यांवर सुरू केली. ४ फेब्रुवारी १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जनता ‘ चे रुपांतर ‘प्रबुद्ध भारत’ मधे केले. जातिअंताच्या मार्गावर जाताना, जातिव्यवस्था जपणारी आणि जोपासणारी वैदिक हिंदू धर्माची चौकट नाकारण्याचा आणि बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ह्या टप्प्यावर संघर्षाची व समाज परिवर्तनाची पुढील दिशा स्पष्ट करणारे नियतकालिक प्रबुद्ध भारत त्यांनी सुरू केले. प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध जागृत झालेल्या समाजाला संघटित करून पुढील राजकारणाला आणि समाजकारणाला दिशा देण्याचा त्यांचा संकल्प होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत च्या प्रकाशनाची जबाबदारी भैयासाहेब आंबेडकर यांनी सर्व समस्यांना तोंड देत पार पाडली. त्यानंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या प्रकाशनाची जबाबदारी पार पाडत आहेत. ह्या कालावधीत मा. ज.वि. पवार, मा. डॉ. अशोक गायकवाड, मा. अविनाश डोळस, मा.भीमराव आंबेडकर यांचे योगदान महत्वाचे होते.\nगेल्या काही वर्षात भारतात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शोषित, वंचित बहुजन समूहाचे प्रश्न ऐरणीवर आणणा-या आणि फुले आंबेडकरी विचार दृष्टिकोनातून देश विदेशातील घडामोडींवर टिपणी करणाऱ्या नियतकालिकाची समाजाला व देशाला गरज आहे. आता सर्वच मोठी वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे ठरावीक भांडवलदारांच्या हातात आहेत. भांडवलदारांना शोषित, वंचित बहुजन समूहाचे आणि पुरोगामी चळवळींचे प्रश्न छापण्यात रस नाही आणि पेडन्यूज च्या जमान्यात बातम्या छापून आणणेही अशक्य होत आहे. त्यामुळेच प्रबुद्ध भारत सारखे हक्काचे माध्यम आवश्यक आहे. तसेच ईंटरनेटच्या युगात ते माध्यम केवळ छापिल स्वरुपात न राहाता डीजीटल स्वरूपात असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच प्रबुद्ध भारतचे ईंटरनेटच्या जगात ऑनलाईन न्युज पोर्टलच्याद्वारे माध्यमातून डिजीटल स्वरुपात आगमन झाले आहे. या नव्या माध्यमाद्वारे देश विदेशातील तरुण पिढी आता प्रबुद्ध भारतशी जोडली जाणार आहे आणि त्यावर व्यक्तसुद्धा होणार आहे. सध्या:च्या परिस्थित इतर सर्वच माध्यमे कार्पोरेट जगताच्या हातात असताना छापिल आणि डिजीटल स्वरूपातील प्रबुद्ध भारत बहुजनांचा आवाज आहे आणि राहील. संविधान मानणाऱ्या सर्व भारतीयांचे मुखपत्र म्हणून प्रबुद्ध भारत विधायक भूमिका पार पाडेल.\nशांताराम पंदेरे | प्रा. प्रतिमा परदेशी | अंजली मायदेव\nॲड. प्रियदर्शी तेलंग | सिद्धार्थ मोकळे\nसाक्य नितीन | सुमित वासनिक\nवीर भागवत | वैभव खेडकर | संदीप तायडे\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वर��प ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikitchen.in/mattha-recipe-marathi/", "date_download": "2021-07-26T20:35:50Z", "digest": "sha1:GYY3O236FKVJ27LAV3PMGAS6IID4EJAS", "length": 3041, "nlines": 86, "source_domain": "marathikitchen.in", "title": "मठ्ठा - मराठी किचन", "raw_content": "\nJuly 15, 2020 admin महाराष्ट्रीयन पदार्थ 0\nमठ्ठा दाट अगर पातळ पाहिजे असेल, त्या मानाने दह्यात पाणी घालावे.\nमठ्ठा साधारणपणे फार पातळ नसतो. पाणी घालून दही घुसळून घ्यावे.\nनंतर आले, मिरच्या व कोथिंबीर ही सर्व वाटून घुसळलेल्या ताकाला लावावी व त्यात चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी.\n(ह्या मठ्यातच नारळाचे दूध काढून घाला जास्त चांगली चव येते)\nराजेंद्र रामचंद्र नातू. on खिमा कलेजी\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nशाही पुलाव - मराठी किचन on मसाला टोस्ट सँडविच\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/I-have-accepted-your-challenge-show-it-to-me-Deputy-Chief-Minister.html", "date_download": "2021-07-26T19:02:59Z", "digest": "sha1:CGNFMJRB7RKU5LVF66RG7GCOP3KI54FV", "length": 10065, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "'तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा' : उपमुख्यमंत्री", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र 'तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा' : उपमुख्यमंत्री\n'तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा' : उपमुख्यमंत्री\n'तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा' : उपमुख्यमंत्री\nमुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती. राज्य सरकारने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या. यावर सुधीर मुनगंटीवार बोलायला उभे राहिले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांना चिमटे काढले. भाषण वाढत असल्यामुळे मुनगंटीवार ���ांना मुद्यावर बोलण्याचे सांगितले असता, 'आता आम्ही समर्थ आहोत. सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तो पुन्हा निवडून येत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.\nत्यानंतर समोरच बसलेल अजित पवार म्हणाले की, 'तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा' असा खुमासदार टोला लगावला. अजितदादांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकली. पण, अजितदादांच्या खुमासदार विधानावर सुधीर मुनगंटीवार यांनी गुगली टाकली. 'मुळात पडण्याचे दोन प्रकार आहे. एक लोकशाहीमध्ये आणि दुसरा 23 नोव्हेंबरचा आहे. हे आम्ही करून दाखवले आहे, असं काय करता दादा, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे' असं मुनगंटीवार म्हणाले.\nतसेच 'राज्यातील प्रश्नांवर चर्चा होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणे होत नाही. त्यामुळे मी मेल मागवले. जेव्हा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा एक कर्मचारी हा संगणक पुसत होता. त्याला विचारले असता तो म्हणाला संगणक जरा ओलसर झाले आहे. त्यामुळे पुसत आहे. मुळात जनतेचे इतके मेल आले आहे की, संगणकालाही रडू फुटले आहे' असा टोलाही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.\nतसंच, कोविड करता तुम्ही 50 कोटी आज देता. जी लोकं जीवाची पर्वा न करता काम केलं, जे मृत्युमुखी पडले त्यांना 10 दिवसांत अनुकंपा धोरणावर नोकरी दिली पाहिजे अशी मागणी केली होती, तुम्ही काय केले. तुम्ही केंद्राला पत्र पाठवलं. जो येईल तो उठून म्हणतो केंद्राने मदत करावी म्हणतो, इथे असं का रडता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. केंद्र काय मदत करत नाहीये का हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. केंद्र काय मदत करत नाहीये का खोटं बोला पण सर्वांनी मिळूव बोला अशी नवी म्हण आली आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्���लांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-dr-medha-deshpande-marathi-article-2064", "date_download": "2021-07-26T21:03:52Z", "digest": "sha1:U2H5EM4ALZOB7LTTRORCAYAI4IUOH3ZZ", "length": 27867, "nlines": 132, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Dr. Medha Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मेधा देशपांडे, पुणे\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\n‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.\n‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ या तुकारामांच्या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबा घाटाला भेट द्यायलाच हवी. इथला निसर्ग मनाला भुरळ घातल्याशिवाय राहात नाही.\nया स्थळाबद्दल शक्‍य तेवढी माहिती इंटरनेटवरून काढून आम्ही आंब्याला जायचे ठरवले. लक्ष्मीपूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आमच्या वाहनाने निघालो. पुढचे तीन दिवस निवांतपणे घालवायचे असल्याने मी व माझे कुटुंबीय अगदी खुशीत होतो.\nपुण्याहून निघाल्यावर पुणे-कोल्हापूर महामार्गावर कराडनंतर ५ किमी पुढे उजवीकडे एक वळण आहे. तो मलकापूरला जाणारा रस्ता आहे. रस्त्यात कोकरूड नावाचे गाव आहे. या मार्गे आम्ही कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याला लागलो.\nसुंदर पर्वतरांगा, त्यावरील हिरवाई आणि जागोजागी असलेल्या पवनचक्‍क्‍या यांनी मनाला एका वेगळ्याच विश्‍वात आणून सोडले. प्रवासाचा आलेला थकवा निघून गेला. आंब्याला पोचल्यावर अनेक रिसॉट्‌स आहेत. आम्ही हॉर्नबिल रिसॉर्ट आधीच आरक्षित केले होते. इथे शक्‍यतोवर साधार��� सहा जणांचा कंपू बनवून गेलेले बरे; कारण त्या पद्धतीने इथे सफारी ठरवल्या जातात.\nआम्ही कंपू बनवलेला नसतानासुद्धा, नशिबाने साथ दिली होती व एक शेवटची राहिलेली खोली मिळाली. हॉटेलचे मालक सुनीत गुप्ते यांनी आमचे स्वागत केले. रिसॉर्टची बांधणी बाजूच्या निसर्गाला सुसंगत अशीच होती. त्यामुळे शहरी वातावरण सोडून वनराईत आल्याचा आनंद सुखद होता. दुपारी चार वाजता चहा घेऊन आम्ही रिसॉर्टच्या गाडीने बाहेर पडलो. आमचा ड्रायव्हरच आमचा वाटाड्या होत्या. गावातील छोट्या मार्गाने पुढे चढाईच्या वळणावर गाडी लागली आणि जंगल सुरू झाले. तशी थंड हवेने हुडहुडी भरायला लागली. १० किमी पुढे गेल्यावर मनोली धरण व तलाव लागला. रस्त्याला लागून असलेली थोडी उतरण उतरल्यावर सरळ धरणावर जाता येते. येथील धरण माती व दगडांनी बनलेले आहे. समोरील निळ्याशार पाण्यात बरेच जण डुंबत होते. इतक्‍या स्वच्छ पाण्यात कुणाला डुंबावंसं वाटणार नाही. तलावाच्या चारी बाजूचा देखावा अतिशय मनोरम्य होता. गर्द हिरवी, निळी, जांभळी वनराई व उंच चढत गेलेले पर्वत, मनाला शीतलता आणू लागले. काही धनगर आपल्या शेळ्यांना उंचावर फिरवत होते. अगदी सूर्यास्त होईपर्यंत तिथे बसलो. ते ठिकाण सोडवत नव्हते. पण आमच्या वाटाड्याने सांगितल्याप्रमाणे अंधार पडल्यावर जंगलात थांबणे धोक्‍याचे असल्याने आम्ही परत गाडीत येऊन बसलो व रिसॉर्टची वाट धरली.\nसंध्याकाळचा वेळ तिथे आलेल्या मंडळींसोबत भाजलेली कणसे, रताळी, बटाटे, चिकन, ढब्बू मिरची यांना सळईला लावून खाण्यात मजेत गेला. हे खाद्यपदार्थ या परिसरातले विशेष बरं का या भागातल्या रस्त्यावरही ठिकठिकाणी हे पदार्थ असेच भाजून मिळतात. यांची लज्जतच न्यारी या भागातल्या रस्त्यावरही ठिकठिकाणी हे पदार्थ असेच भाजून मिळतात. यांची लज्जतच न्यारी यानिमित्ताने तिथे वेगवेगळ्या गावाहून आलेल्या मंडळींची ओळखही झाली.\nतिथेच ताडपत्री व तात्पुरते छत टाकून तयार केलेल्या भोजनकक्षात एकत्र जेवताना मज्जा आली. दोन घास जास्त जेवलो. गरम ज्वारीच्या भाकऱ्या, पिठलं, दोडक्‍याची भाजी, पापड लोणचे, दोन प्रकारचे भात, वांग्याचे भरीत असे पदार्थ ताटात आयते आल्यावर सुख काय असतं, ते गृहिणीच कळू जाणे.\nआजूबाजूच्या चिडीचूप झालेल्या वनात आता रातकिडे चांगलेच किर्रर्रऽ करू लागले होते. आम्ही जेवण संपवून खोलीवर परत ��लो व थकलेला देह पलंगावर टाकला. अशी गाढ झोप लागली म्हणून सांगू. सकाळचा प्रोग्रॅम आधीच आमचे रिसॉटचे मालक व गाइड यांनी ठरवला होता. सकाळी सहाला उठल्यावर, आलं टाकलेला वाफाळता चहा घेतला आणि आमचे दोन कंपू दोन वेगळ्या टेम्पो ट्रॅक्‍समध्ये वर चढलो.\nअांबा घाटातल्या डोंगररांगांमधले सगळ्यात उंच शिखर ‘सडा पॉइंट’ सर करण्यासाठी आम्ही पायथ्याशी आलो. सगळेच शेतकरी राहत असलेली वस्ती. कुठे तांदळाची मळणी सुरू होती तर कुठे कांदे वाळत घातलेले. कोंबडा आरवतो, कुणी उठून दात साफ करत बसलंय.\nआमची चढाई सुरू झाली. सुरुवातीची वाट गवताच्या कुरणातून होती. गवत तुडवत आम्ही वर निघालो. नंतरची वाट करवंदांच्या जाळीतून. ही नागमोडी वाट, चालून-चालून तयार झालेली. मध्येच थोडे पाणी साठलेले. हळूहळू वर आलो आणि सगळीकडेच काळा कातळ लॅटेराईट नावाच्या दगडावरून या शिखराला सडा असे नाव पडले आहे. हा काळा कातळ किती युगं इथे राहून इतिहासाचा साक्षी आहे. याचा काहीच अंदाज लागेना. शिखराच्या सपाट पठारावर त्या पॉइंटला कुंपण घातले होते. त्या कुंपणाला लागून आम्ही सगळे उभे राहिलो. खाली नागमोडी वळणं घेत जाणारा रत्नागिरीकडे जाणारा रस्ता, एखाद्या अजस्र अजगरासारखा दिसत होता. चहूबाजूची पर्वतांची शिखरं खुणावत होती. सोबतीला सोसाट्याचा वारा. या अनुभवाचे वर्णन शब्दात करणे अशक्‍य\nदूरवर वाढलेली वनराई दाट होती. तिथे गवा असण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे इच्छा असूनही प्रसन्नता हृदयात भरून आम्ही खाली उतरलो. नंतरचा दिवससुद्धा आखलेला. कारण आंब्यात आहेतच भरपूर ठिकाणं बघण्याची. आधी नाश्‍त्यामध्ये आंबोळी आणि नारळाच्या चटणीचा फडशा पाडला. नंतर आंबा घाट ज्या चांदोली अभयारण्याच्या अखत्यारीत येतो त्या काही ठराविक जागा बघायला निघालो.\nपुन्हा उघड्या (टप नसलेल्या) टेम्पो ट्रॅक्‍समध्ये आपल्या जागी स्थानापन्न झालो. आजचा आमचा वाटाड्या अतिशय उत्साही होता. जागोजागी थांबवत त्याने आम्हाला वृक्ष आणि झुडुपांबद्दल वैद्यकीय माहिती द्यायला सुरूवात केली. त्याच्या जाणकारीबद्दल मला फार कौतुक वाटले.\n‘वाकेरी’ या झुडपाची खूप झाडे जंगलात होती. त्याची मुळं प्रोटिन पावडर करण्यासाठी वापरतात अशी माहिती मिळाली. हिरडा, बेहडा ज्यांचा त्रिफळा चूर्णात उपयोग होतो. यांचेही खूप वृक्ष जंगलात होते. ‘रक्तरोहिडा’ या वनस्पतीचा उपयोग हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होतो. हे झाडही येथे आढळते. कारवी या झाडाला येणाऱ्या जांभळ्या फुलांचा मध सर्दी व खोकला यावर वापरण्यात येतो. चिंचार्डीची फळे पित्तावर वापरतात. दातपडी नावाच्या वृक्षाची भरमसाठ वाढ असून पूर्वी याचा उपयोग किडलेला दात पाडून टाकण्यासाठी होत असे. पण वापर जरा जपूनच केलेला बरा नाहीतर बाजूचे चांगले दातही पडायचे. आंबेहळद व गवळाकाचरी यांचीही रोपे या जंगलात वाटाड्याने आम्हाला दाखवली.\nनंतर मात्र न थांबता आम्ही वाघझरा या स्थानाजवळ आलो. इथे खाली उतरले, की छोटे तळे आहे. हे तळे मानवनिर्मित आहे. रात्री इथे वन्य पशू पाणी प्यायला येतात. इथे थोडा वेळ थंड पाण्यात पाय टाकून बसलो. या छोट्याशा भेटीनंतर लगेच पुढे निघालो.\nपुढे सगळ्यांना औत्सुक्‍य असलेल्या जंगल ट्रेकसाठी थांबलो. समोर वृक्षांमधून एक पायवाट होती. सगळ्यात पुढे आमचा वाटाड्या होता. तिथे प्रवेशाजवळच तयार झालेल्या मुंग्यांच्या वारुळाजवळ त्याने आम्हाला थांबवले. मुंग्यांनी बांधलेले हे उंच वारूळ एक निसर्गाची करामत होती. यांची एक राणी मुंगी असते. बाकीच्या सगळ्या मुंग्या कामगार. त्या तोंडात सुपीक माती घेऊन येतात आणि गोलाकार पद्धतीने वारूळ बांधायला सुरवात करतात. या वारुळाला बरेच उंचवटे होते. सगळ्यात मोठा उंचवटा साधारण ३ फूट होता. ही वारुळाची तोंडं वारुळाच्या उंचवट्याची दिशा पूर्व - पश्‍चिम असते. कारण मुंग्या दिवसा काम करतात. वारुळाच्या मातीचा उपयोग मड थेरपीसाठी होतो. मुंग्यांनी वारूळ रिकामे केल्यावर त्याला तोडून वापरायला हरकत नाही. परंतु काही उपद्रवी लोकं त्यात मुंग्या वास करत असतानासुद्धा तोडतात.\nपुढची वाट आम्ही झुडूप बाजूला करीत पुढे जात होतो. पायात गुडघ्यापर्यंत बूट असतील तर फारच छान नाहीतर जळू चिकटली तरी समजायचे नाही. काही छोटे ओढे पार करत, उंच चढताना एकमेकांना हात देत आम्ही जंगल पार केले. काही वृक्ष तर इतके उंच, की आकाशाला गवसणी घालतील की काय असे वाटावे. त्यावर चढलेले वेल व त्यांचे बुंधे इतके जाड की त्यावरून त्यांचे वय सांगता यावे.\nबाहेर रस्त्यावर आलो. कपडे व बूट झटकले. एका १४ वर्षाच्या मुलाच्या पायातून रक्त वाहत होते. त्याच्या पायाला जळू चिकटली होती. आमच्या वाटाड्याने त्याला ती काढण्यास मदत केली. चालून दमछाक झाली होती. विसावा घेतला, ��ाणी प्यायलो आणि पुढे निघालो.\nआता पोटात कावळे ओरडायला लागले होते. आमच्या रिसॉर्टकडून आम्हाला वनभोजन होते. जंगलातील झाडांच्या मधला हिस्सा झाडून स्वच्छ केला होता. चटया टाकल्या होत्या. चविष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही पोटातील कावळ्यांना आधी शांत केले.\nथोडा वेळ पहुडलो. हळूहळू ट्रेकिंगचा शीण गेला तेवढ्यात आमच्यातील एकाने बाजूच्या जंगलात लपलेला गवा बघितला. ९०० किलोचे ते अजस्र धूड बघून आम्ही सावध झालो. तो गवा आला तसा निघूनही गेला.\nआंबा घाटातल्या आमच्या भरगच्च कार्यक्रमात शेवटचा टप्पा पावनखिंड बघण्याचा होता. साधारण १५ किमी दूर असलेल्या खिंडीपर्यंत आम्ही पोचलो. बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या खिंडीची माहिती आमच्या वाटाड्याने भरभरून सांगायला सुरवात केली. आपल्या इतिहासात अजरामर झालेल्या खिंडीला भेट देताना ऊर अभिमानाने भरून आला. बाजीप्रभू यांचे स्मारक उभारून त्यांना अमर करण्यात आले आहे. स्मारकाच्या बाजूला खाली दरीकडे जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून आम्ही खिंडीकडे निघालो. खिंड म्हणजे दोन डोंगरामधील चिंचोळी व अरूंद जागा. या खिंडीमध्ये एक खळाळणारा झरा आहे. आणखी काही अरुंद पायऱ्या ुतरल्यवर या झऱ्याच्या पाण्यात अंघोळ करण्याचा आनंद घेता येतो.\nया आठवणी स्मरणात ठेवून आम्ही परत निघालो. आता टेम्पो ट्रॅक्‍समध्ये सगळी मंडळी शांत बसली होती. कधी एकदा परत रिसॉर्ट जाऊन विसावा घेतो, असे झाले होते. अंधार दाटून आला होता. खोलीवर जाऊन थकलेला जीव आम्ही झोपेच्या अधीन केला.\nतिसऱ्या दिवशी सकाळी आमचा कंपू आंबेश्‍वर देवराई बघायला निघाला. आंब्याच्या निसर्ग माहिती केंद्रातही या विषयी माहिती मिळते. आमच्यासोबत आमचे रिसॉर्टचे मालक गाइड म्हणून आले. त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली. येथील देवराई ८०० ते ८५० वर्षे जुनी आहे. देवराई म्हणजे माणसाने टिकवून ठेवलेली छोटी - छोटी वने. गावातील आदिवासींनी देवराईसाठी आपली जमीन देऊ केली आहे. या वनात देवदेवतांचा वास असतो, असा समज असल्यामुळे येथील झाडे व पाने कोणीही तोडत नाही. येथील वनात सगळ्या प्रकारची झाडे आहेत. वनातील वेलीच्या बुंध्यांचा आकार बघून साधारणपणे या देवराईचे वय ठरविण्यात आले आहे. आंबा, वड, पिंपळ, अशोक, औदुंबर, अंजीर असे अनेक वृक्ष या जंगलात आहेत. महाराष्ट���रात एकूण २८२० देवराई आहेत. या देवराई बऱ्याच प्रमाणात नष्ट झाल्या आहेत. या उरलेल्या देवराई म्हणजे वनाचे छोटे छोटे तुकडेच. पूर्वी देवराईच्या देवळातील पुजारी आजारी लोकांना वनातील औषधी पुरवीत असत व त्यांना तिथे ठेवत असत. अशा प्रकारे आजारी व्यक्तीला बाकीच्या समाजापासून दूर ठेवण्यात मदत होई.\nअसा हा आंबा घाटाचा नितांत सुंदर परिसर कायम लक्षात राहील असाच आहे.\nपर्यटन सह्याद्री निसर्ग महामार्ग रत्नागिरी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T20:51:45Z", "digest": "sha1:SVTTCX2TO336M7AC7WFT3TE5N7HZ6JM3", "length": 22372, "nlines": 102, "source_domain": "mediawatch.info", "title": "काश्मिरची डोकेदुखी आणखी वाढणार - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized काश्मिरची डोकेदुखी आणखी वाढणार\nकाश्मिरची डोकेदुखी आणखी वाढणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकल्पित पाकिस्तान दौ-याने संघ परिवाराला पुन्हा एकदा अखंड भारताचे डोहाळे लागले असताना जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण निकालाकडे परिवाराचे साफ दुर्लक्ष झालेले दिसते़. काश्मीरमध्ये भारतीय तिरंगा आणि जम्मू काश्मीर राज्याचा स्वत:चा वेगळा ध्वज हे दोन्ही ध्वज समान दर्जाचे असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे़. सोबतच काश्मीरच्या राज्यप्रमुखाचे नामाभिधान ‘सदर-इ-रियासत’ ऐवजी राज्यपाल असे करण्यासाठी राज्य विधानसभेने १९६५ मध्ये जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेमध्ये केलेली दुरुस्ती न्यायालयाने कालबाह्य ठरविली आहे़. उच्च न्यायालयाने हा निकाल जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेतील तरतुदीनुसार (भारताची राज्यघटनेच्या नव्हे) दिला आहे़. काश्मीरचे भारतीय संघराज्यात झालेले विलिनीकरण, त्यासाठी खास निर्माण करण्यात आलेले ३७० वे कलम, नंतरच्या काळात झालेले करार हे ज्यांना माहीत नाहीत त्यांच्यासाठी उच्च न्यायालयाचे हा निकाल खळबळजनक आहे़. भारतीय जनता पक्ष जर आज काश्मिरमधील सत्तेत सहभागी नसता तर त्यांनी या निकालाविरुद्ध प्रचंड आकांडतांडव करत देश डोक्यावर घेतला असता़. ‘ए�� देश मे दो विधान (राज्यघटना), दो निशान (राष्ट्रध्वज), दो प्रधान (पंतप्रधान) नही चलेगे,’ असे जनसंघाच्या काळापासून भाजपा ठासून सांगत आला आहे़. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींचा याच मागणीसाठी लढताना काश्मीरच्या तुरुंगात मृत्यू झाला होता़. भाजपा व संघीयांसाठी ही ठसठसती जखम आहे़ असे असताना काश्मीरमधील सत्तेत सहभागी असल्याने भाजपाला आता तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार आहे़.\nजम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयाने हे असे निकाल का दिलेत यासाठी फाळणीनंतर काश्मीरच्या विलीनीकरण प्रक्रियेत झालेला गोंधळ समजून घ्यावा लागतो़. काश्मीरचे तत्कालीन राजे महाराज हरिसिंह यांनी आपले संस्थान भारतात विलीन करण्याचा घेतलेला निर्णय काश्मीर खोºयातील बहुसंख्य मुस्लीम जनता व त्यांचे नेते शेख अब्दुला यांना मान्य नव्हता़. मात्र पाकिस्तानात जायचे का, हेही त्यांना ठरविता येत नव्हते़. (अनेकांना आश्चर्य वाटेल पण काश्मीरची पाकिस्तानसोबत असलेली भौगोलिक संलग्नता व खोºयातील बहुसंख्य असलेली मुस्लीम जनता लक्षात घेऊन काश्मीरने पाकिस्तानातच जावे, अशी भारताची त्यावेळची भूमिका होती़.) त्यादरम्यान पाकिस्तानी टोळीवाले व पाक लष्कराने काश्मीरवर केलेल्या आक्रमणानंतर अतिशय घाईत पार पडलेल्या विलिनीकरण प्रक्रियेत काश्मीरचे भारतातील विलीनीकरण संरक्षण, परराष्ट्र व दळणवळण या तीन विषयांपुरतेच मर्यादित राहिल, असे ठरले होते़. पुढे १९४९ मध्ये भारतीय राज्यघटनेचे काम सुरु असताना काश्मीरच्या प्रतिनिधीशिवाय राज्यघटना घोषित कशी करायची हा पेच निर्माण झाला़. पंडित नेहरुंनी याविषयात मार्ग काढण्यासाठी शेख अब्दुल्लांसोबत अनेकदा चर्चा केली़. शेवटी काश्मीरसाठी स्वत:ची घटनासमिती असण्याला भारताची कोणतीही हरकत असणार नाही़ ही घटनासमिती काश्मीरसाठी स्वतंत्र राज्यघटना तयार करेल़ शिवाय तीन प्रमुख विषयांशिवाय इतर कोणत्या विषयात भारतीय संघराज्यात विलीन व्हायचे की नाही, हे राज्याची घटनासमिती ठरवेल, या दोन प्रमुख अटी मान्य केल्यानंतरच शेख अब्दुल्लांनी भारतीय घटनासमितीत काश्मीरचे चार प्रतिनिधी पाठवले होते़.\nआॅक्टोबर १९५१ मध्ये काश्मिरच्या घटनासमिती स्थापन झाली़. त्या घटनासमितीने काश्मीरची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचे काम सुरु केले़. क���श्मीरच्या घटनासमितीने भारताच्या घटनेतील महत्वाची कलमे स्वीकारावीत असा पंडित नेहरुंसह इतर भारतीय नेत्यांचा आग्रह होता़. भारताचे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, आॅडिटर जनरल, आणीबाणीची तरतूद, राष्ट्रध्वज, मुलभूत हक्क या महत्वाच्या गोष्टीचा स्वीकार काश्मीरच्या घटनासमितीने करावा, असा प्रयत्न होता़. मात्र हे विषय विलीननाम्यात नाहीत, असे म्हणत शेख अब्दुलांनी ते सपशेल नाकारले़. त्याचदरम्यान वेगवेगळ्या कारणांवरुन त्यांनी विलीनकरण प्रक्रियेविरुद्ध मुस्लीम जनतेला भडकविणे सुरु केले़. शेवटी त्यांना भारतासोबत बांधून ठेवण्यासाठी भारत सरकार व अब्दुल्लांमध्ये १९५२ मध्ये एक करार झाला होता़ त्याला ‘दिल्ली करार’ असे म्हणतात़. या करारानुसार विलिनीनाम्यातील प्रमुख तीन विषयांशिवाय इतर विषय काश्मीर राज्याच्या अधिकारात राहतील हे भारत सरकारने मान्य केले़. काश्मीर लोक भारताचे नागरिक राहतील़ पण भारतीय नागरिक हे काश्मीरचे नागरिक असणार की नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार काश्मीर सरकारला देण्यात आला़. काश्मीरचा स्वतंत्र्य राष्ट्रध्वज भारत सरकारने मान्य केला़ काश्मीरसाठी राष्ट्रपती नेमण्याचा अधिकार काश्मीरला देण्यात आला़. त्या पदाला ‘सदर-इ-रियासत’ हे नाव देण्यास तसेच तेथील पंतप्रधानांना ‘वजीर-ए-आझम’ हे नाव देण्यास मान्यता देण्यात आली़. थोडक्यात काश्मीरला एकप्रकारे स्वतंत्र्य देश असल्यासारखीच ही मान्यता होती़. १९६५ पर्यंत दिल्ली कराराचे ब-यापैकी पालन झाले़. एप्रिल १९६५ मध्ये भारत सरकारच्या पाठिंब्याने सत्तारुढ झालेले काश्मीरचे तत्कालिन पंतप्रधान जी़ एम़ सादिक यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मात्र राज्य विधानसभेत सदर-इ-रियासत ऐेवजी राज्यपाल आणि वझीर-इ-आझमऐवजी मुख्यमंत्री असा बदल करण्यासाठी सहावी घटना दुरुस्ती कायदा पारित केला होता़.\nउच्च न्यायालयाने आता ही घटनादुरुस्तीच अवैध ठरविली आहे़. राज्याच्या विधानसभेला अशाप्रकारची दुरुस्ती करण्याचा अधिकारच नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले़. अर्थात विधानसभेने केलेली चूक सुधारणे आता राज्य विधानसभेवर निर्भर राहील, असेही न्यायालयाने नमूद केले आहे़.\nकाश्मीर विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे सदस्य मोठ्या संख्येने निवडून आले असल्याने विधानसभा ही चूक दुरुस्त करण्याचा फं��ात पडणार नाही, हे स्पष्ट आहे़. मुख्यमंत्री पीडीपीचे नेते मुक्ती महमद सईदही यासाठी सद्यातरी आग्रही राहणार नाही़. काही महिन्यापूर्वी काश्मीरचा ध्वज सर्व सरकारी इमारती, सरकार कार्यक्रम व शासकीय वाहनांवर बरोबरीने लावण्याचे आदेश त्यांनी काढले होते़ मात्र भाजपाने नाराजी व्यक्त करतात त्यांनी ते आदेश मागेही घेतले होते़. याचविरोधात काश्मीरातील एका नागरिकाने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याचा निकाल देताना काश्मीर उच्च न्यायालयाने काश्मीरच्या राज्य घटनेतील तरतुदींचा दाखला देत दोन वादग्रस्त विषयांना हात घातला आहे़. या निकालामुळे देशातील तथाकथित राष्ट्रप्रेमींचे डोके खवळणार आहेत़. (हे निकाल काश्मिरच्या राज्यघटनेनुसार घेण्यात आले आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.) मात्र काश्मीर खोºयातील नागरिकांसाठी हे अस्मितेचे विषय आहेत़ न्यायालयाच्या या निकालाने काश्मीर हे इतर राज्यांपेक्षा वेगळे आहे़ ते स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे हे पुन्हा आग्रहाने सांगण्यात येईल़. या निकालामुळे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनाही बळ मिळणार आहे़. भारतापासून वेगळं निघण्याच्या मागणीला आगामी काळात आणखी जोर आल्यास अजिबात आश्चर्याचा विषय नाही़ भारतीय जनता पक्षासाठी मात्र हा विषय चांगलाच डोकेदुखी ठरणार आहे़. राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी ही आपली प्रतिमा जपायची की न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करायचा, हा त्यांच्यासमोर मोठा पेच असणार आहे़.\n(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)\nPrevious articleसंघशरण सरकार आणि नाकर्ते मंत्री\nNext articleकाँग्रेसची स्थिती यापेक्षा वाईट होणार\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\n“अपनी मर्जीसे कहां अपने सफरके हम है..”\nअविस्मरणीय लेह- लडाख सहल\nकैसा यह मेरे जिस्म में इक शोर मचा है..\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2021-07-26T19:53:48Z", "digest": "sha1:LYRPZJW3ISRGP6ZSHXHEMVXFG27EZR45", "length": 3134, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:सांगकाम्या अभिजीत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९ डिसेंबर २०११ पासूनचा सदस्य\nहे सदस्य खाते म्हणजे अभिजीत साठे (चर्चा) ने चालविलेला सांगकाम्या आहे..\nहे सदस्य खाते कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) नसून, परत परत करावी लागणारी संपादने लवकर पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित खाते आहे.\nप्रचालक/प्रबंधक:जर या खात्याचा गैरवापर झालेला आढळल्यास हे खाते प्रतिबंधित (ब्लॉक) करा.\nLast edited on ३ जानेवारी २०१२, at २१:४२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१२ रोजी २१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/2021/06/blog-post.html", "date_download": "2021-07-26T19:05:03Z", "digest": "sha1:IGFO6NJIYO7NTD662A5XCOSEZGZ2MV4L", "length": 24561, "nlines": 197, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...: ’बोर्डचाट्या’च्या शोधात", "raw_content": "\nभोपळे विम्बल्डनचा पावित्र्यभंग माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’ माध्यमे - १: खपते ते विकते आपले गिर्‍हाईक कोण व्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक\nमंगळवा��, १५ जून, २०२१\n’एव्हरिबडी लव्ज रेमंड’ या अतिशय गाजलेल्या विनोदी मालिकेतील हा एक प्रसंग आहे. रेमंडला मायकेल आणि जेफ्री अशी जुळी मुले आहेत. ते दोघेही सध्या प्री-स्कूल म्हणजे बालवाडीमध्ये शिकत आहेत. रेमंड आणि त्याची पत्नी डेब्रा त्यांच्या प्रगतीबाबत त्यांच्या शिक्षिकेशी बोलत आहेत.\nकुठल्यातरी जमावाचा भाग म्हणून स्वत:ला ओळखण्याची सवय माणसांच्या इतकी हाडीमासी रुजली आहे, की स्वतंत्रपणे स्वतःचा वा इतरांचा विचार करणे त्याला शक्यच होत नाही. 'तू/तुम्ही कोण' या प्रश्नाचा गर्भित अर्थ बहुधा 'तू नक्की कुठल्या गटाचा' या प्रश्नाचा गर्भित अर्थ बहुधा 'तू नक्की कुठल्या गटाचा' असा असतो. 'तुझ्याशी मी कसे वागावे' या निर्णयावर सर्वात मोठा परिणाम घडवणारा घटक म्हणजे तू कोणत्या गटाचा आहेस हा' असा असतो. 'तुझ्याशी मी कसे वागावे' या निर्णयावर सर्वात मोठा परिणाम घडवणारा घटक म्हणजे तू कोणत्या गटाचा आहेस हा हा अनुभव तर आपण वारंवार घेत असतोच, पण त्या पूर्वग्रहांना मोडून काढण्याऐवजी त्याच व्यवस्थेत आपल्यासाठी जागा शोधू लागतो.\nदुसरीकडे त्याचबरोबर गुणवत्तेचा, प्रगतीचा विचार करताना आपले मापदंड आपण निर्माण करावेत, त्यासाठी त्या त्या क्षेत्रातला आवश्यक तो अभ्यास करावा, याची माणसाला फिकीर नसते. त्या जमावाने जे ठरवले तेच आपले. बरं प्रगतीच्या वाटाही नव्या शोधायची गरज नाही, जमावाने त्या आधीच ठरवल्या आहेत. आता त्याच वाटांवर सारेच चालणार म्हणजे गर्दी तर होणारच. पण इलाज नाही, आमच्याकडे पर्यायच नसतो. मग खेकड्यांच्या ढिगात जसे एक खेकडा दुसर्‍याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे सरकतो तसे जगायचे. थोडक्यात शेजार्‍यापेक्षा एक पाऊल पुढे राहण्याची अहमहमिका सुरू होते. त्यातच भांडवलशाहीच्या उगमानंतर ’व्हॅल्यू डिस्कव्हरी’ सिद्धांतानुसार, 'स्पर्धेतूनच मूल्यनिर्धारण' सुरु झाल्यानंतर या तुलनात्मक गुणवत्तेच्या संकल्पनेला आणखी एक अधिष्ठान मिळाले.\nगणितात कार्यकारणभावाचा, अन्योन्यतेचा सिद्धांत सिद्ध करायचा तर आवश्यक (Necessary) आणि पुरेसा (Sufficient) अशा दोन प्रकारच्या संबंधांचा शोध घेतला जातो. 'अभ्यास केल्याने परीक्षेत चांगले गुण मिळतात' असे विधान केले तर त्यातून अभ्यास करणे ’पुरेसे’ असल्याचे सांगितले जाते. पण ते 'आवश्यक' असल्याचे सांगितलेले नाही यातून परीक्षेत चांगले गुण मिळव��्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त अन्य मार्ग उपलब्ध असण्याची शक्यता शिल्लक ठेवली आहे. (आणि तसे ते असतात, निर्माण केले जातात हे उघड गुपित आहेच.) पण एका ’च’चा फरक करुन केलेले, ’अभ्यास केल्यानेच परीक्षेत चांगले गुण मिळतात’ हे विधान मात्र अन्य शक्यता खोडून काढून अभ्यास करण्याला परीक्षेतील यशासाठी पुरेशीच नव्हे तर आवश्यक कृती मानते आहे\nआता स्पर्धेच्या युगात यश मिळवायचे, तर शेजार्‍याच्या एक पाऊल पुढे रहायला हवे ही आवश्यक बाब झाली. पण पाहता पाहता ती पुरेशी कधी होऊन जाते हे आपल्या ध्यानातच येत नाही. 'पुढे जायचे आहे' हे व्यापक साध्य सोडून 'शेजार्‍याच्या पुढे जायचे आहे' हे मर्यादित साध्य स्वीकारले जाते. आणि सारी धडपड, सारे नियोजन त्या मर्यादित साध्यापुरते केले जाऊ लागते.\nआता एकदा हे झाले की, पुढे मग शेजार्‍याच्या पुढे जाण्याचा प्रयत्नही करायची गरज उरत नाही, शेजार्‍याला मागे ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पुरते. मग सारे प्रयत्न, सारे बळ त्यासाठी खर्चले जाऊ लागते. स्पर्धाव्यवस्थेने दिलेला हा ही एक वारसा, संकुचित साध्य आणि नकारात्मक कृतीचा काही आळशी, पण चतुर लोक स्वत: शेजार्‍याच्या पुढे जाण्याचा आटापिटा करण्यापेक्षा, शेजार्‍याला आपल्या मागे ढकलण्याचे उपाय शोधून काढतात. हे उपाय बहुधा कमी कष्टाचे नि खर्चाचे असतात.\nजाहिरात करताना एखादा उत्पादक आपल्या उत्पादनाचे गुण सांगण्याऐवजी इतर उत्पादकांच्या त्याच उत्पादनामधील धोके, न्यून सांगत बसतो. अनेकदा असे काही न्यून नसले तर थेट न सांगता तसे अप्रत्यक्ष सूचित करणारी जाहिरात करुन कायद्याच्या कचाट्यापासून दूर राहतो. ’आमच्या टूथपेस्टमध्ये मिठासारखे वा कोळशासारखे खरखरीत पदार्थ नाहीत’, ’आमची उत्पादने केमिकल-फ्री आहेत’, ’आमच्या उपचारांचे काही साईड-इफेक्ट्स नाहीत’ वगैरे दावे याच प्रकारचे. दुर्दैवाने सामान्य जनतेची तर्कक्षमता कमी असल्याने, स्पर्धक वाईट वा कमी गुणवत्तेचा ठरला की हे सांगणारा आपोआपच अधिक गुणवत्तेचा ठरतो असे ती गृहित धरत असते... त्याला वेगळी सिद्धता ती मागत नाही व्यावसायिक स्पर्धेपासून राजकीय स्पर्धेपर्यंत सर्वत्र हाच अनुभव येत असतो. एकुणात उद्योगधंदे असोत, राजकारण असो की वैयक्तिक आयुष्य, शेजार्‍यापेक्षा पुढे आहोत हे पुरेसे साध्य आहे. आणि 'जिंकण्याची स्पर्धा' केव्हाच मागे पडून 'हरवण्याची स्पर्धा' सुरू झाली आहे. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही एकच असाही समज रूढ होत चालला आहे.\nआणखी एक पाऊल पुढे... चुकलो, मागे पडून आपण मागे पडलो, तरी आपल्याहून इतर अनेक मागे आहेत याकडे बोट दाखवून आपल्या मागे पडण्याचे समर्थन करणे हा प्रकार अलीकडे वारंवार अनुभवण्यास मिळतो आहे. 'आमच्या अंधश्रद्धांबद्दल का बोलता, त्यांना सांगा की’, ’मी तर रोज एक क्वार्टरच दारु पितो. शेजारचा गण्या तर वर आणखी नाईंटी पण मारतो’, ’इथल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल का बोलता, पाकिस्तानपेक्षा तर बरी आहे ना’, ’आमच्या मुलाला कमी गुण मिळाले म्हणून काय झालं, आमच्या चुलतभावाचा भाचा तर नापास झाला आहे.’ या धर्तीचे तर्क देत आपले न्यून झाकण्याचा प्रयत्न आपल्या नित्य अनुभवाचा भाग असतो. जगभरात कुठेही आपल्याहून कमअस्सल दाखवता येते, तोवर आपल्याला धडपड करुन स्वत:मध्ये सुधारणा करण्याची काही गरज नाही, असा बहुसंख्य लोकांचा आळशी तर्क असतो. त्याला अस्मिता नावाच्या मुळव्याधीची जोड मिळाली की यात अधिक निर्ढावलेपण येत असते.\nम्हणूनच रेमंडला मायकेल आणि जेफ्री या आपल्या पोरांच्या प्रगतीची चिंता नाही. मायकेलमध्ये असलेले न्यून कसे भरून काढावे, याचा विचार तो करत नाही, त्यासाठी आपल्याला, आपल्या कुटुंबाला काय करता येईल हा प्रश्न त्याला पडत नाही. मायकेलशी तुलना करून 'त्यापेक्षा तरी मायकेल बरा' म्हणण्याची सोय करण्यासाठी एक स्पर्धक त्याने निवडला आहे. आता मायकेल पुढे जातो की नाही, हा त्याच्यासमोरचा प्रश्न नाही; 'तो बोर्ड चाटणारा मुलगा मायकेलबरोबर मागे राहणार की नाही' हा प्रश्न उरलेला आहे. सुरुवातीला म्हटले तसे ’सोबतीमध्ये सुरक्षितता’ शोधण्याचा प्रयत्न तो करतो आहे. तो ’बोर्ड चाटणारा मुलगा’ जर मायकेलच्या सोबतीने मागे राहणार असेल, तर आपल्या मुलाच्या प्रगतीचा वेग अपेक्षित नसल्याचे शल्य त्याला पुसून टाकता येणार आहे. ’त्यात काय, तो मुलगाही मागे राहिलाय की’ असे समर्थन करण्याची सोय त्याला मिळणार आहे.\nआपल्यासारखेच वैगुण्य इतरांमध्ये असले की ते तितके गंभीर नाही असे समजणे हा मानवी स्वभाव आहे. त्याहून पुढे जाऊन आपल्या वैगुण्यामागे जर मोठा जमाव, शक्य झाल्यास बहुमत, ते न जमल्यास आवाजी बहुमत उभे करुन त्या वैगुण्याचे गुणात रुपांतर करता आले तर सोन्याहुन पिवळे. अशा झुंडींच्या बळावर क्रौर्याला शौर्याचे नाव देता येते हा मानवी इतिहासात असंख्य उदाहरणे असलेला अनुभव आहे.\nआपली गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आपल्याहून अधिक गुणवान व्यक्ती शोधून त्याच्याकडून काही गुण आत्मसात करण्यापेक्षा, आपल्यापेक्षा गुणवत्तेने कमी असलेला एखादा ’बोर्डचाट्या’ शोधून त्या तुलनेत आपल्या तुटपुंज्या गुणवत्तेलाच बुद्धिमत्ता म्हणून खपवण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यासाठी आपले मा्णसांचे वर्तुळ काळजीपूर्वक निवडून त्याच्या केंद्रस्थानी आपण असू अस-ा ’वासरांत लंगडी गाय’ म्हणून राहण्याचा, प्रयत्न करणार्‍यांना हा रेमंड आपलासा वाटेल यात शंकाच नाही.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: एव्हरिबडी लव्ज रेमंड, मालिका\n\"आपल्यासारखे वैगुण्य इतरांमध्ये असले की ते तितके गंभीर नाही ...\" उत्तम चर्चा, मंदार. -आशुतोष\n१६ जून, २०२१ रोजी ६:५० AM\n१६ जून, २०२१ रोजी ४:१५ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nएम. टी. आयवा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/11/20-30-lQvXBS.html", "date_download": "2021-07-26T20:41:55Z", "digest": "sha1:LQ2IEIG2AQGAQINQSQMRUY532NKOBOCR", "length": 7367, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी स्वाभिमानींचे आंदोलन : 20 ते 30 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रकृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी स्वाभिमानींचे आंदोलन : 20 ते 30 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात\nकृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी स्वाभिमानींचे आंदोलन : 20 ते 30 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात\nकृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी स्वाभिमानींचे आंदोलन : 20 ते 30 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात\nनागपुर : केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज नागपुरात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात स्वाभिमानी हे आंदोलन करत आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला होता. मात्र मोर्चाला सुरुवात होताच पोलिसांनी विकांत तुपकर यांच्यासह स्वाभिमानीच्या 20 ते 30 कार्यकर्त्य���ंना अडवून ताब्यात घेतलं.\nस्वाभिमानीचा मोर्चा संविधान चौकातून गडकरींच्या घराच्या दिशेने निघाला होता. यावेळी स्वाभिमानीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. संविधान चौकात दिवाळी साजरी करुन स्वाभिमानीचे कार्यकर्ते नितीन गडकरींच्या घराच्या दिशेने निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवत रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/MNS-warns-Western-Railway-Draw-circulars-from-Marathi-language.html", "date_download": "2021-07-26T19:51:08Z", "digest": "sha1:5JPFNYJJQHZJ5YKSCNENIPM3IFLWK7NN", "length": 10246, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "मनसेचा पश्चिम रेल्वेला इशारा ; पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रमनसेचा पश्चिम रेल्वेला इशारा ; पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी\nमनसेचा पश्चिम रेल्वेला इशारा ; पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी\nमनसेचा पश्चिम रेल्वेला इशारा ; ; पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी\nमुंबई : मराठीच्या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे. पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेनं केली आहे. मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेकडून पश्चिम रेल्वेकडे मराठी अनिवार्य करण्याबद्दल मागणी करण्यात आली आहे.\nपश्चिम रेल्वेकडून विविध माहिती पत्रके, जाहिराती प्रसिद्ध होत असतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती दिली जाते. पण यामध्ये सर्व पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांनुसार भाषाही वापरणे बंधनकारक केले आहे, पण असं असतानाही मराठी भाषेचा वापर केला जात नाही, असा आक्षेप मनसेनं घेतला आहे.\nपश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा बहुंताश भाग हा मुंबईमध्ये येत असून स्थानिक मराठी भाषेचा वापर केला जात नाही. मराठी भाषेचा वापर सुरू करणेबाबत आग्रह आहे. पण, त्याची दखल घेतली जात नसून अजूनही संबंधित अधिकारी मुजोरी करत आहे, असा आरोपही मनसेने केला आहे. पश्चिम रेल्वे विभागाने तातडीने या विषयाची गंभीर दखल घेऊन प्रसिद्ध होणारी पत्रकं, जाहिरातीमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक करावा अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.\nदरम्यान, 'मराठी नाही तर अॅमेझॉन नाही', असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अॅमेझॉन विरोधात आक्रमक आंदोलन पुकारले होते. अखेर मनसेच्या 'खळळ-खट्याक' आंदोलनापुढे अॅमेझॉनला नांगी टाकावी लागली आहे. अॅमेझॉनने मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली आहे. लवकरच मराठीमध्ये येत असल्याचा अॅमेझॉन आपल्या साइटवर नमूद केले आहे. शुक्रवारी अॅमेझॉनच्या पुणे आणि मुंबईतल्या गोडाऊनवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला होता. मनसे कार्यकर्त्यांनी खळ्ळ खट्याक स्टाईलने तोडफोड केली होती. त्यानंतर वसईमध्येही अॅमेझॉनच्या गोडाऊनची तोडफोड करण्यात आली होती.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पा��ी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2008/12/blog-post_14.html", "date_download": "2021-07-26T20:10:54Z", "digest": "sha1:KCLDYZ5EJHDKEX4Q7CDNLXDERMFQJSCP", "length": 25880, "nlines": 266, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: कपॅसिटर आणि इन्व्हर्टर", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nक्लिष्ट गणिताचा संदर्भ टाळून या विषयीची माहिती सोप्या शब्दात देण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. ते करतांना तपशीलात कांही तांत्रिक त्रुटी आल्या असल्या तरी या विषयाचा मुख्य गाभा शक्य तो शाबूत ठेवण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे.\nआपल्या घरी जो वीजपुरवठा असतो तो एसी (आल्टर्नेटिंग करंट) या प्रकारचा म्हणजे आलटून पालटून दोन्ही दिशांना वाहणारा असतो. विजेच्या ज्या दोन तारा आपल्या घरातल्या दिव्याला जोडलेल्या असतात त्यांचा उल्लेख 'फेज' व 'न्यूट्रल' असा करतांना आपण कदाचित इलेक्ट्रीशियनकडून ऐकले असेल. रेफ्रिजरेटरसारख्या यंत्रांना जोडलेल्या वायरीमध्ये तीन तारा असतात. त्या तिस-या तारेला 'ग्राउंड' असे म्हणतात. ती फक्त जमीनीशी जोडलेली असते आणि यंत्रात कांही बिघाड झाला तर त्याची तीव्रता कमी करण्याच्या उपयोगात ती येते. एरवी तिच्यातून विद्युतप्रवाह वहात नाही. 'फेज' व 'न्यूट्रल' या तारांमधून वाहणा-या विजेचा दाब (व्होल्टेज) व प्रवाह (करंट) सतत बदलत असतात. हा दाब शून्यापासून वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर तो कमी कमी होत पुन्हा शून्यावर येतो, त्यानंतर उलट दिशेने वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठतो आणि पुन्हा कमी कमी होत पुन्हा शून्यावर येऊन दिशा बदलतो आणि विरुध्द दिशेने वाढत वाढत वाहतो. अशा एका आवर्तनाला 'सायकल' म्हणतात आणि एका सेकंदात अशी पन्नास आवर्तने होतात. विजेचा दाब ज्या प्रमाणात वाढत किंवा कमी होत जातो त्याच प्रमाणात विजेचा प्रवाहसुध्दा कमी व जास्त होत असतो. पण ही आवर्तने इतक्या जलद गतीने होत असल्यामुळे\nमानवी संवेदनांना ती समजत नाहीत.\nदिवा, गीजर व शेगडी यासारख्या उपकरणात विशिष्ट धातूंपासून तयार केलेली फिलॅमेंट किंवा कॉइल बसवलेली असते. विजेच्या प्रवाहाला तिच्यातून जातांना कसून विरोध होतो आणि त्या विरोधाला न जुमानता त्यातून वीज वहात राहते. विजेच्या प्रवाहाला होणा-या विरोधामुळे त्यात जो संघर्ष होतो त्यातून ऊष्णता निर्माण होते. कोणत्याही दिशेने वीज वहात असली तरी त्याला तितक्याच निकराने विरोध केला जातो आणि या विरोधावर मात करून विजेचा प्रवाह होत राहिला तरी त्या विरोधाची धार यत्किंचितही कमी होत नाही. त्यामुळे दिव्याचा प्रकाश आणि इस्त्रीतली धग टिकून राहते. या भाराला 'रेझिस्टिव्ह लोड' म्हणतात. यात दाब आणि प्रवाह हे दोन्ही साथसाथच कमी व जास्त होत असतात. त्यातून जेवढी ऊर्जा तयार होते तेवढी वीज 'खर्च' झाली असे आपण समजतो आणि त्याचे बिल भरतो. प्रत्यक्षात जेवढी वीज एका तारेमधून आपल्या घरात येते तेवढीच वीज आपले काम करून दुस-या तारेने परत गेलेली असते.\nपंख्यासारख्या फिरणा-या यंत्रांमध्ये 'इंडक्शन मोटर' चा उपयोग केला जातो. त्यात एक 'स्टेटर' म्हणजे स्थिर भाग असतो आणि दुसरा 'रोटर' म्हणजे फिरणारा भाग असतो. विजेच्या दाबामुळे 'स्टेटर' मध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्याची तीव्रता दाबातल्या बदलाबरोबर कमी जास्त होत राहते. 'स्टेटर' ची रचना अशा प्रकारे केलेली असते की ते चुंबकीय क्षेत्र एक फिरत राहणारे क्षेत्र (रोटेटिंग) तयार होते. त्याच्या प्रभावाखाली 'रोटर' आकर्षित होतो आणि तो ही गोल फिरतो. ( समजण्यासाठी हे थोडे सोपे करून लिहिले आहे.) रोटरवरील विद्युतवाहक एकाद्या डायनॅमोप्रमाणे चुंबकीय क्षेत्रात वावरत असल्यामुळे त्यात विजेची निर्म���ती होते आणि ती वीज सर्किटमध्ये येते. अशा प्रकारे 'इंडक्शन मोटर'ला फिरवण्यासाठी जेवढी वीज तिला दिली जाते त्यातला बराचसा भाग परत मिळतो. मात्र पंख्याच्या फिरणा-या पात्यांना हवेकडून विरोध होत असतो, चुंबकीय क्षेत्रात होत असलेल्या बदलांना अंतर्गत विरोध होत असतो आणि वाइंडिंगमधून जाणा-या विद्युतप्रवाहाला थोडा अवरोध होत असतो या सर्वांसाठी कांही ऊर्जा लागते तेवढी वीज 'खर्च' होते. या सर्व क्रियेत अगदी किंचित असा विलंब होतो. त्यामुळे विजेच्या प्रवाहात होणारा बदल तिच्या दाबात होणा-या बदलाच्या थोडा मागे पडतो. अशा भाराला 'इंडक्टिव्ह लोड' असे म्हणतात.\nकपॅसिटरचे गुणधर्म वेगळ्या प्रकारचे असतात. त्यात विजेचा प्रवाह सोडला की त्याच्या अंतर्गत विजेचा दाब वाढत जातो. पुरेशा क्षमतेचा कपॅसिटर घेतल्यास त्याला जोडलेल्या तारेमधील विजेचा दाब जास्तीत जास्त जेवढा वाढेल तेवढा तो कपॅसिटर 'चार्ज' होतो. पण 'एसी' विजेचा दाब त्यानंतर लगेच कमी व्हायला लागतो. तसे झाल्यावर तो कपॅसिटर 'डिसचार्ज' होऊ लागतो आणि त्यातून उलट दिशेने विजेचा प्रवाह वाहू लागतो. अशा प्रकारे तोसुध्दा सेकंदाला पन्नास वेळा दोन्ही दिशांनी चार्ज व डिस्चार्ज होत राहतो. यामुळे त्या सर्किटमध्ये जे विजेचे चक्र निर्माण होते त्यात आधी विजेचा प्रवाह वाहतो आणि नंतर तिचा दाब वाढतो त्यामुळे विजेच्या प्रवाहात होणारा बदल तिच्या दाबात होणा-या बदलाच्या थोडा पुढे असतो. अशा भाराला 'रिएक्टिव्ह लोड' असे म्हणतात.\n'इंडक्टिव्ह लोड' आणि 'रिएक्टिव्ह लोड' या दोन्हीमध्ये दिलेल्या विजेचा बराच मोठा भाग परत मिळत असला तरी त्या उपकरणांना चालवण्यासाठी जास्तीची वीज आधी देत रहावे लागते. मुबलक वीजपुरवठा उपलब्ध असला तर आवश्यक तेवढी वीज सहज पुरवता येते, पण जेंव्हा पुरेशा प्रमाणात वीज तयारच होत नसेल तर ती कोठून देणार घरगुती वापरात मुख्यत्वे 'रेझिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह लोड' असतात. त्यांचा उपयोग जो तो आपल्या इच्छेनुसार आणि सोयीनुसार करत असतो. त्यामुळे विजेची मागणी क्षणाक्षणाला बदलत असते. पण वीजकेंद्रांची क्षमता मर्यादित असते. एकंदर मागणी त्या क्षमतेपेक्षा जास्त झाली तर ती पुरवणे शक्य नसते यामुळे नाइलाजाने विजेचे भारनियमन करावेच लागते. पण हे नियमनसुध्दा उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फतच करता येणे शक्य असते. ते क्��णाक्षणानुसार करता येत नाही किंवा एकेकट्या वेगवेगळ्या लोडसाठी करता येत नाही. त्यासाठी कोणता ना कोणता संपूर्ण विभागच काही काळ बंद करावा लागतो. मागणी आणि पुरवठा यात सारखाच तुटवडा येत राहिला तर ते रोजचेच होऊन जाते. हे काम करणारी माणसेच असल्यामुळे त्यात घोटाळे होण्याची शक्यता असते.\nया परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय योजले जाऊ शकतात. विजेच्या वापरात काटकसर करून जेवढी वीज उपलब्ध असेल तेवढ्यावरच भागवणे हा सर्वात सरळ उपाय आहे, पण तो सोयीचा नाही. कमी पडणारी वीज जनरेटर लावून स्वतःच निर्माण करणे हा दुसरा उपाय खर्चिक आहे आणि सर्वांना ते शक्य नसते. 'इंडक्टिव्ह लोड' च्या जोडीला 'रिएक्टिव्ह लोड' लावले तर ते एकमेकांना पूरक बनू शकतात. 'इंडक्टिव्ह लोड' मधून 'रिएक्टिव्ह लोड' ला आणि 'रिएक्टिव्ह लोड' कडून 'इंडक्टिव्ह लोड' ला जास्तीची वीज मिळू शकते. यामुळे उपलब्ध असलेल्या विजेचा अधिक चांगल्या प्रकाराने वापर करता येतो. पण हे काम एकट्या दुकट्याने करून विशेष फरक पडणार नाही. त्यासाठी सहकार्याने सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यात कोणाचा प्रत्यक्ष फायदा होत आहे याचा संकुचित विचार बाजूला ठेवावा लागेल.\nइन्व्हर्टरचा उपयोग करून विजेच्या टंचाईचा प्रश्न आपल्या घरापुरता सोडवता येतो. इन्व्हर्टर बरोबर येणारा आकाराने सर्वात मोठा आणि जड भाग म्हणजे मोटारीत बसवतात त्याच प्रकारची पण जास्त क्षमतेची एक बॅटरी असते. अशा बॅटरीमध्ये विजेचा संचय करून ठेवणे शक्य असते, पण ती एकाच दिशेने वाहणारी (डायरेक्ट करंट) 'डीसी' या प्रकारचीच असू शकते. घरातल्या एसी विजेचे रूपांतर डीसी मध्ये करण्यासाठी इन्व्हर्टरमध्ये एक रेक्टिफायरचे सर्किट असते. ज्या वेळी बाहेरून एसी वीज पुरवठा उपलब्ध असतो तेंव्हा हा रेक्टिफायर बॅटरीला चार्ज करून तिला सुसज्ज ठेवतो. जेंव्हा वीज 'जाते' तेंव्हा आपोआप बॅटरीमधून वीजपुरवठा सुरू होतो आणि ती डिसचार्ज होत जाते. या वेळी इन्व्हर्टरमधले दुसरे सर्किट डीसी विजेचे रूपांतर एसी मध्ये करून ती वीज आपल्या घरातील ठराविक उपकरणांना पुरवते. ही सारी उपकरणे एसी विजेवर चालत असल्याकारणाने हे आवश्यक आहे. बॅटरीमधून किती वेळ आणि किती प्रमाणात वीजपुरवठा करणे शक्य आहे हे तिच्या आकारावर अवलंबून असते. बँका, हॉस्पिटल्स वगैरेमध्ये अनइंटरप्टेड पॉवर स��्लाय (यूपीएस) ची सोय ठेवतात. ती खूप वेळ चालू शकते. घरात तेवढी जागाही नसते आणि त्याचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे अगदी अत्यावश्यक अशा मर्यादित उपयोगांसाठी\nबेताच्या आकाराचा इन्व्हर्टर बसवला जातो. पण एसी मधून डीसी आणि परत एसी या परिवर्तनात बरीच वीज वाया जाते. त्यामुळे त्यात आपली सोय होत असली तरी त्याचे मूल्य द्यावेच लागते.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nयोगायोग, पुनरुत्थान आणि पुनर्जन्म\nमेरि ख्रिसमस भाग २\nमेरि ख्रिसमस भाग १\nयॉर्कचे रेल्वे म्यूझियम (उत्तरार्ध)\nयॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध)\nयॉर्कला भेट - भाग १\nझुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली - भाग१ ते ४\nतेथे कर माझे जुळती - भाग २ - स्वरभास्कर पं.भीमसेन...\nतेथे कर माझे जुळती - भाग १ - स्व.पांडुरंगशास्त्री ...\nमुंबई ते अल्फारेटा (भाग १,२,३)\nचोखी ढाणी - भाग ३\nचोखी ढाणी - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2010/03/blog-post_20.html", "date_download": "2021-07-26T21:20:40Z", "digest": "sha1:YS4F54QCQL5UB2T7S7ABV6PI3CNWZ3XO", "length": 16254, "nlines": 248, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: नव्या वर्षाची नवी सुरुवात", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nनव्या वर्षाची नवी सुरुवात\n१ जानेवारीला तारखेनुसार नव्या वर्षाची सुरुवात झाली त्या वेळेसच मी अनपेक्षितपणे एका कामात मग्न झालो होतो, त्यामुळे ब्लॉगकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. ते काम हातावेगळे करून झाल्यानंतर ब्लॉगसाठी पुन्हा संवड मिळू लागली लागली होती. त्यात पंपपुराण सांगणे सुरू केले. मराठी पंचांगानुसार नवीन वर्ष कसे जाणार याची थोडी चुणुक मिळाली होती, पण स्पष्ट कल्पना नव्हती. गुढी पाडव्याला नववर्षाचे स्वागत ब्लॉगवर कसे करावे याबद्दल विचार चालला असतांनाच सल्लामसलतीसाठी आणखी एक नवे आमंत्रण घरबसल्या चालून आले आणि ते स्वीकारायचे ठरवले. पाठोपाठ मुलाचा फोन आला आणि त्याने तांतडीने पुण्याला बोलावून घेतले. ध्यानीमनी नसतांना तिकडे चालले गेलो. त्यामुळे ब्लॉग आणि आंतर्जालाकडे पहायला फुरसत मिळाली नाहीच.\nमुलाने विकत घेतलेल्या नव्या घराची कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करायची होती. आर्थिक वर्षाची अखेर होण्यापूर्वी हा व्यवहार करणे आवश्यक असल्यामुळे हे काम अतितुरत झाले होते. सरकारी कामासाठी लागणारे शुल्क भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट काढून आणले. गृहनिर्माणसंस्थेच्या कार्यालयाला गुढी पाडव्याची सुटी दिली नव्हती. या मुहूर्तावर मिळेल तेवढा व्यवसाय करून नफा मिळवण्याची संधी कोण सोडेल गुढी पाडव्याच्या आधी चार पाच दिवसातील वर्तमानपत्रे गृहसंकुलांच्या जाहिरातींनी भरल्या होत्या. कांही वृत्तपत्रांनी तर खास रंगीत पुरवम्या काढल्या होत्या. आमच्या बिल्डरने तर रस्त्यात मोठे फलक उभारले होते. ते पहात आम्ही ऑफीसात गेलो. प्राथमिक बोलणी, घरकुलाची निवड, जागेच्या भावाची घासाघीस, आगाऊ रक्कम देणे वगैरे झालेलेच होते. त्यानंतर सर्व ग्राहकांच्या नांवाने व्यवस्थित फोल्डर तयार करून ठेवलेले होते. मुलाच्या नांवाचा फोल्डर काढला. त्यात प्रत्येकी पन्नास तरी पाने असलेला करारनामा केलेला होता आणि त्यातील प्रत्येक पानाच्या चार चार प्रती होत्या. एक बिल्डरसाठी, एक ग्राहकासाठी, एक बँकेसाठी आणि एक सरकारजमा करण्यासाठी. या करारनाम्यावर जवळजवळ प्रत्येक पानावर सही करायची होती. यातला सर्व मजकूर मी वाचला आहे आणि मला तो समजला आहे असेसुध्दा एका पानावर लिहिलेले दिसले. प्रत्यक्षात मात्र कोणीही हे करत नव्हते, किंवा तशी अपेक्षाच नव्हती. प्लँटचा नंबर, क्षेत्रफळ, किंमत आणि आपले नाव, पत्ता एवढ्या गोष्टी तपासून बाकीच्या कागदांवर धडाधड सह्या ठोकल्या, तरीसुध्दा ते आटपायल��� दोन तास लागले.\nकागदोपत्री करारनामा झाला असला तरी अजून थोडे बांधकाम व्हायचे शिल्लक असल्यामुळे लगेच गृहप्रवेश करणे शक्य नव्हते. शहराबाहेर असलेल्या त्या नव्या वसाहतीच्या कांही भागात अनेक कुटुंबे रहायला आलेली होती आणि उरलेल्या भागात नवी घरे बांधली जात होती, त्यात आमचा फ्लॅट होता. ऑफिसातले काम संपल्यावर तो पहायला गेलो. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर एक लहानशी पूजा केली. त्यासाठी देवांच्या तसबिरी, हळदकुंकू, फुले, नैवेद्य वगैरे सगळे बरोबर नेले होतेच. नळाला पाणी मिळाले. तेही नसते तर पिण्यासाठी नेलेल्या बिसलरीच्या बाटलीमधून घेतले असते. घटकाभर बसण्यासाठी सतरंजा नेल्या होत्या, पण पंखे लावले गेले नसल्यामुळे उकाडा असह्यच वाटत होता, शिवाय पोटपूजा करण्यासाठी तिथे कांही सोय नव्हती. त्यामुळे घराचे निरीक्षण आणि वेगवेगळ्या खिडक्या आणि बाल्कन्यांमधून दिसणा-या व्ह्यूजचे कौतुक करून झाल्यावर झटपट पूजा आरती करून परत आलो. नवे काम अंगावर घेतले असल्यामुळे मला पुण्याला थांबता आले नाही. खरे तर त्याच दिवशी बडोद्याला जायचे तिकीटही हातात आले होते, पण मी ते रद्द करायला लावले. तरी मुक्कामाला मुंबईला परतणे भाग होते.\nदुसरे दिवशी सकाळी, म्हणजे भल्या पहाटे उठून विमानाने बडोदा गांठले. पुढले तीन दिवस ऑफीसात बसून ड्रॉइंग्ज आणि स्पेसिफिकेशन्स पाहणे, कारखान्यांना भेटी देऊन तिथे असलेली यंत्रसामुग्री पाहणे, त्यावर चर्चा आणि वादविवाद करणे यात गेले. ठरलेले काम संपवून परत आलो. आठवडाभरच्या गैरहजेरीत पोस्टाच्या डब्यात अनेक बिले येऊन पडली होती आणि ईमेलचे डबे संदेशांनी भरले होते. ते पाहून त्यांची सोय किंवा विल्हेवाट करण्यात एक दिवस चालला गेला.\nमराठी नववर्षाची सुरुवातही अशी धामधुमीत गेली. संकेतस्थळांवर भ्रमण करतांना \"या वर्षी तुम्ही काही वेगळे काम करून संपत्ती मिळवाल\" असा होरा कोणीतरी दिलेला वाचला आणि थक्क झालो. छापलेले भविष्य इतके खरे झालेले मी पहिल्यांदाच पहात होतो.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - �� श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nनव्या वर्षाची नवी सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_75.html", "date_download": "2021-07-26T19:56:21Z", "digest": "sha1:MDAFNK4XOJD6CZW6OCMF2MDBFRVCVZIB", "length": 13169, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंदच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंदच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद\nकल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंदच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद\nकल्याण , कुणाल म्हात्रे : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदच्या आवहानाला कल्याण पूर्वेत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना कल्याण पूर्व च्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती.\nकल्याण पूर्व विधानसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा माजी नगरसेवक शरद पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेसमोर निदर्शने करत दुकाने सुरु असलेल्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला व्यापाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद देत दुकाने बंद केली.\nकल्याण पूर्वेत सकाळी ९ वाजेपासून रिक्षा बंद झाल्या आहेत. दुकानदारांनी देखील स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केली आहेत. शिवसेनेने ११ ते ३ बंद करण्याचे आवाहन केले होते. त्याला जनतेनेसुद्धा चांगला प्रतिसाद दिला असून केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्याला जनता देखील विरोध करत आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने आम्ही त्याचा विरोध करत असल्याची प्रतिक्रिया कल्याण पूर्व विधानसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख शरद पाटील यांनी दिली.\nसरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक अन्यायकारक असून यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. या कायद्याविरोधात संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात आली असून जवळपास २० पक्ष यात सहभागी झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या बंदला पाठींबा दिल्याने त्यानुषंगाने कल्याण पूर्वेत बंद पुकारण्यात आला असून. नागरिक देखील स्वयंस्फूर्तीने या बंद मध्ये सहभागी झाले असून हम करे सो कायदा या केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध नागरिकांनी आवाज उठवला असल्याचे शिवसेना उपशहरप्रमुख तथा माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांनी सांगितले.\nशेतकऱ्यांना भिकेला लावणारा हा कायदा असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेच्या या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक राजाराम पावशे यांनी दिली. दरम्यान या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनकर्त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.\nकल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंदच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5\nठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई\n■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/rfslgQ.html", "date_download": "2021-07-26T19:54:16Z", "digest": "sha1:DVTMOIZOX3MMYI6HEZMSSURRZBQZMIMG", "length": 6626, "nlines": 30, "source_domain": "www.punepravah.page", "title": "थकबाकीमुळे पी.एम.पी. एल अडचणीत....", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nथकबाकीमुळे पी.एम.पी. एल अडचणीत....\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nथकबाकीमुळे पी.एम.पी. एल अडचणीत....\nपुणेः पी.एम.पी.एलच्या गाडय़ांना नैसर्गिक वायू पुरविल्याबद्दलची थकीत रक्कम तातडीने न दिल्यास इंधन पुरवठा थांबविण्याचा इशारा महाराष्ट्र नैसर्गिक वायू महामंडळाकडून ( एम.एन.जी.एल. ) देण्यात आला आहे. यामुळे शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पी.एम.पी.एलच्या अडचणीत वाढ झाली असून पुणे आणि पिंपरी—चिंचवड महापालिकांनी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी पी.एम.पी. एल प्रशासनाने केली आहे. टाळेबंदीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प झालेली पी.एम.पी.एल ची सेवा ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी— चिंचवड शहरातील एकूण ४२१ मार्गांवर पी.एम.पी.एलचे दैनंदिन संचलन सुरू आहे. पी.एम.पी.एल ला एम.एन.जी.एल.कडून नैसर्गिक इंधन ( सी.एन.जी.) पुरविले जाते. त्यापोटी पी.एम.पी.एल ने एम.एन.जी.एल.ला ३८ कोटी रुपये देणे आहे. टाळेबंदीमुळे एम.एन.जी.एल. आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे तातडीने थकबाकीची रक्कम द्यावी, अन्यथा इंधन पुरवठा थांबविण्यात येईल, असे पत्र एम.एन.जी.एल.ने पी.एम.पी.एलयला दिले आहे. दरम्यान, पी.एम.पी.ची संचलन तूट भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी—चिंचवड महापालिकांनी त्वरित निधी द्यावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे. ही रक्कम मिळताच थकबाकीची रक्कम दिली जाईल. निधीसाठी महापालिकांकडे पाठपुरावा सुरू आहे, असे पी.एम.पी.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले. १८३ कोटी रुपयांची तूट टाळेबंदीमुळे पी.एम.पी.ला १८३ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंतची ही तूट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि दैनंदिन देखभाल दुरुस्ती खर्च वाढल्यामुळे ही रक्कम द्यावी, असे पत्र पी.एम.पी.ने दोन्ही महापालिकांना पाठविले आहे. पी.एम.पी.ची सेवा सुरू झाली असली तरी उत्पन्न सरासरी १८ लाखांपर्यंतच मिळत आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकट��िरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2021-07-26T21:13:39Z", "digest": "sha1:WMK46TGKUOMQX7XYJAKXNO7MYBJJC3KS", "length": 3180, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ४११ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ३९० चे - ४०० चे - ४१० चे - ४२० चे - ४३० चे\nवर्षे: ४०८ - ४०९ - ४१० - ४११ - ४१२ - ४१३ - ४१४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ मार्च २०१३ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-07-26T21:25:36Z", "digest": "sha1:VUSHSLSBWVYTA3F2WFX6ZRMMYYF5NXHC", "length": 4859, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← साचा चर्चा:इ.स. २०१३मधील विमान अपघातांची यादी\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०२:५५, २७ जुलै २०२१ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nसदस्य चर्चा:V.narsikar‎ २२:०१ +२८‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎\nसदस्य चर्चा:V.narsikar‎ २२:०१ +३६४‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/07/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C.html", "date_download": "2021-07-26T19:23:30Z", "digest": "sha1:IFQQDT73TTZAYK6ECEF3PIY7BSCK6ZT7", "length": 26807, "nlines": 289, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळा - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळा\nby Team आम्ही कास्तकार\nin पीक व्यवस्थापन, बाजारभाव, शेती\nकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीकांत जिनगोंडा पाटील यांनी मागील वर्षापासून २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये खाऊच्या पानाची शेती करण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानानुसार पानाचा आकार व गुणवत्ता यात वाढ होऊन दरही चांगला मिळत असल्याचा अनुभव पाटील यांना आला आहे. उसाच्या पट्ट्य़ात हा आश्‍वासक प्रयोग म्हणावा लागेल.\nकोल्हापूर- सांगली महामार्���ाजवळ निमशिरगाव (जि. कोल्हापूर) हे छोटेखानी गाव आहे. शिरोळ तालुका बागायती पट्ट्यात असला तरी निमशिरगावला नदी नसल्याने त्याचा समावेश कोरडवाहू भागात होतो. गावातील श्रीकांत पाटील यांची सुमारे अडीच एकर शेती आहे. त्यात दोन एकर ऊस, काही गुंठे पेरु आहे.\nपाटील अलीकडील काळात वेगळे काही करण्याच्या प्रयत्नात होते. पॉलीहाऊसमध्ये जरबेरा फुले घेण्याचा प्रयत्न होता. मध्यंतरी कर्नाटक राज्यातील चिकोत्री शिरगाव भागात त्यांनी पॉलीहाऊसमध्ये केलेली पानमळ्याची शेती पाहिली. त्यातून मिळणारे गुणवत्तापूर्ण उत्पादन व दर या बाबी त्यांना भावल्या.\nजिल्ह्यात पान मळ्याचे क्षेत्र फारसे नाही. पॉलीहाऊसमध्ये तर क्वचित पाहायला मिळेल. हा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. मागील वर्षी नागपंचमीला २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये लागवडही केली.\nत्यासाठी १४ लाख रुपये भांडवल उभारले. कृषी विभागाच्या कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमातून\nनऊ लाख रुपयांचे अनुदान मिळाले.\nपानमळा रचना व व्यवस्थापन\nमुरमाड जमिनीवर लागवड. साडेचार फुटी सरी\nप्रत्येकी दीड फुटावर एक वेल\nबहुतांश वाण देशी. काही रोपे बनारसी पानांची.\nएकूण सुमारे २६०० रोपे\nदररोज एक तास ठिबकने पाणी\nदर पंधरा दिवसांनी साठ लीटर गोमूत्र ठिबकद्वारे\nवर्षातून एकदा शेंगपेंड, निंबोळी वा करंजी पेंड यांचा प्रत्येकी चार ते साडेचार पोती वापर\nमहिन्यातून एकदा वेलबांधणी व खुडणी\nलावणीनंतर सात महिन्यांनी उतरण व चुंबळ\nतापमान नियंत्रण करण्यासाठी फॉगर\nवेल बांधणी व पानांच्या खुडणीसाठी दोन मजूर. सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पानांची काढणी. त्यानंतर तातडीने बाजारपेठेत नेली जातात\nदररोज सुमारे सात ते आठ डाग काढणी. प्रति डाग ३५०० पानांचा.\nइचलकरंजी व परिसरातील व्यापाऱ्यांना विक्री\nप्रति डागास एकहजारापासून ते कमाल १७००, २१०० पर्यंतही दर मिळाला.\nमागील वर्षी सर्व खर्च वजा जाता उत्पन्न दीड लाख रुपये\nपॉलीहाऊस तंत्राच्या वापराचा फायदा\nतापमान व अन्य बाबी नियंत्रित वातावरणात. त्यामुळे पानांचा आकार व दर्जा चांगला. त्यातच\nसेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन असल्याने पानांना वेगळी चव, तजेलदारपणा व ग्राहकांकडून मागणी.\nसाहजिकच खुल्या पानमळ्यातील पानांपेक्षा चांगला दर\nपानपट्टी व्यावसायिकांकडून बनारसी पानाला खास पसंती.\nपानपट्टी चालक स्वत: पानमळ्यात येऊन खरेदी करतात. दररोज जागेवर तीन रुपयाला एक पान या प्रमाणे चारशे ते पाचशे पानांची विक्री. दररोज दीड हजार रुपयापर्यंतचे उत्पन्न\nया भागात पॉलीहाऊसमधील पानमळे फारसे नसल्याने पाटील यांच्याकडील पानांची ओळख हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील बाजारपेठांत झाली आहे. मात्र कोरोना संकटात पानमळ्यासही फटका बसला. एकेकाळी प्रति डाग किमान एकहजार रुपये असलेले दर मागणीअभावी ३०० रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. तरीही पाटील यांनी धीर सोडलेला नाही. ज्या गावांतून मागणी तसे काढणीचे नियोजन करून त्यांनी विक्री व शेती सुरू ठेवली आहे. आता बाजारपेठा खुल्या होत असल्याने मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा चांगल्या दरांची अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.\nसंपर्क- श्रीकांत पाटील- ९८८१२५८८०१\nपॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळा\nकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीकांत जिनगोंडा पाटील यांनी मागील वर्षापासून २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये खाऊच्या पानाची शेती करण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानानुसार पानाचा आकार व गुणवत्ता यात वाढ होऊन दरही चांगला मिळत असल्याचा अनुभव पाटील यांना आला आहे. उसाच्या पट्ट्य़ात हा आश्‍वासक प्रयोग म्हणावा लागेल.\nकोल्हापूर- सांगली महामार्गाजवळ निमशिरगाव (जि. कोल्हापूर) हे छोटेखानी गाव आहे. शिरोळ तालुका बागायती पट्ट्यात असला तरी निमशिरगावला नदी नसल्याने त्याचा समावेश कोरडवाहू भागात होतो. गावातील श्रीकांत पाटील यांची सुमारे अडीच एकर शेती आहे. त्यात दोन एकर ऊस, काही गुंठे पेरु आहे.\nपाटील अलीकडील काळात वेगळे काही करण्याच्या प्रयत्नात होते. पॉलीहाऊसमध्ये जरबेरा फुले घेण्याचा प्रयत्न होता. मध्यंतरी कर्नाटक राज्यातील चिकोत्री शिरगाव भागात त्यांनी पॉलीहाऊसमध्ये केलेली पानमळ्याची शेती पाहिली. त्यातून मिळणारे गुणवत्तापूर्ण उत्पादन व दर या बाबी त्यांना भावल्या.\nजिल्ह्यात पान मळ्याचे क्षेत्र फारसे नाही. पॉलीहाऊसमध्ये तर क्वचित पाहायला मिळेल. हा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. मागील वर्षी नागपंचमीला २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये लागवडही केली.\nत्यासाठी १४ लाख रुपये भांडवल उभारले. कृषी विभागाच्या कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमातून\nनऊ लाख रुपयांचे अनुदान मिळाले.\nपानमळा रचना व व्यवस्थापन\nमुरमाड जमिनीवर लागवड. साडेचार फुटी सरी\nप्रत्येकी दीड फुटावर एक वेल\nबहुतांश वाण देशी. काही रोपे बनारसी पानांची.\nएकूण सुमारे २६०० रोपे\nदररोज एक तास ठिबकने पाणी\nदर पंधरा दिवसांनी साठ लीटर गोमूत्र ठिबकद्वारे\nवर्षातून एकदा शेंगपेंड, निंबोळी वा करंजी पेंड यांचा प्रत्येकी चार ते साडेचार पोती वापर\nमहिन्यातून एकदा वेलबांधणी व खुडणी\nलावणीनंतर सात महिन्यांनी उतरण व चुंबळ\nतापमान नियंत्रण करण्यासाठी फॉगर\nवेल बांधणी व पानांच्या खुडणीसाठी दोन मजूर. सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पानांची काढणी. त्यानंतर तातडीने बाजारपेठेत नेली जातात\nदररोज सुमारे सात ते आठ डाग काढणी. प्रति डाग ३५०० पानांचा.\nइचलकरंजी व परिसरातील व्यापाऱ्यांना विक्री\nप्रति डागास एकहजारापासून ते कमाल १७००, २१०० पर्यंतही दर मिळाला.\nमागील वर्षी सर्व खर्च वजा जाता उत्पन्न दीड लाख रुपये\nपॉलीहाऊस तंत्राच्या वापराचा फायदा\nतापमान व अन्य बाबी नियंत्रित वातावरणात. त्यामुळे पानांचा आकार व दर्जा चांगला. त्यातच\nसेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन असल्याने पानांना वेगळी चव, तजेलदारपणा व ग्राहकांकडून मागणी.\nसाहजिकच खुल्या पानमळ्यातील पानांपेक्षा चांगला दर\nपानपट्टी व्यावसायिकांकडून बनारसी पानाला खास पसंती.\nपानपट्टी चालक स्वत: पानमळ्यात येऊन खरेदी करतात. दररोज जागेवर तीन रुपयाला एक पान या प्रमाणे चारशे ते पाचशे पानांची विक्री. दररोज दीड हजार रुपयापर्यंतचे उत्पन्न\nया भागात पॉलीहाऊसमधील पानमळे फारसे नसल्याने पाटील यांच्याकडील पानांची ओळख हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील बाजारपेठांत झाली आहे. मात्र कोरोना संकटात पानमळ्यासही फटका बसला. एकेकाळी प्रति डाग किमान एकहजार रुपये असलेले दर मागणीअभावी ३०० रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. तरीही पाटील यांनी धीर सोडलेला नाही. ज्या गावांतून मागणी तसे काढणीचे नियोजन करून त्यांनी विक्री व शेती सुरू ठेवली आहे. आता बाजारपेठा खुल्या होत असल्याने मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा चांगल्या दरांची अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.\nसंपर्क- श्रीकांत पाटील- ९८८१२५८८०१\nकोल्हापूर varsha सांगली sangli बागायत कोरडवाहू कृषी विभाग agriculture department विभाग sections विकास यंत्र machine सकाळ उत्पन्न चालक हातकणंगले hatkanangale\nकोल्हापूर, Varsha, सांगली, Sangli, बागायत, कोरडवाहू, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, विकास, यंत्र, Machine, सकाळ, उत्पन्न, चालक, हातकणंगले, Hatkanangale\nकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीकांत जिनगोंडा पाटील यांनी मागील वर्षापासून २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये खाऊच्या पानाची शेती करण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानानुसार पानाचा आकार व गुणवत्ता यात वाढ होऊन दरही चांगला मिळत असल्याचा अनुभव पाटील यांना आला आहे. उसाच्या पट्ट्य़ात हा आश्‍वासक प्रयोग म्हणावा लागेल.\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nवातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील आपल्याला…\nमराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमी\nजांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रे\nराज्य वन्यजीव मंडळावर कोल्हापुरातील दोघांची नियुक्ती..\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nरक्षाबंधनवर बहिणीला देण्याची सर्वोत्कृष्ट भेट, मग भाऊ हे पर्याय निवडा\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nप्रमोद यांची कविता वाचा – ‘गझल ये हिंदुस्तान की’\nड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाईल, एक झाड 40 वर्षे फळ देते\nकोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटका\n1100 एचपी सेवा संकल्प, क्रमांक पंजीकरण डायल करा\nशेतकरी कृषी शाळेत शेतीचा अभ्यास करतील\nग्राम दर्शन पोर्टल, 19१ 7 पंचायत पंचायत डिजिटल रेकॉर्ड\nरत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड सुरू\nपंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मधील फूड स्टॉल मालकाचे कौतुक केले, त्याचे कारण जाणून घ्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/10/blog-post_24.html", "date_download": "2021-07-26T20:33:14Z", "digest": "sha1:7UVG6Q4VNUI6BXIDOCQFJLC73WSBDKI6", "length": 8364, "nlines": 91, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "यवतमाळ मध्ये युवकावर चाकूने हल्ला - Maharashtra24", "raw_content": "\nशनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०\nHome यवतमाळ विदर्भ यवतमाळ मध्ये युवकावर चाकू���े हल्ला\nयवतमाळ मध्ये युवकावर चाकूने हल्ला\nTeamM24 ऑक्टोबर २४, २०२० ,यवतमाळ ,विदर्भ\nयवतमाळ: येथील चार ते पाच जणांनी एक युवकावर शुल्लक कारणा वरून पाठीमागुन चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री सात वाजता दरम्यान घडली.दरम्यान जखमी झालेल्या युवकाला काही जणांनी तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.\nयवतमाळ येथील चार ते पाच जण भांब राजा आणि हिवरीच्या मधात आणि राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धाब्यावर जेवन करण्यासाठी आले होते.यावेळी शुल्लक कारणावरून वाद झाला.घडलेल्या घटनेची तक्रार देण्यासाठी पवन प्रभारकर सोननंकर हा जात असताना किन्ही जवळ त्या चार ते पाच जणांनानी पवन ला अडवून चाकूने सापासप पाठी मागुन वार केले.त्यामुळे पवन हा गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.उशीरा पर्यंत घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली नव्हती.\nBy TeamM24 येथे ऑक्टोबर २४, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराश��� बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/02/Nashik-Holi-of-farmers-workers-and-electricity-bill-bill-to-power-workers.html", "date_download": "2021-07-26T18:53:35Z", "digest": "sha1:HNDKVD5BJOHIDS22EM6EJOXJ5VSV77RK", "length": 11716, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "नाशिक : वीज कामगारांना केली शेतकरी, कामगार व वीज बिल विधेयकाची होळी - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण नाशिक : वीज कामगारांना केली शेतकरी, कामगार व वीज बिल विधेयकाची होळी\nनाशिक : वीज कामगारांना केली शेतकरी, कामगार व वीज बिल विधेयकाची होळी\nफेब्रुवारी ०४, २०२१ ,ग्रामीण\nदिल्ली आंदोलनातील शहीद सीता तडवी कुटुंबासाठी 5 हजार रुपये मदत \nनाशिक : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन (आयटक) नाशिक विभाग वतीने आज (दि.3 फेब्रुवारी) विद्युत भवन नाशिकरोड येथे संप करून गेटवरती आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार विरोधी कायदे , वीज बिल विधेयक ची होळी करण्यात आली.\nगेट सभा प्रसंगी वीज कामगार फेडरेशन नेते तथा आयटक राज्य उपाध्यक्ष व्ही. डी. धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली व आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. यावेळी फेडरेशनचे राज्य सचिव अरुण म्हस्के, दीपक गांगुर्डे, विभागीय नेते कॉम्रेड पंडित कुमावत, रोहिदास पवार, खान शहनवाज यांनी मार्गदर्शन केले.\nकॉम्रेड राजू देसले म्हणाले, शेतकरी, कामगार, विरोधी कायदे रद्द झाली पाहिजेत. दिल्लीत शेतकरी 3 शेतकरी विरोधी कायदे, प्रस्तावित वीज बिल 2020 कायदा रद्द होण्यासाठी गेली 70 दिवस संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकार शेतकरी आंदोलन बदनाम करीत आहे. याचा आयटक - किसान सभा जाहीर निषेध करीत आहे. कायदे रद्द होईपर्यंत लढा सुरू राहील आज वीज कामगार देशभर आंदोलन करून लढणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत याबद्दल वीज वर्कर्स फेडरेशनचे ही त्यांनी अभिनंदन केले.\nदिल्ली येथे शेतकरी आंदोलनमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्यातील लोकसंघर्ष मोर्चा च्या सीता ताई तडवी शहीद झालेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांना वीज वर्कर्स फेडरेशनचे व्ही. डी. धनवटे, अरुण म्हस्के, रोहिदास पवार यांनी 5 हजार रुपयांची मदत केली. यावेळी ऑल इंडिया स्तुडेंट फेडरेशन (AISF) राज्य अध्यक्ष विराज देवांग उपस्थित होते.\nat फेब्रुवारी ०४, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पो��्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस��थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/04/%20118-corona-positive-in-Junnar-taluka.html", "date_download": "2021-07-26T20:05:38Z", "digest": "sha1:GL2LETL74ZN6A2MUCC7NANJF4YC3ABQB", "length": 9878, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जुन्नर तालुक्यात ११८ कोरोना पॉझिटिव्ह - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome कोरोना ग्रामीण जुन्नर तालुक्यात ११८ कोरोना पॉझिटिव्ह\nजुन्नर तालुक्यात ११८ कोरोना पॉझिटिव्ह\nएप्रिल १२, २०२१ ,कोरोना ,ग्रामीण\nजुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात ११८ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.\nयामध्ये जुन्नर नगरपालिका ५, नारायणगाव २०, आर्वी १७, राजूरी ७, धनगरवाडी ६, आळे ६, घाटघर ५, धालेवाडी ४, पिंपरी पेंढार ४, ओतूर ४, आगार ४, आपटाळे ४, भोरवाडी ४, बोरी बु. २, शिरोली बु २, वडगांव आनंद २, येडगाव २, निरगुडे २, उंब्रज २, ओझर २, पारगांव १, धामणखेल १, आमरापूर, आंबोली १, पिंपरवाडी १, फागळी १, सुराळे १, पारुंडे १, कुमशेत १ , पिंपळगाव सिध्दनाथ १, खुबी १, खामंडी १, पाचघर १, उदापूर १, बारव १, इंगळून १, बस्ती १, सोनावळे १ यांचा समावेश आहे.\nजुन्नर : दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊन नंतर सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा\nआंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात कोरोनाचा शिरकाव, उपविभागीय अधिकाऱ्यांना किसान सभेचे निवेदनाद्वारे मूलभूत सूचना\nat एप्रिल १२, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/03/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B2.html", "date_download": "2021-07-26T20:41:03Z", "digest": "sha1:VGRSINAICDEROMMWTIVCAQ3IQOREVN76", "length": 7613, "nlines": 96, "source_domain": "itechmarathi.com", "title": "पेट्रोल मिळणार ५० रुपये लीटर? -", "raw_content": "\nपेट्रोल मिळणार ५० रुपये लीटर\nपेट्रोल मिळणार ५० रुपये लीटर\nइराण आणि रशिया यांच्यातल्या संघर्षाचा फायदा भारताला होऊ शकतो\nकच्च्या तेलाच्या किंमतीत कमालीची घट झाली आहे. ज्यामुळे पेट्रोलचे दर प्रति लीटरवर येण्याची चिन्हं आहेत. सौदी अरब आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या वादाचा फायदा भारताला होऊ शकतो. भारतात ५० रुपये प्रति लीटरपर्यंत पेट्रोलच्या किंमती घसरु शकतात. सध्या एक लीटर पेट्रोलसाठी आपल्याला ७५ ते ७८ रुपये लीटरच्या घरात आहेत. मात्र हे दर सुमारे २५ ते २८ रुपयांनी कमी होऊ शकतात अशी शक्यता आहे.\nनमस्कार हॅलो मी कोरोना वायरस बोलतोय\nकोरोना वायरस रिंगटोन ऐकू येत असेल तर ती बंद करण्यासाठी हा आहे उपाय \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/04/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-googl.html", "date_download": "2021-07-26T20:57:36Z", "digest": "sha1:FSORPSKZW4RNMICVB72TA6SS7357HDTD", "length": 9133, "nlines": 107, "source_domain": "itechmarathi.com", "title": "गुगल फॉर्म कसा तयार करावा [google forms in marathi] -", "raw_content": "\nगुगल फॉर्म कसा तयार करावा [google forms in marathi]\nगुगल फॉर्म कसा तयार करावा [google forms in marathi]\nगुगल ची सर्वात उपयुक्त सेवा म्हणजे Google Forms गूगल ची हि सेवा पूर्णपणे मोफत आहे ,गूगल फॉर्म कसा बनवायचा हे जाणून घेण्या अगोदर आपण गूगल फॉर्म म्हणजे काय ,हे जाणून घेऊ .\nगूगल फॉर्म म्हणजे काय \nआपल्या मिटींग्स ,सहली ,शिबिरे विविध कार्यक्रम यासाठी आपले विद्यार्थी ,आपले ग्राहक ,आपले अनुसरणकर्ते यांची माहिती एकत्र गोळा गरजेचे असते हे तुम्ही या गूगल फॉर्म मदतीने शकता . या सर्वेक्षण करत असताना तिथे तुम्ही तुमचा फोटो ,तुमचा लोगो योग्य रंग वापरू शकता . इथे प्रश्न उत्तर देण्याची सुविधा आहे ,इथे तुम्ही youtube विडिओ देखील लावू शकता .\nअगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा गुगल फॉर्म बनवू शकता .\nसर्वप्रथम खालील लिंक वर करा .\nलिंक वर गेल्यावर + [नवीन फॉर्म तयार करा ]या बटनावर क्लीक करा .\nवरील चित्रात दाखवल्या प्रमाणे शीर्षकाच्या जाग्यावर तुमचे शीर्षक लिहा .\nफॉर्म मध्ये प्रश्न ,विभाग ,विडिओ सामील करण्यासाठी खालील चित्रात दाखवल्या गेलेल्या बटणाचा वापर करा\nआता फॉर्म बनवल्यावर पाठवा या बटनावर क्लीक करा ,\nआता तुम्ही तुमच्या फॉर्म ची लिंक वेगवेगळ्या स्वरूपात मिळावी शकता .\nenglish to marathi translation कसे करायचे , या आहेत सोप्या स्टेप्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nTitan Pay : भारताचे सर्वात पहिले पेमेंट घड्याळ ,आता पैसे घ्या घड्याळाने \nenglish to marathi translation कसे करायचे , या आहेत सोप्या स्टेप्स\nGoogle Meet : गूगल मीट ,गूगल मीट ऍप ,काय आहे विशेष , Google Meet App वापर कसा करायचा…\nगुगल पेक्षा जबरदस्त टॉप १७ सर्च इंजिन \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/karnataka/", "date_download": "2021-07-26T21:03:33Z", "digest": "sha1:BSSNM4KJQE6TSISUZ3OZOPTLPNSMSN33", "length": 15504, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Karnataka Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदे���ातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, चर्चांना उधाण\nया पदासाठी अऩेक नावं चर्चेत असली, तरी मुख्यत्वे दोन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. त्यातील एक आहेत केंद्रीय कोळसा खाण मंत्री प्रल्हाद जोशी आणि दुसरे आहेत भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी.\nअखेर येडियुरप्पांनी सोडली CM पदाची खुर्ची; कोण असेल नवा मुख्यमंत्री\nकर्नाटक CM पदावरून येडियुरप्पा होणार पायउतार; सायंकाळी 4 वाजता देणार resignation\nपतीची लैंगिकता संपविण्यासाठी रचलं कारस्थान; रक्ताळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह\nकर्नाटकातल्या राजकारणात फेरबदलाचे वारे, CM येडियुरप्पा घेणार मोठा निर्णय\nआंतरजातीय विवाहाला विरोध, लग्नानंतर 28 वर्षांनी विवाहितेवर नातेवाईकांकडून हल्ला\nVIDEO :काँग्रेस नेत्याला संताप अनावर;भररस्त्यात कार्यकर्त्याच्या लगावली कानशिलात\n गावभर फिरली, फेटफटका मारतानाचा VIDEO पाहून बसेल धक्का\nसावकाराच्या त्रासाला कंटाळून 6 जणांची आत्महत्या; क्षणात संपलं संपूर्ण कुटुंब\n 13 वर्षाच्या मुलामध्ये आढळला मेंदूवर परिणाम करणारा कोरोना\nराज्याच्या सीमेवर कन्नडिगांचं अतिक्रमण, महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर तणाव\nTwitter च्या व्यवस्थापकांची Virtual Inquiry करण्याचे पोलिसांना आदेश\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AD", "date_download": "2021-07-26T21:28:21Z", "digest": "sha1:HHHZ6642UAE6U7U5KEZJ6UJFSIX5TZBZ", "length": 5811, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९३७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९१० चे - ९२० चे - ९३० चे - ९४० चे - ९५० चे\nवर्षे: ९३४ - ९३५ - ९३६ - ९३७ - ९३८ - ९३९ - ९४०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nजुलै ११ - रुडॉल्फ दुसरा, बरगंडीचा राजा.\nइ.स.च्या ९३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अ���ी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T20:31:40Z", "digest": "sha1:6PZWYRPHSSOYHIXS7VKPBHS3RHPG2AZY", "length": 17114, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nमराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस\nby Team आम्ही कास्तकार\nलातूर, जालना, परभणी ः उस्मानाबाद, जालना, बीड, औरंगाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील अनेक मंडळांत बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. जालना व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी तीन मंडळांत अतिपावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातील अनेक मंडळात दमदार पाऊस झाला. बोरोळ मंडळात सर्वाधिक १५५ मिलिमीटर पाऊस बरसला.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ४९, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ व बीड जिल्ह्यातील ५३ मंडळांत पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात २२.३, उस्मानाबादमधील गोविंदपूर मंडळात ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील ४४ मंडळांत पाऊस झाला. जालना शहर, ढोकसाळ व पांगरी मंडळात अतिवृष्टी झाली.\nजालना शहर मंडळात ८३.५ मिलिमीटर, पांगरी ८७, तर ढोकसाळ मंडळात ७०.३ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील ११ मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला.\nलातूर जिल्ह्यातील ६० मंडळात हजेरी लावणारा पाऊस देवणी, बोरोळ व मोघा या तीन मंडळांत अति बरसला. देवनी मंडळात ८२.८ व मोघा मंडळात ७५ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव वडीगोद्री येथे बुधवारी सकाळी व दुपारी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील जेवळी येथेही दमदार पाऊस झाला.\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६७ मंडळांत बुधवारी (ता.१६) सकाळी संप���ेल्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सर्व ३९ मंडळांत हलका पाऊस झाला. परभणी, जिंतूर, मानवत, पालम तालुक्यातील मंडळामध्ये पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील २८ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यातील मंडळांमध्ये पावसाचा जोर होता.\nमराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस\nलातूर, जालना, परभणी ः उस्मानाबाद, जालना, बीड, औरंगाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील अनेक मंडळांत बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. जालना व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी तीन मंडळांत अतिपावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातील अनेक मंडळात दमदार पाऊस झाला. बोरोळ मंडळात सर्वाधिक १५५ मिलिमीटर पाऊस बरसला.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ४९, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ व बीड जिल्ह्यातील ५३ मंडळांत पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात २२.३, उस्मानाबादमधील गोविंदपूर मंडळात ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील ४४ मंडळांत पाऊस झाला. जालना शहर, ढोकसाळ व पांगरी मंडळात अतिवृष्टी झाली.\nजालना शहर मंडळात ८३.५ मिलिमीटर, पांगरी ८७, तर ढोकसाळ मंडळात ७०.३ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील ११ मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला.\nलातूर जिल्ह्यातील ६० मंडळात हजेरी लावणारा पाऊस देवणी, बोरोळ व मोघा या तीन मंडळांत अति बरसला. देवनी मंडळात ८२.८ व मोघा मंडळात ७५ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव वडीगोद्री येथे बुधवारी सकाळी व दुपारी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील जेवळी येथेही दमदार पाऊस झाला.\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६७ मंडळांत बुधवारी (ता.१६) सकाळी संपलेल्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सर्व ३९ मंडळांत हलका पाऊस झाला. परभणी, जिंतूर, मानवत, पालम तालुक्यातील मंडळामध्ये पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील २८ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यातील मंडळांमध्ये पावसाचा जोर होता.\nलातूर latur तूर उस्मानाबाद usmanabad बीड beed औरंगाबाद aurangabad सकाळ ऊस पाऊस पूर floods हिंगोली परभणी parbhabi\nलातूर, Latur, तूर, उस्मानाबाद, Usmanabad, बीड, Beed, औरंगाबाद, Aurangabad, सकाळ, ऊस, पाऊस, पूर, Floods, हिंगोली, परभणी, Parbhabi\nलातूर, जालना, परभणी ः उस्मानाबाद, जालना, बीड, औरंगाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील अनेक मंडळांत बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली.\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nप्रमोद यांची कविता वाचा – ‘गझल ये हिंदुस्तान की’\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nप्रमोद यांची कविता वाचा – ‘गझल ये हिंदुस्तान की’\nड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाईल, एक झाड 40 वर्षे फळ देते\nकोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटका\nशेतकरी कृषी शाळेत शेतीचा अभ्यास करतील\nरत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड सुरू\n`पीक कर्जासाठी व्याज घेणाऱ्या बँकांवर कारवाई करा`\nपरभणीत राष्ट्रीयकृत, खासगी बॅंकाचे कर्जवाटप रखडले\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nप्रमोद यांची कविता वाचा – ‘गझल ये हिंदुस्तान की’\nड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाईल, एक झाड 40 वर्षे फळ देते\nकोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटका\n1100 एचपी सेवा संकल्प, क्रमांक पंजीकरण डायल करा\nशेतकरी कृषी शाळेत शेतीचा अभ्यास करतील\nग्राम दर्शन पोर्टल, 19१ 7 पंचायत पंचायत डिजिटल रेकॉर्ड\nरत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड सुरू\nपंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मधील फूड स्टॉल मालकाचे कौतुक केले, त्याचे कारण जाणून घ्या\nदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/politics-is-different-than-cricket-congress-state-president-balasaheb-thorat-taunts-nitin-gadkari/", "date_download": "2021-07-26T19:17:06Z", "digest": "sha1:EJSLQPU4LLVIQ4UZUV7U6D4BUENVGWZS", "length": 24756, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो, राजकारणात नाही; भाजपला चेंडू दिसलाच नाही: बाळासाहेब थोरात | क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो, राजकारणात नाही; भाजपला चेंडू दिसलाच नाही: बाळासाहेब थोरात | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुव��त मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » Maharashtra » क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो, राजकारणात नाही; भाजपला चेंडू दिसलाच नाही: बाळासाहेब थोरात\nक्रिकेटमध्ये चेंडू दिसतो, राजकारणात नाही; भाजपला चेंडू दिसलाच नाही: बाळासाहेब थोरात\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई: ‘क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो. राजकारणात तसं होतंच असं नाही. भाजपचंही तेच झालं. त्यांना चेंडू दिसलाच नाही,’ असा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्युत्तर दिलं.\nराज्यातील सत्तास्थापनेच्या घोळामध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापनेच्या नाट्यातून भारतीय जनता पक्ष बाहेर पडली आहे असं वाटत असताना नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मात्र गडकरी आमचे मित्र आहेत पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेट मध्ये बॉल दिसत असतो पण भाजपला बॉल दिसला नाही असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.\nक्रिकेटमध्ये चेंडू दिसतो, राजकारणात चेंडू दिसत नाही; भाजपला चेंडू दिसलाच नाही: बाळासाहेब थोरात @bb_thorat @nitin_gadkari @NCPspeaks @INCMaharashtra pic.twitter.com/ie9NXyTR43\nतत्पूर्वी, गुरूवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी सरकार स्थापनेसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका टाळण्याचा सर्वपक्षीयांचा प्रयत्न आहे. भाजपला वगळून सत्तास्थापन करण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं एकमत झालं असून किमान समान कार्यक्रमाची आखणी सुरू झाली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nVIDEO - महाशिवआघाडीची पहिली संयुक्त बैठक; किमान समान कार्यक्रमावर चर्चा\nमहाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे ठोस पावले टाकायला सुरुवात केली असून या तिन्ही पक्षांची पहिली संयुक्त बैठक आज मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रम व सत्ता वाटप यावर चर्चा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.\nकाँग्रेस-एनसीपी बैठकीतील काही गोष्टी गुपित असल्याने अजित पवार तसं म्हणाले: आ. जितेंद्र आव्हाड\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची आजची बैठक अचानक रद्द झाल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर तात्काळ ही बैठक पुन्हा सुरु झाली आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून शिवसेनेशी युती करण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही पहिलीच बैठक आयोजित केली होती. आता नव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची ही बैठक सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यात बारामतीला जात असल्याचे सांगणारे अजित पवार देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय बैठक पत्रकारांना चकवा देत पार पडली\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची आजची बैठक अचानक रद्द झाल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर तात्काळ ही बैठक पुन्हा सुरु झाली आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून शिवसेनेशी युती करण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही पहिलीच बैठक आयोजित केली होती. आता नव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची ही बैठक सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यात बारामतीला जात असल्याचे सांगणारे अजित पवार देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत.\nसरकार तर स्थापन करणार अन मध्यावधी निवडणूक सुद्धा होण��र नाहीत: शरद पवार\nभारतीय जनता पक्ष-शिवसेनेतील बेबनावामुळं महाराष्ट्राच्या राजकारणानं अनपेक्षित वळण घेतलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणारे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते मनाने जवळ आले आहेत. इतकेच नव्हे, हे नेते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बैठका घेऊ लागले आहेत. त्यांच्यातील या जवळीकीमुळं राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेची शक्यता बळावली आहे.\nसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीतून बोलावणं; महत्वाची बैठक\nराज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेनेसोबत जाणार की नाही, यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचा दावा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांंनी सांगितले. काॅंग्रेसने ठरविल्याशिवाय राष्ट्रवादी आपला निर्णय घेणार नसल्याचेही राष्ट्रवादीने सांगितले आहे.\n५०-५०च्या चर्चा झाल्या नसल्याचं मुख्यमंत्रीच बोलतात मग बैठक कशाला हवी: शिवसेना\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठकीत कशावर चर्चा करायची असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-भारतीय जनता पक्षाची मंत्रिमंडळ स्थापन्याबाबतची होणारी बैठक रद्द केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तणाव निर्माण झाला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, ��र्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/beed-shivsena-aandolan-12483", "date_download": "2021-07-26T20:22:46Z", "digest": "sha1:JWXGW334EF4IOV4HTKD7ITQ5O2UXO64F", "length": 17201, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कर्जमाफीसाठी बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीचे मुंडण - Beed Shivsena Aandolan | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीसाठी बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीचे मुंडण\nकर्जमाफीसाठी बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीचे मुंडण\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nकर्जमाफीसाठी बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीचे मुंडण\nबुधवार, 7 जून 2017\nमुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काल केली. परंतु, सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी आग्रही मागणी मुंडण आंदोलनाच्या वेळी महिला आघाडीने केली.\nबीड - शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असतांनाच त्यात आता महिलांनी देखील उडी घेतली आहे. बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करत सरकारचा धिक्कार व निषेध केला. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, संपात सहभागी व्हा, असेआदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले होते.\nमहाराष्ट्र बंदमध्ये देखील शिवसेनेचा मोठा सहभाग होता. या पार्श्‍वभूमीवर बीड शिवसेना महिला आघाडीने मुंडण करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जोरदार मागणी सरकारकडे लावून धरली. खरीप हंगाम तोंडावर आहे, राज्यात कोणत्याही क्षणी मान्सूनचे आगमन होईल अशावेळी कर्जमाफी देऊन शेतकऱ्याला दिलासा सरकारकडून मिळणे गरजेचे आहे. परंतु, मुख्यमंत्री वेळ मारून नेत असल्याचा आरोप करत बीड शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत मुंडण केले.\nशिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या अॅड. वंदना चव्हाण, स्वाती जाधव, संगीता चव्हाण आदी महिला कार्यकर्त्यांनी मुंडण करत मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्जमाफी व अन्य मागण्यासाठी राज्यातील शेतकरी 1 जूनपासून संपावर आहे. त्यामुळे शहरांकडे जाणारा भाजीपाला,दुध व फळांची रसद बंद झाली आहे. सरकार बधत नसल्याने व संप मागे घेतल्याचे परस्पर जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला होता. 5 जून रोजी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काल केली. परंतु, सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी आग्रही मागणी मुंडण आंदोलनाच्या वेळी महिला आघाडीने केली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदोन राज्यांतील पोलिसांत गोळीबार; सहा जणांचा मृत्यू, एसपी वैभव निंबाळकर जखमी\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलिस दलातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकाँग्रेसमधीलच लोक राहुल गांधींच्या विधानाची खिल्ली उडवतात\nनवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधीही आक्रमक झाले आहेत. तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nवसई-विरार, भिवंडी महापालिकेची हद्द वाढणार; या गावांचा होणार समावेश\nविरार : वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा तिढा मुंबई उच्च न्यायालयात असतानाच या महापालिकेचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. वसई तालुक्यातील...\nसोमवार, 26 जुलै 2021\nनारायण राणेच पांढऱ्या पायाचे मंत्री : गुलाबराव पाटलांचा टोला\nजळगाव : कोकणातील नारायण राणे केंद्रात मंत्री झाले अन् कोकणावर संकट आले. खऱ्या अर्थाने तेच पांढऱ्या पायाचे मंत्री आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे...\nसोमवार, 26 जुलै 2021\n...तर होऊ शकते मनसेसोबत युती : सुधीर मुनगंटीवार\nनागपूर : युती सत्तेसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, खुर्चीसाठी नाही, युती जनतेच्या हितासाठी असली पाहिजे. कोणत्या पक्���ाची युती कोणत्या पक्षासोबत...\nसोमवार, 26 जुलै 2021\nअमित शहांनी पाठ फिरवली अन् दोन राज्यांतील वाद चिघळला\nनवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा मागील आठवड्यात पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपोलिसांची कुणकुण लागल्यानंतर भाजपचे नेते पळून गेले...\nमुंबई : झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून झारखंडमध्ये रचले जात...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुंबईला गेलेलं मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर परत साताऱ्यात यावे : रामदास आठवले\nसातारा : खराब वातावरण असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर आले नाही. पण मी गाडीतून आलेला असून माझी गाडी वातावरण खराब करू शकत नाही. टेक्निकल...\nसोमवार, 26 जुलै 2021\nचिपळुणच्या वादावर रावसाहेब दानवे म्हणतात, हे वागणं बरं नव्हं\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एका महिलेला दिलेल्या उत्तरावरून जोरदार...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकाँग्रेसमधील कुरघोड्या संपेनात; पक्षाचे प्रभारी म्हणाले, सर्व वाद मिटलेच नाहीत\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nसोमवार, 26 जुलै 2021\nहेल्थकेअरमध्ये करिअरची संधी; टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स\nमुंबई : हेल्थकेअर प्रोफेशनल्ससाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने Tech Mahindra Foundation विविध कोर्स विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहेत. यामध्ये सहा...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांचा दौरा अन्‌ श्रमिकचे कार्यकर्ते स्थानबद्ध; डॉ. भारत पाटणकरांनी दिला हा इशारा\nसातारा : श्रमिक मुक्ती दलाच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात कधीही जाहीर केल्याशिवाय कोणताही कार्यक्रम किंवा आंदोलन, सत्याग्रह केला जात नाही, अशी ख्याती...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकर्जमाफी सरकार महाराष्ट्र खरीप मुख्यमंत्री वंदना चव्हाण शिवसेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-health-care-special-dravinash-bhondave-marathi-article-3149", "date_download": "2021-07-26T20:42:50Z", "digest": "sha1:34JZ6DIPRYSNL6NWF2RGPLJCWPKXVI7E", "length": 24390, "nlines": 129, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Health Care Special DrAvinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमव���र, 15 जुलै 2019\nआधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये रोगप्रतिबंधक हे एक शास्त्र मानले गेले आहे. हरतऱ्हेच्या आजारांची वाढ काबूत ठेवणारी, त्यांच्यावर विजय मिळवणारी आणि अनेक आजारांना पृथ्वीतलावरून नष्ट करणारी ही एक महत्त्वाची वैद्यक शाखा आहे. या शाखेमध्ये अनेकविध रोगांचा प्रतिबंध, प्रत्येक व्यक्तीच्या स्वास्थ्याची जपणूक आणि आरोग्य संवर्धन यांचा शास्त्रीय दृष्टीने व्यावहारिक विचार करण्यात येतो.\nसार्वजनिक आरोग्याची जपणूक आणि आणि सर्व नागरिकांच्या आरोग्याचे संवर्धन ही सामाजिक स्वरूपातून, योजनाबद्ध रीतीने राबविण्याची महत्त्वाची संकल्पना आहे. व्यक्तिगत पातळीवरील स्वास्थ्य संवर्धनाच्या उपाय योजनांच्या प्रयत्नात या संकल्पनेचा उगम असतो. पण सामूहिक तसेच सामाजिक स्तरांवर त्याची गरज आणि उपयुक्तता असतेच. शासकीय यंत्रणेमार्फत त्यासंबंधीची देखरेख होणे गरजेचे असते.\nसुरुवातीस या रोगनियंत्रण उपक्रमांचे स्वरूप फक्त सांसर्गिक रोगांवरील प्रतिबंधक उपाय योजणे एवढेच मर्यादित होते. त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि लसीकरण एवढ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जायचे. पण विज्ञानातील चौफेर आणि विस्तृत प्रगतीमुळे त्यात फार आमूलाग्र बदल झाला आहे. प्रगत, प्रगतिशील आणि अप्रगत अशा तीन प्रकारात विभागल्या गेलेल्या राष्ट्रांमध्ये या वैद्यकासंबंधीच्या दृष्टिकोनात तसेच उपाय योजनांत आज तफावत आढळत असली, तरी त्याचे स्वरूप निर्विवादपणे व्यापक झाले आहे.\nया उपाय योजनांची व्याप्ती कुटुंब किंवा गावपातळीवर मर्यादित राहिलेली नसून जिल्हा, राज्य, देश आणि जागतिक स्तरावर पसरलेली आहे. यामध्ये प्रतिबंधक योजना सुसूत्रपणे करणे, त्यासाठी दूरसंदेशवहन, संगणक, इंटरनेट, संख्यागणित शास्त्र अशा आधुनिक तंत्रविज्ञानातील साधनांचा वापर करणे नित्याचे झाले आहे. केवळ शासकीय आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’सारख्या जागतिक संस्थांमार्फत उपाययोजना अमलात आणणे असे त्याचे स्वरूप आता राहिले नसून त्यात अनेक देशी-विदेशी सेवाभावी संस्था जोमाने सहभागी होऊ लागल्या आहेत.\nसांसर्गिक रोगांवरील प्रतिबंधक उपाय करणे असे या शास्त्राचे स्वरूप मर्यादित न राहता रोगाचा उद्‌भव, त्याचा प्रसार आणि नियंत्रण, त्या आजारामधील आनुवंशिकता, पर्यावरण विज्ञान, सांस्कृतिक रुढींचा होणारा परि��ाम यांचाही विचार करणे आता क्रमप्राप्त झाले आहे. याशिवाय वेळेत रोगाचे अस्तित्व ओळखणे आणि रोगाच्या सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेत त्याचे निदान करणे. त्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करणे, सांसर्गिक रोगांबरोबर अ-सांसर्गिक रोगांचाही प्रतिबंध करण्याचे प्रयत्न करणे. आजाऱ्याची काळजी घेण्याच्या पद्धतीत बदल सुचविणे. आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या गरजेनुसार विविध पद्धतींनी त्यांचे पुनर्वसन करणे आणि रोग्याला रोगातून मुक्त झाल्यानंतर समाजाचा एक घटक म्हणून त्याला जगू देण्यासाठी आणि त्याच्या क्षमतेनुसार त्याला समाजाचा एक उपयुक्त घटक म्हणून जगण्यासाठी नवी संधी उपलब्ध करून देणाऱ्या उपाय योजना करणे अशा अनेक बदलांनी या वैद्यक शाखेचे स्वरूप खूप व्यापक झाले आहे.\nरोग प्रतिबंधक वैद्यकाची मूलभूत कल्पना पाहिली, तर लक्षात येते, की आधी होऊन गेलेल्या अनेक क्रियांचा परिणाम म्हणून विविध घटना घडून येतात. निरनिराळ्या क्षेत्रांत घडणाऱ्या घटनांच्या मागे अनेक गोष्टींची साखळी आढळून येते. या साखळीचे सारे दुवे प्रथम दर्शनी लक्षात येत नसले, तरी असे दुवे असतात याबद्दल एक खात्री असते.\nरोग ही अशीच घटना असून तिच्या मागेही रोग्याच्या परिसरातील आणि अंतर्गत क्रियांमध्ये बदल घडवणारे दुवे असतात. त्या बदलानुसार शारीरिक प्रतिक्रिया न घडल्यामुळे रोग उत्पन्न होतो. तसेच रोगाची परिणती होण्यापूर्वीही दुसऱ्या अनेक घटनांचे दुवे दिसून येतात. त्या प्रत्येक दुव्याची माहिती करून घेऊन त्यांपैकी कमकुवत दुव्यावर आघात केल्यास कारण शृंखला तुटून रोगोत्पत्ती तसेच रोगप्रसार यांना आळा घालणे शक्‍य असते.\nअशा तऱ्हेने रोगप्रतिबंधक करणे शक्‍य असलेले पाच मुद्दे आज ओळखले जातात. त्यांपैकी प्राथमिक अवस्थेतच प्रतिबंधक उपाय करता आल्यास रोगोत्पत्ती होतच नाही. त्यापुढील अवस्थांतील उपायांमुळे रोगामुळे होणारी हानी कमी करता येते.\nपहिला दुवा स्वास्थ्य संवर्धन आहे. साधारणपणे असे म्हणता येईल, की रोगाला योग्य अशी परिस्थिती तयार असल्याशिवाय रोग होत नाही. उदा. सदोष किंवा विपरीत आहार, स्वास्थ्याला बाधक अशी राहणी यांमुळे रोगाला योग्य अशी पार्श्वभूमी तयार होते. या गोष्टी टाळता आल्या, तर स्वास्थ्यरक्षण होऊन रोग टळतो. स्वास्थ्य संवर्धनामध्ये आहार, व्यायाम, निद्रा, विश्���ांती आणि स्वच्छता यांबद्दल लोकजागृती करणे गरजेचे ठरते. लोकशिक्षण हा स्वास्थ्य संवर्धनाचा पाया आहे. हे लोकशिक्षण त्या विषयातील अधिकारी व्यक्तीने केल्यास लोकांचा विश्वास सहज संपादन करता येतो.\nस्वास्थ्य रक्षणाबाबत डॉक्‍टरांचे स्थान अनन्य साधारण आहे. अनेक आजारांवर उपचार करत असल्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास सहज बसतो. हस्तपत्रके, भित्तिपत्रके, चित्रपटगृहांतील तसेच दूरचित्रवाणीवरील जाहिराती यांचा या कामी उपयोग होतो. पण तरीही डॉक्‍टरांच्या शब्दावर रुग्णांचा विश्वास जास्त बसतो. रोगी बरा होण्याच्या मार्गावर असताना तर डॉक्‍टरांच्या सल्ल्यावर रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांची गाढ श्रद्धा असते.\nआधुनिक वैद्यकात डॉक्‍टरांची ही भूमिका फार महत्त्वाची मानली जाते. दीर्घकाळ अंगवळणी पडलेल्या रोग साहाय्यक सवयी एकदम सुटणे शक्‍य नसते. पण डॉक्‍टरांनी चिकाटीने आणि युक्तीने प्रयत्न केल्यास त्याला यश येण्याची शक्‍यता असते. असा प्रयत्न केल्यानंतर एखाद्या कुटुंबाला त्या विषयाचे महत्त्व पटले म्हणजे रोगप्रतिबंधाला योग्य अशी मनोभूमिका तयार होऊ शकते.\nही प्रतिबंधाची दुसरी पायरी आहे. रोगप्रतिबंधक लस टोचणे हा यातील प्रमुख भाग असतो. लस टोचल्यामुळे कित्येक रोग होऊ शकत नाहीत, पण दैनंदिन व्यवहारातील साध्या दिसणाऱ्या गोष्टींचाही रोगप्रतिबंधास उपयोग होतो. उदा. हिवतापाच्या प्रतिबंधासाठी मच्छरदाणी वापरणे, मोटारसायकलवर बसताना शिरस्त्राण वापरणे, गरोदर स्त्रियांना लोह आणि फोलिक ॲसिडच्या गोळ्या देणे यांमुळे परिणामकारक प्रतिबंध होऊ शकतो.\nत्वरित निदान व वेळीच उपचार\nरोगाचे त्वरित निदान करून त्यावर वेळीच उपचार करणे ही रोगप्रतिबंधाची तिसरी पायरी असते. अर्थात त्यामुळे प्रत्यक्ष रोगप्रतिबंधक होत नसला, तरी वेळीच केलेल्या उपचारामुळे रोग दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे त्यात शारीरिक हानी कमी होते. या गोष्टी अंतिम परिणामाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. क्षयरोग, गुप्तरोग, कुष्ठरोग, कर्करोग, मधुमेह यांच्याबाबत हे महत्त्वाचे असते. तिरळेपणावर, मोतीबिंदूवर वेळीच उपचार केल्यास अंधत्व टाळता येते.\nअनेक दुखण्यांवर प्राथमिक वैद्यकीय मदत करणे अपेक्षित असते. ताप, खोकला, जुलाब, उलटी, डोकेदुखी, पोटदुखी अशी लक्षणे तर नेहमीच आढळतात. याशिवाय छातीत दुखणे, सूज, चक्कर अशीही लक्षणे कधीकधी आढळतात. आता नुसता ताप, खोकला, जुलाब, इत्यादी शब्दांना रोगनिदानाशिवाय फारसा अर्थ नाही. ही लक्षणे ज्यामुळे आली आहेत तो रोग ओळखणे शक्‍य झाल्याशिवाय प्राथमिक आरोग्य सेवा शक्‍य नाही.\nआजारातून येणारे पंगुत्व रोखणे\nरोग होऊन गेल्यावर त्याचा परिणाम दर्शवणारे पंगुत्व कायम राहत असले, तरी ते वाढू नये यासाठी काही पूरक गोष्टी कराव्या लागतात. पोलिओमध्ये रोगग्रस्त भाग फळीने बांधून ठेवला असता पंगुत्व वाढत नाही. काही वेळा आजाराचा जो दुष्परिणाम होऊन गेलेला असतो, फक्त त्याची तीव्रता व प्रमाण कमी करता येते. उदा. भाजलेल्या रुग्णांच्या बाबतीत जखमा भरताना अवयव आखडणार नाहीत याची काळजी घेता येते.\nरोगामुळे रोग्याच्या शारीरिक क्रियेमध्ये काही न्यून उत्पन्न झाल्यानंतर किंवा एखाद्या अवयवाचा संपूर्ण नाश झाल्यानंतर रुग्णाच्या पुनर्वसनासाठी अनेक गोष्टी करणे अपेक्षित असते. या वेळी पंगुत्वामुळे रोग्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विघटन होऊ न देणे महत्त्वाचे असते. नाहीशा झालेल्या अवयवाचे कार्य राहिलेल्या अवयवास प्रशिक्षण देऊन रोग्याच्या मनाची जिद्द टिकविणे हे फार महत्त्वाचे आहे. उदा. अपंगांना कृत्रिम हातपाय बसवून, अंधाला स्पर्शाने लेखन-वाचनासारखी कामे शिकवून किंवा कर्णबधिर रुग्णांना ओष्ठ वाचनाने शब्द संज्ञा शिकवून त्यांचे पुनर्वसन करणे शक्‍य असते. याकरिता तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. अशा वेळेस रुग्णाला योग्य मार्गदर्शन करून त्याचे मनोधैर्य टिकविणे महत्त्वाचे असते. याबाबत मार्गदर्शन झालेल्या व्यक्ती स्वावलंबी होऊन आपल्या पायांवर उभे राहू शकतात.\nकोणत्याही आजारांचा त्याचे निदान होण्याआधी किंवा तो हाताबाहेर जाण्याआधी असे अनेक प्रतिबंधक उपाय करावे लागतात. या उपायांनी समाजात उद्‌भवणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी होते. आरोग्याची पातळी उंचावते आणि रोगांच्या उपचारांवर देशाच्या अर्थव्यवस्थेतून खर्च होणाऱ्या अवाढव्य आकाराच्या वाढत्या आर्थिक बोजाला खीळ बसते. रोगप्रतिबंधाच्या या ‘पाच पायऱ्या’ म्हणजे प्रतिबंधक उपायांचा आधार असून त्यांचा व्यवसायात उपयोग करणारा डॉक्‍टर हा संपूर्ण अर्थाने वैद्यकीय सेवक ठरतो आणि त्यांचा योजनापूर्वक वापर करणारे राष्ट्र निरामय होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nर��फंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/10605", "date_download": "2021-07-26T20:12:01Z", "digest": "sha1:WKCS3MDRDEFU3YO5BHHAP47HAN3T5KMA", "length": 10068, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "शासन शहीद कुटुंबाच्या पाठीशी : गृहमंत्री अनिल देशमुख | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर शासन शहीद कुटुंबाच्या पाठीशी : गृहमंत्री अनिल देशमुख\nशासन शहीद कुटुंबाच्या पाठीशी : गृहमंत्री अनिल देशमुख\nनागपूर : दोन महिन्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात शत्रूंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले काटोलचे वीर पुत्र शहीद भूषण सतई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखाच्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत म्हणून वडील रमेश सतई व आई मीराबाई यांना प्रत्येकी 50 लाख अशी एक कोटी रुपयांची मदत केली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख [ Home Minister Anil Deshmukh ] यांनी सांगितले. शासन शहीद कुटुंबांच्या पाठीशी सदैव उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nजिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने काटोल येथील पोलीस स्टेशन परिसरात शहीद भूषण सत्ताई यांच्या कुटुंबीयांना एकूण 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत शासनातर्फे देण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते प्रतिकात्मक धनादेश देण्यात आला.\nजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, अतिरीक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय अधिकारी श्री.उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेश जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर श्रीमती शिल्पा खरपकर आदी यावेळी उपस्थित होते.\nमाजी सैनिकांना उद्देशून श्री. देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील विशेषतः नागपूर विभागातील तरुणांना सैन्य भरती होण्यासाठी प्रवृत्त करावे, तसेच त्यांना सर्व प्रकारची मदत करावी, आपल्या भागातील जास्तीत जास्त युवक-युवती सैन्यात भरती होतील, यावर माजी सैनिकांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.\nकार्यक्रमात सैन्यात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक रवींद्र वानखेडे, विष्णू गोटे, नंदकुमार कोरडे, जयवंत चाकोले, अमोल राऊत यांचा गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिल्पा खरपकर यांचाही सत्कार केला. या कार्यक्रमास शहीद भुषण सतई यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते\nPrevious article९५ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या १५ फेब्रुवारीला\nNext articleगृहमंत्री देशमुख, जलसंपदा मंत्री पाटील यांची दीक्षाभूमीला भेट\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-26T19:15:20Z", "digest": "sha1:D5FJ6SAGR7ZWXGBESAS4MXOI5F76ZRK3", "length": 9363, "nlines": 108, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळ : जनता कर्फ्यू काटेकोर, जनता मात्र विनाकारण रस्त्यावर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळ : जनता कर्फ्यू काटेकोर, जनता मात्र विनाकारण रस्त्यावर\nभुसावळ : जनता कर्फ्यू काटेकोर, जनता मात्र विनाकारण रस्त्यावर\nकोरोना संक्रमणाची साखळी तुटण्यासाठी भुसावळकरांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे\nभुसावळ : कोरोनाची संक्रमणाची साखळी तुटण्यासाठी भुसावळात शनिवारी व मंगळवारी दोन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असलातरी व्यापारी व व्यावसायीकांकडून प्रतिष्ठाने काटेकोर बंद ठेवण्यात आली असलीतरी नागरीकांकडून मात्र नियमांना हरताळ फासली जात आहे. विनाकारण नागरीक शहरातील रस्त्यांवर फिरत असल्याचे चित्र असल्याने जनता कर्फ्यूचा उद्देश साध्य होणार कसा असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. प्रशासन व पोलिस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरात आतापर्यंत कोरोना बाधीांची संख्या तबल 830 वर पोहोचली असून तब्बल 59 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. अशा पार्श्‍वभूमीवर स्वयंशिस्त भुसावळकरांनी पाळणे तितकेच गरजेचे आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nकेवळ अत्यावश्यक सेवा सुरू\nशहरातील कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी आठवड्यातून मंगळवार व शनिवारी दोन दिवस जनता कर्फ्यू पाळला जात आहे. या दिवशी जीवनावश्यक श्रेणीतील भाजीपाला विक्री व किराणा दुकाने तसेच अन्य सर्व व्यावसाय बंद ठेवण्यात येत आहेत तर दुधाची विक्री सकाळी 7 ते 10 व दुपारी 4 ते सायंकाळी 7 या काळातच केली जात आहे शिवाय हॉस्पिटल, मेडिकलची सेवा नियमितपणे 24 तास सुरू ठेवण्यात आली आहे.\nपालिका व पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा\nजनता कर्फ्यूवर नजर ठेवण्यासाठी पालिकेचे पथक नेमण्यात आले आहे मात्र पथकाकडूनही आता ठोस कारवाई होत नसल्याने व्यावसायीकांचे फावले आहे शिवाय पोलिस प्रशासनाने मरगळ झटकून विनाकारण रस्त्यांवर येणार्‍यांवर कारवाईची गरज आहे मात्र तसे होत नसल्याने नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर शहरात वावर वाढला आहे ही बाब शहरासाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे.\nशहरात सोमवारपर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या तब्बल 830 वर पोहोचली होती तर त्यातील 59 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे शिवाय 522 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. भुसावळातून कोरोना हद्दपार करण्यासाठी भुसावळकरांनी स्वयंशिस्त पाळणे काळाची गरज आहे. पोलिस व प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.\nभुसावळात पोलिसांवर दगडफेक : एका आरोपीला अटक\nभुसावळ विभागात क्यूआर कोडद्वारे कॉन्टॅक्टलेस तिकिट तपासणी\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देश���त ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/anti-national-politics-of-modi-shaha/", "date_download": "2021-07-26T20:25:01Z", "digest": "sha1:3WDWXCYQKSQTRANE4IHFFF5PDUNJRSCX", "length": 30791, "nlines": 88, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "मोदी - शहा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण - Prabuddh Bharat", "raw_content": "\nमोदी – शहा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण\n१५ तारखेला #NRC #CAA(Citizenship Amendment Act विरोधात आसाम तसेच दिल्लीमधे उसळलेल्या आंदोलनाविषयी बोलताना मोदी म्हणाले “आंदोलकांच्या कपड्यांवरून कोण हिंसा करत आहे हे तुम्हाला ओळखता येईल.” या देशात पेहरावावरून शीख आणि मुस्लिम समुदाय सहज ओळखता येतात. मोदींचा इशारा जामिया मिलियाच्या आंदोलनकारी विद्यार्थी, विद्यार्थिनींकडे होता. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. पंतप्रधानपदाची घटनात्मक जबाबदारी स्वीकारत असताना देशाच्या नागरिकांमध्ये भेदभाव न करण्याची शपथ घेतली जाते. पण मोदींनी मुस्लिम समाजाविरोधात गरळ ओकून अनेकदा ही शपथ मोडली आहे.\nमोदीशाच्या कारभाराचा महत्वाचा आधार म्हणजे मुस्लिमद्वेष. या सरकारने आजवर घेतलेले निर्णय पहा. ज्या निर्णयामुळे मुस्लिम समाज भरडला जाणार आहे, दुखावला जाणार आहे ते निर्णय घेण्यास हे सरकार मागेपुढे पहात नाही. ट्रिपल तलाक, ३७०, NRC, CAB या सर्व निर्णयांचा फटका हा मुस्लिम समाजालााच जास्त बसणार आहे हे उघड आहे. हे सरकार एका पाठोपाठ एक मुस्लिम विरोधी निर्णय का घेत आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांचे हीत सांभाळणारे निर्णय घेण्यास हे सरकार एकीकडे दुर्लक्ष करत आहे पण मुस्लिम समाजाला ज्याचा फटका बसेल असे निर्णय मात्र बेधडक घेतले जात आहेत. मुस्लिम विरोधी निर्णय घेतल्यावर सुखावणारा एक मोठा नवशिक्षीत नवश्रीमंत, नवमध्यम, नवं हिंदू वर्ग या देशात मोठ्या प्रमाणात आहे. कुटुंबाकडून वारसा हक्कात मिळालेला मुस्लिम, दलित द्वेष, आरएसएस शाखा व संलग्न धर्मांध संगठना आणि व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतुन मिळालेले ईतिहास, वर्तमानातील घटनांची तोडामोड करून तयार केलेले मुस्लिम विरोधी धडे यावर हा वर्ग पोसला गेला आहे. मुस्लिम भरडला जातो म्ह���ून हा वर्ग मोदींच्या मागे उभा आहे. स्वतःच नुकसान झालं तरी चालेल पण मुस्लिम समाजाला धडा शिकवलाच पाहिजे या विचाराने पछाडलेले हे लोक आहेत. कधीकाळी पाकिस्तानी हुकूमशहा जनरल झिया म्हणाला होता “घास खाऐंगे लेकीने एटम बम बनाएंगे” आता मोदी भक्त म्हणतात “पेट्रोल ५०० रुपये झालं तरी चालेल पण मोदीच पाहिजे.” पण भक्त असं का म्हणत आहेत यावर विचार झाला पाहिजे. भक्तांना मोदी फक्त मुसलमानांना धडा शिकवायला पाहिजे आहे. देशाचा विकास करावा अशी या भक्तांची अजिबात अपेक्षा नाही. मुळात देशाच्या प्रगतीशी भक्तांना काहीही देणंघेणं नाही कारण मुस्लिम, दलित, आदिवासींचा, आंबेडकरवादी, डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा द्वेष करून भक्तांच पोट भरत असतं. धर्मांधांच्या दृष्टीने गुजरात दंगल हे मोदींच सर्वात मोठं कर्तृत्व आहे. गुजरात दंगलीत मोदीने बाबू बजरंगी सारख्या गुंडांना मुसलमानांचे खून करण्यास मोकळीक दिली होती. सरकारी यंत्रणांच्या संगनमताने भाजप-आरएसएस, व्हिएचपीच्या गुंडांनी मुसलमानांचे खून केले. अश्याच दंगली घडवुन मुसलमानांना धडा शिकवण्यास उत्सुक असलेल्या नवं श्रीमंत, नव मध्यमवर्गीय धर्मांधांना मोदी हवेहवेसे वाटतात. या धर्मांधांच्या मागे मग ज्याचे जीवन मरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत, ज्याला रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो असा गरीब हिंदू वर्ग सुद्धा वाहवत जातो. सरकारला जाब विचारण्याऐवजी आपल्या अधोगतीला तो इस्लामिक आक्रमकांना जबाबदार मानतो. आपल्या सद्य परिस्थितीला वर्तमान सरकारची ध्येयधोरणे जबाबदार आहेत हा विचार करण्याची उसंत सुद्धा त्याला भाजप-आरएसएसच्या गोबेल्सच्या बापालाही लाजवेल अश्या अपप्रचार यंत्रणेमुळे मिळत नाही. प्रिंट, इलेक्टरोनिक, सोशल मीडियाला कवेत घेणारी भाजप-आरएसएसची अपप्रचार यंत्रणा हा वेगळ्या लेखाचा विषय आहे.\nदेशाच्या उध्वस्त होत असलेल्या अर्थव्यवस्थेवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी मोदींनी मुद्दाम #CAA आणले असा आरोप एड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. या आरोपात तथ्य आहे. देशाचा जीडीपी अधिकृतपणे ४.५ सांगितला जात आहे पण हा आकडा जीडीपी गनन प्रक्रियेत बदल करून मिळवला गरला आहे असा अर्थतज्ञांचा आरोप आहे. देशाचा जीडीपी प्रत्यक्षात १.५ ते २.५ ईतका असावा असे तज्ञांचे म्हणणे आहे. मालवाहू गाड्यांची विक्री नीचांकी पातळीवर आ���े. उद्योग क्षेत्राकडून विजेची मागणी कमी झाली आहे. सिमेंट मागणी कमी झाली आगे. आपल्या मुच्युएल फंडांचे मागील दोन वर्षातील रिटर्न तपासा, बाजारात सोनारांना मागची दिवाळी कशी गेली ते विचारून पहा. दुपारी १२ – १ च्या सुमारास नाका कामगारांच्या ठिकाणांना भेटी द्या आणि अर्थव्यवस्थेच सत्य जाणून घ्या. मालवाहू गाड्यांची खरेदी, विजेची मागणी, सिमेंटची मागणी, सोन्याची विक्री, नाका कामगारांची मागणी हे देशाच्या विकासाची कथा सांगत असतात. बेरोजगारीने मागील ४५ वर्षाचा उच्चांक गाठला आहे. जीडीपी कमी झाला की बेरोजगारी वाढते हे साधसरळ समीकरण आहे. हे बेरोजगार रिकामे हात आपल्याला जाब विचारण्यासाठी आपल्या दिशेने वळू नयेत म्हणून देशात #CAA च्या निमित्ताने विद्वेषाच वातावरण निर्माण केलं जातं आहे. जनतेच लक्ष सरकारच्या आर्थिक अपयशाकडून धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे. आर्थिक आघाडीवर सरकारच्या अपयशाची चर्चा होण्याऐवजी धर्मावरून नागरिकतेच्या मुद्दयावर चर्चा घडवली जात आहे. या विद्वेषाच्या वातावरणावर मुस्लिमविरोधी झुंड आरूढ झाली आहे.\nही मुस्लिमविरोधी झुंड मुळात नारसिस्ट आहे. मुसलमानांच्यानंतर यांना आंबेडकरवाद्यांना, डाव्यांना. झुंडशाहीला, धर्मांधतेला विरोध करणाऱ्या सर्वांना ही झुंड धडा शिकवण्याची भाषा करते. या झुंडीच्या तोंडी शिवाजी महाराजांचे, भगत सिंहाचे नाव असले तरी तावडीत सापडलेल्या शत्रूपक्षाच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवणाऱ्या शिवाजी महाराजांऐवजी शत्रूपक्षाच्या स्त्रियांवर बलात्कार न करता त्यांना सन्मानाने परत पाठवणे ही सद्गुणविकृती आहे असे प्रतिपादन करणारा सावरकर रोल मॉडेल वाटतो. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची भाषा करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर शत्रू वाटतात तर गांधी, नेहरू हिंदू विरोधी वाटतात. भाजप-आरएसएस त्यांच्या हजारो संगठनांच्या देशभर पसरलेल्या जाळ्याच्या माध्यमातून समाजात विषाची पेरणी करत असताना अनेक समाजवाद्यांनी त्यांना बळ दिले, काँग्रेस मधील संघी नेत्यांनी त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले तर आंबेडकरवादी आणि डावे प्रक्षोभ व्यक्त करण्या पलीकडे फार काही करु शकले नाहीत. काँग्रेसने तर डाव्यांना कमजोर करण्यासाठी सावरकरवादी शिवसेनला मुंबईत बळ दिले. बंगाल, केरळ मध्ये भाजपला छुपी मदत केली. नरसिम्हां राव काँग्रेस सरकार मधे असताना त्यांनी संघाचे गुणगान गात संघावरील बंदी उठवली. तेच नरसीम्हाराव देशाचे पंतप्रधान असताना बाबरी मस्जिद पाडली गेली हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. या नरसीम्हारावांचा व्हिएचपीने आमचे पाहिले पंतप्रधान असा गौरव केला होता. सावरकरांचे गुणगान गाणारा शरद पवारांचा एक जुना व्हिडियो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि संभाजी भिडे यांचे सख्य उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. सावरकर हा एनसीपी आणि शिवसेनेला जोडणारा दुवा आहे. राहुल गांधी संसदेत माफी मागायला मी काही सावरकर नाही असे म्हणत असताना महाराष्ट्रात तीच काँग्रेस सेना-एनसीपी सोबत सत्तेत बसलेली आहे. धर्मांधता ही केवळ मुस्लिम, दलित, आदिवासी, आंबेडकरवादी आणि डाव्यांसाठीच घातक नसून ती बहुसंख्य हिंदूंसाठी सुद्धा घातक आहे. वेळीच डोळे उघडले नाहीत तर बहुसंख्य हिंदू हा एक दिवस या धर्मांधतेचा बळी ठरणार आहे. धर्मांधता हि आधुनिकतेच्या, विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या विरोधात आहे. गुरुमुर्थी सारखा प्लास्टिक सर्जरी आणि पुष्पक विमान वगैरेंवर अगाध श्रद्धा, विश्वास असणारा माणूस आरबीआयच्या संचालक मंडळावर नेमल्याबर आरबीआयची स्वायत्त घोक्यात येणे हा योगायोग नाही. सरकारला सर्वाधिक नफा मिळवून देणारी ओएनजीसी संबीत पात्रा संचालक झाल्यावर तोट्यात जाणे योगायोग नाही. बाबरी मशिदीखाली सापडलेले गैर इस्लामिक म्हणजे बौद्ध स्तूपाचे किंवा जैनांच्या मंदिराचे अवशेष आहेत असा स्पष्ट निर्वाळा ICHR देत नाही हा योगायोग नाही. राखीगढी मधे सापडलेले डीएनए पुरावे हरप्पाला वैदिक असण्याच्या दाव्याला फोल ठरवत असताना वसंत शिंदे ढळढळीत पुरावे समोर असताना वसंत शिंदे उलट दावा करून जगात भारताचे हसे करून घेतात हा योगायोग नाही. कांद्याचे भाव वाढल्यावर मी आमी माझा परिवार कांदा खात नाही त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही असे निर्मला सिथारमन म्हणते हा योगायोग नाही. रघुनाथ माशेलकर सारख्या CSIR च्या माजी संचालकाला गोमूत्रावर संशोधन करण्यास लावणे हा योगायोग नाही. ही सगळी सरकारच्या धर्मांधतेची उदाहरणं आहेत.\nदेश हा केवळ भूभागाचा बनलेला नसतो तर त्या भूभागावर राहणाऱ्या लोकांचा बनलेला असतो. देश हा विशिष्ट भूभागात राहणाऱ्या लोकांमधे असलेल्या परस्पर बंधुत्वाच��या भावनेचा अविष्कार असतो. स्टेट आणि लोकशाही त्यानंतर येतात. पेशवे काळात मराठा साम्राज्याच्या प्रभावाखालील प्रदेशाच्या सीमा दिल्ली ते तंजावर आणि पंजाब ते बंगाल पर्यंत विस्तारल्या गेल्या होत्या. अहमद शाह अब्दाली जेव्हा दिल्लीवर चाल करून आला तेव्हा त्याच्या विरोधात लढायला केवळ मराठेच गेले. शीख, जाट यांनी मराठा फौजेला मदत केली नाही. कारण पेशव्यांच्या अधिपत्त्याखाली विस्तीर्ण भूभाग असला तरी या भूभागावर राहणाऱ्या मराठा, शीख, जाट लोकांमधे देशभावनेचा आणि बंधुत्वाचा अभाव होता. खुद्द पेशवा फौज जातीपातीत विभागली गेली होती. पेशवा, मराठा फौजांना वारंवार द्याव्या लागणाऱ्या चौथ मुळे उत्तरेतील शीख, जाट राजे पुरते वैतागले होते. चौथ म्हणजे प्रोटेक्शन मनी. बंगाल मधे तर मराठा फौजा बारगीर म्हणून पुरत्या बदनाम झाल्या होत्या. बंगाल मधे राघूजी भोसलेच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी जो प्रचंड हाहाकार उडवला होता त्याचे थरकाप उडवणारे वर्णन महाराष्ट्र पुराण या बंगाली भाषेत लिहिल्या गेलेल्या तत्कालीन पुस्तकात ऊपलब्ध आहे. ब्रिटिशांनी सुद्धा त्याच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. पंजाब सहित संपूर्ण उत्तर भारतातील बहुसंख्य जनतेसाठी पेशवे, मराठे आणि अब्दाली हे दोघेही सारखेच परकीय होते. शीख आणि जाटांना पेशवा, मराठा फौजेविषयी देशबांधव किंवा धर्मबांधव म्हणून ममत्व नव्हते. बंगाल मध्ये हाहाकार उडवणाऱ्या राघूजी भोसलेच्या फौजांना बंगाली मुस्लिम तर दूर बंगाली हिंदूंविषयी सुद्धा तिळमात्र प्रेम नव्हते. उत्तर भारतातील, बंगाल मधील बहुसंख्य हिंदू जनतेच्या दृष्टीने पेशवा, मराठा फौजा अब्दाली सारख्याच परकीय ठरल्या ही बाब हिंदुराष्ट्रवादाच पितळ उघड पाडते.\nआज बहुसंख्य मराठी, बंगाली, तामिळ जनतेला मोदिशा जोडी एखाद्या परकीय आक्रमकांपेक्षा फार वेगळी वाटत नाही. महाराष्ट्रात जेव्हा काँग्रेस, एनसीपी, शिवसेना एकत्र आले तेव्हा अनेकांनी त्याकडे मोदीशाच्या आक्रमणासमोर महाराष्ट्र एकत्र आला या दृष्टीने पाहिले. कोणतीही कट्टरता मग ती धार्मिक असो वा भाषिक, प्रांतीय, जातीय किंवा वांशिक असो ती मानवताविरोधी, लोकशाही विरोधी आहे आणि अंतिमतः विनाशकारी आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदींची गरज नाही त्यासाठी नाझीवादातून हिटलरने घडवलेला ज्यूंचा नरसं���ार आणि शेवटी झालेल्या जर्मनी, जपानच्या विनाशाच उदाहरण पुरेस आहे. मोदीशहांची धर्मांधता आज जरी देशातल्या एका मोठ्या वर्गाला हवीहवीशी वाटत असली तरी ती कट्टरता अराजकाकडे, लोकशाहीच्या पतनाकडे आणि अंतिमतः विनाशाकडे घेऊन जाणारी आहे हे लक्षात घेऊन या कट्टरतेच्या आड या सरकारने घेतलेल्या भांडवलदार धार्जिण्या तसेच केवळ मुस्लिम नाही तर दलित, आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी विरोधी आणि पर्यायाने बहुसंख्य हिंदूविरोधी निर्णयांचा प्रखर विरोध केला गेला पाहिजे. नाहीतर अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करायला निघालेल्या या गॅंगकडून देशाचे बाल्कनायजेशन होण्यास फार वेळ लागणार नाही.\nभारतीय नागरिकत्व विरुद्ध आरएसएसचे नागरिकत्व\nभारतीय नागरिकत्व विरुद्ध आरएसएसचे नागरिकत्व\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/BACK-TO-BACK-HIT-DESIGN-4RmuyJ.html", "date_download": "2021-07-26T19:28:05Z", "digest": "sha1:IU2QFMSZWAP5S6K56NJV7BJLA64LHMM5", "length": 2786, "nlines": 40, "source_domain": "www.punepravah.page", "title": "BACK TO BACK HIT DESIGN*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/ugQoD8.html", "date_download": "2021-07-26T19:52:52Z", "digest": "sha1:MYGZ5U2HBDWSGV3IEP5CMKZKF6V2Z2I2", "length": 5753, "nlines": 37, "source_domain": "www.punepravah.page", "title": "स्पर्धकांना मिळालेल्या गाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल - 'सिंगिंग स्टार', ४-५ सप्टेंबर, फर्माईश विशेष", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nस्पर्धकांना मिळालेल्या गाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल - 'सिंगिंग स्टार', ४-५ सप्टेंबर, फर्माईश विशेष\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nस्पर्धकांना मिळालेल्या गाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल - 'सिंगिंग स्टार', ४-५ सप्टेंबर, फर्माईश विशेष\nसोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या\nया कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या आठवड्यात फर्माईश विशेष भाग असून स्पर्धकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांकडून गाण्यांच्या फर्माइशी आल्या आहेत. स्पर्धक ती गाणी या विशेष भागात सादर करणार आहेत.\nसुबोध भावे, शुभांगी गोखले, मकरंद अनासपुरे, मुक्ता बर्वे, अभिज्ञा भावे, सई ताम्हणकर, सुमित राघवन, कविता लाड-मेढेकर, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी आपल्या स्पर्धक-मित्रांसाठी गाण्याच्या खास फर्माइशी पाठवल्या आहेत.\n'सिंगिंग स्टार'मध्ये आरती वडगबाळकर, आस्ताद काळे, अभिजीत केळकर, अजय पुरकर, अंशुमन विचारे, अर्चना निपाणकर, गिरिजा ओक, पूर्णिमा डे, संकर्षण कऱ्हाडे, स्वानंदी टिकेकर, यशोमन आपटे हे स्पर्धक कलाकार आहेत.\n४ आणि ५ सप्टेंबरला प्रसारित होणाऱ्या भागांत स्पर्धक गाणार आहेत त्यांच्या कलाकार मित्रांनी फर्माईश केलेली गाणी\nपाहा, 'सिंगिंग स्टार' शुक्र.-शनि., रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.\nगाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे...\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2015/01/blog-post.html", "date_download": "2021-07-26T19:46:29Z", "digest": "sha1:T7GPUHTQTFMXLIU7MCKDZO5GAOKED6HM", "length": 18968, "nlines": 246, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: तेथे कर माझे जुळती - भाग १७ - स्व.भाऊसाहेब भुस्कुटे (पूर्वार्ध)", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nतेथे कर माझे जुळती - भाग १७ - स्व.भाऊसाहेब भुस्कुटे (पूर्वार्ध)\nमाझे लग्न ठरल्यानंतर मी एक लहानसा फ्लॅट भाड्याने घेतला. तिथे स्थिरस्थावर व्हायच्या आधीच मला एक निरोप आला की अलकाचे म्हणजे माझ्या भावी वधूचे भाऊसाहेबकाका मला भेटायला (आणि माझे घर पाहायला) अमक्या दिवशी संध्याकाळी येणार आहेत. पण तोंवर मी फक्त झोपण्यासाठी एक पलंग आणि चहा करण्यापुरती दोन चार जुजबी भांडी घरात आणून ठेवली होती. त्यांच्या व्यतिरिक्त माझ्या घरात (पहायला असे) काहीच नव्हते. फक्त भेटायचे असते तर ते जिथे आले असतील तिथे जाऊन मीच त्यांना भेटून आलो असतो, पण त्यांना माझे घर पहायचे होते.\nठरल्या वेळी एका प्रचारकाला बरोबर घेऊन ते माझ्या घरी येऊन पोचले. त्यांची उंच आणि सुदृढ शरीरयष्टी, गोरापान आणि तेजःपुंज चेहेरा, त्यावर अत्यंत सात्विक भाव वगैरे पाहून मी क्षण��र त्यांचेकडे पहात राहिलो. भानावर येताक्षणी लगेच त्यांना वाकून नमस्कार केला तो फक्त औपचारिक नव्हता. माझ्याहून सर्वतोपरीने खूप मोठ्या अशा व्यक्तिमत्वाबद्दल मनात दाटून आलेला आदरभाव त्यात होता. माझे काडेपेटीएवढे आणि तेसुद्धा ओकेबोके असे घरकुल पाहून त्यांना काय वाटले असेल कोण जाणे, पण त्यांनी ते बोलून दाखवले नाही. अत्यंत आपुलकीने त्यांनी माझी थोडी विचारपूस केली आणि इकडच्या तिकडच्या काही गोष्टी झाल्या. माझे कौतुक करण्यासारखे माझ्याकडे काही नव्हतेच, माझ्याबद्दल त्यांचे कितपत अनुकूल मत झाले होते तेही मला कळले नाही. पण ठरल्याप्रमाणे आमचे लग्न झाले आणि भाऊसाहेबकाकांचा आम्हाला आशीर्वाद मिळाला यात सगळे आले.\nलग्न झाल्यानंतर मी अनेक वेळा सासुरवाडीला गेलो. मध्यप्रदेशातल्या टिमरनी नावाच्या गावी भुस्कुट्यांची पुरातनकाळातली गढी आहे. पेशवाईच्या काळात शिंदे होळकर आदि मराठे सरदार उत्तरदिग्विजयासाठी निघाले तेंव्हा त्यांच्यासमवेत भुस्कुट्यांचे पूर्वज या भागात जाऊन स्थाइक झाले होते. आपल्या संरक्षणासाठी त्यांनी ही गढी बांधली असेल किंवा काबीज करून आपल्या ताब्यात घेतली असेल. तेंव्हापासून ती या कुटुंबाकडे आहे. त्या भागात लहानशा भुईकोट किल्ल्याला गढी म्हणतात. शनिवारवाड्याप्रमाणे त्याच्या सगळ्या बाजूंनी तटबंदी आहे, त्यात मध्ये मध्ये बुरुज आहेत आणि आत जाण्यासाठी एक अवाढव्य आकाराचा दरवाजा आहे.\nगढीच्या आत एक जुन्या काळातला प्रचंड मोठा वाडा आहे तसेच आणखी काही वास्तू आहेत. माझे लग्न झाले त्या वेळी भाऊसाहेब, बाबासाहेब आणि अण्णासाहेब यांची अशी तीन कुटुंबे त्यात रहात असत. त्यांच्यात कागदोपत्री वाटण्या झाल्या होत्या आणि तीन ठिकाणी वेगळ्या चुली मांडल्या गेल्या होत्या असे असले तरी मनाने ते सगळे कुटुंबीय एकमेकांशी घट्ट बांधलेले होते. काही तरी विचारायला किंवा सांगायला, मागायला किंवा द्यायला, नाहीतर अशाच नुसत्या गप्पा मारायला म्हणून रोजच बहुतेक सगळ्यांचे आपसात एकमेकांकडे जाणेयेणे चाललेले असे. गढीतली लहान मुले कुठेही एकत्र खेळत, कुणाकडेही खातपीत आणि कधीकधी झोपून पण जात असत. त्यांच्या दृष्टीने सगळे मिळून एकच कुटुंब होते, त्यांच्यात सख्खा, चुलत वगैरे भेदभाव नसायचा.\nआपले भाऊसाहेब अशा त्या अद्भुत कुटुंबाचे प्रमुख होते आणि त्या ��र्वांना एकत्र बांधून ठेवणारे सूत्रधार होते असेही कदाचित म्हणता येईल. त्यांच्या नावाचाच मोठा दरारा होता. निरनिराळ्या विषयांवरील आपापसातल्या बोलण्यातल्या संभाषणाची गाडी एका विशिष्ट वळणावर अनेक वेळा येत असे. \"यावर भाऊसाहेब काय म्हणतील त्यांना काय आवडेल त्यांना हे पटेल किंवा चालेल का\" वगैरे वगैरे... . त्यापुढची चर्चा \"त्या वेळी ते असे बोलले होते किंवा आणखी कधी त्यांनी तसे सांगितले होते किंवा तसे केले होते.\" अशा पद्धतीने चालत असे. आपली मते मांडतांना सुद्धा अशा प्रकारचा त्यांचा आधार घेतला जात असे.\nमाझ्या लहानपणी आमच्या वडिलांचासुद्धा घरातल्या सर्वांना प्रचंड धाक वाटत असे. त्यांच्या विरोधात ब्र उच्चारण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती, चुकून काही तरी विसंवादी शब्द तोंडातून निघतील या भीतीमुळे त्यांच्यासमोर असतांना सहसा कोणीही मोकळेपणे बोलत नसत, कधी कधी तर त्यांच्या समोर यायचेच टाळत असत. अशा प्रकारच्या वातावरणाचा मला अनुभव होता आणि त्यात माझी तिथे घुसमट होत होती, पण इथे मी त्रयस्थपणे पाहू शकत होतो. त्यावर विचार करू शकत होतो. माझे वडील शीघ्रकोपी असल्यामुळे त्यांचा राग अनावर होत असे याची सर्वांना धास्ती वाटायची. पण भाऊसाहेब मला तरी खूप शांत, प्रेमळ आणि सात्विक वृत्तीचे दिसत होते, त्यांच्या बोलण्यात मार्दव होते. तरीही सर्वांना त्यांची भीती का वाटावी हा प्रश्न मला पडत असे.\nकदाचित असे असेल की त्यांची बुद्धीमत्ता आणि विद्वत्ता सर्वसामान्यांहून खूप उच्च दर्जाची होतीच, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता आणि अनुभवविश्व अचाट होते. याचा सर्वांवर प्रभाव पडत असणार. \"केल्याने देशाटन, पंडितमैत्री सभेत संचार शास्त्रग्रंथविवेचन मनुजा चातुर्य येतसे फार शास्त्रग्रंथविवेचन मनुजा चातुर्य येतसे फार\" असे एक सुभाषित आहे. मूळच्याच कुशाग्र बुद्धीला या सर्वांची साथ मिळाली तर तिचा अफाट विकास होणार आणि भाऊसाहेबांच्या बाबतीत या चारही गोष्टी मुबलक प्रमाणात घडत असत. यामुळे सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी इतका आदरभाव निर्माण झाला होता की त्यांनी मार्गदर्शन करावे आणि आपण मुकाटपणे त्या रस्त्याने जावे असे इतराना नेहमीच वाटत असणार. त्यापेक्षा वेगळे काही केले तर त्यावर \"भाऊसाहेब काय म्हणतील\" असे एक सुभाषित आहे. मूळच्याच कुशाग्र बुद्धीला या सर्वांची साथ मिळाली तर तिचा अफाट विकास होणार आणि भाऊसाहेबांच्या बाबतीत या चारही गोष्टी मुबलक प्रमाणात घडत असत. यामुळे सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी इतका आदरभाव निर्माण झाला होता की त्यांनी मार्गदर्शन करावे आणि आपण मुकाटपणे त्या रस्त्याने जावे असे इतराना नेहमीच वाटत असणार. त्यापेक्षा वेगळे काही केले तर त्यावर \"भाऊसाहेब काय म्हणतील\" यापेक्षा सुद्धा \"यात आपलीच काही चूक होत आहे का\" यापेक्षा सुद्धा \"यात आपलीच काही चूक होत आहे का\" अशी शंका येत असेल किंवा \"बाकीचे लोक असे समजतील का\" अशी शंका येत असेल किंवा \"बाकीचे लोक असे समजतील का\" असा प्रश्नही पडत असेल. त्यापेक्षा कुठलेही काम भाऊसाहेबांना विचारून काहीही केलेले सर्वांना सुरक्षित वाटत असावे.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nबरॅक ओबामा आणि नरेन्द्र मोदी\nतेथे कर माझे जुळती - भाग १७ - स्व.भाऊसाहेब भुस्कुट...\nतेथे कर माझे जुळती - भाग १७ - स्व.भाऊसाहेब भुस्कुट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Krishna-Bhandari-elected-as-Birsa-Fighters-Pune-District-President.html", "date_download": "2021-07-26T19:22:39Z", "digest": "sha1:LLPLEFKUPL6BLBIWADKDOF4FQH3RZQLR", "length": 10058, "nlines": 71, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "कृष्णा भंडारी यांची बिरसा फायटर्स पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा कृष्णा भंडारी यांची बिरसा फा���टर्स पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड\nकृष्णा भंडारी यांची बिरसा फायटर्स पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड\nजुलै २२, २०२१ ,जिल्हा\nपुणे : कृष्णा भंडारी यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21 जुलै रोजी ऑनलाईन सभा घेण्यात आली. या सभेत राज्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बिरसा फायटर्स चे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी कृष्णा भंडारी यांची पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे घोषित केले.\nतत्पूर्वी कृष्णा भंडारी यांनी बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून त्यांची समाजाबद्धल काम करण्याची तळमळ लक्षात घेऊन त्यांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nआदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे यावेळी नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी यांनी सांगितले आहे.\nat जुलै २२, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्य��� बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%88%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-26T18:56:01Z", "digest": "sha1:6SVVNMO2FT22AO77NL4LZ2CMOAACNEDZ", "length": 26962, "nlines": 101, "source_domain": "mediawatch.info", "title": "जावईपुराण - Media Watch", "raw_content": "\n‘वड्रा’, ‘वढेरा’, ‘वडरा’ अशा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आणि ‘देशाचे जावई’ म्हणून उपहास होत असलेले रॉबर्ट वढेरा सध्या देशभरातील मीडियामध्ये व्यापून गेले आहेत. आतापर्यंत ‘सोनिया गांधींचे जावई’ आणि ‘प्रियंका गांधींचे पतिदेव’ एवढीच ओळख असलेल्या रॉबर्ट वढेरांची सारी कुंडली शोधून काढली जात आहे. 60च्या दशकाच्या पूर्वार्धात पंडित नेहरूंचे जावई आणि इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधी असेच चर्चेत आले होते.\nअर्थात, त्यांच्याबद्दलची चर्चा त्यांच्या स्वत:च्या कु���ल्या आर्थिक घोटाळ्यांबद्दल नव्हती, तर पंडितजींच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री कृष्णम्माचारी व नेहरूंचे सचिव एम. ओ. मथाई यांची प्रकरणं शोधून काढण्याबद्दलची होती. (फिरोज गांधींबद्दल सविस्तर माहिती 19 सप्टेंबरच्या ‘मीडिया वॉच’मध्ये प्रकाशित झाली आहे.) अर्थात, त्यामुळे आज सोनियाजी जशा त्रस्त असतील तशीच अवस्था पंडितजींची झाली होती. मोठय़ा कुटुंबाचा जावई हे तसंही मोठं नाजूक दुखणं असतं. (यामुळेच मोगलांच्या काळात शहाजहानसह अनेक मोगल राजांनी आपल्या राजकन्यांचा विवाहच केला नव्हता. आपल्या तोलामोलाचं देशात कुठलंही घराणं नाही. अमीर, सरदार, उमरावांच्या घरात मुलगी द्यायची नाही या धोरणामुळे मोगल राजकन्यांना सारं आयुष्य सोनेरी पिंजर्‍यात घालावं लागतं असे. त्यांची सार्‍याच अर्थाने घुसमट व्हायची. त्यातून अनेक कथा जन्माला आल्या आहेत. अर्थात, तो विषय वेगळा आहे.) तो जावई स्वत: कितीही कर्तबगार असला तरी बाहेरचं जग त्यावर फारसा विश्वास ठेवत नाही. अमुक स्त्रीचा पती आणि तमुक कुटुंबाचा जावई हीच ओळख त्याला शेवटपर्यंत चिपकून असते.\nत्यामुळेच आज रॉबर्ट वढेरा आपले सारे व्यवहार स्वच्छ आहेत, कायदा आणि नियमांच्या चौकटीतील आहे असे सांगत असला तरी त्यावर जनसामान्यांचा विश्वास बसत नाहीय. रॉबर्टला गांधी घराण्याचा जावई असल्याचा फायदा नक्कीच मिळाला असेल, अशीच सर्वाची समजूत आहे. स्वाभाविकही आहे ते. रॉबर्ट वढेराच कशाला, आपल्या इकडे साध्या आमदाराच्या पोराला सत्तेचा फायदा मिळतो. येथे तर देशातील सर्वांत प्रभावशाली कुटुंबाचा रॉबर्ट जावई आहे. त्याच्या आर्थिक भानगडीतील खरेखोटेपणा पुढेमागे बाहेर येईल वा दडपलाही जाईल. रोज नवीन घोटाळा बाहेर येणार्‍या या देशात लोकांना खरं काय ते बाहेर येईल याची आशा नाही. मात्र कुठलीही राजकीय पाश्र्वभूमी नसलेला रॉबर्ट वढेरा नावाचा माणूस गांधी कुटुंबाचा जावई कसा झाला हे जाणून घेण्याची सार्‍यांनाच उत्सुकता आहे.\nरॉबर्ट वढेरा यांचं कुटुंब हे मूळचं पाकिस्तानातील सियालकोटचं. फाळणीच्या वेळी रॉबर्टचे आजोबा हुकूमतराय वढेरा आपली पत्नी व ओमप्रकाश, राजेंद्र या दोन मुलांसह बंगलोरला आले. तेथे त्यांनी सियालकोटमध्ये असलेला पितळी भांडीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र काही महिन्यांतच त्यांनी आपलं बस्तान उत्तर प्रदेशातील मुर���राबाद येथे हलविलं. लवकरच या कुटुंबाचा व्यवसाय भरभराटीस आला. कलाकुसर केलेल्या पितळेच्या वस्तू ते देशभर पाठवीत असे. काही काळातच एक सुखवस्तू व प्रतिष्ठित कुटुंब म्हणून त्यांची मुराराबादमध्ये गणना व्हायला लागली. तेथील सिव्हिल लाईन भागात त्यांनी एक मोठी कोठीही विकत घेतली. येथेच राजेंद्र व मारियन वढेरा यांनी रॉबर्टला जन्म दिला. रॉबर्टची आई मारिया या जन्माने स्कॉटिश आहेत. त्यांचा आणि राजेंद्र वढेरांचा प्रेमविवाह होता. (प्रियंका आणि राबर्ट या दोघांचीही आई परदेशी. हे या दोघांतील साम्य आहे.) प्रारंभीचं शिक्षण मुराराबादमध्ये झाल्यानंतर रॉबर्टला शिक्षणासाठी दिल्लीत ब्रिटिश स्कूलमध्ये टाकण्यात आलं. या महागडय़ा शाळेत परदेशी राजदूतांची आणि भारतात परदेशासारखं जगू इच्छिणार्‍या इंग्रजाळलेल्या भारतीयांची मुलं शिकतात. येथेच वयाच्या 13व्या वर्षी रॉबर्ट आणि प्रियंकाची पहिली भेट झाली. (साप्ताहिक आऊटलूकला दिलेल्या मुलाखतीत स्वत: प्रियंकानेच ही माहिती दिली होती. मला कुठलीही वेगळी ट्रिटमेंट न देता इतरांसारखी एक व्यक्ती म्हणून तो माझ्याशी सहजपणे वागला हे तिने मुलाखतीत सांगितले होते.) शालेय शिक्षण झाल्यानंतर प्रियंकाने ‘जिझस अँण्ड मेरी महाविद्यालया’त मानसशास्त्राच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान प्रियंका आणि रॉबर्टमध्ये जवळीक निर्माण झाली. वडिलांच्या निर्घृण हत्येने त्या काळात प्रियंका हादरून गेली होती. अशा वेळी तिला मानसिक आधाराची गरज होती. रॉबर्टने तो आधार तिला दिला. त्या काळात गांधी कुटुंब काहीसं पडद्याआड गेलं होतं. सोनियाजी सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. स्वाभाविकच प्रियंकाच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींकडे कोणाचं लक्ष नव्हतं. त्यादरम्यान रॉबर्ट आणि प्रियंका हे नवी दिल्लीतील डिस्कोथेकमध्ये अनेकदा जात असे. मात्र या दोघांनी लगAाचा निर्णय घेईपर्यंत बाहेरच्या जगाला त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत माहिती नव्हती. 18 फेब्रुवारी, 1997 ला फार गाजावाजा न करता हे दोघे विवाहबद्ध झालेत. या लगAाच्या सार्‍या व्यवस्थेकडे अमिताभ बच्चनने जातीने लक्ष दिले होते. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठीही प्रवेशद्वारावर तो स्वत: उभा होता. येथे रॉबर्ट वढेरा पहिल्यांदा जगासमोर आला. मात्र लगAानंतर या दोघांनी लो-प्रोफ���ईल राहणंच पसंत केलं. सार्वजनिक कार्यक्रम आणि मीडियापासून ते दूरच राहत असे. निवडणुकीदरम्यान अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांतील प्रचारात तेवढे ते दिसत. या दोघांना रेहान आणि मिरया ही दोन गोंडस मुलं आहेत. एवढी माहिती सोडली तर बाकी त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती बाहेर येत नसे. मात्र पुढे हळूहळू रॉबर्ट दिल्लीतील उच्चभ्रूच्या पार्टय़ामध्ये दिसायला लागला. त्यातून तो उत्कृष्ट डान्सर असल्याची बाब समोर आली. त्याला स्वत:ला नियमित व्यायाम व इतर क्रीडाप्रकारांची आवड असल्याचेही समजले. तो दररोज जवळपास तीन तास जिममध्ये घालवतो. त्याचे मसल्स, बॉडी ही सलमान खान, हृतिक रोशन आदी सिनेस्टारपेक्षा कुठल्याही अर्थाने कमी नाही. गोल्फ, सायकलिंग, मोटर रेसिंग यांत तो भरपूर रमतो हे इंग्रजी वर्तमानपत्रातील ‘पेज तीन’वरील बातम्यांमुळे समजायला लागले. नवनवीन फॅशनचे उत्तमोत्तम कपडे घालण्याचीही रॉबर्टला हौस आहे. काही महिन्यांपूर्वीच ‘दिल्ली स्टाईल ऑयकान’ या पुरस्काराने त्याला गौरविण्यात आलं आहे.\nलगAानंतर काही वर्षांनी रॉबर्ट आणि प्रियंका दिल्लीत लोधी इस्टेटमधील शासकीय बंगल्यात राहायला लागले. दरम्यान उद्योगी कुटुंबातील रॉबर्टने आपल्या घरचा मूळ व्यवसाय वाढविण्याकडे लक्ष देणे सुरू केले होते. त्यासाठी दिल्लीत त्याने ईंशु एुेि ही कृत्रिम दागिने व सजावटीच्या वस्तू तयार करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या देशांत सामान निर्यात करत असे. दिल्लीत भाजपाच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचं सरकार असताना रॉबर्टचं विश्व आपलं कुटुंब आणि व्यवसाय एवढय़ापुरतंच मर्यादित होतं. रॉबर्टच कशाला, त्या काळात सारं गांधी कुटुंबच अज्ञातवासात असल्यासारखं वागत होतं. दरम्यान गांधी कुटुंबासोबत चांगला मिळूनमिसळून गेलेल्या रॉबर्टचे त्याच्या स्वत:च्या कुटुंबासोबत खटके उडायला लागल्याच्या बातम्या बाहेर यायला लागल्या होत्या. असं म्हटलं जातं की, रॉबर्ट आणि प्रियंकाचा विवाह त्याच्या वडिलांना पसंत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी कुरबुरी सुरू असतं. जानेवारी 2002 मध्ये रॉबर्टने दिल्लीतील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन आपण आपल्या कुटुंबासोबत संबंध तोडत असल्याचे घोषित केलं. अनेकांसाठी हे धक्कादायक होतं. मात्र त्याचे वडील ��� भाऊ गांधी कुटुंबासोबतच्या नातेसंबंधांचा फायदा घेऊन अनेकांना काँग्रेस कमिटी कार्यालयात वा इतर ठिकाणी नोकरी लावतो असे आश्वासने देऊन फसवणूक करीत असल्याचे प्रकरण समोर आल्याने रॉबर्टने त्यांच्यासोबतचे संबंध तोडल्याचे काँग्रेसच्या वतरुळातून तेव्हा सांगण्यात आले होते. नंतरच्या काही वर्षांत रॉबर्टच्या कुटुंबाला एकापाठोपाठ एक दुर्घटनांना सामोरे जावे लागले. त्याची बहीण मिशेलचा एका ट्रक अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर 2003मध्ये त्याचा मोठा भाऊ रिचर्डने आत्महत्या केली. 2009मध्ये त्याचे वडील राजेंद्र वढेरा यांनी दिल्लीत युसूफ रॉय मार्गावरील एका गेस्टहाउसमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्यामागचे नेमके कारण अजूनही बाहेर आले नाही. सोनिया गांधींच्या जावयाचा मामला असल्याने मीडियानेही त्याची फार चर्चा केली नाही.\nकुटुंबाबाबत एकापाठोपाठ एक वाईट घटना घडत असताना रॉबर्टला मात्र चांगले दिवस आले होते. केंद्रात काँग्रेसचे सरकार आणि सोनिया गांधी सर्वसत्ताधीश झाल्याने रॉबर्टच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटायला लागले होते. त्याने एकापाठोपाठ एक कंपन्या स्थापन करण्यास सुरुवात केली.पितळी सजावटीच्या वस्तू विकण्यात आता काही अर्थ नाही हे लक्षात घेऊन तो रिअल इस्टेटच्या धंद्यात उतरला. सोनिया गांधींच्या जावयाला मदत करण्यासाठी ‘डीएलएफ’सारख्या व्यावसायिक कंपन्या, राजकारणी, दलाल सारेच सज्ज होते. बघता बघता रॉबर्टचं विमान उडायला लागलं. त्याने काही महिन्यांतच चॉटर्ड विमान भाडय़ाने देण्याची कंपनीही उघडली. इतरही अनेक व्यवसायांत त्याने हात टाकला. सोनिया गांधींचा जावई म्हटल्यानंतर त्याने जिथे हात टाकला त्याचं सोनं होणार हे ठरलं होतंच. तसंच ते झालंही. गेल्या वर्षी ‘नेटवर्थ डॉट कॉम’ या वेबसाईटने रॉबर्ट वढेराची संपत्ती 2.1 अरब डॉलर म्हणजे 10,920 करोड रुपये असल्याचे घोषित केलं होतं. त्या बातमीचा कोणी इन्कार केला नव्हता. तर हे असं ‘जावईपुराण.’ यातील कथा एकापेक्षा एक रंजक.\n(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)\nPrevious articleही अशीही माणसं असतात..\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . र���खठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\n“अपनी मर्जीसे कहां अपने सफरके हम है..”\nअविस्मरणीय लेह- लडाख सहल\nकैसा यह मेरे जिस्म में इक शोर मचा है..\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6.html", "date_download": "2021-07-26T18:53:57Z", "digest": "sha1:HBXHYJUCAJWDDU4CMZAH22MBNL6C2IS6", "length": 20853, "nlines": 243, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "`विकेल ते पिकेल’ धोरणाची दिशा ठरली - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n`विकेल ते पिकेल’ धोरणाची दिशा ठरली\nby Team आम्ही कास्तकार\nऔरंगाबाद : ‘विकेल ते पिकेल’ या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करावयाच्या कृती आराखड्यासंदर्भात गुरुवारी (ता.३) कार्यशाळा झाली. त्यामध्ये चर्चेअंती कृती आराखड्याची दिशा ठरविली गेली. औरंगाबाद जिल्ह्यासाठी मका, जालना जिल्ह्यासाठी मोसंबी, बीडसाठी बाजरी हे पीक निश्चित झाले आहे.\nविभागीय कृषि सहसंचालक कार्यालय औंरगाबादच्या वतीने आयोजित विभागीय ‘विकेल ते पिकेल’ कृती आराखडा कार्यशाळा कृषि विज्ञान केंद्राच्या सभागृहात गुरुवारी (ता.३) झाली. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, औरंगाबादचे विभागीय कृषी सहस��चालक डॉ. डी. एल. जाधव, बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. दत्तात्र्यय मुळे, औरंगाबादचे डॉ. तुकाराम मोटे, फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, ‘केव्हीके’चे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे आदींनी सहभागी होऊन विभागीय कृती आराखडा राबविण्यासंदर्भात चर्चा\nडॉ. मुळे म्हणाले, ‘‘ या योजनेत पोकरा, आरकेव्हीवाय आदी योजनेतून शेतकरी उत्पादक कंपन्यांना लाभ देऊ शकतो. जालना जिल्ह्याची मोसंबी, बीडचे सीताफळ अशा राज्यातील एकूण २६ पिकांची आजवर मानांकने झाल्याची नोंद आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पीक ठरवून दिले आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी मका, जालना जिल्ह्यासाठी मोसंबी, बीडसाठी बाजरी हे पीक निश्चित झाले आहे.’’\nदेशमुख म्हणाले, ‘‘राष्ट्रीयकृत बँकेचे वेळेवर सहकार्य मिळणे आवश्यक आहे. त्या सोबत या नवीन योजनेची माहिती देखील संबंधित बँक व्यवस्थापकाला असणे आवश्यक आहे.’’ डॉ. सूर्यकांत पवार आणि डॉ. किशोर झाडे यांनी विद्यापीठ कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.\nप्रत्येक तालुकानिहाय सक्रिय शेतकरी, गट पुरुष/महिला, शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी तयार केली जाणार आहे. कृषि विभाग किंवा जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक मंडळ, स्वयम सक्रीयची यादी करुन तालुका निहाय चर्चा सत्र होऊन त्यांना माहिती दिली जाणार आहे.\nकृषीक्षेत्र वगळता इतर क्षेत्राची या आपतकालीन परिस्थितीत कशी पीछेहाट झाली, याचा अहवाल पाहिला आहे. जग थांबले, तरी कृषिक्षेत्र थांबले नव्हते. त्यामुळे कितीही संकट या क्षेत्रात दिसत असली, तरी हेच क्षेत्र तारणार आहे.\n– डॉ. डी. एल. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक. औरंगाबाद.\n‘विकेल ते पिकेल’ या सोबतच गुणवत्ता हा निकष महत्वाचा आहे. त्याला सोडून आपल्या सर्वांना जाता येणार\n– डॉ. भगवानराव कापसे, फळबाग तज्ज्ञ, औरंगाबाद.\n`विकेल ते पिकेल’ धोरणाची दिशा ठरली\nऔरंगाबाद : ‘विकेल ते पिकेल’ या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करावयाच्या कृती आराखड्यासंदर्भात गुरुवारी (ता.३) कार्यशाळा झाली. त्यामध्ये चर्चेअंती कृती आराखड्याची दिशा ठरविली गेली. औरंगाबाद जिल्ह्यासाठी मका, जालना जिल्ह्यासाठी मोसंबी, बीडसाठी बाजरी हे पीक निश्चित झाले आहे.\nविभागीय कृषि सहसंचालक कार्यालय औंरगाबादच्या वतीने आयोजित विभागीय ‘विकेल ते पिकेल’ कृती आराखडा कार्यशाळा कृषि विज्ञान केंद्राच्या सभागृहात गुरुवारी (ता.३) झाली. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. दत्तात्र्यय मुळे, औरंगाबादचे डॉ. तुकाराम मोटे, फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, ‘केव्हीके’चे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे आदींनी सहभागी होऊन विभागीय कृती आराखडा राबविण्यासंदर्भात चर्चा\nडॉ. मुळे म्हणाले, ‘‘ या योजनेत पोकरा, आरकेव्हीवाय आदी योजनेतून शेतकरी उत्पादक कंपन्यांना लाभ देऊ शकतो. जालना जिल्ह्याची मोसंबी, बीडचे सीताफळ अशा राज्यातील एकूण २६ पिकांची आजवर मानांकने झाल्याची नोंद आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पीक ठरवून दिले आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी मका, जालना जिल्ह्यासाठी मोसंबी, बीडसाठी बाजरी हे पीक निश्चित झाले आहे.’’\nदेशमुख म्हणाले, ‘‘राष्ट्रीयकृत बँकेचे वेळेवर सहकार्य मिळणे आवश्यक आहे. त्या सोबत या नवीन योजनेची माहिती देखील संबंधित बँक व्यवस्थापकाला असणे आवश्यक आहे.’’ डॉ. सूर्यकांत पवार आणि डॉ. किशोर झाडे यांनी विद्यापीठ कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.\nप्रत्येक तालुकानिहाय सक्रिय शेतकरी, गट पुरुष/महिला, शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी तयार केली जाणार आहे. कृषि विभाग किंवा जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक मंडळ, स्वयम सक्रीयची यादी करुन तालुका निहाय चर्चा सत्र होऊन त्यांना माहिती दिली जाणार आहे.\nकृषीक्षेत्र वगळता इतर क्षेत्राची या आपतकालीन परिस्थितीत कशी पीछेहाट झाली, याचा अहवाल पाहिला आहे. जग थांबले, तरी कृषिक्षेत्र थांबले नव्हते. त्यामुळे कितीही संकट या क्षेत्रात दिसत असली, तरी हेच क्षेत्र तारणार आहे.\n– डॉ. डी. एल. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक. औरंगाबाद.\n‘विकेल ते पिकेल’ या सोबतच गुणवत्ता हा निकष महत्वाचा आहे. त्याला सोडून आपल्या सर्वांना जाता येणार\n– डॉ. भगवानराव कापसे, फळबाग तज्ज्ञ, औरंगाबाद.\nऔरंगाबाद aurangabad कृषी agriculture फळबाग horticulture भगवानराव कापसे सीताफळ custard apple तारण\nऔरंगाबाद : ‘विकेल ते पिकेल’ या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करावयाच्या कृती आराखड्यासंदर्भात गुरुवारी (ता.३) कार्यशाळा झाली. त्यामध्ये चर्चेअंती कृती आराखड्याची दिशा ठरविली गेली.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र ��रकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nरक्षाबंधनवर बहिणीला देण्याची सर्वोत्कृष्ट भेट, मग भाऊ हे पर्याय निवडा\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nप्रमोद यांची कविता वाचा – ‘गझल ये हिंदुस्तान की’\nजळगाव जिल्ह्यात वाळूच्या कोट्यवधी रूपयांच्या महसुलावर पाणी\nऔरंगाबादमधील तुर्काबाद मंडळात अतिवृष्टी\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nरक्षाबंधनवर बहिणीला देण्याची सर्वोत्कृष्ट भेट, मग भाऊ हे पर्याय निवडा\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nप्रमोद यांची कविता वाचा – ‘गझल ये हिंदुस्तान की’\nड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाईल, एक झाड 40 वर्षे फळ देते\nकोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटका\n1100 एचपी सेवा संकल्प, क्रमांक पंजीकरण डायल करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Banska+Bystrica+sk.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:41:35Z", "digest": "sha1:EHOYYAE2PHYT456N7CUA7CYF3FYFYXQH", "length": 3546, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Banská Bystrica", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Banská Bystrica\nआधी जोडलेला 048 हा क्रमांक Banská Bystrica क्षेत्र कोड आहे व Banská Bystrica स्लोव्हाकियामध्ये स्थित आहे. जर आपण स्लोव्हाकियाबाहेर असाल व आपल्याला Banská Bystricaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड अस��े आवश्यक आहे. स्लोव्हाकिया देश कोड +421 (00421) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Banská Bystricaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +421 48 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBanská Bystricaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +421 48 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00421 48 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Verhnedvinsk+by.php?from=in", "date_download": "2021-07-26T20:42:38Z", "digest": "sha1:RIUTJ2CKEQJQI7KJR6GRY3XZXOZMO42R", "length": 3457, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Verhnedvinsk", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Verhnedvinsk\nआधी जोडलेला 2151 हा क्रमांक Verhnedvinsk क्षेत्र कोड आहे व Verhnedvinsk बेलारूसमध्ये स्थित आहे. जर आपण बेलारूसबाहेर असाल व आपल्याला Verhnedvinskमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. बेलारूस देश कोड +375 (00375) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Verhnedvinskमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +375 2151 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखी��� वापरले जाते. आपल्याला भारततूनVerhnedvinskमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +375 2151 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00375 2151 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/01/Corona-vaccination-begins-in-Pimpri-Chinchwad.html", "date_download": "2021-07-26T20:00:16Z", "digest": "sha1:Z65IRQWDJN5BCMJ5CG2ZPZFVVIDHTGUM", "length": 13121, "nlines": 75, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome आरोग्य कोरोना पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात\nपिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात\nजानेवारी १६, २०२१ ,आरोग्य ,कोरोना\nपिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या लसीकरणाला आज (दि.१६) सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये आज लसीकरण झाले. आठ केंद्रावर वैद्यकीय क्षेत्रातील ८०० जणांना लस दिली गेली. पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना सर्वप्रथम लस देवून लसीकरणाची सुरुवात झाली आहे.\nपिंपरीतील जिजामाता रुग्णालयात सुरू झालेल्या या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी महापौर माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेविका सविता खुळे, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसेवक संदीप वाघेरे, शैलेश मोरे, नगरसेविका उषा वाघेरे, निर्मला कुटे, निकिता कदम, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीत तिरुमणी, डॉ. बाळासाहेब होडगर उपस्थित होते.\nलस घेण्यापूर्वी लस टोचक अधिकारी माहिती देतात. लस टोचल्यानंतर त्यांना अर्धा तासासाठी निरीक्षक कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येते. कोणताही त्रास होत नसल्यास घरी सोडले जाते. तसेच दुस-या डोसबाबत माहिती दिली जाते. एक महिन्याने तो डोस दिला जातो.\nआरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्याकडून कोविड - १९ लसीकरणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला १५ हजार डोस प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लस टोचण्यात येणार आहे. महापालिका, खासगी रुग्णालयातील अशा १७ हजार ७९२ आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींच��� महापालिकेकडे नोंदणी झालेली आहे.\nमहापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये आज लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दिवसभरात एका केंद्रावर १०० जणांना लस टोचण्यात आली. अशा ८ केंद्रावर एकूण ८०० जणांना दिवसभरात लस देण्यात आली. तर, एक महिन्याने दुसरा डोस दिला जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.\n‘या’ ८ केंद्रावर लसीकरणाला सुरुवात..\nलसीकरणासाठी यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पिंपळेनिलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय या ८ केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे.\nat जानेवारी १६, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्या��द्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/2020-xTYyEx.html", "date_download": "2021-07-26T19:29:45Z", "digest": "sha1:J3BUVLNXFVRSYKAWLJHARL3K7HTK3APH", "length": 5834, "nlines": 63, "source_domain": "www.punepravah.page", "title": "मा.सतिशदादा गोमासे कृष्णामाई भागवत संगीत संच रा- घोरड ता- शेलू जि- वर्धा यांना पुणे प्रवाह कोविड १९ महायोद्धा 2020 या पुरस्करांचे मानकरी", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nमा.सतिशदादा गोमासे कृष्णामाई भागवत संगीत संच रा- घोरड ता- शेलू जि- वर्धा यांना पुणे प्रवाह कोविड १९ महायोद्धा 2020 या पुरस्करांचे मानकरी\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nकृष्णामाई भागवत संगीत संच\nता- शेलू जि- वर्धा\nपुणे प्रवाह कोविड १९\nपुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे\nकृष्णामाई भागवत संगीत संच\nता- शेलू जि- वर्धा\nकोविड - १९ महायोद्धा 2020\nअसेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो,\nआपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा\nटिप :- आणखीन कुणालाही\nकोविड-१९ महायोद्धा 2020 पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर\nवर आपली संपूर्ण माहिती\n*त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षातील दिवाळी अंकात आणि पुणे प्रवाह च्या कॅलेंडर २०२१ मध्ये* *आपल्या पुरस्कारांची प्रसिद्धी करण्यासाठी आज च आपली माहिती आणि* *जाहिरात करिता आज च बुक करा.....*\n*थोडे च पान शिल्लक*.....\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/justice-ranjan-gogoi-as-mp-rajyasabha/", "date_download": "2021-07-26T18:49:04Z", "digest": "sha1:KXGGM7GDGJLFDQIHF7ANETZ35SBGYIP2", "length": 47027, "nlines": 103, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "रंजन गोगोई - गारद्यांच्या गर्दीतील रामशास्त्री! - Prabuddh Bharat", "raw_content": "\nरंजन गोगोई – गारद्यांच्या गर्दीतील रामशास्त्री\nगोगोई यांचा जन्म आसामधील दिब्रुगड येथे झाला आहे. दिल्लीच्या विख्यात अशा सेंट स्टिफनस् महाविद्यालयात त्यांनी इतिहास विषयात पदवी घेतली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. १९७८ साली त्यांनी गुवाहटी उच्च न्यायालयामध्ये काम करण्यास सुरुवात केली. एप्रिल २०१२ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली. तर ३ ऑक्टोबर २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी त्यांची नेमणूक झाली होती. त्यांनी १३ महिने सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. न्या.रंजन गोगोई यांचे वडील केशबचंद्र गोगोई आसामचे माजी मुख्यमंत्री यांना त्यांच्या एका मित्राने विचारलं होते की, तुमचा मुलगाही तुमच्याप्रमाणे राजकारणात जाईल का यावर ते म्हणाले होते, माझा मुलगा एक उत्कृष्ट वकील आहे आणि त्याच्यात या देशाचा सरन्यायाधीश व्हायची क्षमता आहे.३ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांची भारताचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांचे वडिलांचे शब्द खरे ठरले.भारताचे सरन्यायाधीश होणारे ते ईशान्य भारतातले पहिले व्यक्ती आणि १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाल्यानंतर राज्यसभा सदस्यत्वासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नामांकित केलेले पहिले सरन्यायाधीश देखील. त्यांच्या वडिलांना त्यांच्यातील राजकारणी दिसला नसेल मात्र, भाजपाने नेमका हेरला आहे. देशातील अभूतपूर्व अशी घटना आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली हे सांगणारे गोगोई ‘गारद्यांच्या गर्दीतील रामशास्त्री’ ठरतील हे त्यांचे सहकारी असलेल्या न्यायाधीशांना देखील पटले नाही आणि म्हणून माजी न्यायमूर्ती मदन लोकूर ह्यांनी ही बाब, ”न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि अखंडतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करते” असे सांगून आता ‘शेवटचा स्तंभदेखील कोसळला का यावर ते म्हणाले होते, माझा मुलगा एक उत्कृष्ट वकील आहे आणि त्याच्यात या देशाचा सरन्यायाधीश व्हायची क्षमता आहे.३ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांची भारताचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांचे वडिलांचे शब्द खरे ठरले.भारताचे सरन्यायाधीश होणारे ते ईशान्य भारतातले पहिले व्यक्ती आणि १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाल्यानंतर राज्यसभा सदस्यत्वासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नामांकित केलेले पहिले सरन्यायाधीश देखील. त्यांच्या वडिलांना त्यांच्यातील राजकारणी दिसला नसेल मात्र, भाजपाने नेमका हेरला आहे. देशातील अभूतपूर्व अशी घटना आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली हे सांगणारे गोगोई ‘गारद्यांच्या गर्दीतील रामशास्त्री’ ठरतील हे त्यांचे सहकारी असलेल्या न्यायाधीशांना देखील पटले नाही आणि म्हणून माजी न्यायमूर्ती मदन लोकूर ह्यांनी ही बाब, ”न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि अखंडतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करते” असे सांगून आता ‘शेवटचा स्तंभदेखील कोसळला का’ असा सवाल लोकूर ह्यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए पी शाह व उच्च न्यायालयाचे सेवा निवृत्त न्यायाधीश आर. ए���. सोढी ह्यांनीदेखील गोगोई ह्यांच्या राज्यसभा स्विकारण्याच्या निर्णयावर कठोर टीका केली आहे.\nगुवाहाटीचे एक वरिष्ठ वकील के.एन. चौधरी खूप वर्षे गोगोईना ओळखतात त्यांच्यानुसार गोगोईची त्याकाळी फार प्रॅक्टिस नव्हती तसेच, चौधरींनी आरोप केलाय की, गोगोई ह्यांनी त्यांचे लहानपणाचे मित्र आणि सहकारी अमिताभ राय यांच्या पदोन्नती नियुक्तीमध्ये विलंब करायला लावला. जेणेकरून अमिताभ राय ह्यांची नियुक्ती उशीरा झाल्याने गोगोईना सरन्यायाधीशांपर्यंत पोहचता आले. अन्यथा अमिताभ राय हे सर्वोच्च न्यायालयात पोहचले असते व गोगोईना सरन्यायाधीश होता आले नसते. म्हणून गोगोई यांनी तत्कालीन कायदेमंत्री अरुण जेटली ह्यांच्या माध्यमातून हे सर्व घडवून आणले होते. न्या. गोगोई यांनी न्यायापालिका आशेचं शेवटचं टोक आहे, न्यायपालिकेने पवित्र, स्वतंत्र आणि क्रांतीकारी असायला हवं, असे उद्गार कधी तरी काढले होते. त्यामुळे न्यायाधीशांना त्यांनी दिलेल्या निकालांवरूनच ओळखलं पाहिजे, यावर दुमत नाही. देशाच्या सर्वात मोठ्या न्यायालयातल्या कोर्ट नंबर एकमधून आलेले निकालांचही याच आधारावर मूल्यांकन केल्यास ते निकाल सत्ताधारी राजकीय पक्ष आणि विचारधारेला पाठबळ देणारे ठरलेत का की जस्टीस लोया प्रकरण, आसाम एनआरसी, सीएए, तीन तलाक, कलम ३७०, रामजन्मभूमी – बाबरी, शबरीमाला ह्या केसेसचा निकाल देताना त्यांचा ‘निकालच’ लावण्यात आला, अशी चर्चा गोगोई यांची राज्यसभेवरील निवडीने सुरु झाली आहे. अट्रोसिटी कायद्याविरोधात निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना निवृत्त होताच हरीत लवादावर नेमणे, दिल्ली दंगलीमध्ये भाजप नेत्याविरुद्ध आदेश देणाऱ्या न्यायाधीशाची तात्काळ बदली होणे ह्या व अशा अनेक घटनामुळे गोगोई यांची राज्यसभेवरील वर्णीकडे वेगळ्या अर्थाने पाहिलं जात आहे.\nचार न्यायमूर्तींची पत्रकार परिषद :\n२ जानेवारी २०१८ या दिवशी देशात अभूतपूर्व अशी घटना घडली होती. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेने देशाच्या राजकीय आणि न्यायपालिका क्षेत्रात भूकंप घडला. पत्रकार परिषदेत तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या चारही न्यायमूर्तींनी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना एक पत्���ही लिहिलं होतं. या चार न्यायमूर्तींपैकी एक होते रंजन गोगोई.\nरोस्टर वाद पत्रकार परिषदेदरम्यान न्यायाधीश कुरियन जोसेफ, चेलामेश्वर, रंजन गोगोई आणि मदन लोकूर ह्यांनी त्यावेळी देशाची लोकशाही धोक्यात असल्याचे सांगितले होते. पुढे न्या. रंजन गोगोई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर रोस्टर मुद्दा पूर्णपणे विस्मरणात टाकला. न्या. दीपक मिश्रा यांच्या काळात रोस्टर सिस्टिम जशी होती तशीच ती न्या. रंजन गोगोई यांच्या काळात सुरू होती. सरन्यायाधीशपदाची धुरा सांभाळताच सातच महिन्यात एप्रिलमध्ये त्यांच्या माजी ज्युनिअर असिस्टंटने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यावेळी हा न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला मोठा धोका असल्याचं गोगोई म्हणाले होते. तसंच न्यायपालिकेला ‘अस्थिर’ करण्याचा हा ‘मोठा कट’ असल्याचंही ते म्हणाले होते. मात्र, प्रकरण इतकं साधंही नव्हतं. रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातल्या त्या माजी कर्मचाऱ्याने न्या. बोबडे यांच्या नेतृत्त्वाखालील चौकशी समितीसमोर हजर व्हायलाही नकार दिला होता. यावरूनच प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येईल. या चौकशी समितीसमोर स्वतःचा वकील उभा करण्याची परवानगी मिळाली नाही, असा आरोप संबंधित महिला कर्मचाऱ्याने केला होता. वकील आणि सहाय्यक नसल्याने सर्वोच्च न्यायालयातल्या माननीय न्यायाधीशांसमोर आपल्याला नर्व्हस झाल्याचं वाटत आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या. या समितीकडून आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा वाटत नसल्याने आपण कार्यवाहीत सहभागी होणार नाही, असंही त्या महिलेने म्हटलं होतं. हा खटला यासाठीदेखील ऐतिहासिक होता कारण, ज्या न्यायाधीशावर आरोप करण्यात आले होते तेच खटल्याची सुनावणीदेखील करत होते. लैंगिक शोषणविरोधी प्रक्रियेतल्या नियमांचं हे उल्लंघन असल्याचं वकिलांच्या एका गटाचं म्हणणं होतं. पुढे गोगोई ह्यांनी स्वतःला ह्या खटल्यातून वेगळे केले आणि त्यांना क्लीन चीट मिळाली.\nन्यायाधीश ब्रीजगोपाल लोया मृत्यू प्रकरण :\nगुजरातमधील सोहराबुद्दीन खून खटल्याच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेले सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रीजगोपाल लोया यांचा नागपूरमध्ये मृत्यू झाला होता. १ डिसेंबर २०१४च्या पहाटे न्यायाधीश ब्रीजगोपाल लोया यांच्या छा��ीत अचानक दुखू लागल्याने त्यांना सोबतच्या सहकारी न्यायाधीशांनी जवळच्या दंदे रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना हृदयरोगतज्ज्ञ असलेल्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला व जवळ असलेल्या वोक्हार्टचे नाव सुचवले. मात्र, लोयांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मेडिट्रिना रुग्णालयात नेले. तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी शंका उपस्थित केली आणि या प्रकरणाने नवे वळण घेतले. विविध राजकीय पक्षांनी लोया यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली. सुप्रीम कोर्टातही या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात चार जनहित याचिका दाखल झाल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने या याचिकांवर निकाल दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. डी वाय चंद्रचूड आणि न्या. ए एम खानविलकर यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. या सर्व याचिका राजकीय हेतूने आणि चर्चेत राहण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या याचिकांचा ठोस आधार नाही. न्यायालयाची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले आहे. न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक म्हणजेच ह्रदयविकाराच्या झटक्यानेच झाला, असे कोर्टाने स्पष्ट केले. “लोया प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं गेलं त्यावर चिंता व्यक्त करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित राहून न्या. रंजन गोगोई यांनी लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ते आता स्वतंत्र्यपणे काम करतील, अशी आशा वाटू लागली होती. मात्र, लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकल्यानंतर त्यांच्याकडून करण्यात आलेल्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. अयोध्या प्रकरणाव्यतिरिक्त त्यांनी राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यासारख्या याचिकांवरही सुनावणी केली आहे.\nआसाममध्ये केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ला (एनआरसी) सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. ‘देशाच्या भविष्यासाठी ‘एनआरसी’ हा एक उत्तम संदर्भ होऊ शकतो,’ या शब्दांत त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सुप्रीम कोर्टच्या त्या बेंचचे नेतृत्व केले ज्यांनी ह्या परियोजनेची निगरानी, निरीक्षण आणि प्रबंधन केले जे सरकारची जबाबदारी होती. गोगोई अहोम समुदायाचे आहे��. अहोम समूह आसाममध्ये अवैधरीत्या राहणाऱ्या लोकांची ओळख ठरवून त्यांना परत पाठवण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारा समुदाय आहे. सामाजिक कार्यकर्ता हर्ष मंदर ह्यांनी राज्य सरकारच्या डिटेंशन सेंटर्समधील अमानवीय जीवन पस्थितिविरोधात एक याचिका दाखल केली होती. हर्ष मंदर ह्यांनी असे अनुभवले की, गोगोई ह्यांनी त्यांची याचिका अधिक डिटेन्शन सेंन्टर उघडणे आणि विदेशी घोषित केलेल्या लोकांना परत पाठविण्यासाठी वापर केला. त्यावर हर्ष मंदर ह्यांनी निवेदन सादर करून गोगोई ह्यांना सुनावणीपासून वेगळे करण्याची मागणी केली होती. गोगोई ह्याचे पूर्वाग्रहदूषित विचार, त्यांचे सारासार न्याय विवेकावर मात करीत असल्याचा खुलासा मन्दार ह्यांनी केला होता. शेवटी हर्ष मंदर यांची याचिकाच तिरस्कारपुर्णरितीनी खारिज करण्यात आली होती. गोगोई ह्यांनी मागणी आणि कट ऑफ डेट निर्धारित केली ती केंद्र आणि आसाम भाजपकरीता अनुकूल ठरली. ह्यातून भाजपला अधिक महत्त्वाकांक्षी आणि कपटपूर्ण योजना पूर्ण करण्याचा रस्ता बनवता आला. त्यातूनच देशव्यापी एनआरसी लागू करण्याचा डाव भाजपने आखला आहे आणि त्याला ग्राउंड निर्माण करून देण्याचे काम गोगोई हयांनी करून ठेवले आहे. आसाममध्ये ३ कोटी ३० लाख २७ हजार ६६१ नागरीकांनी राष्ट्रीय सूचीत समावेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ नागरीकांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. तर १९ लाख ६ हजार ६५७ लोकांना राष्ट्रीय नागरीक सूचीबाहेर काढण्यात आले आहे. एनआरसी प्रकरणी सरन्यायाधीश असताना रंजन गोगोई यांनी जाहीररीत्या दिलेल्या वक्तव्याने त्यांच्यावर टीकादेखील झाली होती.\nअयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल :\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात अनेक दशकांपासून सुरू राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर निकाल दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निकाल देताना घटनापीठाने ७० वर्षांपूर्वी ४५० वर्षं जुन्या बाबरी मशिदीत मुस्लिमांना नमाज पठण करण्यापासून बेकायदेशीरपणे रोखण्यात आलं आणि २७ वर्षांपूर्वी बाबरी मशीद बेकायदेशीरपणे पाडण्यात आली, असं म्हटलेलं असलं तरी निकाल हिंदू पक्षकारांच्या बाजूने लागला आणि मंदिर उभारण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला. रामल��्लांचा जन्म वादग्रस्त स्थळीच झाला का आपल्या निकालात घटनापीठाने या प्रश्नाचं उत्तर देण्याचाही प्रयत्न केला. गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने म्हटलं, “त्या स्थळी मशीद असली, तरी भगवान राम यांचं जन्मस्थान मानल्या गेलेल्या त्या जागेवर हिंदूंना पूजा करण्यापासून रोखण्यात आलं नाही. त्याच जागेवर रामाचा जन्म झाला, असा विश्वास हिंदूंना आहे आणि ती मशीदही त्यांचा हा विश्वास डळमळीत करू शकली नाही. बाबरी मशीद-राममंदिर वादग्रस्त जमिनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ही जमीन राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय दिला आहे. या बरोबरच सर्वोच्च न्यायालयानं सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच योग्य ठिकाणी पाच एकर जमीन देण्याचे आदेशही दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार गांगुली यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, “पुरातत्त्व खात्याच्या पुराव्यांच्या आधारे वादग्रस्त जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सोबतच निकालात हेदेखील म्हटलं आहे की, या पुराव्यांच्या आधारे जमिनीच्या मालकी हक्काचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. तर मग कुठल्या आधारे जमीन देण्यात आली आपल्या निकालात घटनापीठाने या प्रश्नाचं उत्तर देण्याचाही प्रयत्न केला. गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने म्हटलं, “त्या स्थळी मशीद असली, तरी भगवान राम यांचं जन्मस्थान मानल्या गेलेल्या त्या जागेवर हिंदूंना पूजा करण्यापासून रोखण्यात आलं नाही. त्याच जागेवर रामाचा जन्म झाला, असा विश्वास हिंदूंना आहे आणि ती मशीदही त्यांचा हा विश्वास डळमळीत करू शकली नाही. बाबरी मशीद-राममंदिर वादग्रस्त जमिनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ही जमीन राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय दिला आहे. या बरोबरच सर्वोच्च न्यायालयानं सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच योग्य ठिकाणी पाच एकर जमीन देण्याचे आदेशही दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार गांगुली यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, “पुरातत्त्व खात्याच्या पुराव्यांच्या आधारे वादग्रस्त जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सोबतच निकालात हेदेखील म्हटलं आहे की, या पुराव्यांच्या आधारे जमिनीच्या मालकी हक्काचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. तर मग कुठल्या आधारे जमीन देण्यात आली \n” ���्या. गांगुली म्हणाले, “इथे गेल्या ५०० वर्षांपासून मशीद होती. भारताची राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हापासून इथे मशीद आहे. राज्यघटना अस्तित्त्वात आल्यानंतर प्रत्येक भारतीयाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. अल्पसंख्याकांनाही धार्मिक स्वातंत्र्य आहे. आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार अल्पसंख्याकांना आहे. त्या स्ट्रक्चरचा बचाव करण्याचा त्यांना अधिकार आहे. बाबरी मशीद विध्वंसाचं काय झालं ह्याचे उत्तर मात्र न्यायालय देऊ शकले नाही.\nराफेल, आरटीआय निकाल आणि सबरीमाला :\nसरन्यायाधीश रंजन गोगोई केवळ अयोध्या निकालासाठी लक्षात राहतील का तर याचं स्पष्ट उत्तर नाही, असं आहे. सरन्यायाधीश पदाच्या अखेरच्या कार्यकाळात त्यांनी अयोध्येव्यतिरिक्त आणखीही एका मोठ्या खटल्यात निकाल सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेलसंबंधी सर्व फेरविचार याचिका फेटाळल्या आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी करारात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचा नकार दिला होता. या प्रकरणाच्या चौकशीची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. सरन्यायाधीशांचं कार्यालय माहिती अधिकाराच्या कक्षेत असावे का तर याचं स्पष्ट उत्तर नाही, असं आहे. सरन्यायाधीश पदाच्या अखेरच्या कार्यकाळात त्यांनी अयोध्येव्यतिरिक्त आणखीही एका मोठ्या खटल्यात निकाल सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेलसंबंधी सर्व फेरविचार याचिका फेटाळल्या आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी करारात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचा नकार दिला होता. या प्रकरणाच्या चौकशीची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. सरन्यायाधीशांचं कार्यालय माहिती अधिकाराच्या कक्षेत असावे का हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्या दशकभरापासून प्रलंबित होतं ९ सरन्यायाधीशांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी घटनापीठाची नियुक्तीच केली नव्हती. सुनावणीनंतर रिझर्व ठेवलेल्या प्रकरणांमध्ये ३ महिन्यांच्या आत निकाल देणं अपेक्षित असतं. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणीनंतर निकाल येण्यासाठी ७ महिन्यांचा कालावधी लागला. गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने म्हटलं होतं की, सरन्यायाधीशांचं कार्यालय माहिती अधिकाराच्या कक्षेत असेल. परंतु ती लागू करण्याची कार्यपद्धती मात्र, न्यायालयाने दिली नाही.\nमात्र, राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या शबरीमला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या निर्णयाविरोधात दाखल फेरविचार याचिका पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केल्या आहेत. न्यायालयाने जुन्या निकालावर स्टे लावलेला नाही. याचाच अर्थ जुना निर्णय कायम राहील. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेशाचा मार्ग मोकळा केला होता. मोठ्या खंडपीठाने, तर केवळ शबरीमाला नव्हे, तर दर्गाह आणि इतर धार्मिक स्थळावरील प्रवेशाचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. मात्र, आजही महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश मिळू शकला नाही,\nवरील एकंदर कार्यकाळ पाहता सरन्यायाधीश कार्यकाळात गोगोईकडे आलेल्या अनेक केसमध्ये त्यांचे वर्तन व निकाल पाहून जनता हैराण झाली होती. ही तीच व्यक्ती आहे की, जी दिपक मिश्रा ह्याच्याविरोधात प्रेस कॉन्फ्रेंस करून लोकशाही धोक्यात आल्याचे सांगत होती, असा प्रश्न देशाला पडला होता. राफेल सोबतच अनेक अशा प्रकरणात त्यांचे निकाल हे सरकारची पाठराखण करणारे व भाजपला दिलासा देणारे ठरलेत. ज्यात अयोध्या मंदिरवाद, जम्मू-कश्मीर अनुच्छेद ३७० हटविणे, सीबीआई निर्देशक पदावरून रातोरात आलोक वर्मा ह्यांना हटविणे अशा अनेक केसेस आहेत. कायदे क्षेत्रातील अनेक जण ह्यावर चर्वण करीत आहे की, एक विद्रोही व्यक्ती हा अचानक सरकारचा चाहता कसा बनलाय सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश मार्कण्डेय काटजू ह्यांनी गोगोई विरोधात अनेक गंभीर आरोप केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वाल्मिक मेहता जे गोगोई ह्यांचे व्याही आहेत (गोगोई ह्यांची मुलगी मेहता ह्यांची सून आहे) त्यांची बदलीची शिफारस करण्यात आली होती. गोगोई त्यावेळी सुप्रीम कोर्टमध्ये अवर न्यायाधीश होते व त्यांनी भाजप सरकार तसेच मंत्र्यांना गळ घालून ही बदली थांबविली होती. काटजू आरोप करतात त्याप्रमाणे गोगोई ह्यांनी भाजप सरकारचे घेतलेले उपकार व त्यांच्यावर लागलेल्या लैंगिक शोषण आरोपामुळे ते सरकारच्या दबाबाखाली आले होते आणि त्यांनी सरकारधार्जिणे निर्णय दिले असावेत.\nसरन्यायाधीश म्हणून गोगोई यांच्या देखरेखीत अनेक विवादास्पद नेमणुका झाल्याचे सांगितले जाते. ज्यामध्ये सौमित्र सैकिया यांची गुवाहटी हाईकोर्टमधील अतिरिक्त न्यायाधीश पदावरील नेमणूक देखील आहे. सौमित्र कधी काळी गोगोईचे जुनियर होते. त्याचप्रकारे जज सूर्यकांत ह्यांची नियुक्ती करण्यात आली होती, तेव्हा त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि टैक्स चोरीचा आरोप असताना त्यांना नियुक्ती दिली होती. अशाच रितीने संजीव खन्ना ह्यांची नेमणूक करताना कोलेजियमने दिल्ली हाईकोर्टमध्ये खन्नाचे वरिष्ठ प्रदीप नंदराजोग ह्यांना पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले होते. अशाच पद्धतीने दिनेश माहेश्वरी ह्यांना सर्वोच्च न्यायालयात प्रवेश दिला गेला होता, दिनेश माहेश्वरी हे राजकीय प्रभावाखाली काम करतात असा त्यांच्यावर आरोप होता. ह्या सर्वाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नेमणुका देण्यात आल्या होत्या. हा निव्वळ योगायोग असू शकतो का की, पूर्व सरन्यायाधीशांचे भाऊ अंजन गोगाई ह्यांची हवाई दलातून सेवानिवृत्ती होताच सचिव दर्जाच्या पदावर नियुक्ती केली जाते ती सुध्दा रंजन गोगोई ह्यांची राज्यसभेवर निवड होण्याच्या केवळ दोन महिन्याआधी ही नियुक्ती देण्यात आली होती. आता तर रंजन गोगोई ह्यांना हेसुद्धा आठवत नाही की, इलेक्टोरो बॉण्ड भाजपने आणले ते संविधानिक आहेत की नाही ती सुध्दा रंजन गोगोई ह्यांची राज्यसभेवर निवड होण्याच्या केवळ दोन महिन्याआधी ही नियुक्ती देण्यात आली होती. आता तर रंजन गोगोई ह्यांना हेसुद्धा आठवत नाही की, इलेक्टोरो बॉण्ड भाजपने आणले ते संविधानिक आहेत की नाही ह्यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु, त्यावर तातडीने सुनावणी का घेण्यात आली नाही हे आठवत नसल्याचे रंजन गोगोई ह्यांनी एका मुलाखतीत कबूल केले आहे.\nएकंदर ही क्रोनोलॉजि समजून घेतल्यास तत्कालीन सरन्यायाधीश यांच्या विरोधात पत्रकार परिषद आणि लोकशाहीला धोका देशासमोर आणणारे गोगोई, लैंगिक छळाच्या आरोपाखाली चौकशीमधून सही सलामत बाहेर पडताच राफेल प्रकरणात सरकारला क्लिन चिट देणे, आसाममध्ये एन आर सी, राम मंदिर प्रकरणात रामलल्लाचे बाजूने निकाल, कलम ३७० पासून ते शबरीमाला ह्यांचा आढावा घेतला असता सरन्यायाधीश पदाचा ११ महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण केसेसचा ‘निकाल’ लावताना गोगोई हे सरकारला प्रोटेक्ट करीत होते, हेच दिसत आहे. देशात पहिल्यांदा सरन्यायाधीश सत्ताधाऱ्यांच्यावतीने राज्यसभेत जाणे हे त्यावर शिक्कामोर्तब करते एवढेच.\nप्रदेश प्रवक्ता, वंचित बहूजन आघाडी\nTags: आसाम एनआरसीकलम ३७०जस्टीस लोयातीन तलाकन्यायापालिकाबाबरीरामजन्मभूमीलैंगिक शोषणशबरीमालासरन्यायाधीशसीएए\nलॉकडाऊन आणि लिंगभावाच्या चाकोरीत अडकलेले स्त्रियांचे श्रम\nदि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया \nदि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया \nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/Newlyweds-celebrate-Vatpoornima-Akkalkot-visiting-Vada-plant-Awareness-about-snakes.html", "date_download": "2021-07-26T20:11:02Z", "digest": "sha1:PV5EIUJSWINFWNCGQPABZA5YI5YILB2I", "length": 11433, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "अक्कलकोट मध्ये नवदाम्पत्यानां वडाचे रोप भेट देऊन वटपौर्णिमा साजरी ; सर्पाविषयी जनजागृती - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण अक्कलकोट मध्ये नवदाम्पत्यानां वडाचे रोप भेट देऊन वटपौर्णिमा साजरी ; सर्पाविषयी जनजागृती\nअक्कलकोट मध्ये नवदाम्पत्यानां वडाचे रोप भेट देऊन वटपौर्णिमा साजरी ; सर्पाविषयी जनजागृती\nजून २५, २०२१ ,ग्रामीण\nअक्कलकोट : येथील महात्मा बसवेश्वर विवेक वाहिनीच्या वतीने अक्कलकोट शहरात चालू वर्षभरात लग्न झालेल्या १०१ नवदाम्पत्यानां वडाचे रोप भेट देऊन वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. विवेक वाहिनीचे प्रमुख स्वामींनाथ हरवाळकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.\nस्वामींनाथ हरवाळकर यांनी वडाची फांदी तोडून नव्हे पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन ठेऊन पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी करण्याचे आवाहन केले होते, त्यास महिला वर्गानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.\nपुढे बोलताना हरवाळकर म्हणाले अंधश्रद्धा टाळून सर्व सावित्रीच्या लेकीनी ऑक्सिजन, हृदय आणि दीर्घायुषी होण्यासाठी वटवृक्ष जगवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन करून वडाचे झाड आपल्या अंगणात, परसबागेत, शेतात पूर्ण जगविण्याचे त्यांनी आवाहनही केले. सकाळी ९ वाजता नवीन राजवाडा, ११ वाजता स्टेशन रोड, दुपारी एक वाजता अंबाबाई मंदिर येथे वटवृक्षाचे मोफत वाटप करण्यात आले.\nसध्या पावसाळी दिवस असल्याने घरात सापांचा वावर होऊ शकतो अशावेळी माता भगिनींनी घाबरून त्यांची हत्या करू नये, यासाठी विषारी बिन विषारी सापांची माहिती स्वामींनाथ हरवाळकर यांनी महिलांना करून दिली. या कामी सर्पमित्र नागेश उमदी, शरणू अलोळी, सिकंदर चाऊस यांनी नाग, धामिण या सर्प महिलांना हाताळण्यास दिले. त्यानंतर सर्व सर्प नागेश उमदी यांनी निर्जनस्थळी सोडून दिले. यावेळी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nat जून २५, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत ���ाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/the-ministry-of-ayush-has-also-ordered-the-patanjali-company-not-to-advertise-the-coronil-drug-until-it-is-properly-tested-news-latest-updates/", "date_download": "2021-07-26T19:56:29Z", "digest": "sha1:F5PLQAZFOGXWN6RRIGUO477VJJUBOBDV", "length": 23675, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कोरोनिल’ची जाहिरात थांबवा, केंद्राचा पतंजलीला दणका | कोरोनिल'ची जाहिरात थांबवा, केंद्राचा पतंजलीला दणका | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » India » कोरोनिल’ची जाहिरात थांबवा, केंद्राचा पतंजलीला दणका\nकोरोनिल'ची जाहिरात थांबवा, केंद्राचा पतंजलीला दणका\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, २३ जून : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध (coronavirus medicine) आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (coronil) हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला (patanjali) झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.\nहे औषध बाजारात आणण्यात आल्यानंतर पतंजलीनं त्यांची जाहिरात करण्यासही सुरूवात केली आहे. हे औषध घरपोच पोहोचवण्यासाठी अँप आणण्याची तयारी पतंजलीकडून सुरू असतानाच केंद्र सरकारकडून पतंजलीला मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारनं पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. “या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं पतंजलीला दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.\nसंपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे, असं रामदेव बाबा यांनी सांगितले. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS) जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\n३ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होणार, रामदेव बाबांच्या पतंजलीकडून औषध लाँच\nकोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हैराण आहे. भारतात या विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात बाबा रामदेव यांनी कोरोनावर पहिलं औषध शोधलं असल्याचा दावा केला आहे. आज ‘कोरोनिल’ हे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी बनवलेले एक औषध त्यांनी लॉन्च केलं आहे. या विषाणूचा हरवण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.\nAIDS'वर लस बनवण्याच्या प्रयोगातून विनाशकारी कोरोना विषाणू तयार झाला: लूक मॉटेंग्नियर\nचीनमधील वैज्ञानिकांनी वुहान येथील मांसविक्री केंद्रामधून करोनाचा मानवामध्ये संसर्ग झाल्याचा दावा केला आहे. मात्र अमेरिकेमधील अनेक तज्ञांनी वुहानमधून करोनाचा विषाणू जगभरात पसरण्यामागे या शहरामधील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेचा संबंध असल्याचे मत व्यक्त केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ य़ांनीही या विषाणूची निर्मिती कशी झाली यासंदर्भात अमेरिकेकडून चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे.\nअमेरिका कोरोना लसची टेस्ट करण्याच्या अगदी जवळ - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nचीनच्या वुहानमधून सुरु झालेला कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे आज जगातले अनेक देश लॉकडाऊन आहेत. इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका या देशांत या विषाणूचा तांडव सुरु आहे. अमेरिकेत तर या विषाणूचा कहर पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ३ हजार १७६ आहे. येथे आतापर्यंत ५० हजार लोकांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार दिली आहे.\nआपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवयच करावी लागेल - डॉ. रणदीप गुलेरिया\nकोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत ३६ लाख ४२ हजार ०६६ लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी २ लाख ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ लाख ९३ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील २४ तासांमध्ये ७८३७७ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर ३८७७ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.\nइंग्लंडमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी मानवी चाचणी सुरू - ऑक्सफर्ड विद्यापीठ\nजगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरूच आहे. आतापर्यंत जगात कोविड -१९ च्या रुग्णांची संख्या वाढून २६,३७,६८१ झाली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १,८४,२२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७,१७,७५९ लोकं रूग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन हे जगातील सर्वाधिक प्रभावित देश आहेत. अमेरिका कोरोनामुळे संक्रमित आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत रोज नवीन संकटात सापडत आहे.\nइस्रायल'मधील चीनचे राजदूत घरी मृतावस्थेत सापडले; इस्राईल सरकारची माहिती\nकाही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोनाच्या लस निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात असताना एका संशोधकाची गोळ्या झाडून हत्त्या झाली होती. सीएनएनच्या अहवालानुसार, लिऊच्या डोक्यावर, मान आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या होत्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. हल्लेखोर त्याच्या घरी आला तेव्हा डॉक्टरची पत्नी घरी नव्हती.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.shubhasurpedia.com/blog/archive/2020/06", "date_download": "2021-07-26T19:14:41Z", "digest": "sha1:TT3HFESKT56AUCE4537EEC4HX6EE7QLR", "length": 8574, "nlines": 179, "source_domain": "www.shubhasurpedia.com", "title": "June - 2020", "raw_content": "\nमला म्युझिक डायरेक्टर बनायचंय..\nठरल्याप्रमाणे त्या इसमाने मला गाणी पाठवली. ईमेल ओपन करून बघितला तर सात गाणी आली होती अरे, एवढी कशाला मी काय अल्बम काढणारे का\nमला म्युझिक डायरेक्टर बनायचंय..\nसंगीतक्षेत्रात थोडंफार काम करायला सुरुवात केल्यापासून दर महिन्याला साधारण दोन-तीन फोन कॉल्स असे ठरलेले असतात, की ज्यामुळे मनोरंजन, काळजी,\nचार-पाच दिवसांपूर्वी आमची पुसटशी भेट झाली. शांताबाई शेळकेंची एक कविता वाचत असताना, ’ति’नं मला खुणावलं. आपल्या आगमनाचा हलका इशारासुद्धा दिला.\nसाधारण सव्वाबारा वाजले रात्रीचे मला निघायला. स्टुडियो ते घर दहाच मिनिटांचं अंतर आणि स्कुटी असल्याने म्हटलं जाईन एकटी आरामात..\n स्वतःला जगासमोर व्यक्त करण्याचं एक अतिशय प्रभावी, सोपं माध्यम.\n स्वतःला जगासमोर व्यक्त करण्याचं एक अतिशय प्रभावी, सोपं माध्यम. आपण लिहिलेला लेख, काव्य, माहिती आपल्याला हव्या असलेल्या वेळी प्रकाशित\nका झुरावा जीव वेडा... (भाग ५)\nरुचीकडे बघता बघता समायराच्या डोळ्यांतून झरकन पाणी खाली आलं.. \"काय बोलतेयस रुच मला माहितीय मला शंतनू मिळणार नाहीये\nका झुरावा जीव वेडा... (भाग ४)\nरुचीने समायराला मनसोक्त रडू दिलं. अशी मोकळी ती याआधी कधीच झाली नव्हती.. तिचा भर ओसरेपर्यंत रुची शांत बसून राहिली.\nका झुरावा जीव वेडा... (भाग ३)\nकसंबसं काहीतरी बोलून आणि शंतनूला कॉंग्रॅट्स करून समायराने कॉल डिस्कनेक्ट केला. एकदम तोंडाची चवच गेल्यासारखं झालं तिला..\nका झुरावा जीव वेडा... (भाग २)\n‘त्यावेळेस मी याला नकार दिला होता, ते मला कोणत्याही बंधनात अडकायचं नाहीये म्हणून.. अत्यंत शांतपणे याने तेही स्वीकारलं.\nका झुरावा जीव वेडा... (भाग १)\nचार वर्षांपूर्वीचा तो दिवस, एस्पेशली संध्याकाळ, तिच्यासमोर जशीच्या तशी फिल्मसारखी सरकायला लागली. पुण्यातल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये\nशुभसूर क्रिएशन्स स्टार्टअप स्टोरी\nपोर्टेबल सेटअप, स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन, व्हिडियो कॉलिंग फॅसिलिटी, व्हॉट्सअप इत्यादीसारख्या टेक्नॉलॉजिचा वापर आम्ही करतो.\nजिंगल विंग्ज - शुभसूर क्रिएशन्स\nआपण रोज टीव्ही बघतो. मालिका किंवा फिल्म बघताना कमर्शियल ब्रेक असतो... बऱ्याचदा आपण आवाज म्यूट करतोच.\n\"म्युझिकल मेसेंजर\" - एक शुभेच्छादूत\n\"शुभसूर क्रिएशन्स\" या माझ्या कंपनीकडू��� काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. पण अगदी टिपिकल असं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस, असं काही नको होतं.\nअखेर राम शहरात उच्चशिक्षणासाठी येऊन ठेपला... छोट्याश्या खेड्यातल्या अनाथाश्रमात वाढलेला.. पण शिक्षणाचा ध्यास आणि प्रचंड मेहनती..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12661", "date_download": "2021-07-26T20:44:19Z", "digest": "sha1:GL5ONF6MMDGQ3UYHBDP22DMN3ID2UKDL", "length": 9700, "nlines": 137, "source_domain": "abhivrutta.com", "title": "यंदाच्या वर्सात देशात 96टक्के ते 104 टक्के पाऊस… | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय यंदाच्या वर्सात देशात 96टक्के ते 104 टक्के पाऊस…\nयंदाच्या वर्सात देशात 96टक्के ते 104 टक्के पाऊस…\nनवी दिल्ली : देशाच्या हवामान खात्याने ( I M D ) पहिला मान्सून अंदाज जाहीर केला असून, यावर्षी 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंत पाऊस [ 96% TO 104 % IN INDIA IN CURRENT YEAR ] राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जून ते सप्टेंबर या हंगामात दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही ‘आयएमडी’ म्हटले आहे.\nपृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे ( EARTH SCIENCE MINISTRY ) सचिव राजीवन यांच्यानुसार, नैऋत्य मान्सूनमध्ये दीर्घकालीन सरासरीनुसार 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सून सामान्य राहील. ही देशासाठी चांगली बाब असून, कृषी क्षेत्रासाठी आनंदाची गोष्ट आहे.\nओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यात सामान्यापेक्षा कमी तर देशातील उर्वरित भागात सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. यंदा देशात मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 98 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज आहे. मागील दोन वर्षांपासून देशात सामान्यापेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. ला निना आणि एल निनोचा भारतीय मान्सूनच्या वाटचालीवर मोठा परिणाम होत असतो. यंदा एल निनोच्या प्रभावाची शक्यता कमी असल्याचे राजीवन म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मान्सूनची वाटचाल महत्त्वपूर्ण मानली जाते. शिवाय ही बाब अर्थव्यवस्थेवरही परिणामकारक दिसून येते.\nयंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. मह��राष्ट्रात मागील वर्षीही चांगला पाऊस पडला होता. यंदा त्याहूनही चांगली परिस्थिती आहे. शिवाय दुष्काळी भागांनाही याचा चांगला फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nPrevious articleकोरोना निर्बंध काळात बियाणे, खते, निविष्ठा तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nNext articleमंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%AB", "date_download": "2021-07-26T21:33:23Z", "digest": "sha1:NLGNSJAELPNQJIWFMOMOXO3NJYUSBABS", "length": 4968, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५७५ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १५७५ मधील जन्म‎ (रिकामे)\n\"इ.स. १५७५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५७० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/1-6ud0le.html", "date_download": "2021-07-26T20:59:16Z", "digest": "sha1:IBI6P2AIIEL7MHMD7SBON422ZWHGBPBF", "length": 11112, "nlines": 104, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नवीन सिस्टम लागू होण���र", "raw_content": "\nHomeदेश-विदेश1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नवीन सिस्टम लागू होणार\n1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नवीन सिस्टम लागू होणार\n1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नवीन सिस्टम लागू होणार\nनवी दिल्ली : 1 नोव्हेंबरपासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. सामान्यांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या डिलिव्हरी सिस्टमपासून (LPG Cylinder Home Delivery) घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीचा समावेश आहे. या सर्व गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. एक तारखेपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नवीन सिस्टम लागू होणार आहे. ज्यामध्ये तुम्ही ओटीपीशिवाय सिलेंडर घेऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे इंडेन गॅसने त्यांचा सिलेंडर बुकिंग क्रमांक देखील बदलला आहे.\nसिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल.\nडिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल\nओटीपी सिस्टम लागू झाल्यानंतर ग्राहकांकडे एलीपीजी डिलिव्हरी घेताना त्यांचा मोबाइल असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यामधील मोबाइल क्रमांक अपडेटेड असणेही अनिवार्य आहे. जर एखाद्या ग्राहकाने त्याचा मोबाइल नंबर डिस्ट्रिब्युटरकडे अपडेट केला नसेल, तर डिलिव्हरी बॉयकडे याबाबतचे एक App असेल. ज्या माध्यमातून तुम्ही त्या क्षणीच तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करू शकता आणि ज्यानंतर कोड मिळेल. ज्या ग्राहकांचा पत्ता किंवा मोबाइल क्रमांक चुकीचा आहे, अशांना समस्या निर्माण होऊ शकते. या कारणांमुळे त्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते. हा नियम कर्मशिअल एलीपीजी सिलेंडरसाठी लागू होत नाही आहे.\nतुम्ही जर इंडेनचे ग्राहक असाल तर तुम्ही जुन्या क्रमांकावरून आता एलपीजी गॅसचे बुकिंग करू शकणार नाही. इंडेनने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर बुकिंगचा नवा क्रमांक पाठवला आहे.याआधी इंडियन ऑइलने अशी माहिती दिली होती की, घरगुती गॅस बुकिंगसाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल क्रमांक आहेत. आता देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सर्वांसाठी एकच नंबर जारी केला आहे. इंडेनच्या देशभरातील ग्राहकांसाठी एलपीजी बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करावा लागेल.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/Z51gAp.html", "date_download": "2021-07-26T19:49:30Z", "digest": "sha1:GAS3DXD4WCJYMJEPJTHF3A75H7WAS66C", "length": 7986, "nlines": 102, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी", "raw_content": "\nHomeदेश-विदेशमराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी\nमराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी\nमराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी\nनवी दिल्ली : मराठा आरक्षणा��्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी होत आहे. राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसंच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.\nआरक्षणावर आलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी स्थगितीचा आदेश देणाऱ्या खंडपीठासमोरच सुनावणी आहे. यात शैक्षिणक प्रवेश प्रक्रिया आणि नोकरी भरती प्रक्रियेतील मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तर गायकवाड कमिटीचा रिपोर्ट न पाहता न्यायालयाने स्थगिती दिली. तर गायकवाड कमिटीचा अहवाल महाराष्ट्र सरकारचे वकील न्यायालयात वाचून दाखवणार आहे.\nयावर विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात मुद्दे मांडले आहेत. इंदिरा सहानी खटल्याचा आधार घेऊन मराठा आरक्षणावर स्थगिती दिली होती. मात्र तो खटला मागासवर्गीय आरक्षणाबाबत होता, तर मराठा आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागास हा नवा प्रवर्ग तयार करून देण्यात असल्याचा मुद्दा विनोद पाटील यांच्यातर्फे मांडण्यात येणार आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya/congress-which-calls-us-vote-katva-party-should-check-its-own-merits-65224", "date_download": "2021-07-26T20:21:21Z", "digest": "sha1:CA2KVQK26UFNWYXPPXJXDYXSG2S2DRPR", "length": 19179, "nlines": 212, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आम्हाला `वोट कटवा`, म्हणणाऱ्या काॅंग्रेसने स्वतःची लायकी तपासावी.. - The Congress, which calls us a vote katva party, should check its own merits | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआम्हाला `वोट कटवा`, म्हणणाऱ्या काॅंग्रेसने स्वतःची लायकी तपासावी..\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nआम्हाला `वोट कटवा`, म्हणणाऱ्या काॅंग्रेसने स्वतःची लायकी तपासावी..\nबुधवार, 11 नोव्हेंबर 2020\nमुळात तेजस्वी यादव यांनी काॅंग्रेसला सत्तर जागा दिल्याच कशा काॅंग्रेसची तेवढी लायकी अजिबात नव्हती. या ऐवजी तेजस्वी यांनी काॅंग्रेसला २०-२५ जागा देऊन बाकी ठिकाणी आपले उमेदवार दिले असते तर आज बिहारमध्ये त्यांची सत्ता आली असती, असा टोलाही इम्तियाज यांनी लगावला.\nऔरंगाबाद ः बिहार निवडणुकीत एमआयएममुळे आमचे उमेदवार पडले, ही वोट कटवा पार्टी आहे, असा आरोप आमच्यावर केला जातो. देशाती सगळ्यात जुना आणि सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या काॅंग्रेस पक्षाने अशा प्रकारचे आरोप करणे त्यांना शोभत नाही. मुस्लीम मतदार त्यांच्यापासून लांब का गेला याचा विचार आणि आत्मपरीक्षण काॅंग्रेसने केले पाहिजे. आम्हाला वोट कटवा पार्टी म्हणण्या आधी काॅंग्रेसने आधी आपली लायकी तपासावी, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.\nबिहार विधानसभा निवडणुकीत २० जागा लढवून पाच ठिकाणी वियज मिळवणाऱ्या एमआयएमच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण ��हे. मात्र काॅंग्रेसने एमआयएमवर मत खाल्ल्याचा आरोप करत पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले आहे. काॅंग्रेसच्या या आरोपाला इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.\nइम्तियाज जलील म्हणाले, केवळ निवडणुकी पुरते आम्ही सीमांचलमध्ये गेलो नाही, तर गेल्या वेळी पोटनिवडणुकीत एका जागेवर विजय मिळाल्यानंतरही आम्ही येथील जनतेच्या सुखः दुःखात सहभागी झालो होतो. अन्नधान्या प्रमाणेच हैदराबादहून डाॅक्टरांचे पथक पाठवून त्यांच्या आरोग्याची काळजी देखील आम्ही घेतली. असदुद्दीन ओवेसी हे कायम सीमांचल भागातील लोकांच्या संपर्कात होते. वेळोवेळी त्यांना मदत केली, त्यांची काळजी वाहिली त्याचाच हा परिणाम आहे की, आज आम्हाला पाच जागांवर विजय मिळाला. आमची आणखी एक जागा आली असती पण तिथे थोडक्यात पराभव झाला.\nकाॅंग्रेसकडून आमच्यामुळे त्यांचे उमेदवार पडले हा आरोप म्हणजे आपल्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा प्रकार आहे. मुळात तेजस्वी यादव यांनी काॅंग्रेसला सत्तर जागा दिल्याच कशा काॅंग्रेसची तेवढी लायकी अजिबात नव्हती. या ऐवजी तेजस्वी यांनी काॅंग्रेसला २०-२५ जागा देऊन बाकी ठिकाणी आपले उमेदवार दिले असते तर आज बिहारमध्ये त्यांची सत्ता आली असती, असा टोलाही इम्तियाज यांनी लगावला.\nआपल्यावर ही वेळ का आली याचा विचार काॅंग्रेसने आता तरी करायला हवा. देशाच्या इतिहास काॅंग्रेसला आतापर्यंत जे यश मिळाले होते, त्यामध्ये मुस्लिमांचा मोठा वाटा होता. पण या पक्षाने मुस्लिमांचा फक्त मतांसाठी वापर करून घेतला. आता लोकांना हे चांगले लक्षात आले आहे, त्यामुळे मतदारांनी काॅंग्रेसचा नाद सोडत एमआयएमला साध दिली आहे. काॅंग्रेसने आमच्या नावाने ओरड करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही इम्तियाज जलील यांनी दिला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजप आमदार म्हणाला, जनतेनं तेजस्वींना निवडलं पण नितीशकुमार तिकडम करुन मुख्यमंत्री\nपाटणा : बिहारमध्ये (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपचे (BJP) सरकार सत्तेवर आहे. मात्र...\nगुरुवार, 3 जून 2021\nमोदींच्या तक्रारीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचे ट्विटर अकाउंट ब्लॉक...\nनवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे RJDचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आच��र्य यांनी दोन दिवसापूर्वी भाजपचे नेते सुशील मोदी (Sushil...\nशनिवार, 22 मे 2021\nनिवडणूक आयोगाने स्वतःच भाजपच्या दावणीला बांधून घ्यावे हे बरोबर नाही...शिवसेनेची टीका\nमुंबई : चार राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये काय होणार यावर सगळ्यांचेच लक्ष आहे. 'सामना'च्या अग्रलेखात आज निवडणूक...\nसोमवार, 5 एप्रिल 2021\nविधानसभेतील तांडव; तेजस्वी यादवांना महागात पडणार\nपटणा : विशेष सशस्त्र पोलिस विधेयकावरून काल बिहार विधानसभेत जोरदार राडा झाला. राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी घातलेला गोंधळ आता त्यांच्या अंगलट...\nबुधवार, 24 मार्च 2021\nविधानसभेत पोलिसांकडून आमदारांना झालेल्या मारहाणीचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी केले समर्थन\nपाटणा : विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरून बिहार विधानसभेत जोरदार राडा झाला होता. या विधेयकाला विरोध करणाऱ्या आमदारांना सुरक्षारक्षकांनी मारहाण करीत...\nबुधवार, 24 मार्च 2021\n आमदारांना लाथाबुक्क्या...फरफटत काढलं बाहेर\nपाटणा : विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरून काल बिहार विधानसभेत जोरदार राडा झाला. या विधेयकाला विरोध करणारे आमदार व सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये...\nबुधवार, 24 मार्च 2021\nबंगालमध्ये प्रचाराला येऊ नका काँग्रेसचे शरद पवारांना पत्र\nनवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने प्रचार करु नये, अशी...\nगुरुवार, 18 मार्च 2021\nआणखी एक मंत्री अडचणीत...सरकारी प्रकल्पाच्या तपासणीसाठी पित्याच्या जागी पोचला मंत्रीपुत्र\nपाटणा : सरकारी प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी मंत्र्याच्या जागी त्याचा पुत्र गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणावरुन गदारोळ सुरू झाला आहे....\nबुधवार, 17 मार्च 2021\nशत्रुघ्न सिन्हा म्हणाले, मोदींचे भाषण म्हणजे ‘बहक गया’; मिथुनचा राजकीय वापर...\nनागपूर : सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते महिला दिनाच्या एका कार्यक्रमासाठी येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विशेष करून आजच्या...\nमंगळवार, 9 मार्च 2021\n शिवसेनेनं स्कूटर जाळली अन् काँग्रेसनं ओढली रिक्षा...\nनवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीविरोधात सर्वच विरोधी पक्षांनी रान उठविले आहे. अनोख्या पध्दतीने दरवाढीचा निषेध केला जात आहे. शिवसेनेने आज चक्क स्कूट��...\nशुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nराष्ट्रवादीला १५ जागा मिळतील असा अंदाज होता, पण....\nठाणे : विधानसभा निवडणूकीवेळी सर्व्हे आला होता. यामध्ये राष्ट्रवादीला केवळ १२ ते १५ जागा मिळतील, असे सांगण्यात आले होते. आमच्या पक्षाचे काय होणार असा...\nरविवार, 21 फेब्रुवारी 2021\nतेजस्वी यादव म्हणतात...४३ आमदारांचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे हिटलर\nपाटणा : बिहारमध्ये रस्ता रोकोसारखे आंदोलन करुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणारा व्यक्ती आता सरकारी नोकरी आणि कंत्राटाला मुकणार आहे...\nगुरुवार, 4 फेब्रुवारी 2021\nतेजस्वी यादव बिहार टोल औरंगाबाद aurangabad खासदार इम्तियाज जलील imtiaz jaleel पत्रकार विजय victory आरोग्य health पराभव defeat मुस्लिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/union-home-minister-amit-shah-talks-chief-minister-nitish-kumar-phone", "date_download": "2021-07-26T19:09:10Z", "digest": "sha1:TH662PKQLUGOUEQZPKARDFIA7BD5657B", "length": 22330, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजपने फासे टाकले...अमित शहांचा थेट नितीशकुमारांना फोन - union home minister amit shah talks to chief minister nitish kumar on phone | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजपने फासे टाकले...अमित शहांचा थेट नितीशकुमारांना फोन\nभाजपने फासे टाकले...अमित शहांचा थेट नितीशकुमारांना फोन\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nभाजपने फासे टाकले...अमित शहांचा थेट नितीशकुमारांना फोन\nमंगळवार, 10 नोव्हेंबर 2020\nबिहारच्या विधानसभा निवडणुकीची निकालाची उत्सुकता असून, चालू मतमोजणीत महाआघाडीपेक्षा राष्ट्रीय लोकशाहीचे आघाडीचे पारडे जड दिसत आहे.\nपाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) सर्वांत मोठा धक्का बसला आहे. मात्र, भाजप हा राज्यात सध्या सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. यामुळे मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांच्याकडेच राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात भाजपकडून वेगळेच संकेत देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सायंकाळी थेट मुख्यमंत्री नितीशकुमारांना फोन केला.\nबिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली. आज निकाल जाहीर होत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.\nमतमोजणीत सायंकाळी सातपर्यंत एनडीएला एकूण 122 जागांवर आघाडीवर आहे. एनडीच्या जागा चारने कमी झालेल्या दिसत आहेत. याचवेळी महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीच्या जागा तीनने वाढल्या आहेत. यात जेडीयूला सर्वाधिक फटका बसला आहे. जेडीयू 41 जागांवर आघाडीवर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या 72 जागा होत्या. भाजप 74 जागा, राष्ट्रीय जनता दल 75, काँग्रेस 20 जागा असा कल दिसत आहे.\nजेडीयूचे नेते पक्षाच्या जागा कमी झाल्याचे मान्य करीत असले तरी ब्रँड नितीशला धक्का पोचला नसल्याचे सांगत आहेत. दुय्यम स्थानी असलेला भाजप आता पहिल्या स्थानी पोचल्याचे चित्र आहे. याचवेळी राज्यात जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भाजपला जास्त जागा पदरात पडतील असे चित्र असून, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील का, याबाबत भाजपच्या गोटातूनच साशंकता व्यक्त केली जात आहे.\nभाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी या प्रकरणी सूचक वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेमुळे या निवडणुकीत आम्ही तरलो. सरकार स्थापना आणि नेतृत्वाच्या निर्णयावर सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार राहणार हे आधीच ठरलेले असताना आता नेतृत्वाची चर्चा कशाला असा प्रश्न विचारला जात आहे.\nमहाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाबाबत वाद होऊन एनडीएतील घटक पक्ष असलेली शिवसेना बाहेर पडली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी करुन अखेर शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरुनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले आहे.\nबिहारमधील घटनाक्रम पाहता भाजप आण��� जेडीयूमध्ये जागांचे समसमान वाटप झाले. दोन्ही पक्षांच्या कोट्यातून घटक पक्षांना जागा देण्यात आल्या. मात्र, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनी नितीशकुमारांनी विरोध करीत एनडीएशी फारकत घेतली. चिराग यांनी भाजपची फूस असल्याची चर्चा तेव्हापासून सुरू झाली. चिराग यांच्या पक्षाकडून भाजपच्या अनेक नेते मैदानात उतरले होते. महत्वाचे म्हणजे चिराग यांनी भाजपला पाठिंबा आणि नितीशकुमारांना विरोध अशी भूमिका घेतली होती.\nआता राज्यातील मतमोजणीचा कल पाहता भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष दिसत आहे. मुख्यमंत्रिपदाचा शब्द भाजपकडून पाळला न गेल्यास नितीशकुमार हे इतर पर्यायांची चाचपणी करतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहे. भाजपने मुख्यमंत्रिपद न दिल्यास नितीश हे महाआघाडीला बाहेरुन पाठिंबा देऊ शकतात, अशी शक्यताही काही विश्लेषक व्यक्त करीत आहेत. असे घडल्यास महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे भाजपला विरोधी बाकावर बसवले तसे नितीश बिहारमध्ये करु शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.\nमहाराष्ट्रातील अनुभव पाहता ताकही फुंकून पिण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री नितीशकुमारांना फोन केला. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, भाजपचे संख्याबळ वाढल्याने नितीशकुमारांवर दबाव टाकण्याची रणनिती भाजपकडून सुरू झाली असल्याचे समजते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nरेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर मागण्यांचा पाऊस; चिखलीकरांचेही निवेदन..\nनांदेड : जालना लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा प्रतिनिधित्व करणारे खासदार रावसाहेब दानवे यांना रेल्वे-कोळसा आणि खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून...\nसोमवार, 19 जुलै 2021\nमोदी सरकारच्या सहा वर्षात देशद्रोहाचे 326 गुन्हे; सर्वाधिक भाजपच्या राज्यांत\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात देशभरातील विविध राज्यांमध्ये देशद्रोहाचे 326 गुन्हे दाखल करण्यात आले...\nसोमवार, 19 जुलै 2021\nगणपती व बुद्धांची मूर्ती घेऊन आले अन् पुजापाठ करूनच मंत्र्यांनी पदभार स्वीकारला\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 13 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. तर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात...\nसोमवार, 12 जुलै 2021\nकाँग्रेसला लवकरच मोठा धक्का; शत्रुघ्न सिन्हा पक्षाला ठोकणार रामराम\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बडे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसणार आहे. बिहारी बाबू...\nसोमवार, 12 जुलै 2021\n...तर ममता बॅनर्जी यांचं मुख्यमंत्रीपद येईल धोक्यात; भाजपच ठरू शकतो मोठा अडसर\nकोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेत मंगळवारी (ता. 6) विधान परिषद निर्माण करण्याचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nमंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा..खासदारांनी कुर्ता खरेदी केला अन् म्हणाले, राज को राजही रहने दो\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार होणार आहे. विस्ताराच्या हालचालींना...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nतुमची आज खूप आठवण येतेय मित्राच्या आठवणींनी मोदी झाले भावुक\nनवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या जन्मदिनी मित्राच्या आठवणींनी ...\nसोमवार, 5 जुलै 2021\nमुख्यमंत्री पदाबाबत ओवैसींनी दिलेलं आव्हान योगींनी स्वीकारलं\nलखनऊ : उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपसह सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहार...\nरविवार, 4 जुलै 2021\nमी १० हजारांची फौज घेऊन येतो अन् सगळ्यांना सरळ करतो; संजय गायकवाड पुन्हा वादात\nबुलडाणा : बुलडाणा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नियमीत चर्चेत असतात. त्यातच त्यांनी पुन्हा...\nगुरुवार, 1 जुलै 2021\nअँलोपॅथीबाबतचे रामदेव बाबा यांचे मूळ रेकाँर्ड सादर करा..\nनवी दिल्ली : योगगुरू रामदेव बाबा Ramdev Baba यांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅलोपॅथी औषधांवर टीका केली होती. याप्रकरणी रामदेव...\nबुधवार, 30 जून 2021\nअसदुद्दीन ओवैसींच्या दाव्याचे ओमप्रकाश राजभर यांनी केले खंडन\nनवी दिल्ली : सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (SBSP) चे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे अध्यक्ष...\nबुधवार, 30 जून 2021\nअबू आझमींनी एमआयएममध्ये प्रवेश करावा, इम्तियाज जलील यांची आॅफर..\nऔरंगाबाद ः उत्तर प्रदेशातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने शंभर जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी...\nमंगळवार, 29 जून 2021\nबिहार नितीशकुमार nitish kumar भाजप मुख्यमंत्री निवडणूक एनडीए काँग्रेस indian national congress सरकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zpbeed.gov.in/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-3", "date_download": "2021-07-26T19:36:05Z", "digest": "sha1:3NWR7LR2RRFAUDULL4T7I2XS3CR3XQQX", "length": 3107, "nlines": 58, "source_domain": "zpbeed.gov.in", "title": "सेवानिवृत्ती प्रकरणे | जिल्हा परिषद, बीड", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती प्रकरणे, तात्पुरती सेवानिवृत्ती प्रकरणे याद्वारे तपासणी करून त्वरीत मंजुर केली जातात. तसेच से.नि.कर्मचारी यांचे वेतन स्थानांतराचे प्रस्ताव, सुधारीत वेतन इ. प्रकरणे निकाली काढली जातात.\n१४ वा वित्त आयोग\n०१/०१/२०१६ रोजी अंतिम सेवा जेष्ठता यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11474", "date_download": "2021-07-26T20:21:49Z", "digest": "sha1:PHKIUP2GN3C2DFEK66QCTN4TAQRWLCVT", "length": 15789, "nlines": 141, "source_domain": "abhivrutta.com", "title": "महिलादिन विशेष : समाजसेवेचा वर्षाव करणाºया ‘वर्षा मानकर’ | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome अनुपमा... महिला विश्व महिलादिन विशेष : समाजसेवेचा वर्षाव करणाºया ‘वर्षा मानकर’\nमहिलादिन विशेष : समाजसेवेचा वर्षाव करणाºया ‘वर्षा मानकर’\nनागपूर : दुसºयाच्या दु:खानं मन द्रवित होणं त्यासोबत कृतीचा सहभाग जोडणं हा दोघांच्याही मुक्तीचा मार्ग असतो. महात्मा गांधीजींच्या या वाक्यांची मला वेळोवेळी आठवण होते़ ते वाक्य आठवलं की काहीतरी करण्याची जिद्द मनात आपोआप निर्माण होते, असे विचार आहेत वर्षा नंदकिशोर मानकर यांचे.\nवर्षा मानकर सध्या (दुर्गानगर हिंगणा रोड, नागपूर) अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असल्या तरी त्यांनी समाजसेवेचे व्रतही तितक्याच जोमाने जोपासले आहे. वर्षा यांनी रद्दी से शिक्षा, ‘माया ताईला साडी’अंतर्गत निराधार महिलांना साडी चोळीचे वाटप, दिल्याने दिव्या लावूया गरिबांच्��ा दारी आनंद उधळूया यात दिवाळीत दरवर्षी गरीब परिवारांना किराणा व नवीन कपड्यांचे वाटप,समुपदेशन केंद्र चालविणे, शालेय साहित्य वाटप, संस्कार वर्गाचे आयोजन, स्वच्छता अभियान राबविणे, किशोरीकरिता ‘कळी उमलतांना’ उपक्रम, सुदृढ बालक स्पर्धा, बचत गट स्थापना आदींमध्ये सहभाग घेतला आहे.\nत्यांनी सांगितले, की समाजसेवेचे बाळकडू मिळाले ते पती नंदकिशोर मानकर यांच्याकडून. गरिबांविषयी मनात प्रचंड आस्था आहे. गरीब मुलांसाठी बालवाड्या उघडण्यापासून सुरुवात केली़ एकलव्य बहुउद्देशीय संस्थामार्फत १० बालवाड्यांचे काम हातात घेतले़ बालवयात मिळालेले शिक्षण हे आयुष्याला आकार देत असते़ तो आकार गरिबांच्या मुलांनाही मिळावा, या उद्देशाने काम हाती घेतले.\nबचत गटाच्या महिलांना एकत्र करून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला. जुन्या साड्यांपासून आसन तसेच रद्दीपासून लिफाफे बनविणे यातून रोजगार मिळावा याकरिता धडपड केली आणि त्यात यशही आले.\nशुभांगी नावाच्या एका सखीची बेताची परिस्थिती होती. तिला वडीलही नव्हते़ अशातच प्रकृती चिंताजनक आणि औषधांचा खर्च उचलण्यास समर्थ नसताना तिला उपचारासाठी मदत केली…आज ती एका मुलाची आई आहे़ हे केवळ समाजभानतेतून केलेले काम आहे. महिलांसाठी माता-सखी मेळावे, महिलांच्या आरोग्य व त्यांच्यावर होणाºया अत्याचाराविरोधात त्यांना समुपदेशन करून त्यांना न्याय देण्यासाठी दिवाणी न्यायालयाच्या पॅरा-लीगल समितीच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.\nस्वच्छतेचे भान ठेवत ब्राम्हणी गावात सतत सहा महिने स्वच्छता अभियान करत आदर्र्श गावनिर्मितीमध्ये सिंहाचा वाटा, जयताळा येथील वैकुंठ धाम येथे स्वच्छता अभियान राबवित स्वच्छ व सुंदर करण्यात आले. दारू दुकानांविरोधात संघर्ष करत वेळोवळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. लॉकडाऊनसारख्या (टाळेबंदी) कठीण परिस्थितीत गरिबांना धान्याच वाटप केले़ त्यांच्या मुलांना खाऊ तसेच शैक्षणिक साहित्य वाटपात सहभाग घेतला.\nकिशोरवयीन मुलींकरीता ‘कळी उमलतांना’ असे उपक्रप राबवित त्यांचे समुपदेशन करून समाजातील विकृत स्पर्श कशापद्धतीने ओळखावा यासाठी संवाद साधण्यात येतो. तरुणींना स्पर्धा परीक्षासंबंधी मोफत पुस्तके पुरविण्यात आले. या उपक्रमाची पुणे येथील महिला व बालविकास प्रकल्पाच्या मासिकातून दखल घेण्यात आली.\nवर्षा मानकर यांनी नोकरी आणि समाजकार्यासोबतच अभिनयाची आवडही जोपासली आहे. शिर्डी के साईबाबा, सबका मालिक एक है, ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ, श्रीमंतयोगी, जाणता राजा, शंभुराजे सारख्या महानाट्यात अभिनय साकारला. याशिवाय तानी, इरादा पक्का, शेगावीचा राजा या चित्रपटांतही भूमिका केली आहे.\nयाशिवाय त्या अनेक पदांच्या जबाबदारी सांभाळत आहे. संचालक म्हणून लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था, उपाध्यक्ष म्हणून एकलव्य बहुउद्देशीय संस्था, दक्षता कमेटीच्या सदस्य (एमआयडीसी पोलिस स्थानक), पॅरा लीगल व लोक अदालतमध्ये सदस्य, दीपस्तंभ धर्मदायी संस्थामध्ये सदस्य आणि ग्राम बालविकास संरक्षण समिती (डिगडोह, हिंगणा) याठिकाणी सचिव म्हणून कार्यरत आहे.\nबालवाड्याच्या माध्यमातून दरवर्षी सृदृढ बालक स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. त्यांचे आरोग्य व आहारावर काम करून कुपोषणावर मात करत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्हा परिषद नागपूर यांच्याकडून २०२० मध्ये प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन ‘स्वामिनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा कामांतून ‘समाजरत्न’, तेजस्विनी, मातृशक्ती, स्वच्छतादूत पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nसेवा आणि त्याग तसे निस्वार्थ भावनेतून केलेले कार्य ही ‘दगडावरील रेघ’ ठरते़ अशा कार्याचा ऐतिहासिक अभिलेख ठरत असतो़ ‘अभिवृत्त’ कडून वर्षा मानकर यांना लक्ष लक्ष शुभेच्छा…\nPrevious articleदेशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीची पहिली बैठक सोमवारी\nNext articleमहिलादिन विशेष : झाडांच्या संगतीत रुळलेल्या वनपाल भारती सयाईस\nकेंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भारती पवार यांना संधी\nडॉ. सुबी चतुर्वेदी ‘इनोव्हेटिव्ह लीडर आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित\nअवकाश वारी : कल्पना चावला, सुनिता विलियम्स यांचा वारसा चालवणार सिरीशा बांदला\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळ��� एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-26T19:59:15Z", "digest": "sha1:QDSOCOF5SHAQ2S4YI3HWVJ3A2VD6NYVS", "length": 5543, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे ऑनलाईन पदग्रहण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nइनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे ऑनलाईन पदग्रहण\nइनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे ऑनलाईन पदग्रहण\nभुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण समारंभ मंगळवार, 30 जून रोजी ऑनलाईन झूम मिटींग द्वारे साजरा करण्यात आला .सन 2020-21या वर्षासाठी नूतन अध्यक्षा मोना भंगाळे यांनी मावळत्या अध्यक्षा मृणाल पाटील यांच्याकडून स्वीकारला तर मावळत्या सेक्रेटरी मोना भंगाळे यांच्याकडून नूतन सेक्रेटरी रेवती मांडे यांनी पदभार स्वीकारला. आगामी वर्षात जास्तीत जास्त समाजपयोगी उपक्रम घेण्याचा मनोदय मोना भंगाळे यांनी व्यक्त केला. अन्य कार्यकारीणीत किरण जावळे, पल्लवी वारके, स्मिता चौधरी, सुनीता पाचपांडे, हेमलता सोनार, आदिती भडंग, डॉ. मृणाल पाटील, कविता पाचपांडे यांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात नवीन 138 कोरोनाबाधीत आढळले\nवरणगावात होणार लखलखाट : आठ ठिकाणी पडणार सौर उर्जेवरील दिव्यांच्या ‘प्रकाश’\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-26T19:46:25Z", "digest": "sha1:QZP77L2RKV6CJIRGCHWC5B74JWHKUMYV", "length": 23284, "nlines": 112, "source_domain": "mediawatch.info", "title": "पुरूषाची लैंगिकता आणि त्याच्यातील हिंसा - Media Watch", "raw_content": "\nHome featured पुरूषाची लैंगिकता आणि त्याच्यातील हिंसा\nपुरूषाची लैंगिकता आणि त्याच्यातील हिंसा\n२०१२ साली मी ‘जगन रेप कर’ हे मुक्तक लिहिलं होतं. गेल्या दोन-चार दिवसात हैदराबादमधील भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर ते काही मित्र-मैत्रिणींकडून पुन्हा शेअर केलं गेलं आहे. या मुक्तकाच्या मागोमाग ‘या जगनचं करायचं काय’ हा एक लेखही मी मार्च २०१३ मध्ये लिहिला होता. ते दोन्ही ‘मिळून साऱ्याजणी’मध्ये एकत्र प्रकाशित झालं होतं. आज ते मुक्तक व लेख नव्याने वर आल्यामुळे त्याबाबत काही म्हणावंसं वाटतं.\nहे मुक्तक लिहिलं तेव्हा मी ‘मिळून साऱ्याजणी’मध्ये काम करत होतो. विद्याताईंना हे मुक्तक कसं वाटेल याची मला उत्सुकता होती. त्यांना ते आवडलं. मात्र मूळ मुक्तकातील शब्दरचनेत आम्ही काही बदल केले. याच्या जोडीने एक सविस्तर लेख लिही असं गीतालीताईंनी (गीताली वि मं. – साऱ्याजणीच्या संपादक) सुचवलं. त्यामुळे तो लेखही लिहिला गेला. त्यावेळी या मुक्तकासंदर्भात साऱ्याजणीमध्ये काहीजणांशी चर्चा झाल्या होत्या. छाया दातार, वंदना भागवत, मंगला सामंत यांना माझी मांडणी पटली होती. मात्र ‘तुझ्या मुक्तकात त्या मुलाला – त्याच्या लैंगिक गरजेमुळे – स्त्रीचं शरीर/योनी मिळायलाच हवी, तो त्याचा ‘अधिकार’ आहे असं ध्वनित होतंय’ असंही छाया दातार म्हणाल्याचं मला आठवतं.\nत्यावेळी झालेल्या बोलण्यातली आणखी एक गोष्ट. बलात्कार करणाऱ्यांना कायद्याने शिक्षा तर द्यायला हवीच, पण त्याआधी त्यांचे इंटरव्ह्यू घ्यावेत असं मी बोलताना सुचवलं होतं. त्यावर विद्याताईंनी येरवडा कारागृहामध्ये फोनही केला होता. पण अशा गुन्हेगारांना भेटण्याची परवानगी काही कारणामुळे नाकारली गेली होती. त्यानंतर माझ्याकडून याचा पाठपुरावा झाला नाही.\nहैदराबादमधील निर्घृण प्रकाराचा विचार करताना मला असं वाटतं की बलात्कार आणि त्यानंतर खून या गुन्ह्यांना मध्ययुगीन काळातील शिक्षा द्याव्यात असं जे मत व्यक्त केलं जातं त्यावर खरंच विचार व्हावा. सर्वांसमक्ष फाशी देण्याचा प्रयोग खरोखर करून बघावा. यावर अर्थातच वाद होऊ शकेल. पण या मुद्द्यावरच माझं मत सांगतो – फाशी देणं योग्य की अयोग्य ही चर्चा सुरू ठेवायला हरकत नाहीच. स���वैधानिक प्रक्रियेतून कायद्यानुसारच जर फाशी रद्द झाली तर तो निर्णय आपण अर्थातच स्वीकारू. पण आज जर फाशी अस्तित्वात आहे तर एक सामाजिक प्रयोग म्हणून ती सर्वांसमक्ष दिल्यास त्याचे काय बरे-वाईट परिणाम होतील यावर सामाजिक-कायदेविषयक तज्ज्ञांनी विचार व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. (माझं व्यक्तिगत मत फाशीच्या विरुद्ध आहे. जुलै २०१५ मध्ये याकूब मेमनच्या संदर्भाने मी एक पोस्ट लिहिली होती. त्यात मी याबाबत लिहिलं होतं. मी असं म्हणेन की ‘सामाजिकदृष्ट्या आणि न्याय या संकल्पनेच्या व्यावहारिक उपयोजनाच्या दृष्टीने आवश्यक म्हणून घेतला गेलेला व्यवस्थात्मक निर्णय’ म्हणून फाशी मला मान्य आहे. उद्या माझ्या बायकोवर, बहिणीवर किंवा मैत्रिणीवर बलात्कार झाला आणि तिचा निर्घृण खून झाला तरी माझं व्यक्तिगत मत फाशीच्या बाजूने नसेल, पण व्यवस्थात्मक निर्णय म्हणून मला ते मान्य असेल. प्रत्यक्षात माझ्या जवळच्या स्त्रीबाबत असा भीषण प्रकार घडलेला नाही, त्यामुळे माझं हे म्हणणं ग्राह्य धरायचं की नाही हा प्रश्न आहेच. परंतु मला तत्त्वतः काय वाटतं हे सांगण्यासाठी हे लिहिलं. हा मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे, त्यामुळे तो थोडक्यात नोंदवून आपण पुढे जाऊ.)\nबलात्कार आणि त्यानंतर खून हे दोन्ही निर्घृण असले तरी खून आणि त्यातील हिंसा ही जाणिवा बधीर करणारी गोष्ट आहे. माणूस असा वागू शकतो यावर विश्वास बसत नाही. माणूस हा ईश्वरनिर्मित नाही, तो इतर सजीवांसारखाच उत्क्रांतीचं अपत्य आहे यावरील विश्वास दृढ व्हावा अशा काही गोष्टी असतात त्यापैकीच ही एक गोष्ट आहे. शिवाय माणसाने हत्यारं निर्माण केल्याने तो त्या सजीवांहून अधिक हिंस्त्र झाला आहे.\nया सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात घेण्याजोगे बरेच मुद्दे आहेत. त्यातला केंद्रीय महत्त्वाचा मुद्दा पुरूषाची लैंगिकता आणि त्याच्यातील हिंसा आणि त्यावर काय करावं हा आहे. या विषयाच्या अनुषंगाने काही मुद्दे इथे मांडतो –\n– लैंगिक भूक आणि हिंसा या दोन्ही अतिशय ताकदवान आदिम प्रेरणा आहेत. त्यांचा थेट संबंध ‘माणूस या प्राण्याच्या’ अस्तित्वाच्या लढाईशी आहे. त्यामुळेच त्या इतक्या ताकदवान राहिल्या आहेत आणि पुरूष या दोन्ही गोष्टींचा मुख्य वाहक राहिलेला आहे. त्यामुळे पुरूषाची लैंगिक भूक आणि त्याच्यातील हिंसा हे यासंदर्भात होणाऱ्या सामा���िक संशोधनामधील मुख्य मुद्दे असणं आवश्यक आहे.\n– आपण ‘सिव्हिलाइज्ड’ आहोत असं आपण म्हणतो. पण आपण ‘लिमिटेड सिव्हिलाइज्ड’ आहोत. संधी मिळाली की आपल्यातील हिंस्त्रपणा बाहेर येतो. फार लांब न जाता फेसबुकवरील मारामाऱ्या पाहिल्या तरी ते लक्षात येईल. शाब्दिक मारामारी, एखाद्याला कॉर्नर करून त्याच्यावर तुटून पडणे, इगोमुळे आणि इतर मनोव्यापारांमुळे होणारी हिंसा इथपासून ते अमानुष शारीरिक हिंसा असा हा मोठा स्पेक्ट्रम आहे. आपल्याला शारीरिक हिंसा भयंकर वाटते पण मनुष्यप्राणी आजही ती करण्याइतपत ‘केपेबल’ आहे हे सत्य आहे. माणूस इतका क्रूर कसा होऊ शकतो याचं एक उत्तर ‘तो इतका क्रूर व्हायला केपेबल आहे’ हे आहे. आणि याची मुळं त्याच्या ‘जैविक विचारप्रक्रिये’त आहेत. या विचारप्रक्रियेवर काम केलं, तिला वळण दिलं तर बदल होऊ शकेल.\n– लैंगिक उपासमारीमुळे बलात्कार घडत नाही; तर तो पुरुषी हिंसेचा आणि सत्ता-प्रस्थापनेचा आविष्कार आहे, अशी मांडणी ‘अगेन्स्ट अवर विल : मेन, विमेन अँड रेप’ या पुस्तकातून सूझन ब्राऊनमिलर या स्त्रीवादी लेखिकेने १९७५ मध्ये केली होती. या विषयाची उत्क्रांतीजन्य बाजू दाखवणारं ‘अ नॅचरल हिस्टरी ऑफ रेप : बायॉलॉजिकल बेसेस ऑफ सेक्शुअल कोअर्शन’ हे रँडी थॉर्नहिल आणि क्रेग पाल्मर यांचं एक पुस्तक २००० मध्ये प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाच्या ‘व्हाय डू मेन रेप’ या प्रकरणातील एक उतारा मी माझ्या ‘या जगनचं करायचं काय’ या प्रकरणातील एक उतारा मी माझ्या ‘या जगनचं करायचं काय’ या लेखात उद्धृत केला आहे. शक्य झाल्यास ही दोन्ही पुस्तकं पाहावीत.\n– स्त्री-पुरूष संबंध आणि पुरूषाच्या लैंगिक व मानसिक अस्थिरतेमुळे या संबंधांचा होणारा विचका यावर बोलताना ‘पुरूषामधील बीजउत्सर्जन” यावर नीट बोललं गेलं पाहिजे. या संर्दभात ‘उद्याचा मराठवाडा’ दिवाळी अंकातील मंगला सामंत यांचा ‘कामशमनाची बिकट वाट’ हा लेख पाहावा.\n– पुरूषांची कामेच्छा आणि तीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी यावर ‘सेक्स ऑडिट’ हा एक मार्ग होऊ शकेल असं मी लोकसत्ता ‘चतुरंग’मधील सदरातील एका लेखात सुचवलं होतं. या सदराची लिंक खाली देतो आहे. त्यातील ‘पुरुषातील लैंगिकता, लैंगिकतेतील पुरुष’ आणि ‘संवादातून बदल’ हे लेख पाहावेत.\n– या एकूण विषयाबाबत हे स्पष्टच आहे की कविता/लेख एका मर्यादेपलीकडे काही करू शकणा��� नाहीत. यासाठी प्रत्यक्ष काही करण्याची निकड आहे. गेल्या काही दिवसांपासून मंगला सामंत यांच्याबरोबर पुरूषांच्या लैंगिक गरजा/शंका/अडचणी, त्यांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, त्यातील सुधारणा याविषयी एक संवाद केंद्र सुरू करावं याबाबत बोलणं सुरू आहे. प्रामुख्याने दुर्बल आर्थिक स्तरातील पुरूषांवर फोकस असावा असा विचार आहे. यात प्राजक्ता कोलते चाही सहभाग आहे. मी आजवर जे लेख लिहिले त्यावर मला अनेक स्त्रियांनी व पुरूषांनी इ-मेल / फोन मार्फत त्यांच्या प्रतिक्रिया आणि अडचणीही कळवल्या. मी फोन/इ मेलवरून तर काहींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोललो आहे. मी प्रोफेशनल काऊन्सेलर नाही, परंतु अनेकजणांना प्रोफेशनल काउन्सेलिंग नको आहे पण त्यांना त्यांच्या मनातलं बोलायचं आहे असं माझ्या लक्षात आलं. या कल्पनेला आकार आला तर मी अपडेट करेनच.\n(लेखक हे फ्रीलान्स कॉपी रायटर आहेत . अनेक वर्तमानपत्र, नियतकालिकात ते लिहितात)\nPrevious articleहे केवळ ‘देवेंद्र गेले , उद्धव आले’ नाही \nNext articleराहुल बजाज अमित शाहांसमोर काय बोललेत\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो..\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/re-supply-of-corona-vaccines-11400-doses-were-received", "date_download": "2021-07-26T21:10:28Z", "digest": "sha1:JEARSMMU3CN4ZAA6I7K3J6BOE3NKBASB", "length": 8375, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोना लसींचा पुन्हा अल्प पुरवठा; ११ हजार ४०० डोस मिळाले", "raw_content": "\nकोरोना लसींचा पुन्हा अल्प पुरवठा; ११ हजार ४०० डोस मिळाले\nअकोला ः कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्याला शनिवारी (ता. १०) कोरोनाच्या केवळ ११ हजार ४०० लसींचा (डोस) पुरवठा आरोग्य विभागामार्फत करण्यात आला. सदर लसींचा साठ्यातून केवळ तीन-चार दिवसच लसीकरण करता येऊ शकेल. त्यानंतर मात्र पुन्हा कोरोना लसीकरणाचा वेग मंदावेल. त्यामुळे जिल्ह्याच्या नशीबी सुरु असलेल्या लसींच्या अल्प पुरवठ्याची बोळवण संपता संपत नसल्याचे वास्तव आहे. (Re-supply of corona vaccines; 11,400 doses were received)\nहेही वाचा: मध्यरात्री स्‍मशानभूमित अघोरी पुजा; मांत्रिकांसह युवकावर कारवाई\nकोरोना विरुद्धच्या महामारीवर विजय मिळवण्यासाठी देशासह जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहे. त्यानंतर लसीकरणाची गती वाढवण्यासाठी केंद्र शासनाने १८ वर्षावरील लाभार्थ्यांसाठी लसीकरणाची मोहीम खुली केली. परंतु जिल्ह्यात लसींचा अल्प साठा मिळत असल्याने सदर मोहिमेत नेहमीच खंड पडत आहे. दरम्यान शनिवारी (ता. १०) जिल्ह्यासाठी कोरोना लसींचे ११ हजार ४०० डोज मिळाले. सदर साठा अल्प असल्याने जिल्ह्यात पुन्हा लसीकरणाचा वेग मंदावेल.\nहेही वाचा: अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दी\n- कोव्हिशिल्ड - ९ हजार डोज\n- कोव्हॅक्सीन - २ हजार ४०० डोज\nहेही वाचा: Success Story; योगेशच्या पेढ्याला राज्यभरासह राज्याबाहेरही मागणी\nअल्प साठ्यामुळे गती मंद\nजिल्ह्यासाठी कोरोना लसींचा केंद्र व राज्य शासनाकडून अल्प प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. त्या��ा विपरीत परिणामा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर सुद्धा होताना दिसून येत आहे. परिणामी लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या १५१-१५० केंद्रांपैकी मेजक्याच केंद्रांवर नियमित लसीकरण करण्यात येते. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवण्यासाठी त्याचा पुरवठा अधिक करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nसंपादन - विवेक मेतकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/nitin-mujumdar-write-about-roger-federer-and-his-tennis-career", "date_download": "2021-07-26T20:21:49Z", "digest": "sha1:LUWPU3FEHEXIMDSRD5URLGCZSHEM5NN2", "length": 21846, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्विस 'आल्प्स'वर 'भैरवी'चे सूर..???", "raw_content": "\nस्विस 'आल्प्स'वर 'भैरवी'चे सूर..\nरॉजर फेडरर हे टेनिसमधील एक महाकाव्य आहे. टेनिसमधील हा महामानव साधारण महिनाभराने म्हणजे ८ ऑगस्ट रोजी वयाची चाळीशी पूर्ण करेल. या वर्षी विम्बल्डनमध्ये स्वारी सरळ तीन सेट्स मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी,२४ वर्षीय हबर्ट हरकाझ कडून, म्हणजेच आपल्यापेक्षा खूप तरुण वयाच्या खेळाडूकडून पराभूत झाली आणि साऱ्या जगातील क्रीडारसिकांच्या मनात कुठेतरी मैफिलीतील भैरवी डोकावली. विम्बल्डन च्या ग्रास कोर्टवर आपण पुन्हा फेडररला खेळताना बघू की नाही ही शंका उगाचच मनाला सतावू लागली. काहीही झालं तरी तिसऱ्या सेट मधील ६-० हा स्कोअर मनाला पटत नव्हता. फेडरर ने सुद्धा या सामन्यानंतर पुढे काय या प्रश्नावर बोलताना, 'मला माहित नाही' असे काहीसे सूचक उत्तर दिले, कदाचित ऑलीम्पिक स्पर्धेचे विचार त्याच्या मनात असावेत. फेडररची ही 'विम्बल्डन' मधील १८वी क्वार्टर फायनल होती. बऱ्याच वेळा हा माणूस आपल्याला अचंबित करतो एवढे सुपर ह्यूमन एफर्ट्स त्याच्या कामगिरीत सातत्याने दिसतात. अफाट गुणवत्ता,अमर्याद प्रतिभा, कमालीची जिद्द, कारकिर्दीचे विमान हजारो फुटांवरून उडत असतांना माणुसकीचा कंट्रोल टॉवर जमिनीत घट्ट रुतलेला आणि हे सारे कमी म्हणून की काय, कुटुंब वत्सल अशी याची जीवनशैली साऱ्या जगाने सर्वकालीन महान व्यक्तिमत्व म्हणून याची दखल घ्यावी असा याच्या कारकीर्दीचा आलेख आणि त्याच्या देशातील, स्वित्झर्लंड मधील 'आल्प्स' च्या उंचीला कैक योजने मागे टाकेल अशा उंचीवरून चाललेले याच्या लोकप्रियतेचे उड्डाण साऱ्या जगाने सर्वकालीन महान व्यक्तिमत्व म्हणून याची दखल घ्यावी असा याच���या कारकीर्दीचा आलेख आणि त्याच्या देशातील, स्वित्झर्लंड मधील 'आल्प्स' च्या उंचीला कैक योजने मागे टाकेल अशा उंचीवरून चाललेले याच्या लोकप्रियतेचे उड्डाणकोणालाही भारून टाकेल असे हे तुमच्या आमच्या सारखे हाडा मांसाचेच पण 'सुपर ह्यूमन' क्षमता सिद्ध केलेले रॉजर फेडररचे व्यक्तिमत्व, आपल्या अचाट कामगिरीने 'लार्जर दॅन लाईफ' झालेले\nरॉजर फेडरर बद्दल काही महान टेनिसपटूंची मते ऐकली तर रॉजर फेडररला खेळतांना पाहणाऱ्या सध्याच्या जनरेशन्स किती भाग्यवान आहेत याचा अंदाज येतो. ८० च्या दशकातील टेनिसमधील एक मोठं नाव म्हणजे जिमी कॉनर्स. तो म्हणतो,\"आधुनिक टेनिस युगात एक तर तुम्ही क्ले कोर्ट स्पेशलिस्ट असता किंवा तुम्ही ग्रास कोर्ट स्पेशलिस्ट असता किंवा तुम्ही हार्ड कोर्ट स्पेशलिस्ट असता आणि तुम्ही यातले काहीही नसून जेते असाल तर तुम्ही केवळ आणि केवळ रॉजर फेडरर असू शकता\" सेरेना विल्यम्स ही रॉजरची समकालीन महान टेनिसपटू म्हणते,\" रॉजरला टेनिस मधीलच नव्हे तर सर्व खेळांमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू म्हणायला पाहिजे\" ट्रेसी ऑस्टिन म्हणते,\" रॉजरच्या काही फटक्यांना बेकायदेशीर म्हणून घोषित केले जावे\" सेरेना विल्यम्स ही रॉजरची समकालीन महान टेनिसपटू म्हणते,\" रॉजरला टेनिस मधीलच नव्हे तर सर्व खेळांमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू म्हणायला पाहिजे\" ट्रेसी ऑस्टिन म्हणते,\" रॉजरच्या काही फटक्यांना बेकायदेशीर म्हणून घोषित केले जावे\nबिटरिझ टिनोको या रॉजर फेडरर च्या चाहतीला कॅन्सर ने ग्रासले होते, साल होते २०११/१२. तिने रॉजर फेडररला विम्बल्डन येथे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ती इच्छा मान्यही झाली. रॉजर ने तिला केवळ एक पारंपरिक हस्तांदोलन करून काही स्मृतीचिन्हे देणे अपेक्षित होते. तिला फेडरर बरोबर 'विम्बल्डन' ची प्रदीर्घ टूर इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह करायला तर मिळालीच शिवाय फेडरर बरोबर भरपूर वेळ बातचीत देखील करता आली. फेडरर मधील संवेदनशील माणूस दिसणाऱ्या त्या संस्मरणीय अनुभवाबद्दल ती ट्विटर वर छान व्यक्त झाली आहे.एका पत्रकाराने फेडरर ची मुलाखत मागितली. आठ तासांत तो फेडरर समोर संवाद साधण्यासाठी सज्ज होता. खोलीत दोन खुर्च्या होत्या, एक आर्म रेस्ट्स असलेली,गुबगुबीत कुशन वाली आणि दुसरी सरळ पाठ असलेली आणि अगदी साधी. मुलाखतीसाठी फेडरर आला आणि ���्याने त्या पत्रकाराला काहीसे अडखळत विचारले, \"मी सामना खेळून खूप दमलोय , मी त्या कुशनवाल्या आरामदायी खुर्चीत बसलो तर चालेल का\"खेळाडू म्हणूनच नव्हे तर तो माणूस म्हणूनही किती उंचावर होता याची पुरेशी प्रचिती या उदाहरणामुळे येते.\n\"I fear no one, but I respect everyone\" हे फेडररचे उदगार त्याच्या व्यक्तिमत्वाची आणखी ओळख करून देण्यासाठी पुरेसे आहे .जोकोविच हा फेडरर चा समकालीन,तो म्हणतो,'तुम्ही जर फेडरर असाल तर आणि तरच तुम्ही तुमचा खेळ परिपूर्णतेकडे नेऊ शकता.' अँडी मरे ने २०१० साली ऑस्ट्रेलियन ओपन च्या अंतिम फेरीत फेडरर कडून पराभूत झाल्यावर उदगार काढले होते,'मी फेडरर सारखा रडू शकतो पण त्याच्या इतके छान खेळू शकत नाही याची मला लाज वाटते'.\nसायमन कूपर या नामवंत ब्रिटिश पत्रकाराला झुरिच ते माद्रिद या प्रवासादरम्यान स्वतः च्या खाजगी जेट मधून ४०००० फूट उंचीवरून जाताना मुलाखत देताना फेडरर काहीसा भावुक होत सांगतो,\"आजही मला ते दिवस आठवतात,तेव्हा माझे आई वडील सीबा गायगी या फार्मा जायंट कंपनीत नोकरीला होते, बसेल हे स्वित्झर्लंड मधील फ्रान्स च्या सीमेवर असलेले आमचे शहर,वयाच्या १४ व्या वर्षी मी दर रविवारी संध्याकाळी ६ वाजता अकादमी मध्ये जाण्यासाठी ट्रेन मध्ये बसायचो, घर सोडताना खूप वाईट वाटत असे, प्रसंगी मी खूप रडत देखील असे पण माझी तक्रार नव्हती, तो निर्णय माझा स्वतः चा होता'.\nस्वतःच्या कुटुंबियांबद्दल तर रॉजर खूप हळवा आहे,तो म्हणतो,\" मला अनेक वेळा माझ्या कडे दोन घड्याळं असल्यासारखं वाटते,एक माझ्या साठी आणि एक माझ्या कुटुंबियांसाठी प्रत्येकाचे शेड्युल मला नीट माहिती असते,मुलं कोणत्या वेळी काय करत असतील,त्यांच्या झोपायच्या वेळा काय आहेत ,सारे सारे मला ठाऊक असते प्रत्येकाचे शेड्युल मला नीट माहिती असते,मुलं कोणत्या वेळी काय करत असतील,त्यांच्या झोपायच्या वेळा काय आहेत ,सारे सारे मला ठाऊक असते,टूर वर असताना मी माझ्या सामन्याच्या वेळे आधी किमान ४५ मिनिटे मुलांशी बोलतोच बोलतो,टूर वर असताना मी माझ्या सामन्याच्या वेळे आधी किमान ४५ मिनिटे मुलांशी बोलतोच बोलतो\".\"बऱ्याच वेळा मी टूर हून परतल्यावर मुलं विचारतात,'डॅड, लेगो खेळायचं का\".\"बऱ्याच वेळा मी टूर हून परतल्यावर मुलं विचारतात,'डॅड, लेगो खेळायचं कामाझं मन अनेकदा स्पर्धास्थानी असतं पण मी मुलांच्या सांगण्याकडे प्रामाणिकपणे पूर्ण लक्ष द्यायचा प्रयत्न करतोमाझं मन अनेकदा स्पर्धास्थानी असतं पण मी मुलांच्या सांगण्याकडे प्रामाणिकपणे पूर्ण लक्ष द्यायचा प्रयत्न करतो\nवयाच्या १५ व्या वर्षी जेव्हा कोवळा रॉजर फ़्रेंच रेस्टॉरंट्स मध्ये एकटा बसायचा तेव्हा त्याला एक आगळा छंद जडला होता काय तर म्हणे तेथील पेपर नॅपकिन्स वर स्वतः ची स्वाक्षरी गिरवायचा ,कारण काय तर म्हणे,\" न जाणो यदाकदाचित मी प्रसिद्ध टेनिसपटु झालो तर\n२००४ ते जाने २०१० दरम्यान फेडरर ने एकूण कारकिर्दीतील २० पैकीतब्बल १५ ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली.एकूण कारकिर्दीत त्याने ८ विम्बल्डन,६ ऑस्ट्रेलियन ,५ यु एस ओपन स्पर्धा जिंकल्या आहेत तर एक फ़्रेंच ओपन अजिंक्यपद त्याच्या नावावर आहे.वयाच्या मात्र २००९ मध्ये त्याच्या जुळ्या मुलींचा जन्म झाला आणि फेडरर चे विश्व काही काळापूरते बदलले,फेडरर म्हणतो,'२०१०/२०११ चे स्पर्धा रिझलट्स मला फार आठवत नाहीत,त्या काळात मला आठवतात त्या फक्त माझ्या मुली\nरॉबर्ट आणि लिनॅट या फेडरर दाम्पत्याचा रॉजर हा मुलगा, रॉजर चा जन्म ८ ऑगस्ट १९८१ रोजी झाला. आपल्या कारकीर्दीत शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला रॉजर लहानपणी काहीसा तापट होता. रॉजरच्या वडिलांनी, त्याच्याशी खेळत असलेला एक सामना मध्येच अर्धवट सोडला होता कारण सामन्यादरम्यान लहानग्या रॉजरचे कोर्टवरील वर्तन त्यांना आवडले नव्हते. रॉजरची आई लीनॅट सांगते,\"आम्ही त्याला सामन्याच्या निकालाबद्दल कधीही बोललो नाही. मात्र त्याचे वर्तन खटकले तर जरूर बोललो आहोत\".\nरॉजरची पत्नी मिरका ही स्वतः आंतरराष्ट्रीय टेनिसपटू मात्र आता पूर्ण वेळ गृहिणी आणि फेडरर ची पी आर मॅनेजर देखील. तिचे तुझ्या आयुष्यातील स्थान काय या प्रश्नावर रॉजर उत्तरतो,'रोज सकाळी जाग आल्यावर ती मला समोर दिसायला हवी , That's what matters 'आई- वडील, दोन जुळी मुले आणि दोन जुळ्या मुली आणि पत्नी मिरका एवढे सारे कौटुंबिक विश्व रॉजर फेडरर चे आहे,दौऱ्यावर असताना हा दिवसातून किमान ३ वेळा घरी बोलणारच 'आई- वडील, दोन जुळी मुले आणि दोन जुळ्या मुली आणि पत्नी मिरका एवढे सारे कौटुंबिक विश्व रॉजर फेडरर चे आहे,दौऱ्यावर असताना हा दिवसातून किमान ३ वेळा घरी बोलणारच कोरोना काळात 'बायो बबल' मध्ये राहण्याबाबत तो म्हणतो,'मला स्वतःला हे शक्य झालं पण मुलांना एवढ्या प्रदीर्घ काळ हे शक्य होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे'.\nहे सारे कुटुंब एकमेकांमध्ये छान मिसळून परीपूर्ण आयुष्य जगताना दिसत आहेत. रॉजर फेडरर फौंडेशन चे सामाजिक कार्य देखील थक्क करणारे आहे. फौंडेशन ची जोहांसबर्ग येथील रिजनल डायरेक्टर ईना मोजहेनदी आपल्या ब्लॉग मध्ये लिहिते,\"रॉजर फेडरर बरोबर शिक्षण व खेळांच्या प्रसारासाठी मी झांबीयात होते,चार दिवसात मी विनम्रता म्हणजे काय हे फेडरर मुळे नव्याने शिकले. त्या गरीब मुलांबरोबर त्यांच्याप्रमाणेच वर्गाबाहेर पायांतील बूट काढून ,मांडी घालून बराच वेळ बसलेला फेडरर मी बघितला,त्याची या मुलांच्या उन्नतीबद्दल तळमळ मी स्वतः बघितली आणि थक्क झाले\"\nरॉजर फेडरर फौंडेशनच्या वेब साईट वर गेल्यावर रॉजर फेडररच्या फौंडेशनने आफ्रिकेतील दक्षिण भागात केलेल्या कार्याची नीट कल्पना येते. बिल गेट्स, रोलेक्स अशी अनेक बडी नावे फौंडेशनने या कामात सहभागी करून घेतली आहेत. गत वर्षाच्या अखेरीस सुमारे १५,५०,००० मुलांना फौंडेशन च्या कार्याचा थेट लाभ झालेला आहे.प्रसिद्धी,पैसा आदी गोष्टींच्या पुरात वाहून न जाता जीवनाची नौका जरूर तेव्हा सामाजिक जाणिवेच्या किनाऱ्यावर नांगरून ठेवू शकणाऱ्या या टेनिसमधील महान व्यक्तीमत्वास अधिक परिपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/gallery/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-26T20:19:49Z", "digest": "sha1:7ORJNYLBAULFOWCTNPXYANSYNX24PZKK", "length": 4971, "nlines": 108, "source_domain": "beed.gov.in", "title": "आद्यकवी श्री मुकुंदराज महाराज, अंबाजोगाई | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nआद्यकवी श्री मुकुंदराज महाराज, अंबाजोगाई\nआद्यकवी श्री मुकुंदराज महाराज, अंबाजोगाई\nश्री मुकुंद महाराज, अंबाजोगाई\nफेसबुकवर वर सामायिक करा\nट्वीटर वर सामाय���क करा\nश्री मुकुंद महाराज, प्रवेशद्वार\nफेसबुकवर वर सामायिक करा\nट्वीटर वर सामायिक करा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 16, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/court-hits-out-at-delhi-police-over-bhim-army-chief-chandrashekhar-azad-ravan-arrest-126516899.html", "date_download": "2021-07-26T20:43:44Z", "digest": "sha1:WIVPS3L24GGKHJMZ544Q4VXX3MZCPS2G", "length": 7050, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Court Hits OUT At Delhi Police Over Bhim Army Chief Chandrashekhar Azad Ravan Arrest | जामा मशीद पाकिस्तानात आहे का...? उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजामा मशीद पाकिस्तानात आहे का... उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले\nन्यायालय- 'जामा मशीद पाकिस्तानात असले तरी तिथे शांतिपूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे'\nनवी दिल्ली- जामा मशीदीजवळ नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनावरुन दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले आहे. दिल्ली पोलिस म्हणाले होते की, कोणत्याही आंदोलनासाठी परवानगी घ्यावी लागते. यावर न्यायाधीश कामिनी लाऊ म्हणाल्या की, \"कोणती पारवानगी तुम्ही असे बोलत आहात, जस की जामा मशीद पाकिस्तानात आहे. जर जामा मशीद पाकिस्तानतही असती, तर तिथे नागरिकांना शांतीपूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नागरिकांनी निवडूण दिलेले लोकप्रतिनिधी त्यांचे म्हणने संसदेत मांडत नाहीत, म्हणूनच नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.\"\nपुरावे सादर न करू शकल्याने न्यायालय पोलिसांवर नाराज\nन्यायालयात भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर रावणच्या याचिकेव सुनावणी होत आहे. चंद्रशेखर यांना 21 डिसेंबर 2019 ला दरियागंज परिसरातून सीएएविरोधात आंदोलनात भडकाऊ भाषण दिल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते. परंतु, चंद्रशेखर यांनी दिलेल्या याचिकेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, याबाबत पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत. चंद्रशेखर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपासंबंधि कोणतेही पुरावे सादर करू न शकल्याने न्यायालयाने पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे.\nपाकिस्तानमध्येही प्रदर्शन करू शकतात: हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना स���ंगितले की, तुम्ही अशी वागणुक करत आहात, जसे काय जामा मशीद पाकिस्तानात आहे. जरी असे असते तरीदेखील तुम्ही तिथे शांतीपूर्ण आंदोलन करू शकतात.\nआपल्या देशाची नासधुस करू शकत नाहीत : न्यायाधीश कामिनी लाऊ म्हणाल्या की, जे मुद्दे संसदेत मांडायला हवे ते मांडले जात नाहीत, त्यामुळेच लोकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागते. नागरिकांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण देशाची नासधुस करण्याचा नाही.\nचंद्रशेखर यांनी भडकाऊ भाषण दिल्याचे पुरावे सादर करा : हायकोर्टने म्हटले की, \"दिल्ली पोलिसांनी चंद्रशेखर यांच्या भडकाऊ भाषणाचे पुरावे सादर करावेत. तसेच, आंदोलन करणे गुन्हा असल्याचा कायदा संविधानात असल्यास दाखवावा.\"\nदिल्ली पोलिस मागास आहे का : जेव्हा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आम्ही फक्त ड्रोनने फोटो घेतले आहेत, आमच्याकडे रेकॉर्डींग नाही. त्यावर कोर्ट म्हणाले की, दिल्ली पोलिस इतकी मागास आहे का, त्यांच्याकडे रेकॉर्डींग करण्यचे उपकरण नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/starving-girl-locked-in-car-boot-for-two-years-after-secret-birth-5981443.html", "date_download": "2021-07-26T21:00:56Z", "digest": "sha1:XNPSIXWSP25ZWYIUHZ3QWT3XS6DAR27L", "length": 5391, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Starving girl locked in car boot for two years after secret birth | सर्विसिंगसाठी कार देताना महिलेने मॅकेनिकला सांगितले गाडीची डिक्की उघडु नकोस, जेव्हा उघडली डिक्की तेव्हा जगासमोर आले 2 वर्षा पासून लपवून ठेवलेले सत्य.... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्विसिंगसाठी कार देताना महिलेने मॅकेनिकला सांगितले गाडीची डिक्की उघडु नकोस, जेव्हा उघडली डिक्की तेव्हा जगासमोर आले 2 वर्षा पासून लपवून ठेवलेले सत्य....\nटेर्रासन लेविलेडियु- फ्रांसमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने आपली प्रेग्नंसी लपवण्यासाठी आपल्या दोन वर्षाच्या मुलीला डिक्कीत लपवून ठेवले. ही गोष्ट तेव्हा उघडिस आली जेव्हा, मॅकेनिकने त्या महिलेच्या गाडीची डिक्की उघडली. मॅकेनिकने डिक्कीत पाहिल्यावर तो शॅाक झाला. डिक्कीत एका बॅाक्समध्ये कुपोषित मुलगी झोपली होती, जी मृत्युच्या दारात उभी होती.\nसमोर आले दोन वर्ष जुने सत्य\n- टेर्रासन लेविलेडियुमध्ये राहणारी रोजा मारिया डा क्रूज आपल्या तीन मुलांसोबत राहात होती. जेव्हा तिला चौथ्या प्र��ग्नंसीची माहीती मिळाली तेव्हा ती घाबरुन गेली.\n- रोजाला तिच्या चौथ्या प्रेग्नंसीची महिती मुलांना आणि तिच्या पतिला कळु द्यायची नव्हती. तिने जगापासून लपवून एका मुलिला जन्म दिला आणि तिला गॅरेजमध्ये लपवले.\n- एके दिवशी रोजाने तिची कार सर्विसिंगला दिली. पण तिने मॅकेनिकला सांगितले होते की, काहिही झाले तरी, डिक्की उघडायची नाही.\n- कार मधून आवाज येत होते म्हणुन मॅकेनिकने डिक्की उघडली. मधले दृश्य पाहून तो शॅाक झाला. त्या डिक्कीत एक कुपोषित बाऴ होते.\n- त्या मॅकेनिकने डॅाक्टरांना फोन करून बोलवले. डॅाक्टरांनी सांगितले की, अजुन अर्धा तास उशीस झाला असता तर त्या बाळाचा जीव गेला असता.\n- या नंतर पोलिसांनी रोजा आणि तिच्या पतिला हिंसेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.\n-तिच्या पतिला रोजाच्या या कृत्याबद्दल कोणतीही माहीती नव्हती म्हणुन त्याला सोडण्यात आले, पण रोजाला इतक्या गंभीर गुन्ह्यासाठी तुरुंगात जावे लागले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1157801", "date_download": "2021-07-26T21:10:00Z", "digest": "sha1:T3JHX776QK3UD56FFA5WSC44MV4ECIUS", "length": 3225, "nlines": 106, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:४३, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n१,१०५ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\n२१:३८, ६ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nRubinbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: hy:Նյու (տառ))\n२१:४३, ६ एप्रिल २०१३ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://ooacademy.co.in/competitive-exam-information-pdf-download/", "date_download": "2021-07-26T19:05:20Z", "digest": "sha1:6GH65EFQR3V7IDHBO6BOI4UN5XONTOCA", "length": 4551, "nlines": 100, "source_domain": "ooacademy.co.in", "title": "स्पर्धा परीक्षा संपूर्ण माहिती competitive-exam-information-pdf-download", "raw_content": "\nआरोग्य विभाग परीक्षा माहिती\nपोलिस भरती परीक्षा माहिती\nआरोग्य सेवक परीक्षा माहिती\nCET परीक्षेबाबत नवीन अपडेट\nमहाराष्ट्र पोलिस भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती\nअंगणवाडी पर्यवेक्षिका भरती संपूर्ण परीक्षा माहिती\nIndian Army भरती परीक्षा माहिती\nSSC शिक्षण मंडळ बोर्ड लिपिक भरती परीक्षा संपूर्ण माहिती\nपशुसंवर्धन पर्य��ेक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती\nMIDC विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती\nग्रामविस्तार अधिकारी भरती परीक्षा माहिती\nपोलिस पाटील भरती परीक्षा माहिती\nलेखा लिपिक वित्त विभाग भरती परीक्षा माहिती\nजलसंपदा विभाग भरती परीक्षा\nप्रवेश पात्रता परीक्षा संपूर्ण माहिती\nजिल्हा परिषद परीक्षा संपूर्ण माहिती\nग्रामसेवक भरती परीक्षा संपूर्ण माहिती\nकृषिसेवक भरती परीक्षा संपूर्ण माहिती\nमेगाभरती परीक्षा संपूर्ण माहिती Megabharti Exam Information\nमहाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती 2020\nतलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती\nआरोग्य विभाग संपूर्ण माहिती Arogya Vibhag Exam Information\nवनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती\nऔषध निर्माता पदाकरिता जिल्हा निवड समिती,नांदेड लेखी परीक्षा २०१५\nआरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 2\nआरोग्य विभाग संपूर्ण माहिती\nआरोग्य विभाग अभ्यासक्रम व पुस्तक यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/41-lakhs-mangrove-s-plants-in-the-coastal-district/", "date_download": "2021-07-26T18:50:44Z", "digest": "sha1:LEJ6QZXJW3S3EWKOM3OTLE5EW3UANEKI", "length": 15860, "nlines": 115, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "सागरतटीय जिल्ह्यात लागणार ४१ लाख कांदळवन रोपे : सुधीर मुनगंटीवार – आपले पर्यावरण", "raw_content": "\nनवीन उपक्रम / मान्यवरांचा मुलाखती / विशेष वृत्त\nसागरतटीय जिल्ह्यात लागणार ४१ लाख कांदळवन रोपे : सुधीर मुनगंटीवार\nमुंबई : राज्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड सुरु आहे. याअंतर्गत सागरतटीय जिल्ह्यांमध्ये मुंबईच्या कांदळवन कक्षामार्फत ४१ लाख कांदळवन रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nमुनगंटीवार म्हणाले, बृहन्मुंबई परिसरात कांदळवन कक्ष ९ लाख रोपे लावणार आहे. याशिवाय ३ लाख रोपे ठाण्यात, १३ लाख रोपे डहाणूत, रायगड जिल्ह्यात १५ लाख, रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख रोपे लावली जाणार आहेत. आतापर्यंत ३.३३ लाख रोपांची लागवड झाली असून उर्वरित कांदळवन रोपे ऑगस्टनंतर लावली जातील.\nकांदळवन क्षेत्र हे समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील जैवविविधतेचे भांडार समजले जाते. मत्स्य बीज तयार होण्याचा उगम व स्रोत आहे. त्याचबरोबर त्सुनामी आणि चक्रीवादळापासून समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील लोकांचे संरक्षण करण्यामध्ये कांदळवन क्षेत्र हे महत्वाची भुमिका बजावते. कांदळवन क्षेत्रात सागरी जीवांचे चिरकाल संवर्ध�� होते हे लक्षात घेऊन कांदळवन कक्षामार्फत कांदळवन विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत.\nकांदळवन स्वच्छता मोहिमेत ८ हजार टन कचरा उचलला\nकांदळवन कक्ष मुंबई यांच्यावतीने लोकसहभागातून कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. . या अभियानात २५००० लोकांनी सहभाग घेतला.त्यामध्ये ११.०३ कि.मी.समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील ८००० टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या अभियानाला “शहरी वनक्षेत्र स्वच्छतेचे भारतात्तील सर्वात मोठे अभियान” असे संबोधण्यात आले असल्याची माहिती ही मुनगंटीवार यांनी दिली.\nसमुद्र किनाऱ्यावरील गावांमध्ये कांदळवन संयुक्त वन सह व्यवस्थापन समित्या स्थापन करुन त्याद्वारे लोकसहभाग घेऊन कांदळवनाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न आहे. त्याशिवाय स्थानिक लोकांना कालवे पालन, खेकडा पालन, ओएस्टर फार्मिंग इ.द्वारे रोजगार आणि उपजिविकेची साधने निर्माण करुन देण्यात येत आहे. महिला बचत गटांना ताकद देऊन कांदळवन संरक्षणामध्ये त्यांचा सहभाग घेण्यात येत आहे.\nतिवर संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्याचा निर्णय\nकांदळवन संवर्धनाच्या अधिक परिणामकारक प्रयत्नांसाठी व किनाऱ्यावरील जनतेच्या जीवनमानात सकारात्मक प्रभाव आणण्यासाठी शासनाने तिवर संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून अशाप्रकारे प्रतिष्ठान स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.\nजैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासन गंभीर; जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा\nस्वच्छ पर्यावरणासाठी मध्य रेल्वेचे “स्वच्छता रथ” कार्यरत; ट्रॅकवरून १२ महिन्यांत ९५,००० घनमीटर कचरा जमा\nकॉव्हेस्ट्रोचे पाठबळ असणाऱ्या व APSIT ने तयार केलेल्या सोलार कारने पटकावले विजेतेपद\nNext story परतीच्या प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने वाटली एक लाखांहून अधिक प्रसादरोपे\nPrevious story फासकीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/do-not-miss-the-legislative-council-elections-raju-shetty-news-latest-updates/", "date_download": "2021-07-26T19:40:13Z", "digest": "sha1:RMIJFZ26WUID3KBKALCX3PA6NKWC7SIA", "length": 24226, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "स्वाभिमानीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने राजू शेट्टींची विधानपरिषद आमदारकीतून माघार? | स्वाभिमानीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने राजू शेट्टींची विधानपरिषद आमदारकीतून माघार? | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलि��्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » Kolhapur » स्वाभिमानीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने राजू शेट्टींची विधानपरिषद आमदारकीतून माघार\nस्वाभिमानीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने राजू शेट्टींची विधानपरिषद आमदारकीतून माघार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nकोल्हापूर, 18 जून : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादीकडून विधानपरिषद आमदार होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतल्यानंतर तर या चर्चेनं अधिकच वेग पकडला आहे. मात्र अशातच आता ही आमदाराकीची चर्चा राजू शेट्टी यांच्यासाठी नवी डोकेदुखी ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्वाभिमानीचे दोन मोठे नेते या मुद्द्यावरून नाराज झाले आहेत.\nदरम्यान, स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच… शेतक-यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही.\nस्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ ऊभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये.\nमन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणिही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये, असं राजू शेट्टी या��नी फेसबुकद्वारे सांगितले.\nमागील बातमी पुढील बातमी\nएकही मत ज्याच्या नावावर मिळाल्याची नोंद नाही ते मुख्यमंत्री झाले - निलेश राणे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आज, गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.\nउद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा\nकोरोनाच्या संकटकाळात विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना-राष्ट्रवादीची इच्छा असतानाही काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने रविवारी दिवसभर महाविकास आघाडीत राजी-नाराजीचे नाटय़ रंगले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त के ल्यानंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.\nभाजपाची धडपड व्यर्थ, दोन दिवसांत विधान परिषद निवडणूक जाहीर होणार\nराज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात कितीही मतभेद असले तरी येथील राजकीय पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाले आहे. त्यानुसार विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली असून केंद्रातूनच सूत्र हलल्याने येत्या दोन दिवसांत या जागांसाठी निवडणूक जाहीर होणार असल्याचे कळते. सुरक्षित वावर आणि इतर सर्व नियम पाळून २० ते २२ मे पूर्वी या निवडणुका पार पडतील आणि राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीचा अस्थिर खेळ थांबेल असं म्हटलं जातं.\nमुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा प्रश्न हायकोर्टात; तर केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारकीचा तिढा सुटण्याची चिन्ह दिसतं नाहीयत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची यावरी भूमिका अद्याप स्पष्ट होत नाहीय. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी याविषयावर संवाद साधला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वबाजुने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयो���ाला यासंदर्भातील पत्र पाठविले आहे.\nराजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव\nएकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांमध्ये या जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहेत.\nराज्यपालांनी तसं केल्यास तो निर्णय अनैतिक आणि घटनाबाह्य ठरेल: घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट\nराज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव सुचविल्यानंतरही ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती न करण्यात आल्याने संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर काल टीका केली होती. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असं सांगतानाच का कळत नाही, पण मला रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालाची आठवण येते, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु कर��� | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nतुमचे पासवर्ड देखील असेच आहेत का | मग सावधान | कधीही हॅक होईल - नक्की वाचा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/special-recipe/special-recipe-of-biscuits-pedha-news-updates/", "date_download": "2021-07-26T20:16:32Z", "digest": "sha1:UCJDZFC2PEUPTMGKR3IBTLZETZHALYXB", "length": 21471, "nlines": 160, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Special Recipe | बिस्किटांच्या चुऱ्यापासून झटपट तयार करा पेढे | Special Recipe | बिस्किटांच्या चुऱ्यापासून झटपट तयार करा पेढे | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » India » Special Recipe | बिस्किटांच्या चुऱ्यापासून झटपट तयार करा पेढे\nSpecial Recipe | बिस्किटांच्या चुऱ्यापासून झटपट तयार करा पेढे\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 5 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, १९ फेब्रुवारी: सणासुदीला सुरूवात झाली आहे. अशा वेळी रोज घरी गोडाचं काय तयार करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे तर बिस्किटांचा पेढा हा एक वेगळा पर्याय ठरेन. आतापर्यंत तुम्ही खवा वापरून तयार केलेल्या पेढ्यांची चव चाखली असेन. आज एक हटके रेसिपी आणली आहे. ही रेसिपी म्हणजेच बिस्किटांच्या चुऱ्यापासून तयार केलेल्या चॉकलेट पेढ्यांची. चला तर पाहूया ही हटके रेसिपी कशी तयार होते.\n१०० ग्रॅम बिस्किटांचा चुरा (मारी किंवा ग्लुकोज बिस्कीट)\n१०० ग्रॅम कोको पावडर\n२५० मिली कंडेन्स मिल्क\nबिक्सिटांचा मिक्सरमध्ये बारीक चुरा करून घ्यावा. एका भांड्यात कोको पावडर, कंडेन्स मिल्क, डेसिकेटेड कोकोनट, वेलची पावडर आणि बिक्सिटांचा चुरा मिक्स करून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं. हाताला थोडं तूप लावून मिश्रणांचे गोळे करून घ्यावे. या गोळ्यांमध्ये सुक्या मेवा भरावा आणि पेढ्याच्या आकार देऊन मग सर्व्ह करावे.\nमागील बातमी पुढील बातमी\nSpecial Recipe | घरच्या घरी तयार करा स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री\nअसं म्हणतात कोणत्याही व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा रस्ता पोटातून जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही स्वत: तयार केलेला छान, चविष्ठ पदार्थ समोरच्या व्यक्तीचं मन सहज जिंकू शकतं. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेला तुम्हाला थो���ीशी मेहनत घेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काही वेगळं तयार करायचं असेल तर स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री हा पर्याय तुम्ही ट्राय करु शकता.\nरसिका पाककृती 5 महिन्यांपूर्वी\nSpecial Recipe | नक्की ट्राय करा 'कुल्हडवाली खीर'\nपुरणपोळी आणि कटाच्या आमटीशिवाय मराठी सण उत्सव अपूर्णच नाही का मात्र तुम्हाला यापेक्षाही काही वेगळं तयार करून पाहायचं असेल तर तुम्ही ‘कुल्हडवाली खीर’ नक्की तयार करुन पाहू शकता. कुल्हड म्हणजेच मातीपासून तयार केलेला पेला. यात ठेवलेल्या खिरीची चवही काहीशी वेगळी आणि स्वादिष्ट असते. चला तर पाहू ‘कुल्हडवाली खीर’ची पाककृती\nरसिका पाककृती 5 महिन्यांपूर्वी\nSpecial Recipe | अशी बनवा काजूची कुल्फी\nदिवाळीत फराळाबरोबर घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला काही हटके करायचं असेल तर काजूची कुल्फी नक्की तयार करुन पाहा. तफ्तूनचे शेफ मिलन गुप्ता यांनी अगदी सोप्या पद्धतीनं कुल्फीची पाककृती सांगितली आहे. ही पाककृती करायलाही तितकीच सोपी आणि चविष्ठही आहे.\nरसिका पाककृती 5 महिन्यांपूर्वी\nSpecial Recipe | मोतीचूर लाडू आणि रबडीपासून मस्त रेसिपी\nदिवाळीच्या दिवसांत अनेक प्रकारच्या मिठाई घरी येतात. घरी येणारे पाहुणे आवर्जून मिठाई, लाडू घेऊन येतात. कधी कधी या मिठाईचं करायचं काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेन. ब्लू सी बँक्वेट्स अँड कॅटरिंगचे शेफ सांरग पटेल यांनी मोतीचूर लाडवांपासून एक हटके गोड पदार्थ तयार केला आहे. जो तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना नक्की आवडेल. चला तर पाहू याची कृती.\nरसिका पाककृती 5 महिन्यांपूर्वी\nHealth First | अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या\nव्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण ४१७ हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी ३१२ हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पूणे जिल्‍हयात आहे. सातारा व पूणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) दहा – बारा गावांचा परिसर हा अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग आहे.\nआरोग्य मंत्र 8 महिन्यांपूर्वी\nHealth First | अंडे खाण्याचे फायदे माहित आहेत का | नक्की वाचा\nनिरोगी आणि खणखणीत आरोग्यासाठी आहारात सकस पदार्थांचा चौफेर वापर करणे गरजेचे असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य फळे आणि मांसा��ार या घटक पदार्थांमधून शरीराला लागणारे विविध जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळत असतात. या सगळ्यांमध्ये जर आपण अंड्यांचा विचार केला तर अंड्यांमध्ये सगळ्या प्रकारची पोषणमूल्ये हे भरभरून असतात. याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.\nआरोग्य मंत्र 8 महिन्यांपूर्वी\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सु��ू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/iFRnwj.html", "date_download": "2021-07-26T18:56:56Z", "digest": "sha1:EWIUWLWBAE363DNXK7ONZ7AV764MKQKT", "length": 6848, "nlines": 33, "source_domain": "www.punepravah.page", "title": "संग्राम शेवाळे यांनी काही समस्या बाबतीत मा.आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संपर्क**", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nसंग्राम शेवाळे यांनी काही समस्या बाबतीत मा.आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संपर्क**\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n**संग्राम शेवाळे यांनी काही समस्या बाबतीत मा.आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संपर्क**\nपुणे: महाराष्ट्रात या कोरोनाच्या काळात सगळे जण सर्वजण आपल्या स्तरावर काम करत आहेत.असेच महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रदेशाध्यक्ष जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य हे पण कोरोनाच्या काळात विद्यार्थी यांच्यासाठी हितकारक काम करत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाख��ली त्यांचे पदाधिकारी महाराष्ट्रात काम करत आहेत.असेच काम करत असताना त्यांच्याकडे एक सर्व स्तरावरून एक सामन्य समस्या आली की सर्वसामान्य कोरोना पेशंटला REMEDISIVIR आणि TOSILIZUMAB हे दोन इंजेक्शन लवकर उपलब्ध होत नसल्याने त्यांना पुढे अडचण निर्माण होते असे सांगण्यात आले.असे सांगण्यात आल्यावर संग्राम शेवाळे यांनी काल सकाळी ताबडतोब मा.आरोग्यमंत्री राजेशजी टोपे (साहेब) यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला.\nआणि कालच दुपारी टोपे साहेब सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी सोलापूर प्रशासनाकडे REMEDISIVIR हे 80 इंजेक्शन देण्यात आली. त्यावेळी त्यांनी असे सांगितले की हे इंजेक्शन महाग असल्यामुळे लवकर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे राज्य शासन लवकर यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.आणि टोपे साहेब म्हणाले तातडीने 20 कोटी रुपयांचे इंजेक्शनसाठी निविदा\nकाढून गरजू लोकांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहेत.\nसंग्राम शेवाळे आमच्या माध्यमांशी बोलताना म्हणाले मा.आरोग्यमंत्री टोपे साहेब या कोरोनाच्या काळात उत्तम आणि सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम करत आहेत.आणि अडचणीच्या काळात ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत.मी माझ्या संघटनेच्या मी त्यांचे आभार मानतो असेही शेवाळे शेवटी म्हणाले.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-india-vs-australia-sunil-gavaskar-said-you-dont-deserve-concussion-substitute-if-you-cant-play-bouncer-ravindra-jadeja-update-mhsd-502862.html", "date_download": "2021-07-26T19:15:12Z", "digest": "sha1:AOQUE2BCZPLITWTVOAUO6UPMCBTOBMMO", "length": 18106, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs AUS : ...तर तुम्ही सबस्टिट्युट घ्यायच्या लायक नाही, गावसकरांनी जडेजाला खडसावलं | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nको���ोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nIND vs AUS : ...तर तुम्ही सबस्टिट्युट घ्यायच्या लायक नाही, गावसकरांनी जडेजाला खडसावलं\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\nIND vs AUS : ...तर तुम्ही सबस्टिट्युट घ्यायच्या लायक नाही, गावसकरांनी जडेजाला खडसावलं\nभारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला खडसावलं आहे.\nसिडनी, 6 डिसेंबर : भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला खडसावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचवेळी रविंद्र जडेजाला दुखापत झाल्यानंतर त्याच्याऐवजी युझवेंद्र चहल कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात आला, पण ऑस्ट्रेलियाने याला आक्षेप घेतला ��ोता. या वादावर आता सुनिल गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nकनकशन सबस्टिट्युट म्हणून जडेजाऐवजी चहल मैदानात येण्यामागे काहीही गैर नाही, पण जर तुम्हाला बाऊन्सर खेळता येत नसेल, तर त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला मैदानात उतरण्याची संधी दिली जाऊ नये, असं गावसकर म्हणाले आहेत. तुम्हाला बाऊन्सर खेळता येत नसेल, तर तुम्ही कनकशन सबस्टिट्युट घ्यायचा लायक नाही, असं परखड मत गावसकर यांनी व्यक्त केलं आहे.\nपहिल्या टी-20 मॅचवेळी शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाच्या हेल्मेटला बॉल लागला. यानंतर जडेजाचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून चहल मैदानात आला. चहलने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 3 विकेट घेत, भारताला विजय मिळवून दिला. एवढच नाही तर चहल हा पहिला कनकशन मॅन ऑफ द मॅचही ठरला.\n'जडेजाच्याऐवजी चहल मैदानात येण्यात काहीही अडचण नाही. नियमानुसार ज्या प्रकारचा खेळाडू दुखापतग्रस्त होतो, तोच खेळाडू कनकशन म्हणून मैदानात आला पाहिजे, पण चहल ऑलराऊंडर नाही. पण मॅच रेफरी डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन आहेत, त्यांना जर याबाबत आक्षेप नसेल, तर त्यावर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही,' असं गावसकर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.\n'मी कनकशन सबस्टिट्युटच्या नियमाशी सहमत नाही. मी तुम्हाला जुन्या विचारांचा वाटेन पण, जर तुम्हाला बाऊन्सर खेळता येत नसेल आणि तुमच्या डोक्याला बॉल लागत असेल, तर तुम्ही पर्यायी खेळाडू घेण्याच्या लायक नाही. सध्या नियमांमुळे बदली खेळाडू घ्यायचा पर्याय उपलब्ध आहे, त्यामुळे जडेजाऐवजी चहलच्या खेळण्याबाबत काहीही अडचण नसावी,' असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2021-07-26T18:46:18Z", "digest": "sha1:BA64OZIMYQK3L3PXSSGCSZMJSYUM3R3G", "length": 32477, "nlines": 98, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जिजाबाई शहाजी भोसले - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(जिजाबाई या पानावरून पुनर्निर्देशित)\nजिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मॉंसाहेब) (१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते[ संदर्भ हवा ]. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला[ संदर्भ हवा ].\nपूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले\nजन्म जानेवारी १२, इ.स. १५९८\nमृत्यू जून १७, इ.स. १६७४\nआई म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई\nसंतती छत्रपती शिवाजीराजे भोसले\n१ भोसले व जाधवांचे वैर\n३ मुलाचे संगोपन व राजकारभार\n७ जगाला दिशा देणारी जगत्जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब\n८ हे सुद्धा वाचा\nभोसले व जाधवांचे वैरसंपादन करा\nपुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.[१]\nया प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.[२] नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या ���्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.\nजिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.\nजिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.[३]\nमुलाचे संगोपन व राजकारभारसंपादन करा\nशिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.[४]\nशिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मा���्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.\n[ संदर्भ हवा ]\nशहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.\nराजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.\nराजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णत: जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली.\nशिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ७६ व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.\nजिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.\nराजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही-\nजिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर\nजिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )\nजिजाई : मंदा खापरे ट\nगाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव\nजिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी महाराजांवरील चित्रपट-��ाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :-\nराजमाता जिजाऊ (दिग्दर्शक - यशवंत भालकर)\nस्वराज्यजननी जिजामाता (दूरचित्रवाणी मालिका, निर्माते : अमोल कोल्हे)\nजगाला दिशा देणारी जगत्जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबसंपादन करा\nराष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सन 1635 ला पुण्यात लाल महाल बांधून पुणे मुक्कामी राहू लागल्या, आदिलशाहीचा सरदार पंडित मुरार जगदेव कुलकर्णी याने पुणे उजाड केले होते. पुण्याच्या याच जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवून त्यावर तुटलेली चप्पल बांधून जो ही जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिलेली भूमी अवघ्या पाच वर्षे वयाच्या शिवबांच्या हातात सोन्याचा फाळ असलेला नांगर बनवून ती भूमी नांगरली. सोबत रायनाक या दलिताचा मुलगा, रामोश्याचा, मातंगाचा आणि लोहाराचा एक अश्या पाच बालकांनी नांगर चालवून शापित भूमी नांगरली. वाघोलीच्या रामेश्वर भटाचे शिष्य पुरुषोत्तम भटाचा थयथयाट झाला आणि आता शिवाजी राजा मरेल अशी भिती या भटद्वयांनी पेरली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अश्या धमक्यांना पुरुन उरणार्या होत्या, जिजाऊंनी शिवबाला नांगर तसाच सुरू ठेवावा असे फर्मावले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल परंतु महाराष्ट्रातील गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही. समतेचे‌, न्यायाचे, ममतेचे राज्य निर्माणासाठी वाट्टेल ते भोगण्याची माझी तयारी असल्याचे ठणकावून सांगितले. धार्मिक दहशत पसरविणाऱ्या पुण्यातील भटांनी रोवलेल्या सर्व पहारी उखडून त्यापासून स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी पडणार्या तलवारी तयार करण्यात आल्या संपूर्ण पुण्याची शापित पांढरी जमिन कसण्यास सुरुवात केली.\nराष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोर्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी अठरापगड जातीच्या 600 तरूण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌. तोरण्याची डागडुजी सुरू असतांना देवदेवतांच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्या, य�� मुर्तींचे काय जिजाऊंनी सल्ला दिला,“या मुर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका, या मुर्ती वितळवा आणि स्वराज्यतील मावळेरुपी जिवंत देव घडवा, हा महाराष्ट्र मुक्त करा.” पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करुन नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने बाळाजी हैबतराव या ब्राम्हण सरदाराच्या मदतीने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करुन झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात बाळाजी हैबतरावची फौज कापून काढली. स्वतः मल्हार कावजीच्या भाल्याने बाळाजी हैबतराव खाली पडला. उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करुन खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला, तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629 ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खुन केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेवून अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली.\n1) शहाजीराजेंना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करुन कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका,\n2) मोठ्या मुलगा संभाजी राजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला.\n3) सावत्र मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला‌ तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे अठरापगड जातींच्या मावळ्यांसह जिजाऊ व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. यामुळे जिजाऊ माँसाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला परतवून लावण्यामध्ये मावळ्यांच्या सहकार्यांने यश मिळत गेले.\nहे सुद्धा वाचासंपादन करा\n^ \"राजमाता जिजाबाई\". बालसंस्कार (इंग्रजी भाषेत). 2019-01-12 रोजी पाहिले.\n^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २९. ISBN 978-81-7425-310-1.\n^ \"जिजाऊ चरित्रातून काय शिकावे\" (इंग्रजी भाषेत). 2019-01-12 रोजी पाहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०२१ रोजी २०:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क��रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_(%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80)", "date_download": "2021-07-26T21:09:06Z", "digest": "sha1:OGTUTHQYFRCMM7ZVHEYSXOXINQP6UUCU", "length": 4747, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "निलगिरी (वनस्पती) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनिलगिरीची झाडे ऑस्ट्रेलियात तसेच विंचुर,तमिळनाडूमधील निलगिरी पर्वतावर मोठ्या प्रमाणात आढळतात. निलगिरीच्या पानांपासून मिळवले तीव्र गंध असलेले युकॅलिप्टस ऑईल हे डोकेदुखी, दातदुखी, पडसे आदी विकारांत गुणकारी असते. केसांना लावल्यास निलगिरीच्या तीव्र वासामुळे उवा पळून जातात.\nकमी पाऊस असलेल्या प्रदेशांतील उंचच्या उंच वाढणारी निलगिरीची झाडे ही फार शुष्क असतात. त्यांची फारशी सावलीही पडत नाही. झाडावर पक्षी घरटी करत नाहीत. त्यांच्या आसपासचे वातावरण फार कोरडे असते. झाडे उगवल्यानंतर फटाफट वाढतात. त्यासाठी ती जमिनीतून प्रचंड प्रमाणात पाणी ओढून घेतात, व विहिरी कोरड्या पडू शकतात.\nझाडांचे खोड पांढरे असते. त्याच्यापासून फर्निचर बनू शकते.\nनिलगिरी वृक्षाची पाने व फुले\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०२० रोजी १७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%A8._%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%A8", "date_download": "2021-07-26T21:28:04Z", "digest": "sha1:FTWZRHYI22CSZ3ICIT7TIHTSXW27CM5J", "length": 5388, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टी.एन. शेषन - विकिपीडिया", "raw_content": "\nतिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन तथा टी.एन. शेषन (जन्म : १५ डिसेंबर १९३२, मृत्यू : १० नोव्हेंबर २०१९) हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी भारताच्या पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग व दोष दूर केले. उदाहरणार्थ, त्यांनी गैरप्रकार होत असलेल्या बिहार राज्याच्या निवडणुका चारवेळा रद्द केल्या.\nशेषन यांना सन १९९६मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रमॉन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटी. एन. शेषन यांनी जेव्हा भारतातल्या सर्व निवडणुका रोखून धरल्या होत्या... | BBC Marathi\nभारताचे मुख्य निवडणूक आयुक्त\nइ.स. १९३२ मधील जन्म\nइ.स. २०१९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑक्टोबर २०२० रोजी १८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/04/Statement-of-various-demands-to-Narhari-Jirwal-Assembly-Vice-President-of-Indian-Security-Guard-Kamgar-Sena.html", "date_download": "2021-07-26T20:46:15Z", "digest": "sha1:HTCRHO7CAJLMG36SHOBACO7XQOTDAQNT", "length": 9680, "nlines": 71, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विविध मागण्यांचे निवेदन - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विविध मागण्यांचे निवेदन\nभारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विविध मागण्यांचे निवेदन\nएप्रिल ०५, २०२१ ,जिल्हा\nसुरगाणा (दौलत चौधरी) : भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन राऊत यांनी विविध मागण्यां��े निवेदन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांना दिले.\nया निवेदनामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे एकत्रीकरण व सक्षम महामंडळ करणे, एक समान वेतन व वाढती महागाई बाबत, भविष्य निर्वाह निधी कार्यालयामध्ये जमा करणे, अपघात व मृत्यू विम्याचा लाभ मिळणे, गणवेशामध्ये बदल करणे, घरकुल योजनेचा लाभ मिळणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.\nलवकरच वरील मागण्यांसंदर्भात सबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले.\nat एप्रिल ०५, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यास���ीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/Explore-possibility-of-starting-10th-12th-class-in-coronamukta-village-Chief-Minister-Uddhav-Thackeray.html", "date_download": "2021-07-26T19:10:05Z", "digest": "sha1:DWHWG7CGIBUYVJHPSCJD4NNY6CE3OBRC", "length": 12215, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य शिक्षण कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nजून २२, २०२१ ,राज्य ,शिक्षण\nमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न\nमुंबई : जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.\nआज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील १० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.\nकोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करताना सीबीएसईने जाहीर केलेल्या बारावीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता १० वी साठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\nat जून २२, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त��याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/Special-opportunity-10th-class-students-Scheduled-Castes-to-get-grant-of-Rs-2-lakh.html", "date_download": "2021-07-26T20:43:25Z", "digest": "sha1:X3OMK3MN5WMO3K4OHRDMVQMGZDB2RO5F", "length": 13705, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "मोठी बातमी : अनुसूचित जातीतील १० वीच्या विद्यार्थ्यांना २ लाखाचे अनुदान मिळवण्याची विशेष संधी. वाचा सविस्तर - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य शिक्षण मोठी बातमी : अनुसूचित जातीतील १० वीच्या विद्यार्थ्यांना २ लाखाचे अनुदान मिळवण्याची विशेष संधी. वाचा सविस्तर\nमोठी बातमी : अनुसूचित जातीतील १० वीच्या विद्यार्थ्यांना २ लाखाचे अनुदान मिळवण्याची विशेष संधी. वाचा सविस्तर\nजून २४, २०२१ ,राज्य ,शिक्षण\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय ; आर्थिक दु��्बल घटकांतील विद्यार्थ्यांना होणार लाभ\nमुंबई, दि. 24 : अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.\nअनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते. बार्टीच्या 30व्या नियामक मंडळाची दि. 21 जून रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.\nअसंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांची असणार आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निश्चितच ही योजना सफल करू, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.\nat जून २४, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किं���ा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/special-recipe/special-recipe-dish-kaju-kulfi-news-updates/", "date_download": "2021-07-26T20:41:41Z", "digest": "sha1:LITBQC2RFPWBM7SSQ7T5EOAG6CBKJTCH", "length": 21779, "nlines": 157, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Special Recipe | अशी बनवा काजूची कुल्फी | Special Recipe | अशी बनवा काजूची कुल्फी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nSpecial Recipe | अशी बनवा काजूची कुल्फी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 5 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, १७ फेब्रुवारी: दिवाळीत फराळाबरोबर घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला काही हटके करायचं असेल तर काजूची कुल्फी नक्की तयार करुन पाहा. तफ्तूनचे शेफ मिलन गुप्ता यांनी अगदी सोप्या पद्धतीनं कुल्फीची पाककृती सांगितली आहे. ही पाककृती करायलाही तितकीच सोपी आणि चविष्ठही आहे.\nदीड लीटर साय असलेलं दूध, ५० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम काजू\nदूध मंद आचेवर आटवून घ्या. दूधाचं प्रमाण अर्ध होईपर्यंत आटवून घ्या. दूध आटलं की त्यात साखर टाकून ती वितळेपर्यंत ढवळून घ्या.\nकाजूचे पातळ आणि लहान तुकडे करुन घ्या.\nदूधाच्या मिश्रणात काजू टाका. हे पूर्ण मिश्रण हँड बिटरनं फेटून घ्या. जोपर्यंत मिश्रण चांगलं हलकं आणि एकजीव होत नाही तोपर्यंत ते एकजीव करा.\nहे मिश्रण नंतर कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून काही तासांसाठी फ्रिझरमध्ये ठेवा. त्यानंतर गारेगार काजूची कुल्फी सर्व्ह करा.\nमागील बातमी पुढील बातमी\nSpecial Recipe | घरच्या घरी तयार करा स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री\nअसं म्हणतात कोणत्याही व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा रस्ता पोटातून जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही स्वत: तयार केलेला छान, चविष्ठ पदार्थ समोरच्या व्यक्तीचं मन सहज जिंकू शकतं. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेला तुम्हाला थोडीशी मेहनत घेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काही वेगळं तयार करायचं असेल तर स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री हा पर्याय तुम्ही ट्राय करु शकता.\nरसिका पाककृती 5 महिन्यांपूर्वी\nSpecial Recipe | नक्की ट्राय करा 'कुल्हडवाली खीर'\nपुरणपोळी आणि कटाच्या आमटीशिवाय मराठी सण उत्सव अपूर्णच नाही का मात्र तुम्हाला यापेक्षाही काही वेगळं तयार करून पाहायचं असेल तर तुम्ही ‘कुल्हडवाली खीर’ नक्की तयार करुन पाहू शकता. कुल्हड म्हणजेच मातीपासून तयार केलेला पेला. यात ठेवलेल्या खिरीची चवही काहीशी वेगळी आणि स्वादिष्ट असते. चला तर पाहू ‘कुल्हडवाली खीर’ची पाककृती\nरसिका पाककृती 5 महिन्यांपूर्वी\nHealth First | Immunity स्ट्रॉग आहे की नाही | लक्षणे जाणून घ्या\nकोरोना महामारी काळात ज्या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधलं ते म्हणजे इम्यूनिटी अर्थात रोग प्रतिकारक शक्ती. आमची इम्यूनिटी व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस सारख्या टॉक्सिन्सला लढा देते आणि आम्हाला सर्दी, खोकला सारख्या व्हायरल संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करते. आमची इम्यूनिटी स्ट्रॉग असल्यास लंग्स, किडनी आणि लिव्हर संक्रमण तसेच इतर आजरांपासून बचाव होतो.\nआरोग्य मंत्र 4 महिन्यांपूर्वी\nHealth First | अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या\nव्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण ४१७ हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी ३१२ हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पूणे जिल्‍हयात आहे. सातारा व पूणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) दहा – बारा गावांचा परिसर हा अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग आहे.\nआरोग्य मंत्र 8 महिन्यांपूर्वी\nHealth First | अंडे खाण्याचे फायदे माहित आहेत का | नक्की वाचा\nनिरोगी आणि खणखणीत आरोग्यासाठी आहारात सकस पदार्थांचा चौफेर वापर करणे गरजेचे असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य फळे आणि मांसाहार या घटक पदार्थांमधून शरीराला लागणारे विविध जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळत असतात. या सगळ्यांमध्ये जर आपण अंड्यांचा विचार केला तर अंड्यांमध्ये सगळ्या प्रकारची पोषणमूल्ये हे भरभरून असतात. याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.\nआरोग्य मंत्र 8 महिन्यांपूर्वी\nHealth First | अति तिखट पदार्थ खाता | मग हे वाचा\nरोजच्या खाद्य सवयीमध्ये अनेकांना तिखट, झणझणीत जेवण जेवायची सवय असते. जेवणात जरा तरी तिखट कमी असेल तर त्यांना जेवण रुचकर लागत नाही. तिखट खाताना भलेही कितीही घाम किंवा डोळ्यांतून पाणी येऊ दे, ते तरीही तिखट खाणं सोडत नाहीत. दरवर्षी स्कॉटलंडमध्ये तिखट खाण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत जगातील सर्वात तिखट पदार्थ ‘किलर करी’ खावा लागतो. यात अनेकजण उत्साहाने भाग घेतात, पण कोणालाही हा पदार्थ पूर्ण खाण्यात यश आलेलं नाही. अनेकांना रुग्णालयातही दाखल करावं लागलं. अशात जर तुम्हालाही तिखट खाणं आवडत असेल तर जरा सांभाळून. एका संशोधनानुसार, दररोज 50 ग्रॅम मिर्ची खाल्यास डिमेंशिया हा आजार होण्याचा धोका असतो.\nआरोग्य मंत्र 7 महिन्यांपूर्वी\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकत��\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/category/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T19:37:38Z", "digest": "sha1:VYWDLWNGPN3FXLHWYMFWMFINFFQUWYXV", "length": 11435, "nlines": 142, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "बातमी Archives - Prabuddh Bharat", "raw_content": "\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nby टीम प्रबुद्ध भारत\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nवंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पे अँड पार्कच्या विरोधात तीव्र आंदोलन\nby टीम प्रबुद्ध भारत\nपिंपरी येथील आंबेडकर चौकात जाहीर \"भिक मांगो आंदोलन\" आंदोलकांनी थेट पालिका मुख्य प्रवेशद्वारावर मारली धडक.. वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड...\nभारतीय बौद्ध महासभेच्या तालुका कार्यकारण्या जाहीर\nby टीम प्रबुद्ध भारत\nमालेगाव - भारतीय बौद्घ महासभा नाशिक पूर्व अंतर्गत मालेगाव शहर व तालुका कार्यकारणीची मुदत पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारण्या गठीत करून...\nमौजे -हंगिरगे येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन\nby टीम प्रबुद्ध भारत\nवंचित बहुजन आघाडी जिल्हा सोलापूर (पश्चिम) जिल्हा अध्यक्ष मा. राहुल चव्हाण, महासचिव मा. विशाल नवगिरे, वंचित चे नेते मा. गोपाळ...\nबाळासाहेब आंबेडकर लवकर बरे व्हावेत, बीड येथे मारुतीला साकडे\nby टीम प्रबुद्ध भारत\nबीड वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच घोषणा केली होती की मी सक्रिय राजकारणातून तीन...\nकुर्ल्यात वंचितच्यावतीने मोफत कोचिंग क्लासेसची यशस्वी महिनापूर्ती \nby टीम प्रबुद्ध भारत\nकुर्ला - वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुकाच्यावतीने सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मोफत कोचिंग क्लासेस आम्रपाली बुध्दविहार येथे मागील एक महिन्यापासून 55...\nबाळासाहेबांच्या सुदृढ प्रकृतीसाठी मुस्लिम समाजाकडून प्रार्थना\nby टीम प्रबुद्ध भारत\nअकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी तमाम वंचित...\nपलूस तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांतील पदाधिकाऱ्यांचा वंबआ��त प्रवेश\nby टीम प्रबुद्ध भारत\nपलूस- वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर* यांनी विविध समाजघटकांप्रती घेतलेल्या निर्णायक भुमिका व वर्षानुवर्षे वंचित अनुसूचित जाती जमाती,...\nऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा; वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी\nby टीम प्रबुद्ध भारत\nऔरंगाबाद - ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे. 2021 जून पासूनचे चालू वर्षाचे ऑनलाइन शिक्षणाचे फिस शुल्क हे...\nग्रेज इन कोर्टात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र \nby टीम प्रबुद्ध भारत\nलंडन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण देशातील अनुयायांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील...\nस्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न.\nया केसच्या निकालात सुप्रिम कोर्टाने ओबिसी आरक्षणाची घटनात्माक वैधता मान्य केली पण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाला ५०% मर्यादा कायम ठेवली...\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-26T19:04:27Z", "digest": "sha1:RAYSSXEQQ3VKEPXKDLJ6XHSZBV6EYOMF", "length": 7872, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "पसार आरोपी अखेर जाळ्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nपसार आरोपी अखेर जाळ्यात\nपसार आरोपी अखेर जाळ्यात\nभुसावळ : कारसमोर दुचाकी लावल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना शहरातील खडका रोडवरील सिद्धेश्‍वर मंदिरासमोर 16 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती. या प्रकरणी जनआधार पार्टीचे उपगटनेता शेख जाकीर शेख सरदार यांच्यासह चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील पसार आरोपी शेख नाजीश शेख नासीर (19, सिद्धेश्‍वर मंदिराशेजारी, खडका रोड, भुसावळ) यास 23 रोजी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nचौघांविरुद्ध दाखल होता गुन्हा\nतक्रारदार अफुनिसा शेख अफजल (49, आझाद नगर, मणियार हॉलजवळ, सिद्धेश्‍वरमंदिराजवळ, खडका रोड) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी शेख नाजीश शेख नासीर याने त्याची चारचाकी तक्रारदार यांचा भाऊ शेख नईम याच्या दुचाकीजवळ लावली होती व याबाबत विचारणा केल्यानंतर उभयंतांमध्ये वाद उद्भवला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने आरोपींनी लाकडी दांड्याने तसेच लोखंडी रॉडने अफुनिसा व त्यांचा भाऊ शेख नईम यांना मारहाण करून दुखापत केली होती. या प्रकरणी आरोपी शेख नाजीश शेख नासीर, शेख दानिश उर्फ बबन शेख नासीर, शेख नासीर शेख सरदार व आरोपी तथा जनआधार पार्टीचे उप गटनेता शेख नाजीर शेख सरदार यांच्याविरुद्ध 16 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील पसार आरोपी शेख नाजीश शेख नासीरबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.\nजळगांव शहरातील कोविड हॉस्पिटल्सचे फायर ऑडीट करा.\nरेमडेसीव्हरची ब्लॅकमध्ये विक्री प्रकरणात तिसरा आरोपीही जाळ्यात\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%93%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%93%E0%A4%8F%E0%A4%B8-6-1-3-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-26T19:31:37Z", "digest": "sha1:QZNN455KEKLBW5VG6N5BEBI7INLVJVMG", "length": 14444, "nlines": 139, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "ओडिसीसोटा आपल्याला iOS 6.1.3 | वर डाउनग्रेड करण्याची परवानगी देतो आयफोन बातम्या", "raw_content": "\nओडिसीसोटा आपल्याला iOS 6.1.3 वर अवनत करण्याची परवानगी देतो\nआयपॅड बातम्या | | iOS, iPad, आमच्या विषयी\nआयफोन S एस किंवा द्वितीय-पिढीच्या आयपॅडच्या मालकांचे त्यांचे स्वागत आहे जर त्यांना आयओएस with.x सह समस्या येत असतील, कारण एखाद्या विकसकाने एक साधन लाँच केले आहे जे जुन्या हार्डवेअरसह उपकरणे \"कायाकल्प करेल\". हे साधन आयफोन 4 आणि S एस तसेच दुस generation्या पिढीच्या आयपॅडला आयओएसवर परत येण्याची परवानगी देईल ज्यासाठी मला वैयक्तिकरित्या एक विशेष कमकुवतपणा जाणवते, iOS 4, आणि meपलने काळजीपूर्वक, तरलता आणि कार्यक्षमतेने काळजीपूर्वक जे काही केले ते माझ्यासाठी हे शेवटचे आहे.\nअसे बरेच लोक आहेत ज्यांना आयओएस 7 च्या आगमनानंतर बोगद्याच्या दुसर्‍या बाजूला प्रकाश दिसला नाही आणि iOS 6 चा काळ पाहण्याची वेळ आली आहे. बर्‍याचदा ही शैली डाउनग्रेड करण्यासाठी प्रसिद्ध एसएचएसएच आवश्यक असते, परंतु यावेळी देखील तसे नाही, ओडिसीसोटा नावाचे हे साधन कुशलतेने हाताळणे किंवा एसएचएसएच जतन न करता डाउनग्रेड करण्यास अनुमती देते, जेणेकरून आम्ह��� टिनीअंब्रेला विसरू शकू आणि टाइम मशीनप्रमाणे पूर्वी या साधनाचा वापर करू शकू.\nओडिसीसोटामध्ये असे जटिल ऑपरेशन नाही, iOS 5.0.1 (आयफोन 4 एस आणि आयपॅड 2) सह सुसंगत असलेले डिव्हाइस ते Appleपल कोडमधील त्रुटीचा फायदा घेतात ज्यामुळे सिस्टमला असे वाटते की iOS 6.1.3 अद्याप साइन इन केले आहे, म्हणूनच या परिस्थितीत ते वाढते. आम्ही आधीच म्हटल्याप्रमाणे, हे साधन केवळ आपण आयओएसच्या आवृत्तीची पर्वा न करता, iOS 5.0.1 सह सुसंगत उपकरणांवर कार्य करते. हे व्हिडिओ ट्यूटोरियल आहे जे आपल्याला कसे वापरावे हे शिकवते, तथापि हे इतके सोपे आहे की आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकता.\nडाउनलोड करण्यासाठी फाईलचा हा दुवा आहे ओडीसेउसोटा. नक्कीच, सर्व काही इतके छान होणार नव्हते, प्रश्नातील डिव्हाइसकडे आपल्या डिव्हाइसवर निसटणे आवश्यक आहे, त्याशिवाय आपण तुरूंगातून निसटण्याचे साधन वापरू शकणार नाही. काळजी करू नका, कारण जरी आपण ते गमावले तरीसुद्धा एकदा 6.1.3 मध्ये आपण तुरूंगातून निसटलेले iOS 6.1.3 वर पॉझिक्सप्न उपयुक्तता वापरेल.\nलक्षात ठेवा की बरेच अनुप्रयोग iOS 6 सह अजिबात सुसंगत नाहीत, म्हणूनच आपण फर्मवेअरमध्ये परत पाऊल ठेवण्यास इच्छुक आहात की नाही याची योग्यता कमी करण्यासाठी अनुकूलता पहा, तथापि, हे स्पष्ट आहे की नवीन कार्ये खराब करण्यासाठी कार्यप्रदर्शन लक्षणीय वाढेल.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » iOS » ओडिसीसोटा आपल्याला iOS 6.1.3 वर अवनत करण्याची परवानगी देतो\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n7 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nविंडोज वर काम करते किंवा उबंटू 5213318410231 माझी व्हॉट्स अॅप मदत \nनमस्कार, मी ही प्रक्रिया केल्यास मी आयक्लॉड लॉक टाळेल मी आयओ��्ड 4 एस सह आयक्लॉडद्वारे लॉक केलेले आयफोन 7.1.1 एस असल्यामुळे मी धन्यवाद.\nएक्विल्स कॅस्ट्रोला प्रत्युत्तर द्या\nकदाचित कायदेशीर वयातील कुटूंबातील एखादा सदस्य संकेतशब्द विसरला जाऊ शकत नाही कारण तो त्वरित चोर म्हणून ओळखला जातो तो अज्ञानी लोकांकडे जाऊ शकत नाही आणि विचारू शकत नाही तो अज्ञानी लोकांकडे जाऊ शकत नाही आणि विचारू शकत नाही आयक्लॉडच्या बाबतीत विचारणा everyone्या प्रत्येकापेक्षा चिडचिठ्ठी नसल्याबद्दल जास्त आदर आहे.\nजेसी एलला प्रत्युत्तर द्या\nसांगो यांना प्रत्युत्तर द्या\nज्याला आयक्लॉड एक्टिवेशन ब्लॉक टाळायचा असेल त्याने मला व्हाट्सएप +5213318410231 पाठवा\nBEERNIE ला प्रत्युत्तर द्या\nSpपल संगीतावर आपल्या स्पॉटिफाई प्लेलिस्ट (आणि अधिक) निर्यात करा\nSpपल संगीतावर आपली स्पॉटिफाई प्लेलिस्ट कशी हस्तांतरित करावी\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/EDs-major-action-against-this-MLA-Assets-worth-Rs-255-crore-seized.html", "date_download": "2021-07-26T20:29:54Z", "digest": "sha1:SSO7JASFWE6SBVEKCSTUWUDQG754BMOG", "length": 8226, "nlines": 102, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "ईडीची या आमदारावर मोठी कारवाई ; २५५ कोटींची मालमत्ता जप्त", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रईडीची या आमदारावर मोठी कारवाई ; २५५ कोटींची मालमत्ता जप्त\nईडीची या आमदारावर मोठी कारवाई ; २५५ कोटींची मालमत्ता जप्त\nईडीची या आमदारावर मोठी कारवाई ; २५५ कोटींची मालमत्ता जप्त\nपरभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.\nईडीने दिलेल्या माहितीनुसार, पीक खरेदी करताना रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या स��काऱ्यांनी शेतकऱ्यांची माहिती घेत एक डेटा बँक तयार केला. यानंतर गंगाखेड साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज मिळवण्याच्या उद्देशाने काही बँकांशी जोडला गेला. थोडक्यात बँकांसाठी ते एजंट झाले आणि शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली.\nईडीने सांगितलं आहे की, तपासात गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उपलब्ध माहितीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे कर्ज घेतलं. बँकांनी २०१२-१३ ते २०१६-१७ दरम्यान जवळपास ७७२ कोटींचं कर्ज मंजूर केलं आणि ६३२ कोटींची वाटप केलं. हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. दुसरीकडे गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून मिळालेल्या स्वाक्षरीचा फायदा घेत हे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टाकले. कंपनीने हा पैसे जमीन तसंच शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी वापरले. या बँक घोटाळ्यावरुन ईडीने कारवाई केली असून २५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2010/02/blog-post_12.html", "date_download": "2021-07-26T20:49:53Z", "digest": "sha1:OWQKHEA246VKE7YUNL4AQC2UB4JJYBPY", "length": 15611, "nlines": 254, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: पंपपुराण भाग ४", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलहानपणी उन्हाळ्य़ाच्या सुटीत रोज सकाळी आम्ही सगळी मुले गांवाबाहेर असलेल्या एकाद्या मळ्यातल्या विहीरीत पोहायला जात असू. आमच्या गांवात तरणतलाव नव्हता आणि कृष्णा नदी चार मैल दूर अंतरावर होती. गांवातल्या विहिरींचे पाणी लोकांच्या रोजच्या उपयोगात येत असल्यामुळे गणपती विसर्जन सोडून इतर कधीही कोणीही त्यात उतरत नसे. त्यामुळे आधी पोहायला शिकण्यासाठी आणि नंतर त्याची मजा घेण्यासाठी आम्हाला गांवाबाहेरच जावे लागे. पूर्वी या सगळ्या विहिरींवर बैलाने ओढायची मोटच चालत असे. उन्हाळ्याच्या दिवसात मळ्यात फारशी पिके नसल्यामुळे तीसुध्दा क्वचितच चालतांना दिसे. पुढे एका विहिरीवर पंपसेट बसवला गेला. तेंव्हा त्याचे सर्वांना प्रचंड अपरूप वाटले.\nस्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच्या त्या काळात आमच्या जमखंडी संस्थानावर एका कांहीशा पुरोगामी विचारांच्या आणि थोड्या प्रजाहितदक्ष अशा राजाची राजवट होती. गांवाला वीज आणि पाणीपुरवठा करण्याची तत्कालीन उपलब्धतेनुसार त्याने चांगली सोय करून ठेवली होती. गांवाला वीजपुरवठा करणारे एक पिटुकले पॉवर हाऊस होते. तेलाच्या इंजिनावर चालणारा जनरेटर सेट त्यात बसवलेला होता. संस्थाने खालसा झाल्यानंतर त्याला कोणी वाली उरला नसावा. बरेच वेळा ते पॉवर स्टेशन बंदच असायचे. अधून मधून कधी कधी ते अनियमितपणे चालायचे. त्यातून डीसी (डायरेक्ट करंट) विजेचा पुरवठा होत असे. व्होल्टेज हा शब्द कोणी ऐकलेला नव्हता. संध्याकाळी अतीशय मंद दिवे लागत तेंव्हा विजेचे प्रेशर कमी आहे आणि मध्यरात्री ते प्रखर उजेड देत तेंव्हा ते प्रेशर फार वाढले आहे असे समजले जात असे. तांत्रिक दृष्ट्या योग्य परिभाषा वापरली गेली नसली तरी कॉमन सेन्सला पटणारा हा अर्थ बरोबरच होता. विजेवर चालणारे कोणतेही उपकरण, अगदी पंखादेखील, कोणाच्या घरी नव्हता. कदाचित एकाद्याने एकादे यंत्र आणले असले तरी त्या अनिश्चित आणि कमीजास्त दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे ते लवकरच बंद पडले असेल. पुढे अनेक वर्षानंतर आमच्या गांवात एक मोठा ट्रान्स्फॉर्मर बसवला गेला आणि ग्रिडमधून एसी विजेचा पुरवठा सुरू झाला. यातला फरक समजावून देणारा कोणीच 'विंजनेर' गांवात नसल्यामुळे त्या वेळी आम्हाला त्याचा फारसा उलगडा झाला नाही. गांवाबाहेर असलेल्या शेतात वीजपुरवठा असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी पाहिलेला पहिला पंपसेट डिझेल इंजिनाला जोडलेला होता.\nगांवापासून चार पांच मैल अंतरावर कृष्णानदीवर छोटासा बंधारा घालून एक बारमहा पाणी साठवणारा डोह बनवला होता आणि पंपाच्या सहाय्याने ते पाणी गांवालगतच्या मेरूगिरीलिंगप्पा डोंगराच्या माथ्यावर बांधलेल्या टांकीत नेले जात असे. त्या टांकीमधून ते घरोघरी नळाद्वारे येत असे. हे पंपिंग स्टेशन कांही मला कधीच पहायला मिळाले नाही, गिर्यागोहण करून आम्ही बरेच वेळा टांकीवर मात्र जात असू. धाब्याची घरे असल्यामुळे छतावर टाकी बांधण्याची कल्पनाही कोणी करत नसे. नळातून आलेले पाणी जमीनीलगत असलेल्या हौदात साठवून वापरले जात असे. त्यामुळे पाण्याचा पंप हा प्रकार मला गांवाबाहेर असलेल्या मळ्यातच पहिल्यांदा दिसला.\nघरी पाहिलेल्यी रॉकेलच्या किंवा स्टोव्हच्या पंपापेक्षा हा खूपच निराळा दिसत होता. एका बाजूने त्याला जोडलेला लांबलचक पाईप विहिरीत खोलवर नेऊन सोडला होता आणि दुस-या बाजूचा छोटासा पाइपाचा तुकडा एका उथळ हौदात सोडून ठेवला असायचा. पंपाला जोडलेले इंजिन सुरू केले की विहीरीतले पाणी आपोआप त्या हौदामध्ये बदाबदा कोसळू लागायचे. तिथून पुढे पाटांमधून वळवत वळवत ते पाणी पिकांना दिले जात असे. इंजिन सुरू करण्यासाठी ते हँडल मारून फिरवले जाई. त्याआधी पंपात वरून पाणी ओतून तो पाण्याने भरला असल्याची खात्री केली जात असे. इंजिन सुरू होऊन भकाभका धूर काढू लागले की पंपातून बदाबदा पाणी बाहेर येत असतांना पहायला खूपच मजा वाटत असे. मग ते पाणी हाताने एकमेकांच्या अंगावर उडवण्याचा खेळ सुरू होत असे. मुले जरा जास्तच दंगा करत आहेत असे वाटले तर त्या मळ्याचा मालक दमदाटी करून त्यांना पिटाळून देत असे.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nकोळसा उगाळावा तेवढा ... (उत्तरार्ध)\nकोळसा उगाळावा तेवढा ... (पूर्वार्ध)\nपंपपुराण - भाग ३\nपंपपुराण - भाग २\nपंपपुराण - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12666", "date_download": "2021-07-26T19:30:15Z", "digest": "sha1:C6MP2QVJROOMT6GYMK2CUA77BJIGPQXT", "length": 7943, "nlines": 134, "source_domain": "abhivrutta.com", "title": "मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू\nमंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू\nसोलापूर : मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीचे [ vidhansabha bypoll ] मतदान सुरू असून, कोरोनाविषयक सर्व नियम पाळण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.\nमतदारसंघातील 524 केंद्रावर सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 3 लाख 40 हजार 889 मतदार 19 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. प्रमुख उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर भाजपाकडून समाधान औताडे यांच्या प्रमुख टक्कर आहे.\nदरम्यान,राज्यात सध्या सुरू असलेल्या कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाºया नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात प्रवेश देण्याच्या सूचना राज्य शासनाने प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.\nPrevious articleयंदाच्या वर्सात देशात 96टक्के ते 104 टक्के पाऊस…\nNext articleपाचवीला पुजलेली ‘बोंडअळी-बोंडसड’\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांड���रंगाच्या चरणी साकडे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणी पूजा करणार\nएसटीच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर भर : परिवहन मंत्री अनिल परब\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/theorygatha/", "date_download": "2021-07-26T19:10:59Z", "digest": "sha1:DHVIUGCDVYO4NTAZXJYTNWB3OB274E5P", "length": 45074, "nlines": 100, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "शोधाची नवी वाट : थेरीगाथा नवे आकलन - Prabuddh Bharat", "raw_content": "\nशोधाची नवी वाट : थेरीगाथा नवे आकलन\nby टीम प्रबुद्ध भारत\nभारतीय इतिहास हा अनेक हेतूंनी, छल कपटांनी आणि वर्चस्वाच्या दंभातून लिहिलेला आहे. येथील शिक्षणाची सर्वंकष मक्तेदारी ही ब्राह्मणशाहीच्या मालकीत पूर्वापार राहिलेली असल्याने त्या मालकीचा प्रभाव येथील इतिहास लेखनावर असल्याचे दिसून येते. वर्णाधिष्ठित धर्माच्या वर्चस्वाचा इतिहास त्यातूनच निर्माण करण्यात आलेला आहे. सनातनी सोवळ्यातील सांस्कृतिक दहशत समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रावर टिकून राहवी, हा दृष्ट हेतू त्यामागे राहिलेला आहे. त्या वृत्तीतून प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासात अनेक अक्षम्य भानगडी घुसविल्याचे सबळ दाखले उपलब्ध आहेत. कल्पित मिथकं, प्रतीकं आणि घटनांना वास्तविकतेचा मुलामा देऊन, येथील बहुतांश इतिहास रचल्याचे त्या दाखल्यांच्या आधारे मर्मज्ञ इतिहासकारांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. महान क्रांतिकारक जोतीराव फुलेंनी, त्या एकूणच षडयंत्रास ‘ब्राह्मणाचे कसब’ असे संबोधले होते, हे सर्वश्रुत आहे. ब्राह्मणशाही आणि बौद्धधम्म संस्कृती या दोन परस्परविरोधी विचारधारांचा ऐतिहासिक संघर्ष बुद्धकाळापासून कायम राहिलेला आहे. सामाजिक समता, नीती आणि विज्ञानवाद या मूल्यांच्या विरुद्ध वर्णाधिष्ठित विषमता, नैतिकता आणि मनूवाद असे मूल्यात्मक स्वरुप त्या संघर्षाचे राहिलेले आहे. बुद्धाच्या अहिंसावादी समाजक्रांतीच्या पर्वात ब्राह्मणी वर्णजातस्त्रीदास्यत्व, रुढी-परंपरा व पुरोहितांच्या अमानवी कर्मकांडांना बुद्धाने प्रखरतेने विरोध केला. सामाजिक क्रांती घडविली. वैदिक धर्माच्या विषमतावादी तत्त्वज्ञानाचा दंभस्फोट त्यांनी विज्ञानाच्या कसोटीवर परजून केला. परिणामी त्या कृतिप्रवण जागरणातून समतेवर आधारित बौद्ध संस्कृतीची रुजवण तत्कालीन अवघ्या जंबुद्विपात झाली, असे इतिहास सांगतो. बौद्ध संस्कृतीच्या पायरवामुळे वर्णाधारीत वैदीक संस्कृतीचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात आले. पुढील काळात ब्राह्मणशाहीच्या प्रकोपातून आणि त्यांच्या अनेकविध षडयंत्रांच्या राबवणुकीतून, बौद्धसंस्कृतीचा विलय झाल्याचे प्रत्ययास येते. यासंदर्भाने बाबासाहेबांनी ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ ( Revolution And Counter Revolution ) या त्यांच्या ग्रंथांत सविस्तर मांडणी केलेली आहे. तो इतिहास उलगडण्यासाठी बाबासाहेबांचा उदय व्हावा लागला. सम्यक इतिहासाच्या शोधासाठी व नव्याने बौद्ध संस्कृतीच्या रोपनासाठी बाबासाहेबांनी केलेले उत्खनन उपकारकचं ठरलेलं आहे.\nभारतीय इतिहास जसा लिहिला व सांगितला जातो, तो ‘जैसे थे’ स्वीकारायचा, असा प्रघातही इथे भूदेवांच्या प्रभावातून अज्ञानी समष्टीत राहिलेला आहे. इतिहासातील मनगढन तथ्यांविरोधात प्रश्न विचारण्याची व सैद्धांतिक साक्षीपुरावे न पडताळण्याची परंपरादेखील त्या सांस्कृतिक दहशतीतूनच बहुजनांमध्ये रुजलेली आहे. परिणामी सोवळ्यातील ब्राह्मणशाहीने बहुतांश इतिहास हा त्यांच्या वर्चस्वाचा, सोईचा, मानवतावादी महापुरुषांना अनुल्लेखाने मारणारा आणि मानवी मूल्यांचे हनन करणारा, असा कावेबाज रचलेला दिसून येतो. त्यामुळे सत्यान्वेषी इतिहास अंधारकोठडीत दडपून राहिला. तो प्रकाशमान होण्यास पुढे शतावधी वर्षे लागली. बौद्ध संस्कृतीच्या पाडावानंतर अनेक शतकांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लुप्त झालेले बुद्धांचे समतावादी तत्त्वज्ञान आणि बौद्धसंस्कृती सूत्ररुपात पुन्हा प्रकाशमान केली. बौद्ध संस्कृतीच्या संदर्भाने जगभरातील जिज्ञासूंनीही मौलिक संशोधन केलेलं आहे. परंतु भारतीय स्तरावर व महाराष्ट्राच्या मराठीत काही अपवाद वगळता त्या संदर्भात फारसं संशोधन झालेलं नाही. त्यामुळे अनेक ऐतिहासिक तथ्ये त्यांच्या अनु��्लेखामुळे अडगळीत पडून राहिलेले आहेत. बुद्धकालीन ‘थेरीगाथा’ हा ग्रंथ त्यापैकीच एक आहे.\nआंबेडकरोत्तर कालखंडातील आंबेडकरी विचार जाणिवा असलेल्या अभ्यासकांना अडगळीतील इतिहास खुणावत राहिलेला आहे. नेनीवेतील ते सूचन शिरोधार्य घेऊन जे अभ्यासक मार्गस्थ राहिलेले आहेत, त्यापैकी आयुष्मान देवेंद्र उबाळे हे एक महत्वाचं नांव आहे. बौद्ध वाङ्मयाचे व पालि भाषेचे ते साक्षेपी अभ्यासक असून लेखकीय कौशल्य त्यांनी जोपासलेलं आहे. पालि भाषेतील ‘थेरीगाथा’ हा ग्रंथ जागतिक साहित्याच्या इतिहासात स्त्रियांचे आत्मभान अधोरेखित करणारा, स्त्रियांनी लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. बुद्धकालीन निवडक भिक्षुणींचे आत्मभान, आंतरिक सामर्थ्य आणि आत्मविश्वास त्यातून प्रकट होतो. या ग्रंथातील विविध पैलूंवर अभ्यासूंनी सखोल चर्चा करून त्या ग्रंथाचे समकालीन मूल्य आणि आजच्या वर्तमानात त्यानुषंगाने विविध बाबींचा तपशीलवार आढावा घ्यावा आणि ती एकूण मांडणी ग्रंथीत व्हावी, या हेतुतून आयु. उबाळे यांनी ‘थेरीगाथा नवे आकलन’ हा ग्रंथ संपादित केला आहे. नाशिकच्या डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यासमंडळाने तो प्रकाशित केला आहे.\nबौद्ध वाङ्मयात ‘थेरीगाथा’ या मौलिक ग्रंथाचे स्वतंत्र दालन उपलब्ध आहे. शतावधी वर्षे ते अनुल्लेखामुळे पडद्याआड झाकोळलेलं होतं. १९ व २० व्या शतकात परदेशी अभ्यासकांनी त्यांच्या मर्यादित अवकाशात ते प्रकाशमान केले. समकाळात इतर काही मान्यवर अभ्यासकांनीही थेरीगाथांची दखल घेतली. बौद्धसंस्कृतीच्या ऐतिहासिक परंपरेतील बुद्धकालीन स्त्रियांनी लिहिलेला ‘थेरीगाथा’ हा जागतिक स्तरावरील पहिलाच ग्रंथ असल्याचे, त्या संशोधनामुळे शिक्कामोर्तब झाले. बहुपेगडी दास्यत्वाचा त्याग करून, प्रव्रजा स्वीकारलेल्या बुद्धकालीन स्त्रियांनी आपल्या पूर्व आयुष्याचा दु:खव्याकुळ जीवनपट आपल्या काव्यमय शब्दकळांमधून प्रस्तुत गाथांमध्ये नोंदविलेला आहे. त्या ‘गाथा’ वर्तमानातील साहित्य, संस्कृती, जनमानस व स्त्रीवादी चळवळीवर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. त्यातून बौद्ध मतांचा व थेरीगाथेत समाविष्ट असणाऱ्या थेरींच्या व्यथा-वेदनांचा आणि बुद्धांच्या उपदेशांमुळे त्यांच्यामध्ये झालेल्या परिवर्तनाचा साद्यंत दस्तावेज दडलेला आहे. थेरीगाथांची अशी विविधांगी मौलिकता जाणून, आयु. दे���ेंद्र उबाळे यांनी प्रस्तुतचा ग्रंथ साकारला आहे. बौद्धदर्शनाच्या अभ्यासकांपैकी निवडक अभ्यासकांचे थेरीगाथांविषयीचे आकलन त्यांनी या ग्रंथात समाविष्ट केलेलं आहे. केवळ संकलन न करता त्यांनी भिक्खू संघातील ‘थेर’ व भिक्षुणी संघातील ‘थेरी’ यांच्या जीवनाबद्दल व त्यानुषंगाने बौद्धधम्म व पालितील बौद्ध वाङ्मयाचा सांराशाने आढावाही त्यांच्या मनोगतात ससंदर्भ नोंदविलेला आहे. आटोपशीर आणि सुलभ मांडणीमुळे त्यांचे संपादकीय मनोगत वाचकांना ग्रंथ वाचण्यासाठी उद्युक्त करणारे ठरले आहे. आयु. उबाळे यांनी आवश्यक त्या लेखांना तळटिपा दिलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित लेख मुळातून समजण्यासाठी वाचकांना सोईचे ठरले आहे. ग्रंथाला बिपीन बाकळे यांचे मुखपृष्ठ असून ते ग्रंथातील चिंतनशील चर्चेला साजेसे आहे. विरान प्रदेशात डोंगर, कडी-कपारीत जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले ‘सिमोन्तक’ नावाचे झाड, आपल्या नैसर्गिक आत्मबळाच्या जोरावर काताळाचा दंभ फोडून बाहेर येते व बहरते. भिक्षुणी थेरींचा जीवनप्रवासही असाच संघर्षशील राहिलेला आहे. तो आविष्कार आयु.बाकळेंनी साकारलेल्या मुखपृष्ठातून प्रत्ययास येतो.\nप्रस्तुत ग्रंथात एकूण आठ मान्यवर अभ्यासकांनी आपापल्या दृष्टीतून साधार चिंतन प्रकट केलेलं आहे. डॉ.ज्ञानेश्वर पवार, डॉ. श्यामल गरुड, प्रा. आशालता कांबळे, सुनील हेतकर, प्रा. सचिन गरुड, अरविंद सुरवाडे, मोतीराम कटारे आणि उर्मिला पवार या साक्षेपी लेखकांचा त्यामध्ये समावेश आहे. ‘थेरीगाथेतील स्त्रियांचे भावविश्व आणि आधुनिक मानसशास्त्र’ हा डॉ. ज्ञानेश्वर पवार यांचा पहिलाच लेख आहे. या लेखात लेखकाने मानसशास्त्रज्ञाच्या विविध संशोधनाच्या आधारे थेरींच्या मनोव्यापाराचे व बुद्धांनी थेरींच्या मानसिक वर्तनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या उपचार पद्धतीचे शास्त्रीय परिभाषेत विश्लेषण केलं आहे. थेरीगाथेतील स्त्रियांचे जीवन हे आजच्या स्त्रियांच्या तुलनेने अतिशय वेदनादायी होते. त्यांच्या दु:खाचे निवारण करण्यासाठी तथागत बुद्धांनी वापरलेल्या उपचार पद्धतींमधून आधुनिक मानसशास्त्रातील, समस्येची पडताळणी, वस्तुनिष्ठता आणि समानता या नियमांचा प्रत्यय येतो, असे मत डॉ. पवार यांनी लेखात नोंदविले आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी व्यक्तींचा आपल्��ा स्वतःच्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवत, त्यांना सकारात्मक उपदेश करून दु:खमुक्त केलेले होते. बुद्धांच्या दु:खमुक्तीचा हा मानसशास्त्रीय प्रयोग वर्तमानातही दिशादर्शक ठरणारा आहे. असे अनुमान डॉ. पवार यांनी अधोरेखित केलेलं आहे.\n‘थेरीगाथेच्या सहोदरी आंबेडकरी स्त्री आत्मकथा’ या विषयावर डॉ. श्यामल गरुड यांनी मांडणी करताना वर्तमान स्त्रीवादी चळवळींचा आढावा घेतला आहे. थेरीगाथा ह्या आंबेडकरी स्त्री आत्मकथनाच्या आद्य पाऊलखुणा आहेत. बुद्धकाळात थेरींनी आपली मनोगते पद्यमय शैलीतून मांडली. जगभरात ही मांडणी महत्त्वपूर्ण मानली गेली. थेरीगाथेतील सर्वच विद्रोही भिक्षुणी, भारतीय स्त्रियांसाठी व स्त्रीवादी चळवळींसाठी आद्य क्रांतिकारी बंडखोर स्त्रिया ठरल्या असत्या. परंतु, येथील तथाकथित इतिहासाने त्यांना अधोरेखित करणे सोयीने टाळले आहे, असा आरोप डॉ. गरुड यांनी नोंदविला आहे. तो रास्तच आहे. थेरी आणि आंबेडकरी स्त्रियांची स्वकथने यांची तुलनात्मक मांडणी करताना; अन्यायाविरुद्धची चीड, आत्मभान आणि सम्यक जीवनधारेचा स्वीकार हे सूत्र घेऊन, त्यांनी थेरी आणि आंबेडकरी स्त्रियांच्या स्वकथनातील भावविश्व यांतील अनुबंध ससंदर्भ मांडलेले आहेत. त्यासाठी त्यांनी थेरीगाथेतील पटाचारा, कुण्डलकेसा, चंदा आदींची उदाहरणे देत, आंबेडकरी स्त्री स्वकथने लिहिणाऱ्या बेबीनंदा कांबळे, डॉ. शांताबाई दाणी, यशोधराबाई गायकवाड, हिरा पवार, उर्मिला पवार आदींच्या स्वकथनातील नायिकांच्या लढाऊ बाण्याचा अनुबंध त्यांनी थेरीगाथेतील नायिकांशी जोडला आहे. त्यांच्या ह्या नुतन आकलनातून बुद्ध ते आंबेडकर यांच्या विचारधारेतील तादात्म्यता स्पष्ट होते.\nनंदा मेश्राम यांचे (‘मी, नंदा’ )आणि मल्लिका अमरशेख यांचे (‘ मला उध्वस्त व्हायचंय’ ) ही आत्मकथने अनुक्रमे दलित समाज विरोधी व जात श्रेष्ठतेचा दंभ अधोरेखित करणारी आहेत, असे सटिक भाष्यही डॉ. श्यामल गरुडांनी स्पष्टतेने नोंदले आहे.\nप्रा.आशालता कांबळे यांनी ‘थेरीगाथांचा आंबेडकरी स्त्रियांच्या लेखनावरील प्रभाव’ या लेखात तपशीलांसह केलेली मांडणी उद्बोधक आहे. बुद्धकालीन स्त्रियांना सर्वोच्च ज्ञान म्हणजे अर्हंतपद प्राप्त करण्याचा मार्ग महाप्रजापती राणीने मिळवून दिलेला आहे. त्यासाठी तिने बुद्धांपुढे सत्याग्रह केला. ही घटना महत्त्वाची असून, महाप्रजापती गौतमी ही जगातील पहिली सत्याग्रही व स्त्रीमुक्ती चळवळीची आद्यस्त्रोत ठरते. तिच्या भिक्षुणीसंघात सर्व जाती-धर्माच्या, प्रवृतीच्या स्त्रिया सहभागी होत्या. असे नोंदवून त्यांनी कुण्डलकेसा, आम्रपाली, उत्पलवर्णा, मुक्ता, यशोधरा आदी थेरींच्या आयुष्याचा धांडोळा घेतलेला आहे. बाईपणाच्या व जातधर्माच्या गुलामगिरीतून त्या बुद्धांमुळे मुक्त झाल्या. संघातील समतेमुळे त्या ‘डि कास्ट’ व ‘डि क्लास’ झालेल्या होत्या. असे प्रतिपादनही प्रा. कांबळे यांनी केले आहे. थेरीगाथांवर लेखन केलेल्या आंबेडकरी लेखिकांचे नामोल्लेख करून त्यांनी कोणकोणत्या लेखिकेच्या साहित्यावर थेरीगाथांचा प्रभाव पडलेला आहे, त्या संदर्भाने केलेलं सविस्तर विवेचन मूलभूत आहे.\nसुनील हेतकर यांनी ‘थेरीगाथा आणि महाराष्ट्रातील संत स्त्रियांची आत्मचरित्रे’ या त्यांच्या लेखात थेरीगाथेतील काव्यमय स्वकथने आणि संत स्त्रियांचे आत्मचरित्रपर अभंग यांचा तुलनात्मक अभ्यास मांडलेला आहे. आकलन, निरीक्षण, साम्यस्थळे व विसंगती या घटकांना केंद्रवर्ती ठेवून त्यांनी थेरीगाथेतील कवणे व संत स्त्रियांचे अभंग यातून प्रसूत झालेल्या विचारांवर मार्मिक भाष्ये नोंदविली आहेत. थेरींच्या कवणांची शैली, त्यांनी प्रतीकांचा केलेला चपखल उपयोग यासंदर्भाने मार्मिक विवेचनही त्यांच्या लेखात वाचावयास मिळते. भारतीय मातीतला पहिला स्त्रीवाद म्हणजे थेरीगाथा होय. असे आत्मविश्वासाने सांगून आयु. हेतकरांनी ‘मार’ ही संकल्पना विशद करताना थेरीगाथेतील काव्यमय शब्दोळी अधोरेखित केलेल्या आहेत. मनाशी म्हणजे ‘माराशी’ संघर्ष करणाऱ्या थेरींच्या कवणातून प्रक्षेपीत होणारे आत्मभान, विकारांविरुद्ध बंड करण्याची त्यांची क्षमता आणि पुढे त्यांचा निब्बाणाकडे सुरू झालेला प्रवास यासंदर्भाने नेमके विश्लेषण करून, हेतकरांनी ‘मार’ ही संकल्पना स्पष्ट केली आहे. त्यासाठी त्यांनी किसा गौतमी, शैला, सोमा, उत्पलवर्णा, चाला, उपचाला, सिसुपचाला आदीं थेरींनी केलेल्या भावात्मक संघर्षाचे प्रकटीकरण असलेल्या कविता उद्धृत केलेल्या आहेत.\nसंत स्त्रियांच्या आत्मचरित्रांबद्दल सविस्तर माहिती देताना त्यांनी संत मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाई, कान्होपात्रा आदींचे आत्मचरित्रपर अभंग अधोरेख���त करून त्यांच्या भावविश्वाचे यथोचित निरुपण केले आहे. त्यातून संत स्त्रियांच्या व्यक्तीगत मुक्तीविषयीचे तत्त्वज्ञान प्रकटते. परंतु, ते तत्त्वज्ञान हिंदू धर्मव्यवस्थेला आणि वर्णव्यवस्थेला धक्का पोहचवत नाही. व्यक्तिगत, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात व्यथा, वेदना, जातीय छळवणूक आदी विविधांगी संकटांना संत स्त्रियां सामो-या जातात. परंतु व्यवस्थेविरुद्ध त्या ‘ब्र’ उच्चारत नाहीत. त्यामुळे त्यांच्या संयत विद्रोहाचे अवकाश मर्यादित ठरते. हेतकरांचा उपरोक्त अभिप्राय त्यांच्या चिंतनाचा निदर्शक आहे.\nबुद्धकालीन स्त्रियांचे जीवन पुरुषसत्ताक व्यवस्थेने नियंत्रित केलेले होते. गृहकेंद्री जीवनात त्या पुरुषावलंबी होत्या. परंतु भिक्षुणी झाल्यानंतरच्या गृहविहीन जीवनात त्यांना दु:खमुक्तीचा अनुभव प्रतीत झाल्याचे दाखले थेरीगाथेत मिळतात. भिक्षुणींच्या भौतिक व अध्यात्मिक मुक्तीचा उद्घोष थेरीगाथेत आहे. बुद्धकाळात समताप्रणित पर्यावरणामुळे भौतिक प्रगतीला गती प्राप्त झालेली होती. बुद्धांनी स्त्रीदास्याच्या भौतिक पायावर हल्ला केल्यामुळे, बुद्धकाळात स्त्रियांचे उन्नत घडून आले. स्त्रियांच्या त्या एकूणच बदलत्या जीवनमानाचे/परिवर्तनाचे चित्रण थेरीगाथेत दिसून येते. असे चिंतन आयु. प्रा. सचिन गरुड यांनी ‘भारतीय इतिहासातील पहिल्या स्त्री-मुक्तीचे उदान ‘थेरीगाथा’. या लेखात मांडले आहे. वर्णीय विषमता आणि बौद्ध संस्कृतीतील समता या परस्परविरोधी व्यवस्थांचे विद्वत्तापूर्ण असे सखोल विश्लेषण त्यांनी केले आहे.\n‘थेरीगाथा आणि आंबेडकरवादी साहित्यावर त्यांचा प्रभाव’ या विषयावर अरविंद सुरवाडे यांनी मांडणी केली आहे. थेरीगाथांमध्ये प्रकर्षाने विविध वाङ्मयीन मूल्ये आढळतात. आंबेडकरवादी साहित्य लेखनात थेरीगाथेचे प्रतिबिंब उमटणे अपेक्षित आहे. त्यांच्या गाथांमधील प्रतिकांची, रुपकांची, प्रतिमांचे उपयोजन आणि शब्दांच्या अर्थाचा नवीन प्रतीके, प्रतिमा, मिथके यांच्या निर्मितीसाठी यथायोग्य वापर होणे क्रमप्राप्त आहे. आंबेडकरी स्त्रियांच्या स्वकथनाचा प्रेरणास्त्रोत थेरीगाथा असल्यास, आंबेडकरवादी साहित्याला नवा आयाम प्राप्त होऊ शकतो. परंतु, तसे झालेले आढळून येत नाही. असे प्रतिपादन आयु. सुरवाडे यांनी त्यांच्या लेखात केलेले आहे. त्यांच�� उपरोक्त मत आंबेडकरवादी अशी आयडेंटिटी सांगणा-या लेखकांना अंतर्मूख करणारे आहे. आंबेडकरवादी साहित्यात धम्मस्वीकारानंतर बुद्धांचे तत्त्वज्ञान, आंबेडकरवाद आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये साहित्यनिर्मितीच्या केंद्रस्थानी येणे अपरिहार्य होते. तसे न होता प्रारंभ काळातील लिहित्या हातांनी दलित आयडेंटिटी स्वीकारून त्या जाणिवेतून दु:खभरा आक्रोश व जातीय अत्याचाराविरूद्ध विद्रोही भूमिकेतून साहित्य निर्मितीला प्राधान्य दिलेले निदर्शनास येते. परिणामी बौद्ध तत्त्वज्ञानातील मिथ्स तयार झाल्या नाहीत त्यामुळे आंबेडकरवादी साहित्यातून अभिजात वाङ्मय निर्माण होऊ शकले नाही. अशी खंत आयु. सुरवाडे यांनी व्यक्त केलेली आहे.\nमोतीराम कटारे यांचा ‘थेरीगाथेतील सौंदर्यविचार’ हा चिंतनपर लेख प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट आहे. ह्या शोधनिबंधातून त्यांनी सौंदर्यशास्त्र व थेरीगाथेतील सौंदर्य अशी दोन भागात चर्चा केलेली आहे. संस्कृत आणि पाश्चात्य साहित्याच्या वेध घेत त्यांनी पारंपरिक सौदर्यशास्त्राच्या निकषांऐवजी बुद्धांचा विचार प्रगत असल्याचे, स्पष्टपणे नोंदवले आहे. मर्ढेकरांच्या लयसिंद्धांतावरही त्यांनी सटिक बोट ठेवून, बौद्धदर्शनातील मानवी मूल्यांच्या बाजूने अनुकूलता दर्शविली आहे. सौंदर्यशास्त्रावर चर्चा करताना त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानातील विविध संकल्पनांवर भाष्य नोंदविले असून ते नवे व उद्बोधक आहे. थेरीगाथेतून आलेल्या उपमा, निब्बाण, मानुषता, नीती आणि दु:खनिरोध या संकल्पनाच्या तपशीलवार चर्चेतून त्यांनी थेरीगाथेतील सौंदर्यविचार शब्दबद्ध केलेला आहे. त्यावर साधकबाधक चर्चा होणे आयु. कटारे यांना अपेक्षित आहे.\nप्रस्तुत ग्रंथात ‘थेरींची कालातीत थोरवी’ हा शेवटचा लेख आयुष्मती उर्मिला पवार यांचा आहे. त्यांच्या मते, बुद्धकाळातील एकूण ७३ थेरींनी, त्यांच्या पालि भाषेतील ५२२ गांथांमधून समस्त स्त्रियांना प्रज्ञा, आत्मविश्वास, दृढनिश्चय आणि ज्ञानाचे महत्त्व पटवून दिलेले होते. थेरींनी लिहिलेल्या आत्मानुभूतीच्या गाथा वर्तमानातही दु:खमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या आहेत, असे आश्वासक विचार अधोरेखित करून, बौद्धधम्माच्या प्रचार-प्रसारार्थ आणि समस्त स्त्रियांना आपल्यातील सामर्थ्याची जाणीव होण्यासाठी, थेरींच्या जीवनकहाण्या उद्बोधक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यासाठी त्यांनी यशोधरा, पटाचारा, किसागौतमी आणि कुण्डलकेसा या थेरींविषयीच्या कथाकथनाच्या निमित्ताने त्यांना चळवळीच्या पातळीवर आलेले काही अनुभवही मांडलेले आहेत. ‘थेरीगाथा:नवे आकलन’ हा ग्रंथ अभ्यासकांनी आपल्या पदरी आवर्जून ठेवावा, एवढे संदर्भमूल्य प्रस्तुत ग्रंथात निश्चितच आहे.\nग्रंथाचे शीर्षक : थेरीगाथा नवे आकलन\nसंपादन : देवेंद्र उबाळे\nप्रकाशक : डॉ.आंबेडकर वाङ्मयीन अभ्यासमंडळ, नाशिक\nसत्यशोधकी जाणीव – नेणीवामधून साकारलेल एक फोटो प्रदर्शन\nआंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव\nआंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2021-07-26T21:35:33Z", "digest": "sha1:H7LSZPAT7QRIZTPUUKNGCRIMA7ZXFZDD", "length": 5015, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १६६८ मधील जन्म‎ (रिकामे)\n\"इ.स. १६६८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १६६० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/24062", "date_download": "2021-07-26T20:32:54Z", "digest": "sha1:GOZZTFR4QDFN4O35455WJ2I7QZQXYMCR", "length": 5706, "nlines": 168, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या शपथविधि समारंभला उपस्थिती - | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या शपथविधि समारंभला उपस्थिती\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nकॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या शपथविधि समारंभला उपस्थिती\nबुधवार, 23 मे 2018\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.travelclix.in/mr/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-26T20:15:54Z", "digest": "sha1:4GXJB7PUZHUJCXJUD3352REATFTI2RUO", "length": 40662, "nlines": 178, "source_domain": "www.travelclix.in", "title": "रानी की वाव, पाटण, गुजरात - Travelclix Blog, India", "raw_content": "\nरानी की वाव, पाटण, गुजरात रानी नी वाव, युनेस्को जागतिक वारसा स्थळ\n06 फेब्रुवारी, 2021 / श्रेणी: गुजरात, स्थापत्यकलेची आश्चर्ये / 0 / 2175\nभारतामध्ये पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून गावोगावी विहीरी खोदलेल्या आढळतात. काही आकाराने लहान तर काही अवाढव्य आकाराच्या. पण सर्वसाधारणपणे राजाश्रयातुन निर्माण केलेल्या विहीरी या पाण्याच्या स्त्रोत एवढ्याच हेतूने न बांधता धार्मिक आणि सांस्कृतिक ज्ञानाचा स्त्रोत म्हणुन बांधण्यात आल्या. जिथे पाण्याबरोबर ज्ञानार्जनाचे कार्य आपसूकच घडत होते. अशीच एक विहीर रानी की वाव जी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध आहे.\nराणी की वाव ही\nभारतातील युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे.\nनविन १०० रु च्या नोटेवर तिचा फोटो गौरवार्थ छापलेला आहे.\nगुजरातमधील अहमदाबाद शहरापासून जवळपास १२५ किमी अंतरावर असलेलं पाटण हे जिल्ह्याचे शहर. पाटण ही पुरातन काळातील राजधानी होती जी लोप पावलेल्या पवित्र सरस्वती नदीकाठी वसलेली. हेच पाटण शहर “रानी की वाव” किंवा “रानी नी वाव” या अभुतपुर्व स्थापत्यशास्त्राच्या कलाविष्काराचे स्थान आहे. गुजरातमध्ये विहिरीला बावडी किंवा वाव म्हणुन संबोधले जाते. सर्व विहिरींची राणी असा काहिसा अर्थ लावता आला तरी तिला राणी की वाव म्हणण्यामागे एक ऐतिहासिक तथ्य आहे. अकराव्या शतकात, तत्कालीन सोळंकी (चालुक्य) राणी उदयमती यांनी ही विहीर बांधली म्हणुन तिचे हे नाव. त्यांचे पती सोळंकी वंशीय राजा भिमदेव (प्रथम) यांच्या स्मरणार्थ राणीने ही विहीर बांधली.\nरानी की वावच्या छायाचित्ररुपी प्रवासाची सुरुवात करुया\nराणी की वाव जागतिक वारसा स्थळ असल्याने भारतीय पुरातत्त्व विभागाने ही जागा खुप छान पद्धतीने सुशोभित आणि स्वच्छ ठेवलेली आहे. वर्षभरात लाखो पर्यटक देशविदेशातुन येथे भेट देतात. तिथे जाताच सुरुवातीला छान बागबगीचा शिवाय काही दिसत नाही. थोडे पुढे जाता विहिरीच्या कठड्यावर लावलेले लाकडी कुंपण दिसायला लागते. जेव्हा तुम्ही विहीरीच्या प्रवेशद्वारावर जाता तेव्हा जमिनीखाली जे दिसते ते तुम्हाला अचंबित केल्याशिवाय रहात नाही. विहिरीपेक्षा जमिनीखाली बांधलेली काही मजली व��स्तु म्हणा ना. हो सात मजली जमिनीखाली उलटे बांधलेल्या मंदिरासारखा आकार. प्रत्येक भिंत, खांब आणि कोपरा वेगवेगळ्या नक्षीकामांनी तसेच विविध देवीदेवतांच्या मुर्तींनी सुशोभित. खाली उतरणाऱ्या पायऱ्या सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने रचलेल्या. बराचसा भाग नष्ट होऊनही सद्यस्थितीत जे आहे त्यावरुन त्या काळातील या रचनेची कल्पना करता येईल.\nरानी की वावच्या कठड्यावर लावलेले लाकडी कुंपण\nराणी की वावचे अप्रतिम दर्शन\nरानी की वाव चे आकारमान\nरानी की वाव हे उपयुक्त पाणीसाठ्याबरोबर धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्थान म्हणुन बांधण्यात आली. ढोबळमानाने तिचा आकार १६१० स्क्वेअर मीटर आहे. तिची लांबी प्रवेशद्वाराजवळच्या तोरणापासुन पलीकडे विहिरीच्या आतल्या बाजुपर्यंत ७० मीटर, रूंदी २३ मीटर आणि खोली २८ मीटर आहे. विहिरीचा आकार पाण्याची गरज आणि संवर्धन ओळखुन तसेच मांगल्याचा प्रतिकासारखा म्हणजे एका मंदिरासारखा (उलटे बांधलेल्या) आहे. विहिर मंदिराप्रमाणे पुर्व-पश्चिम अशी बांधली आहे.\nराणी की वाव प्रवेशद्वारा जवळून\nराणी की वाव चे तोरणद्वार\nवावजवळ जाताच प्रथम दिसतात ते म्हणजे दगडी खांबाचे अवशेष जे तोरणद्वार असल्याची खात्री पटते. १९ व्या शतकात या विहिरीचे सर्वेक्षण केले गेले ज्यामध्ये “जेम्स बर्गेस आणि हेन्री काऊजेन्स” या इंग्रज पुरातत्व तज्ञांनी तोरणद्वाराबद्दल नोंद केली होती. दोन दगडी खांब असलेले हे तोरण एका नक्षीदार कमानीने जोडलेले होते. इथुनच खाली उतरायला विशिष्ट पद्धतीने रचलेल्या पायऱ्यांची सुरुवात होते.\nराणी की वावचे तोरणद्वार\nराणी की वाव: स्थापत्य आणि नक्षीकलेचा आविष्कार\nआधी सांगितल्याप्रमाणे ही वाव सात मजली आणि एका मंदिरासारखी आहे. ही वाव मरु-गुर्जर स्थापत्यशैलीची आहे. मरु-गुर्जर ही मंदिर स्थापत्य शैली असुन तिचा उगम पुरातन गुजरात आणि राजस्थानात झाला. आपण जसजसे खाली जातो तसतसे विहिरीचे ४ उंच भाग दिसतात मग त्यानंतर मुख्य विहिर. खाली घेतलेला फोटो पहिल्या भागावरुन घेतला आहे ज्यात आपण इतर ३ भाग पाहू शकता. पुर्वी विहिरीच्या तळापर्यंत (पाणी असेल तिथपर्यंत) म्हणजे खाली ७ मजल्यापर्यंत जाता येत असे. पण २००१ मध्ये भुज येथे झालेल्या भयंकर भुकंपाचे काही परिणाम आणि नुकसान इथेही झाले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पहिले ४ मजलेच पर्यटकांसाठी खुले आहेत.खाली उतरताना दोन्ही बाजुंना भिंतींवर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या मुर्ती कोरलेल्या दिसतात. पुराणातील काही घटनाही मुर्ती रुपात पहायला मिळतात.\nप्रामुख्याने दिसणाऱ्या मुर्तीं मधील विविधता:\nदैवी मुर्ती: जसे की देवी, ब्रम्ह, विष्णू, शिव, गणेश\nइतर देवता आणि पुराणातील घटना: दिग्पाल, पवित्र प्राणी आणि पक्षी संपदा, अप्सरा, नागकन्या, वसु आणि धार्मिक ग्रंथात उल्लेख केलेल्या घटना\nभिंतींवर कोरलेल्या शिल्पांना एका विशिष्ट पद्धतीने दर्शविले आहे. ज्यामध्ये मुख्य देवी देवतांना प्रामुख्याने दाखवले असुन बाजुला इतर अप्सरा, नागकन्या, दिग्पाल किंवा योगिनींची शिल्पे कोरलेली आढळतात. प्रत्येक मुर्तीवर केलेले सुक्ष्म कोरीवकाम पाहता आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. मुर्तींना पाहताना त्या अगदी जिवंत असल्याचा भास होते आणि घटना जणु समोरच घडत असल्यासारखे वाटते.\nखाली छायाचित्रात दिसते ते शिल्प आहे महिषासुरमर्दिनीचे. महिषासुराचा वध करणारी देवी दुर्गा म्हणजेच महिषासुरमर्दिनी. शिल्पस्वरुपात ही घटना आम्ही पहिल्यांदा पाहिली आणि तीही इतकी अप्रतिम की बघतच राहिलो. तसेच बाजुला असलेल्या अप्सरांच्या शिल्पातील कोरलेले बारकावे पहा. अंगावरील आभुषणे, मोती तसेच कपड्यांवरील बारीक नक्षीकाम थक्क करणारे आहे.\nFrom left डावीकडून बुद्ध, कल्की (कलियुगाच्या शेवटी येणार विष्णू अवतार ) आणि महिषासुरमर्दिनी\nडावीकडून नागकन्या/विषकन्या, विष्णूंचा वराह अवतार आणि अप्सरा\nमध्यभागी विष्णूंची विविध रूपे\nशेषशायी विष्णू आणि २४ रुपांपैकी काही तसेच दशावतार शिल्पे\nयेथील शिल्पांमध्ये प्रामुख्याने नारायण अर्थात विष्णुंची आणि त्यांच्या वेगवेगळ्या रुपांची आणि अवतारांची शिल्पे जास्त प्रमाणात दिसतात. विष्णुंची आयुधे, शंख आणि कमळ धारण केलेल्या अनुक्रमानुसार 24 मुर्ती प्रकार किंवा रुपे आहेत त्यापैकी रानी की वावमध्ये खालील प्रकार आहेत: केशव, नारायण, गोविंदा, विष्णु, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, नरसिंह, हरी. याशिवाय 10 प्रसिद्ध अवतार देखील दर्शविले आहेत. परंतु त्या 10 अवतारांपैकी: वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, बलराम, बुद्ध आणि कल्की (कलियुगच्या शेवटी येणारा भावी अवतार) हे स्पष्टपणे ओळखता येतात. बुद्धांना येथे ���गवान विष्णूचा अवतार म्हणून दर्शविले गेले आहे.\nयाशिवाय सहज लक्षात न येणारे पण अप्रतिम असे अजुन एक महत्वाचे शिल्प पहायला मिळते ते म्हणजे “शेषशायी विष्णू“. मध्ययुगीन भारतात विहिर तसेच पाण्याच्या कुंडाजवळ ‘शेषशायी विष्णू’ मुर्ती स्थापन करण्याची परंपरा होती. मोढेरा येथील सुर्यमंदिरासमोरच्या कुंडात शेषशायी विष्णू मुर्ती पहायला मिळते. त्याच परंपरेला अनुसरून इथेही अशा ३ मुर्ती स्थापित केल्या आहेत. त्यांना तुम्ही खाली उतरताना बरोबर समोर मुख्य विहिरीच्या भिंतींवर पाहू शकता. सहसा लक्षात येणे तसे अवघड आणि अंतरावर असल्यानेही स्पष्ट दिसणे अवघड.\nपण तुम्ही आमच्या राणी की वावच्या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे पाहू शकता.\nव्हिडिओ – राणी की वाव\nपहा शेषशायी विष्णूंची मूर्ती दिसते का\nखाली स्पष्ट असे छायाचित्र देत आहोत ज्यामध्ये शेषशायी विष्णू बरोबर वरती नवग्रहांची कोरलेली शिल्पे पाहु शकता.\nशेषशायी विष्णूंची मूर्ती, बरोबर वरती नवग्रहांची कोरलेली शिल्पे\nराणी की वाव: भैरव\nमहादेवाच्या रुद्र अवताराचे एक स्वरुप म्हणजे भैरव. खाली छायाचित्रात असेच भैरव रुप अत्यंत प्रभावी स्वरुपात दर्शविले आहे. भैरव इथे नृत्य करताना (तांडव) दर्शविले आहे. उजव्या बाजूला खाली एक कुत्रा, भैरवाच्या हातात धरलेल्या दैत्याच्या शिरातुन ओघळणारे रक्त चाटताना दर्शवले आहे.\nडावीकडे विष्णूचे एक रूप आणि नंतर मध्यभागी भैरव रूप\nब्रम्हा, महेश आणि विष्णू त्यांच्या पत्नीसह असलेला शिल्पपट\nखाली जिथेपर्यंत उतरण्याची परवानगी आहे तिथे पोहोचताच या वावच्या भव्यतेचा आणि येथील शिल्पकलेच्या समृद्धतेचा अंदाज येतो. तिन्ही बाजुंना विविध शिल्पपट कोरलेली आहेत. समोर काही मजल्यांवर मध्यभागी दालने आहेत. डाव्या बाजूला वरती, त्रिदेवांचा त्यांच्या पत्नींसोबत असलेला छानसा शिल्पपट आहे. नीट निरिक्षण केल्यास डावीकडून अनुक्रमे ब्रम्हा-सरस्वती, महेश-पार्वती आणि विष्णू-लक्ष्मी असे ओळखता येईल. या त्रिदेवांच्या जवळ त्यांचे वाहन अनुक्रमे हंस, नंदी आणि गरुड कोरलेले दिसतात.\nवावच्या तळाजवळ गेल्यावर भिंतींवर दिसणारी शिल्पे\n(डावीकडून) ब्रम्हा, महेश आणि विष्णू त्यांच्या पत्नीसह असलेला शिल्पपट\nउजवीकडे भिंतींवर दिसणारी शिल्पे\nउजव्या बाजूला वरती, पत्नीसोबत गणेश, महालक्ष्मी आणि कुबेर यांच�� शिल्पपट पहायला मिळतो. या तिन्ही देवता समृद्धतेच्या प्रतिक असल्यामुळे एकाच शिल्पपटाच दाखविल्या असाव्यात.\n(डावीकडून) पत्नीसोबत गणेश, महालक्ष्मी आणि कुबेर\nडावीकडून भिंतींवर दिसणारी शिल्पे\nरानी की वाव मधील इतर शिल्पे\nदिग्पाल: दहा दिशांचे रक्षण करणारे दिग्पाल\n८ वसु: गायीचे शीर आणि मनुष्य शरीर स्वरुपात नमस्कार करणाऱ्या मुद्रेत दाखविले आहेत.\nनवग्रह: सूर्य, चंद्र, मंगळ, बुध (गृहपती), गुरु किंवा बृहस्पति, शुक्र, शनि, राहु ,केतु या नवग्रहांना शेषशायी विष्णू मुर्तीवर पहायला मिळते.\nदिग्पाल: दिशांचे रक्षण करणारे\n१९८७-८८ मध्ये उत्खननात गाळ काढताना ४८ सेंटीमीटर उंचीचे संगमरवराचे एक शिल्प सापडले. त्यावरती देवनागरी लिपीत ‘महारजनी श्री उदयमती’ असे कोरलेले आहे. वेळेअभावी आम्हाला ते पाहता आले नाही पण कदाचित ते शिल्प संग्रहालयात असावे.\nरानी की वाव ही विटा, चुना आणि मुख्यतः ध्रंगधर दगडापासून बांधली आहे. पायऱ्या तसेच छतासाठी मोठमोठाले दगड एकमेकांमध्ये विशिष्ट आकाराच्या शिसम सदृश लाकडाच्या खुंटीने जोडलेले पहायला मिळतात.\nशिसम सदृश लाकडाच्या खुंटीने जोडलेले दगड\nकाही ठिकाणी दगडांवर काचेच्या पट्ट्या लावलेल्या दिसल्या. गाईडला विचारल्यावर समजले, ज्या दगडांना भुज भुकंपानंतर भेगा पडल्या अशा भेगांवर या काचेच्या पट्ट्या लावल्या गेल्या. भेगांमुळे किंवा भविष्यात जर कधी त्या दगडांच्या रचनेत बदल झाला तर काच तुटुन त्याची पुर्वकल्पना मिळेल. जेणे करून पुढे होणारा अनर्थ टाळता येऊ शकेल.\nपुढील धोका ओळखण्यासाठी केलेली व्यवस्था\nआमचा रानी की वावचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा\nव्हिडिओ – राणी की वाव\nतुम्हाला शक्य तितकी माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे पण फारच खोलात जाऊन रानी की वाव बद्दल लिहायचे झाल्यास कितीतरी लेख लिहावे लागतील. एवढे पाहुनदेखील वेळेअभावी जास्त काही पाहता आले नाही असेच आम्हाला वाटते. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा पुरेपुर वेळ देऊन जा तरच व्यवस्थित पाहता, अनुभवता येईल. तुम्ही जर पाहिली असेल तर तुमचे अनुभव किंवा अजुन काही नविन माहिती असल्यास आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.\nराणी कि वाव येथे जाण्याची काही मार्गदर्शक तत्वे:\nसर्वानी पाहावे असे उत्कृष्ठ स्थान (लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची खाली जाताना काळजी घ्य��वी).\nविमान, रेल्वे आणि बसेस ने जाण्यासाठी, जवळचे शहर अहमदाबाद (१२५ किमी). अहमदाबादपासून रेल्वेने मेहसाणा पर्यंत आणि मग थेथून पुढे बसने ५८ किमी वर पाटण.\nतिथे जाण्याची योग्य वेळ\nतुम्ही वर्षभरात केव्हाही जाऊ शकता पण आमच्या मते हिवाळा उत्तम.\nसकाळी ८.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत\nविदेशी पर्यटकांसाठी ६०० रुपये\n१५ वर्षाखालील मुलांना फुकट\nटीप: आम्ही इथे दिलेली वेळेची, प्रवेश फी ची आणि इतर माहिती हि त्या वेळी आलेल्या आमच्या अनुभवाप्रमाणे/माहितीप्रमाणे दिलेली आहे. तरी आपण जाण्यापूर्वी तेथील पर्यटन विभागाशी संपर्क करून परत माहिती घ्यावी.\nकॅमेरा बरोबर नेऊ शकता\nमोढेरा सूर्यमंदिर , अंतर जवळपास ३६ किमी.\nराणी की वाव, पाटण, गुजरात\nरानी की वाव, भारतातील युनेस्को जागतिक वारसा स्थळांपैकी एक असुन तिची निर्मिती जवळपास हजार वर्षांपूर्वी राणी उदयमती यांनी केलीय.\nइतिहास रानी की वाव, पाटण, गुजरात\nअकराव्या शतकात, तत्कालीन सोळंकी (चालुक्य) राणी उदयमती यांनी ही विहीर बांधली म्हणुन तिचे नाव हे राणी की वाव. त्यांचे पती सोळंकी वंशीय राजा भिमदेव (प्रथम) यांच्या स्मरणार्थ राणीने ही विहीर बांधली..\n६०० वर्षांहून जास्त काळ ही विहिर अज्ञात होती. सरस्वती नदीच्या पुराने वाहुन आलेल्या गाळामुळे ती जमिनीखाली बऱ्यापैकी गाडली गेली. १९ व्या शतकात इंग्रज पुरातत्व तज्ञांनी (जेम्स बर्गेस आणि हेन्री काऊजेन्स) केलेल्या सर्वेक्षणातुन तसेच त्या वेळी प्रवाशांनी (आर्थर मॅलेट आणि कर्नल जेम्स कोड) केलेल्या नोंदीतुन या विहिरीचे अस्तित्व सिद्ध होते. नोंदीत फक्त मुख्य विहिरीचा वरचा भाग आणि तोरणद्वाराबद्दल माहिती मिळते. कर्नल जेम्स टोड यांच्यानुसार तिथले दगड/अवशेष पाटण मधील दुसरी विहिर ‘बरोत नी वाव’ बांधण्यासाठी वापरले गेले. इंग्रज अधिकारी एस. के. फोर्ब्स यांनी सुद्धा रानी की वावच्या अवशेषांबद्दल नोंदी केलेल्या होत्या. जवळील सरस्वती नदीच्या पुराने आणि जमिनीखाली गाडले गेल्याने ही विहिर मधल्या काळात मुस्लिम आक्रमकांपासुन सुरक्षित राहिली असे तज्ञांचे मत आहे.\n१९३० ते १९६० पर्यंत प्राथमिक संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते. पण स्वातंत्र्यानंतर रानी की वावला गॅझेटद्वारे संरक्षित स्थळाचा दर्जा दिला आणि त्याचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आला. जेव्हा ���ुरातत्त्व विभागाने ताबा घेतला तेव्हा मुख्य विहिरीचा वरचा भाग भग्नावस्थेत होता तर इंग्रज पुरातत्व तज्ञांनी नोंद केलेले तोरणद्वाराचे अस्तित्वच नव्हते. १९६० नंतर खऱ्या अर्थाने खोदण्याचे, संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले. वेगवेगळ्या कालखंडात केलेले हे काम पुरातत्त्व विभागाने २००८ पर्यंत पुर्ण केले. सर्व बाबींची पूर्तता करून २०१४ साली रानी की वावला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला.\nअधिक माहितीसाठी खाली दिलेली पुस्तके (इंग्रजी भाषेत) वाचा:\nटिप: आम्ही वरती दिलेल्या पुस्तकांच्या आधारे आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा लेख लिहिला आहे.\nchalukya raja bhimdevonesco world heritage siterani ki vavrani ki vav in marathirani ni vavrrani udaymatisolanki rajdhanisundar apsaranchi shilpeजेम्स बर्गेसथापत्यशास्त्राच्या कलाविष्कारदेवता आणि पुराणातील घटनाधार्मिकपरशुराम अवतारपाटण ही पुरातन काळातील राजधानीबलराम अवतारबलराम आणि परशुराममहिषासुरमर्दिनीमहिषासुराचा वधयुनेस्को जागतिक वारसा स्थळराणी कि वाव येथे जाण्याची काही मार्गदर्शक तत्वेविष्णूंची विविध रूपेसंवर्धनसुंदर अप्सरांची शिल्पेस्तंभावरील सुंदर शिल्पकामस्थापत्य आणि नक्षीकलेचा आविष्कारहनुमानहेन्री काऊजेन्स\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nरानी की वाव, पाटण, गुजरात\nताडोबा – आनंदी आणि भीतीदायक क्षण\nताडोबा – वाघीण आणि बछडे\nलोथल – हडप्पा कालीन बंदर\nराज्ये / इतर श्रेणी\nTadoba Andhari Tiger Reserve tadoba jungle tadoba safari tadoba waghin खडसांगी घोरपड चिवचिवाट जंगली कुत्र्यांची शिकार झुनाबाई झुनाबाईचा बछडा ताडोबा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबाच्या कधीही न विसरणाऱ्या चांगल्या आठवणी ताडोबा तलाव ताडोबा सफारी ताडोब्याची राणी तुरेबाज गरुड नवरंग नीलगाय पंचधारा पांढरपौनी पाणवठा भीतीदायक क्षण मदनापूर बफर झोन मादी सांबर मायाची बछडी माया वाघिण मेसोपोटेमियन शहरांशी व्यापार मोहेंजोदडो मोहोळ घार राष्ट्रीय उद्यान लोथल येथील उच्च वसाहतीतील घरे लोथल येथील गोदी लोथल शहर रचना वाघ वानर शहररचना सफारी सांबर सिंधु नदीच्या खोऱ्यातील लोथल शहर सिंधू कालीन लोथल शहर सिंधू संस्कृती सिंधू संस्कृतीतील रंगवलेली मातीची भांडी सिंधू सभ्यता हडप्पाकालीन बंदर\nPlaces From गुजरात1779स्थापत्यकलेची आश्चर्ये येथील स्थळे\nलोथल – हडप्पा कालीन बंदर उत्तम प्रकारे नियोजित शहर\nगुज��ात / 0 लेख पहा →\nTravelClix हा आमचा प्रवास आणि छायाचित्रणाचा ब्लॉग असून ठिकाणांविषयी माहिती, वैयक्तिक यात्रा / सहलीचे अनुभव याबद्दल माहिती देण्यासाठी केला आहे. भारत देश हा नैसर्गिक संपत्तीने आणि वारसा स्थळांने समृद्ध आहे. आम्हाला जमेल तसे या स्थळांना भेट देऊन त्यांची माहिती शब्दांच्या आणि छायाचित्रांच्या स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न आहे . ही माहिती जशी आम्हाला मिळाली तशी दिली आहे आणि आमच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_939.html", "date_download": "2021-07-26T20:54:56Z", "digest": "sha1:RGMDORJBBPSE542SRNAXU5NHACPXFB3Z", "length": 12776, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "शहापूर तालुक्यात १६ वीज चोरांविरुद्ध कारवाई - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / शहापूर तालुक्यात १६ वीज चोरांविरुद्ध कारवाई\nशहापूर तालुक्यात १६ वीज चोरांविरुद्ध कारवाई\n■शहापूर तालुक्यात वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या पथकासह उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार...\nकल्याण , प्रतिनिधी : शहापूर तालुक्यात वीज चोरांविरुद्ध सुरु असलेल्या धडक मोहिमेत गेल्या दोन दिवसात १६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास पाच लाख रुपयांची ३० हजार युनिटची वीजचोरी पकडण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे.शहापूर उपविभागातील कलंभा, निर्मलनगर, लाहे, कसारा या परिसरातील वीज पुरवठ्याची गेल्या दोन दिवसात तपासणी करण्यात आली. या तपासणीत १६ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले. वीज चोरट्यांनी अंदाजे पाच लाख रुपयांच्या ३० हजार युनिट विजेचा चोरटा वापर केल्याचे निष्पन्न झाले.\nतर ४ डिसेंबरला लेनाड गावात केलेल्या तपासणीत समृद्धी महामार्गाच्या कामासाठी नियुक्त कंत्राटदाराकडून तीन ठिकाणी विजेचा चोरटा वापर सुरु असल्याचे आढळून आले. याठिकाणी सहा हजार युनिट विजेची चोरी पकडण्यात आली. विजेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांविरुद्ध पथकाकडून कारवाई करण्यात आली. यापूर्वी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात तालुक्यातील धसई, किन्हवली, सोगाव, चेरपोली, अल्याणी, गुंडे, खराडे, आसनगाव, साने, सापगाव व परिसरातील गावांमध्ये पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून यानंतरही वीज चोरीविरुद्ध मोहीम सुरूच राहणार आहे.\nगेल्या अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या मोहिमेत वीज चोरट��यांकडून आतापर्यंत चोरीच्या विजेचे सुमारे ८६ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. वीज कायदा-२००३ चे कलम १३५ व १२६ नुसार वीज चोरट्यांना तीन वर्षांपर्यंतचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद असून वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली व उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता चेतन वाघ, सहाय्यक लेखापाल विशाल सानप, सहाय्यक अभियंता विश्वजित खैतापुरकर, कनिष्ठ अभियंता त्रंबक कदम तसेच २० कर्मचारी व २ सुरक्षा रक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई\n■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quotable-quotes-marathi-article-1688", "date_download": "2021-07-26T19:01:22Z", "digest": "sha1:DNKVGWOLC4H3OQPOIKRITTU3TKLPQOUB", "length": 6055, "nlines": 125, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quotable Quotes Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 15 जून 2018\nतुमच्या विचारात, तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या कृतीमध्ये एकसूत्रता; म्हणजे खरा आनंद\nमाझ्या दुःखामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलले तरी चालेल, पण माझे हास्य कोणाच्या दुःखाचे कारण असू नये.\nतुमचा वेळ मर्यादित आहे, दुसऱ्यांचे आयुष्य जगण्यात तो खर्च करू नका.\nतुमच्या विचारात, तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या कृतीमध्ये एकसूत्रता; म्हणजे खरा आनंद\nमाझ्या दुःखामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलले तरी चालेल, पण माझे हास्य कोणाच्या दुःखाचे कारण असू नये.\nतुमचा वेळ मर्यादित आहे, दुसऱ्यांचे आयुष्य जगण्यात तो खर्च करू नका.\nएक काम करत असताना एकच काम करा, आपले सर्वस्व त्यात अर्पण करा. इतर सारे काही विसरुन जा.\nआयुष्यात सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे.\n- थाल्स (ग्रीक तत्त्ववेत्ता)\nजन्माला येणारे प्रत्येक मूल संदेश घेऊन येते, की देव माणसांवर नाराज नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/claim-of-west-bengal-muslims-blocked-crpf-convoy-is-fake/", "date_download": "2021-07-26T19:01:25Z", "digest": "sha1:J32YJ6VFJDZV453ZXIB6ZNAFQWTLMISP", "length": 18668, "nlines": 105, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम जमावाने जखमी जवानाला रुग्णालयात नेताना अडवल्याचे दावे फेक! | CheckPost मराठी", "raw_content": "\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लीम जमावाने जखमी जवानाला रुग्णालयात नेताना अडवल्याचे दावे फेक\nमुस्लीम समुदायाने जखमी CRPF जवानाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ताफ्यास अडवून धरले. भाजपला निवडून न देण्याचे हे फळ आहे. भारतीय लोकशाही संकटात असून CAA लागू करण्याची गरज असल्याच्या मेसेजेससह सोशल मिडियातून एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. (muslims blocked CRPF convoy)\n‘हा तीन मिनीटांचा व्हिडीओ जरूर बघाच. व्हिडीओ बघताना तुम्हाला वाटेल की हा बांगलादेश किव्हा पापिस्तान मधला आहे. पण नाही…. हा प्रसंग घडलाय शांतिदूतांचे वास्तव्य असलेल्या पश्चिम बंगाल मधे. व्हिडीओ बघितल्यावर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाईल, मुठी आवळल्या जातील, कदाचित डोळ्यातून अश्रू पण वहातिल. हा शांतिदूतांचा बालेकिल्ला जिथे देशाच्या रक्षणकर्त्या CRPF च्या गंभिर जवानाला रूग्णालयात नेण्यापासून अडवले गेले. अत्यंत शांतिप्रिय मार्गाने ही अडवणुक केली गेली 😡. याच बंगाल मधे निवडणूक जिंकल्यानंतर अनेक राजकीय पुढार्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कोणाला ती बंगालची खरी वाघिण वाटली तर कोणाला कशी जिरवली भाजप ची म्हणून आनंदाला पारावार राहिला नाही. भाजप ने तर कुठेही काचकूच न करता सत्तेवर आल्याच CAA लागू केल जाईल हे जाहिरपणे सांगितले. कशासाठी हवाय CAA हे हा व्हिडीओ बघितल्यावर एका उदाहरणावरून लगेचच समजेल …………’\nहा तीन मिनीटांचा व्हिडीओ जरूर बघाच. व्हिडीओ बघताना तुम्हाला वाटेल की हा बांगलादेश किव्हा पापिस्तान मधला आहे. पण नाही…. हा प्रसंग घडलाय शांतिदूतांचे वास्तव्य असलेल्या पश्चिम बंगाल मधे. व्हिडीओ बघितल्यावर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाईल, मुठी आवळल्या जातील, कदाचित डोळ्यातून अश्रू पण वहातिल. हा शांतिदूतांचा बालेकिल्ला जिथे देशाच्या रक्षणकर्त्या CRPF च्या गंभिर जवानाला रूग्णालयात नेण्यापासून अडवले गेले. अत्यंत शांतिप्रिय मार्गाने ही अडवणुक केली गेली 😡. याच बंगाल मधे निवडणूक जिंकल्यानंतर अनेक राजकीय पुढार्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कोणाला ती बंगालची खरी वाघिण वाटली तर कोणाला कशी जिरवली भाजप ची म्हणून आनंदाला पारावार राहिला नाही. भाजप ने तर कुठेही काचकूच न करता सत्तेवर आल्याच CAA लागू केल जाईल हे जाहिरपणे सांगितले. कशासाठी हवाय CAA हे हा व्हिडीओ बघितल्यावर एका उदाहरणावरून लगेचच समजेल …………\nहे दावे व्हॉट्सऍपवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक गोविंद भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिले आणि (muslims blocked CRPF convoy) पडताळणीची विनंती केली.\n‘चेकपोस्ट मराठी’ने (muslims blocked CRPF convoy) व्हायरल व्हिडीओ बारकाईने अभ्यासला, त्यातून स्पष्ट झालेल्या बाबी पुढीलप्रमाणे-\n१. ती सैन्याची गाडी भारतातील नाही\nव्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या गाडीचा नंबर पाहिल्यास लक्षात येते की तो नंबर लिहिण्यासाठी वापरलेली भाषा बांग्ला आहे, परंतु ती गाडी सैन्याची आहे. भारतात सैन्याच्या गाडीचे नंबर राज्यातील स्थानिक भाषेत लिहिलेले नसतात, ते इंग्रजीमध्येच लिहिण्याचा नियम आहे. म्हणजेच ही गाडी आणि ते दृश्य भारतातील नाही.\n२. ते सैनिक बांग्लादेशाचे\nव्हायरल व्हिडीओमधील सैनिकांच्या दंडावर असणारा बॅज भारतीय सैन्याचा अथवा CRPFचा नाही. तो नेमका कुठला हे शोधण्यासाठी रिव्हर्स सर्चचा आधार घेतला असता ढाका ट्रिब्युन या बांग्लादेशी वृत्तपत्राचा लेख आम्हाला सापडला. महिला दिनानिमित्त सैन्यातील दोन महिलांची मुलाखत यामध्ये आहे. पैकी लेफ्टनंट कर्नल फरहान आफरीन यांच्या दंडावर तोच लाल रंगाचा दोन तलवारी असणारा बॅज दिसून येतो.\nतसेच सैनिकाच्या खांद्यावर AMC असे ल��हिले आहे. हा Army Medical Corps या बांग्लादेशी सैन्याच्या एका विभागाच्या नावाचा शॉर्टफॉर्म आहे.\n३. या व्हिडीओमागचे नेमके कारण\nबांग्लादेशातील विविध माध्यमांच्या बातम्यानुसार २७ मार्च २०२१ रोजीची ही घटना आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश भेटीला विरोध करताना आंदोलक आणि पोलिसांत चकमक झाली होती, त्यात ५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. याचाच राग म्हणून दुसऱ्या दिवशी चितगावच्या हाथझरी रोडवर मदरशातील विद्यार्थ्यांनी सैन्याचा ताफा अडवून धरला होता.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की (muslims blocked CRPF convoy) व्हायरल व्हिडीओसह फिरत असलेल्या मेसेजमधील दावे निखालस खोटे आहेत. सदर व्हिडीओचा पश्चिम बंगालशी काहीएक संबंध नाही. तो व्हिडीओ बांग्लादेशातील आहे.\nहेही वाचा: नागपूरच्या मोमीन मार्केटमधील गर्दीचा म्हणून शेअर केला जातोय पाकिस्तानातील व्हिडीओ\nPublished in धर्म-संस्कृती and राजकारण\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nआसाममधील बांग्लादेशी मुस्लीम वेगळ्या देशाची मागणी करताहेत \n[…] हे ही वाचा: पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम जमावाने जख… […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T19:08:42Z", "digest": "sha1:IBEPKCLQYYYGAUPCALPJU4P7MRWOV3JK", "length": 17827, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "ठाकरे सरकारची कसोटी ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nडॉ.युवराज परदेशी: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास 1 मार्चपासून सुुरुवात झाली. आधीच कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. या अधिवेशनात सरकारला घे���ण्यासाठी काही मंत्र्यांनी विरोधकांना आयते कोलीत उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याशी संबंधित पूजा चव्हाण प्रकरण विधीमंडळात गाजणारच आहे. पण त्याशिवाय इतरही अनेक मुद्द्यांवरून सत्ताधार्‍यांवर तोफ डागण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज झाला आहे. यात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या असे अनेक मुद्दे सरकारची डोकंदुखी आहेत. अधिवेशनात विदर्भात आणि कोकणात न मिळालेली नुकसान भरपाई, शेतकरी कर्जमाफी, वाढीव विजबिलाचा मुद्दा, महिला अत्याचाराची वाढती प्रकरणे, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, निधीचे असमान वाटप यासारखे एक ना अनेक मुद्दे उपस्थित करत भाजपकडून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. याची झलक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाली.\nवर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या सावटाखाली अर्थसंकल्पिय अधिवेशन होत आहे. यंदा केवळ दहा दिवस अधिवेशनाचे कामकाज चालेल. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असून 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसेच लक्षवेधी होणार नाही. सरकारला कामकाज करायचे नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. अधिवेशन सुरु होण्या आधीच सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सभागगृहाच्या बाहेर एकीकडे काँग्रेस आमदार केंद्रातील मोदी सरका विरोधी घोषणा देत असताना दुसरीकडे भाजपा नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nकाँग्रेस नेत्यांकडून इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस आणि भाजपा आमदार आमने-सामने आले. यंदाच्या अधिवेशनात राज्य सरकारच्या मंत्र्यांनी अनेक मुद्दे विरोधकांना स्वतःच्या चुकीने उपलब्ध करून दिले आहे. यात वाढीव वीजबिल माफ करू म्हणणार्‍या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतलेला यू-टर्न त्यांच्या पक्षाला आणि सरकारला अडचणीचा ठरला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी राज्यभर रान उठवले आहे. त्यानंतर सुशांत सिंह प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनाही घेरण्याचा प्रयत्न झाला. हा वाद शमतो न शमतो तोच धनंजय मुंडे यांचे प्रकरण समोर आले. यानंतर आता संजय राठोड प्रकरणात सरकार चक्क बॅकफूटवर गेले आहे. अशा परिस्थितीमध्ये महिलांवरचे वाढते अत्याचार आणि दिशा कायद्याची अंमलबजावणी यावरून भाजप राज्य सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प मंजूर करताना निधीचे असमान वाटप हा मुद्दाही विरोधी आमदार लावून धरणार आहेत. निधीचे वाटप करताना राष्ट्रवादी, सेना आणि काँग्रेस असा क्रम आहे. भाजप आमदारांना स्व-निधी वगळता कुठलाही निधी मिळणार नाही, अशी चिन्ह आहेत. ही बाब विरोधक चांगलीच लावून धरणार आहेत. यात काँग्रेसची निधींबाबतची नाराजी भाजपला फायदेशीर ठरते का, हा महत्वाचा मुद्दा आहे.\nविरोधक त्याचा कसा फायदा घेणार की सत्ताधारी ही खेळू उधळून लावणार, हे अधिवेशन काळातच स्पष्ट होणार आहे. याविषयी बोलताना राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुळात वीजबिलांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम कधीच महाराष्ट्रात घडली नाही. ही मोगलाई आहे. शेतकर्‍यांना घोषित झालेली आर्थिक मदत मिळालेली नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर देखील आम्ही सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू, असा इशाराच दिला आहे. यामुळे हे अधिवेशन वादळी ठरेल यात तिळमात्रही शंका नाही. महाविकास आघाडी सरकारसाठी दुसरी तापदायक बाब म्हणजे, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचे कामकाज चालवले जाणार आहे. अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लावली तर त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाणार आहे, मात्र यास विरोधीपक्षांनी विरोध दर्शविला आहे. ठाकरे सरकारसाठी दिलासादायक म्हणून घडलेली एकच गोष्ट म्हणजे, राज्यपालांचे अभिभाषण.. राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली.\nधारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनाने प्रभावी काम केले. राज्य सरकारने कोरोनासंदर्भात मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोना चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्याचे सांगत ठाकरे सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला. कोरोनाविरोधातील लढाई सुरु असून राज्य सरकारने मी जबाबदार ही योजना सुरु केली, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारने चांगले काम केले. रोजगार मिळणं सुलभ व्हावे म्हणून महारोजगार आणि महाजॉब्ज पोर्टल सुरु केले. राज्य सरकारने आर्थिक अडचण असतानाही शेतकर्‍यांची कर्जमाफी केली, राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव असल्याने अंगणवाडीत न येऊ शकणार्‍या बालकांना आणि गर्भवती मातांना घरपोहोच शिदा पुरवला आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरु हा उपक्रम राबवण्यात आला, असल्याचेही राज्यपालांनी सांगितले. राज्यापालांच्या या भाषणामुळे भाजपाची निश्‍चितपणे गोची होण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढत भाजप ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, हे देखील तितकेच सत्य आहे.\nनवीन माहिती: पूजा चव्हाणच्या मृत्यूचे कारण उघड\nअजित पवारांना दगड माराःनिलेश राणेंचे टीकास्त्र\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-77839.html", "date_download": "2021-07-26T19:39:16Z", "digest": "sha1:CDNRYGV6SRBJ2VZZN5CMIVRJ7K25JLHY", "length": 18326, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एक भेट अनोखी | Program - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस हा तसा क्रीडा प्रेमींसाठी राष्ट्रीय सण असतो...पण जल्लोषाच्या या माहोलमध्ये सचिननं आपल्यातील सामाजिकतेचं भान आवर्जुन जपलंय. आणि त्यासाठी पुन्हा एकदा त्यानं निवडलं ते आयबीएन लोकमतचं व्यासपीठ..आयबीएन लोकमतसह वाढदिवस साजरा करण्याची सचिननं आता हॅट्‌ट्रीक केली. पण यावेळचा वाढदिवस हा खास आहे..आणि त्याला कारणही तसंच आहे. मैदानावर आपल्या बॅटींगनं चाहत्यांच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार्‍या सचिनंनं यंदा धाव घेतीलये ती दूर खेड्यापाड्यात...सचिनच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त हा खास कार्यक्रम...एक भेट अनोखी..\nमोदी हे घरपणाला मुकलेले गृहस्थ, शरद पवारांची UNCUT मुलाखत\nविशेष कार्यक्रम February 4, 2019\n#Youthकोर्ट : मराठवाड्यात कुणाची हवा\n#Youth कोर्ट : कोण होणार देशाचा पंतप्रधान\nVIDEO : धनंजय हे तोडपाणी करणारे विरोधी पक्षनेते -पंकजा मुं���े\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nकुटुंबातील एका सदस्याच्या चुकीमध्ये 7 जणांनी गमावला जीव; घरात माजला हाहाकार\nया महिलेचं वय ठरलं काँग्रेसमधील वादाचं कारणं; काय आहे प्रकरण\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathiwishes.xyz/birthday-wishes-for-daughter-in-marathi/", "date_download": "2021-07-26T20:04:23Z", "digest": "sha1:S7DDYCGICIRLJN4SKRZCCS5VNDPESXXA", "length": 24776, "nlines": 109, "source_domain": "marathiwishes.xyz", "title": "Happy Birthday Wishes For Daughter In Marathi 2021", "raw_content": "\nHappy Birthday Wishes For Daughter In Marathi – नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे, आज मी आपल्या लाडक्या मुलीचा वाढदिवस घेऊन आलो आहे जेणेकरून आपण कोठेही जाऊ नये. तसे, आपण आपल्या Google वर मराठी भाषेच्या फॉन्टमध्ये वाढदिवसाची विशेष वैशिष्ट्ये ठेवली आहेत जेणेकरून आपण आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. Dear Daughter Birthday Wishes In Marathi तसे, जगात आई आणि मुलगी खूप अद्वितीय आहेत, वडील आणि मुलगी कमी नाहीत आणि जर तुम्हाला आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर सर्वप्रथम माझ्याकडून मराठी फॉन्टमध्ये डॉक्टरसाठी वाढदिवसाच्या काही शुभेच्छा उद्धृत करा. खास कॉपी करा आपल्या मुलीचे Whatsapp Status किंवा Facebook Story शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजेल की आपण आपल्या मुलीवर किती प्रेम करता आणि तिचा वाढदिवस देखील लक्षात ठेवा. First Bday Wishes For Daughter In Marathi From Mother Aai. Also Check Birthday Wishes For Husband in Marathi.\nHappy Birthday Wishes For Daughter In Marathi – आणि जर आपल्या लाडक्या मुलीचा 1st Birthday Wishes For Daughter In Marathi वा वाढदिवस असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात कारण मी मराठीमध्ये डॉक्टरांसाठी पहिली वाढदिवस खास चित्रांसह ठेवली आहे आणि खाली तुम्हाला डॉक्टरांसाठी काही भावनिक वाढदिवस मराठीतही मिळेल. ज्यांना आपण आपल्या Whatsapp Status किंवा Facebook Story Birthday Wishes फेसबुक स्टोरीवर ठेवता, त्यास हॅपी बर्थडे स्पेशल म्हणा. Birthday Wishes For Daughter In Marathi Language Font. Emotional Birthday Wishes In Marathi For Daughter With Heartwarming Wishes Text.\nया आनंदाच्या दिवसी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे, तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे, माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nया मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमाझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..तू माझ्यासाठी अनमोल आहेस.माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवसवैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.\nव्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे. तुम जियो हजारो साल. Enjoy your day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nमाझं विश्व तू, माझं सुख तू, माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू, तुझ माझ्या जगण्याची आशा तूच माझा श्वास तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आजचा दिवस आहे खास.\nया मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nज्या दिवशी तुझा जन्म झाला तोमाझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.\nजगातील सर्व आनंद तुला मिळो, स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nआज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या\nआयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,\nती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.\nमाझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nतू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस, तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद, तूच आमचा प्राण आहेस… बाळा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.\nमाझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस, माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस, आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nतू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,तू तर माझ्या जीवनातील ती शान आहेज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसूमाझ्यासाठी एक भेट आहे,माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.\nआयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो, प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो, तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो, माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच, माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nकिती गुणी आणि समंजस आहेस तू…. आज हे लिहीत असतांना तुझ्या, जन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले\nमला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला… तुला माझ्या हातात घेताना माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता. त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझं ह्रदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तुच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा.\nतू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस. Happy birthday my princess.\nमाझे जग तूच आहेस,माझे सुख देखील तूच आहेस.माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nदुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या, तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी,माझी फक्त हीच इच्छा आहे, तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा, “हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला”.\nआयुष्यात एक तरी परी असावी, जशी कळी उमलताना पाहता यावी,मनातील गुपिते तिने हळुवार माझ्या कानात सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा \nया शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो… यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांदो.. माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.\nआजचा दिवस खास आहे, आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली, चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली, आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली. Happy birthday to my princess.\nआम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हालातुझ्यासारखी मुलगी मिळाली.माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”Birthday Wishes For Daughter In Marathi”\nतुला तुझ्या जीवनात सुख आनंद आणि यश लाभो.तुझे जीवन हे उमलत्या फुलांसारखे फुलून जावो त्याच्या सुगंधतुझ्या जीवनात दरवळत राहो हीच तुमच्या वाढदिवसानिमित्तईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nतुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले… तुझं असणं श्वास आहे माझा… तुझा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nया शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो यश, किर्ति, वैभव, सुख समृद्धि आणि ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोटांगण घेवो यश, किर्ति, वैभव, सुख समृद्धि आणि ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोटांगण घेवो\nतू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.\nमाझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी.\nसोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे आजच्या या शुभदिनी तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nउत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.\nमाझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या, माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…”Birthday Wishes For Daughter In Marathi”\nतुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा…वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगी.\nयेणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख, समृद्धीची बरसात होवो… तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होवो… हिच परमेश्वराकडे प्रार्थना… माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nआजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे. तुम जियो हजारो साल. Enjoy your day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nप्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..\nपऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुझी आई होऊन झाले धन्य…इतकी समजूतदार आहेस की जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी…Happy Birthday Dear Daughter\nमाझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तु एक सुंदर फुल आहेस…तुझ्या सुंगधाने माझं आयुष्य फुललं तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा… माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nतुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं, तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nसुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छामाझ्या प्रिय परीला..\nआज एका खास मुलीचा वाढदिवस आहे,जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nउंच उंच आकाशात तू झेप घ्यावी…. तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी… तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी…. हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nमी आशा करतो कि हे वर्ष तुला पाठीमागच्या वर्षापेक्षा आनंदाच, यश किर्तीच आणि सुखाच जावो आज प्रत्येक क्षणाचा आनंद घे, कारण आज तुझा जन्मदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nवाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा, तू नेहमी माझी गोड मुलगी राहशील.\nया मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे \nसून माझी भासे मला, माझ्या मुलीसारखी, कधी केला नाही दुरावा, घेते माझी काळजी वेळोवेळी, करते सर्वांचा आदर, गुणम आहेत महान, कधी ���ागावलं कुणी, तरी त्यांचा राखते मान, भाग्य लागले तुझ्यासारखी सून मिळायला…सूनबाई तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.\nतुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने खुशी राहोतू पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्यासोबत येवो.Happy Birthday My Sweet Daughter..\nतुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं,तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे \nहे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,नातीगोती आणि प्रेमाने संसारात फुललेले,आनंदाने नांदो तुमचा संसार याच माझ्या तुला वाढदिवशी शुभेच्छा.\nप्रिय बाळ तू वाढदिवसाच्या केक प्रमाणेच गोड आहेस.तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात प्रेमाची शिंपडण झाली आहे.माझी प्रार्थना आहे की तुझे येणारे वर्ष तुझ्यासारखेच गोड असो.\nसोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,अशा या सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्या सारख्या माझ्या लेकीला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/04/Big-news-Lockdown-announced-in-the-state-announcement-by-the-Chief-Minister.html", "date_download": "2021-07-26T21:04:42Z", "digest": "sha1:YTGCZPMTD7OEORX4MKOAR64JO2A3CVOR", "length": 11154, "nlines": 87, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "मोठी बातमी : राज्यात लॉकडाऊन जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य मोठी बातमी : राज्यात लॉकडाऊन जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा\nमोठी बातमी : राज्यात लॉकडाऊन जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा\nएप्रिल १३, २०२१ ,राज्य\nमुंंबई : राज्यात लॉकडाऊन केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. उद्या (दि. १४) रात्री ८ वाजेपासून पुढील १५ दिवस राज्यात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.\nराज्यात कोरोनाचे संकट तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.\nजनतेने उस्फुर्तपणे जनतेच्या रक्षणासाठी या निर्णयाला पाठिंबा देण्याचे ही आवहान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.\nराज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस संचार बंदी\n✳️ उद्यापासून राज्यभरात 144 कलम लागू\n✳️ कोणत्याही व्यक्तीला विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही\n✳️ सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरू राहतील\n✳️ अत्यावश्यक सेवेसाठी लोकल आणि बस सेवा सुरू असेल\n✳️ मेडिकल सेवा 24 तास सुरू असेल\n✳️ जनावरांच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय से��ा सुरू राहणार\n✳️ पेट्रोल डिझेल पंप सुरू राहणार\n✳️ हॉटेलमधून केवळ होम डिलिव्हरी देता येईल\n✳️ राज्यातील 7 कोटी जनतेला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मिळणार\n✳️ पुढचा एक महिना शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार\n✳️ बांधकाम क्षेत्रातील अधिकृत कामगारांना 1500 रुपये दिले जाणार\n✳️ नोंदणीकृत घर कामगारांना महिन्याला 1500 रुपये दिले जाणार\n✳️ अधिकृत फेरीवाल्यांना महिन्याला 1500 रुपयांची मदत\n✳️ परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये मदत करणार\n✳️ राज्यातल्या सर्व जिल्ह्यांसाठी 3300 कोटी रुपयांची औषधांसाठी तरतूद\nat एप्रिल १३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास��तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6410", "date_download": "2021-07-26T19:18:27Z", "digest": "sha1:WW5TW5BAYXQ2QA7K4GTG2FOT7TBN2ATR", "length": 9337, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "महावितरण एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेणार | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई महावितरण एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेणार\nमहावितरण एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेणार\nमुंबई : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत (एचव्हीडीएस) प्रलंबित कृषिपंप वीज जोडणी देण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून (एडीबी) कर्ज घेण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार असून यामुळे मार्च २०१८ पर्यंतच्या प्रलंबित वीज जोडण्या देण्यात येणार आहे.\nयासंदर्भात बुधवारी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत एचव्हीडीएस योजनेसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून २ हजार २४८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी डॉ. राऊत यांनी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.\nएचव्हीडीएस योजनेसाठी राज्यात ५ हजार ४८ कोटी रुपये मंजूर केलेले असून पंजाब नॅशनल बँक व बँक आॅफ बडोदाकडून ��� हजार ८०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. विदर्भ व मराठवाड्यातील एचव्हीडीएस योजनेअंतर्गत प्रलंबित कृषिपंपांच्या वीज जोडण्या देण्यासाठी २ हजार २४८ कोटी रुपये कर्जाची गरज असून मार्च २०१८ पर्यंतच्या प्रलंबित वीज जोडण्या देण्यात येणार आहे.\nएशियन डेव्हलपमेंट बँकेकडून घेण्यात येणारे कर्ज हे विदर्भ व मराठवाडा विभागातील कृषी पंप वीज जोडणीकरिता लागणाºया अनुदानाप्रित्यर्थ शासनातर्फे घेण्यात येणार आहे; परंतु या कर्जाचे वितरण हे संपूर्ण राज्यातील एचव्हीडीएस अंतर्गत देण्यात येणाºया कृषिपंप वीज जोडणीच्या प्रगतीवर आधारित असणार आहे. कर्ज व व्याज रकमेची परतफेड शासनाकडून करण्यात येणार आहे.\nPrevious articleराफेलच्या पहिल्या तुकडीचा हवाई दलात समावेश\nNext articleनागपुरातील प्रस्तावित बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्पाचे सादरीकरण\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF-5/", "date_download": "2021-07-26T21:19:09Z", "digest": "sha1:WDVEJTOGEAXBVTGU223HNLDR5F5WPW6Y", "length": 6372, "nlines": 108, "source_domain": "beed.gov.in", "title": "महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय बीड येथील रक्त संक्रमण वाहन चालक कंत्राटी पदभरती जाहिरात. | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय बीड येथील रक्त संक्रमण वाहन चालक कंत्राटी पदभरती जाहिरात.\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय बीड येथील रक्त संक्रमण वाहन चालक कंत्राटी पदभरती जाहिरात.\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय बीड येथील रक्त संक्रमण वाहन चालक कंत्राटी पदभरती जाहिरात.\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय बीड येथील रक्त संक्रमण वाहन चालक कंत्राटी पदभरती जाहिरात.\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय बीड येथील रक्त संक्रमण वाहन चालक कंत्राटी पदभरती जाहिरात.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 21, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/yoga-day-2021-wishes-in-marathi-messages-wallpapers-to-shared-with-yoga-lovers-via-facebook-whatsapp-and-other-social-media-platforms-261972.html", "date_download": "2021-07-26T18:57:16Z", "digest": "sha1:SIYZR3VZZQBPIO2K2PM6V4JSSEYVEXXU", "length": 30515, "nlines": 248, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Happy Yoga Day Wishes in Marathi: योग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश Messages, Quotes, GIF's शेअर करुन साजरा करा योग दिवस! | 🙏🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल ���िजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nHappy Yoga Day Wishes in Marathi: योग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश Messages, Quotes, GIF's शेअर करुन साजरा करा योग दिवस\nयोग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Quotes आणि Greetings तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन योगप्रेमींचा दिवस खास करा.\nInternational Yoga Day 2021 Wishes: योग म्हणजे जोडणे. शरीर, मन, बुद्धी यांना एकत्रित जोडणारं शास्त्र म्हणजे योग. भारताचं हे अत्यंत प्राचीन शास्त्र आता ग्लोबल झालं आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्वांनाच योग��चं महत्त्व पटलं आहे. त्यामुळेच आता जागतिक स्तरावर योग दिन साजरा होत आहे. 2015 पासून 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा होऊ लागला. त्यानंतर सातत्याने साजरा होणाऱ्या योगदिनाचे यंदा सातवे वर्ष आहे. योग दिनाला जगभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत असून या दिवशी अनेक ठिकाणी एकत्रितपणे योगसाधना केली जाते.\nयोग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Quotes, Greetings आणि GIF's तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन योगप्रेमींचा दिवस खास करा. (Happy Yoga Day 2021 Images: जागतिक योग दिनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या योगाप्रेमींना शुभेच्छा\nतन, मन, आत्मा आणि बुद्धी\nयांची सांगड घालणारा योग\nतुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो\nयोग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा\nनिरोगी तन आणि शांत मनाची\nआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nयोग ईश्वराची अनुभूती देतो\nयोग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा\nयोग आहे आरोग्याची क्रांती,\nनियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती\nआयुष्यभर दूर ठेवा रोग\nकोविड-19 निर्बंधांमुळे यंदाचा योगदिन एकत्रितपणे साजरा करता येणार नसला तरी व्हर्च्युअल माध्यमातून तुम्ही योगसाधना करु शकता. कोरोनाच्या या कठीण आणि गंभीर काळात तणावमुक्त राहण्यासाठी योगसाधना नक्कीच फायदेशीर ठरेल.\nInternational Yoga Day 2021: 20 जणांच्या छोट्या योगप्रेमी गटाने ऐतिहासिक आगा खान पॅलेस आणि कान्हेरी लेण्यांमध्ये साजरा केला 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन\nInternational Yoga Day 2021: शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा सह 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचा प्रेरणादायी योगाभ्यास; पहा Photos आणि Videos\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पीएम मोदी यांच्याकडून M-Yoga App ची घोषणा, जनतेला दिला 'हा' सल्ला\nHappy Yoga Day 2021 Images: जागतिक योग दिनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या योगाप्रेमींना शुभेच्छा\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आताप��्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas 2021 HD Images: कारगील विजय दिवसाच्या शुभेच्चा Quotes, Messages द्वारा शेअर करत वीर जवानांना करा सलाम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/mumbai-city-district-voter-list-mumbaikars-if-there-is-no-photo-in-the-voter-list-the-name-will-be-omitted-check-the-list-of-voters-without-photos-here-265107.html", "date_download": "2021-07-26T21:03:55Z", "digest": "sha1:3ELTXZSAQJLD66UNMW6MCHZUC6VE3KCI", "length": 30246, "nlines": 223, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Mumbai City District Voter List: मुंबईकरांनो, मतदार यादीमध्ये फोटो नसल्यास नाव वगळले जाणार; 'या' ठिकाणी चेक करा फोटो नसलेल्या मतदारांची यादी | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत ���ट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्��पदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nMumbai City District Voter List: मुंबईकरांनो, मतदार यादीमध्ये फोटो नसल्यास नाव वगळले जाणार; 'या' ठिकाणी चेक करा फोटो नसलेल्या मतदारांची यादी\nज्य��� मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये (Voter List) आढळून येत नाहीत अशा मतदारांनी आपले नाव असलेल्या संबंधित मतदार संघात जाऊन, आपले छायाचित्र दि. 8 जुलै, 2021 पूर्वी जमा करण्यास सांगितले आहे.\nमहाराष्ट्र टीम लेटेस्टली| Jul 01, 2021 11:26 PM IST\nमतदार यादी | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)\nमुंबई शहर जिल्हा (Mumbai City District) निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेले 1 लाख 18 हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये (Voter List) आढळून येत नाहीत अशा मतदारांनी आपले नाव असलेल्या संबंधित मतदार संघात जाऊन, आपले छायाचित्र दि. 8 जुलै, 2021 पूर्वी जमा करण्यास सांगितले आहे. अन्यथा त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येईल, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.\nमा.भारत निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये छायाचित्रे समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यांत मतदार यादी शुद्धीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. दोष रहित व अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मार्फत दि. 01/01/2021 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीतील छायाचित्र नसलेल्या (Residual Voter) मतदारांच्या घरोघरी जावून भेटी देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी छायाचित्रे गोळा करण्याच्या मोहिमा राबवूनही अनेक मतदार संघातील मतदारांचे फोटो समाविष्ट झालेले नाहीत. छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी त्यांच्या मतदार संघाचे कार्यालयात आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.electionmumbaicity.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.\n(हेही वाचा: पुणे झाले महाराष्ट्रातील सर्वात मोठे व देशातील 7 वे मोठे शहर; PMC मध्ये होणार 23 गावांचा समावेश)\nविहीत वेळेत आपण छायाचित्र जमा न केल्यास आपण सदर मतदार संघातून स्थलांतरित आहात अथवा आपण सदर मतदार संघात रहात नाही असे गृहीत धरण्यात येऊन आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. याविषयी आपणास काही शंका असल्यास किंवा या संदर्भात आपल्या काही हरकती किंवा आक्षेप असल्यास आपल्या संबंधित जवळच्या मतदार संघ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभ��नेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: मुंबईतील सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची भाजपची घोषणा\nMaharashtra Floods: मुंबईत जगातील सर्वात श्रीमंत लोकं असून त्यांनी मदत करावी- संजय राऊत\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अ��िकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nThane: अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला 'या' कारणामुळे धावत्या ट्रेनमधून ढकलले; वडीलांसह 10 जणांना अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/maha-forest-department-distributes-prasad-rope-to-varkaris/", "date_download": "2021-07-26T20:56:29Z", "digest": "sha1:DHQIWMEODRPU7P3WO6LZGPCQBJK2LYQB", "length": 18427, "nlines": 115, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "परतीच्या प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने वाटली एक लाखांहून अधिक प्रसादरोपे – आपले पर्यावरण", "raw_content": "\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nपरतीच्या प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने वाटली एक लाखांहून अधिक प्रसादरोपे\nमुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाच्यावेळी वन विभागाने १ लाखाहून अधिक “प्रसाद रोपे” वाटल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nराज्यात सध्या ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सुरु आहे. या अंतर्गत वन विभागाने लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या संकल्पात सहभागी करून घेण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यातीलच एक म्हणजे वृक्षदिंडी होय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत वन विभागाची वृक्षदिंडीही सहभागी झाली आणि त्यांनी वृक्ष विठ्ठल वृक्ष पुजा विठ्ठलाचा म्हणजेच वृक्ष लागवडीतून पर्यावरण रक्षणाचा संस्कार आणि विचार लोकमनापर्यंत पोहोचवला.\nआपल्या आराध्याचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने प्रसाद रुपी वृक्ष देण्याचे नियोजन केले होते त्याप्रमाणे पंढरपुरहून परतीच्या प्रवासाला जाणाऱ्या सर्व मार्गावर वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने १०१ स्टॉल्सची उभारणी करण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, याची सुरुवात पंढरपूर ते मोहोळ या मार्गावरील भीमा एस.टी स्थानकाजवळ झाली. पंढरपुर पुणे मार्गावर रोप वाटपाचे ११ स्टॉल उभारण्यात आले. याप्रमाणेच पंढरपुर सातारा मार्गावर १० स्टॉल, पंढरपूर कराड मार्गावर १० स्टॉल, पंढरपूर सांगोला मार्गावर १२ स्टॉल, पंढरपूर मंगळवेढा मार्गावर १२ स्टॉल, पंढरपुर मोहोळ मार्गावर ११ ���्टॉल, पंढरपूर बार्शी मार्गावर १० स्टॉल, पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर १० स्टॉल, पंढरपुर-वाखरी बायबास चंद्रभागा बस स्टॉप जवळ ५ स्टॉल्स, पंढरपूर कामती मार्गावर १० स्टॉलस् ची उभारणी करण्यात आली होती. याठिकाणी वारकरी भक्तांना चिंच, सीताफळ, कडुनिंब, सिसू, बांबू, पळस, शेवगा,हादगा, पर्जन्यवृक्ष, जांभुळ, तुळशी, करंज अशा विविध प्रजातींची रोपे मोफत वाटण्यात आली.\nमहिला वारकऱ्यांची तुळशीच्या रोपाला तर पुरुष वारकऱ्यांची फळझाड रोपांना पसंती\nपंढरपूरहून वारी करून परतणाऱ्या नगर, नाशिक, नांदेड, परभणी, सांगली, कोल्हापूर, पुण्याकडे जाणाऱ्या वारकरी भक्तांनी मोठ्याप्रमाणात रोपे सोबत नेली. एक वारकरी एक रोप याप्रमाणे ही रोपे मोफत देऊन त्याची नोंद वन विभागाच्या नोंदवहीत घेण्यात आली. यावेळी महिला वारकऱ्यांनी तुळशीचे रोप घरी नेण्याला जास्त पसंती दिल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शेतकरी बांधवांनी आवळा, चिंच, पेरु, सीताफळ, हादगा, बांबू, शेवगा या प्रजातीची रोपे नेण्यास पसंती दर्शविल्याचेही यावेळी लक्षात आले.\nवृक्षदिंडी झाली संवादाचे माध्यम\nवृक्षलागवडीचे बीज लोकांच्या मनात रुजवण्यासाठी, त्यांच्यात मिसळून थेट संवाद साधण्यासाठी वारी सारखे दुसरे व्यासपीठ नाही. एकाच वेळी लाखो वारकऱ्यांशी संवाद साधण्याची ही अनोखी संधी वन विभागाने ही साधली ती वृक्ष दिंडीच्या माध्यमातून. विठ्ठलाच्या नामस्मरणाबरोबर होणाऱ्या भजनात वृक्षरंग ही अनाहूतपणे मिसळला. हरित वारीसाठी पालखी मार्गावर,पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली, बियाणांच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकारातून स्वच्छ वारी निर्मळ वारी, हरित वारी या हा उपक्रम राबविला गेला. वन विभागाने त्यांना २० हजार कडुनिंबाची रोपे पुरवल्याची माहिती वन विभागाने दिली.\nआतापर्यंत राज्यात लागली १० कोटी रोपे\n३३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पात आतापर्यंत राज्यात १० कोटी ४० लाख रोपे लागली असून यात २३ लाख १५ हजार २८५ लोक सहभागी झाले आहेत.\nपालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग\nमढच्या समुद्रात डॉल्फिन्सचे ‘सूर’..पहा मनमोहक व्हिडिओ..\nकुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या शिरला शौच��लयात; वनविभागाने मोठ्या शिताफीने केलं जेरबंद\nNext story जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासन गंभीर; जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा\nPrevious story सागरतटीय जिल्ह्यात लागणार ४१ लाख कांदळवन रोपे : सुधीर मुनगंटीवार\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/mahindra-275-di-tu-sp-plus-36329/43125/", "date_download": "2021-07-26T19:47:23Z", "digest": "sha1:FIEJGGYPM7KKESIPOTHJ4FIZTQ3JHH43", "length": 23104, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा 275 DI TU ट्रॅक्टर, 1996 मॉडेल (टीजेएन43125) विक्रीसाठी येथे लुधिआना, पंजाब- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 DI TU\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमहिंद्रा 275 DI TU तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 275 DI TU @ रु. 1,45,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 1996, लुधिआना पंजाब.\nफार्मट्रॅक 60 ईपीआय सुपरमॅक्सएक्सएक्स\nसोनालिका DI 50 सिकन्दर\nसोनालिका DI 750 III आरएक्स सिकन्दर\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा 275 DI TU\nमॅसी फर्ग्युसन 244 DI\nइंडो फार्म 2030 डी आय\nमहिंद्रा 575 डीआय एक्सपी प्लस\nमहिंद्रा 275 डीआय एक्सपी प्लस\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / व���क्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6114", "date_download": "2021-07-26T19:37:19Z", "digest": "sha1:RS2Z73RTC3OEXXBUZAW7TAWV63JVHTGD", "length": 7383, "nlines": 129, "source_domain": "abhivrutta.com", "title": "पोलिस आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण\nपोलिस आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण\nनागपूर : शहर पोलिस आयुक्त कार्यालय येथे प्रभारी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. निलेश भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम समारंभ पार पडला.\nकार्यक्रमादरम्यान नागपूर शहरातील कार्यरत केंद्रीय पोलिस पदकप्राप्त व महासंचालक पदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस मुख्यालयातील नागरिकांच्या आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी आहोरात्र स्वच्छता हीच सेवा मानून केलेल्या कार्याबद्दल पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी विभागातील कार्यरत सफाई कामगार यांना कोरोना योध्द्धा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित केले. कार्यक्रमात सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होता.\nPrevious articleमहाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यदिन\nNext articleस्वातंत्र्यदिनी देशवासीयांच्या आरोग्याबाबत पंतप्रधानांची मोठी घोषणा\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-dalit-vote-and-politics-4308949-NOR.html", "date_download": "2021-07-26T19:17:20Z", "digest": "sha1:PFOAIK5P2CFQ4GY5ABEITFNL3PPFHW4G", "length": 16597, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dalit Vote And Politics | दलित मते आणि राजकारण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदलित मते आणि राजकारण\nकाँग्रेस-भाजपसहित सर्वच डावे-उजवे तसेच प्रादेशिक पक्ष 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागले आहेत, पण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली राजकीय शक्ती हीच आहे. अनुसूचित जातींनी जर संघटित होऊन एक तिसरी राजकीय शक्ती उभारली तर आपल्या मुक्तीचा दरवाजा ते उघडू शकतील���, असे सांगून ठेवले, तसेच ‘स्वतंत्र संघटनेशिवाय आपणाला स्वाभिमानाने राहता यावयाचे नाही, आपणाला जे काही मिळवायचे आहे ते इज्जतीने मिळवले पाहिजे, कोणाची हांजी-हांजी करून अथवा भीक मागून आम्हास काही नको’, असा जो राजकीय महामंत्र दिला होता, त्या बाबासाहेबांचा राजकीय वारसा सांगणारा रिपब्लिकन पक्ष (खरे तर गट) आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नाही ठोस, प्रभावी, मूल्यात्मक राजकीय भूमिका वठवणार आहे काय, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे खेदजनक उत्तर ‘नाही’ असेच आहे.\nगोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानुसार भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांची भाजपचे निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून निवड करताच, गुजरातमध्ये 2002 मध्ये मुस्लिम समाजावरील नृशंस अत्याचारास जबाबदार असलेले मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतात; नव्हे भाजपची तीच रणनीती आहे, हे पाहून मुस्लिम मते भाजप विरुद्ध एकवटत असल्याचे दिसत आहे. मतांची वर्गवारी करताना महाराष्ट्रापुरता जरी विचार केला, तर मराठा समाजाची मते काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे, ओबीसी मते शिवसेनेकडे जाऊ शकतात तसेच शिवसेनेची मते मनसेही फोडू शकतो, हेसुद्धा मागील काही निवडणुकांमध्ये सिद्ध झाले आहे. बहुसंख्य मुस्लिम मतदार काँग्रेसलाच मतदान करणार, असा आजवरचा अनुभव आहे. (अपवाद बाबरी मशीद पतनानंतरचा व तत्पूर्वी जनता पक्ष विजयी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा (1977); ज्या निवडणुकीत मुस्लिम मतदान काँग्रेसविरोधी गेले होते. शिवाय आताही नितीशकुमार, मुलायमसिंग, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आदींचे पक्ष मुस्लिम मतांवर दावा सांगू शकतात.) तात्पर्य, प्रत्येक पक्षाची म्हणून एक व्होट बँक आहे. तशी ती रिपब्लिकन पक्षाची कुठे आहे चर्मकार, मातंग, ढोर आदी हिंदू दलित जाती रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी कधीच नव्हत्या. त्या काँग्रेस-शिवसेनेला जवळ करीत आल्या, पण महाराष्ट्रात जे बौद्ध समाजाचे निर्णायक मतदान आहे, ते तरी हमखासपणे एखाद्या रिपब्लिकन नेत्याला वा त्याच्या गटाला मिळू शकते काय चर्मकार, मातंग, ढोर आदी हिंदू दलित जाती रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी कधीच नव्हत्या. त्या काँग्रेस-शिवसेनेला जवळ करीत आल्या, पण महाराष्ट्रात जे बौद्ध समाजाचे निर्णायक मतदान आहे, ते तरी हमखासपणे एखाद्या रिपब्लिकन नेत्याला वा त्याच्या गटाला मिळू शकते काय नाही. थोडक्यात, दलित-बौद्ध मते विखुरलेली असल्यामुळे निवडणुकीत ती निर्णायक ठरू शकत नाहीत आणि या स्थितीस रिपब्लिकन नेतेच जबाबदार आहेत.\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले शिवसेना-भाजपकडे रिपाइंला लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या 35 जागा मिळाव्यात, अशी मागणी करीत आहेत. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पक्ष-संघटनांना फारसा जनाधार नाही, अशा 23 पक्षांची मोट बांधून निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे काँग्रेसकडे नजर लावून बसले आहेत. गवई गट काँग्रेसला सोडू शकत नाही. काही जण आशाळभूतपणे शरद पवारांकडे पाहत आहेत. अन्य छोटे-मोठे रिपब्लिकन गट स्थानिक पातळीवर आपापल्या सोयीनुसार तडजोडी करणार. महायुतीत नसलेलेही काही भाजपच्या वळचणीला जाऊन उभे राहणार. अशा स्थितीत रिपब्लिकन मते एकवटणार कशी आणि ती निवडणुकीवर निर्णायक प्रभाव टाकणार तरी कशी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत दलित मतदार निष्ठेने रिपब्लिकन पक्षाला वा पुढारी सांगतील त्यांना एकगठ्ठा मतदान करायचे. दलितांच्या मनात तेव्हा काँग्रेसविषयी प्रचंड राग होता. अत्याचाराची चीड होती. लोकशाहीची चाड होती. ज्या रिपब्लिकन पुढा-यांनी काँग्रेसची साथ केली, त्यांच्या सभा तेव्हा दलित समाजाने उधळून लावल्या होत्या. काँग्रेसशी संगत करणारांवर बहिष्कार टाकण्यापासून त्यांच्याशी सोयरसंबंध तोडण्यापर्यंत टोकाच्या भूमिका आंबेडकर समाजाने तेव्हा घेतल्या होत्या. पुढे 1967-68 मध्ये दादासाहेब गायकवाडांनी काँग्रेस-रिपब्लिकन युती केली व दलित कार्यकर्त्यांना येथून खरी सत्तेची चटक लागली. कालांतराने रिपब्लिकन पुढा-यांनी स्वत:साठी एखादे पद मिळवून दलित मतदान काँग्रेसच्या पारड्यात नेऊन टाकण्याचे भिकार राजकारण केले. निवडणुकांचा विसर पडला आणि मूळ म्हणजे, पुढा-यांच्या निवडणुकीतील तडजोडवादी राजकारणाचा परिणाम असा झाला, की दलित मतदारही मूल्यांपासून ढळत गेला. नेत्यांचा आदरयुक्त वचक संपला. आजही ही स्थिती कायम आहे.\nराजकीय पक्षांना होणारे मतदान हे निष्ठावान कार्यकर्तेच करून घेत असतात. असा निष्ठावान कार्यकर्ता रिपब्लिकन पुढा-या���कडे नाही. कारण पुढा-यांनी स्वत:साठी खासदारक्या, आमदारक्या मिळवल्या. काही खुशमस्क-या हुज-यांची धन केली, पण खालच्या कार्यकर्त्यांची मात्र सतत उपेक्षाच केली. तळाच्या कार्यकर्त्यांचा सत्तेत सहभाग केला नाही. कार्यकर्त्यांना स्वत:च्या मागे फिरवायचे; त्यांना झिंदाबाद, मुर्दाबाद, विजय असो, अशा घोषणा द्यायला लावायच्या; पोस्टर, माहितीपत्रके वाटण्याचे काम द्यायचे आणि त्याच्या मुलाबाळांना वा-यावर सोडायचे, ही रिपब्लिकन राजकारणाची त-हा होऊन बसली. कार्यकर्ताही मग चूल पेटवण्यासाठी भल्याबु-या मार्गांचा अवलंब करू लागला. एकूणच जो पक्ष केडरबेस नाही, ज्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची कदर नाही, अशा पक्षाशी सोयवादी नाते सांगणारे कार्यकर्तेही मग निवडणुकीत स्थानिक पातळीवर आपल्या सोयीनुसार सौदेबाज तडजोडी करतात.\nअजून असे, की आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाकडेही बौद्ध मते निश्चितच जाणार. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसपाच्या मतांची टक्केवारी चांगलीच वाढली होती. बसपा महाराष्ट्रात एक चांगला पर्याय ठरू शकेल, असे वातावरण तयार झाले होते, पण बसपाच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांची उपेक्षा केली. लोकसभेनंतर झालेल्या निवडणुकीत तिकीट वाटपात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. बसपाला मरगळ आली, पण तरीही आज बसपाचा कार्यकर्ता बसपाच्या हत्तीशी इमानदार आहे. राज्यातील नेतृत्वाने जरी बसपाची रया घालवली असली तरी आगामी निवडणुकीत बसपाचे वफादार कार्यकर्ते, बसपाचा बौद्ध मतदार बसपाला मतदान करणार, हे उघड आहे. तात्पर्य, दलित-बौद्ध समाजाचे मतदान हे विखुरलेलेच असणार, हेही स्पष्ट आहे. दलित मतांचे विभाजन टाळायचे तर राहिले रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य बाजूला, पण किमान सर्व छोट्या-मोठ्या रिपब्लिकन गटांनी निवडणुकीपुरती तरी आघाडी करावी, असाही एक भाबडा युक्तिवाद होऊ शकतो. कारण कुठल्याही समाजाची एकगठ्ठा मते निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात, पण असेही होणे नाही. कारण दलित पुढा-यांची विश्वासार्हता इतकी लयाला गेली आहे की, समजा ते चुकून-माकून त्यांचे पुढारीपण टिकवण्यासाठी स्वप्नात जरी एकत्र आले, तरी दलित मतदार आता त्यांच्या भूलभुलय्यांना फसू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. दुसरे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-men-protesting-women-right-to-drive-burn-their-cars-in-saudi-arab-5912327-PHO.html", "date_download": "2021-07-26T18:59:21Z", "digest": "sha1:5HXGBO47ZGU3AJUXFUPTGFDBDHLYRSIW", "length": 4514, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Men Protesting Women Right To Drive Burn Their Cars In Saudi Arab | Saudi Arab: महिलांना मिळाला कार ड्रायव्हिंगचा अधिकार; पुरुषांनी गाड्या पेटवल्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nSaudi Arab: महिलांना मिळाला कार ड्रायव्हिंगचा अधिकार; पुरुषांनी गाड्या पेटवल्या\nरियाध - सौदी अरेबियातील मक्का शहरात काही लोकांनी एका महिलेच्या कारला आग लावली. महिलांना कार चालवण्याची परवानगी देणे इस्लामविरोधी असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही त्यांनी महिलेला कार चालवण्यास रोखले होते. तसेच जिवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या. 24 जून रोजी या देशात महिलांना कार चालवण्याचा अधिकार देण्यात आला. तसेच अनेक महिलांना चालक परवाने देण्यात आले.\nमक्का शहरात राहणाऱ्या सलमा-अल-शारीने स्थानिक दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात महिलांवरून कार चालवण्याची बंदी हटवण्यात आली. तेव्हापासूनच तिने ड्रायव्हिंगला सुरुवात केली होती. आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना कारमध्ये ये-जा करण्यात ती मदत करत होती.\nप्रशासनाने गिफ्ट केली नवीन कार\nस्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मक्का शहराच्या उप-राज्यपालांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तसेच घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर सलमाची गाडी जाळल्यानंतर तिला नवीन गाडी गिफ्ट सुद्धा केली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, महिलांना ड्रायव्हिंगचा अधिकार मिळाल्याचे बहुतांश पुरुष समर्थन करत आहेत. परंतु, काही पुरुष या निर्णयाच्या विरोधात आहेत. सलमाची कार जाळण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी 2 स्थानिकांना अटक केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indicvichaar.com/", "date_download": "2021-07-26T20:59:47Z", "digest": "sha1:2DA62GHCU64AUXDK3YIEZK4GC3BNEAJ2", "length": 8633, "nlines": 140, "source_domain": "indicvichaar.com", "title": "Indic Vichaar |", "raw_content": "\nगुरुपूर्णिमेच्या इंडिक विचारच्या वाचकना आणि श्रोत्याना हार्दिक शुभेच्छा\nआषाढी एकादशी निमित्त – अभंग\nअभिमान स्थळ – ‘भीमबेटका’\nगुरुपूर्णिमेच्या इंडिक विचारच्या वाचकना आणि श्रोत्याना हार्दिक शुभेच्छा\nआषाढी एकादशी निमित्त – अभंग\nगुरुपूर्णिमेच��या इंडिक विचारच्या वाचकना आणि श्रोत्याना हार्दिक शुभेच्छा\nआषाढी एकादशी निमित्त – अभंग\nयेत्या १५ ऑगस्ट २०२१ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण होतायेत आणि आपण येणारे वर्ष अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याचे वर्ष\nआपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारा खरा गुन्हेगार :अलेक्झांडर डफ\nरमझान आणि करोना चा वाढता संसर्ग\nमद्रास हायकोर्टाने चर्च ऑफ साउथ इंडिया बिशप, दोन पाद्री यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.\nजितीन प्रसादा आणि काँग्रेस मधील दुसरी लाट\n९ जून ला, शेवटी जितीन प्रसादा ह्यांनि काँग्रेस सोडून भाजपत मध्ये प्रवेश केला. त्याना अर्थात, काँग्रेस मध्ये अजिबात भविष्य दिसेनासं\nचीनचा जगातील सर्व राष्ट्रांना “गळफास”\nराजदीप सरदेसाईचे असत्याचे प्रयोग\nपाकिस्तान का मतलब क्या\nहिमालयाच्या सावलीतील धावपट्ट्या : भारतीय वैज्ञानिकांसाठी एक आव्हान\nMake in India ते आत्मनिर्भर भारत, हा प्रवास खडतरच होता आणि वाटेत बऱ्याच अडचणी आल्या. परंतु दोन्ही योजनांचे ध्येय एकच\nजैविक युद्धाची जगावर सावट\nहिमालय पर्वतराजींतुन निर्वासन – एक आव्हान\nराफेल : एक बहुउद्देशीय लढाऊ विमान\nआपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारा खरा गुन्हेगार :अलेक्झांडर डफ\nएकटे लॉर्ड मेकॉले ह्याला जबाबदार नाहीत आम्ही असंख्य वेळा ऐकले आहे की या लॉर्ड मेकॉले आपली शिक्षण प्रणाली कशी खराब\nशांतीचे प्रतीक – मॅजिक स्क्वेअर\nजितीन प्रसादा आणि काँग्रेस मधील दुसरी लाट\n९ जून ला, शेवटी जितीन प्रसादा ह्यांनि काँग्रेस सोडून भाजपत मध्ये प्रवेश केला. त्याना अर्थात, काँग्रेस मध्ये अजिबात भविष्य दिसेनासं\nभाजप : बंगाल पराभव का व कसा \nइंडिक विचार हे सामान्य माणसाच्या उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षा विषयी इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारे पत्रकारिता मंच आहे. आमचा उद्देश, प्रामुख्याने अशा विषयांवर प्रकाश टाकणे आहे, जे इतर पत्रकार माध्यम दुर्लक्षित करीत असली तरी सामान्यांसाठी महत्वपूर्ण आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/5-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-26T20:26:18Z", "digest": "sha1:NYCVAFVIYR66DGC6LS4J3CHHXM5LJVFD", "length": 13616, "nlines": 112, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "5 जूनला असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार – आपले पर्यावरण", "raw_content": "\n5 जूनला असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nनवी दिल्ली, 4 जून 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला 5 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरसंवाद पद्धतीने संबोधित करतील.\nपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन’ ही या वर्षीची मुख्य कल्पना आहे.\nया कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते ‘वर्ष 2020 ते 2025 मध्ये भारतात इथेनॉल मिश्रण आखणी संदर्भात तज्ञ समितीचा अहवाल’ या अहवालाचे अनावरण होईल.\nजागतिक पर्यावरण दिनाच्या स्मरणार्थ भारत सरकार E-20 नोटिफिकेशन द्वारे इंधन कंपन्यांना 1 एप्रिल 2023 पासून 20 टक्के इथेनॉल मिसळलेले पेट्रोल विक्रीचे तसेच BIS निर्देशांना अनुसरून अधिक इथेनॉल मिश्रणासाठी E12 व E15 निर्देश जारी करणार आहे.\nयामुळे इथेनॉल गाळण्यासाठी अधिक डिस्टीलेशन सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न होतील आणि देशभरात इथेनॉलमिश्रित इंधन उपलब्ध होईल. या मुळे वर्ष 2025 पर्यंत इथेनॉल निर्माण करणाऱ्या राज्यांमध्ये तसेच त्यांच्या जवळपासच्या विभागांमध्ये इथेनॉलचा खप वाढण्यास मदत होईल.\nपंतप्रधान पुण्यात तीन ठिकाणी उभारलेल्या E 100 वाटप स्थानकांच्या प्रायोगिक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प यांचे निर्माते शेतकरी यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करतील.\nपर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा अवलंब व्हावा : पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड\nप्लॅस्टिक ही समस्या नव्हे, तर गोळा न केलेला प्लॅस्टिक कचरा ही खरी समस्या : प्रकाश जावडेकर\nमुंबईच्या मधोमध विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग मोकळा; आरेकडून वन विभागास मिळाला ८१२ एकर जागेचा ताबा\nNext story लांजातील घनकचरा प्रकल्पाविरोधातील वातावरण तापलं\nPrevious story रत्नागिरी जिल्ह्यात वीज पडून 3 जण जखमी तर; विजेचा धक्का बसून 4 जणांना दुखापत\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळ��न, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/26989?page=2", "date_download": "2021-07-26T20:52:53Z", "digest": "sha1:4P6I6RUI42MD6T7PCFFU6Q4WJ6AF5EPQ", "length": 52396, "nlines": 214, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अग्गोबाई.. कळसुबाई..! | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अग्गोबाई.. कळसुबाई..\nमहाराष्ट्राच्या सह्याद्रीरांगेत ५००० फूटाच्या वरती मानाने उभी असणारी तीनच शिखरे तिसर्‍या क्रमांकावरती असलेले 'घनचक्कर' चे मुडा शिखर, दुसर्‍या क्रमांकाचे 'साल्हेर'वरती असलेले 'परशुराम मंदीरा'चे शिखर नि पहिल्या क���रमांकावरती सह्याद्री रांगेतील सर्वोच्च शिखर असलेले सुप्रसिद्ध 'कळसुबाई शिखर' तिसर्‍या क्रमांकावरती असलेले 'घनचक्कर' चे मुडा शिखर, दुसर्‍या क्रमांकाचे 'साल्हेर'वरती असलेले 'परशुराम मंदीरा'चे शिखर नि पहिल्या क्रमांकावरती सह्याद्री रांगेतील सर्वोच्च शिखर असलेले सुप्रसिद्ध 'कळसुबाई शिखर' उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ५४०० फुटच्या आसपास उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ५४०० फुटच्या आसपास [मायबोलीकर 'हेम' ने माहिती दिल्याप्रमाणे : कळसूबाई(१६४६ मी.) , साल्हेरवरील परशुराम मंदीर (१५६७ मी.) आणि घनचक्करवरील मुडा (१५३२ मी.)]\nयांपैंकी 'साल्हेर' ला आम्ही काही मायबोलीकर मागेच डिसेंबरमध्ये जाउन आलो होतो.. तेव्हा आता सर्वोच्च शिखराला गवसणी घालण्याची उत्सुकता लागून राहिली होती.. त्यात ज्या ग्रुपबरोबर जाणार होतो त्या 'ऑफबीट सह्याद्रीज' ग्रुपच्या लिडर्समध्ये आपला मायबोलीकर 'सुन्या आंबोकर' सहभागी होता... शिवाय इतर लिडर्सदेखील माझे स्नेहीच.. यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता... सो शुभेच्छा देण्यासाठी माझे जाणे ठरलेच होते साहाजिकच मायबोलीचे काही मावळे होतेच सोबतीला.. विनय भीडे, सुर्यकिरण, आनंदयात्री नि गिरीश जोशी.. ढॅण्ढँणॅण \nया ट्रेकचे वैशिष्टय असे होते की आमची वाटचाल ही आगळ्यावेगळ्या वाटेने होणार होती.. नेहमीची प्रचलित असलेली ही वाट कळसुबाई डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 'बारी' या गावातून आहे.. जिथे पुढे वाटेत चढताना सोयीसाठी असलेल्या काही लोखंडी शिडी, बांधलेल्या पायर्‍या लागतात.. . पण 'ऑफबीट सह्याद्री' ग्रुपने चढाईसाठी नावासारखा ऑफबीट मार्ग पत्करला होता.. इंदूरमार्गे साध्या शब्दात उलटया बाजूने साध्या शब्दात उलटया बाजूने जिथे ना लोखंडी शिडी दिसणार ना बांधलेल्या पायर्‍या..\nठरल्याप्रमाणे २५ जुनच्या रात्री दादरहून प्रायवेट बसने आम्ही रवाना झालो.. पाउसाने दडी मारल्याने घाम गाळतच चढाई करावी लागणार की काय असा प्रश्ण होताच.. पहाटे चार-साडेचारच्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो.. तिथेच मग उजाडेपर्यंत बसमध्येच झोप काढली.. बाहेर एकदम थंडगार वारा सुटला होता त्यामुळे तासभर का होईना मस्त झोप लागली.. बाहेर पडलो तर पावसाला पुरक असे वातावरण तयार झाले होते.. थंडगार वार्‍यामुळे बर्‍याचजणांनी आपापली विंडचिटर्स चढवली.. एकीकडे कळसुबाईच्या डोंगरावर साहाजि���च ढगांनी मुक्काम ठोकला होता.. भरभक्कम नाश्तापाणी करून आम्ही सातच्या सुमारास लेटस गो केले \nग्रुप मोठा असल्याकारणाने आम्ही सर्वात शेवटून निवांतपणे मजा घेत गर्दी टाळत जाण्याचे ठरवले.. त्यात बॅकलिडला सुन्या होताच.. ग्रुपची संख्या नव्वदीच्या घरात असल्याने पंढरपुरच्या यात्रेलाच जातोय असे वाटत होते.. आमचा ट्रेक सुरु झाला नि पावसाची रिपरीपदेखील सुरु झाली.. म्हटले चला बरे झाले \nत्या छोटया गावामधून कौलारु घरांच्या गल्लीतून वाट काढत आम्ही पुढे सरावलो... घरे मागे सरली.. शेतमळे लागले.. नि त्यात हिरवा भात नजरेस पडला की डोळ्यांना सुखद गारवा मिळतोच.. मनाला थेट कोकणात नेउन सोडते..\nइथूनच मग पहिला चढ लागला.. जिथून पुढे लागणार्‍या मंदीरापाशी ओळखपरेड पार होणार होती.. आजुबाजूला हिरवाई पसरली होती..\nहसतखेळत ओळखपरेड पार पडली नि आमची वारी पुढे सरकली.. चढणीचा मार्ग सुरु झाला.. थंडगार वारा नि पाउसाचे शिंतोडे चालूच होते.. आज सूर्यदर्शन होणे कठीणच दिसत होते.. एकूण आल्हाददायक वातावरण..\nमागे वळून पाहिले तर बरीच उंची गाठल्याची जाणीव झाली..\nपुढे चालून गेलो नि आतापर्यंत अवतीभवती घुटमळणार्‍या मेघांनी पावसाला वाट मोकळी करून दिली.. मी लागलीच कॅमेर्‍याला सॅकमध्ये जागा करुन दिली.. सॅकमध्ये विंडचिटर होते.. पण आज ठरवले होते भिजणार.. मनसोक्त भिजणार \nआमची वाट नेमकी त्यावेळी झाडीझुडुपांत घुसली.. सुरु झालेला पाउस नि त्यामुळे निसरडी झालेली वरती सरकरणारी वाट.. यात भर म्हणून आम्ही सगळे वारकरी अचानक ट्रॅफीक झाले जो तो मिळेल त्या वाटेने वरती सरकू लागला.. नि पुन्हा घसरून खाली येउ लागला.. मूळात पायाखालची वाट दिसतच नव्हती.. जिथे होती तिथे निसरडे झाल्याने नवखे अडकून पडले.. तेव्हा ट्रॅफीकमधून बाहेर पडण्यासाठी जो तो धडपडू लागला.. खरे तर धांदलच उडाली.. सगळीकडे नुसता चिखल मूळात पायाखालची वाट दिसतच नव्हती.. जिथे होती तिथे निसरडे झाल्याने नवखे अडकून पडले.. तेव्हा ट्रॅफीकमधून बाहेर पडण्यासाठी जो तो धडपडू लागला.. खरे तर धांदलच उडाली.. सगळीकडे नुसता चिखल सुरवातीच्या टप्प्यातच चिखल लागल्याने बरेचजण थबकले सुरवातीच्या टप्प्यातच चिखल लागल्याने बरेचजण थबकले एकदम बिकट अवस्था.. 'हात टाकतोय तर निसटतोय नि पाय टाकतो तर घसरतोय.'. चढ पण अगदी सरळ होता.. इथेच आम्हा मायबोलीकरांची पण ताटातूट झाली.. आनंद��ात्री, सुक्या, गिरीश हे सगळे इथून तिथून वाट काढत पुढे सरकले.. माझी पण एकीकडे घसरण झाल्यामुळे चिखलात मस्तपैंकी माखला गेलो होतो.. विन्या त्या ट्रॅफीकमध्ये अडकलेला दिसला.. म्हटले ये वरती.. तर याची पोकरखळी 'मी काय आता घोरपड बनून येऊ' एकच हशा उडाला\nआता एव्हाना सगळयांनी चिखलाशी जुळवून घेतले होते.. आम्ही वरती छोटया पठारावरती आलो तर बॅकलिडर सुन्या आमच्याआधीच एका 'हेविवेट' जोडप्याला घेउन समोर उभा जल्ला मग कळले की वरती येणारी वाट वेगळीच होती.. आमच्या पुढचे चुकले नि मग आम्ही पण चुकलो जल्ला मग कळले की वरती येणारी वाट वेगळीच होती.. आमच्या पुढचे चुकले नि मग आम्ही पण चुकलो पण त्या वाटेने सॉलिड धमाल उडवून दिली होती.. पाउस मंदावला तसा पुन्हा कॅम बाहेर काढला.. इथेच मग विन्या येइपर्यंत फोटोज काढून घेतले.. चारीबाजूंनी ढगांनी वेढलेले असल्याने फोटो काढायला फारसा वाव नव्हताच..\n(जो-जो.. गिरीश जोशी नि आनंदयात्री)\nबराच वेळ झाला पण आमच्या मागच्या ट्रॅफीकमधून कोणीच वरती येइना.. विन्याही तिथेच अडकला होता सो आनंदयात्री नि गिरीश बघायला गेले... तोच दहिहंडी खेळल्यागत अवतार झालेला विन्या वरती आला.. \nखरेतर ही सुरवात होती.. अजून बराच टप्पा गाठायचा होता.. जो ढगांच्या पडद्यामुळे काही दिसत नव्हता.. आम्ही सुन्याबरोबर पुढे सरकलो.. मध्येच लागलेल्या छोटया धबधब्याखाली विन्या आणि मी स्वतःला धुउन घेतले..\nपाउस थांबताच ढगांनी अवतीभवती असणार्‍या ढगांनी कवटाळायला सुरवात केली.. त्यातून मार्ग काढत मागच्या -पुढच्यांना कॉल देत सगळे पुढे सरकू लागले... इथून पुढे नुसते चढणच होते.. त्यात एक छोटासा रॉक पॅच लागला.. नि रिपरिप करत पडणारा पाउस नेमका त्याक्षणी कोसळू लागला.. सोबतीला घोंघावणारा वारा.. त्यामुळे आमच्यावर पावसाच्या थेंबांचा अक्षरक्षः गोळीबार सुरु झाला.. पावसाळी ट्रेकचा अनुभव नसलेले विन्या नि सुक्या तर असला वेडापिसा पाउस बघून चक्रावले होते.. पण आम्ही भिजण्याचा मनमुराद आस्वाद घेत होतो..\nआता त्या रॉक पॅचजवळ पुन्हा ट्रॅफीक जमायला लागले.. पॅच काहीच अवघड नव्हता.. पण वारा पाउस असल्याने नवख्यांसाठी काळजे घेणे आवश्यक होते सो रोप लावण्याची तयारी सुरु झाली.. ज्यांना रहावत नव्हते ते बाजूनेच एक चढ होता तो चढून गेले.. त्यात आनंदयात्री देखिल होता.. माझ्याही मनात आले चढून जावे..पण नंतर पावसाने चांग��ाच जोर धरला तेव्हा उगीच रिस्क घेणे उचित वाटले नाही.. नेमके तेव्हा अजुन दोघे चौघे सूचना देउनही त्या मार्गाने चढायला गेले.. हा पुर्ण टप्पा चढणीचा असल्याने त्या टप्प्याच्या खाली सगळे इथे तिथे जागा बघून दाटीवाटीने बसले होते.. जे आगाउपणे चढायला गेले त्यांच्या पायाखालची दगडमाती खाली आमच्यावर सरकु लागली.. लगेच अंदाज आला नि मी, जो, सुकी पुढे सरकलो पण विन्याला मध्ये दोघे- तिघे उभे असल्याने जमले नाही... नि त्याला नेमका प्रसाद मिळाला.. नशिब दगडाचा आकार छोटाच होता.. म्हटले चला कळसूबाईसाठी विन्याने रक्त वाहीले \nइथे रोप लावून होईस्तोवर आम्ही त्या पावसातच कुडकुडत थोडीफार पेटपूजा करुन घेतली.. असल्या वातावरणात एका जागी थांबले की कुडकुडा भरणे स्वाभाविकच होते.. लिडरलोकांची तयारी झाली.. नि मग एकेक करत वरती जाण्यासाठी सरकू लागला.. होते तशे सोप्पेच काम.. पण आतापर्यंत पावसाने चांगलेच झोडपल्याने नवखेलोक्स चाचपडणार नक्कीच होते... आपले विन्या, सुकी, गिरीश जोशी तर अगदी दिमाखात वरती गेले.. पाठोपाठ मी पण जरा आखडत नौटंकी करत रोपला बाजूला ठेवत चढून गेलो.. म्हटले या पॅचचा फोटो व्हायलाच पाहीजे \nहा पॅच झाला नि पुढे सरकू लागलो.. पुन्हा एक छोटा चढ होता\nनि तिथूनच वाट डावीकडे डोंगराला वळसा घेत जात होती.. त्या वाटेने पुढे गेलो तर घळीत येउन पोहोचलो.. जिथे चक्क खोदुन काढलेल्या पायर्‍या नजरेस पडल्या..\n अश्या पायर्‍या दिसल्या की एक वेगळाच आनंद मिळतो इकडूनच थोडेसे मागे येउन पाहिले तर मघाशी पास केलेला पॅच दिसत होता जिथे लिडर्सलोक्स कार्यरत होते..\nआम्ही पायर्‍या चढायला घेतल्या.. खोदून काढलेल्या पायर्‍या म्हटल्या की त्यांची उंची ढोपराएवढी ठरलेली आम्ही चढून आलो नि पुन्हा ढगांची दाटी सुरु झाली..\nया पायर्‍या चढताना विन्या आणि आनंदयात्री हे आतापर्यंत किती अंतर कापले असावे याचे आखाडे बांधू लागले.. जवळपास झाले असेल असे विन्याला वाटत होते.. त्या पायर्‍यांच्यावरतीच ग्रुपची मुख्य लिडर 'प्रिती पटेल' ही पुढील वाट दाखवण्यासाठी उभी होती... यांचे बोलणे ऐकताच 'अजून हजार फूट बाकी' असे तिने सांगितले..\nतिथेच मग विन्याची मलमपट्टी करुन आम्ही पुढे वाटचाल केली.. पुन्हा एकदा कोरलेल्या पायर्‍या लागल्या.. शिवाय एक गंजलेला भलामोठा साखळदंड लोंबकळत होता... त्याचे प्रायोजन मला काही कळले नाही कारण तो सा���ळदंड पायर्‍यांच्यामधूनच खाली दरीत गेला होता..म्हटले रॅपलिंग करूया..\nप्रचि १४ : आतापर्यंत मायबोलीकरांचे ट्रेक्स झाल्यामुळे विन्या नि सुक्या आता ट्रेकला चांगलेच सरावले आहेत.. खालच्या फोटोवरून लक्षात येइलच..\n(कोण म्हणतो आम्ही अनुभवी ट्रेकर्स नाही..)\nहा पायर्‍यांचा पॅच सर करेस्तोवर पावसाने क्षणभर विश्रांती घेतली होती.. आता चढून आम्ही बराच टप्पा गाठला होता.. वरती चढून आलो नि चारी बाजूंनी वार्‍याने ढगांसकट जोरदार आक्रमण सुरु केले.. थंडगार, भणभणता अशा ह्या बेफाम वार्‍यापुढे कुडकुडा असह्य झाला नि शेवटी मलाही नाईलाजास्तव सॅकमधून विंडचिटर बाहेर काढावे लागले..इथेच मग थोडी पेटपूजा उरकली.. ही माझी मायबोलीकरांसोबत केलेली या ट्रेकमधली शेवटची पेटपूजा \nआमच्या ग्रुपनंतर कोणाचीच चाहूल नव्हती तेव्हा प्रितीने 'मी ह्यांना पुढे जाते घेउन, तू दुसरा लिडर येइपर्यंत थांब नि मग जो येइल त्या लिडरला थांबवून इतरांना घेउन ये' असे सांगत इतरांना घेउन पुढे गेली.. मीही कर्तव्य समजून थांबलो.. नि मायबोली टिम पुढे निघून गेली..\nइथे भन्नाट वारा सुटला होता.. त्यामुळे वरती कळसुबाई मंदीराच्या परिसरात हालत काय होणार याचा अंदाज आला.. काहीवेळातच एक पाच-सहाजणांचा ग्रुप चढत आला.. मागोमाग एक लिडर(अनिरुद्ध) आला ज्याच्याबरोबर आतापर्यंतच्या ट्रेकमुळे हादरलेली मुलगी होती.. सगळ्यांची हवा टाइट झाली होती हे सांगणे नकोच.. त्यांचीही चूक नव्हती.. बहुतांशी ते सगळे नवखे होते.. त्या मुलीचादेखिल पहिलाच ट्रेक होता.. थंडीने गारठली होती शिवाय श्वासाचा अधुनमधून प्रॉब्लेम होत होता.. मी निघायचे म्हटले पण लिडरने 'एकटा काय करू' म्हणत थांबण्याचा आग्रह धरला.. हाही माझा मित्र असल्याने निघू शकलो नाही.. बराच वेळ झाला.. पण मागून कोणाची चाहुल येत नव्हती.. वेळ जात होता.. नि एकाजागी थांबून अंगात शिरशिरी येत होती.. शेवटी त्याने खाली जाउन बघतो म्हणत पुन्हा खाली उतरला..\nसभोवताली असलेले ढगांचे सावट जोरदार वार्‍यामुळे अचानक दूर होत होते नि तेवढीच काय ती आजुबाजूचा परिसर बघण्याची संधी मिळत होती.. त्याच संधीचा फायदा घेत मी लगेच कॅम बाहेर काढून घाइघाईत फोटो टिपत होतो..\nकाही अवधीतच खालून दुसर्‍या एका लिडरची चाहूल लागली नि आम्ही पुढे ढगांमध्ये हरवलेल्या वाटेने चालू पडलो..पुढची वाट प्रितीने समजवली होती.. 'सरळ वाट��ने गेले की पठार लागेल..तिथून मग वाटेत दोन तीन टेकडया लागतील...नो राईट नो लेफ्ट' इति.... त्याप्रमाणे पठारावरती आलो नि आम्ही जवळपास पोहोचलो याची जाणीव झाली.. कारण कानठळ्या बसवणारे पावसाचे थेंब नि आम्हाला लोटू पाहणारा बेफाम वारा पुढची वाट प्रितीने समजवली होती.. 'सरळ वाटेने गेले की पठार लागेल..तिथून मग वाटेत दोन तीन टेकडया लागतील...नो राईट नो लेफ्ट' इति.... त्याप्रमाणे पठारावरती आलो नि आम्ही जवळपास पोहोचलो याची जाणीव झाली.. कारण कानठळ्या बसवणारे पावसाचे थेंब नि आम्हाला लोटू पाहणारा बेफाम वारा फक्त यात सातत्य नव्हते हीच एक आमच्या दृष्टीने जमेची बाब.. नाहीतर मी फोटो कसे काढणार.. फक्त यात सातत्य नव्हते हीच एक आमच्या दृष्टीने जमेची बाब.. नाहीतर मी फोटो कसे काढणार.. थोडा पाउस मंदावला की जमेल तसे फोटो काढून घेत होतो.. असाच क्षणभर पावसाने पाउस मंदावला नि अचानक समोरील ढगांचा पडदा दूर झाला.. नि समोर पाहतो तर....जय कळसुबाई \n भले ते शिखर नाही म्हटले तरी बरेच दूर होते.. पण मंदीर दिसले नि एकदम समाधान वाटले.. फोटो काढून घेताच पुन्हा ढगांनी त्या परिसरावर कब्जा केला.. मायबोलीकरांची टिम एव्हाना त्या मंदीरापाशी सुखरुप पोहोचली असेल याची मला खात्री होतीच.. आता आमची पावले झपाझप पडू लागली..अधुनमधून त्या मुलीसाठी ब्रेक घेत होतो.. एव्हाना या ग्रुपबरोबर चांगली ओळख झाली.. त्यात एक तर म्हणत होता.. 'मी आता दोन वाढदिवस साजरे करणार.. एक जो आहे तो जन्मदिन तर दुसरा आजचा दिवस २६ जून ' त्यांनी नुकताच सहजसोप्पा असलेला कोथाळीगड(पेठचा किल्ला) केला होता.. नि हा दुसराच ट्रेक होता बहुदा..\nप्रचि १८: थरारक ट्रेकमुळे भेदरलेल्या मुलीला घेउन येणारा लिडर\nएका टेकडीवर ब्रेक घेतला आणि नंतर पुन्हा वाटचाल सुरु केली नि पुन्हा पाउसाचा जोर वाढला.. कॅम साहाजिकच सॅकमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात आलो.. बस्स अगदी शेवटच्या टप्प्यात आलो.. बस्स फक्त कळसुबाई मंदीराची टेकडी चढायची होती.. पण सरळसोट चढण नि पावसामुळे भुसभुशीत झालेली पाउलवाट.. त्या वाटेतच अर्ध्यावरती डाव सोडलेल्या चार-पाच जणांचा ग्रुप ठाण मांडून बसलेला दिसला.. हेदेखिल नवखेच वाटत होते.. मग त्यांना पण घेउन पुढे चढू लागलो.. त्यांच्यात दोन स्त्रिया असल्याने आधी पुढील वाटेचा थोडाफार माग घेत मगच त्यांना पुढे सरकण्यास सांगत होतो.. नाहीतर जल्ला त्यांनी मल�� धुतला असता.. आधीच चढून चढून वैतागले होते..\nवाट वर सरकत होती.. पण त्याबरोबर पायदेखील सरकत होते.. शिवाय खटयाळ असा वारापाउस पुन्हा अश्या मोक्याच्या क्षणी दिमाखात एंट्री घेत हजर झाला.. धड उभे राहणे कठीण होते.. मागे वळून पाहिले तर माझ्याबरोबरची ही सगळी गँग आपल्या माना खाली घालून पाउसवार्‍यापासून बचाव करत वाकून येत होते.. पाठीवरच्या सॅकच काय त्या त्यांच्या ताठ मानेने डोकावत होत्या धड उभे राहणे कठीण होते.. मागे वळून पाहिले तर माझ्याबरोबरची ही सगळी गँग आपल्या माना खाली घालून पाउसवार्‍यापासून बचाव करत वाकून येत होते.. पाठीवरच्या सॅकच काय त्या त्यांच्या ताठ मानेने डोकावत होत्या हे दृश्य कॅममध्ये घेण्याची हुक्की आली... पण पावसा रे पावसा.... \nवरती पाहिले तर ढगांमध्ये कळसुबाई मंदीराभोवतीचे रेलिंग्ज नि त्याला लागूनच असलेला रॉक पॅच अगदी धुसर दिसत होता.. हा नक्कीच चढायचा नसणार म्हणून जागीच थांबलो.. क्षणात ढग बाजूला सारले तर चक्क तिघे जण चढताना दिसले.. त्याचवेळेला काहितरी गडबड असल्याप्रमाणे प्रितीचा कॉल ऐकू आला.. पण इतरबाजूला ढगांच्या कल्लोळात ती दिसत नव्हती.. एकीकडे मात्र शिडीने लोक उतरताना दिसली.. त्यात आनंदयात्रीपण दिसला.. आवाज दिला.. पण सुसाट वार्‍यामध्ये तो लोप पावला.. ढगही लगेच धावून आले .. त्याचवेळेला काहितरी गडबड असल्याप्रमाणे प्रितीचा कॉल ऐकू आला.. पण इतरबाजूला ढगांच्या कल्लोळात ती दिसत नव्हती.. एकीकडे मात्र शिडीने लोक उतरताना दिसली.. त्यात आनंदयात्रीपण दिसला.. आवाज दिला.. पण सुसाट वार्‍यामध्ये तो लोप पावला.. ढगही लगेच धावून आले .. म्हटले जल्ला ह्यांनी खाली उतरायला पण घेतले.. म्हटले जल्ला ह्यांनी खाली उतरायला पण घेतले.. प्रितीच्या कॉलमुळे एकीकडे तो रॉक पॅच चढण्याच्या बेतात असणार्‍यांना वेळीच थांबवले.. नि मागे असणार्‍यांना पण जागीच थांबवून टाकले.. मिनीटांतच बाजूच्या परिसरावरील ढगांचे ग्रहण सुटले नि प्रिती दिसली.. मी जिथे उभा होतो तिथूनच फक्त डावीकडे वळायचे होते.. जिथून पुढे ती वाट 'बारी'मार्गे येणार्‍या पायर्‍यांना जाउन मिळत होती.. अगदी थरार चालू होता प्रितीच्या कॉलमुळे एकीकडे तो रॉक पॅच चढण्याच्या बेतात असणार्‍यांना वेळीच थांबवले.. नि मागे असणार्‍यांना पण जागीच थांबवून टाकले.. मिनीटांतच बाजूच्या परिसरावरील ढगांचे ग्रहण सुटले नि प्र���ती दिसली.. मी जिथे उभा होतो तिथूनच फक्त डावीकडे वळायचे होते.. जिथून पुढे ती वाट 'बारी'मार्गे येणार्‍या पायर्‍यांना जाउन मिळत होती.. अगदी थरार चालू होता साहाजिकच नवखे थरथरत होते..\nआम्ही 'बारी'हून येणार्‍या मुख्य वाटेला येउन मिळालो.. नि अगदी शेवटच्या टप्प्यात असणारी शिडी चढायला घेतली.. जिच्यामार्फतच त्या टेकडीवर प्रवेश होता तो पॅच मारणे फारसे कठीण वाटत नव्हते.. पण लोटून देइल इतकी ताकद असलेला वारा नि अधुनमधून थेंबांचा गोळीबार करणारा पाउस यामुळे ते चढणे नक्कीच जीव धोक्यात घालण्यासारखे होते..\nशिडी चढून गेलो नि समोर असलेले 'कळसुबाई मंदीर' बघून मन प्रसन्न झाले.. समोरच खडकात रोवलेले त्रिशुळ नि बाजूलाच एका खांबाला बांधून ठेवलेल्या अनेक घंटा घंटानाद करण्यासाठी सुसाट असणारा वारा समर्थ होता.. आपले अस्तित्व दाखवत होता.. कळसुबाई शिखराचा दरारा काय आहे ते समजावत होता..\n(जय कळसूबाई _/\\_ )\nइथेच मग मंदीराच्या आडोशाला बसून माझ्याबरोबर असणार्‍या ग्रुपबरोबर थोडीफार पेटपूजा केली.. मायबोलीकरांची टिम खाली गेल्याचे कळले होते.. मोबाईल रेंजची सोय नव्हतीच त्यामुळे जेव्हा पुढे ते भेटतील तेव्हा त्यांच्याबरोबर आडवा हात मारु म्हणत थोडक्यात आटपून बाकीचे खाद्य सॅकमध्ये ढकलले.. इथेच मग दहापंधरा मिनीटांत 'ढगांचा पडदा दूर सरला की काढा फोटो' असे करत होतो.. दुरचे दिसणे शक्यच नव्हते.. तेव्हा आजुबाजूचे फोटो टिपून घेतले.\nप्रचि २३:आम्ही पठारावरुन केलेली वाटचाल दिसत होती..\nकाहि अवधीतच लेटस गो केले मागाहून अजुन बरेच जण यायचे बाकी होते.. बॅकलिडला असलेला सुन्या तर आता ट्रेकच्या शेवटीच भेटेल हे एव्हाना समजून गेलो होतो..\nउतरताना आम्ही नेहमीच्या वाटेने उतरणार होतो.. जी वाट 'बारी' गावात जाते.. उतरताना आमच्या मागाहून चढणारा आमच्या ग्रुपसंगे आलेला एक वयस्कर प्रोफेसर वाट सोडून घसरून पडलेला दिसला.. लागलीच मी आणि अनिरुद्धने त्या दिशेने धाव घेउन त्यांना सावरले तिथेच थोडावेळ त्यांना थांबवले नि वरती शिडीच्या अगोदर विश्रांती घेउनच मंदीराकडे जाण्यास सांगितले..कमाल होती ह्यांची तिथेच थोडावेळ त्यांना थांबवले नि वरती शिडीच्या अगोदर विश्रांती घेउनच मंदीराकडे जाण्यास सांगितले..कमाल होती ह्यांची दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघातामुळे हातात रॉड बसवला होता.. नि अपघातानंतर प्रथम ट्र��क करत होते \nआता उतरताना बर्‍यापैंकी वातावरण निवळले होते.. पण पावसाची रिपरिप अधुनमधून सुरुच होती.. आतापर्यंत अजिबात दमछाक झाली नव्हती.. तर थरारक अनुभवामूळे सुखावलो होतो.. अगदी दोन वर्षांपूर्वी 'भिमाशंकर व्हाया शिडी घाट' हा भरपावसात केलेला ट्रेक आठवला.. \nपुढे जाउ लागलो तर प्रितीने एका मुलीला नजरेखाली ठेवण्यास सांगितले.. तिची गुडघेदुखी सुरु झाली होती प्रितीबरोबर असणार्‍या मुलीच्या पायातील बुट जमिनीवर रहातच नव्हते प्रितीबरोबर असणार्‍या मुलीच्या पायातील बुट जमिनीवर रहातच नव्हते तर अनिरुद्धबरोबर असणारी मुलगी एव्हाना त्यातल्या त्यात सावरली होती..\nइथून आजुबाजूचा परिसर छानच दिसत होता..\nपदोपदी निसरडी वाट असल्याने पटापट उतरणे शक्य नव्हते.. प्रितीला पुढचा ग्रुप गाठायचा असल्याने आमच्यावर जबाबदारी सोपावून ती पुढे गेली.. एकीची गुडघेदुखी.. त्यात तिच्या शुजचे सोल निघाल्यामुळे त्यांचे स्केटशुज झालेले.. तर दुसरीने आतापर्यंत दोनदा तीनदा घसरून घेतले होते.. शिवाय दोघी फ्रेशर्स सो यांना सांभाळत कासवगतीने जाणे भाग होते.. काहिवेळाने अनिरुद्धदेखिल या दोघींचा वेग बघून त्याच्याबरोबर असणार्‍या मुलीला घेउन पुढे पशार झाला.. सो यांना सांभाळत कासवगतीने जाणे भाग होते.. काहिवेळाने अनिरुद्धदेखिल या दोघींचा वेग बघून त्याच्याबरोबर असणार्‍या मुलीला घेउन पुढे पशार झाला.. पण त्याचवेळी चढताना मला भेटलेला तो ग्रुप मागाहून आला नि मग त्यांना बरोबरीने चलण्यास सांगितले..\nया मार्गात अनेक ठिकाणी सोयीसाठी लोखंडी शिडी लावण्यात आली आहे..\nउतरताना बराच पल्ला गाठायचा होता.. त्यात पुन्हा पावसाची अधुनमधून रिपरिप सुरु असल्याने वाटेतील चिखल त्या दोघींसाठी चांगलाचा त्रासदायक ठरत होता.. त्यांनाच काय बाकीच्यांना पण कसरत करावी लागत होती.. कधी कुठे पाय घसरेल नि चिखलात लोटांगण घालू याचा नेम नव्हता....काहि ठिकाणी तर घसरगुंडी तरी बरी म्हणावे अशी घसरणीची वाट बनली होती.. नि या दोघींना न पाडता घेउन येताना नाकेनौ आले होते.. आमची मंद वाटचाल सुरु असताना मायबोलीकर नक्कीचे खाली पोहोचले असणार याचा अंदाज आला.. पण काही झाले तरी आमची वाटचाल त्यामानाने बरी होती कारण आमच्या मागाहून येणारे अजून बरेच होते पण दिसतही नव्हते तेव्हाच कळले सात वाजणार मुंबईकडे निघताना.. \nपुढे आम्ही मध्ये ए��� झोपडी लागली तिथेच चहा घेतला.. चांगलीच ओळख झालेल्या ग्रुपबरोबरच मग अळुवडी, ठेपळे, उकडलेले अंडे इ. थोडेफार खाणे आटपले नि चालू पडलो.. इकडूनच मायबोलीकरांशी संपर्क झाला. तेव्हा अजून दिड दोन तास लागतील याची कल्पना त्यांना दिली नि पुन्हा उतरायला सुरवात केली.. उतरण मग पठार. परत उतरण मग पठार.. असे तीन चारवेळा झाले... तेव्हा कुठे बर्‍यापैंकी खाली आलो.. आतापर्यंत वाटेत दिसणार्‍या धबधब्यांची माळ खालून मस्तच दिसत होती..\nसंध्याकाळी साडेपाचच्या सुमारास खाली पोहोचलो..मागोमाग अजुन एक ग्रुप येउन दाखला झाला होता.. तिथेच मग वाटेत लागणार्‍या ओढ्यात हातपाय धुणे झाले..\nकामगिरी फत्ते झाली होती तेव्हा मी सरळ डांबरी रस्त्याची वाट धरत पुढे कलटी मारली... दोन बसपैंकी एक बस नक्कीच पुढे रवाना करणार हा अंदाज होता नि त्या बसमधून मायबोली मावळे असणार हेही ठाउक होते.. \nप्रचि ३२ गावात दिसलेले एक सुंदर कौलारु घर..\nया गावांतून बाहेरच्या मुख्य रस्त्यावर येण्यासाठी २०-२५ मिनीटांचे बरेच अंतर कापायचे होते.. संपुर्ण दिवसभर पावसाळी वातावरण असल्याने सांजवेळ कधी झाली ते कळलेच नव्हते.. सॅकचे वजनही काही फारसे खाली न झाल्याने पटापट चालायलाही कंटाळा आला होता.. दुरवर उभ्या असलेल्या दोन्ही बसेस दिसत होत्या.. पण काही अंतर बाकी असताना पहिली बस सुटली... नि आमची चुकामूक झाली दोष त्यांचाही नव्हता.. ते खाली पोहोचून दोन तास लोटले होते.. सो पुढे गेले ते बरे केले...फक्त आनंदयात्री मात्र थांबला होता.. पण त्याला बघून 'हाच एकटा माझ्यासाठी थांबला.. हाच खरा मित्र ' इति. म्हणून मला काही आनंद झाला नाही.. कारण ह्याचा जल्ला मोबाईल माझ्या सॅकमध्ये राहीला होता \nतिथेच मग चहा-पोहे नाश्ता आटपला.. सगळे येउन निघेपर्यंत संध्याकाळचे सव्वा सात वाजले निघताना देखील पाउस निरोप द्यायला आलाच होता \nएकंदर सॉल्लिड ट्रेक झाला होता.. मायबोलीकरांची ताटातूट झाल्याने उडीबाबा कार्यक्रम मात्र गुंडाळावा लागला.. पण खर्‍याअर्थाने पावसाळी ट्रेक झाला होता... ' ऑफबीट रुट...तुडवलेली चिखलवाट.. अंगाशी झटापटी करणारे ढग..कोसळणारा पाउस.. सोसाटयाचा वारा.. नि 'कळसुबाई' शिखराचा दरारा \nकळसुबाई मंदीराचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास खालील लिंक जरुर पहावी\nयो.रॉक्स नावाप्रमाणेच कर्तव्यदेखील साजेसे आहे हं. भन्नाट मजा आली वाचतानाही. नेहमीप्रमाणे प्रचि अफलातुन. धन्यवाद.\n'यो' चा वृत्तांत आणि मुखपृष्ठ\n'यो' चा वृत्तांत आणि मुखपृष्ठ असं समिकरणच झालं आहे. अभिनंदन\nफोटो आणि ट्रेकचे वर्णन खुपच\nफोटो आणि ट्रेकचे वर्णन खुपच सुंदर.. सगळ चित्र उभ राहिल ... डोळ्यासमोर..(:))\nमस्त ट्रेक केलात. फोटो अन\nमस्त ट्रेक केलात. फोटो अन वर्णन जबरा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड मार्गी\nजलदुर्ग ५ - खांदेरी. उंदेरीच्या जलमुलुखांत.. (भाग २ . खांदेरी) हेम\nकात्रज ते सिंहगड : पहिला अनुभव खानाबदोश\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Junnar-82-corona-patients-were-found-in-the-taluka-today.html", "date_download": "2021-07-26T20:22:22Z", "digest": "sha1:SP22Q7WDT42AVCGMSEPWKQIHFGMEAYLG", "length": 9665, "nlines": 70, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जुन्नर : तालुक्यात आज आढळले ८२ कोरोनाचे रुग्ण - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome कोरोना ग्रामीण जुन्नर जुन्नर : तालुक्यात आज आढळले ८२ कोरोनाचे रुग्ण\nजुन्नर : तालुक्यात आज आढळले ८२ कोरोनाचे रुग्ण\nजुलै २२, २०२१ ,कोरोना ,ग्रामीण ,जुन्नर\nजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ८२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७०७ झाली असून ६०६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.\nआज पिंपळवंडी ११, आळे ६, बोरी बु ५, बेल्हे ४, कोळवाडी ४, निमगाव सावा ४, गुंजाळवाडी बेल्हे ४, उदापुर ३, धामणखेल ३, येणेरे २, राजुरी २, कांदळी २, ओतूर २, शिरोली बु २, आळेफाटा १, नारायणगाव २, मढ १, पाडळी १, साकोरी १, ओझर १, खामुंडी १, डिंगोरे १, संतवाडी १, हडसर १, सितेवाडी १, मंगरूळ १, धालेवाडी १, उंब्रज नं १- १, डुंबरवाडी १, ठिकेकरवाडी १, गुळूंचवाडी १, पारगाव तर्फे आळे ४, धनगरवाडी १, पिंपरी पेंढार २, वडगाव सहानी १, गुंजाळवाडी आर्वी १, जुन्नर नगरपरिषद १ असे एकूण ८२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.\nTags कोरोना# ग्रामीण# जुन्नर#\nat जुलै २२, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags कोरोना, ग्रामीण, जुन्नर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टे���िग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/A-graceful-combination-of-soft-L9CtWx.html", "date_download": "2021-07-26T20:51:31Z", "digest": "sha1:U4DUDXEK5NFSWWTGZBUR4OXOYJWNMLSZ", "length": 3099, "nlines": 43, "source_domain": "www.punepravah.page", "title": "A graceful combination of soft", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/controversial-video-commissioner-police-goes-viral-raveena-tandon-tweet-64632", "date_download": "2021-07-26T20:48:00Z", "digest": "sha1:FMP44R3IIIVTRSCRCNN4VPABK6I7HI4T", "length": 11903, "nlines": 181, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "रविना टंडनच्या टि्वटवरून पोलिस आयुक्तांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल.. - Controversial video of Commissioner of Police goes viral from Raveena Tandon tweet. | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविना टंडनच्या टि्वटवरून पोलिस आयुक्तांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल..\nरविना टंडनच्या टि्वटवरून पोलिस आयुक्तांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल..\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nरविना टंडनच्या टि्वटवरून पोलिस आयुक्तांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल..\nरविवार, 1 नोव्हेंबर 2020\nरविना टंडनच्या बनावट अकाउंटमधून मुंबई पोलिस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी करणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती.\nमुंबई : अभिनेत्री रविना टंडन हिच्या नावाने बनावट टि्वटर अकाउंट उघडल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविना टंडनच्या बनावट अकाउंटमधून मुंबई पोलिस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी करणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती.\nमुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या छायाचित्रात फेरफार करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न या बनावट टि्वट अकाउंटवरून करण्यात आला होता. याबाबत रविना टंडनने मुंबई पोलिसाच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार दिली आहे.\nरविना टंडन हिच्या नावावर बनावट टि्वटर अकाउंटवरून आरोपींना मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या एक व्हिडिओ तयार केला होता. त्यासोबत अपमानजनक मजकूर पोस्ट केला होता. तसेच आरोपींनी मराठी भाषा आणि मराठी बोलणाऱ्या व्यक्तीबाबत अपमानजनक मजकूर शेअर केला होता. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात विविध कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे टि्वट अकाउंट ब्लॅाक करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटींवर दिली आहे.\nहेही वाचा : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेला होकार कळविला \nमुंबई : आपण आमदार होण्यास तयार आहोत असा होकार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेला कळविला असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूकही लढविली होती. त्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर त्या पक्षात सक्रिय राहिल्या नाहीत. त्या राजकारणापासून दूर राहिल्या. सुशांतसिंह प्रकरणानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या. अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूड आणि मुंबईविषयी जी काही मुक्ताफळे उधळली होती त्याला मातोंडकर यांनी जशास तसे उत्तर देऊन आपला मराठीबाणा दाखविला होता. राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्��ा रिक्त जागांपैकी एका जागेवर मातोंडकर यांच्या नावाची शिवसेनेकडून शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोंडकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. इंडियन एक्‍प्रेसशी बोलताना संजय राऊत यांनी मोतोंडकर यांनी आमदार होण्यास होकार दिल्याची माहिती दिली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nरविना टंडन मुंबई mumbai पोलिस पोलिस आयुक्त सिंह अभिनेत्री व्हिडिओ मराठी people उर्मिला मातोंडकर आमदार खासदार संजय राऊत sanjay raut लोकसभा पराभव राजकारण politics कंगना राणावत kangana ranaut बॉलिवूड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/rajasthan-chief-minister-ashok-gehlot-corona-positive-75037", "date_download": "2021-07-26T20:26:57Z", "digest": "sha1:WSUU5TPCE6P3WFYABTFPD2JVKS4RO2GF", "length": 18544, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आधी पत्नी नंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पॅाझिटिव्ह - Rajasthan Chief Minister Ashok Gehlot corona positive | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआधी पत्नी नंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पॅाझिटिव्ह\nआधी पत्नी नंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पॅाझिटिव्ह\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nआधी पत्नी नंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पॅाझिटिव्ह\nगुरुवार, 29 एप्रिल 2021\nअशोक गेहलोत यांनी कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतले आहेत.\nजयपूर: राजस्थानचे Rajasthan मुख्यमंत्री अशोक गेहलोत Ashok Gehlot यांचा कोरोना अहवाल Coronavirus पॅाझिटिव्ह आला आहे. अशोक गेहलोत सध्या घरी विलगीकरणात आहे. अशोक गेहलोत यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे.\n\"माझी कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे. मला कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाहीत. माझी तब्बेत उत्तम आहे. सध्या मी कोरोना नियमांचे पालन करीत आहे. मी होम क्वारंटाइन आहे. माझे काम करीत आहे,\" असे ट��्वट गेहलोत यांनी केलं आहे. बुधवारी त्यांची पत्नी सुनीता गेहलोत यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याबाबत त्यांनी टि्वट करुन माहिती दिली होती.\nकोविड टेस्ट करवाने पर आज मेरी रिपोर्ट भी पॉजिटिव आई है मुझे किसी तरह के लक्षण नहीं हैं और मैं ठीक महसूस कर रहा हूं मुझे किसी तरह के लक्षण नहीं हैं और मैं ठीक महसूस कर रहा हूं कोविड प्रोटोकॉल का पालन करते हुए मैं आइसोलेशन में रहकर ही कार्य जारी रखूंगा\nअशोक गेहलोत यांनी कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतले आहे. त्यांनी फेब्रुवारीमध्ये पहिला तर मार्चमध्ये दुसरा डोस घेतला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिंरजीव खासदार दुष्यंत सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जयपूरचे आमदार अशोक लाहोटी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पॅाझिटिव्ह आढळले आहे.\nराजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. गेल्या २४ तासात राजस्थानमध्ये सुमारे १७ हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या २४ तासात ८ हजार ३०३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ता. ३मे नंतर राजस्थानमध्ये १५ दिवसांचा लॅाकडाउन वाढविण्याची शक्यता आहे.\nखासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण\nराज्यसभेचे खासदार तथा गुजरात राज्याचे प्रभारी खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील जहाँगीर हाँस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना आज रात्री मुंबई येथील लिलावती हाँस्पीटल मध्ये हलविण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी गुरुवारी २२ रोजी ट्विट करून दिली होती. त्यानंतर त्यांना पुणे येथील जहाँगीर हाँस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले . येथे तज्ञ डॉक्टरा मार्फत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मुंबईच्या लिलावती हाँस्पीटल मधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करीत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबईला उपचारासाठी आज रात्री नेण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसर्वोच्च न्यायालयाचा दणका..कोरोनावरील औषधांचे वाटप करणारा भाजप खासदार अडचणीत\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेमध्ये भाजपसह अन्य काही पक्षांच्या नेत्यांनी फॅबिफ्लू (Fabiflu), रेमडेसिविरसह (Remdesivir) काही औषधांचा...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपारनेरची बांधणी एकदम फीट केलीय, त्यामुळे प्रचाराला दौंडमध्ये येणार\nकेडगाव (जि. पुणे) : माजी आमदार रमेश थोरात हे माझे राजकारणातील गुरू आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो आहे. लोकांची सेवा केल्याने मला माझ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार नीलेश लंके यांना लवकरच प्रमोशन मिळणार\nकेडगाव (जि. पुणे) : आमदार नीलेश लंके यांनी कोविड काळात केलेल्या कामामुळे त्यांचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. मी ४७ वर्ष राजकारणात आहे...\nसोमवार, 26 जुलै 2021\n'मिशन 2024'साठी भाजपची मोठी खेळी...लोकसभेत 1 हजार खासदार\nनवी दिल्ली : लोकसभेत खासदारांचे संख्याबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव ठेवल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केला आहे. २०२४ च्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nराजकीय गणिताची जुळवाजुळव झाल्यावर होणार विधान परिषद निवडणूक \nनागपूर : ओबीसीचे राजकीय आरक्षण OBC's policical reservation आणि कोरोनाचे कारण पुढे करत सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ६...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकायद्याच्या विरोधात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी इंग्रजीतून काढला आदेश, कारवाई होणार\nनागपूर,ता. २५ : शासकीय कामकाज मराठी भाषेतूनच झाले पाहिजे, असा कायदा राज्य सरकारने केलेला आहे. इंग्रजीतून कुणीही कामकाज केल्यास कडक कारवाई करण्याचाही...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी माझ्यावर हल्ला केला..काँग्रेस आमदाराचा आरोप\nरायपुर: छत्तीसगडमधील काँग्रेसचे chhattisgarh congress आमदार बृहस्पति सिंह यांच्यावरील हल्ल्यामुळे छत्तीसगडमधील राजकारण चांगलच तापलं आहे. त्यांच्यावर...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमाजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन\nमुंबई : माजी आमदार माणिकराव जगताप (वय५४) Manikrao Jagtap यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकोविड रुग्ण आढळण्यात पारनेर नंबर वन \nपारनेर : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र हा आकडा काही केल्या कमी होत नाही. तालुक्यात मागे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआजचा वाढदिवस... दिलीप शंकरराव बनकर, आमदार निफाड\nनाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय, सहकारी अशी प्रतिमा असलेले दिलीप बनकर यांची सध्याची टर्म विविध कारणांनी...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nकोरोना corona जयपूर rajasthan मुख्यमंत्री ashok gehlot coronavirus खासदार आमदार राजीव सातव गुजरात mumbai डॉक्टर doctor\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/14-day-custody-of-policeman-5981977.html", "date_download": "2021-07-26T19:34:08Z", "digest": "sha1:JTZXYD5MYZ2L2Y4IOVOWHF4GGUOJQ2E6", "length": 4794, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "14-day custody of policeman | पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस 14 दिवसांची कोठडी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस 14 दिवसांची कोठडी\nगेवराई - तेलंगणा राज्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या गेवराई पोलिसावर आरोपीने वस्तऱ्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना गेवराई येथील जुन्या बसस्थानकाजवळ घडली. मात्र, जखमी होऊनही पोलिसाने त्या आरोपीला अटक केली होती. गेवराई पोलिसांनी मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.\nगेवराई येथील शेख इक्बाल ऊर्फ अप्पू असे पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. इक्बालवर तेलंगणा राज्यात घरफोडी चोरीचे वॉरंट होते. याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना देण्यात आली होती. आरोपी जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता सपोनि आर. के. तडवी, पोलिस नाईक गणेश तळेकर, तेलंगणाचे पोहेकाँ अलंकी जनार्दन राव हे सर्व सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपीच्या घरी गेले.\nदरम्यान, पोलिसांना प��हताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिस नाईक गणेश तळेकर यांनी त्याला पकडले असता इक्बालने खिशातील वस्तरा काढून तळेकर यांच्यावर हल्ला केला. या वेळी तळेकरांच्या उजव्या हाताला जखम झाली होती. दरम्यान सपोनि तडवी व जनार्दन राव यांनी या वेळी आरोपीला ताब्यात घेऊन येथील पोलिस ठाण्यात नेले, तर गणेश तळेकर यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले\nहोते. तळेकर यांच्या तक्रारीवरून गेवराई ठाण्यात इक्बालविरोधात शासकीय कामात अडथळा व पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-news-about-persecution-of-women-5625729-NOR.html", "date_download": "2021-07-26T19:46:34Z", "digest": "sha1:XE6VQBN4CBNJYFV24ATGOJQHGKAB54QU", "length": 3007, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Persecution of women | मूल होत नसल्याने विवाहितेचा छळ;चार महिलांवर गुन्हे दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमूल होत नसल्याने विवाहितेचा छळ;चार महिलांवर गुन्हे दाखल\nअमरावती - मूलहोत नसल्याने तसेच लग्नात आंदन कमी दिल्याचे कारण पुढे करीत विवाहित महिलेचा छळ केल्या जात असल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील नेरी पूनर्वसन येथे घडली.\nघरातून निघून जा असे म्हणत मारहाण करीत शारीरिक मानसिक छळ केल्या जात असल्याचे महिलेच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिलेच्या तक्रारीवरुन स्थानिक फ्रेजरपुरा पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील नेरी पूनर्वसन येथील नामदेव मारोतराव वाळके, चांदूर रेल्वे येथील मुकुंद माराेतराव वाळके तसेच नागपूर शिंदी येथील अरविंद माराेतराव वाळके यांच्यासह चार महिलांिवरोधात भादंविच्या ४८३(अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चार महिलांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/girl-found-dead-in-jalna-family-demanded-to-file-murder-case-126360820.html", "date_download": "2021-07-26T20:07:05Z", "digest": "sha1:QDYWNKV7RSCV3LUTEPXC76GUGGQ3VP3H", "length": 7336, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Girl found dead in Jalna, Family demanded to file murder case | कॅफेतून १५ मिनिटांत येते म्हणालेल्या मुलीचा सायंकाळी आढळला मृतदेह, खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कुटुंबाची मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॅफेतून १५ मिनिटांत येते म्हणालेल्या मुलीचा सायंकाळी आढळला मृतदेह, खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कुटुंबाची मागणी\nमृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा विरोध\nजालना - इंटरनेट कॅफेतून पंधरा मिनिटांत येते म्हणून आईला सांगत मुलगी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घराबाहेर पडली. बराचवेळ झाल्यानंतर मुलगी घरी आली नाही म्हणून आईने फोन लावले. परंतु, कधी फोन कट, तर कधी फोन उचलत नसल्यामुळे आईने या प्रकाराची तिच्या परतूरकडे रेल्वे प्रवासात वडिलाला माहिती दिली. यानंतर वडिलानेही त्यांच्या दूरध्वनीवरून तब्बल ३० ते ३५ वेळा फोन लावले. परंतु, तेव्हाही फोन कट करणे, आवाज न येण्याचे प्रकार झाले. यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर मुलीचा मृतदेह आढळून आल्याची घटना जालन्यातील मोती बागेजवळील म्हाडा कॉलनीला लागून असलेल्या रेल्वे रुळाजवळ घडली. दीपाली रमेश शेंडगे (म्हाडा कॉलनी, जालना) असे मृत मुलीचे नाव आहे.\nमत्स्योदरी कॉलेजच्या पाठीमागे म्हाडा कॉलनीचा भाग आहे. या भागात शेंडगे हे कुटुंब राहते. शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दीपाली शेंडगे या मुलीने शैक्षणिक कामानिमित्त आईस मी नेट कॅफेतून येते, असे सांगून बाहेर पडली. परंतु, बराचवेळ होऊनही मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या आईने वारंवार फोन लावले. परंतु, फोन कट होणे, आवाज न येण्याचे प्रकार होत असल्यामुळे आईने त्या मुलीच्या वडिलाला या प्रकाराची माहिती दिली. मुलगी माझा फोन उचलत नाही, तुमच्या फोनहून लावा, असे सांगितले. रमेश शेंडगे कामानिमित्त परतूर येथे रेल्वेने प्रवास करत होते. त्यांनी सुद्धा त्यांच्या फोनहून ३० ते ३५ वेळा फोन लावले. परंतु, वारंवार फोन कट होणे, त्याला प्रतिसाद न देण्याचे प्रकार होत होते. परतूर येथून रेल्वेस्थानकातून त्यांना जालन्यात येण्यासाठी दीड तास लागला. परंतु, जालन्यात आल्यानंतर मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. या दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली.\nमृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा विरोध\nपोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. परंतु, नातेवाइकांनी मुलीचा खूनच झाला आहे. याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक झाले होते. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.\nखुनाचा गुन्हा नोंद करणाऱ्य��चे आश्वासन\nजो काही प्रकार असेल तो लवकरच उघड करू. नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांची समजूत काढली. यानंतर नातेवाइकांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. - सुधीर खिरडकर, डीवाएसपी, जालना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/09/instagram-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-how-to-update-instagram-marathi.html", "date_download": "2021-07-26T19:54:51Z", "digest": "sha1:EYRVTVLSR7WVMIF755LJM3IIP42WT2NR", "length": 8289, "nlines": 103, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Instagram अपडेट कसे करावे |How to update Instagram? Marathi -", "raw_content": "\nInstagram अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन सुविधा उपलब्ध होतात. तुम्ही नवीन फीचर्स वापरू शकता. इंस्टाग्राम मध्ये असणारे (bug fix) होतात. आपण असणाऱ्या मोबाईल मध्ये असणारे ॲप स्टोअर वर जाऊन , हे अपडेट करू शकता. ते तुम्हालाा सर्च करावे लागेल आणि अपडेट या बटनावर क्लिक. एकदाा तुम्ही इंस्टाग्राम अपडेट केलं तर पुन्हा जुन्याााााा व्हर्जन वरती जाऊ शकत .\nजाणून घ्या फुलं प्रोसेस\n2. आता मेनू वरती क्लिक करा.\n3. आता my apps & games हा पर्याय निवडायचा आहे. तिथे तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील अॅपस ची लिस्ट दिसेल\n4. आता Instagram समोरील अपडेट बटन दाबा आता तुमचे डाऊनलोड सुरू होईल.\nआता तुमचे इंस्टाग्राम यशस्वीरीत्या अपडेट होईल आणि नवीन फिचर आहे त्यात सामील होतील त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.\nहा मराठी युट्यूबर देत आहे, ब्लॉगिंग आणि यूट्यूब संदर्भात तुमच्या प्रश्नांची उत्तरे\nमोबाईल फोन कव्हर घेताना, या गोष्टी नक्की ध्यानात ठेवा \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \n दहावी निकाल पाहण्यासाठी इथे क्लीक करा .\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक��रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/04/e-pass-maharashtra-%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88.html", "date_download": "2021-07-26T19:48:58Z", "digest": "sha1:7GMXO6PC3ETOFXUIOIDMCGAX4OAB6RBG", "length": 8196, "nlines": 99, "source_domain": "itechmarathi.com", "title": "e pass maharashtra| ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन | covid19 mhpolice in । ई पास नोंदणी -", "raw_content": "\nई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे \ne pass आता पुह्ना एकदा maharashtra मध्ये तसेच जिह्ल्याबाहेर जाण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे ,जर तुम्हला देखील कुठे प्रवास करायचा असेल तर epass हा काढावा लागणार आहे हा e pass हा maharashtra police यांच्याकडून देण्यात येतो यासाठी ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन (E-pass Maharashtra online registration) करणे गरजेचे आहे.\ne pass maharashtra police काढण्यासाठी सोप्पी प्रोसेस आहे ,यासाठी तुम्हला तुमचा पासपोर्ट आणि इतर कारणांसंबंधी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ते वेबसाईट वर उपलोड करावे लागतात .\nइ पास नोंदणी कशी करायची सविस्तर माहितीसाठी खालील विडिओ पहा\nGarib Kalyan Yojana |प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना: PMGKY एप्लीकेशन फॉर्म,\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/environment-minister-launches-e-book-on-women-forest-officers-on-international-womens-day/", "date_download": "2021-07-26T20:55:06Z", "digest": "sha1:K76PXC3I3BB4RIQZTUV3CKDMMTNVVECB", "length": 14007, "nlines": 111, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "आंतरराष्ट्रीय महिला दिनी पर्यावरण मंत्र्यांकडून महिला वनाधिकांऱ्यांवरील ई-पुस्तकाचे विमोचन – आपले पर्यावरण", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय महिला दिनी पर्यावरण मंत्र्यांकडून महिला वनाधिकांऱ्यांवरील ई-पुस्तकाचे विमोचन\nमहिला अधिकारी आणि कर्मचारी कौशल्यासोबतच करुणा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेने सेवा बजावतात : प्रकाश जावडेकर\nनवी दिल्ली, 8 मार्च 2021 : वन सेवेतील दोनशे पन्नासहून जास्त महिला ऑफिसर आणि पाच हजार आघाडीवरील महिला कर्मचारी यांच्या पहिल्याच परिषदेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महिला वनाधिकाऱ्यांची तसेच आघाडीवरच्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याबद्दल संतोष व्यक्त केला. स्त्री अधिकारी तसेच स्त्री कर्मचारी त्यांच्याकडील गुणवत्ता आणि आवश्यक कौशल्य यांच्याशिवाय परिणामकारक संवाद, प्रामाणिकपणा आणि कामाप्रती समर्पण या नैसर्गिक गुंणांचा वापर करत असल्यामुळे कामासाठी मोठी शक्ती उपलब्ध होते असे उद्गार जावडेकर यांनी काढले.\nया वेळी जावडेकर यांनी व्हर्च्युअल कार्यक्रमात “ग्रीन क्वीन्स ऑफ इंडिया : अ नेशन्स प्राईड“ या ई-पुस्तकाचे विमोचन केले. महिला व अन्य महिला कर्मचाऱ्यांच्या केस स्टडीज त्यांचे अनुभव आणि उत्कृष्ट कार्य याबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या गोष्टींचे हे संकलन असून याला सर्वसामान्य सर्जक मूल्य आहे.\nहे ई-पुस्तक वनसेवेतील तरुण महिला कर्मचाऱ्यांना तसेच जंगलात वनाधिकारी म्हणून वास्तव्य करण्याची आणि काम करण्याची इच्छा असणाऱ्या देशभरातील सर्व तरुण स्त्रियांसाठी प्रोत्साहनपर असे ठरेल अशी खात्री जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केली\nई-पुस्तक “ग्रीन क्वीन्स ऑफ इंडिया : अ नेशन्स प्राईड”\nमहिला दिनानिमित्त मुंबई ते खंडाळ्यादरम्यान ऑल-वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन\nमुंबईच्या पश्चिम उपनगरांना कांदळवनांचे कवच; ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची लवकरच निर्मिती\nवाघांचा अधिवास वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; मेळघाट प्रकल्पातील रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करू नका : केंद्राला विन��ती\nNext story आत्तापर्यंत 9 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांचा आरंभ\nPrevious story ‘सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणपूरक विल्हेवाट’ उपक्रमाचा मंत्री ॲड.यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune/im-sure-youll-recover-soon-corona-moisture-friendship-cherished-adhalrao-64497", "date_download": "2021-07-26T19:56:16Z", "digest": "sha1:CQYKOOJDKSR2YOG2WALLAZIMKOJEIHYP", "length": 20290, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "तुम्ही लवकर बरे व्हाल ! : आढळरावांनी दिल्या एकेकाळच्या जिवलग मित्राला शुभेच्छा - I'm sure you'll recover soon from Corona ; Moisture of friendship cherished by Adhalrao | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुम्ही लवकर बरे व्हाल : आढळरावांनी दिल्या एकेकाळच्या जिवलग मित्राला शुभेच्छा\nतुम्ही लवकर बरे व्हाल : आढळरावांनी दिल्या एकेकाळच्या जिवलग मित्राला शुभेच्छा\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nतुम्ही लवकर बरे व्हाल : आढळरावांनी दिल्या एकेकाळच्या जिवलग मित्राला शुभेच्छा\nगुरुवार, 29 ऑक्टोबर 2020\nवळसे पाटील आणि आढळराव पाटील एकेकाळचे जिवलग मित्र होते.\nपुणे : राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः \"ट्विट'द्वारे दिली. ट्विटला त्यांचे एकेकाळचे जिवलग मित्र आणि सध्याचे राजकीय प्रतिस्पर्धी, शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार यांनी रिप्लाय दिला आहे. \"तुम्ही लवकर बरे व्हाल, अशी मला खात्री आहे' असा प्रतिसाद देत त्यांनी आपल्यातील प्रेमाचा ओलावा अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.\nकोरोनाची लागण झाल्याची माहिती देताना वळसे पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, \"नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहेत. माझी प्रकृती उत्तम असून मला कसलाही त्रास होत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी.'\nदिलीपराव, आपण लवकरात लवकर बरे होऊन समाजकारणात सक्रिय व्हाल ह्याची मला खात्री आहे. आपणांस उत्तम निरोगी आयुष्य लाभो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व्यक्त करतो.\nया ट्विटला माजी ख��सदार आढळराव पाटील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,\"दिलीपराव, आपण लवकरात लवकर बरे होऊन समाजकारणात सक्रिय व्हाल, ह्याची मला खात्री आहे. आपणांस उत्तम, निरोगी आयुष्य लाभो, अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व्यक्त करतो.'\nवळसे पाटील आणि आढळराव पाटील एकेकाळचे जिवलग मित्र होते. दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक होते. मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून दोघांचे बिनसले. त्या वेळी आढळराव यांनी शिवसेनेत प्रवेश करत सलग तीन टर्म खासदारकी मिळवली. या 15 वर्षांत दोघांमधून विस्तवही जात नव्हता. मात्र, दोघे एकमेकांच्या अडिअडचणींना एकमेकांना साथ देत असत. वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच आढळराव पाटील यांनी लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देत आपल्यातील उमेद्या मित्राची पुन्हा एकदा दर्शन घडविले आहे.\nहेही वाचा : कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण\nमुंबई ः राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती वळसे पाटील यांनी ट्विट करून स्वतः दिली आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारी (ता. 30 ऑक्‍टोबर) त्यांचा वाढदिवस आहे.\nदरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळातील दहा ते बारा मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे.\nदिलीप वळसे पाटील आज सकाळी मंत्रालयात हजर होते. कॅबिनेट बैठक सुरू होण्याआधी त्यांना कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील घरी निघून गेले.\nट्विटमध्ये वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. माझी प्रकृती उत्तम असून मला कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, धन्यवाद.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकोकण, पुणे विभागात दीडशे पूल पाण्याखाली, तीनशे रस्ते बंद..\nमुंबई : राज्��ातील कोकण व पुणे विभागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपारनेरची बांधणी एकदम फीट केलीय, त्यामुळे प्रचाराला दौंडमध्ये येणार\nकेडगाव (जि. पुणे) : माजी आमदार रमेश थोरात हे माझे राजकारणातील गुरू आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो आहे. लोकांची सेवा केल्याने मला माझ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदुर्दैवी : तळीयेत 31 जण सापडलेच नाहीत, शोधकार्य थांबवलं\nरायगड : जिल्ह्यातील तळीये या गावांवर आभाळ फाटलं अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगउतारावर वसलेल्या या गावावर पाच दिवसांपूर्वी दरड कोसळली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार नीलेश लंके यांना लवकरच प्रमोशन मिळणार\nकेडगाव (जि. पुणे) : आमदार नीलेश लंके यांनी कोविड काळात केलेल्या कामामुळे त्यांचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. मी ४७ वर्ष राजकारणात आहे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार काकांचे बोगस फेसबुक अकाउंट समजले अन् पुतण्या आला धावून\nपिंपरी : फेसबुक अकाउंट हॅकिंगनंतर आता पुढाऱ्यांच्या नावे बनावट अकाउंट उघडून त्याव्दारे पैशाची मागणी करण्याचे सत्र सुरु झाले आहे. खेडचे राष्ट्रवादी...\nरविवार, 25 जुलै 2021\nभास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूणचा पूरपाहणी दौरा आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या उद्धटपणामुळे वेगळ्या अर्थाने चर्चेत...\nरविवार, 25 जुलै 2021\n टेक महिंद्रा फाउंडेशनचा smart पर्याय\nजगभरात सध्या हेल्थकेअर (Healthcare) क्षेत्रात प्रोफेशनल्सची मागणी वाढल्याचं आपण पाहिलं आहे. त्यात टेक महिंद्रा फाउंडेशनने (Mahindra Foundation)...\nरविवार, 25 जुलै 2021\nराज्यमंत्री भरणे हे पाटील गटावर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत\nइंदापूर : इंदापूर तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती व इंदापूर अर्बन सहकारी बँक, कर्मयोगी व छत्रपती सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती...\nरविवार, 25 जुलै 2021\nही बदनामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा (Wablewadi school) परिषद शाळेची काही लोकांनी नाहक बदनामी...\nरविवार, 25 जुलै 2021\nआई-बाबांचा चेहरा दिसेल म्हणून दोन दिवसांपास��न वाट पाहतोय....\nअलिबाग : दोनच दिवसांपूर्वी आई-बाबांबरोबर बोलणे झाले होते. आज ते कुठे आहेत, याची कल्पनाही करवत नाही. येथे आल्यानंतर अंगावर काटे येणारी परिस्थिती आहे,...\nशनिवार, 24 जुलै 2021\nतो भीषण आवाज ऐकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते...\nमहाड : दरड कोसळण्यापूर्वी दुर्घटनेचे काही संकेत मिळाले होते. जमिनीतून आवाज येऊ लागल्यानंतर ग्रामस्थ बाहेर आले. त्यानंतर ते सगळे एकत्र आले. या वेळीच...\nशनिवार, 24 जुलै 2021\nअलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना\nमुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपुणे दिलीप वळसे पाटील कोरोना corona खासदार डॉक्टर doctor\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-kille-bhramanti-dr-amar-adke-marathi-article-2508", "date_download": "2021-07-26T20:28:29Z", "digest": "sha1:ITGUQWJDMUUKJUXDCXYJGENMCR5EPHPW", "length": 29852, "nlines": 122, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Kille Bhramanti Dr. Amar Adke Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nनाखिंदा - अस्वलखिंडची स्वारी\nनाखिंदा - अस्वलखिंडची स्वारी\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\nरायरेश्‍वराच्या पठारावर उभं राहिलं, की केंजळगड-कमळगडापासून ते तोरणा-राजगडापर्यंतचा केवढा सह्याद्री दोहोंबाजूला नजरेच्या टप्प्यात येतो. रायरेश्‍वराला या दऱ्याखोऱ्यांतील अनेक वाटांनी गेलो; पण रायरेश्‍वराभोवतीच्या सह्याद्रीच्या या रांगा एका वेगळ्याच कारणानं मनात रुतून बसल्या.\nरायरेश्‍वराच्या पश्‍चिम-उत्तरेच्या पायथ्याला कोकणातल्या कामथे गावापलीकडं नरवीर तानाजी मालुसरे यांचं उभं आयुष्य गेलेलं. उमरठ गाव आहे. तानाजी मालुसरे यांची समाधी याच गावात आहे.\nया डोंगररांगाकडं पाहिलं, की मनात नेहमी यायचं; नरवीरांचा देह सिंहगडावरून उमरठमधे कसा आणला असेल कोणत्या वाटेनं आणला असेल\nमग कुतूहल गप्प बसू देईना. सिंहगड ते उमरठ वाटेच्या शोधात मधल्या डोंगररांगा वेड्यासारखा भटकलो. या शोधातच रायरेश्‍वराच्या पायथ्याचं कुदळे गाव आणि तेथून कोकणातल्या कामथे गावापर्यंत जाणारी भर जंगलातली ‘अस्वलखिंड’ खुणावू लागली. मनानं उचल खाल्ली आणि ठरलं रायरेश्‍वर-अस्वलखिंड-कामथे...\nरायरेश्‍वराचं दर्शन घेऊन नाखिंद्याच्या टोकाकडं निघालो.\nआम्हाला नाखिंद्याच्या बाजूनं रायरेश्‍वर पठार उतरून यायचं होतं. मोहिमेचा थरार इथूनच सुरू होणार होता. उतरण्याचे मार्ग दोन. एक नाखिंदा टोकापासून सरळ खाली पश्‍चिमेच्या बाजूला थेट अस्वलखिंडीजवळ उतरणारा; पण हा फारच अवघड. दुसरा कुदळे गावाच्या दिशेनं तीव्र उताराचा; पण कमी धोक्‍याचा. कुदळ्याच्या बाजूनं उतरण्याचा निर्णय आम्ही घेतला. यासाठी पुन्हा पठाराच्या बाजूनं येऊन पूर्ण दरीला वळसा घालून विरुद्ध बाजूच्या उताराला लागणं आवश्‍यक होतं. भर उन्हात पठाराच्या त्या टोकाला जाणं हे अनुभवायलाच हवं. अखेर एकदाचे उताराच्या प्रारंभाशी पोचलो. बरोबर तीस-पस्तीस जण. एव्हरेस्ट सर करून आलेल्यापासून ते पहिल्यांदाच दुर्ग मोहिमेला आलेल्यापर्यंत सारी आवळ्या भोपळ्याची मोट होती. चढणं जेवढं अवघड असतं, त्याहीपेक्षा उतरणं जास्त अवघड. चढताना शरीराचा कस लागतो हे जितकं खरं, तितकाच उतरताना मनाचा कस लागतो. सह्याद्रीचा डोंगर उतरणं हे येड्यागबाळ्याचं काम नव्हे. उतरणीची जंगलात शिरलेली ती वाट बघूनच काहीजणांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला. त्यांच्यातल्या हिमतीला आव्हान करून आत्मविश्‍वासाला साद घालून सगळा काफिला उताराला लावला. प्रश्‍न खरा पुढंच होता. मळलेली अशी वाट नव्हतीच, त्यात वाटाड्या नामदेव गडबडला. आता सारी जबाबदारी आपल्यावरच. सह्याद्रीला वंदन केलं. माथा टेकला. आणि निर्धारानं पुढं सरकू लागलो.. पुढं जाऊन वाट शोधायची. त्या टप्प्यापर्यंत सगळ्यांना आणायचं. पुन्हा वाट शोधायला रानात शिरायचं. उतार क्षणोक्षणी तीव्र होत होता. समोर दरी. अशा सह्याद्रीच्या आव्हानात मार्गक्रमणा सुरू होती. हिमतीचे आणि धाडसी गडी टप्प्याटप्प्यांवर उभे होते. त्यांच्या धाडसाला आणि सहकार्याला तोड नाही.\nभर मध्यान्हीचा सूर्य डोक्‍यावर आग ओकत होता. आम्ही सह्याद्रीचा एक डोंगर जवळजवळ आडवे होऊन उतरत होतो. क्षणाक्षणाला जवळचा पाण्याचा साठा संपू लागला होता. नवखे गडी हिंमत हरत होते; पण सह्याद्रीच्या या आव्हानाचा रोमांचही अनुभवत होते. पण अजूनही कुदळे ही छोटीशी वाडी दूरच होती. उतार तर संपत नव्हता आणि पाण्याच्या एकेका थेंबाची किंमत काय आहे हे प्रत्येकालाच कळलं होतं. साऱ्यांचे अवतार पाहण्यासारखे होते. अखेरीस थकलेल्या डोळ्यांना दूरवर वाडीतली घरं दिसू लागली. आशा पल्लवित झाल्या. पाण्याच्या ओढीनं का होईना अडखळणारी पावलं गती घेऊ ल���गली; पण सगळे भिडू विखुरलेले. मागच्यांचा पत्ताच नाही. पुढच्यांना वाडीच्या दिशेनं उताराला लावून पुन्हा वर निघालो. टप्प्याटप्प्यानं रेंगाळणारा एकेकटा भेटू लागला. त्यांना आश्‍वस्त करून मागं मागं जाऊ लागलो. तीव्र उताराच्या शेवटी प्रकाश दिसला. लंगडतोय, आधारानं उतरतोय. प्रकाश खरंतर हिमतीचा गडी. दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊनही अवघड मोहिमेत सहभाग घेणारा. आज त्याचा स्नायू दुखावला. या हळव्या मित्राजवळ गेलो. थोडं मालिश केलं. दुखावलेला स्नायू हलका केला आणि त्याच्याबरोबरच राहिलो. मोहिमांमधल्या दुर्गम स्थळी मित्रांची अशी सेवा करण्यात काय आनंद असतो कसं सांगू\nया साऱ्या उतरंडीमध्ये चांगलाच उशीर झाला होता. दुपारचे चार वाजून गेले होते. सगळे पाण्यामुळं व्याकूळ झाले होते. जेवणाची वेळ केव्हाच टळून गेली होती. रस्त्याला लागूनसुद्धा वाडीत पोचायला बरीच पायपीट करावी लागली. अखेर कुदळ्यात पोचलो. तहानलेल्या नजरेनं मागं रायरेश्‍वराच्या उत्तुंग डोंगराकडं पाहिलं. विश्‍वास बसेना हे उतरून आलो पाण्याचा एक घोट ओठावरून पोटात गेल्यावर साऱ्यांनाच कळलं पाण्याला जीवन का म्हणतात पाण्याचा एक घोट ओठावरून पोटात गेल्यावर साऱ्यांनाच कळलं पाण्याला जीवन का म्हणतात क्षणभर विसावलो. डोळे मिटले. मिटल्या डोळ्यासमोर अस्वलखिंड उभी राहिली. अजून तर ती चढून जंगल उतारानं कामथे गाव गाठायचं होतं. जेवणाऱ्या सहकाऱ्यांच्या निष्पाप चेहेऱ्याकडं पाहात तसाच बसून राहिलं.\nगावकरी आमच्याकडं थोडं कुतूहलानं थोडं आश्‍चर्यानं पाहात होते. ज्यांच्या अंगणात बसलो होतो, यथेच्छ पाणी प्यायलो होतो ते म्हणाले ‘पुढं काय’ मी समोरच्या डोंगराकडं बोट केलं आणि म्हणालो, ‘अस्वलखिंड चढून कामथे.’ तो म्हणाला, ‘आत्ता’ मी समोरच्या डोंगराकडं बोट केलं आणि म्हणालो, ‘अस्वलखिंड चढून कामथे.’ तो म्हणाला, ‘आत्ता’ म्हटलं ‘हो.’ तो म्हणाला, ‘अस्वलखिंड चढून जंगलातून खाली उतरायला तीन-चार तास लागतील.’ मी पुन्हा म्हटलं ‘होय.’\nआमचा हा संवाद ऐकून सहकारी एकमेकांकडं आणि माझ्याकडंही पाहू लागले. त्यांना जणू जाणवलं. चढ-उताराची आणखी एक अरण्यपरीक्षा समोर आहे. काहीजण आत्तापर्यंतच्या चालीनं थकले होते. काहीजण पूर्वानुभवाअभावी आत्मविश्‍वास हरवून बसले होते; पण सरांनी म्हणजे मी चलाच म्हटलं असतं, तर त्याही परिस्थितीत आले असते. पण मी निर्णय घेतला. काही बिनीच्या सवंगड्यांसह आपण झपाट्यानं अस्वलखिंडीच्या मार्गाला लागायचं. कारण निबिड अरण्यातला तो तीव्र चढ आणि तितकाच उतार किती कठीण होता याची मला कल्पना होती. त्यात संध्याकाळचे पाच वाजलेले. अस्वलखिंड चढून जाईपर्यंत अंधार सोबतीला येणार होता. मग उतार किती खोल असतो याचा विचार न केलेलाच बरा.\nमी तणावात. कुदळे ते कामथे रस्ता नाही. मोबाईलची रेंज नाही. वाहनं कामथ्यात. चालत जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. एव्हाना बऱ्याच सहकाऱ्यांनी ठरवलं होतं, आता चालणं शक्‍य नाही. पर्याय एकच वरंध घाटातून भोरच्या बाजूनं आली तर बस किंवा खासगी वाहनानं वरंध घाटातल्या गावापर्यंत पोचायचं - पोचलो. मोबाईलची रेंज नाही. अनुभवी सहकाऱ्यांवर तिथंपर्यंत पोचण्याची जबाबदारी देऊन आम्ही घाईघाईत तणावातच खिंडीच्या दिशेनं झपाझप चालू लागलो. कारण कामथ्यात पोचायला किमान चार तास लागणार होते. आम्ही विरुद्ध दिशेनं महाबळेश्‍वर डोंगररांगांकडं चालू लागलो. आता कसलाही संपर्क होणं शक्‍य नाही. कारण आम्ही पोचणार होतो परस्परांपासून शंभर-सव्वाशे किलोमीटर दूर अंतरावर.\nगाव मागं पडलं. अस्वलखिंडीचा चढ सुरू झाला. निरेचं कोरडं पात्र ओलांडलं. चढ अधिकच खडा झाला. अंधार दाटू लागला. पश्‍चिमेचं क्षितिज लाल झालं. पावलं झपाझप, पण मूकपणं पडू लागली. जंगलात दाटलेल्या त्या उष्ण वाऱ्यात मन अधिकच कातर झालं. अस्वलखिंडीच्या माथ्यावर पोचेपर्यंत सूर्य क्षितिजाला टेकला होता. जणू पश्‍चिमेच्या दरीच्या गर्भात लुप्त होत होता. दोन्ही बाजूंचे डोंगर काळवंडत होते. झाडं विरघळून जात होती. दरीचा गाभारा उजळत होता. हे अपूर्व दृश्‍य थकलेल्या शरीर आणि मनाला वेगळीच उभारी देत होतं. किती वेळ पाहात होतो कुणास ठाऊक दरीच्या कुशीत शिरलो. काळोखाचा भाग बनून गेलो. काळोखामध्ये दऱ्यांमधला उतार थकलेल्या गात्रांनी उतरताना सह्याद्री किती आपला वाटतो कसं सांगू दरीच्या कुशीत शिरलो. काळोखाचा भाग बनून गेलो. काळोखामध्ये दऱ्यांमधला उतार थकलेल्या गात्रांनी उतरताना सह्याद्री किती आपला वाटतो कसं सांगू अंधारात या घनदाट अरण्यातल्या दऱ्या उतरतो आणि दूरवर जेव्हा वाडी-वस्तीचा मिणमिणता दिवा दिसतो, तेव्हा माणसाच्या अस्तित्वाची काय किंमत असते हे कळतं. अशा किती परक्‍या वाड्या माझ्या मनात घर करून राहिल्यात. दरी संपता संपेना. अंधार हटता हटेना. चालतच राहिलो. पायतळीच्या वाळलेल्या पानाचं संगीत, उसासे टाकणारा उष्ण वारा आणि दिशाभर पसरलेला सह्याद्री. चालत राहिलो. दूरवर दिसणाऱ्या दिव्यांनी भानावर आलो. मनात म्हटलं वाडी आली वाटतं. अजून जंगल उतरतोच आहे. एवढ्यात दूरवरून हाक ऐकू आली, ‘सर, डोंगर चढून वर येऊ नका. वाडीला जायची वाट उजवीकडं पाणंदीतून जाते. तिकडं या.’ आवाज ब्रम्हदेवाचा होता, आमचा ड्रायव्हर. पुन्हा हाक मारली. प्रतिसाद नाही. उजवीकडं वळलो. वाळलेल्या लाल मातीच्या फुफाट्यातून पाणंदीत शिरलो. वाट सापडेना.\nडोंगराच्या दूर टोकावरून एक आवाज घुमला. एका जंगलकन्येचा. कोण होती कुणास ठाऊक त्या डोंगर कड्यावर ती का आली कुणास ठाऊक त्या डोंगर कड्यावर ती का आली कुणास ठाऊक आम्ही आलो हे तिला कसं कळलं कुणास ठाऊक आम्ही आलो हे तिला कसं कळलं कुणास ठाऊक आम्ही कुठं जाणार आहे हे ही कसं कळलं कुणास ठाऊक आम्ही कुठं जाणार आहे हे ही कसं कळलं कुणास ठाऊक आम्ही तिला कसे दिसलो हेही कळलं नाही. पण आम्ही कुठं आहोत हे तिला नक्की दिसत होतं. ती वरूनच सांगत होती, ‘उजवीकडं, बांधावर, दगडावर, उजवी वाट सोडा, डावीकडच्या पाण्याच्या वाटेनं जावा.’ चुकलो की तिला कळायचं. ती मागं या म्हणायची. आम्ही भारावल्यासारखे तिच्या आज्ञा पाळत होतो आणि त्या जंगलातून वाडीत पोचलो. उंच डोंगरकड्यावरचा तिचा आवाज बंद. त्या शून्य अंधारात आम्ही तिचं अस्तित्व शोधू लागलो. तिथूनच ओरडलो, ‘माऊली असशील तिथं उभी राहा. तुझ्या पाया पडायचंय.’ माझ्या पाठोपाठ सगळे वाकले. भूमीला माथा टेकला. जणू तिच्या पायावरच डोकं ठेवलं. असे अनेक अनुभव सह्याद्रीच्या दऱ्यादऱ्यांमध्ये येतात. ती कुठून आली कुणास ठाऊक आम्ही तिला कसे दिसलो हेही कळलं नाही. पण आम्ही कुठं आहोत हे तिला नक्की दिसत होतं. ती वरूनच सांगत होती, ‘उजवीकडं, बांधावर, दगडावर, उजवी वाट सोडा, डावीकडच्या पाण्याच्या वाटेनं जावा.’ चुकलो की तिला कळायचं. ती मागं या म्हणायची. आम्ही भारावल्यासारखे तिच्या आज्ञा पाळत होतो आणि त्या जंगलातून वाडीत पोचलो. उंच डोंगरकड्यावरचा तिचा आवाज बंद. त्या शून्य अंधारात आम्ही तिचं अस्तित्व शोधू लागलो. तिथूनच ओरडलो, ‘माऊली असशील तिथं उभी राहा. तुझ्या पाया पडायचंय.’ माझ्या पाठोपाठ सगळे वाकले. भूमीला माथा टेकला. जणू तिच्या पायावरच डोकं ठेवलं. असे अनेक अनुभव सह्याद्रीच्या दऱ्यादऱ्यांमध्ये येतात. ती कुठून आली कुणास ठाऊक का आली कुणास ठाऊक का आली कुणास ठाऊक पण आईसारखं बोट धरून वाडीत सोडून गेली एवढं नक्की. वाडीत येईपर्यंत परस्परांशी एक शब्दही बोललो नाही.\nमिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात गावकरी आमच्या आजूबाजूला जमले होते. ना कुणी परिचयातलं ना नात्यातलं. पूर्वी वाडीत येऊन गेलो होतो. पण कुणाशी ओळख असण्याचा प्रश्‍नच नव्हता. सह्याद्रीच्या पोटातली ही माणसं ओळख असण्या-नसण्याच्या पलीकडची असतात. आमची तहान त्यांना जणू कळली होती. सारवलेल्या त्या अंधाऱ्या पडवीत घागर आणि तांब्या-भांडं भरून आलं. पाण्याचा एक एक घोट नवसंजीवनी देणारा होतो. थोडं स्थिर झालो. नकळत बरोबरचे सारे भोवती गोळा झाले होते. एक स्तब्धता. आम्ही सारेच त्या अंतहीन अंधारात जंगलातली ती वाट मनी आणत होतो आणि वाटेला नमस्कार करत होतो. वातावरण भावुक बनले. का कुणास ठाऊक मिटले डोळे डबडबले. नवखा प्रतीक सामोरा आला. म्हणाला, ‘सर, फक्त एकदा पाया पडू दे’ आणि क्षणात वाकलासुद्धा. मला भरून आलं. सह्याद्रीच्या अंतरंगात असे भावनिक प्रसंग अनेकवार येतात.\nआता वरंध घाटात माझी माणसं कुठं असतील या विचारानं मनात फेर धरला. खरंतर अंधारात ते गाव सोडवत नव्हतं. काहीतरी मागं राहिल्यासारखं गाडीत बसलो. मंद चंद्रप्रकाशात सह्याद्रीच्या धारा आकाशाला टेकलेल्या दिसत होत्या. तिथूनच उतरून आलो होतो. ढवळे फाटा, उमरठ फाटा मागे पडला. कापडे गावच्या कमानीतून पोलादपूरच्या रस्त्याला लागलो. रात्रीचे दहा वाजून गेले होते. अचानक फोन वाजला. पलीकडं भोसलेसाहेबांचा आवाज, ‘सर जेवण सांगून ठेवलंय, किती वेळ लागेल’ मी विचारलं, ‘तुम्ही’ मी विचारलं, ‘तुम्ही’ ते म्हणाले, ‘आम्ही जेवलोय. तुम्ही येईपर्यंत इथं गणपती मंदिरात विश्रांती घेतो.’ जीव भांड्यात पडला. उशिरा का होईना, सगळे भेटले. सुरक्षित आहेत.\nपोलादपुरात जेवण करून वरंध घाटाच्या मार्गाला लागलो. सह्याद्रीच्या माथ्यावर जाणाऱ्या या घाटातून सहकाऱ्यांच्या भेटीच्या ओढीनं अंधार कापत निघालो. दिवे दिसले, की नजर सगळ्यांना शोधायची. पुढं जात राहिलो. घाटाच्या अर्ध्या उतारावर आवेगानं हात हलवत मंडळी उभी होती. उत्तररात्री सारे भेटले. परतीच्या मार्गाला लागले. मन मात्र रायरेश्‍वराच्या उतारावरून, नाखिंद्याच्या टोकावरून, अस्वलखि���डीच्या चढावरून, कामथ्याच्या डोंगरकड्यावरच्या त्या माऊलीच्या आवाजातून बाहेर येत नव्हतं. या विचारात केव्हा डोळा लागला हे कळलंच नाही. मिटल्या डोळ्यांसमोरून सह्याद्री हटता हटत नव्हता. पुन्हा साद घालत होता पुढच्या मोहिमेसाठी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-26T19:18:28Z", "digest": "sha1:LQZ4KUX6ZEJO67JVAIJXTCKS7NIIUMZ6", "length": 7914, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "चक्क एकाच जातीचे ११५ सापाची पिले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nचक्क एकाच जातीचे ११५ सापाची पिले\nचक्क एकाच जातीचे ११५ सापाची पिले\nशिरपूर – अर्थे बु. येथे मंगळवारी एकाच जातीचे ११५ सापाची पिले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या सापाच्या पिल्लांना सर्पमित्र दिनेश बोरसे व रोहित माळी यांनी सुरक्षित बाहेर काढून नांदरडे जवळील जंगलात थंड पाण्याच्या जागी सोडून जीवदान दिले.\nतालुक्यातील अर्थे येथील गिरीश माधवराव पाटील व नारायण तानका सनेर यांच्या घराच्या ओट्याखाली गटारीच्या कोपऱ्याला दगडाखाली एकाच जातीचे ८५ सापाची पिले असता नागरिक भयभीत झाले. अर्थे येथील जयेश सोनार यांनी लागलीच वाघाडी येथील जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोरसे व त्याचे सहकारी सर्पमित्र रोहित माळी यांनी तात्काळ अर्थे येथे येत एकाच दगडाखाली एकाच जातीचे ७० सर्पाचे पिले आढळून आल्याने बाहेर काढली. तसेच आजूबाजूच्या 2 भिंतीमधून १५ पिले सर्पमित्र दिनेश बोरसे व त्याचे सहकारी सर्पमित्र रोहित माळी अथक परिश्रम करून सुरक्षित बाहेर काढली. तसेच सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पुन्हा पिले निघत असल्याचा फोन आल्याने परत सायंकाळी त्याच ठिकाणाहुन ३० पिले निघाले. दिवसभरात जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे व रोहित माळी यांनी अर्थे गावातून एकाच ठिकाणाहून ११५ पिलांना जंगलात थंड पाण्याचा जा��ेवर सोडून जीवदान दिले.\nअर्थे येथे सापडलेली सापाची सर्व पिले पाणदिवड (checkered keelback watres sanke) जातीच्या सापाची आहेत. हा साप पूर्णपणे बिनविषारी असून या सापाची लांबी ५ फूटपर्यंत असते. त्यात मादी ही ५ फुटापर्यंत वाढते आणि नर हा ३ फुटापर्यंत वाढतो. या सापाची मादी एकावेळेस ९० ते ११६ अंडी देऊ शकत असल्याची माहिती जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे यांनी दिली.\nनागरिकांनो लसीकरणा बाबत सबुरीने घ्या – राजेश टोपे\nकोरोनाचा ताप त्यात हा “सर्वर डाऊन”चा त्रास\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nमोहमांडली आश्रमशाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-26T21:21:13Z", "digest": "sha1:6EJM7NPKWYERR7D4T65LQJGVI4S6RVTC", "length": 6572, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "'जिवलग मित्र गमावला'; मंत्री धनंजय मुंडेंकडून कुंदन ढाके यांना श्रद्धांजली | Janshakti Newspaper", "raw_content": "\n‘जिवलग मित्र गमावला’; मंत्री धनंजय मुंडेंकडून कुंदन ढाके यांना श्रद्धांजली\n‘जिवलग मित्र गमावला’; मंत्री धनंजय मुंडेंकडून कुंदन ढाके यांना श्रद्धांजली\nजळगाव: सिध्दीविनायक गृपचे चेअरमन आणि वृत्तपत्र क्षेत्रात मोठे नाव असलेले दै.जनशक्तीचे मुख्य संपादक कुंदन ढाके यांचे आज सोमवारी २८ रोजी निधन झाले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ‘अत्यंत सामान्य परिस्थितीतून उभा राहिलेला, धडपड्या जिवलग मित्र आज अचानक आमच्यातून निघून गेला… जनशक्तीचे संपादक कुंदन ढाके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी ढाके कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे’.\nअत्यंत सामान्य परिस्थितीतून उभा राहिलेला, धडपड्या जिवलग मित्र आज अचानक आमच्यातून निघून गेला… जनशक्तीचे संपादक कुंदन ढाके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी ढाके कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे… pic.twitter.com/vXATFqEnrs\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nस्व.कुंदन ढाके आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. व्यवसायाच्या निमित्ताने दोघांची ओळख होती.\nतरूण संपादकाला मुकल्याने मोठी हानी\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/03/maa-ac-in-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A.html", "date_download": "2021-07-26T20:17:15Z", "digest": "sha1:AAPLL3O5PBNTDUBHGYKCWG3JEY3EKDYF", "length": 7868, "nlines": 99, "source_domain": "itechmarathi.com", "title": "maa ac in : दहावी बारावी प्रश्नसंच ,परीक्षेत येणार हेच प्रश्न , ssc question bank 2021 -", "raw_content": "\nmaa ac in : दहावी बारावी प्रश्नसंच ,परीक्षेत येणार हेच प्रश्न , ssc question bank 2021\nmaa ac in : दहावी बारावी प्रश्नसंच ,परीक्षेत येणार हेच प्रश्न , ssc question bank 2021\nमहाराष्ट्र राज्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन प्रक्षिक्षण परिषद पुणे यांच्या अधिकृत वेबसाईट बद्दल माहिती आहोत .या वेबसाईट तुम्हाला ssc question bank 2021, ssc question bank , Hsc question bank, दहावी बारावी परीक्षेचे प्रश्नसंच येथील मोफत दोऊनलोड करू शकता .हेच प्रश्न हे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी आहेत .\nप्रश्नसंच डाउनल���ड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.\nसर्वात अगोदर खालील दिलेले लिंक वर क्लीक करा.\nआता तुम्हला तुमच्या वर्गाप्रमाने असे दिसेल .\nतिथे डाउनलोड बटनावर क्लीक करा ,तुमच्या प्रश्नपत्रिका दोऊनलोड होतील .\nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \n दहावी निकाल पाहण्यासाठी इथे क्लीक करा .\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/06/raj-thakre-birthday-wishes-in-marathi.html", "date_download": "2021-07-26T19:41:30Z", "digest": "sha1:HNOH3FPKHWNSXO37CLGZSKAMBD2ITCRB", "length": 10366, "nlines": 115, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Raj thakre birthday wishes in Marathi | राज ठाकरे वाढदिवस फोटो -", "raw_content": "\nलोकप्रिय वक्ते, मनसे पक्षप्रमुख आणि व्यंगचित्रकार ‘राज ठाकरे’ यांचा आज वाढदिवस.\nराज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nचित्रकला हा त्याचा भयंकर आवडता विषय, एक उत्तम व्यंगचित्रकार, त्याची टीका ही जेवढी जहाल तेवढीच योग्य आणि अचूक असते. तुम्हाला कळलंच असेल मी कुणाविषयी बोलतोय, राज श्रीकांत ठाकरे आपली अभिजात मराठी टिकावी यासाठी झटणारा मनस्वी नेता. ❤️\nलोकप्रिय वक्ते, मनसे पक्षप्रमुख आणि व्यंगचित्रकार ‘राज ठाकरे’ यांचा आज वाढदिवस.\nराज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमहाराष्ट्राचे भाग्यविधाते आमचे प्रेरणास्थान आदरणीय श्री राज साहेब ठाकरे आपणांस जन्मदिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा\nसत्तेचा मोह नाही, हे नजरेतच दिसतं. सोनेरी महा��ाष्ट्राचं स्वप्नं, कायम तुमच्या मनात असतं. जनतेवर होता अन्याय, तुम्ही वेळोवेळी पेटवलंत रान. महाराष्ट्राच्या राजकारणातील, राज_ठाकरे हे एक सुवर्णपान. मा.श्री.राजसाहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा\nअशी करा MNS सभासद नोंदणी\nमराठी हृदयसम्राट मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त वर्धा जिल्ह्यात मनसे जिल्हाध्यक्ष’अतुल वांदिले’यांच्या नेतृत्वात मास्क,सॅनीटायझर,वृक्षारोपण,आरोग्य शिबीर, दिव्यांगाना रेनकोट वाटप,गोर- गरिबांना कपडे व छत्री वाटप असे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष\nत्यानिमित्त आपले मनःपूर्वक अभीष्टचिंतन\n👑🎂🎊🎂👑मराठी ह्रदय सम्राट प्रेरणास्थान मा. राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👑🎂🎊🎂👑\nहे पण वाचा …..\nमाझगाव डॉक्स भरती ,८वि पास, १० वि पास ,१२वि पास साठी मोठी संधी \n(ICG) भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती\nस्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021 : दहावी पास साठी मोठी संधी\nमहाराणा प्रताप स्टेटस |महाराणा प्रताप जयंती फोटो\nराज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसेच्या वतीने मोफत पुस्तके,अशी करा नोंदणी\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी आपल्यासाठी खास ,आषाढी एकादशी अभंग\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nCongratulations on passing 10th:दहावी पास झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी खास विशेष…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8", "date_download": "2021-07-26T20:25:07Z", "digest": "sha1:OVPOSHFJZZKGRWPIO5QHZUDZ4LU4KWGW", "length": 4935, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२०२ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२०२ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२०२ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १२०२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२०० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE,_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2021-07-26T20:05:54Z", "digest": "sha1:MJEGYYWUBFDZKBEAX4JXB25GBA2FXVT6", "length": 5076, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेन्री पाचवा, इंग्लंड - विकिपीडिया", "raw_content": "\nहेन्री पाचवा (ऑगस्ट ९ किंवा सप्टेंबर १६, इ.स. १३८७ - ऑगस्ट ३१, इ.स. १४२२) हा इंग्लंडचा राजा होता.\nहा हेन्री चौथा व मेरी दि बोहन यांचा मुलगा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १३८७ मधील जन्म\nइ.स. १४२२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53999", "date_download": "2021-07-26T18:53:46Z", "digest": "sha1:QRYOS7Q6DPXBYWMV4WDR7M4FNMBXGP2C", "length": 3851, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - टोल-घोळ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - टोल-घोळ\nजे कठोर भासत होते\nजणू एकापेक्षा एक इथे\nज्यांनी विरोध ठाकले होते\nतेच समर्थक झाले आहेत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nसाप पकडायला गेलो माळरानावर बोकलत\nस्माईलीची भेट दे डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nधरी ती अबोला... स्वाकु\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Video-Corona-hospital-fire-kills-44-injures-several.html", "date_download": "2021-07-26T20:16:19Z", "digest": "sha1:LDMB6CGVAXI7AZDQ7M5KXR6KAZUT7NPQ", "length": 10722, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "Video : कोरोना रुग्णालयाला भीषण आग, ४४ ठार तर अनेक जखमी - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome आंतरराष्ट्रीय देश-विदेश अपडेट राष्ट्रीय Video : कोरोना रुग्णालयाला भीषण आग, ४४ ठार तर अनेक जखमी\nVideo : कोरोना रुग्णालयाला भीषण आग, ४४ ठार तर अनेक जखमी\nजुलै १३, २०२१ ,आंतरराष्ट्रीय ,देश-विदेश अपडेट ,राष्ट्रीय\nबगदाद : इराकच्या दक्षिणेकडील शहर नासिरियातील अल-हुसैन कोविड रुग्णालयात सोमवारी भीषण आग लागली. या भीषण आगीत 44 लोकांचा मृत्यू झाला असून 67 लोक जखमी झाले आहे. ही आग कोविड वार्डातील ऑक्सिजन टँकमध्ये स्फोट झाल्याने घडली असल्याचे सांगितले जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून मदत व बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, या घटनेमध्ये मृतांच्या आकड्यांत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nया घटनेनंतर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांनी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीदरम्यान, पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांनी नसीरिया रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थापकांना अटक निलंबित करत अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.\nमृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता\nघटनेदरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांनी अनेक जळत्या मृतदेहांना बाहेर काढले. बाहेर काढलेल्या रुग्णांना धुरामुळे मोठ्या प्रमाणात खोकला येत आहे. या घटनेचा तपास सुरु असून आग नेमकी कशी लागली याचा शोध सुरु आहे. या घटनेत आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nTags आंतरराष्ट्रीय# देश-विदेश अपडेट# राष्ट्रीय#\nat जुलै १३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags आंतरराष्ट्रीय, देश-विदेश अपडेट, राष्ट्रीय\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपव��� मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/mahindra-255-di-power-plus-36421/43244/", "date_download": "2021-07-26T19:32:46Z", "digest": "sha1:QHHFBC7IIK724OELHKPXVPV3SP5GEWP3", "length": 23306, "nlines": 251, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा 255 DI Power Plus ट्रॅक्टर, 2016 मॉडेल (टीजेएन43244) विक्रीसाठी येथे हनुमानगढ़, राजस्थान- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा 255 DI Power plus\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महा��ाष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमहिंद्रा 255 DI Power plus तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 255 DI Power plus @ रु. 2,45,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2016, हनुमानगढ़ राजस्थान.\nमॅसी फर्ग्युसन 245 DI\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nमहिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी\nमॅसी फर्ग्युसन 245 DI\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा 255 DI Power plus\nसोनालिका MM 35 DI\nव्हीएसटी शक्ती VT 224 -1D\nसेम देउत्झ-फहर 3035 E\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/mangaon-parishad/", "date_download": "2021-07-26T20:46:12Z", "digest": "sha1:75XMRK7OZDTKPI5GLGAFF67PMYN2YT6O", "length": 28668, "nlines": 97, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "माणगाव परिषद आणि शतकोत्तर प्रश्न - Prabuddh Bharat", "raw_content": "\nमाणगाव परिषद आणि शतकोत्तर प्रश्न\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा उदय झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने विशेष लेख…\nमानवी जीवनाचा विचार केला तर असे दिसते की इतिहासाच्या संशोधनातून मानवी समूहाच्या अस्तित्वाचे, स्वत्वाचे व समस्यांचे आकलन करून आपण नवा इतिहास घडवित असतो. भारतातील एका मोठ्या समूहाचा इतिहास पूर्णपणे बदलण्याचे सामर्थ्य आणि त्यांच्या समस्याचे आकलन ज्या महामानवाने केले ते महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील विस्थापितांच्या समग्र परिवर्तनासाठी दीर्घपल्याची लढाई यशस्वीपणे लढली. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अशी विविध रूपे या चळवळीची आहेत. या चळवळीच्या प्रभावामुळे भारतातील अनेक उपेक्षित जाती – जमातींच्या लोकांचे खर्‍या अर्थाने सोने झाले. कवी वामनदादा कर्डक म्हणतात त्याप्रमाणे –\nउद्धारली कोटी कुळे ॥\nभिमा तुझ्या जन्मामुळे ॥\nहे सर्वार्थाने आज सिध्द झालेले आपण पाहतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसाधारणपणे 1920 ते 1956 या कालावधीत या मानवमुक्तीच्या चळवळीचे समर्थपणे नेतृत्व केले. म्हणून 1920 हे वर्ष आंबेडकरी चळवळीचा प्रारंभबिंदू तर 1956 हे वर्ष या चळवळीचा अंतिमबिंदू ठरले. दिनांक 21 व 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथील बहिष्कृत परिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या राजकीय, सामाजिक सुधारणा चळवळीच्या नभांगणावर खर्‍या अर्थाने उदय झाला म्हणून आंबेडकरी चळवळीत माणगावची परिषद ऐतिहासिक, गतिशील आणि सम्यक परिवर्तनासाठी ‘टर्निंग पाँईट’ ठरली हे लक्षात घ्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकाराने तत्कालीन कागल या जहागिरीतील माणगाव या गावी ही परिषद भरली होती. या परिषदेत केवळ महार समाजाचा सहभाग नव्हता तर सर्व वंचित, उपेक्षित जाती – जमातींचा सहभाग होता. या परिषदेतील राजर्षी शाहू महाराजांचे भाषण तसेच त्यांनी आपल्या संस्थानातील केलेली अस्पृश्य उध्दाराची कामे यांची माहिती देतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उज्ज्वल नेतृत्वाविषयी केलेली भविष्यवाणी महत्त्वाची ठरली कारण, पुढील काळात राजर्षींचे ते भाकीत डॉ. आंबेडकरांनी खरे करून दाखविले.\nमाणगाव परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन अत्यंत प्रभावी ठरले. त्यात डॉ. आंबेडकरांनी अत्यंत चिकित्सकपणे अस्पृश्यांच्या दयनीयतेची कारणमीमांसा केली आणि या देशातील अस्पृश्य वर्गाच्या दयनीयतेचे कारण ईश्वरी लीला नसून उच्चवर्णिय व प्रस्थापित वर्गाच्या अन्यायकारक व्यवस्थेच्या दृष्कृत्यांचा परिणाम आहे हे उपस्थित जनतेला डॉ. आंबेडकरांनी सोदाहरण पटवून दिले. आत्मबल आणि स्वाभिमान ही प्रमुख दोन अस्पृश्यांच्या उन्नतीची कारणे आहेत हे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या अधोगतीची कारणे भारतीय सामाजिक व्यवस्थेत असल्याचे निर्देश त्यांनी केले. तसेच व्यापार, शेती आणि नोकरी या तीनही प्रगतीच्या वाटा बंद असल्याने अस्पृश्य वर्गाच्या विकासात आडकाठी येत असल्याचे स्पष्टीकरण याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याचबरोबर केवळ अस्पृश्यांच्या दुरावस्थेवर नव्हे, तर ब्राम्हणेतरांच्या दुरावस्थेवरही चिकित्सक असे भाष्य डॉ. आंबेडकरांनी या परिषदेत केलेले होते म्हणूनच उपस्थित समुदायांसाठी त्यांचे मार्गदर्शन हे खरे टॉनिक’ ठरले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात शेकडो सभा आणि परिषदा घेतल्या. आपली चळवळ जातीबध्द नाही हे स्पष्ट करण्यासाठी काही वेळा स्वतंत्रपणे महार, मातंग, चर्मकार समाजाच्या परिषदा घेतल्या, तर बहुतेक वेळा संयुक्त सभा, परिषदा घेतल्या या प्रत्येक परिषदेचे वेगळेपण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक काही ठराव प्रत्येक परिषदेत घेत असत. ते ठराव म्हणजे तत्कालीन समूहाचे लोकमत असाच त्याचा अर्थ होता आणि सर्वांसमक्ष त्या ठरावाच्या मागण्यांना लोकाश्रय मिळविण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यशस्वी होत असत, म्हणून या माणगाव परिषदेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्याने व कु���ल मार्गदर्शनाखाली एकूण पंधरा ठराव घेतलेले होते. या ठरावापैकी पहिले तीन ठराव हे तात्कालिक व औपचारिक स्वरूपाचे होते.\nपहिल्या महायुध्दात ब्रिटीश सरकारला अर्थात दोस्त राष्ट्रांना विजय मिळविल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच राजर्षी शाहू छत्रपती आणि काही इतर संस्थानिक व राजे जे बहिष्कृत समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करीत होते त्यांचे आभार, मानपान असे ते तात्कालिक महत्त्वाचे व सुधारकवर्गाचे मनोबल उंचावणारे व कृतज्ञतेने हे ठराव केलेले होते. ठराव क्र. 4 हा या परिषदेतील महत्त्वाचा भाग होता कारण तत्कालिन हिंदी साम्राज्यात अन्य समूहाप्रमाणे अस्पृश्यांनाही समान मानवी हक्क मिळण्याची आग्रही मागणी त्यात होती त्याचबरोबर व्यापार, नोकरीशिवाय आपली प्रगती होणार नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वअनुभवाने समजले होते म्हणूनच गुणसिध्द योग्यतेने त्यांना (अस्पृश्यांना) व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क आहे हे ठासून सांगण्याचा या परिषदेत प्रयत्न झाला व अशा प्रकारचे मूलभूत अधिकार मिळताना आडकाठी आल्यास सरकारने कायद्याने मदत करावी असे त्या परिषदेचे मत असल्याचेही जाहीरपणे ठरावात मांडण्यात आले.\nठराव क्रमांक 5, 6, 7 आणि 8 हे शिक्षणासंबंधी होते याठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातील अस्पृश्य वर्गातील एकमेव उच्च विद्याविभुषित व्यक्तीमत्त्व होते. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते म्हणून ‘शिका’ या ब्रीदाची जाहीरपणे वाच्यता करण्यापूर्वीच डॉ. आंबेडकरांनी शिक्षण हीच परिवर्तनाची गुरूकिल्ली आहे हे माणगावच्या या त्यांच्या पहिलाच जाहीर सभेतून स्पष्ट केलेले होते. प्राथमिक शिक्षण मुलामुलींना कोणताही भेदभाव न करता मिळावे, बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून त्याच वर्गातील इन्स्पेक्टर नेमावेत अस्पृश्यांना शिष्यवृत्या द्याव्यात आणि स्पृश्य व अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात या मागण्या या परिषदेत करण्यात आल्या. या सर्व मागण्यांची 1920च्या दरम्यानची परिस्थिती पाहून आपण चिकित्सा केली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी काळाच्या सुमारे शंभर वर्ष पुढची होती हे आपल्या लक्षात येते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तीमत्त्वावर पाश्चात्य आधुनिक मूल्यांचा, स्त्री – पुरूष समानतेचा आणि आरक्षण ही काळाची गरज असल्याचा तसेच सहशिक्षणातूनच जातीभेद दूर होईल या आत्मविश्वासाचा फार मोठा प्रभाव वरील ठरावात दिसून येतो. पुढील काळात आंबेडकरी चळवळीत शैक्षणिक चळवळीला जे महत्त्व आले त्याची रूजुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या माणगाव परिषदेतच केली होती हेही यातून आपल्यासमोर येते. या ऐतिहासिक परिषदेत ठराव क्रमांक 13 सुध्दा एक क्रांतिकारी स्वरूपाचा होता. या ठरावात असे नमूद करण्यात आले होते की भावी कायदे कौन्सिलात बहिष्कृतांचे प्रतिनिधीही त्यांच्या लोकसंख्येच्या व गरजेच्या प्रमाणात त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघातून निवडून घेण्यात यावेत अशी या परिषदेची हक्काची मागणी आहे.\nअस्पृश्यांचे हक्काचे प्रतिनिधी निवडून आले तर त्यांचे प्रश्न सुटतील हा विश्वास डॉ. आंबेडकरांना वाटत होता. नेमकी हीच भूमिका तत्पूर्वी त्यांनी साऊथ ब्युरो कमिशनसमोर मांडताना अस्पृश्यांना शैक्षणिक व राजकीय हक्क देण्याची मागणी केलेली होती. त्यांचे प्रतिबिंब माणगाव परिषदेच्या ठरावात उमटलेले दिसते. म्हणजेच जे बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात, ध्येय धोरणात होते तेच या ठरावाच्या पानापानात प्रतिबिंबित झालेली होते व त्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय मागण्या पुढे रेटण्याचा डॉ. आंबेडकरांचा उद्देश होता. त्यासाठीच पुणे करारापूर्वी त्यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केलेली होती हेही लक्षात घ्यायला हवे. या माणगाव परिषदेतील ठराव करताना अत्यंत विचारपूर्वक केलेले होते. तत्कालीन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्नांना तोंड फोडण्याचा आणि आपली अस्पृश्य उध्दाराची चळवळ गतिमान करण्याचा यशस्वी प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला व त्याच अनुशंगाने पुढीलकाळात चळवळीची दिशा निश्चित केली व भारतीय संविधानात महत्त्वाची कवचकुंडले येथील सर्व विस्थापितांना प्रदान करण्यात डॉ. आंबेडकर आघाडीवर राहिले.\nज्या माणगाव परिसरात पुढीलकाळात या चळवळीचा विचार कशापध्दतीने झाला एवढेच नव्हे तर या परिषदेच्या शतकपूर्तीच्या आजच्या काळात त्या परिषदेच्या ठरावाचा विचार करता चळवळीची आजची अवस्था काय आहे याचे ही चिंतन या निमित्ताने झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सम्यक चळवळ ज्या माणगाव परिसरात कोल्हापूर भागात सर्वप्रथम सुरू झाली. दुर्देवाने आज त्या परिसरात आंबेडकरी चळवळ विशेष गतिमान दिसत नाही. विदर्भात, कोकणात ज्या गतीने आज आंबेडकरी चळवळीची बीजे रूजली आहेत त्या प्रमाणात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आंबेडकरी विचार धम्म्मविचार रूजले नाहीत हे वास्तव आहे.\nकेवळ भौतिक विकास म्हणजे अस्पृश्यांची प्रगती असा अर्थ या चळवळीत अपेक्षित नसतो कारण, बौध्दिक विकासाशिवाय चळवळ पुढे जात नसते. आजही बर्‍याच ठिकाणी सार्वजनिक पातळीवर जयभीम करण्यास कचरणारे समूह आणि आंबेडकरी विचारधारेचा प्राण असलेला धम्म विचार नाकारून विषमतावादी संस्कृतीचे पाईक असणार्‍यांची संख्या माणगाव आणि कोल्हापूर भागात आजही काही प्रमाणात का असेना असणे हे दुर्दैव म्हटले पाहिजे. काही प्रज्ञावंत मंडळी तर 1920 च्या माणगाव परिषदेचा उल्लेख महार परिषद असा करतात आंबेडकरी चळवळ जातीच्या कप्यात बंदिस्त करतात हे सवार्थाने चुकीचे आहे.\nशतकपूर्तीनंतरच्या या काळात माणगाव परिषदेच्या आठवणी इतिहास प्रेरणेने पुढे नेणे गरजेचे आहे. इतिहास हे एक असे शस्त्र आहे की, ज्यातून आपणास बोध घेता येतो किंवा जे लोक इतिहासातून बोध घेत नाहीत त्यांना इतिहास धडा शिकविल्याशिवाय राहत नाही.माणगाव परिषदेच्या शतकोत्तर वाटचालीत आपण अधिक सम्यकपणे चळवळीत वाटचाल करणे, चिंतन करणे ही काळाची गरज आहे, आंबेडकरी चळवळ बौध्देतर व ब्राम्हणेतर समाजाच्या घराघरात घेऊन जाणे व आंबेडकरी निळाई’ चा आवाज बुलंद करणे तसेच जय भिम हा सम्यक परिवर्तनाचा पासवर्ड समजून आंबेडकरी विचार मूल्याचे जतन व संवर्धन करण्याची खर्‍या अर्थाने हीच ती वेळ आहे हे लक्षात घ्यावे.\nTags: डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणगाव परिषदराजर्षी छत्रपती शाहू महाराज\nमनुस्मृती : न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा, का जोपासतो \nसत्तेवर येणार्‍या कोणाही पक्षाला, जनतेच्या सर्वांगीण हितासाठी जोतिबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nसत्तेवर येणार्‍या कोणाही पक्षाला, जनतेच्या सर्वांगीण हितासाठी जोतिबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-26T18:56:06Z", "digest": "sha1:SMG2HRV7PXPJALTW4LC62LCJLRF4KRWD", "length": 112846, "nlines": 788, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "राजकारण | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n“आप” चा धूर्तपणा अंगलट येतोय\n“आप” चा धूर्तपणा अंगलट येतोय\nदिल्ली निवडणूकांचे निकाल जाहीर होऊन ’आप’ला २८ जागा मिळाल्याने देशातील जनतेच्या आशा पालवल्या होत्या. अरविंद केजरिवालांच्या रुपाने एक प्रामाणिक नेता देशाला मिळाल्याची भावना व्यक्त व्हायला लागली होती. दिल्लीतून सुसाट निघालेला अश्वमेघाचा घोडा आता भारताच्या खेड्यापाड्यापर्यंत घोडदौड करून भारतीय राजकारणला एक खंबीर आणि स्वच्छ पर्याय उपलब्ध करून देईल, अशी शक्यता निर्माण व्हायला लागली होती. मात्र त्रिशंकू विधानसभेतून सत्तेचा मार्ग शोधण्यात केजरिवालांनी धूर्तपणाच्या ज्या तिरक्या चाली खेळल्यात, त्या चाली आणि कॉग्रेस व भाजपाच्या मुत्सदेगिरीच्या तुलनेत केजरिवालांचा धूर्तपणा आता त्यांच्याच अंगलट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.\nसत्तेच्या सारीपाटात कॉंग्रेस, भाजप आणि आप कडून मांडण्यात आलेल्या सोंगट्याचा अन्वयार्थ असा;\nकॉंग्रेस : “केजरीवालांनी सरकार बनवावे, आम्ही त्यांना विनाशर्थ पाठींबा देऊ” :- सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजप सरकार स्थापन करू शकतो. भाजपला रोखण्यासाठी आणि केजरीवालांच्या मनात सत्तालोलुपता निर्माण करण्यासाठी कॉग्रेसकडून फ़ासा फ़ेकण्यात आला. दिल्लीत पुन्हा निवडणुका टाळणे आणि भाजपला सत्तेपासून दूर लोटणे, हा मुत्सदेगिरीचा डाव आहे.\nआप : “कोणाचा पाठींबा घेणार नाही, कोणाला पाठींबा देणार नाही” :- भाजपाला सत्तेपासून अडवणे आणि विधानसभेच्या त्रिशंकू अवस्थेचे सर्व सुत्र संचालन आपल्या हातात घेणे, हा उद्देश या डावपेचामागे आहे. हा धूर्तपणा आहे; मुत्सद्देगिरी खचितच नाही. त्रिशंकू विधानसभेत “आप” निर्णायक स्थितीत असताना आणि सरकार स्थापनेचे भवितव्य ’आप’च्या हातात एकवटले असताना ’आप’ची ही भुमिका लोकशाहीला पोषक नाही.\nभाजप : कॉंग्रेस आणि आपच्या भूमिकेमुळे भाजपची गोची झाली आहे. आपच्या समर्थनाशिवाय भाजप सत्तेवर येऊ शकत नाही आणि आप तिरक्या चाली खेळत आहे, हे बघून भाजपने सरकार स्थापनेस नकार दिला. घोडाबाजार किंवा अन्य मार्गाने जाण्याऐवजी “थांबा आणि वाट पहा” ही भुमिका स्विकारली. ही मुत्सद्देगिरी आहे.\nआता दिल्लीत राष्ट्रपती राजवट आल्यास किंवा विधानसभा विसर्जित होऊन पुन्हा निवडणुकांना सामोर जायची वेळ आल्यास त्याचे खापर केजरीवालांच्या माथ्यावर फ़ोडले जाईल. बदल आणि परिवर्तनापेक्षा लोकांची/मतदारांची प्राथमिकता राजकिय स्थैर्याला असते, हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अनेकदा दिसून आले आहे. त्याचा फ़ायदा कॉंग्रेस/भाजप घेईल.\nकेजरिवालांना अपेक्षित असलेले परिवर्तन सत्ताप्राप्तीतून साध्य होण्याची शक्यता नाही. तरीही केजरीवाल सत्तेच्या मैदानात उतरले. आता सत्तेतूनही परिवर्तन साध्य होऊ शकते हे सिद्ध करण्याची जबाबदारी केजरीवालांची आहे. आता यातून पळ काढणे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही.\nप्रत्यक्ष राजकारणात उडी घेऊन केजरीवालांनी पहिली चू�� केली. आता त्यांनी सरकार बनवावे किंवा बनण्याला मदत करून दुसरी चूक करावी. त्रिशंकूस्थितीत याखेरिज अन्य पर्याय केजरिवालांना उपलब्ध नाही. परिवर्तन झाले पाहिजे पण सोबतच लोकशाही सुद्धा मजबूत झाली पाहिजे, हे विसरता कामा नये.\nकेजरीवालांनी धूर्तपणापेक्षा प्रामाणिकपणाच्या मार्गाने जायला हवे, तरच देशाला काहीतरी उपयोग होईल.\nBy Gangadhar Mute • Posted in राजकारण\t• Tagged अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, राजकारण, My Blogs\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती\nशेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल आणि शेतकर्‍यांना सन्मानाने जीवन जगता येईल असे रास्त भाव मिळाले पाहिजेत, असा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा तेव्हा शेतीमालास रास्त भाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतमालावर प्रक्रिया करणारे युनिट किंवा उद्योग उभारले पाहिजेत, असा एक युक्तिवाद वजा सल्ला दिला जातो. असा सल्ला देणार्‍याची संख्याही गरजेपेक्षा खूपच जास्त आहे. ज्यांना शेतीव्यवसायाचा अजिबात गंध नाही असे तज्ज्ञ, ज्यांना मतांच्या राजकारणाखेरीज अख्ख्या आयुष्यात अन्य काहीच करता आले नाही असे पुढारी, ज्यांना शेतीच्या अर्थकारणातील “आईचा आ” सुद्धा समजला नाही पण स्वतःला शेतकर्‍यांचे पाठीराखे म्हणवून घेणारे मंत्री वगैरे हाच एकमेव मुद्दा रेटण्यात हिरिरीने आघाडीवर असतात. मात्र शारीरिक श्रमाच्या नव्हे तर आर्थिक भांडवलाच्या बळावर प्रक्रियाउद्योग उभे राहू शकतात. त्यासाठी शासकीय धोरणे शेतीव्यवसायाला अनुकूल असावी लागतात, वित्तियसंस्थांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा लागतो, हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते.\nशेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारणीच्या कामामध्ये शेतकरी समाजाने आजपर्यंतच अनास्थाच दाखविलेली आहे कारण मुळातच शेती हा पूर्णवेळ व्यवसाय आहे. शेतीमध्ये जशी भांडवली बचत निर्माण होत नाही तसेच अतिरिक्त शिलकी वेळेची बचतही निर्माण होत नाही. शेतीव्यवसाय शेतकर्‍याला पूर्णवेळ गुंतवून ठेवणारा व्यवसाय आहे. शिलकी वेळ नाही, पूर्ण वेळ काबाडकष्टात खर्ची घालवूनही पदरात चार पैशाची बचत उरत नाही, बॅंका पीककर्जा व्यतिरिक्त अन्य उद्योग उभारायला गरज पडेल एवढे कर्ज द्यायला तयार नाहीत, अशी संपूर्ण भारतात शेतीची स्थिती असताना ही मंडळी शेतकर्‍यांना शेतमालावर प्रक्रिया ���रणारे युनिट किंवा उद्योग उभारले पाहिजेत, असा सल्ला कसा काय देऊ शकतात, यांच्या जिभा अशा स्वैरभैर कशा काय चालू शकतात याचे मला नेहमीच अप्रूप वाटत आलेले आहे. एखाद्याच्या हातपायात बेड्या घालायच्या, डोळ्यावर झापड बांधायचे, कानात बोळे कोंबायचे एवढेच नव्हे तर त्याचा श्वास गुदमरेल अशी पुरेपूर व्यवस्था करून झाली की त्याला धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा सल्ला देण्याइतका किळसवाणा प्रकार आहे हा.\nशेतीमाल प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यासाठी भांडवल आणि कौशल्य या दोन मूलभूत आवश्यक गरजा आहेत. त्या पूर्ण झाल्याशिवाय उद्योग उभा राहू शकत नाही, एवढे साधे सूत्र या मंडळींना कळत नाही कारण या मंडळींच्या सतरा पिढ्यांनी उद्योग कशाला म्हणतात हे नुसते डोळ्यांनी पाहिलेले असते, कानांनी ऐकलेले असते पण; स्वतः उद्योग-व्यापार करण्याचा कधी प्रयत्न केलेलाच नसतो. सर्वच विषयातील ज्ञानप्राप्ती केवळ पुस्तकाचे वाचन केल्याने होत नाही; त्याला अनुभवांची आणि अनुभूतीची जोड लागते, एवढे साधे सूत्रही या मंडळींना अजिबातच न कळल्याने ही मंडळी आपला आवाका न ओळखताच नको तिथे नाक खुपसतात आणि नको त्या प्रांतात नको ते बरळत सुटतात. त्याचे दुष्परिणाम मात्र संबंध शेतीव्यवसायाला भोगावे लागतात.\nस्वतःला कृषिप्रधान म्हणवणार्‍या या इंडियनांच्या इंडियात भारतीयाने एखादा प्रक्रिया उद्योग स्थापन करायचा ठरवले तर ती अशक्यप्राय बाब झाली आहे. कारण…\nभांडवल : काही शेतकर्‍यांना एकत्र येऊन गट, संघ किंवा कंपनी स्थापन करता येऊ शकेल पण त्यातून भाग भांडवल उभे राहू शकत नाही, कारण सर्वच शेतकरी मुळातच कर्जबाजारी असल्याने त्यांचेकडे भागभांडवल उभे करण्याइतकेही आर्थिक बळ नसतेच. पुढार्‍यांकडे चिक्कार पैसा असतो पण ते एकदा शेतकर्‍यांच्या गटामध्ये घुसले की व्यापाराच्या मूळ उद्देशाचे राजकियीकरण होत जाते आणि व्यवहारी दृष्टिकोनाची जागा “सहकारी” खावटेगिरीने घेतल्यामुळे पदाधिकारी व संचालक मंडळाचा “इंडिया” होतो आणि वर्षातून एकदा आमसभेत चहापाणी, नास्ता किंवा फारतर यथेच्छ भोजन देऊन उर्वरित सभासदांची बोळवण केली जाते. सभासदांच्या नशिबातला “भारत” जसाच्या तसाच कायम राहतो. “ज्याच्या हातात सर्वात जास्त पैशाची झारी, तोच उरलेल्यांचा पुढारी” अशीच आपल्या लोकशाहीला परंपरा लाभली असल्याने सामान्य शेतकर्‍याला संचालक मंडळावर कधीच जाता येत नाही.\nपुढार्‍यांना टाळून काही होतकरू शेतकर्‍यांनी एखादा प्रोजेक्ट उभारायचा म्हटले तर अमर्याद अधिकार लाभलेली लायसन्स-कोटा-परमिटप्रिय नोकरशाही जागोजागी आडवी येते. प्रकल्प उभारायला लागणारी जागा, ना हरकत प्रमाणपत्र, अकृषक प्रमाणपत्र, पाणी, वीज, प्रदूषणमुक्ततेचे प्रमाणपत्र वगैरे कायदेशीर बाजू निपटता-निपटताच सामान्य माणसांची अर्धी हयात खर्ची पडते.\nएकदाचे एवढे सर्व जरी मार्गी लागले तरी मग प्रश्न उद्भवतो वित्तपुरवठ्याचा. प्रक्रिया उद्योगाला लागणार्‍या भांडवलाची रक्कम काही लक्ष रुपयात किंवा कोटीत असू शकते. भारतातील कोणतीच बॅंक किंवा वित्तीय संस्था शेतकर्‍याला कर्ज पुरवठा करायला तयार नाहीत, हे समजून घेणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांना पिककर्जाच्या नावाखाली काही हजार रुपये रकमेचे कर्ज दिले जाते कारण तसे सरकारी धोरण आहे. शेतकर्‍यांना दिलेल्या पिककर्जाची वारंवार बुडबाकी होऊनही वेळोवेळी थकित कर्जाची फ़ेररचना करून नव्याने कर्ज दिले जाते. पीककर्ज देण्यामागे शेतकर्‍यांचे भले व्हावे हा उद्देश नसून त्यांना कोणत्याही परिस्थितीत शेती करायला भाग पाडणे, असा शासनाचा उद्देश असतो. शेती करायला पैसे नाहीत म्हणून शेतकरी जर शेती पडीत ठेवायला लागले तर आपण काय खायचे असा सरळ हिशेब शासन आणि प्रशासनाचा असतो. परिणामत: शासन-प्रशासन खाऊन-पिऊन सुखी असते मात्र शेतकरी पुन्हा नव्याने कर्जाच्या गर्तेत ढकलला जातो.\nयाचा सरळसरळ अर्थ असा की, पीककर्जाशिवाय अन्य कुठल्याही कारणासाठी या देशातल्या शेतकर्‍यांना सरसकट कर्जपुरवठा केला जात नाही. गृहकर्ज, आकस्मिक कर्ज, मुलांच्या शिक्षणासाठीचे कर्ज, घरगुती साहित्य खरेदीसाठीचे कर्ज वगैरे जसे बिगरशेतकर्‍यांना मिळतात; तसेच कर्ज मात्र शेतकर्‍यांना नाकारले जाते, ही वस्तुस्थिती आहे. अशा एकंदरीत परिस्थितीत शेतकर्‍यांना एखादा प्रोजेक्ट उभारायला वित्तीय संस्था कर्जपुरवठा करील, असे गृहीत धरणारे स्वप्नांच्या दुनियेत जगत असून ते वास्तविकते पासून फार लांब आहेत, असे म्हणावेच लागेल.\nकौशल्य : शिक्षण आणि अनुभवातून कौशल्य प्राप्त होत असते. पण केवळ शिक्षणातून येणार्‍या कौशल्यालाच “कौशल्य” मानण्याचा भयंकर महारोग आपल्या व्यवस्थेला जडला आहे. एखादी व्यक्ती एखाद��या क्षेत्रात कितीही पारंगत असली पण शालेय शिक्षण घेऊन पदवी मिळविली नसेल तर ती व्यक्ती अकुशल कारागीर ठरत असते. प्रमाणपत्राशिवाय कुठलीही मान्यता मिळत नसल्याने अशी कौशल्यनिपूण पारंगत व्यक्ती सुपरवायझरच्या हाताखाली रोजंदारी करण्याखेरीज काहीही करू शकत नाही. वेगवेगळ्या भागात स्थानिक शेतमालाची उपलब्धता आणि त्या भागातील लोकांची रुची लक्षात घेऊन छोटेमोठे प्रक्रिया उद्योग उभारणे सहज शक्य असताना देखिल केवळ शासकीय धोरणे अनुकूल आणि पूरक नसल्याने सामान्य शेतकर्‍याला काहीही करता येत नाही.\nलघुउद्योग : नाशिवंत मालाचे गरजेपेक्षा जास्त प्रमाणावर उत्पादन आले तर त्या शेतमालाची अक्षरशः माती होते. वांगे, टमाटर व अन्य पालेभाज्या सडून जातात. अशावेळी नाशवंत शेतमालावर प्रक्रिया केली तर शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही लाभ होऊ शकतो. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी ‘ताज्या’ हूनही अधिक ताजे असतात. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषिप्रधान वगैरे असूनही विकसित का करू शकला नाही मागे बायोडिझेल निर्मिती बद्दल बरीच चर्चा झाली होती. बायोडिझेल निर्मिती हा अत्यंत सोपा आणि अत्यंत कमी भांडवली गुंतवणूक लागणारा प्रक्रिया उद्योग आहे. शेतकर्‍यांच्या घराघरात बायोडिझेलची निर्मिती होऊ शकते, पेट्रोलजन्य पदार्थावर अमाप खर्च होणारे परकीय चलन वाचू शकते. शेतीत जेट्रोपा लागवड करता आली तर शेतीसाठी आणखी एक पीकपर्याय उपलब्ध होऊ शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे पेट्रोलजन्य पदार्थाच्या किंमती घसरून ग्राहकांचा फायदा होऊ शकतो. धान्यापासून दारू तयार करण्याचे तंत्रज्ञान सुद्धा सोपे आणि बिनखर्ची आहे परंतू शासन यास मान्यता द्यायला तयार नाही कारण ही प्रक्रिया शेतकर्‍यांच्या घराघरातच होणार असल्याने पुढार्‍यांना आणि नोकरशाहीला चरण्यासाठी कुरणे निर्माण होण्याची शक्यता नाही म्हणून यात सत्ताधार्‍यांना अजिबात रस नाही, असे म्हणावे लागते.\nशेती विषयक तंत्रज्ञानामध्ये लहान-लहान देश पुढे-पुढे जात असताना आमचा भल्ला मोठा देश मागे-मागे का पडतो याचेही उत्तर शोधण्याची गरज आहे. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्रीज अन्य देशांत स्थापित अवस्थेमध्ये वावरत अस���ाना आम्ही या विषयात अजून पहिले पाऊल सुद्धा नीट टाकायला सुरुवात केलेली नाही.\nशिक्षण : शेती विषयक तंत्रज्ञानामध्ये जोरकसपणे पाऊल टाकायचे असेल आणि उच्चतंत्रज्ञान विकसित करून प्रक्रिया युनिट्स उभारायचे असेल तर त्यासाठी स्किल, कौशल्य, व्यावसायज्ञान, अनुभव, आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ लागेल. आमच्या देशाजवळ मनुष्यबळ सोडलं तर बाकी गोष्टींचा प्रचंड दुष्काळ आहे. मनुष्यबळ आहे पण त्यात बुद्धिबळ कमी आणि बाहूबळ जास्त आहे. जे काही बुद्धिबळ आहे त्यात व्यवहारज्ञान/व्यावसायिक ज्ञान कमी आणि पुस्तकी किंवा कारकुनी ज्ञान जास्त आहे. आमचे बुद्धिबळधारी विचारवंत आणि पुस्तकी ज्ञानधारी तज्ज्ञ मंडळी कारखाने काढायला कधीच पुढाकार घेत नाही. मात्र कारखाना निघणार आहे अशी बातमी ऐकल्याबरोबर नोकरी मिळावी म्हणून रांगा लावायला धावतात. याला आमची शिक्षणपद्धती जबाबदार आहे. आजची शिक्षण प्रणाली म्हणजे कारकून घडवणारे आणि बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने ठरले आहेत. शाळा कॉलेज किंवा उच्च शिक्षणाचे मुख्य सूत्र ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देईल एवढे ताकदवार असायला हवे पण दुर्दैवाने तेच घडत नाही. या देशावर वसाहतवादी राज्यसत्ता चालविण्यासाठी इंग्रजांना कारकुनांची गरज होती त्यानुरूप कारकून तयार करणारी शिक्षणप्रणाली त्यांनी स्थापित केली. आम्ही इंग्रजांना घालवले पण त्यांची शिक्षणपद्धती आजतागायत कवटाळून बसलोच आहोत.\nशाळा कॉलेज शिकताना विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षण व्यवस्था या सर्वांचे मिळून अंतिम ध्येय काय असते तर विद्यार्थ्याने शिकून सवरून या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा एक हिस्सा होणे. अगदी कलेक्टर पासून चपराश्यापर्यंत कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल पण सरकारी कारकून व्हायचंय सर्वांना. नोकरी मिळवून सहाव्या-सातव्या-आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पगार उचलून स्वर्गमय जीवन जगायचे आहे सर्वांना. आहे याच आयुष्यात स्वर्गासारखे जीवन जगायला मिळाले तर मरणानंतर नरकवास मिळाला तरी चालेल पण भ्रष्टाचार घाऊकपणे करायचाच आहे सर्वांना.\nपण मुख्य प्रश्न हा की ३ टक्के नोकरीच्या जागा असताना १०० टक्के विद्यार्थ्यांना आम्ही एकाच मार्गाने ढकलत आहोत किमान ५० टक्के विद्यार्थ्यांना तरी व्यावसायिक शिक्षण द्यायला काय हरक�� आहे किमान ५० टक्के विद्यार्थ्यांना तरी व्यावसायिक शिक्षण द्यायला काय हरकत आहे याचे उत्तर कोणीच देत नाहीत.\nडिग्री घेऊन १०० पदवीधर विद्यापिठाबाहेर आलेत की त्यापैकी ३ पदवीधरांना नोकरी मिळते, ते मार्गी लागतात. उरलेले ९७ पदवीधर नोकरीच्या शोधात भटकत फिरतात. कारण १५-२० वर्षे शाळा कॉलेजात घालवूनही व्यवसाय, स्वयंरोजगार वा अन्य उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य, व्यावसायिक ज्ञान आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास यापैकी त्याच्याकडे काहीही आलेले नसते. उद्योग व्यवसाय करायचे म्हटले तर बँका कर्ज देत नाही कारण बँकेला माहीत असते हा शंभराचे साठच करणार. स्वतः डुबणार आणि सोबत बॅंकेलाही घेऊन डुबणार. म्हणून बँका टाळाटाळ करतात. जसे शेतकर्‍याला प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज देत नाकारले जाते तसेच बेरोजगारांनाही बॅंका कर्ज देण्यास अनुत्सुक असतात. कारण पदवी मिळवल्याने व्यवसायज्ञान मिळाले हे बँकेलाही मान्य नसते.\nशेवटी एक दिवस घरात खायचे वांदे पडायला लागलेत किंवा लग्नाचे वय घसरायला लागले की मग मिळेल तो रोजगार करण्याशिवाय त्या बेरोजगारासमोर गत्यंतर नसते आणि मग अशा तर्‍हेने आमच्या तरुणाईचे खच्चीकरण होते. त्यासोबतच प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर काढण्याच्या कल्पना मग केवळ वल्गना सिद्ध व्हायला लागतात.\nकौशल्य आणि राजा हरिश्चंद्र\nयासंदर्भात ‘राजा हरिश्चंद्राचे’ उदाहरण फारच बोलके आहे. विश्वामित्री कारस्थानात राज्य गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी कामधंदा करावा म्हणून राजा हरिश्चंद्र मजुरांच्या बाजारात जाऊन उभा राहिला. तुला काम काय करता येते या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना काम करण्यासाठी मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते, याला चालवायला द्यायला या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना काम करण्यासाठी मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते, याला चालवायला द्यायला राजा हरिश्चंद्रास कामच मिळेना. शेवटी स्मशानात राहून प्रेताची रखवाली करण्याखेरीज राजा हरिश्चंद्राला दुसरे कामच मिळाले नाही.\nराज्य चालविण्याखेरीज इतर कसलेच कौशल्य नसलेला राजा हरिश्चंद्र आणि प्रशासन चालविण्या खेरीज अन्य कसलेच कौशल्य अवगत नसलेला पदवीधर यांच्य��त फरक काय उरतो\nकदाचित आज जर विश्वामित्र पुन्हा एकदा भूलोकात अवतरला आणि शासकीय व प्रशासकीय मंडळींच्या स्वप्नात जाऊन त्याने त्यांची पदे व नोकर्‍या दानात मागून घेतल्या तर अंगभूत कौशल्याच्या बळावर जगतांना या तमाम पुस्तकी ज्ञानाच्या महामेरूंची गत अत्यंत दयनीय होईल. राजा हरिश्चंद्राला स्मशानात जाऊन प्रेताची राखण तरी करता आली. पण आधुनिक काळातील “राजे हरिश्चंद्र” कायम पोलिसांच्या बंदोबस्तात फिरत असल्याने त्यांना केवळ स्मशानाचे नाव ऐकवले तरी भितीपोटी भुताच्या भयाने अर्धमेले होतील. ही मंडळी भीक मागून सुद्धा जगू शकणार नाहीत, कारण शेवटी भीक मागायलाही कौशल्य आणि अनुभव लागतोच लागतो.\nहे सगळे बदलायचे असेल तर आहे त्या शिक्षणव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील आणि या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल..\nवरना कुछ नही बदलनेवाला…….. असंभव……\nमराठीत प्रतिसाद लिहिण्यासाठी येथे क्लिक करा.\nBy Gangadhar Mute • Posted in राजकारण, वाङ्मयशेती, शिक्षणपद्धती, शेतकरी संघटक\t• Tagged राजकारण, लेख, वांगमय शेती, वाङ्मयशेती, शिक्षण, शिक्षणपद्धती, शेतकरी गाथा, शेतकरी संघटक, शेती आणि शेतकरी, शेती विषयक\nएक वेळ अवश्य भेट द्या, सदस्य व्हा\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, राजकारण, रामदेवबाबा\t• Tagged आंदोलन, रामदेवबाबा\nशिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..\nशिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..\n’ हा लेख वाचून शर्मिला यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न नसून उत्तरच आहे असे मला वाटते.\nकारण जोपर्यंत मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री यात वाढ, सुधारणा होत नाही तो पर्यंत हा प्रॉब्लेम कमी होणारच नाही. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी ‘ताज्या’ हून ताजे असतात. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषीप्रधान्,अर्थव्यवस्थेचा कणा वगैरे असूनही विकसित का करू शकला नाही\nविदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे स्वीकारण्यापेक्षा देशातील लोकांना रुचेल आणि देशात ज्या शेतमालाची अधिक पैदावार होते त्यावर आधारित तंत्रज्ञान विकसित व्हायला पाहिजे. उदा.\n१) बोरावर आधारित बोरकुट\n२) लिंबावर आधारित सरबते\nया व्यतिरिक्त अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे पण या सर्व पदार्थांना देशी सुगंध हवा, तरच ते ल���कांच्या पसंतीस उतरेल.सामान्य लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारले तरच त्याची किंमतही आटोक्यात राहू शकते,वेगवेगळ्या भागात स्थानिक शेतमालाची उपलब्धता आणि त्या भागातील लोकांची रुची लक्षात घेऊन पाऊल टाकावे लागेल.\nहे सर्व उद्योग मोठ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी करून उपयोगाचे नाही कारण त्यामुळे शेतकर्‍यांना अथवा बेरोजगारांना फायदा होणार नाही.\nमागे बायोडिझेल निर्मिती बद्दल बरीच चर्चा झाली.जेट्रोपा लागवड उपयोगी ठरली असती.\nशेती विषयक तंत्रज्ञानामध्ये लहान-लहान देश पुढे-पुढे जात असताना आमचा भल्ला मोठा देश मागे-मागे का पडतो. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री अन्य देशांत स्थापित अवस्थेमध्ये वावरत असताना आम्ही या विषयात अजून पहिले पाऊल सुद्धा नीट टाकायला सुरुवात केलेली नाही. आणि आम्हाला तशी गरजही वाटत नाही. कदाचित असे तर नाही की उगीच माथापच्ची करून नवनिर्माण करत बसण्यापेक्षा इतरांनी विकसित केलेले तंत्रज्ञान चोरून-लपून मिळवायचे,त्यात जुजबी फेरबदल करायचे आणि मेड इन इंडिया असा शिक्का मारला की आम्हीही जगाच्या समांतरच आहो हे भासविण्याचा सरळसोट ‘शॉर्टकट’ आम्ही निवडलाय. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री अन्य देशांत स्थापित अवस्थेमध्ये वावरत असताना आम्ही या विषयात अजून पहिले पाऊल सुद्धा नीट टाकायला सुरुवात केलेली नाही. आणि आम्हाला तशी गरजही वाटत नाही. कदाचित असे तर नाही की उगीच माथापच्ची करून नवनिर्माण करत बसण्यापेक्षा इतरांनी विकसित केलेले तंत्रज्ञान चोरून-लपून मिळवायचे,त्यात जुजबी फेरबदल करायचे आणि मेड इन इंडिया असा शिक्का मारला की आम्हीही जगाच्या समांतरच आहो हे भासविण्याचा सरळसोट ‘शॉर्टकट’ आम्ही निवडलाय. हा माझा दावा नाही उगीच शंका आहे,परमेश्वर करो आणि माझी शंका खोटी ठरो.\nतरी एक प्रश्न कायमचा कायमच राहतो,आम्ही त्यादिशेने पावले का टाकीत नाही. जसे शर्मिला यांना वाटते तसे आमच्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही. जसे शर्मिला यांना वाटते तसे आमच्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही\nभारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे असे मी म्हणतो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो,तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणून म्हणतो.पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार,त्याच्या आधीच्यानेही क���ठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार… ही यादी किती लांब आहे देवच जाणे.\nदेशाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून स्वयंप्रेरणेने ‘भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे’ असे ज्याला वाटते त्याच्या वैचारिक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटत असते..\n“कृषीक्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा” मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा ‘अर्थव्यवस्थेचा कणा’ शोधायचा प्रयत्न करतो परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा दिवाळीचा सन म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पच ना तिथे तर ह्या ‘कण्या’पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्त्व खाऊन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या ‘अर्थव्यवस्थेच्या कण्याला’ मिळताना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.\nमग ज्या देशात शेतीक्षेत्र एवढे दुर्लक्षित असेल त्या देशात स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री सारख्या इंडस्ट्रीज कशा उभ्या राहतील. या ठिकाणी एखाददुसरे किंवा तुरळक उदाहरण नव्हे तर व्यापकतेने देशातील ८० % जनतेचा विचार करावा लागेल. कारण पाचपन्नास युनिट उभारल्याने देशाचा प्रश्न सुटणार नाही.\nत्याशिवाय अशी प्रक्रिया युनिट्स उभारायला स्किल्,कौशल्य,व्यावसायज्ञान,अनुभव,आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ लागेल. आमच्याकडे मनुष्यबळ सोडलं तर बाकी गोष्टींचा प्रचंड दुष्काळ आहे. मनुष्यबळ आहे पण त्यात बुद्धिबळ कमी आणि बाहूबळ जास्त आहे. जे काही बुद्धिबळ आहे त्यात व्यवहारज्ञान/व्यावसायिक ज्ञान कमी आणि पुस्तकी किंवा कारकुनी ज्ञान जास्त आहे. म्हणून कारखाने काढायला कोणी समोर येत नाही पण कारखाना निघणार म्हटल्यावर रांगा लागतात. याला आजचे युवक अजिबात जबाबदार नाहीत,असलोच तर आम्ही प्रौढ मंडळी जबाबदार आहोत. आमची शिक्षणपद्धती जबाबदार आहे.आजची शिक्षण प्रणाली म्हणजे कारकून घडवणारे आणि बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने ठरले आहेत.शाळा कॉलेज किंवा उच्च शिक्षणाचे मुख्य सूत्र ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देईल एवढे ताकदवार असायला हवे.याबाबतीत वैद्यकीय शिक्षणाचा ‘मॉडेल’ म्हणून उपयोग होऊ शकतो.मला वाटते की कदाचित ‘डॉक्टर’ हा एकमेव विद्यार्थी असावा ज्याच्यामध्ये डिग्री हाती पडताक्षणीच आपले आयुष्य स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास आलेला असतो. बाकी क्ष���त्रासाठी आपण एवढी आत्मविश्वास देणारी शिक्षणप्रणाली जर अमलात आणली तर आज गंभीर वाटणारे प्रश्न अत्यंत सुलभ होऊ शकतात.दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.\nया देशावर वसाहतवादी राज्यसत्ता चालविण्यासाठी इंग्रजांना कारकुनांची गरज होती त्यानुरुप कारकून तयार करणारी शिक्षणप्रणाली त्यांनी स्थापित केली.आम्ही इंग्रजांना घालवले पण त्यांची शिक्षणपद्धती आजतागायत कवटाळून बसलोच आहोत.\nशाळा कॉलेज शिकताना विद्यार्थी,त्याचे पालक,शिक्षण व्यवस्था या सर्वांचे मिळून अंतिम ध्येय काय असते,त्याने शिकून सवरून या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा एक हिस्सा होणे.अगदी कलेक्टर पासून चपराश्यापर्यंत कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल पण सरकारी कारकून व्हायचं.३ % नोकरीच्या जागा असताना १०० % विद्यार्थ्यांना आम्ही एकाच मार्गाने ढकलतो.किमान ५० % विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायला काय हरकत आहे\nयासंदर्भात ‘राजा हरिश्चंद्राचे’ उदाहरण फारच बोलके आहे. राज्य गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी कामधंदा करावा म्हणून राजा हरिश्चंद्र मजुरांच्या बाजारात जाऊन उभा राहिला.तुला काम काय करता येते या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते,याला चालवायला द्यायला या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते,याला चालवायला द्यायला. राजा हरिश्चंद्रास कामच मिळेना. शेवटी स्मशानात राहून प्रेताची रखवाली करावी लागली.\nराज्य चालविण्याखेरीज इतर कसलेच कौशल्य नसलेला राजा हरिश्चंद्र आणि प्रशासन चालविण्या खेरीज कसलेच कौशल्य अवगत नसलेला पदवीधर यांच्यात फरक काय उरतो\nडिग्री घेऊन १०० विद्यार्थी बाहेर आले की त्यात ३ लोकांना नोकरी मिळते,ते मार्गी लागतात.उरलेले ९७ नोकरीच्या शोधात भटकत फिरतात. कारण १५-२० वर्षे शाळा कॉलेजात घालवूनही व्यवसाय,स्वयंरोजगार वा अन्य उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य,व्यावसायिक ज्ञान आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास यापैकी त्याच्याकडे काहीही आलेले नसते. उद्योग व्यवसाय करायचे म्हटले तर बँका कर्ज देत नाही कारण बँकेला माहीत असते हा शंभराचे साठ करणार. म्हणून बँका टाळाटाळ करतात.पदवी मिळवल्याने व्यवसायज्ञान मिळाले हे बँकेलाही मान्य नसते.\nशेवटी एक दिवस घरात खायचे वांदे पडायला लागलेत किंवा लग्नाचे वय घसरायला लागले की मग मिळाला तो रोजगार करण्याशिवाय गत्यंतर नसते आणि आमच्या तरुणाईचे खच्चीकरण होते.त्यासोबतच असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर काढण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरते.\nहे सगळे बदलायचे असेल तर आहे त्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील आणि या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल..\nवरना कुछ नही होनेवाला…… असंभव….\nBy Gangadhar Mute • Posted in राजकारण, शेतकरी गाथा, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\t• Tagged राजकारण, ललित, लेख, शेतकरी गाथा, शेती आणि शेतकरी, शेती विषयक\nविषय : शेतातील विजेच्या बिलाची थकबाकी.\nसंदर्भ : भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे निवडणुकपूर्व जाहीरनामे.\nअर्जदार : समस्त शेतकरी, महाराष्ट्र\nवरील संदर्भांकित विषयाचे अनुषंगाने महाराष्ट्रातील समस्त शेतकरी आपले लक्ष वेधू इच्छिते की, ज्या शेतकर्‍यांकडे शेतातील मोटारपंपाचे विजेचे बील थकित आहे त्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी संबंधित म.रा.वीज वितरण कंपनी मर्या. “महावितरण” कडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.\nमागील विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपर्यंत, या राज्यातले शेतकरी शेतातील मोटारपंपाची वीजबिले नियमितपणे भरत होते. शेतकर्‍यांनी विजेची बिले माफ करावी किंवा शेतीला फुकट वीज द्यावी अशी मागणीही केलेली नव्हती. असे असतानाही आपल्या पक्षाने आणि आपल्या सहकारी पक्षाने सवंग लोकप्रियतेसाठी व निवडणुकीत भरघोस यश मिळविण्यासाठी पक्षाच्या जाहीरनाम्यात “आमचा पक्ष निवडून आल्यास शेतीस विनामूल्य वीज” देण्याचे जाहीर केले होते.\nपण बहुमत मिळून सत्ताप्राप्ती होताच आपला पक्ष आणि आपले सरकार यांनी शब्द फिरवला आणि महाराष्ट्रीय शेतकर्‍यांचा विश्वासघात केला.\nउणेपुरे अर्धशतक एवढा प्रदिर्घ काळ सत्तेत असणार्‍या जबाबदार पक्षाने, न पाळता येणारी वचने देणे किंवा दिलेली वचने न पाळणे हे शोभादायक नाही, असे शेतकर्‍यांना वाटत आहे.\nदिलेल्या शब्दाला जागून शेतीला मोफत वीज पुरवठा करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असून त्यापासून पाठ फिरविण्याची शासनाची विश्वासघाती वृत्ती आणि कृती आम्ही शेतकरी खपवून घेऊ शकत नाही.\nतसेही मागील वर���षीपासून शेतावरील मोटारपंप बंदच आहेत. जुलै २०१० पर्यंत विहिरीत पाणीच नव्हते आणि जुलै २०१० नंतर निसर्गानेच एवढा पाऊस दिला की मोटारपंप सुरू करायची गरजच पडली नाही. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि किमान रबी पिके तरी घेऊन नुकसान काही अंशी भरून काढायचे म्हटले तर विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी संबंधित म.रा.वीज वितरण कंपनी मर्या. “महावितरण” कडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.\nसबब आपण योग्य ती कारवाई करून वीजबीलांचा प्रश्न मार्गी लावाल, हि अपेक्षा.\nदिनांक : १५-१०-२०१० – समस्त महाराष्ट्रीय शेतकरी\nम.रा.वीज वितरण कंपनी मर्या. “महावितरण”\nमहोदय, शेतीची वीजबिले भरण्याची जबाबदारी सबंधित शेतकर्‍यांची नसून शासनाची आहे. त्यामुळे वीजबिले शेतकर्‍यांकडे न पाठवता शासनाकडे पाठवावीत. तसेच विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा आततायीपणा करू नये कारण वीजबिले थकली असल्यास त्याचे उत्तरदायित्व शेतकर्‍यांचे नसून शासनाचे आहे, हे लक्षात घ्यावे.\nदिनांक : १५-१०-२०१० – समस्त महाराष्ट्रीय शेतकरी\nBy Gangadhar Mute • Posted in पत्र, राजकारण, शेती विषयक\t• Tagged मुख्यमंत्र्यांना पत्र., राजकारण, ललित, लेख, शेती विषयक\nनाकानं कांदे सोलतोस किती\nनाकानं कांदे सोलतोस किती\nतुझा अभ्यास किती, तू बोलतोस किती\nनाकानं कांदे सोलतोस किती\nतुझी नशा किती, तू डोलतोस किती\nनाकानं डांगरं तोलतोस किती\nतुझा व्यायाम किती, तू पेलतोस किती\nनाकावर भेद्रं झेलतोस किती\nतुझी मेहनत किती, तू राखतोस किती\nनाकानं टेंभरं चाखतोस किती\nतुझे योगदान किती, तू लाटतोस किती\nनाकानं गाजरं वाटतोस किती\nतुझी सत्ता किती, तू येलतोस किती\nनाकानं आलू छिलतोस किती\nतुझी भूक किती, तू गिळतोस किती\nअभयानं जनता पिळतोस किती\nटेंभरं = टेंभुर्णीचे फ़ळ.\nराखणे = रखवाली करणे या अर्थाने.\nBy Gangadhar Mute • Posted in नागपुरी तडका, राजकारण, विनोदी\t• Tagged कविता, नागपुरी तडका, विनोद, Poems, Poetry\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ………..||धृ||\nआम्हीबी हकदार रे ………..||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ………..||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ………..||३||\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, राजकारण, लावणी, शेतकरी गीत\t• Tagged कविता, राजकारण, शेतकरी गाथा, शेतकरी गीत, My Blogs, Poems, Poetry\nराजकर्‍यांनो जनतेसाठी एवढे ध्यानी घ्यावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…\nअकबर होता, जुलूम होता, अन सुलतानी सत्ता\nखुशालचेंडू मजेत होते, घामाची हालत खस्ता\nकाय निराळे आज भासते, तितुकेची सांगावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…\nइंग्रज होते, लुटत होते, येथील कच्च्या माला\nपक्का करूनी, चौपट दामा, विकत ग्राहकाला\nकाय निराळे आज आढळे, तितुकेची बोलावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…\nरेल्वे आली, विमान आले, आले शाळा-रस्ते\nकोर्ट-कचेर्‍या अन नोकर्‍या, त्याही गोर्‍या हस्ते\nकाय निराळे तुम्ही घडवले, तितुकेची हाकावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे ..\nटीव्ही आली, संगणक आले, आली कॉटन-बीटी\nइलेक्ट्रॉनने झेप घेतली, तुमचे योगदान किती\nकाय निराळे तुम्ही मढवले, तितुकेची सांगावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…\nस्वदेशी ते काय उरले, बघा काढुनी बुरखा\nदिवे तुम्ही किती लावले, अभयाने दावावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…\nचंद्रास ग्रासताना अंधार घोर झाला\nसंधी चिकार येता तारा मुजोर झाला\nआमंत्रणे मिळाली त्या सर्व मूषकांना\nपंक्तीस साह्य व्हावे बोक्यास पोर झाला\nआता दह्यादुधाला कान्हा नशीब नाही\nहंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला\nटाळूवरील लोणी खायांस गुंतला जो\nसत्कार पात्र तोची मशहूर थोर झाला\nप्रेमात वारसाच्या स्वहिता भुलून गेला\nनात्यास भार होता स्वजनात चोर झाला\nयावे तसेच जावे ना अभयदान कोणा\nमृत्यू समीप येता भक्तीविभोर झाला\n(वृत्त – आनंदकंद )\nनेतागिरी एक बिनाभांडवली धंदा\nमला कोणी जर “उद्योग-व्यवसाय” कोणता करावा असा प्रश्न विचारला तर मी बिनदिक्कतपणे आमच्यासारखे राजकारणात या असे ठामपणे उत्तर देत असतो. आणि का देवू नये राजकारणात घुसून नेता बनण्याएवढा सहज सोपा बिनभांडवली धंदा दुसरा कोणता असेल तर या भारतवर्षातील कोणत्याही मनुष्यप्राण्याने मला सप्रमाण सिद्ध करून दाखवावे. कोणी सप्रमाण सिद्ध करून दाखवल्यास मी त्यांची जाहीरपणे वांगेतुला किंवा कांदेतुला करून त्यांचा यथोचित सत्कार करायला केव्हाही तयार आहे.\nमी “राजकारणात या” असा सल्ला देतो त्यामागे ठोस कारणे आहेत. अन्य कोणताही व्यवसाय करायचा म्हटले की भांडवल लागते, कला-कौशल्य लागते, मोक्याच्या ठीकाणी जागा लागते, नोकरी करायची तर तत्सम शिक्षण लागते, डोनेशनसा���ी पैसा लागतो.शेती करायची तर जमीनजुमला लागते, कष्ट उपसायची तयारी लागते. वगैरे-वगैरे……..\nआमच्या व्यवसायात उलट आहे. इथे काय लागते यापेक्षा काय नको हीच यादी फ़ार मोठ्ठी लांबलचक असते. अगदी मारूतीच्या शेपटीपेक्षाही लांब.\nपण आपण मात्र येथे किमान काय लागते फ़क्त याचीच यादी करू.\n१) पाच मीटर खादीचे कापड खरेदी करण्याएवढे एवढे भांडवल पुरेसे ठरते. (ती सुद्धा विकत न घेता अवांतर मार्गाने हडपून मिळविली असेल तर फ़ारच उत्तम.) पण तेवढेही भांडवल नसेल तरी नाउमेद होण्याचे कारण नाही. आजकाल बिनाखादीने सुद्धा हा व्यवसाय करता येतो. फ़क्त यशाचा मार्ग जरा लांब पडतो एवढेच.\n२) कातडी किमान गेंड्यासारखी तरी जाड असावी.\n३) आंधळ्या भिकार्‍याच्या ताटात एक रुपया टाकल्याचा आभास निर्माण करुन चार आणे टाकून बारा आणे उचलून घेता यायला हवे.\n४) प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाता यायला हवे.\n६) सरड्यासारखे रंग बदलता यायला हवेत.\n७) जेथे तेथे आपलेच घोडे दामटता यायला हवे.\nआता मुख्य प्रश्न राहिला शैक्षणिक पात्रतेचा.\nशैक्षणिक पात्रता काय असावी हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो.\nमी आणि माझा जिवलग मित्र श्याम, आम्ही दोघेही मॅट्रीकमध्ये असतानाची गोष्ट. पहिल्याच वार्षीक परिक्षेत श्याम मेरिट मध्ये पास झाला आणि पुढील शिक्षणासाठी शहरात निघून गेला.\nमी मात्र मराठी हा एकमेव विषय कसाबसा काढू शकलो.पुढे अनेक वर्ष मी आणि मॅट्रीक दोघेही कट्टर जिवलग मित्र बनलो. आम्हाला एकामेकावाचून करमेचना. मग मी चक्क पंचवार्षिक योजना राबविली मॅट्रीक मध्ये. पाच वर्षानी मात्र कसाबसा पास झालो एकदाचा.\nवडीलांनी माझ्यातल्या गुणवत्तेविषयी निदान करून पुढारी/नेता बनण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले “तू व्यापारी बनेगा ना किसान बनेगा, पुढारी की संतान है तू इस देशका भविष्य बनेगा.”\nमला त्यांचा सल्ला आवडला आणि घुसलो एकदाचा राजकारणात. चढत्या क्रमाने घवघवीत यश मिळत गेले. शिक्षणसंस्था काढल्यात, सहकारी कारखाने काढलेत.\nआता पाच वर्षाच्या काळात माझा मानमरातब खूपच वाढत गेला. आता मला कोणी रावसाहेब म्हणतात, कोणी बापुसाहेब म्हणतात तर कोणी दादासाहेब.\nआणि हो मुख्य गोष्ट राहूनच गेली.\nश्याम आला होता. हातात एम. एससी,बी.एड,पी.एच.डी अशा पदव्यांची पुंगळी घेऊन माझ्या शाळेत नोकरी मागायला. म्हटले जागा निघेल तेव्हा रितसर अर्ज कर. सध्या शाळेचे बांधकाम सूरू आहे. खुप खर्चिक काम आहे ते. त्या कामाला निधी लागतो. शाळेतील मुले ही देशाचे भविष्य आहेत.त्यांच्यासाठी सुखसोई उपलब्ध करून देणे माझे परमकर्तव्य आहे त्यासाठी निधी लागतोच. त्याविषयी तू माझ्या पी.ए सोबत बोलून घे. काम कसे रितसर, कायदेशीर व्हायला नको का\nमुलाखतीच्या दिवशी आला होता श्याम इंटरव्ह्यू द्यायला आणि मी होतो इंटरव्ह्यू घ्यायला …….\n(लेख काल्पनिकः लेखातील व्यक्तीरेखेशी कुणाची जीवनरेखा जुळतांना दिसली तर तो निव्वळ योगायोग मानावा.)\nBy Gangadhar Mute • Posted in राजकारण, वाङ्मयशेती, विडंबन, विनोदी, शेतकरी गाथा, शेती विषयक\t• Tagged ललित, लेख, विडंबन, विनोद, विनोदी, शेती आणि शेतकरी\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्य��वर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – भाग १\nधोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मु���्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/national-testing-agency/", "date_download": "2021-07-26T20:27:16Z", "digest": "sha1:JOIYDKBYOGY2ILC5NGYD2GHIM6I4WQTA", "length": 26109, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "National Testing Agency – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on National Testing Agency | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माह��ती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जख��ी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री ���्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nJEE Main 2021 April Exam Postponed: एप्रिल महिन्यात होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलली\nJEE Main 2021 Correction Window आजपासून खुली, 30 जानेवारी पर्यंत jeemain.nta.nic.in वर ऑनलाईन अर्जात करता येणार 'हे' बदल\nUGC-NET Admit Card 2020: यूजीसी नेट परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी; ugcnet.nta.nic.in वरुन कसे कराल डाऊनलोड\nNEET Exams 2020: आज होणार नीट परिक्षा, देशात 15 लाख तर महाराष्ट्रात 2.3 लाख परिक्षार्थींसाठी काय असतील सुविधा पाहा\nJEE Exams: भंंडारा, गडचिरोली मध्ये पुर पण विदर्भात जेईई परिक्षा पुढे ढकलणार नाही- मुंंबई उच्च न्यायालय नागपुर खंंडपीठ\nJEE Mains 2020 Exams: कोरोनाच्या सावटाखाली आजपासून देशभरात जेईई मुख्य परीक्षेला सुरूवात\nNEET, JEE 2020: ' लाखो विद्यार्थ्यांनी 24 तासांत अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड याची अर्थ विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा हवी' - केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल\nJEE, NEET Exam 2020: विद्य��र्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी जेईई, नीट परीक्षा आवश्यक- एनटीए\nNEET 2020 Exam: 13 सप्टेंबर रोजी होणार 'नीट' परीक्षा; ntaneet.nic.in वर लवकरच जारी होईल Admit Cards\nJEE, NEET Exams 2020 घेण्याबाबत HRD Ministry ने बनवली खास समिती; उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश\n jeemain.nic.in वर असा तपासा तुमचा निकाल\nNEET 2020 Registration: MBBS आणि BDS कोर्ससाठी आवश्यक 'नीट' परीक्षा ऑनलाईन रजिस्ट्रेशन आजपासून होणार सुरू; ntaneet.nic.in वर करा ऑनलाईन अर्ज\nNEET Exam Pattern 2020: मेडिकल कॉलेज प्रवेश मिळण्यासाठी जाणून घ्या 'नीट' परीक्षा फॅक्टर\nNEET-UG Exams 2019 : 7 डिसेंबरपर्यंत प्रवेशअर्ज भरण्याची विद्यार्थ्यांना मुभा\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषय�� विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/leopard-death/", "date_download": "2021-07-26T21:10:15Z", "digest": "sha1:CCHLEBUN3HWUQUACCK3TWYWADQXZQHJL", "length": 12512, "nlines": 108, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "घरात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू – आपले पर्यावरण", "raw_content": "\nबातम्या / विशेष वृत्त\nघरात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू\nरत्नागिरी, (आरकेजी) : घरात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले खरे, परंतु काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तीन ते चार दिवस उपाशी असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. गुहागर तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोड़े यांच्या घराच्या पड़वीत बिबट्या शिरला होता.\nपहाटे कोणीतरी मोठ्याने ओरडत असल्याचा आवाज रमेश यांना ऐकू आला. ते बाहेर आले. मात्र घराच्या पडवीत आल्यावर त्यांना बिबट्या बसलेला दिसला. त्यांनी लगेचच घराचा दरवाजा बंद केला आणि इतरांना सांगितले. वन विभाग व पोलिसांना कळवल्यानंतर दोन्ही विभाग घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. बिबट्या घरात शिरल्याची वार्ता गावात पसरली. बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. मात्र हा बिबट्याचा बछडा यावेळी खूप थकला असल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. पाच ते सहा महिन्यांची मादी बिबट्या होती.\nअभिनेत्री रविना टंडन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या “उद्यान राजदूत”\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nमहिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे टेंभा गावातील सहा खेड्यांसाठी फायदेशीर पाणी पुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन\nNext story दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांना तरुणांकडून जीवदान\nPrevious story पर्यावरण रक्षणासाठी सर्वात मोठी हरित सेना महाराष्ट्रात उभी राहणार : मुनगंटीवार\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वार�� साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/01/Patients-die-due-to-negligence-of-doctors-AIKSs-indefinite-holding-agitation-started.html", "date_download": "2021-07-26T18:56:29Z", "digest": "sha1:WWBDSFERENEY26GGJKWMY5XIX5QDLVMC", "length": 14636, "nlines": 79, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "आंबेगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णांचा होतेय मृत्यू; किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome आरोग्य ग्रामीण निदर्शने आंबेगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णांचा होतेय मृत्यू; किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु\nआंबेगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णांचा होतेय मृत्यू; किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु\nजानेवारी २१, २०२१ ,आरोग्य ,ग्रामीण ,निदर्शने\nकिसान सभेचा आरोप : तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आजपास��न बेमुदत धरणे आंदोलन सुरू\nआंबेगाव (पुणे) : तळेघर ता. आंबेगाव येथील आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही व तालुक्याच्या ठिकाणी पाठवताना वाटेतच काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्राची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.\nआंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा खोऱ्यांचा प्रदेश आहे. भिमाशंकर, पाटण व आहुपे, आसाणे ही गावे अत्यंत डोंगर दऱ्यांत वसलेली आहेत. या भागातील रोजगाराच्या पश्नाबरोबरच आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. आरोग्याचा प्रश्न मिटावा म्हणून तळेघर, तिरपाड, अडिवरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु आरोग्य केंद्राच्या आरोग्य केंद्राच्या गचाळ कारभारामुळे स्थानिक कष्टकरी, आदिवासी बांधवांचे प्राण गेलेले आहेत व पुढे ही जात राहतील, रुग्णांवर नीट उपचार न झाल्याने त्यांना अनेक वेळा खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागतात. दवाखान्यात डॉक्टर असूनही नसल्यासारखे चित्र आहे, असा आरोप किसान सभेचे सचिव अशोक पेकारी यांनी केला आहे.\nतर आम्ही प्रतिबंधक उपचार रुग्णांना देतो. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी डॉक्टरांना निवासस्थाने नाहीत. पदे रिक्त आहेत. तसेच रुग्णांना प्रतिबंधक उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात दिले जातात. परंतु अतिदक्षता गरज असल्याने रुग्णांना रेफर केले जात असल्याचे डॉ. बिरारी म्हणाले.\nतर किसान सभेच्या शिष्टमंडळाला तालुका अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी दि. ३१ डिसेंबर २०२० लेखी देऊनही डॉक्टर उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे किसान सभेने म्हटले आहे.\nकिसान सभेने केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :\n◆ तळेघर येथे निवासी डॉक्टर असावेत.\n◆ तळेघर येथे मूळ नियुक्तीस असलेले डॉ. उभे यांना त्यांच्या मूळ जागी आणावे. तसेच तळेघर येथे दोन डॉक्टर असावेत, त्यातील किमान एक डॉक्टर निवासी असावे.\n◆ डॉ. बिरारी हे दोन मृत्यूस जबाबदार आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व तोपर्यंत त्यांना निलंबित करावे.\n◆ डॉ. बिरारी यांच्या विविध तक्रारी मांडून ही त्यांची दखल न घेणाऱ��या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी.\nधरणे आंदोलनाच्या वेळी अशोक पेकारी, राजू घोडे, कृष्णा वडेकर, सुभाष भोकटे, देविका भोकटे, रामदास लोहकरे, अशोक जोशी, दत्ता गिरंगे, नंदा मोरमारे, मच्छिंद्र वाघमारे, राजू ईष्टे, ज्ञानेश्वर मेमाणे, सुनील पेकारी, कुंडलिक केंगले, अशोक पारधी, महेश गाडेकर हे उपस्थित होते.\nTags आरोग्य# ग्रामीण# निदर्शने#\nat जानेवारी २१, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags आरोग्य, ग्रामीण, निदर्शने\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/11/blog-post_20.html", "date_download": "2021-07-26T21:14:16Z", "digest": "sha1:GV2Q6TZUZLWN5HKPZA6QNR3DBGNXPRMA", "length": 13193, "nlines": 287, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: स्टार माझा स्पर्धा", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nस्टार माझाने घेतलेल्या स्पर्धेत या वेळी या ब्लॉगचा समावेश रिमार्केबल पार्टिसिपेशन या यादीत केला आहे. म्हणजे उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले आहे. त्याबद्दल मी मला ज्यांनी ज्यांनी प्रोत्साहन दिले त्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. स्टार माझाने घेतलेल्या या स्पर्धेसंबंधी व्यक्त केलेले विचार आणि विजेत्यांची यादी खाली दिली आहे.\n ‘ब्लॉग माझा-०९’ स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद, आशय, मांडणी, कल्पकता यांनी समृद्ध ब्लॉग पाहून पहिली प्रतिक्रिया हीच होती....ऑसम मराठीत...भयंकर सुंदर मराठी ब्लॉगॉस्फिअर केवळ आहेच असं नाही, तर ते विस्तारतंय, समृद्ध होतंय आणि त्याची व्याप्ती महाराष्ट्रातपुरताच नाही तर, जगभर आहे. हेच या स्पर्धेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय.\nमुंबई-पुणे, नगर, नागपूर ते बेंगलोर आणि यु.ए.ई ते यु.एस.ए अशा सर्व ठिकाणांहून या स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या. यात जसे नवखे ब्लॉगर आहेत, तसे मुरलेलेही. पंचविशी-तिशीचे आहेत, तसेच पासष्ठीचेही. अहो, मधुसुदन काळे यांचा www.sobati-vileparle.blogspot.com हा तर काही आजोबा मंडळींनी एकत्रितरित्या सुरू केलेला ब्लॉ��ही स्पर्धेसाठी आला. इतकंच काय, पण पोलिस, क्राईम यांना वाहिलेला, व्यंगचित्रांना वाहिलेला असेही ब्लॉग या स्पर्धेसाठी आले. म्हणजेच, मराठी ब्लॉगॉस्फिअर असं विविधतेनं नटलेलं आहे. व्यक्ती ते समष्टी सर्वांना सामावणारं असं हे ब्लॉग नावाचं माध्यम. मराठीच्या जागतिक पातळीवरील प्रसारासाठीही याचा मोठा उपयोग आहे. याचीच दखल घेऊन ‘स्टार माझा’नं ही खास मराठी ब्लॉगर्ससाठी ही स्पर्धा सुरू केली. यंदा या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे. मागील वर्षी प्रमाणेच या वेळीही संगणक तज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी ब्लॉग्जच्या परिक्षणाचं अवघड काम आनंदानं स्वीकारलं. त्यांनी निवडलेल्या पहिल्या तीन आणि उत्तेजनार्थ दहा ब्लॉगर्स आणि त्यांच्या ब्लॉग्जना आम्ही प्रसिद्ध करत आहोत. दोन्ही कॅटेगरीजमध्ये क्रम महत्वाचा नाही.\nसर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि हो, ज्यांचे ब्लॉग्ज या स्पर्धेत निवडले जाऊ शकले नाहीत, त्यांनी प्लीज प्लीज प्लीज आपले ब्लॉगिंग व्रत सोडू नये. कारण, पुढच्या वर्षी पुन्हा आहेच ‘स्टार माझा’ची स्पर्धा...... ‘ब्लॉग माझा’\nबाकीच्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि स्टार माझा, श्री अच्युत गोडबोले आणि श्री.प्रसन्न जोशी यांचे मनःपूर्वक आभार\nमन:पूर्वक अभिनंदन व अनेक शुभेच्छा\nस्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक अभिनंदन\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आ���ि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nआयुधे, औजारे आणि यंत्रे - (भाग १ -४)\nभुताटकीचा सोहळा - हॅलोविन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/inhaling-hot-water-steam-can-kill-corona-virus-fact-check/", "date_download": "2021-07-26T21:04:51Z", "digest": "sha1:FGJUVIIPFDENDACFFJSSW4LFQ3KHRDDJ", "length": 13805, "nlines": 93, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "‘गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस १०० टक्के नष्ट होतो’ दाव्यात किती तथ्य? | CheckPost मराठी", "raw_content": "\n‘गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस १०० टक्के नष्ट होतो’ दाव्यात किती तथ्य\nकोरोना व्हायरस तयार करून चीनला विकला म्हणून बोस्टन विद्यापीठाच्या एका प्रोफेसरला FBI ने अटक केलीय असे लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्येच ‘गरम पाण्याची वाफ इनहेलेशन केल्यामुळे कोरोना विषाणूचे प्रमाण १०० टक्के नष्ट होते.’ असा दावा केलाय.\n‘महत्वाची माहिती: शेवटी एफबीआयने बोस्टन विद्यापीठाच्या एका प्रोफेसरला अटक केली, जो वूहानमधील चीनी विद्यापीठ आणि संशोधन प्रयोगशाळेच्या संदर्भात होता आणि त्याला चीनने जबरदस्त पैसे दिले होते.\nआता कोरोना व्हायरस हा बायो ऍटॅक नियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि तो चीनने आयोजित केला आहे. एका चीनी तज्ज्ञाने रहस्य सांगितले आहे की गरम पाण्यामधून वाफेचे इनहेलेशन केल्यामुळे कोरोना विषाणूचे प्रमाण १०० टक्के नष्ट होते. जरी व्हायरस नाक, घसा किंवा फुप्पुसात शिरला तरी, कोरोना व्हायरस गरम पाण्याच्या वाफेवर उभे राहू शकत नाही.\nकृपया ही माहिती सर्वांना द्या.’\nही अशी माहिती असलेली एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असल्याची माहिती ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण सागर यांनी ‘9172011480’ या ऑफिशियल व्हॉट्सऍप नंबरवर दिली.\nव्हायरल पोस्टमध्ये दोन वेगवेगळे दावे आहेत.\n‘चीनला कोरोना व्हायरस बनवून देण्याच्या आरोपाखाली FBI ची बोस्टन विद्यापीठाच्या फ्रोफेसरला अटक’ या शीर्षकाखाली व्हायरल दाव्यातील पहिल्या भागाचे फॅक्टचेक ‘चेकपोस्ट मराठी’ने दुसऱ्या एका बातमीत केले आहे ते आपण ‘येथे’ वाचू शकता.\nराहिला भाग दुसऱ्या दाव्याचा तर याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही ‘can water steam inhalation kill corona virus’ असे कीवर्ड्स वापरून गुगल सर्च केलं.\nसर्च रिझल्टमध्ये आम्हाला आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे एक न्यूज आर्टिकल सापडले.\nयामध्ये त्यांनी ‘लसूण, आले, लाल मिरची, चहापत्ती, न��लगिरी कडुनिंब अथवा तेल यांपैकी काहीही टाकून किंवा तसेच गरम पाण्याची वाफ घेतल्यास श्वसनासंबंधी त्रासदायक ठरणारे विषाणू जसे की कोरोना, इंफ्ल्यूएन्झा, ह्रीनोव्हायरस वगैरे मरून जातात’ असे दावे असणाऱ्या पोस्टचा पडताळा केलेला आहे.\nयात त्यांनी केलेल्या संशोधनानुसार ते असे सांगत आहेत की अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) किंवा जागतिक आरोग्य संघटना (WHO) या दोन्ही संस्था अशा कुठल्याही वाफेच्या उपचार पद्धतीला दुजोरा देत नाहीत. या अशा वाफेच्या इलाजाची कुठलीही वैज्ञानिक चाचणी झाली असल्याचे ऐकिवात नाही असे CDCने रॉयटर्सने म्हंटले आहे.\nकाही संशोधनांच्या आधारे रॉयटर्सने एवढेच सांगितले आहे की इतर महत्वाच्या औषधींच्या जोडीला वाफ घेतल्याने जास्तीत जास्त सर्दी तापासारख्या आजारांवर काहीसा फरक पडू शकतो पण सर्दी ताप पूर्णपणे बरे होण्यासाठी निव्वळ वाफ घेण्याचा मार्ग प्रभावी नाही असे शास्त्रीय अभ्यासातून समोर आलेले आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस १०० टक्के नष्ट होत असण्याचा दावा निराधार असल्याचे स्पष्ट झाले. प्रमाणापेक्षा जास्त गरम पाण्याची वाफ घेतल्याने त्वचेला आणि अंतर्गत नाजूक अवयवांना सुद्धा ईजा पोहचू शकते.\nहेही वाचा: गरम पाणी किंवा कडक ऊन कोरोना व्हायरस पासून वाचवू शकत असल्याचे दावे खोटे\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nकोरोनाद्व��रे बायोअटॅक करण्यासाठी चीनला मदत केली म्हणून FBI ची प्रोफेसरला अटक\n[…] तथ्य आहे हे आपण चेकपोस्ट मराठीच्या ‘या’ बातमीत वाचू […]\nनानावटी हॉस्पिटलमधील तज्ज्ञांच्या नावे व्हायरल होतायेत कोव्हीड१९ वरील घरगुती नुस्खे\n[…] पडताळणी करून झालेली आहे. ती आपण ‘येथे‘ वाचू […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://emuktagiri.in/category/desh-videsh", "date_download": "2021-07-26T20:40:18Z", "digest": "sha1:MWGYEV4OTCFPLQNJ3TO2A4K2BYUNGREP", "length": 17762, "nlines": 145, "source_domain": "emuktagiri.in", "title": "DESH-VIDESH- Dainik Muktagiri", "raw_content": "\nकराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार\nसातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\n1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nवरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी\nकोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता\nमहाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल\nजात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर\nहेअर कलर करताय, घ्या ही काळजी\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nश्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा\nवडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार\nग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान\nतांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...\nपाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nकोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संबंधी उपाययोजना करा : आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम\n'तू सौभाग्यवती हो' मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न - विवाह सप्ताह विशेष\nकोरोनाचे राजकारण करणाऱ्या पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही\nउच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार माण कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्या विविध उपाययोजना\nभेंडी व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून साडे पंधरा लाखाची खंडणी उकळली\nसातारा जिल्हा बँकेकडून म्हसवड कोविड सेेंटरला पहिले व्हेंटिलेटर बायपॅप मशीन\nआमदार महेश शिंदे उभारताहेत मतदारसंघातील तिसरे कोविड हॉस्पिटल\nकृष्णा हॉस्पिटलने दुसऱ्या लाटेतही पूर्ण केले कोरोनामुक्तीचे सहस्त्रक\nमनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी पुन्हा स्व खर्चाने केले जीवनावश्यक वस्तूचे वाटप\nसह्याद्रि हॉस्पिटल पुन्हा एकदा कोविड लसीकरणासाठी सज्ज\n‘कृष्णा नर्सिंग’च्या २३३ विद्यार्थी-विद्यार्थीनींची लिलावती व अंबानी हॉस्पिटलमध्ये निवड\nविदेशी प्रजातीचे कासव ढेबेवाडी खोऱ्यात आढळले\nमनसेच्या मागणीने पवनचक्की कंपन्यांना जाग; पाटण तालुक्यात आले पहिले व्हेंटीलेटर युनिट\nविटा नगरपरिषदेच्या जीवनधारा कोविड सेंटरची विनाकारण बदनामी\nवैद्यकीय व्यवसायात सेवाभावाला मोठे महत्व : खासदार पाटील\nपवनचक्की कंपन्यांनी पुढाकाराने कोविंड सेंटर उभारावे: गोरख नारकर\nसातारा जिल्हा कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विश्वजित राजुरकर बिनविरोध\nरासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या\nखटाव तालुक्यातील ७१ गावांत विलगीकरण कक्ष सुरू\nवाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत बाधित रुग्णांवर केला खर्च\nतारळे येथे 103 किलो जिलेटीनच्या कांड्या हस्तगत; जिल्हा विशेष शाखेची कामगिरी: बोलेरो कार जप्त\nमाणमधील 16 गावातील शेतीसाठी टेंभूचे पाणी येईपर्यंत लढा सुरूच\nरॉयल कारभार ग्रुप कडून कोरोना बाधित रुग्णाला मोफत जेवण\nश्री मळाई देवी पतसंस्थातर्फे कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यत�� निधीला एक लाखाची मदत : अशोकराव थोरात\nफलटण नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये अतिक्रमण\nकोविड संकटात यशवंत बँकेचे योगदान\nप्रशासनाच्या आवाहनाला मदतीचा ओघ कायम ...\nकोरोनाचे नियम मोडून विवाह केल्याप्रकरणी दहा हजाराचा दंड\nरेमिडिसवरच्या काळाबाजारप्रकरणी वॉर्ड बॉयला अटक\nमराठा आरक्षणप्रश्‍नी खासदार, आमदारांना मतदारसंघात फिरून देवू नका\n‘त्या’ युवकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बँकेकडून महत्त्वपूर्ण निर्णय\nजिल्हा बँकेला 2020-21 मध्ये निव्वळ 65 कोटी नफा\n' ताकारी ' तून आळसंद तलाव‌ भरण्यासाठी प्रयत्नशील‌‌ : आमदार बाबर\nसातत्याने फसवणूक करणाऱ्या 'जनशक्ती'ला कराडकर धडा शिकवतील\nनांदगावात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा सन्मान : कामगार दिनाचे औचित्य\nप्रशासनाच्या करड्या नजरेने मोरणा भाग हदरला\nमाणसातला देवमाणूस...... प्रशासकिय सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी; कोविड सेंटरचं आपलं कुटुंब\nसातार्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस भवनवर दगडफेक\nअवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई करताना महसूल अधिकार्‍यांच्या कामात अडथळा ः राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यासह दोघांवर गुन्हा\nमृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या करोना योद्ध्यांना मसालाकिंग धनंजय दातार यांनी पाठवली हापूस आंब्यांची भेट\nमराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\nविनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई\nप्रशासनाच्या हाकेला उद्योजक, व्यवसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nकराड जनता बँकेच्या ठेवीदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरुः अवसायक मनोहर माळी\nघरपोच विक्री करण्यासाठी नगरपरिषदेमध्ये दोन दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन\nवाई येथे दारु विक्री करणार्‍या युवकास अटक\nलसीकरण आणि स्वॅब तपासणीवरून राजकारण तापले\nरिलायन्स जियोची टिकटॉकमध्ये गुंतवणूक; अधिकाऱ्यांसोबत बोलणी झाल्याची चर्चा\nआयपीएलच्या पहिल्या आठवड्यात आठही संघांना खेळाडूंमुळे होणार मोठे नुकसान...\nयवतेश्‍वरच्या गणेश देवरे यांनी साकारली ‘कोरोना’चे विघ्न दूर करणारी अनोखी गणेश मूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/surya-grahan/", "date_download": "2021-07-26T21:04:56Z", "digest": "sha1:L6XV4GNLFX75JRDWF3EXXAKNYMWQ56EB", "length": 28998, "nlines": 251, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Surya Grahan – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Surya Grahan | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे ��ोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nSolar Eclipse 2021: यंदाच्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला; पहा कसं, कधी, कुठे पहाल\nSurya Grahan 2021: यावर्षी सूर्यग्रहण कधी आणि केव्हा असेल; पहा संपूर्ण यादी\nSurya Grahan December 2020: 14 डिसेंबरला यंदाच्या वर्षातलंं शेवटचं ग्रहण; पहा खग्रास सूर्यग्रहणाची वेळ काय\nपुण्यात आज 212 नव्या कोरोना रुग्णांची नोंद ; 22 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFact Check: काल Solar Eclipse दरम्यान यूएस-कॅनडा बॉर्डर वर आकाशात दिसले दोन सूर्य पहा व्हायरल फोटो मागील सत्य\nCOVID19 Updates In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ; दिवसभरात 1 हजार 242 रुग्णांची नोंद तर, 41 जणांचा मृत्यू; 21 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nकंकणाकृती सूर्यग्रहणात झालं Ring of Fire 2020 चं दर्शन; पहा हे विलोभनीय दृश्य \nSolar Eclipse 2020: भारतात सुर्यग्रहणाला सुरुवात, पहा दिल्ली, जम्मू कश्मीरसह 'या' महत्वाच्या ठिकाणचे फोटो\nSurya Grahan 2020 Free Live Streaming Online: मुंबई, पुणे सह भारत भरातील सूर्यग्रहणाचं इथे पहा थेट प्रक्षेपण\nSurya Grahan 2020 Free Live Streaming: भारतीय वेळेनुसार उद्या सूर्यग्रहण कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार\nSurya Grahan 2020 Maharashtra Sutak Timing: सूर्यग्रहणाचे आज रात्री पासून सुरू होणार वेध; जाणून घ्या सुतक काळात कोणत्या गोष्टी टाळतात\nSurya Grahan June 2020: भारतामध्ये 21 जून दिवशी नेमक्या कोणत्या शहरातून दिसणार 'कंकणाकृती सूर्यग्रहण' \nSurya Grahan of June 21, 2020: मुंबईत येत्या रविवारी किती वाजता दिसणार सूर्यग्रहण जाणून घ्या ग्रहण पाहण्यासाठी कशी घ्यावी काळजी\nSurya Grahan 2020 Pregnancy Precautions: गरोदर महिलांनी सूर्यग्रहणाच्या काळात कोणती काळजी घ्यावी\nSafety Tips to Watch Surya Grahan: 21 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल जाणून घ्या काही खास टिप्स\nSurya Grahan June 2020 Sutak Time: 21 जूनच्या सूर्य ग्रहणाचा सुतक काळ काय या वेळेत काय कराल काय टाळाल\nSurya Grahan June 2020 Timing: कंकणाकृती सूर्यग्रहण 21 जून दिवशी; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर्, नाशिक सह भारताच्या विविध शहरात नेमकी किती वाजता पाहता येणार ही खगोलीय घटना\nSurya Grahan June 2020 Date: 21 जून दिवशी दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण कधी, कुठे, कसं पाहु शकाल\n'ग्रहणा'वरून राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला; केलं हे ट्वीट\nSurya Grahan 2019: सूर्यग्रहणा दरम्यान अवकाशात दिसलंं 'रिंग ऑफ फायर' चं विलोभनीय दृश्य\nSurya Grahan 2019: सूर्यग्रहण सुतक काळ ��ंपल्यानंतर दोष टाळण्यासाठी अवश्य केल्या जातात 'या' गोष्टी\nSurya Grahan 2019 Safety Tips: कंकणाकृती सूर्यग्रहण सुरक्षितपणे पाहण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी\nSurya Grahan Dec 2019 Live Streaming: 26 डिसेंबरचं कंकणाकृती सूर्यग्रहण ऑनलाईन कसं आणि कुठे पहाल\nSurya Grahan 2019: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, तब्बल 296 वर्षांनतर दुर्मिळ योग; नैसर्गिक आपत्तीच्या चिन्हांसह, जाणून घ्या कोणत्या राशींना ठरेल लाभदायक\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2021-07-26T19:20:43Z", "digest": "sha1:GIJVFA7VAJBM743HVZOTYXNVH4GM6W7J", "length": 2910, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ओल्ड ट्रॅफर्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान याच्याशी गल्लत करू नका.\nओल्ड ट्रॅफर्ड हे इंग्लंडच्या मॅंचेस्टर शहरामधील एक फुटबॉल मैदान आहे. इंग्लिश प्रिमियर लीगच्या मॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे ओल्ड ट्रॅफर्ड हे यजमान मैदान आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ जून २०२० रोजी ०९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/01/Surgana-Inauguration-of-Bamboo-Cluster-Center-at-Devgaon.html", "date_download": "2021-07-26T20:20:50Z", "digest": "sha1:NP67APPSDIJA673QQM4B2RF5KGTYSDYQ", "length": 12508, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "सुरगाणा : देवगाव येथे बांबू क्लस्टर केंद्राचे उद्घाटन - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण सुरगाणा : देवगाव येथे बांबू क्लस्टर केंद्राचे उद्घाटन\nसुरगाणा : देवगाव येथे बांबू क्लस्टर केंद्राचे उद्घाटन\nजानेवारी १३, २०२१ ,ग्रामीण\nसुरगाणा : वन संपत्तीने विपुल असलेल्या सुरगाणा तालुक्यातील देवगाव येथील स्थानिकांना अवगत असलेल्या पारंपारिक हस्तकलेला आधुनिकतेची जोड प्राप्त व्हावी, तसेच उपजत असलेल्या कलेचे जतन होऊन स्थानिकांचा सर्वांगीण विकास होईल, या उद्देशाने नाशिक पूर्व विभागाने महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाच्या आर्थिक साहाय्याने उंबरठाण वनपरिक्षेत्रातील मौजे देवगाव येथे उभारलेल्या सामायिक सुविधा केंद्राचे ता. 9 महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक टी. एस.के.रेड्डी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले.\nया कार्यक्रमा वेळी प्रमुख अतिथी म्हणून विभागीय समन्वयक बी.पी.पवार, सुरगाणा उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, गोंदूने गृप ग्रामपंचयातीचे सरपंच रमेश वाडेकर, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवार आदी उपस्थित होते.\nया केंद्रात बांबूपासून विविध शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याकरिता आवश्यक असलेल्या साधन सामुग्री जसे की फोर साईड प्लेनर कट ऑफ मशीन, डिस्क सॅनडर, नॉट रिमोव्हर, पॉलिश मशीन इत्यादी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. स्थानिक कारागिरांना या साधन समुग्रीच्या साहाय्याने वस्तू बनविण्याकरिता दि. 18 जानेवारी पासून तज्ञ प्रशिक्षकांच्या टीम मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उपलब्ध करून देण्यात आलेल्या साधनसामुग्रीचा स्थानिकांनी पुरेपूर व योग्य वापर करून चांगल्या दर्जाच्या शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू तयार करून चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त करून गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलावा अशी अपेक्षा प्रमुख पाहुण्यांकडून व्यक्त करण्यात आली.\nया केंद्राच्या उभारणी करीता सुरगाणा चे सहाय्यक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, उंबरठाण चे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे व टीम उंबरठाण यांनी विशेष मेहनत घेतली. मुख्यवनसंरक्षक गुदगे, पूर्वभाग नाशिक चे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाचे विभागीय समन्वयक बी. पी. पवार यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.\nat जानेवारी १३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अत��आत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/russia-has-also-agreed-to-use-avifavir-drug-made-from-the-ingredient-favipiravir-in-the-treatment-of-corona-patients-news-latest-updates/", "date_download": "2021-07-26T19:22:01Z", "digest": "sha1:M2HZWMA5ZKEOB5DQXO5KKWLTCHXLFF5Y", "length": 25065, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "रशियाकडून कोरोनावर वापरण्यात आलेल्या औषधाची भारतातही चाचणी होणार | रशियाकडून कोरोनावर वापरण्यात आलेल्या औषधाची भारतातही चाचणी होणार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे ���ाढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » India » रशियाकडून कोरोनावर वापरण्यात आलेल्या औषधाची भारतातही चाचणी होणार\nरशियाकडून कोरोनावर वापरण्यात आलेल्या औषधाची भारतातही चाचणी होणार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, १३ जून: कोरोनाबाधितांवर प्राथमिक उपचार करताना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या गोळयांचा वापर केला जातो. कोरोनाची सौम्य तसंच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या औषधांचा वापर प्रभावी ठरल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मात्र, लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या वापरासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच सुधारित मार्गदर्शतत्वे जारी करणार असल्याची शक्यता आहे.\nकोरोनाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलशी संबंधित एका सूत्राने याबाबतची पुष्टी केली की, 10 जून रोजी जाहीर झालेल्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये अ‍ॅझिथ्रोमायसिनचे एचसीक्यूसोबत वापर करण्याचा उल्लेख केला नाही. यापूर्वी आयसीएमआरने अशी शिफारस केली होती की, कोरोनावरील उपचारांसाठी एचसीक्यूसह अ‍ॅझिथ्रोमायसिन देखील दिले जाऊ शकते.\nदिल्लीतील एम्सनेही या नव्या नियमाचं पालन करण्यास सुरवात केली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालय कोरोना रुग्णांवर नव्या प्रोटोकॉलनुसार उपचार करत आहे. उपचारांची नवीन मार्गदर्शतत्वे लवकरच सार्वजनिक केली जाणार आहेत. कोरोनावरील उपचारामध्ये एचसीक्यू गोळीचा वापर कायम राहिल पण अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या जागी दुसरं औषध दिलं जाऊ शकतं.\nदुसरीकडे फेविपिराविर या घटकापासून बनविलेल्या एव्हिफेविर या औषधाचा कोरोना रुग्णांवरील उपचारांत वापर करण्यास रशियानेही दिलेली संमती आहे. इन्फ्लुएंझा तापावर देण्यात येणारे फेवि��िराविर कोरोनावर प्रतिबंधक औषध म्हणूनही उपयोगी ठरेल का हे तपासण्याकरिता भारतातही माणसांवर चाचण्या सुरू आहेत. एव्हिफेविर हे कोरोना आजारावर अत्यंत परिणामकारक औषध ठरू शकेल असा विश्वास या औषधाच्या रशियातील उत्पादकांनी व्यक्त केला आहे.\nफेविपिराविरचे भारतातील उत्पादन मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीतर्फे केले जाते. रशियामध्ये एव्हिफेविर हे औषध कोरोना रुग्णांना दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेन्ट फंड (आरडीआयएफ) या संस्थेने सांगितले की, रशियातील रुग्णालयांमध्ये जून महिन्यात एव्हिफेविर औषध अनेक रुग्णांना देण्यात येईल. या औषधाचे त्यांच्यावरील परिणामही अभ्यासण्यात येतील. एव्हिफेविर व फेविपिराविर यांच्यात साम्य असल्याने रशियात माणसांवर सुरू असलेल्या प्रयोगांतील निष्कर्षांचा भारतालाही खूप फायदा होणार आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nHCQ सोबत अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधाच्या वापरामध्ये बदल होण्याची शक्यता\nकोरोनाबाधितांवर प्राथमिक उपचार करताना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या गोळयांचा वापर केला जातो. कोरोनाची सौम्य तसंच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या औषधांचा वापर प्रभावी ठरल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मात्र, लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो.\nVIDEO - पुण्यातील कंपनीच्या कोविड-१९ स्वस्त चाचणी किटला केंद्रांची मंजुरी\nकोरोना विषाणू शोध चाचणीसाठी पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सच्या किटला केंद्र सरकारच्या सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने मंजुरी दिली आहे. कंपनीनेच ही माहिती दिली. सध्या केंद्र सरकार बाहेरील देशांमधून हे किट आयात करते. ते महागही आहे पण त्याच्या खर्चापेक्षा एक चतुर्थांश कमी खर्चात कंपनीचे किट उपलब्ध होणार आहे. याचा देशातील नागरिकांना फायदा होणार आहे. या किटच्या साह्याने केलेल्या चाचणीचे निकाल बिनचूक असणार आहेत, असेही कंपनीने स्पष्ट केले.\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय 'व्हाइट हाउस'कडून मोदी अनफॉलो\nएकाबाजूला आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन सरकारच्या वॉचडॉग ग्रुपने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात भारताला २००�� नंतर आतापर्यंत सर्वात वाईट रेटिंग दिलं आहे. या अहवालात भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत चाललेल्या १४ देशांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.\nकिती मदत दिली तरी रडतात; न्यूयॉर्क'वर ट्रम्प संतापले; दाजींच्या विधानाची आठवण\nकोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.\nकोरोना व्हायरसवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध प्रभावी नाही; अमेरिकेतील संशोधकांचा दावा\nसर्व जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. २०० पेक्षा जास्त देश कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहेत. जगाची महासत्ता असलेला अमेरिका यात सर्वाधिक भरडला जातोय. अमेरिकेला प्रचंड मोठा फटका बसला असून कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजुनतरी दिसत नाहीत. कोरोनाविरुद्ध औषध शोधण्यात अमेरिकेने पूर्ण जोर लावला आहे.\nभारताकडे ३.२८ कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा साठा; केंद्रीय आरोग्य मंत्रालय\nभारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: अ���ा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDUB-OTH-nin-2013-admission-in-national-institute-of-nutritution-4311190-NOR.html", "date_download": "2021-07-26T20:00:11Z", "digest": "sha1:BCMN6H2QPWCQPEVXWFNHSBVYUYD5SKNJ", "length": 8800, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NIN-2013 : Admission In National Institute Of Nutritution | एनआयएन -2011: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशनमध्‍ये प्रवेश परीक्षा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएनआयएन -2011: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशनमध्‍ये प्रवेश परीक्षा\nहैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशनच्या(एनआयएन) एमएस्सी(अप्लाइड न्यूट्रीशन) कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 12 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील. परीक्षा 11 ऑगस्टला होईल. हा अभ्यासक्रम एनआयएनमध्ये शिकवला जाईल. आंध्र प्रदेशातील डॉ. एनटीआर आरोग्य विज्ञान विद्यापीठाची या कोर्सला मान्यता आहे.\n16 जागा/ 500 अर्जदार(जवळपास)\nकोर्स मुदत 2 वर्षे\nएमबीबीएस, बीएस्सी न्यूट्रीशन, बीएसस्सी होमसायन्स, बीएस्सी बायोकेमेस्ट्री विथ न्यूट्रीशन आणि बीएसस्सी नर्सिंग झालेले विद्यार्थी.\nवयोमर्यादा : 31 ऑक्टोबर 2012 रोजी विद्यार्थ्याचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. एससी-एसटीसाठी तीन वर्षे सूट\nदोन सदस्यांची समिती विद्यार्थ्यांची निवड करेल. प्रवेश परीक्षेच्या आधारे कौन्सिलिंग होईल आणि त्यानंतर जागा वाटप. आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी सहा जागा राखीव असतील. उर्वरित 10 जागा बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना मिळतील.\nशुल्क एमएस्सी अप्लाइड न्यूट्रीशनचे वार्षिक शुल्क 20 हजार रु. आहे. याबरोबर प्रवेशावेळी 5 हजार रु. अनामत ठेवावी लागेल. मणिपाल विद्यापीठात एमएस्सी अप्लाइड न्यूट्रीशन व डाइट्रिक्सचे वार्षिक शुल्क 81 हजार रु. आहे.\nदीड तासांच्या परीक्षेत 100 बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असेल. यातील 40 प्रश्न न्यूट्रीशन, 25 बायोकेमेस्ट्री, 25 फिजियोलॉजी आणि 10 प्रश्न मायक्रोबायोलॉजीचे असतील. पेपर केवळ इंग्रजी भाषेत असेल. सामान्य व इतर मागासवर्गीय वर्गासाठी 40 गुण तर एससी-एसटीसाठी 30 गुण आवश्यक.\nजास्त वयाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य\nप्रवेश परीक्षेत दोन विद्य���र्थ्यांना समान गुण मिळाल्यास त्यांच्या पात्रता प्रवेश गुणांची पडताळणी केली जाईल. ज्या विद्यार्थ्याचे वय जास्त असेल त्याला प्रवेश मिळेल. येथील अभ्यासक्रमानंतर विद्यार्थी हॉस्पिटल, हेल्थ रिक्रिएशन क्लब्स, विज्ञान महाविद्यालये आणि न्यूट्रीशनिस्टच्या रूपात काम करू शकतील.\nसर्वात आधी तयार केलेला डायट प्लॅन डॉक्टरांनी नाकारला\n1863 मध्ये मॉर्टिशियन विल्यम बॅटिंग या इंग्रजाने वजन घटवण्यासाठी जेवणाचा चार्ट तयार केला होता. सामान्य लोकांना वजन कमी करण्याचा सल्ला देत त्यावर लेटर ऑन कॉर्प्युलन्स(लठ्ठपणा) लिहिले होते. यामध्ये त्याने डायट प्लॅनबाबत माहिती दिली होती. त्यात चार वेळेस जेवण्याचा सल्ला दिला होता. साखरेशिवाय दूध आणि लोणी खाण्यास त्याने संमती दिली होती. या चार्टची मोठी प्रसिद्धी झाली, लोकांनी त्याचे अनुकरणही सुरू केले. मात्र, ब्रिटिश मेडिकल डॉक्टर्सने हा तक्ता नाकारला. बॅटिंग शास्त्रज्ञ नाहीत, त्यामुळे त्यांचा चार्ट सर्वांना लागू होऊ शकत नाही. लोकांनी या चार्टनुसार जेवणाचे नियोजन केले व वजन कमी केले. इतिहासातील हा पहिला डायट प्लॅन मानला जातो.\nजास्त मांसपेशींमुळे जास्त उष्मांक जळतात\n०जास्त मांसपेशी केवळ जास्त उष्मांक(कॅलरी) जाळण्याचे काम करतात. ज्यांच्यात जास्त मांसपेशी असतात त्यांच्या कॅलरीजही लवकर जळल्या जातात.\nआपले शरीर पियानोसारखे आहे आणि आनंद संगीतासारखा. शरीराची योग्य काळजी घेतल्यास आपण आनंदीत राहू.\nप्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-depressed-kerry-derham-taking-up-pole-dancing-as-a-hobby-and-lost-weight-4989777-PHO.html", "date_download": "2021-07-26T20:16:49Z", "digest": "sha1:4PF6GALX52WWREJD7PYGAYCEEM2UIUGX", "length": 4893, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "depressed kerry derham taking up pole dancing as a hobby and lost weight | पोल डान्समुळे वाचले कॅन्सर पीडितेचे आयुष्य, 30 किलो कमी केले वजन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपोल डान्समुळे वाचले कॅन्सर पीडितेचे आयुष्य, 30 किलो कमी केले वजन\nलंडन - ब्रिटनमधील एका महिलेचे आयुष्य गँगरीनमुळे नष्ट होणार होते, परंतु पोल डान्सने तिला वाचवले. वेस्ट ससेक्स येथील वर्दिंग भागामध्ये राहणारी कॅरी दर्हम 31 वर्षांची आहे. वयाच्या 20 व्या वर्षी रिलेशन संपुष्टात आल्यानंतर अत्याधिक खाण्याने आणि गँगरी���मुळे तिचे वजन 63 किलोवरून 89 किलोवर गेले. डॉक्टरांनी तिला सर्व्हिकल कॅन्सर सांगितला. एक वळ अशी आली की तिने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आज ती एक यशस्वी महिला असून स्वतःचे पोल डान्सिंग आणि फिटनेस सेंटर चालवते.\nआरशामध्ये स्वतःला पाहण्याची वाटत होती लाज -\nकॅरीने सांगितले की, तिला स्वतःला आरशात पाहण्याची लाज वाटत होती. त्यानंतर तिने पोल डान्स सुरु केला आणि 31 किलो वजन कमी केले. पोल डान्सने तिचे आयुष्य बदलले. पाच फुट सहा इंच कॅरीला डॉक्टर ओव्हरवेट म्हणाले होते. त्यानंतर तिने टीव्हीवर पोल डान्स पाहिला, जो फिटनेससाठी चांगला मानला जातो. तिने पोल डान्स करण्याचा निश्चय केला. यापूर्वी ती डॉक्टरकडे जात होती, तेव्हा तिला अँटी डिप्रेशनच्या गोळ्या दिल्या जात होत्या. तिला हे आजीबात आवडत नव्हते.\nकॅन्सरवर मिळवला विजय -\nकॅरी वयाच्या 21 व्या वर्षापासूनच सर्व्हिकल कॅन्सरने पिडीत होती. तिने सांगितले की, कॅन्सर विषयी समजल्यानंतर ती खचून गेले होती. परंतु तिने कॅन्सरशी लढण्याचा निश्चय केला. 89 किलोवरून 57 किलोपर्यंत वजन कमी केले. आज ती इतर महिलांना फिटनेस ट्रेनिंग देते.\nपुढील स्लाईड्सवर पाहा, कॅरीचे पोल डान्सिंगचे आणि इतर फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-devotees-dedicates-mustard-oil-and-old-cloths-along-with-shoes-5606525-PHO.html", "date_download": "2021-07-26T19:07:12Z", "digest": "sha1:TTFBDRM3RRABOZMBZPZEMG3VSXUUZHQL", "length": 9127, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Devotees Dedicates Mustard Oil And Old Cloths Along With Shoes | शनि कृपेसाठी भक्त तेल अर्पण करुन मंदिरातच सोडून जातात बुट-चप्पल आणि कपडे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशनि कृपेसाठी भक्त तेल अर्पण करुन मंदिरातच सोडून जातात बुट-चप्पल आणि कपडे\nग्वालियर. शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असेलेल्या एंती गावातील शनि पिंडाविषयी अशी मान्यता आहे की, ही जगातील सर्वात प्राचीन शनि शिळा आहे. अशी अख्यायिका आहे की, हनुमानाने शनि देवाला लंकेतून फेकले होते. तेव्हाच ते येथे येऊन स्थापित झाले. येथे शनि देवाला तेल अर्पित केल्यानंतर लोक शनिला आलिंगन देतात. दुःख, वेदना सांगतात आणि घातलेले कपडे आणि बुट-चप्पल मंदिरातच सोडून जातात. शनि देवाचा प्रकोप टाळण्यासाठी तेल अर्पण केल्यानंतर सोडले जाता बुट-चप्पल...\nआज शनि जयंती आहे, या निमित्त��नेच आम्ही सांगत आहोत या मंदिराविषयी इतर मान्यता आणि परंपरांविषयी सविस्तर माहिती...\n- ग्वालियर जवळील एंती शनिपिठ चमत्कारिक मानले जाते. येथे उपासना केल्याने लवकरच आपल्या इच्छांची प्राप्ती होते आणि शनिच्या प्रकोपापासून मुक्ती मिळते.\n- आख्यायिकेनुसार शनीचरा धाममध्ये शनिदेवाची सर्वात प्राचीन आणि खरी मुर्ति आहे, त्रेतायुगात हनुमानने रावणाच्या कैदेतुन मुक्त करुन सुरक्षेच्या दृष्टीने ही येथे फेकली होती.\n- शनि प्रकोपाने पिडित हजारो लोक देश-विदेशातून येथे येऊन दर्शन घेतात.\n- प्राचिन काळातील शनि पर्वतावर असलेल्या या मंदिरात प्रत्येक शनिवारी भक्ताची गर्दी असते. शनिश्वरी अमावस्येला लाखो भक्त देशाच्या काना-कोप-यातून येथे येतात.\n- असे म्हटले जाते की, शनिश्वरा येथील शनि मंदिरात महाभारत काळात पांडव आणि राजा विक्रमादित्याने शनि कृपा मिळवण्यासाठी येथे उपासना केली होती. सिंधिया शासक दौलत रावने 188 मध्ये या मंदिरात जीर्णोव्दार केले होते.\n- शनिश्वरी अमावस्येला येथे यात्रा भरते. यावेळी हजारो लोक शनि देवाला तेल अर्पित करुन जुने कपडे आणि बुट-चप्पल मंदिरातच सोडून जातात. काही लोक येथे मुंडन करुन दान-पुण्यही करतात.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्राचिन शनिमंदिरातील भक्ताची गर्दी...\nशनी जयंती विशेष : हे पण वाचा...\nपुढील 30 वर्षांमध्ये तुम्हाला केव्हा सुरु होईल शनीची साडेसाती आणि ढय्या\nअशाप्रकारच्या पूजेने प्रसन्न होतील शनिदेव, नेहमी करतील तुमचे रक्षण\nआज शनिदेवाला अवश्य अर्पण करा या 4 गोष्टी, दूर होतील सर्व समस्या\nआज रात्री या 5 ठिकाणांवर लावा दिवा, मिळू शकतात शुभफळ\nव्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय\nशनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न\nशनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल\nशनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर\nया कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका\nअशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही\nवक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय\nया 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव\nशनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव\n25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...\n5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत\nसूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ\nसाडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय\nकुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी\nशनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय\nचप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/south-superstar-and-chiranjeevi-younger-brother-pawan-kalyan-road-accident-5982424.html", "date_download": "2021-07-26T20:24:02Z", "digest": "sha1:ISUQFO53YKQCJRDZOHQ2KN7XIWE5G5VY", "length": 6921, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "South Superstar And chiranjeevi younger brother Pawan Kalyan road accident in Andhra Pradesh while going to attend political rally, injured security guard admit in hospital | साउथ सुपरस्टार आणि चिरंजीवीचा धाकटा भाऊ पवन कल्याणचा रस्ते अपघात, राजकीय कार्यक्रमात जाताना कारला ट्रकची धडक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाउथ सुपरस्टार आणि चिरंजीवीचा धाकटा भाऊ पवन कल्याणचा रस्ते अपघात, राजकीय कार्यक्रमात जाताना कारला ट्रकची धडक\nमुंबई. साउथ फिल्मचा सुपरस्टार आणि चिरंजीवीचा लहान भाऊ पवन कल्याणचा गुरुवारी रात्री रोड अॅक्सींडेट झाला. अभिनयासोबतच राजकारणातही अॅक्टिव्ह राहणारा पवन एक राजकीय रॅली अटेंड करण्यासाठी ककिनंदा (आंध्रप्रदेश) मधून राजन ग्राम येथे जात होता, याच वेळी वेगाने येणारी त्याची कार ट्रकला धडकली. या अपघातात पवनला जखम झाली नाही, पण त्याचे पर्सनल सिक्योरिटी गार्ड जखमी झाले आहे. त्यांना ककिनंदाजवळच एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावर्षी जानेवारीमध्ये पवनचा 'Agnyathavaasi' चित्रपट रिलीज झाला आहे. यानंतर तो आपल्या पॉलिटिकल करिअरकडे लक्ष देत आहे.\nपवन कल्याणने 16 वर्षात केले तीन लग्न\n- गब्बर सिंह फेम पवन कल्याणची पहिली पत्नी नंदिनी होती. 1997 मध्ये त्याने तिच्यासोबत लग्न केले होते. हे लग्न फक्त दोन वर्षे चालले. 1999 मध्ये हे दोघं वेगळे झाले.\n- यानंतर पवनने 2009 मध्ये रेनू देसाईसोबत लग्न केले. हे लग्न जास्त काळ चालले नाही आणि 3 वर्षांनंतर 2012 मध्ये ते वेगळे झाले. रेनू देसाई आणि पवनला दोन आपत्य आहे, मुलाचे नाव अकीरा आणि मुलीचे आध्या आहे.\n- अभिनेत्याप���सून राजकारणी बनलेल्या पवनने 2013 मध्ये अन्ना लेजनेवासोबत लग्न केले. त्याचवर्षी अन्ना आणि पवनला एक मुलगी झाली. अन्ना लेजनेवा रशियन वंशाची आहे. 2011 मध्ये तिची आणि पवनची पहिली भेट झाली होती.\n- एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्याचवर्षी दोघांनी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव पोलेना आणि एक मुलगा मार्क शंकर पवनोविच आहे.\nकोण आहे पवन कल्याण\n- 2 सप्टेंबर, 1971 मध्ये आंध्र प्रदेशच्या बपतलामध्ये जन्मलेल्या पवनचे खरे नाव कोन्निडेला कल्याण बाबू आहे. पवन कल्याणला टॉलिवूडमध्ये पावर स्टार म्हटले जाते.\n- तेलुगु चित्रपटाचा अॅक्टर असलेला पवन कल्याण फिल्म डायरेक्टर, सिंगर, कोरियोग्राफर आणि स्क्रीन रायटर आहे. पवन कल्याण एक ट्रेंड मार्शल आर्टिस्ट आहे आणि त्याच्याजवळ ब्लॅक बेल्ट आहे.\n- पवन कल्याण मार्च 2014 मध्ये राजकारणात आला आणि त्याने जनसेवा पार्टीची स्थापना केली.\n- पवन 2013 मध्ये फोर्ब्सच्या लिस्टमध्ये भारताच्या 100 सेलिब्रिटीमध्ये आला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-26T20:05:13Z", "digest": "sha1:S7DIRKBFSEQBVBARBVRRJJIUY3GUAULY", "length": 6528, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "वरणगावच्या महिलेचा मृत्यू अपघाती मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nवरणगावच्या महिलेचा मृत्यू अपघाती मृत्यू\nवरणगावच्या महिलेचा मृत्यू अपघाती मृत्यू\nवरणगाव : येथून जवळच असलेल्या साई हॉटेलजवळ भरधाव चारचाकी झाडावर धडकून झालेल्या अपघातात वरणगावच्या महिलेचा मृत्यू झाला तर चालकासह अन्य एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. नशिराबाद पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून ती वरणगाव पोलिसात वर्ग करण्यात आला.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nफुलगावकडून वरणगावकडे निघालेली चारचाकी (एम.एच.14 एच.जी.0970) वरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर धडकून झालेल्या अपघातात वरणगाव येथील पूनम राहुल चौधरी (24) या महिलेचा मृत्यू झाला तर कार चालक दीपक मधूकर सोनार (25, रा.वाकी) व अक्षय विकास अंभोरे (23, रा.वाकी, ता.बोदवड) जखमी झाले. अंभोरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघा��ाची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी धाव घेत जखमींना स्थानिक नागरीकांच्या मदतीने उपचारार्थ हलवले. नशिराबाद पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून ती वरणगाव पोलिसात वर्ग झाल्याचे सहा.निरीक्षक बोरसे यांनी सांगितले.\nभुसावळ मुख्याधिकारीपदी संदीप चिद्रवार\nशेतकर्‍यांना युरीया न देणार्‍या गय नाही : जिल्हा कृषी अधिकारी\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/03/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%82.html", "date_download": "2021-07-26T20:52:59Z", "digest": "sha1:7TDZQCMQBKTHL6RERDFPVQ2Z5IKE4L5X", "length": 10365, "nlines": 100, "source_domain": "itechmarathi.com", "title": "पूर्व उच्‍च प्राथमिक व पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा निकाल जाहिर -", "raw_content": "\nपूर्व उच्‍च प्राथमिक व पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा निकाल जाहिर\nपूर्व उच्‍च प्राथमिक व पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा निकाल जाहिर\nपूर्व उच्‍च प्राथमिक व पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती\nपरीक्षेची संकेतस्‍थळावर अंतरिम उत्‍तरसूची प्रसिध्‍द\nअहमदनगर दि. 6 – महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषदेमार्फत दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्‍यात आलेल्‍या पूर्व उच्‍च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा (‘ इ. 8 वी ) या परीक्षेची इयत्‍तानिहाय व पेपरनिहाय अंतरिम (तात्‍पुरती) उत्‍तरसूची परिषदेच्‍या www.mscepune.in व https://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्‍थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्‍या माहित���साठी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे.\nनिकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nअंतरिम उत्‍तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्‍यासाठीर कार्यपध्‍दती – अंतरिम उत्‍तरसूचीवर काही आक्षेप असल्‍यास त्‍याबाबतचे निवेदन परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर ऑनलाईन स्‍वरुपात करण्‍यात यावी. ऑनलाईन निवेदनासाठी पालकांकरिता संकेतस्‍थळावर व शाळाकरिता त्‍यांच्‍या लॉगिनमध्‍ये उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहे. त्रूटी व आक्षेपासाठी दिनांक 13 मार्च 2020 पर्यत मुदत देण्‍यात आली आहे. नंतर आलेल्‍या आक्षेप स्‍वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्‍याही प्रकारे आक्षेप स्‍वीकारले जाणार नाहीत. मुदतीत प्राप्‍त झालेल्‍या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्‍या उत्‍तर पाठविले जाणार नाही व मुदतीत प्राप्‍त झालेल्‍या ऑनलाईन निवेदनांवर संबधित विषय तज्‍ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्‍तरसूची परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात येईल.\nस्मार्टफोन मधील एप्स अपडेट कसे व का करावे\nहोळीनिमित्त फेसबुकच्या या फिचरचा वापर करा आणि डिजिटल होळी साजरी करा .\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/category/independence-day-greetings", "date_download": "2021-07-26T18:38:40Z", "digest": "sha1:IJWMT7WSEGKQ7KL2WELNWYTVCLGW4MRM", "length": 4523, "nlines": 70, "source_domain": "itechmarathi.com", "title": "independence Day greetings - ITECH Marathi : Tech News Marathi , Smartphone, ITech Marathi मराठी टेक Marathi Photos", "raw_content": "\nउद्या आपल्या नातेवाईकांना, मित्रांना हे व्हॉटसअप मेसेज आणि फोटो पाठवा\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/who-corona-virus-increase-in-winter/", "date_download": "2021-07-26T20:42:10Z", "digest": "sha1:2T4T3FYCMWSSEQH3K4BHUMN5CJIYCDWC", "length": 6867, "nlines": 76, "source_domain": "marathit.in", "title": "चिंताजनक! हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येणार - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\n हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येणार\n हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येणार\nकोरोनाचा जगभरात हाहाकार सुरूच आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे काम अंतिम टप्प्यात आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) चिंता वाढविणारा इशारा दिला आहे.\nयूरोपसह जगभरातील अनेक भागात हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येईल, अशी शक्यता डब्लूएचओने वर्तवली आहे. लोकांना हिवाळ्यापूर्वी तयार राहण्याचा सल्लाही दिला आहे.\nयूरोपमधील डब्ल्यूएचओचे रिजनल डायरेक्टर हेनरी क्लग म्हणाले : हिवाळाच्या ऋतूत तरुणांपेक्षा वृद्धांना हा आजार मोठ्या प्रमाणात होईल.\nया काळात हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या अधिक असेल, मृत्यूदरातही वाढ होण्याची शक्यता आहे.\nयुरोपीय क्षेत्रात ५५ पेक्षा ३२ राज्यांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये १४ दिवसांच्या काळात कोरोना बाधितांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आता आरोग्य अधिकारी फेब्रुवारीच्या तुलनेत अधिक तयार आणि मजबूत स्थितीत आहेत.\nजगभरातील देशांनी यानुसार आताच तयारी सुर��� करायला हवी, असेही हेनरी क्लग यांनी सांगितले आहे.\nतेजस’चा फर्स्ट लूक प्रदर्शित\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\nकोरोना आणि म्युकरमायकोसीस एकाचवेळी होऊ शकतो का याविषयी सविस्तर जाणून घेऊया..\nसॅनिटायझर मुलांच्या या अवयवासाठी आहे धोकादायक\nलसीकरण नोंदणी करताना SMS बाबत सावधगिरीचा इशारा\nकोरोनामुक्त झाल्यानंतर तुमचा टूथब्रश तात्काळ बदला\nतुम्ही कोरोना लस घेतलीय मग अशी घ्या काळजी\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://indicvichaar.com/2021/07/", "date_download": "2021-07-26T19:20:29Z", "digest": "sha1:KJC72QFFKXIAFAI3FUTUQD6TE44JTY2L", "length": 6356, "nlines": 86, "source_domain": "indicvichaar.com", "title": "July 2021 | Indic Vichaar", "raw_content": "\nगुरुपूर्णिमेच्या इंडिक विचारच्या वाचकना आणि श्रोत्याना हार्दिक शुभेच्छा\nआषाढी एकादशी निमित्त – अभंग\nअभिमान स्थळ – ‘भीमबेटका’\nकारगिल युद्ध हे वायुसेनेच्या दृष्टीने बरेच वेगळें व नाविण्यपूर्णे हवाई युद्ध होत. ह्याचे मुख्य कारण असे की वायुसेनेला त्याच्या कारकिर्दीत\nगुरुपूर्णिमेच्या इंडिक विचारच्या वाचकना आणि श्रोत्याना हार्दिक शुभेच्छा\nआषाढी एकादशी निमित्त – अभंग\nगुंजन नामाचे ऐसे की कोंदले मन आनंदले भक्तिभावेसमभंग पदी ऐसा जगजेठी हात ठेऊनि कटी संतुलितसमभंग पदी ऐसा जगजेठी हात ठेऊनि कटी संतुलित भावनांचा कल्लोळ षड्रिपूंचा कोळ आणि\nJuly 17, 2021 July 18, 2021 Shraddha Sudame 0 Comments आंबेडकर, कोर्टाचा निर्णय, रिझर्वेशन, शिवाजी ��हाराज\nयेत्या १५ ऑगस्ट २०२१ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण होतायेत आणि आपण येणारे वर्ष अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याचे वर्ष\nअभिमान स्थळ – ‘भीमबेटका’\nJuly 12, 2021 July 12, 2021 Rama Golwalkar 0 Comments आदिवासी, डॉ. विष्णु श्रीधर वाकणकर, पुरातत्त्व सर्वेक्षण, भीमबेटका, मंदिर\nभारताच्या प्राचीनतेचं, स्थापत्य आणि संरचनात्मक वैभव अंगप्रत्यंगांवर वागवणारी स्थळं या भूमीच्या काना कोपऱ्यात आढळतात. यात प्रामुख्यानं वेगवेगळ्या शैलीची मंदिरं आहेत,\nमला भावलेल्या इतिहासातील स्त्री व्यक्तिरेखा – उर्मिला\nआजपासून मी आपल्याला मला भावलेल्या अनेक स्त्री व्यक्तिरेखांपैकी काही व्यक्तिरेखा बद्दल लिहिणार आहे. ह्याची सुरुवात मी रामायणातील मला, सीते इतकेच\nजितीन प्रसादा आणि काँग्रेस मधील दुसरी लाट\n९ जून ला, शेवटी जितीन प्रसादा ह्यांनि काँग्रेस सोडून भाजपत मध्ये प्रवेश केला. त्याना अर्थात, काँग्रेस मध्ये अजिबात भविष्य दिसेनासं\nभाजप : बंगाल पराभव का व कसा \nइंडिक विचार हे सामान्य माणसाच्या उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षा विषयी इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारे पत्रकारिता मंच आहे. आमचा उद्देश, प्रामुख्याने अशा विषयांवर प्रकाश टाकणे आहे, जे इतर पत्रकार माध्यम दुर्लक्षित करीत असली तरी सामान्यांसाठी महत्वपूर्ण आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B0-50-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-26T20:03:53Z", "digest": "sha1:R4AJTKRWDFUZSCDYNLNCXA4GUXKOBHOX", "length": 13568, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "लिडर - 50 इन्साईट्स फ्रॉम मायथॉलॉजी - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी लिडर – 50 इन्साईट्स फ्रॉम मायथॉलॉजी\nलिडर – 50 इन्साईट्स फ्रॉम मायथॉलॉजी\nपौराणिक कथा (Stories from Mythology) आणि कॉर्पोरेट कल्चर यांच्यातलं साम्य दाखवण्याचा एक मस्त प्रयत्न या पुस्तकातून केलाय. पौराणिक कथांच्या आधारे कॉर्पोरेट जगाशी कसं जुळवून घ्यायचं हे समजावलंय. म्हणजे नवीन असं काहीच नाही. फक्त ते बदललेल्या बॅकग्राऊंडमुळे कॉर्पोरेट जगतात वावरताना आपला घोळ होतो. काही जण अस्वस्थ होतात, काहीजण मागे पडतात. काही जण अपयश कवटाळून जगू लागतात.या पुस्तकाचा मला झालेला फायदा म्हणजे ‘नवं काही नाही जे आधीच्या लोकांनी केलंय तेच तर करायचंय’ हा विश्वास मिळा���ा. ऑफिसात घडणाऱ्या गोष्टींमागच्या गोष्टी समजून घ्यायला थोडी मदत या पुस्तकातून मिळू शकेल.\nपुस्तकाच्या नावावरुन वाटेल की यात ‘लीडर’ होण्याबद्दल मार्गगर्शन केलंय किंवा टिप्स मिळतील. तर तसं मात्र काही फारसं नाही. कॉर्पोरेट जगातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे यातून. बस्स. तेव्हा दिलेल्या नावाला हे पुस्तक जागत नाही असं मला वाटलं.\nहे पुस्तक मला अपूर्ण वाटलं. कारण, त्यात कॉर्पोरेट मधला किंवा कोणत्याही ऑफिसात दिसणारा, जाणवणारा जात, प्रांत, धर्मवाद आणि त्यातून होणारे गट, तट किंवा ग्रुप यावर काहीच आलेलं नाही. भारतातल्या ऑफिसमध्ये अगदी कॉर्पोरेट म्हणवणाऱ्या आणि सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या संस्थांच्या ऑफिसमध्येही दिसणारं, तुम्हाला ओढणारं नाहीतर, नेस्तनाबूत करणारं, खचवणारं अनेकदा पारावरच्या रिकामटेकडेपणातून आलेलं पॉलिटिक्स किंवा सहकारी खेळत असलेलं राजकारण यावर काहीच सापडत नाही किंवा आलेलं नाही. त्यामुळे अशा ‘सहकार’ राजकारणावर किंवा ‘कोलिग्स पॉलिटिक्स’ वर उतारा शोधणाऱ्यांना यात फारसं काही सापडत नाही.\nपहिलीच कॉर्पोरेट नोकरीवाल्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शनाची एक पायरी ठरू शकते. किंवा ‘हे असं कसं किंवा का’ याचं उत्तर शोधायला मदत मिळू शकते.\nपण इंंटरेस्टिंग आहे पुस्तक.\nदेवदत्त पटनाईकांची (Devdatta Patnaik) एक गोष्ट मला आवर्जून नमूद करायची ती म्हणजे, पौराणिक कथांकडे किती वेगवेगळ्या अँगलने पाहता येतं हे त्यांच्या पुस्तकातून शिकण्यासारखं आहे. म्हणजे जुन्याच गोष्टीतून अनेक पुस्तकं तयार करता येऊ शकतात. केली जातात. हे सोपं वाटतं पण तितकंच कठीणही आहे. कारण, तोच तोच पणा येऊ द्यायचा नाही हे आव्हान मोठं. तर मी देवदत्त यांची दोन पुस्तकंच वाचलीत. पण हे आवर्जून जाणवलं. बराचसा खजिना पौराणिक कथांमध्ये दडलाय.\nशिखंडी आणि लिडर अशी देवदत्त यांची दोन पुस्तकं मी वाचलीत. सोप्पं इंग्रजी असल्यामुळे नवीन इंग्रजी वाचणाऱ्यांनी आणि लिहिणाऱ्यांनी नक्की वाचा. समजायला सोप्पं आणि हलकं फुलकं असं इंग्रजी असल्यामुळे पुस्तक लवकर पूर्ण होईल\nहे पुस्तक ऑक्टोबर २०२० मध्ये वाचायला घेतलं होतं. दोन दिवसांपूर्वी संपवू शकले.मध्ये बराच काळ पुस्तक पूर्ण करायचं राहिलंय ही आठवण टोचत रहायची. पण, नव्हतं मन आणि शरीर एकत्र ठेवून वाचू शकले. ��गदी दोन दिवसांपूर्वी पुस्तक पूर्ण केलं. रस्त्यावर मिळालेलं पुस्तक आहे. गिफ्ट करण्यासाठी शोधत होते मार्च – एप्रिलमध्ये तेव्हा बाजारात हे पुस्तक नसल्याचं दोन एक दुकानात सांगितलं होतं. तेव्हा जर पुस्तक वाचायचं असेल तर रस्त्यावर मिळेल. एकदा वाचून पुन्हा अर्ध्या किंमतीत परत करता येईल.\n(लेखिका ‘मुंबई तक’ ला बातमीदार आहेत)\nलिडर - 50 इन्साईट्स फ्रॉम मायथॉलॉजी\nNext articleअविस्मरणीय लेह- लडाख सहल\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो..\nबदलांचा स्वीकार करा; बदलाला घाबरू नका \n‘आदर्श भाडेकरू कायदा, २०२१’ – भाडे उद्योगाचे नवे पर्व\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Pave-the-way-for-promotion-of-backward-class-officers-and-employees-according-to-their-seniority.html", "date_download": "2021-07-26T20:46:55Z", "digest": "sha1:3FEMY5WWOOA755HONATXEHIA2YIKZDLA", "length": 7830, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रमागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा\nमागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा\nमागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा\nमुंबई : सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र असलेल्या मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांची पदोन्नती 2017 पासून थांबविण्यात आली होती. उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगट उपसमितीच्या आजच्या बैठकीत मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नतीतील आरक्षणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. सर्वच स्तरावरील पदोन्नतीतील आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ४ ऑगस्ट, २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्यावर सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने या निर्णयाला आव्हान दिले. सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर, २०१७च्या पत्रानुसार आरक्षणाचा लाभ घेतलेल्या मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देण्यास निर्बंध घातला होता. हे परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय उपसमितीने एकमताने घेतला, अशी माहितीही राऊत यांनी दिली.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinprakashan.com/blog/", "date_download": "2021-07-26T21:13:07Z", "digest": "sha1:DCF2IHQ45CDRV73XSROHZGBGTAKMYGVD", "length": 10721, "nlines": 97, "source_domain": "www.nitinprakashan.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today MPSC Blog | MPSC Marathi Blog | MPSC Mitra | MPSC Mentor | MPSC Conultant | Nitin Prakashan", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) Books\nपदार्थाचा आणि त्याबरोबरच समाजाचाही इतिहास पाककलेच्या पुस्तकांमधून प्रतिबिंबित होतो. केवळ पाककृतीच नव्हेत, तर त्यांची नावं, त्यातले जिन्नस, भांडी, उपकरणे, वापरलेली भाषा हे सर्व काही या पुस्तकांतून आपण पाहू शकतो…\nप्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे…\nस्पर्धा परीक्षेसाठी शब्दसंपदेचा अभ्यास\nया मालिकेच्या पहिल्याच लेखात आपण पाहिले की उत्तम प्रशासनाचा मूलाधार आहे अचूक माहिती, वेगवान कार्यवाही आणि संवादकौशल्य. या सर्वांसाठी आवश्यक आहे ते भाषाज्ञान. स्पर्धा परीक्षेद्वारे हे भाषाज्ञान ओळखण्याची कसोटी म्हणजे व्याकरणाबरोबर वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द अशा शब्दसंपदेवर आधारित प्रश्न. व्याकरणासारख्या काहीशा नियमबद्ध अभ्यासानंतर आज आपण या शब्दसंपदेवर आधारित अभ्यासक्रमाबाबत माहिती घेणार आहोत. एखादी व्यक्ती भाषाज्ञानी आहे, तिचे भाषेवर प्रभुत्व आहे असे आपण केव्हा म्हणतो, तर जेव्हा ती व्यक्ती तिचे बोलणे, लिहिणे किंवा व्यक्त होणे हे उत्तम अर्थवाही संवादाद्वारे पर्यायाने वाक्यरचना आणि शब्दांद्वारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकते. मात्र, दैनंदिन भाषेत कोणतीही विशेष शब्दसंपदा न वापरता केवळ परीक्षेला विचारतात म्हणून वाक्प्रचार-म्हणी,...\nस्पर्धा परीक्षा – गद्य आकलन\nभाषा हे सामाजिक व्यवहाराचे साधन आहे. भाषात्मक संवादातून आणि आकलनातून आपण ज्ञानाची देवाणघेवाण करतो. त्यामुळे सर्वांसाठीच उत्तम आकलन ही एक महत्त्वाची क्षमता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची चाचपणी करण्यासाठी या परीक्षेत उताऱ्यावरील प्रश्नांचा समावेश असतो. केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर शालेय पातळीवरही गद्य आकलन किंवा उताऱ्यावरील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा प्रश्नप्रकार विद्यार्थ्यांना नवीन नाही. मात्र, म्हणून तो सोपा आहे असेही नाही. आशय समजून वेगवान वाचन, भाषाज्ञा��� आणि योग्य उत्तरे शोधण्याचे तंत्र यामुळे प्रश्नांची अचूक उत्तरे शोधणे सोपे जाते. आता आपण याविषयी काही महत्त्वाची माहिती पाहूया. • प्रथम उतारा काळजीपूर्वक वाचावा. उताऱ्यातील आशय समजणे सर्वांत महत्त्वाचे • वाचतानाच महत्त्वाचे...\nस्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – शब्दविचार 2\nमागील लेखात आपण व्याकरणातला शब्दविचार शिकताना ‘शब्दांच्या पलीकडले’ ही ओळ आठवावी असे म्हटले होते. कारण प्रत्येक स्वतंत्र ‘शब्दाच्या पलीकडे’ जाऊन त्या शब्दाद्वारे वाक्यात कोणते कार्य घडले आहे, त्या संदर्भावर त्या शब्दाची जात (प्रकार) अवलंबून असते.\nस्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – शब्दविचार १\nशब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ……… मंगेश पाडगावकरांच्या लेखणीतून उतरलेले, पु ल देशपांडे यांनी संगीत दिलेले आणि जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरसाज दिलेले हे अजरामर गीत तुम्हाला माहीत असेलच.\nस्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – वर्णविचार\nभाषेची घडण समजून घेताना लक्षात येते की, भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात. त्यामुळे व्याकरणाचे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार असे 3 घटक पडतात.\nस्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास\nउत्तम प्रशासनाचा मूलाधार आहे – अचूक माहिती, वेगवान कार्यवाही आणि संवादकौशल्य. या सर्वांसाठी आवश्यक आहे उत्तम भाषाज्ञान. म्हणूनच प्रशासकीय अधिकार्‍यांच्या निवडीसाठी घेतल्या जाणार्‍या परीक्षांमध्ये भाषाज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे.\nप्रेरणा यशाची – योगानंद देउळगावकर\nप्रेरणा यशाची _ सहायक कक्ष अधिकारी (ऑक्टोबर २०१८) पदासाठी निवड झालेले उमेदवार योगानंद देउळगावकर. जाणून घ्या त्यानी कशी केली मराठी- इंग्रजीची तयारी \nमराठी व्याकरण आणि लेखन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-3247", "date_download": "2021-07-26T19:53:26Z", "digest": "sha1:VVL3ABVWHD2USUIEPYBNPRPMMQVQVUB2", "length": 14491, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\n‘वास्तवाशी संबंध नाही..’ खरंच\n‘वास्तवाशी संबंध नाही..’ खरंच\nसोमवार, 12 ऑगस्ट 2019\nजुलैच्या पहिल्या आठवड्यात द हिंदूवर मी एक बातमी वाचली. जयपूरच्या शाळकरी मुलांनी आधारकार्डचे फोटो मोबाइलमध्ये काढून, त्यात स्वतःची जन्मतारीख आणि वय बदलण��याचा उद्योग केला होता. बरं, ही अशी एक-दोन मुलं नव्हती, त्यांची संख्या बऱ्यापैकी होती. आता त्यांनी हे असं का केलं, हा प्रश्न पडला असेल, तर हा सगळा जुगाड होता तो ’A’ रेटेड असणारा कबीर सिंग सिनेमा पाहण्यासाठी.\nदोन सेकंद मला त्या पोरांच्या हुशारीचं कौतुकच वाटलं आणि त्यांच्या वयाचे असताना आपण अगदीच ‘बावळट’ कॅटगरीत होतो असंही उगाच वाटून गेलं. त्या बातमीत या सगळ्या छोट्या हिरोंच्या प्रतिक्रिया पण छापल्या होत्या, अर्थात त्यांची नावं बदलून. ‘आम्ही हे कसं केलं, कोणतं ॲप वापरलं, सगळे मित्र ग्रुपने कसे गेलो’ हे सगळं त्यात अगदी उत्साहानं सांगितलं होतं. बातमीच्या शेवटी एका मानसोपचारतज्ज्ञांचं मत होतं, ‘या वयातल्या मुलांना कबीर सिंगने त्याच्या मैत्रिणीबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल दाखवलेला ओव्हर पझेसिव्हनेस आवडतो आहे. कबीर सिंगसारखं वागणं म्हणजे आपण पण हिरो आहोत असं वाटतंय यांना. पण हा फक्त एक चित्रपट आहे आणि तो बघून सोडून द्यायचा, किमान एवढी जाणीव यातल्या काहींना तरी आहे, हेच त्यातल्या त्यात बरं\nनवे चित्रपट आणि त्यांच्यामुळं होणारे वाद हा प्रकार आता बऱ्यापैकी कॉमन झाला आहे. चित्रपटाच्या नावापासून ते त्याच्या ट्रेलरपर्यंत, बॉलिवूडचे रोज नवे किस्से कानावर पडतातच की आपल्या. ‘कबीर सिंग’ नंतरचे वाद हे अगदी रोजचेच असल्यासारखे मला वाटत होते. मध्यंतरी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीमध्ये ‘प्यार मे सब कुछ चलता है’ टाइप काही मत मांडली. ‘मारहाण, अधिकार गाजवणं’ हे सगळं एखाद्या प्रामाणिक नात्यामध्ये असतंच असं काहीसं त्यांचं मत होतं. मग मला वाटलं, की ‘बाजीराव-मस्तानी’च्या धर्तीवर या चित्रपट दिग्दर्शकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण मान्य करायला हवं. पण समजा ते मान्यही केलं आणि ‘प्रेम करण्याच्या किंवा दाखवण्याच्या’ संदीप यांच्या पद्धतीला ‘ओके’ म्हटलं, तरी एकूणच कबीर सिंगच्या निमित्तानं उपस्थित झालेला एक मुद्दा मला झेपला नाही.\nचित्रपटात दाखवतात ते सगळं खोटं असतं, हे मी अनेकदा ऐकलंय, अगदी लहानपणापासून पिक्‍चरमधल्या व्हिलनची, भुतांची भीती वाटायला लागली, की आई हमखास हेच सांगायची. ‘सगळं खोटं असतं गं, बघायचं आणि विसरून जायचं’. हाच मुद्दा कबीर सिंगच्या समर्थकांचा होता. पण फरक एवढाच होता, की यावेळी ‘खोटं असतं गं जे दाखवतात ते’ हे स्���ष्टीकरण व्हिलनसाठी नसून, हिरोसाठी होतं.\nकोणत्याही चित्रपटात दाखवली जाणारी घटना, व्यक्त केलेले विचार, चित्रपटाची कथा, ‘सत्याचा किंवा प्रेमाचा विजय होतो’ असे साचेबद्ध शेवट. हे सगळं बघायचं आणि विसरून जायचं. अगदी सगळं विसरायला नाहीच जमलं, तरी किमान जे काही वाईट आहे ते तरी नक्कीच विसरायचं. ही फिलॉसॉफी ऐकायला खूप सरळ सोपी वाटते खरी, पण हे किती जणांना जमतं आपल्याकडं रिलीज होणारे चित्रपट हे एकतर ‘मासेस’साठी असतात किंवा ‘क्‍लासेस’साठी. मग ‘कबीर सिंग’ हा ‘मासेस’वाला चित्रपट ठरतो. टिपिकल बॉलिवूड प्रकारातला. हिरोची हिरोगिरी, मारहाण करणं, नायिकेवरचं त्याचं जिवापाड प्रेम, ते व्यक्त करण्याची त्याची सो कॉल्ड पुरुषी पद्धत, प्रेमात पार वेडं होणं, प्रेमभंग हाताळताना दारू, ड्रग्ज, इतर बायकांशी कॅज्युअल सेक्‍स हे सगळं या चित्रपटात आहे.\nदेशभरात रिलीज झालेला हा सिनेमा, जितका मल्टिप्लेक्‍समध्ये पाहिला गेला तितकाच किंवा कदाचित त्याहून अधिक छोट्या पडद्यावर अनेकांनी पाहिला असेल. यातले किती लोक चित्रपट साक्षर असतील आणि यातल्या किती जणांना ‘यातलं नेमकं घ्यायचं काय आणि सोडायचं काय’ हे कळलं असेल कारण आजही सैराट म्हटलं, की अनेकांना ‘झिंगाट’ आणि ‘आर्ची’ हे एवढंच आठवतं, हेच काय लक्षात राहिलेलं असतं.\nआता यावर ‘चित्रपटाकडं फक्त एक मनोरंजनाचं माध्यम म्हणून बघायला शीक’ अशी मतं अनेकांची असतील. मला हे कळेल, मी बघेलही मनोरंजनाचं माध्यम म्हणून, पण ज्यांना ‘कबीर सिंग’चा हिरो म्हणजेच पुरुष ही डेफिनेशन वाटत असेल त्यांचं काय ‘बाईला हे असं वागवलेलं चालतं’ किंवा ‘असली पुरुष ऐसाही होता है’ छाप विचार करायला कितीजणांनी सुरुवात केली असेल ‘बाईला हे असं वागवलेलं चालतं’ किंवा ‘असली पुरुष ऐसाही होता है’ छाप विचार करायला कितीजणांनी सुरुवात केली असेल कारण आपण कितीही नाकारलं, तरी चित्रपटाच्या नायकाला फॉलो करणारे, चित्रपटात त्यानं साकारलेल्या भूमिकेशी एकरूप होणारे अनेकजण असतीलच की आपल्या आजूबाजूला. त्यामुळे कोणत्याही चित्रपटातून कोणी काय घ्यायचं हे असं सरळधोपट पद्धतीनं कसं ठरवता येईल कारण आपण कितीही नाकारलं, तरी चित्रपटाच्या नायकाला फॉलो करणारे, चित्रपटात त्यानं साकारलेल्या भूमिकेशी एकरूप होणारे अनेकजण असतीलच की आपल्या आजूबाजूला. त्यामुळे कोणत्याही चित्रपटातून कोणी काय घ्यायचं हे असं सरळधोपट पद्धतीनं कसं ठरवता येईल ‘ही कथा काल्पनिक आहे आणि याचा वास्तवाशी काही संबंध नाही’ हे फक्त एवढं डिस्क्‍लेमर लोकांना चित्रपट साक्षर करायला पुरेसं असेल ‘ही कथा काल्पनिक आहे आणि याचा वास्तवाशी काही संबंध नाही’ हे फक्त एवढं डिस्क्‍लेमर लोकांना चित्रपट साक्षर करायला पुरेसं असेल कोणत्याही चित्रपटाचं टोकाचं समर्थन आणि तितक्‍याच टोकाचा विरोध यांना जरावेळ बाजूला ठेवून, या प्रश्नावर किमान विचार करता आला, तरी क्‍या बात\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiwishes.xyz/birthday-wishes-for-wife-in-marathi/", "date_download": "2021-07-26T19:06:38Z", "digest": "sha1:ULYN5HEWE65A67A4STQVTD3TNE6AJMUG", "length": 25311, "nlines": 152, "source_domain": "marathiwishes.xyz", "title": "Happy Birthday Wishes For Wife In Marathi 2021", "raw_content": "\nHappy Birthday Wishes For Wife In Marathi – नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रतीक्षेत आहात, म्हणजेच तुमच्या धरम पत्नीचा वाढदिवस, म्हणून आज मी तुमच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला काही Romantic Birthday Wishes For Wife In Marati रोमँटिक बर्थडे स्पेशल मराठीत एकत्रित केले आहे. पत्नीच्या वाढदिवशी आपण त्यांना एक भेट द्या जेणेकरून आपले प्रेम अधिक मजबूत होईल. मी येथे Birthday Wishes For Wife In Marathi For Whatsapp प्रतिमासह मराठीत बर्थडे स्पेशल फॉर वाईफ ठेवले आहे जेणेकरून आपण आपल्या वाढदिवसाची आठवण आपल्या पत्नीला व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस किंवा फेसबुकवर सामायिक करुन करू शकाल. Also See Birthday Wishes For Sister In Marathi.\nHappy Birthday Wishes For Wife In Marathi – नवरा बायकोचे प्रेम हे जन्मासाठी असते आणि प्रत्येक पतीची इच्छा असते की आपल्या पत्नीने त्याच्यावर खूप प्रेम केले पाहिजे. या प्रेमास बळकटी देण्यासाठी मी काही शुभेच्छा Happy Birthday Messages For Wife In Marathi From Husband मराठीत शुभेच्छा बर्थडे सन्स आणि Best Love Birthday Wishes For Wife In Marathi मराठीत पत्नीसाठी बेस्ट लव्ह बर्थडे विश) दिल्या आहेत जेणेकरुन तुम्हाला हा दिवस आठवा.\nकधी रुसलीस कधी हसलीस,राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,\nमनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे, सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे\nह्याच माझ्���ा मनातील ईच्छा, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.\nजगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही, एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.\nजरी मी तुझ्या प्रेमामुळे आंधळे झालो आहे, तरीसुद्धा याने चांगले भविष्य घडविण्याचे माझे डोळे उघडले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा.”Birthday Wishes For Wife In Marathi”\nज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील, प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली\nमला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते, अशा माझ्या प्रेमळ बायकोला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nजगातले सर्व सुख तुला मिळावे,आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे, हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना,जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआज मी ज्या परिपूर्ण पत्नीने मला परिपूर्ण पती बनविले आहे त्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nमी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू,माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू\nमाझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू,माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..\nआजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..,तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा\nमाझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.\nतू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nतुमच्या वाढदिवशी मी तुमच्या सर्व इच्छा आणि इच्छा पूर्ण करेपर्यंत मी कधीही थकणार नाही, असे वचन देऊ इच्छित आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nतुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की, मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ\nस्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमाझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढद���वसाच्या अनेक शुभेच्छा. Birthday Wishes For Wife In Marathi\nमाझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.\nवाढदिवस येतात आणि जातात. परंतु आमचे एकमेकांबद्दल असलेले प्रेम आणि आदर नेहमीच दृढ असेल. विश्वाची कोणतीही शक्ती ती बदलू शकत नाही. आम्ही या दिवशी आणि दररोज एकमेकांना भेटू. माझ्या आयुष्यात तुमच्यासारख्या व्यक्तीचा मला खरोखर आशीर्वाद मिळाला आहे. माझ्या प्रेमासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमाझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात,खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..\nमात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ,व सर्वांची काळजी घेणाऱ्या..\nमाझ्या प्रिय पत्नीस,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nमाझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.\nतुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो, पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nते तुमच्यासाठी नसते तर प्रेम म्हणजे काय हे मला कधीही कळले नसते. माझी पत्नी झाल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या आयुष्यात खूप आनंद आणा. मला आनंद होत आहे की आता मी तुला माझ्या कुटूंबा म्हणू शकतो. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय.\nआयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,\nकोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..\nकधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,\nपण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…\nप्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nमाझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. I Love You Dear.\nतुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,\nपण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.\nअश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nतू आहेस म्हणून मी आहे,\nतुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..\nतूच माझ्या जीवनाची सुरुवात,\nआणि तूच शेवट आहेस…\nतुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना जीवन म्हटल्यासारखं आहे.\nआज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक ��ापशील, तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ, प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल. माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nतुमच्या वाढदिवशी, मी तुम्हाला फक्त हे जाणून घ्यावे अशी इच्छा करतो की तुमच्यासारखी पत्नी ज्याला पत्नीपेक्षा कमी आणि देवदूतांपेक्षा कमी वाटत असेल त्याप्रमाणे मला आशीर्वाद मिळतो. प्रिये माझे तुझ्यावर प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.\nम्हणून हे एकच वाक्य\nवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा\nमी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू\nमी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.\nतुझ्याविना माझे जीवन काहीच नाही, मी आजच्या दिवसासाठी आभारी आहे देवाचा, ह्या दिवशी तुला धरतीवर पाठवले. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा \nतुमच्या खास दिवशी मी तुम्हाला हे सांगण्याची इच्छा करतो की तुम्ही माझे जग आहात आणि मी माझ्या आयुष्याशिवाय कल्पना करू शकत नाही. माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nहि एकच माझी इच्छा\nश्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,\nतू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.\nवाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा.\nमाझ्या जीवनाचा तूच एक खरा सहारा आहेस, तुने माझ्या रागाला ही सहन केले, तुने माझ्या चुकांनाही गळ्याशी लावले,\nआम्ही एकत्र राहिलो सर्व वर्षानंतरही तू अजून गरम दिसतोस. मी अधिक सुंदर पत्नीची कल्पना करू शकत नाही. माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nमाझी आवड आहेस तू..\nमाझी निवड आहेस तू..\nमाझा श्वास आहेस तू..\nमला जास्त कोणाची गरज नाहीये..\nकारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,\nजी लाखात एक आहे..\nमाझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे.\nतुने मला प्रत्येक परिस्थितीत काही अटविना स्वीकारले, तुने मला माझा भूतकाळ विसरून माझ्या वर्तमानाच्या स्वरूपाला मानले,\nमाझ्या बाहुल्यात, मी तुला असावे अशी माझी इच्छा आहे. माझे तुमच्यावरील प्रेम, मी तुम्हाला पाहू इच्छितो. माझे हृदय धडधडत आहे, मी तुम्हाला अनुभवावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या भावनांच्या स्तरांनो, आपण सोललेली इच्छित आहात. माझ्या नजरेत, आपण पहावे अशी माझी इच्छा आहे. एकत्र गमावले, मला हवे आहे, प्रेमाच्या प्रकाशात. वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nकधी कठीण काळातील आधार झालीस तर कधी सुखाच्या क्षणातील भाग झालीस आणि आता तू माझ्या जीवनातील श्वा��� झालीस.Birthday Wishes For Wife In Marathi\nअशा प्रेमळ आणि माझ्या जीवनापेक्षाही अनमोल माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nआम्हाला नेहमी एकत्र ठेवण्यासाठी दररोज धडपडत असलेल्या पत्नीसाठी पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nप्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.\nतुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे हृदयाचे ठोके आले आहेत, कारण माझे हृदयाचे ठोके फक्त तुझ्याच प्रेमासाठी धडकतात.\nमला माहित असलेल्या तू सर्वात सुंदर मुलगी आहेस. म्हणूनच मी आपणावर माझे प्रेम कधीही कमी करणार नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी पत्नी.\nचेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा\nसहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा\nतुझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला जाणीव होते की, मी जगातील सर्वात सुंदर मुलगी सोबत माझे आयुष्याच्या अजून एक वर्ष जीवन जगले, माझ्या प्रिय राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nजरी तेथे बरेच मुली आहेत, तरीही आपण नेहमी माझ्या हृदयातील सर्वात खास मुलगी आहात. आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे. आपला दिवस आनंदी होवो ही शुभेच्छा\nमनापासून धन्यवाद त्या ईश्वराचे ज्याने मला तुझ्यासारखी प्रेमळ, निरागस आणि सर्वांना समजून घेणारी पत्नी दिली.\nतुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील, तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील, आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया, वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/raj-thackeray-wrote-a-letter-to-pm-modi-on-coronavirus-critical-situation-in-maharashtra-mhas-540096.html", "date_download": "2021-07-26T20:33:52Z", "digest": "sha1:KS65CJCVP3TLSS2N3EBXRWSUXTBVRZ32", "length": 19739, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरेंनी लिहिलं PM मोदींना letter, महाराष्ट्रातील गंभीर स्थिती मांडत केल्या 5 मोठ्या मागण्या | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मु���ांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nराज ठाकरेंनी लिहिलं PM मोदींना letter, महाराष्ट्रातील गंभीर स्थिती मांडत केल्या 5 मोठ्या मागण्या\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत\nCBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण\nराज ठाकरेंनी लिहिलं PM मोदींना letter, महाराष्ट्रातील गंभीर स्थिती मांडत केल्या 5 मोठ्या मागण्या\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (MNS Raj Thackeray writes to PM Modi) यांना पत्र लिहीलं आहे.\nमुंबई, 14 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Coronavirus) मोठी वाढ होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. परिणामी अनेक रुग्णांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (MNS Raj Thackeray writes to PM Modi) यांना पत्र लिहीत राज्यातील स्थितीचा आढावा मांडला आणि काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.\n'देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच झाले आ��ेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना टाळेबंदीसारखे पर्याय अवलंबले जात आहेत. ते आता राज्याला परवडणारं नाही. मात्र राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने पर्याय तरी काय उरतो' असं म्हणत राज ठाकरे यांनी कोरोना लसी आणि इतर सुविधा यांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे 5 मागण्या केल्या.\n1. महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याची परवानगी द्यावी\n2. सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी\n3. राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी\n4. लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हॉपकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी\n5. राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी अशीही विनंती.\nदरम्यान, राज ठाकरे यांच्या मनसेनं सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र राज्यात कोरोनाची स्थिती आणखीनच गंभीर झाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती केल्यानंतर हा विरोध काहीसा मावळला.\nमुख्यमंत्र्यांनीही PM मोदींकडे केली मागणी\n'राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. सध्या 1200 मेट्रिक टन उत्पादन सुरु आहे आणि आपण कोविड आणि नॉन कोविड अशा सर्वांसाठी मिळून जवळजवळ तितकाच ऑक्सिजन वापरत आहोत. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी राखीव ठेवायचे ठरविले आहे . केंद्राकडून आपल्याला इतर काही राज्यांतून ऑक्सिजन उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ही ठिकाणे खूप दूरवरची असल्याने तो ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे, हवाई मार्गाने किंवा रस्ते मार्गे वाहनाने आणण्यासंदर्भात केंद्राला मदत करण्याची विनंती केली आहे . विशेषत: हवाई दलाच्या मदतीने हवाई मार्गे ऑक्सिजन आणता आला तर लवकर उपलब्धता होईल. यासाठी पंतप्रधानांना आपण पत्र लिहिणार आहे,' अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच दिली होती.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार ब��लणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/585333", "date_download": "2021-07-26T21:09:38Z", "digest": "sha1:KO77OQQUALVS3UUACBZ54WAMFON5GKRQ", "length": 2713, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"म्युन्शेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"म्युन्शेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:१९, २१ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०३:५०, ९ मे २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fj:Munich)\n००:१९, २१ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: frr:München)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Mrwiki_reforms", "date_download": "2021-07-26T19:50:02Z", "digest": "sha1:CA2SFN5DDKRK6BHPNIET34L6FP4DX5QO", "length": 3772, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Mrwiki reforms - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१२ रोजी ००:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/initiative-started-for-ecofriendly-disposal-of-sanitary-napkins/", "date_download": "2021-07-26T20:39:05Z", "digest": "sha1:SH2ZDJJMKRYNR7BIVTSFFWCHH45SMSHQ", "length": 14912, "nlines": 110, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "‘सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणपूरक विल्हेवाट’ उपक्रमाचा मंत्री ॲड.यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ – आपले पर्यावरण", "raw_content": "\nनवीन उपक्रम / विशेष वृत्त\n‘सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणपूरक विल्हेवाट’ उपक्रमाचा मंत्री ॲड.यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ\nमुंबई, दि. 8 : मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची ‘पॅडकेअर’ मशीनच्या वापराद्वारे आरोग्यपूर्ण व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणपूरक विल्हेवाट’ या उपक्रमाचा शुभारंभ महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.\nसामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, पॅडकेअर लॅबचे संस्थापक अजिंक्य धारिया, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे प्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीमध्ये प्रेमभावना असून त्याहीपेक्षा महत्त्वाचे जबाबदारीची जाणीव तिला असते. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे जात आहे. स्त्रियांनी संकोच न बाळगता आपल्या समस्यांबाबत पुरुषांशीदेखील मोकळेपणाने बोलावे. प्रत्येक घरात सावित्री घडण्यासाठी जोतिबाची गरज होती त्याचप्रमाणे प्रत्येक घरात सावित्री घडावी यासाठी तशा विचारांच्या पुरुषांची गरज आहे, असे सांगून त्यांनी जागतिक दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, महिला सॅनिटरी नॅपकीन व इतर समस्यांच्याबाब मोकळेपणाने बोलत नसतात. कुठलाही संकोच न बाळगता महिलांनी आपले विचार मांडले पाहिजेत. महिलांसाठी महत्त्वाच्या अशा सॅनिटरी नॅपकीनची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे आवश्यक असून पॅडकेअर मशीनचा मंत्रालय तसेच जिल्हास्तरावर प्रशासकीय कार्यालयातही लावण्याच्या दृष्टीकोनातून विचार करु, असेही त्या म्हणाल्या.\nमहिंद्राच्या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पामुळे दरवर्षी 10 दशलक्ष लीटर्स पाण्याचे जतन करण्यास मदत होणार\nएसएफआय घेणार ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मध्ये सहभाग; सामील होण्याचे आवाहन\nमुंबईत उद्या ‘आरे ला कारे’; चर्चगेट ते मरीन ड्राइव्ह लॉंग मार्च\nNext story आंतरराष्ट्रीय महिला दिनी पर्यावरण मंत्र्यांकडून महिला वनाधिकांऱ्यांवरील ई-पुस्तकाचे विमोचन\nPrevious story महिला दिनानिमित्त मुंबई ते खंडाळ्यादरम्यान ऑल-वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक��यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/solar-energy-to-be-used-for-government-offices/", "date_download": "2021-07-26T20:31:50Z", "digest": "sha1:6SULLXHMXW5KHNRHVV7XRMR624322ERM", "length": 16116, "nlines": 112, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करणार : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील – आपले पर्यावरण", "raw_content": "\nबातम्या / विशेष वृत्त\nशासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करणार : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\nमुंबई : वीज बचतीसाठी सौर ऊर्जा महत्वाचा पर्याय असून भविष्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले.\nते हॉटेल ट्रायडंट येथे आज स्कोपिंग मिशन फॉर सोलार रुफटॉप कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सौर ऊर्जेचा वापर ही काळाची गरज असून त्यामुळे पाणी आणि कोळशाची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. त्याचबरोबर पर्यावरणपूरक वीज उपलब्धतेमुळे कार्बन उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात घट होऊन करोडो रुपयांची आर्थिक बचत होऊ शकते. राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांनी पथदिव्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याची गरज आहे. औद्योगिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अशी ऊर्जा निर्माण केली तर पर्यावरणाची हानी होणार नाही. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.\nपेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा वापर टप्प्या-टप्प्याने कमी करावा लागणार असून त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्याबाबत जनजागृती करावी लागणार आहे. राज्य शासनाने 5 इलेक्ट्रिक वाहने प्रायोगिक तत्वावर घेतली असून लवकरच शासकीय कार्यालयांसाठी इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्यात येणार आहे. वाहनांच्या चार्जिंगसाठी रस्त्यावर जागोजागी चार्जिंग पॉईंट उभारण्यात येतील, त्याचा फायदा सर्व सामान्य नागरिकांनाही होईल, असेही श्री.पाटील म्हणाले.\nराज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सौर पंप दिलेले असून त्यामुळे विजेची बचत झालेली आहे. सौर ऊर्जेचा वापर केवळ शासकीय कार्यालयांनी न करता सर्व सामान्य नागरिकांनीही याचा वापर केल्यास आर्थिक बचतीबरोबरच पर्यावरणाचे रक्षण होईल, असे सांगून श्री.पाटील पुढे ���्हणाले, जवळपास 5 हजार सार्वजनिक इमारतींवर सौर पॅनल बसविलेले असून सरकारकडून त्याची चाचपणी करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील सरकारी इमारतींनी 39 टक्क्यांपर्यंत ऊर्जा बचत केली आहे.\nईईएसएल (एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लि.) तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 2017 पासून बिल्डींग एनर्जी एफिशिअन्सी प्रोग्राम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात विजेचा किफायतशीर वापर करणारे 7 हजार एसी, 11 लाख एलईडी बल्ब, 6 लाख पंखे आणि 14 हजार पथदिवे बदलणार असून त्यामुळे 10 कोटी युनिट विजेची बचत होणार आहे.\nया कार्यशाळेला ईईएसएलचे अध्यक्ष राजीव शर्मा, व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nहरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nतेरा कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा भव्य राज्यस्तरीय शुभारंभ\nपालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग\nNext story वाळवंटीकरणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल-केंद्रीय पर्यावरण मंत्री\nPrevious story विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार करणारे सेंट मॅथिव्ज हायस्कूल; ३०० हून अधिक रोपांची लागवड\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठवि���्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+233494+cm.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:31:24Z", "digest": "sha1:B42SLQAE6TPSQWWNCSLGSC6UMN4CGALV", "length": 3647, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 233494 / +237233494 / 00237233494 / 011237233494, कामेरून", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 233494 हा क्रमांक Nkongsamba क्षेत्र कोड आहे व Nkongsamba कामेरूनमध्ये स्थित आहे. जर आपण कामेरूनबाहेर असाल व आपल्याला Nkongsambaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. कामेरून देश कोड +237 (00237) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Nkongsambaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +237 233494 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अने�� देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनNkongsambaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +237 233494 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00237 233494 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95", "date_download": "2021-07-26T20:18:00Z", "digest": "sha1:7K4U7BPNIAT2Q3HCURD4OGSWIVW2V7P3", "length": 2308, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इंग्लिश लोक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइंग्लंड देशाचे रहिवाशी. ह्यांच्या साम्राज्यवादी सरकारने भारतावर 150 वर्षे राज्य केले\nLast edited on २२ एप्रिल २०२१, at ०९:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०२१ रोजी ०९:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2021-07-26T20:37:03Z", "digest": "sha1:GD3OGOZQLWSROLDVW42VS7R5LOH43DB5", "length": 3960, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लातूर निवासी - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियातील लातूर निवासी सदस्य. इतर सदस्यांशी भेटीचे उपक्रम राबवण्या करिता विकिपीडिया:विकिभेट पानास अवश्य भेट द्या.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► स्थानानुसार सदस्य साचे‎ (२ क, ३४ प)\n\"लातूर निवासी\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०२१ रोजी ०९:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/defense-minister-rajnath-singh-called-on-external-affairs-minister-s-jaishankar-news-latest-updates/", "date_download": "2021-07-26T20:53:38Z", "digest": "sha1:OE22IGXM7OGLNWZD5VI6PO5ZZFTWZPID", "length": 23232, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "चीनच्या हल्ल्यानंतर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक | चीनच्या हल्ल्यानंतर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » India » चीनच्या हल्ल्यानंतर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक\nचीनच्या हल्ल्यानंतर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nलडाख, १६ जून: लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला तणाव आता आणखी वाढला आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात ही झडप झाली. दोन देशांमधील चर्चेनंतर सर्व काही पूर्वस्थितीवर येत असताना ही घटना घडली.\nभारतीय सैन्याने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीत असे म्हटले आहे की, ‘सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात डि-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. यावेळी भारतीय लष्कराचे एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले आहेत. हा विषय शांत करण्यासाठी दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मोठी बैठक घेत आहेत.’\nदरम्यान हा तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे दिल्ली��ही घडामोडी वाढल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, वायू सेना, लष्कर आणि नौदल प्रमुख या सर्वांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, भारतीय सैन्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, चीनच्या बाजूनेही जीवितहानी झाली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nअमेरिका-चीनमधील कोल्ड वॉरपासून दूर राहा...चीनची भारताला धमकी\nचीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रानूसार, अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला आहे. भारताने अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांपासून दूर राहिल्यास चांगले होईल. भारताने अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काहीही पाऊल उचलंल तर कोरोनासारख्या महामारीसोबतच आर्थिक परिणाम देखील खूप खराब होतील, असा इशारा चीनने भारताला दिला आहे.\n ५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण\nदेशातील करोना रुग्णांची संख्या ९१५२. गेल्या २४ तासांत ७९६ नवे रुग्ण आढळले. तर ३५ जणांचा मृत्यू झालाय. मृतांची देशातील एकूण संख्या ३०८ इतकी झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिलीय. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८५७ जण बरे झाले असून एका दिवसात १४१ जण बरे झाल्याची एक सकारात्मक बाब समोर आल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. देशातील १५ राज्यांमधील २५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला करोनाचे अनेक रुग्ण आढळून आले होते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.\nकरोना व्हायरसमुळे आरोग्य आणीबाणी; वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल\nभारतातील केरळ येथे चीनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्याला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर केरळ आणि भारतातील शहरात दक्षता बाळगण्यात येत आहे. याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणीची घोषणा केली आहे. दरम्यान, वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल; भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी आणणार.\nकोरोना आपत्ती: आपण मिळून आकस्मिक निधी उभा करू, मोदींचे सार्क'ला आवाहन\nचीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता जगभरात संकट निर्माण केले आहे. या जागतिक साथीच्या रोगावर ��ियंत्रण मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर सार्कचे (आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना) सदस्य असणाऱ्या राष्ट्रांच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. या खास चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाबरून न जाता संकटाशी लढणे हाच आपला मंत्र असल्याचे सांगितले.\nकोरोना व आर्थिक स्थितीवरून लोकांना विचलित करण्यासाठी चीन-भारत मुद्याला हवा\nएकीकडे कोरोना व्हायरस आणि पूर्व- पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळची संकटं येत असताना युद्धाचे ढगही दाटतील का अशी शंका यायला लागली आहे. भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत.\nकोरोना व्हायरस: चीनमधून ३२४ भारतीय विशेष विमानाने मायदेशी परतले\nकोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा थेट फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या चीनमधील वुहान शहरात अनेक भारतीय फसले आहेत. यापैकी ३२४ भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज भारतात आणण्यात आलं. ते सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर���वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/pr/", "date_download": "2021-07-26T19:45:18Z", "digest": "sha1:LJZEGYGN24QEVLSILV5WOOWTCK6IGCXH", "length": 11602, "nlines": 117, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "एसबीआय लिपीक परीक्षेसाठी शेवटच्या १५ दिवसात तयारी कशी करावी | एसबीआय लिपीक परीक्षेसाठी शेवटच्या १५ दिवसात तयारी कशी करावी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nएसबीआय लिपीक परीक्षेसाठी शेवटच्या १५ दिवसात तयारी कशी करावी\nकोणतीही स्पर्धेत जिंकण्यासाठी स्पर्धेतील शेवटचा टप्पा अत्यंत महत्वाचा आणि कठीण क्षण असतो. तुम्ही मागील काही दिवसांपासून नियमितपणे एसबीआय लिपिक प्रिलिम्सच्या तयारी करत असला तर आता याच परीक्षेच्या तयारीची पुन्हा नव्याने आखणी करण्याची वेळ जवळ आली आहे. तसं केल्यावरच तुम्ही शेवटच्या १५ दिवसांच्या कालावधीत एसबीआय लिपिक प्रिलिम्स २०२० च्या परीक्षेसाठी पात्र होऊ शकता अन्यथा संधी गमावू शकता. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात रिव्हिजनची जोमाने तयारी करा.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठ�� बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/ashwin-navratri-festival-started-in-shri-mahakali-temple/09262058", "date_download": "2021-07-26T18:56:11Z", "digest": "sha1:PFAIOY53TIOEF2HKM7FAMT6ATPWS6SHQ", "length": 5459, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "श्री महाकाली मंदिरात अश्विन नवरात्र महोत्सवाची सुरूवात. - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » श्री महाकाली मंदिरात अश्विन नवरात्र महोत्सवाची सुरूवात.\nश्री महाकाली मंदिरात अश्विन नवरात��र महोत्सवाची सुरूवात.\nकन्हान : पावन नदीच्या काठावर स्थित कन्हान सत्रापुर मार्गांवर पुरातन जागृत श्री महाकाली माता मंदिरात अश्विन नवरात्र महोत्सवाचे सुरूवात घट स्थापना करून करण्यात आली. श्री महाकाली मंदिरात अश्विन नवरात्र महोत्सवाची सुरूवात सोमवारी २५ सप्टेंबर २०१७ ला सकाळी १२ वाजता मा सनदंजी गुप्ता, जितु महाराज, श्रीपाद मुळे यांचा शुभ हस्ते घट स्थापना करण्यात आली. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nमंगळवारी ३ ऑक्टोंबर २०१७ ला सायंकाळी ६ वाजता कन्हान नदीच्या पावन पात्रात विसर्जन करून रात्रीचे ९ वाजे पर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात येईल. या अश्विन नवरात्र महोत्सवाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री महाकाली सेवा समिती सत्रापुर कन्हान चे उपाध्यक्ष श्री सनदजी गुप्ता यांनी केले आहे.\nमहोत्सवाच्या यशस्विते करिता आमदार श्री विकास कुंभारे, अँड. श्रीकृष्ण जोशी, दामोधर रोकडे, महेश महाजन, अर्जुन पात्रे, कैलाश भिवगडे, रामचंद्र पात्रे, अँड. विजय धोटे, शरद शर्मा, अँड. संजय बालपांडे, रवी आग्रे, अजय मोगरे, श्रीपाद मुळे, आदेश गुप्ता, अनिल आष्टणकर, सौ उषाताई पात्रे, अमोल ठाकरे, श्रीकांत आगलावे, शरद वाटकर, शरदराव नान्हे, ओमप्रकाश डेलीकर, महेश सबळ, अनुपजी गुप्ता, दिपक पुरवले, डॉ. मधुकर मोहाडीकर, सतिश जुनघरे, संजय रोकडे, उमेश पानतावणे, अजय हिंगे, भुषण छानिकर, किरण राकडे, डॉयनल शेंडे, दिलीय मरघडे, देविदास खडसे, नंदु सोनवणे, अनवर खडसे, अनिल लोंढे, अँड. प्रविण खांडेकर, विनायक डेहनकर, शैलेंश दिवे, पांडुरंग भागवत, गोविंदा ठवरे, वैभव लक्षणे, मनीष चौकसे, प्रकाश कडू, सुनिल भोसले सहित परिसरातील भाविक मंडळीं अथक परिश्रम घेत आहे.\n← महावितरणच्या लेखा विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यशाळा\nमोदी सरकार का नारा ‘बेटी… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/09/blog-post_24.html", "date_download": "2021-07-26T21:04:00Z", "digest": "sha1:HPJC22HLPE2MIAOZPJZPGTPMDK2SDAYH", "length": 12436, "nlines": 265, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: सप्तशृंगी देवी जगदंबा माता", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nसप्तशृंगी देवी जगदंबा माता\nआदिमायेचे महाराष्ट्रातले चौथे शक्तीपीठ नाशिकजवळील वणी येथे सप्तशृंग नावाच्या डोंगरमाथ्यावर आहे. त्या ठिकाणी कधीकाळी सात शिखरे असावीत असा एक तर्क आहे, तर सह्याद्री पर्वताच्या सात शिखरांमधील भागाला सप्तशृंग असे म्हणत असावेत असा दुसरा तर्क आहे. पुरुषाकडून मरण निळणार नाही असा वर मिळाल्यामुळे महिषासुर दैत्य फारच माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर चढाई करून देवाधिराज इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करायला गेला. त्या तीघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. त्या वेळेस महिषासुर सप्तशृंगाच्या परिसरात होता. तिथेच जाऊन देवीने त्याचा वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केल्यामुळे तिला जगदंब हे नांव प्राप्त झाले अशी कथा आहे. महिषासुरमर्दिनीची कहाणी इतर जागी सुध्दा सांगितली जात असल्यामुळे तो नक्की कुठल्या भागात होता ते समजत नाही. कदाचित त्याच्या नावाने आजपर्यंत प्रसिध्द असलेल्या म्हैसूर इथे त्याची राजधानी असेल आणि त्याचा वध दुसरीकडे झाला असेल. सप्तशृंग पर्वत रामायणकाळातील दंडकारण्याचा भाग होता. वनवासात फिरत असतांना श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी येऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले होते असे म्हणतात. ऋषी पराशर आणि मार्कंडेय यांनी या पर्वतावर तपश्चर्या केली होती अशा आख्यायिका आहेत.\nतुळजापूर, कोल्हापूर आणि माहूर या तीन्ही शक्तीस्थानांपेक्षा वणी ही जागा मुंबईहून जवळ असली तरी या क्षेत्राबद्दल मी कुणाकडूनच फारसे कधी ऐकले नाही. तिथे जाऊन आलेले लोकही क्वचितच भेटले. नाशिकला गेलेले बहुतेक लोक वेळ मिळाल्यास त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन येतात, मीही आलो आहे, पण नाशिकलासुध्दा कुणीच मला वणीला जायचे सुचवले नाही. कदाचित या देवस्थानाला जाण्यासाठी खूप चढून जावे लागते म्हणून तिथे जाण्यासाठी लोक फारसे उत्सुक नसावेत.\nमाय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई \nसेवा मानून घे आई \nतू विश्वाची रचिली माया \nतू शीतल छायेची काया \nतुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई \nतू अमला अविनाशी कीर्ती \nतू अवघ्या आशांची पूर्ती \nजे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई \nतूच दिलेली मंजुळ वाणी \nतुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही \nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nअमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस\nसप्तशृंगी देवी जगदंबा माता\nघटस्थापना - आई अंबाबाईचा गोंधळ\nन्यूयॉर्कची सफर - ५\nन्यूयॉर्कची सफर - ४ एलिस द्वीप\nन्यूयॉर्कची सफर - ३ स्वातंत्र्यदेवता (उत्तरार्ध)\nन्यूयॉर्कची सफर - २ - स्वातंत्र्यदेवीचा पुतळा\nपुढच्या वर्षी लवकर या ... की एकदा येऊच नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-aadwalanawar-uday-thakurdesai-1259", "date_download": "2021-07-26T20:18:24Z", "digest": "sha1:NYRNSPNIIBJGFHG4DLT7PDHJUD3S46JY", "length": 21980, "nlines": 124, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Aadwalanawar Uday Thakurdesai | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nसकाळी सकाळी ताजंतवाने होऊन बसमध्ये बसल्यावर प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली, की काल पूर्ण दिवस ड्युनेडिन फिर फिर फिरलो. इतकं छान ड्युनेडिन पाहिलं. आज आता त्यापेक्षा वेगळं काय पाहणार इतक्‍यात चक्रधर आणि गाइड अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारा बॉब बस चालवताना माईकवरून म्हणाला, ‘एका मिनिटांत कॅसिनो येईल. जुगार कुणाला खेळायचाय इतक्‍यात चक्रधर आणि गाइड अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारा बॉब बस चालवताना माईकवरून म्हणाला, ‘एका मिनिटांत कॅसिनो येईल. जुगार कुणाला खेळायचाय’ बॉबच्या प्रश्‍नावर सर्व प्रवाशांचा एकमुखी नकार आला. बॉब म्हणाला, ‘ठीक आहे. आपण पेंग्विन प्लेस बघायला जाऊया.’\nप्रवाशांत चुळबुळ सुरू झाली. काही म्हणाले, ‘पेंग्विन काय बघायचे’ तर काही म्हणाले, ‘पिवळ्या डोळ्यांचे पेंग्विन आपण कधी बघणार’ तर काही म्हणाले, ‘पिवळ्या डोळ्यांचे पेंग्विन आपण कधी बघणार आलोच आहोत तर जरूर जाऊया..’ हो-ना करता करता आम्ही पेंग्विन प्लेसला जायला तयार झालो.\nथोडं विषयांतर करून सांगायचं तर मलादेखील असं वाटतं की ज्या ठिकाणी आलो आहोत त्या ठिकाणचं सगळं स्थलदर्शन टिकमार्क केल्यासारखं बघायलाच हवं असं दडपण आपल्यावर नसावं. त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाच्या न वाटणाऱ्या परंतु अति दर्जेदार परंतु वेळखाऊ सफारीदेखील आपण केल्या पाहिजेत. त्या आपल्याला कशा वाटतात तो भाग वेगळा. परंतु आपल्याला अशा ऐकीव बिनमहत्त्वाच्या वाटणाऱ्या सफारीतच कधीकधी अवर्णनीय आनंदाचे क्षण वेचता येऊ शकतात.\nआमच्या बसने ड्युनेडिन पाठी सोडलं. शहराला वळसा मारून ड्युनेडिनच्या दुसऱ्या अंगाने जाता जाता आता वेगळा नजारा दिसायला लागला. ड्युनेडिन स्टेडियम, छोट्या छोट्या टेकड्या यांना वळसे मारत मारत आम्ही नयनरम्य अशा हॅरिंग्टन पॉइंट रस्त्यावर आलो. इथे प्रशांत महासागराचे अप्रतिम दर्शन होऊन सगळे स्तंभित होऊन गेले. हिरव्या-निळ्या पाण्याची काय भूल पडते त्याचे प्रात्यक्षिकच जणू नागमोडी वळणाच्या रस्त्यालगतच्या प्रशांत महासागराच्या पाण्याने दाखवून दिले. आम्ही तंद्रीत असतानाच बसमधून उतरण्याचा इशारा झाला. आम्ही सर्वजण वाहत्या रस्त्याच्या एका कोपऱ्यावर उतरलो. इथून दोन खासगी टेंपोमधून आम्हाला पेंग्विन प्लेसमध्ये नेणार असे सांगण्यात आले.\nखरे तर इथूनच आमची स्वप्नील सफर सुरू झाली... अतिसुंदर स्वच्छ हवा. दोन्ही बाजूच्या टेकड्यांना घातलेल्या कुंपणाआड मोठ्या आरामात चरणाऱ्या गुबगुबीत मेंढ्या. हिरव्या रंगांच्या ७-८ छटांनी लक्ष वेधून घेणारी दूरवर पसरलेली हिरवळ. झुडुपं. निळ्या आकाशाच्या रंगाशी स्पर्धा करणारा समोर पसरलेला अथांग प्रशांत महासागराचा तेवढाच गर्द निळा रंग. अहाहा गाडीला एसी नसल्यामुळे, खिडक्‍या बंद नसल्यामुळे आणि मुख्य म्हणजे कच्च्या रस्त्यामुळे समोर दिसणाऱ्या निसर्गचित्राला एक वेगळाच आयाम मिळाला. सर्वच प्रवाशांचे डोळे तृप्त झाले. माझ्यापाठी बसलेले दोघेजण तर एवढे खुश झाले, की या एरियातच दिवसभर फिरवत राहा म्हणाले गाडीला एसी नसल्यामुळे, खिडक्‍या बंद नसल्यामुळे आणि मुख्य म्हणजे कच्च्या रस्त्यामुळे समोर दिसणाऱ्या निसर्गचित्राला एक वेगळाच आयाम मिळाला. सर्वच प्रवाशां���े डोळे तृप्त झाले. माझ्यापाठी बसलेले दोघेजण तर एवढे खुश झाले, की या एरियातच दिवसभर फिरवत राहा म्हणाले इतका सुंदर प्रवास संपतोच. तसा तो संपला आणि आम्ही पेंग्विन प्लेसच्या उत्कृष्ट प्रवेशद्वारातून आत शिरण्यास तयार झालो. गाइड म्हणाली, ‘पेंग्विन प्लेस हे केंद्र तुमच्यासारखे पर्यटक जे देणगीमूल्य देऊन येतात त्यातून येणाऱ्या पैशाच्या (डॉलर्सच्या) बळावरच चालते. हॉवर्ड मॅकग्रॉदर यांनी १९८५ मध्ये हे केंद्र सुरू केले. इथे पिवळ्या आणि निळ्या डोळ्यांच्या पेंग्विनना जपतात. ते आजारी असले तर त्यांची शुश्रूषा करतात. मुळात पेंग्विन आजारी असले तर त्यांना विसावा मिळेल अशी जागा आम्ही प्रशांत महासागराजवळ घेतली आहे. असा प्रकल्प राबवणारी ही जगातली एकमेव संस्था आहे. त्यामुळे तुम्ही आपसांत मोठ्याने बोलू नका. दोन आजारी पेंग्विन इथे आले आहेत. त्यांची पिसे रोज झडताहेत. मोठ्याने बोलून त्यांना त्रास देऊ नका.’ गाईडपाठोपाठ छोटुकला ट्रेक करत आम्ही निसर्गनवलाई अनुभवत होतो. परंतु आमच्या दुर्दैवाने तिथे आमच्याबरोबर भारतातून आलेला, सतत खाण्यात मग्न असणारा आणि मोठ्यानेच बोलू इच्छिणारा दुसरा एक ग्रुप आलेला होता. तो संपूर्ण ग्रुप गाईडचे बोलणे हसण्यावारी नेऊन टिंगल करण्यापर्यंत धीट झालेला होता. अखेर गाईडने त्यांना झापले आणि आम्हाला मात्र त्या दोन आजारी पेंग्विनना पाहण्यासाठी लपणकेंद्रात चोरपावलाने जायला सांगितले. आम्ही चोरपावलाने लपणकेंद्रात आलो. तिथे कोरून ठेवलेल्या ४ खुल्या चौकटीतून दोन पिवळ्या डोळ्यांच्या पेंग्विनचे यथेच्छ दर्शन घेऊन, पुन्हा छोटा ट्रेक करून मुख्य रस्त्यावर आलो.\nआमच्या बसमध्ये लगेच चर्चा सुरू झाली, की असे आजारी पेंग्विन बघून काय फायदा सगळा दिवस फुकट गेला. वगैरे वगैरे. बसमधील अस्वस्थता वाढत असतानाच चक्रधर आणि गाइड बॉब म्हणाला, ‘तुमची निराशा घालवायला आपण एक काम करूया. कार्यक्रम पत्रिकेत नसलेल्या परंतु अतिरम्य असलेल्या रॉयल अल्बाट्रॉस सेंटरला भेट देऊया.’\nया ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली पाहिजे ती ही, की अगदी अचानकपणे ठरलेल्या या कार्यक्रमामुळे मला मात्र विलक्षण आनंद झाला. एकतर आजवर अल्बाट्रॉस पक्षी मी प्रत्यक्षात बघितला नव्हता. केवळ चित्रात आणि ‘साजणवेळा’ या कवी ग्रेस यांच्या कवितेवर आधारित असलेल्या सीड��तील निवेदनावरून अल्बाट्रॉस या पक्ष्याच्या लांब पंखांची वगैरे कल्पना मनात होती. त्या पक्ष्याला आयताच बघायला मिळणार यामुळे खूष व्हायला झाले. खुशीचे दुसरे कारण म्हणजे रस्ता. पेंग्विन प्लेस ते अल्बाट्रॉस सेंटर हा केवळ साडेतीन किमीचा रस्ता एरवी पाच मिनिटांतच कापला गेला असता. परंतु हा छोटासा रस्ता इतका सुंदर, इतका विलोभनीय आहे की या रस्त्यावर ना चक्रधराला गाडी जोरात रेटावीशी वाटत, ना प्रवाशांना लवकर पोचण्याची घाई असते\nदोन्ही बाजूला प्रशांत महासागराची दिसणारी निखळ अद्वितीय रूपे, अंगावर शिरशिरी उठवून बेभान करणारा अवखळ वारा, सेंटरचा जोरदार फडकणारा उंच झेंडा, पूर्ण परिसरात गालिच्यासारखी पसरलेली हिरवळ आणि डोक्‍यावर थोड्याशा उंचीवर फिरणारे अल्बाट्रॉस अशा बेभान वातावरणात प्रवाशांची पावले अडखळलीच अशा बेभान वातावरणात प्रवाशांची पावले अडखळलीच परंतु त्याचे कुणाला नवल वाटले नाही.\nअति थंड वातावरणामुळे गंमत झाली. प्रवाशांच्या कानटोप्या बाहेर आल्या. हात खिशात गेले. मोकळ्या वातावरणात रमणारे ‘आत सेंटरमध्ये जाऊ’ म्हणाले. सेंटरच्या आत चांगले उबदार वातावरण होते. अल्बाट्रॉस सेंटरमधील कर्मचारीसुद्धा खूपच अदबशीर होते. तुमच्या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे त्यांच्याकडे होती. एका कर्मचाऱ्याने आम्हाला विचारले, ‘दोन मिनिटांत शेवटची बॅच अल्बाट्रॉस टूरवर निघतेय. तुम्ही जाणार का’ आम्ही आणखी दीड तास थांबून ती टूर करून परतण्याएवढा वेळ हाताशी नसल्याने आम्ही जवळचेच अल्बाट्रॉस म्युझियम पाहून माहितीपत्रके घेऊन पाऊणएक तासात बाहेरच्या मोकळ्या वातावरणात फेरफटका मारायला आलो. आता गारठा चांगलाच वाढला होता. जवळच्या शक्तिशाली दुर्बिणीतून अल्बाट्रॉसचे मनसोक्त दर्शन घेता आले. समुद्राकाठच्या कुंपणाजवळच्या रपेट मारण्याजोग्या रस्त्याने आम्ही काही जणांनी उत्कृष्ट रपेट मारण्याचा आनंद अनुभवला. थंडी वाढत होती. बोलणाऱ्याचा आवाज बंद करीत होती. किनाऱ्याकाठचे शेवाळे धडकणाऱ्या लाटेसरशी, लाट ओसरताना विविध आकृत्या निर्माण करीत होते. आकाशात उंचीवर उडणाऱ्या अल्बाट्रॉस पक्ष्यांचे बरेच फोटो काढले. पुरेशा प्रकाशाअभावी आणि मोठी झूम नसल्याकारणाने मनाजोगे फोटो घेता आले नाहीत. परंतु १० - १२ फूट पंख असलेले अल्बाट्रॉस दिसतात कसे’ आम्ही आणखी दीड तास थां��ून ती टूर करून परतण्याएवढा वेळ हाताशी नसल्याने आम्ही जवळचेच अल्बाट्रॉस म्युझियम पाहून माहितीपत्रके घेऊन पाऊणएक तासात बाहेरच्या मोकळ्या वातावरणात फेरफटका मारायला आलो. आता गारठा चांगलाच वाढला होता. जवळच्या शक्तिशाली दुर्बिणीतून अल्बाट्रॉसचे मनसोक्त दर्शन घेता आले. समुद्राकाठच्या कुंपणाजवळच्या रपेट मारण्याजोग्या रस्त्याने आम्ही काही जणांनी उत्कृष्ट रपेट मारण्याचा आनंद अनुभवला. थंडी वाढत होती. बोलणाऱ्याचा आवाज बंद करीत होती. किनाऱ्याकाठचे शेवाळे धडकणाऱ्या लाटेसरशी, लाट ओसरताना विविध आकृत्या निर्माण करीत होते. आकाशात उंचीवर उडणाऱ्या अल्बाट्रॉस पक्ष्यांचे बरेच फोटो काढले. पुरेशा प्रकाशाअभावी आणि मोठी झूम नसल्याकारणाने मनाजोगे फोटो घेता आले नाहीत. परंतु १० - १२ फूट पंख असलेले अल्बाट्रॉस दिसतात कसे हे (दुर्बिणीतून) बघण्यात बराच वेळ गेला.\nउजवीकडे अथांग दिसणाऱ्या प्रशांत महासागराचा अप्रतिम नजारा डोळ्यांनी अक्षरशः पिऊन घेतला. समोरच्या दृश्‍यावरून नजर हटत नव्हती. परंतु डावीकडे मन वळवून पाहिले, तर बसमधील सहप्रवासी हाताने खुणा करून आम्हाला बोलावीत होते. नाइलाजाने निघालो. आणि बसमध्ये येऊन बसलो.\nपरदेशातील पर्यटनामध्ये दरवेळी बऱ्याच गोष्टी अर्धवट बघण्यात अर्थ नाही. दोन गोष्टी धड अनुभवल्या तरी केवढेतरी वेगळेपण अनुभवता येते, खूप आनंद गाठीशी बांधता येतो. न्यूझीलंडमधील ड्युनेडिन प्रांतात आणि ड्युनेडिनमधील हॅरिंग्टन रस्त्यावरील भागात सफर केली असता वरील वाक्‍याची प्रचिती येते.\nड्युनेडिन - पेंग्विन प्लेस = २८ किमी - पाऊणतास\nपेंग्विन प्लेस - रॉयल अल्बाट्रॉस सेंटर = ३.५ किमी - १० मिनिटे.\nदोन्हीही ठिकाणचा समुद्राकाठचा महाअप्रतिम नजारा. पेंग्विन प्लेस येथे पेंग्विन बघण्यासाठी आणि रॉयल अल्बाट्रॉस सेंटर येथे अल्बाट्रॉस पक्षी बघण्यासाठी खास टूर्स उपलब्ध आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6096", "date_download": "2021-07-26T18:46:35Z", "digest": "sha1:IRQMXRK3BWVBYGASQXCB5TS5ODSLPIOW", "length": 9561, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "भेसळयुक्त इंधन पुरवठ���याची तत्काळ चौकशी करा | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome प्रादेशिक विदर्भ भेसळयुक्त इंधन पुरवठ्याची तत्काळ चौकशी करा\nभेसळयुक्त इंधन पुरवठ्याची तत्काळ चौकशी करा\nभंडारा : महाराष्ट्र राज्यामध्ये बायोडिझलच्या नावाने भेसळयुक्त डिझेल व इंधनाचा पुरवठा करणाºयांवर चौकशी करून शासकीय निकषानुसार सदर पंप सुरू आहे अथवा नाही याबाबत तात्काळ तपासणी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त यांना दिले. या संदर्भातील निवेदन फेडरेशन आॅफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे सचिव अमित गुप्ता यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले होते.\nशासन परिपत्रकाचा गैरफायदा घेऊन अनेक भेसळयुक्त इंधनाचा पुरवठा करणारे माफिया सक्रिय झाले असून अधिकृत असल्याचे दाखवून लहान टँकरमध्ये पंप बसवून जागोजागी वाहनामध्ये त्याची विक्री सुरू आहे. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व परवाने बायोडिझेल विक्रीसाठी घेणे बंधनकारक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.\nदेशात कोणत्याही पेट्रोलियम पदार्थाची विक्री करताना भारतीय मानक ब्युरोने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. बायोडिझेल या निर्देशानुसार बी -१०० डिझेलची घनता ०.८६० ते ०.९०० या दरम्यान असणे आवश्यक आहे. परंतु घनतेच्या इंधनावर वाहन चालविणे शक्य नाही म्हणून या इंधनामध्ये इंपोर्टेड डिझेल, फ्युएल आॅईल एमटीओ व केरोसिनची भेसळ केल्या जात आहे. सध्या बाजारात विक्री केल्या जाणाºया बायोडिझेलची घनता ०.८२५ ते ०.८३० च्या जवळपास आहे. भारतीय मानक प्रमाणे ती २० टक्के आहे. राज्य शासनाला डिझेल विक्रीमुळे २१ टक्के टॅक्स अधिक ३ रुपये सेस मिळतो. अशा भेसळयुक्त डिझेल विक्रीमध्ये कर चोरी होत असल्यामुळे राज्यशासनाला महसुली उत्पन्नाचे नुकसान होत आहे.\nPrevious articleरेशीम कोश उत्पादनातून रोजगार निर्मितीला चालना\nNext articleइरई नदीच्या सौंदर्यीकरणासाठी १०० कोटी देणार\n‘माविम’मुळे महिलांची अर्थसाक्षरता व सक्षमतेकडे वाटचाल : ॲड.यशोमती ठाकूर\nश्रीक्षेत्र कौंडण्यपूरला पालखी मार्गाशी जोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन\nशेतकरी बांधवांच्या तक्रारीनुसार तत्काळ पंचनामे करून घ्यावे] ॲड. यशोमती ठाकूर यांचे आदेश\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/ex-minister-khadse-is-expected-to-go-to-the-legislative-council-127270209.html", "date_download": "2021-07-26T19:57:57Z", "digest": "sha1:CGZBSJZZQUCMJ2DPJT7VQOEDIYRBEEKR", "length": 5653, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ex-minister Khadse is expected to go to the Legislative Council | माजी मंत्री खडसेंना विधान परिषदेवर जाण्याचे वेध, पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितल्याची माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअपेक्षा:माजी मंत्री खडसेंना विधान परिषदेवर जाण्याचे वेध, पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितल्याची माहिती\nराज्यपालांवरील आरोपांचे खडसे यांच्याकडून खंडन\nविधान परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. या मागणीवर पक्ष नक्कीच सकारात्मक विचार करून न्याय देईल, अशी अपेक्षा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात माध्यमांशी बाेलताना व्यक्त केली.\nजळगाव येथे आले असता त्यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी बाेलताना विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील पक्षाच्या नेत्यांनी राज्यसभेसाठी माझ्या नावाची शिफारस केली हाेती. परंतु, मला राज्यसभेवर जाण्याची इच्छा नव्हती. मला राज्याच्या राजकारणातच राहायचे आहे. राज्यातच काम करायची इच्छा असल्याने मला राज्यसभेएेवजी विधान परिषदवर संधी देण्यात यावी, अशी मागणी मी त्यावेळी पक्षश्रेष्ठी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली हाेती. त्यामुळे या वेळी माझ्या मागणीवर नक्कीच सकारात्मक विचार हाेवून मला संधी मिळेल, अशी अपेक्षा माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त केली. दरम्यान, खडसे यांना पक्ष उमेदवारी देतो का नाही याकडे राजकीय वर्तुळाचे लक्��� लागले आहे. दुसरीकडे पंकजा यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.\nराज्यपालांवरील आरोपांचे खडसे यांच्याकडून खंडन\nविधान परिषदेच्या रिक्त जागा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांवर हाेणाऱ्या आराेपांचे त्यांनी खंडन केले. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. राज्यपालांना त्यांच्या काेट्यातून विधान परिषद सदस्य निवडीचे संपूर्ण अधिकार आहेत. ताे सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याने असले राजकीय आराेप त्यांच्यावर केले जाऊ शकत नसल्याचे माजी मंत्री खडसे या वेळी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-radhika-aptes-badlapur-shooting-wraps-up-4717329-PHO.html", "date_download": "2021-07-26T20:39:00Z", "digest": "sha1:WCH74BN5BNOIWRTBKGW3ZANFVUZ3MKHH", "length": 4521, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Radhika Apte's 'Badlapur' Shooting Wraps Up | रितेशनंतर वरुणसह रोमान्स करणार ही मराठीमोळी अभिनेत्री, पाहा तिची खास छायाचित्रे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरितेशनंतर वरुणसह रोमान्स करणार ही मराठीमोळी अभिनेत्री, पाहा तिची खास छायाचित्रे\n(अभिनेत्री राधिका आपटेचे दोन विविध छायाचित्रे)\nमुंबई: 'बदलापूर' हा वरुण धवनचा आगामी सिनेमा आहे. सिनेमाची रिलीज डेट अद्याप निश्चित झालेली नाहीये. परंतु सिनेमाच्या शूटिंगचे काम संपुष्टात आले आहे. रविवारी सिनेमाच्या स्टार्स आणि क्रू मेंबर्सने मुंबईच्या ऑलिव्ह किचन अँड बारमध्ये पार्टी केली. या पार्टीत सिनेमामध्ये काम करणारी अभिनेत्री राधिका आपटेसुध्दा उपस्थित होती. अलीकडेच, तिने 'लय भारी' या मराठी सिनेमात रितेश देशमुखसह काम केले.\n2005पासून बॉलिवूडमध्ये काम करणा-या राधिका आपटेने आतापर्यंत अनेक हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मात्र अद्याप यश तिच्या पदरी पडले नाही. तिने 'वाह लाइफ हो तो ऐसी'पासून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आहे. तिने 'दरमया', 'द वेटिंग रुम', 'रक्त चरित्र', 'आय एम', 'शोर इन द सिटी'सारख्या सिनेमांमध्ये काम केलेले आहे. बॉलिवूडसह तिने बंगाली, मराठी, तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्येसुध्दा अभिनय केला आहे. यावर्षी तिचा मराठी सिनेमा 'लय भारी'देखील यशस्वी झाला आहे.\nसिनेमांसह राधिकाला थिएटर करण्याचीसुध्दा आवड आहे. सिनेमांमध्ये येण्यापूर्वी ती थिएटरमध्ये काम करत होती. राधिकाने ब्रिटीश बॉयफ्रेंड बेनेडिक्ट टेलरसह 2012मध्ये लग्न केले. टेलर लंडनचा व्हायोलिस्ट आणि कंपोझर आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा राधिका आपटेची निवडक छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-HDLN-atul-deulgaonkar-write-about-water-scarcity-5827766-NOR.html", "date_download": "2021-07-26T20:10:58Z", "digest": "sha1:BV6XJ4F3XXLOQXVJXGHVWEX5MQP6ETKR", "length": 25075, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Atul Deulgaonkar write about Water scarcity | प्रक्षुब्‍ध जलपर्व आणि मज्‍जाविकृती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रक्षुब्‍ध जलपर्व आणि मज्‍जाविकृती\nगेल्या तीन वर्षांतील भीषण दुष्काळाच्या आठवणी ताज्या असतानाच मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पुन्हा पाणीटंचाईचे सावट उभे राहिले आहे. मराठवाड्याच्या सरासरी ७७९ मिलिमीटर एकंदरीत पावसापैकी यंदा ६७३.८ मिलिमीटर म्हणजे ८६.४० टक्के पाऊस झाला. तरी पाण्याचा नावाने ठणाणा होतो हा ‘कंत्राटदारी डिझाइन’चा परिणाम आहे. यामध्ये सुधारणा करण्याचा विचारच नसल्यामुळे ‘कंत्राटदारी डिझाइन’ आणि टंचाई अशीच चालू राहणार.\n‘अनुभवातून शहाणपण येते ’ ह्या सर्वमान्य उक्तीला साफ चुकीचे ठरवणाऱ्या व्यक्तीला काय म्हटले जाते वास्तवाशी संबंध तुटलेल्या मनोविकारास व्यक्तीस मज्जाविकृत (न्युरॉटिक) म्हणतात. असे वर्तन समाजाचे असेल तर त्याला काय म्हणावे, हे समाजमानसशास्त्रज्ञांना ठरवावे लागेल. त्याचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी त्यांना मराठवाड्यात येणे भाग आहे.\nअवर्षण आणि पाण्याचा ताण हे मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेलाच आहे. पाणी मिळवण्याचा ताण अक्षरशः जीवघेणा आहे. गेवराई तालुक्याच्या (जि.बीड) बागपिंपळगाव गावाची चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या दहा वर्षांच्या बालिकेचा पाणी शेंदताना विहिरीत पडून बळी गेला. घाटसावळी (जि. बीड) मधील सोळा वर्षांची मुलगीदेखील धुणे धुताना विहिरीत पडून गेली. अहमदपूर तालुक्यातील (जि.लातूर) ब्रह्मपुरी येथील चौदा वर्षांचा मुलगा साठवण तलावातून पाणी आणताना गाळात फसून मरण पावला. अशा घटना नेहमीच घडत असतात. यावरून कुठलाही धडा शिकलाय, असं अजिबात दिसत नाही.\nयंदा मराठवाड्यातील ८५३५ गावांपैकी ५११८ गावे आणि १२४६ वाड्यांसाठी १५७१ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा सरकार दरबारी दाखल झाला आहे. त्यातून टँकर, विहीर-नळ दुरुस्ती केले जाईल. यात नवीन काहीच नाही. कायमस्वरूपी पाणीटंच���ई होऊ नये उलट टंचाई वारंवार यावी, असा अभिकल्पच (डिझाइन) आहे. दरवर्षी ‘तेच ते’ करत जावे, अशी पाणीटंचाई कंत्राटदार, पुढारी व अधिकारी यांना हवीहवीशी असते. अभियंत्यांचे तत्त्वज्ञ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी पेयजल, सांडपाणी असो वा सिंचन, गुरुत्वाकर्षण पद्धतीवर भर दिला होता. ऊर्जेचा कमीत कमी वापर होईल, असे विश्वेश्वरय्या यांचे डिझाइन आता नकोसे झाले आहे. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यासाठी हजारो कोटी संपवूनसुद्दा ७० तालुक्यातील दहा हजार गावे सदैव तहानलेली राहतात. हा ‘कंत्राटदारी डिझाइन’चा ढळढळीत पुरावा आहे. ‘साधारणपणे १९९४ पासून महाराष्ट्री कंत्राटदारांचे राज्य चालू झाले. पाणी व सिंचन योजनांचे अभिकल्प तेच ठरवू लागले. किमान वीज लागणाऱ्या अल्पखर्ची योजनांचे अभिकल्प करणाऱ्या विभागास विचारणे क्रमशः बंद होत गेले, असे एक ज्येष्ठ जल अभियंते सांगतात. आता उधळपट्टी करणाऱ्या डिझाइनची चलती आहे. पाण्याच्या योजना हजारो अश्वशक्ती आणि कोट्यवधी रुपये खर्ची पाडणाऱ्या असतात. कंत्राटदारांनी कंत्राटदारांसाठी चालवलेल्या योजना हे त्याचे स्वरूप व डिझाईन आहे. मराठवाड्याच्या सरासरी ७७९ मिलिमीटर एकंदरीत पावसापैकी यंदा ६७३.८ मिलिमीटर म्हणजे ८६.४० टक्के पाऊस झाला. तरी पाण्याचा नावाने ठणाणा होतो हा ‘कंत्राटदारी डिझाइन’चा परिणाम आहे. यामध्ये सुधारणा करण्याचा विचारच नसल्यामुळे ‘कंत्राटदारी डिझाइन’ आणि टंचाई अशीच चालू राहणार. या गलबल्यात ‘टँकरवाड्या’(ज्याला मराठवाडा असे म्हटले जाते)मध्ये टँकर लॉबीचं चांगभलं आहे. टँकरला जागतिक स्थान निश्चितीकरण यंत्रणा (जीपीएस) लावून नियंत्रण ठेवू नये. स्थळ, काळ आणि खेपा हे मिळून-मिसळून ठरवावे, अशी मजा करावी, यालाच ‘आपत्तीमस्त’वर्ग म्हणता येते. सध्या दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊन (४५ लाख लोकसंख्या) मध्ये पाण्याचा ठणठणाट आहे.\nपाणी पुरवठा बंद झाला आहे. (ही अवस्था लातूरने अनुभवली आहेच) अशी परिस्थिती जगातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये कधीही येऊ शकते. आपत्तीतून इष्टापत्तीकडे जाण्यासाठी दांडगी इच्छाशक्ती लागते.ऑस्ट्रेलिया व कॅलिफोर्नियाला सलग नऊ वर्षे अवर्षणानं ग्रासल्यानंतर तेथील जलव्यवस्थापन वरचेवर कार्यक्षम व काटेकोर होत गेले. तिकडे हवामान शास्त्रज्ञ,जलतज्ञ, सिंचनतज्ञ, स्थापत्य अभियंते, शहर न���योजनकार यांनी एकत्र बसून अनेक बैठका घेतल्या. कारखाने, शिक्षणसंस्था या समाजातील सर्व घटकांना एकत्र बसवून पाणी बचतीचा आराखडा तयार करून प्रशिक्षण दिले गेले. पुनर्वापर,काटकसरीचे उपाय यासाठी नवीन उपकरणे शोधली व वापरली. जल बचत करणाऱ्यांना त्या प्रमाणात जल जागरूकतेचे प्रमाणपत्र मिळते. बचत न करणाऱ्यांना जबरदस्त दंड आकारण्यात येतो. त्यांची मान्यता रद्द करण्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. ऑस्ट्रेलियातील पर्थ शहराची लोकसंख्या वाढूनदेखील दररोजच्या पाण्याची गरज सहा लक्ष लिटरने कमी करण्यात यश आले. आपल्याकडे अशी जलसुसंस्कृतता न आणण्याचा ठाम निर्धार राजकीय व प्रशासकीय धुरीणांनी केला आहे कि काय अशी शंका येते.\nप्रगत देशांनी गळतीचं प्रमाण दहा टक्क्यांवर आणलं आहे. आपल्या देशभरातील जलवाहिन्यांमधून ५० ते ६० टक्के पाण्याची गळतीमधून नासाडी होत आहे. लंडनमधील ६०,००० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांमध्ये नेमकी गळती कुठे आहे हे नियंत्रण कक्षात बसून दिसू शकते. आता तिथे गळती रोखणारे यंत्रमानव वापरण्याची तयारी चालू आहे. प्रगत देशात सांडपाणी व मळपाणी यासाठी वेगळ्या वाहिन्या असतात. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर सुलभ होतो. जगातील सर्व हरित शहरांमधून संपूर्ण सांडपाण्याचं रूपांतर पिण्याच्या पाण्यात केलं जातं. (भारतातील एकाही शहराचा त्यात समावेश नाही.) तिथले रहिवासी पिण्याच्या पाण्यासाठी व सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी दोन मीटर लावून शुल्क भरतात. आपल्या देशात अशा सुव्यवस्थापनाचा मागमूससुध्दा नाही. हवामान बदलाच्या काळात पाऊस वरचेवर अनिश्चित होत असताना सांडपाण्याचे शुध्दिकरण हाच पर्याय खात्रीचा असणार आहे. निदान छोट्या शहरांपासून तरी सांडपाण्याचे शुध्दीकरण करून पुनर्वापर करण्याचे पथदर्शक प्रकल्प हाती घेतले पाहिजे. “पिण्याच्या पाण्याला मीटर लावलं तरच पाणी व्यवस्थापन तग धरेल.’’असं अनेक ज्येष्ठ जलअभियंत्यांचं मत आहे.\nमोठ्या शहरांना योग्य किंमत न मोजता, १०० ते ३५० किलोमीटर अंतरावरून पाणी मिळतंय. मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरातील रहिवाशांना एक हजार लिटर पाणी स्वच्छ करून घरापर्यंत पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेला साधारणपणे १० ते ३० रूपये खर्च येतो, परंतु त्यांना अतिशय नगण्य पाणी पट्टी असते. त्याचीसुध्दा वसूली ह���त नसल्यामुळे नगरपालिका वीज देयकं देऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्राम पंचायत ते महानगरपालिका आणि वीज महामंडळं दिवाळखोर झाली आहेत. हवामान बदलाची गती पाहून त्यापासून होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अंदाज बांधण्याचे अनेक प्रयत्न जगभर चालू आहेत. सर निकोलस स्टर्न यांनी २०५० साली २० कोटी लोकांना पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचं गाव, तर काही जणांना राज्य अथवा देश सोडण्याची वेळ येईल, असा इशारा दहा वर्षांपूर्वी देऊन ठेवला होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन युरोपमध्ये अधिकाधिक पर्यावरणपूरक वर्तन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत. कोणत्याही उत्पादन अथवा सेवेसाठी किती कार्बन उत्सर्जन होते व किती पाणी खर्ची पडते हे कार्बन पाऊलखुणा व पाण्याच्या पाऊलखुणा (वॉटर फूटप्रिंट) यातून समजते. १९९३ साली लंडनचे भूवैज्ञानिक टोनी अॅलन यांनी आभासी पाणी (व्हर्च्युअल वॉटर ) ही सकंल्पना मांडली. शेतमालाचे उत्पादन करताना एकंदरीत किती पाणी लागते, याचा अभ्यास अॅलन यांनी केला. शेताला पाणी लागते. पीक आल्यावर पाणी दिसत नाही. ते पिकात अंतर्भूत असते. दूध, अन्नधान्य, मांस यांच्या विक्रीतून पाण्याची अप्रत्यक्ष विक्री होते. हा पाण्याचा आभासी व्यापार आहे. कोणत्याही व्यापारात अप्रत्यक्षपणे पाण्याचे स्थानांतर होते. \"आभासी पाण्याचा अभ्यास केल्यामुळे वस्तु व सेवांमागील पाण्याचा वापर लक्षात येतो. त्यातून पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल,\" असं अॅलन म्हणतात. चहाच्या एका कपामध्ये एकशे तीस लिटर पाणी तर एक लिटर दुधामध्ये एक हजार लिटर पाणी दडलेले आहे. याच पध्दतीने धान्य़ामध्ये , खाद्यपदार्थांमध्ये किती पाणी याची सूत्रे शोधून काढली आहेत. आभासी पाण्याच्या निकषावर आयात-निर्यातीचा विचार केला तर पाण्याचा प्रवास दुर्भिक्ष असलेल्या भागातून विपुल पाण्याच्या भागाकडे होतो, असे धक्कादायक वास्तव समोर येते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत दूध व साखरेला मध्यवर्ती स्थान आहे. उसाला नेमके किती पाणी लागते, कमी पाण्यात ऊस घेण्याची पध्दत कोणती आहे वेगवेगळ्या विभागात उसाचा भूजलावर नेमका काय परिणाम होतो आहे वेगवेगळ्या विभागात उसाचा भूजलावर नेमका काय परिणाम होतो आहे सोलापूर, अहमदनगरमधून लाखो लिटर दूध बाहेर जाते. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातून लाखो टन साखर बाहेर पडते. याच भाग���तील भूजलपातळी झपाट्याने घसरत आहे. ही ‘विकास’ वाट थांबत असताना तरी त्याची कसून चिकित्सा आवश्यक आहे. जलसुसंस्कृत होण्याची आकांक्षाच प्रशासनाकडे व समाजाकडे दिसत नसेल तर भविष्याची आशा कशी बाळगावी \nराज्यात गवगवा झालेल्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेचा ताळेबंद जाहीरपणे मांडला पाहिजे. या योजनेतून ओढे, नाले व नद्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण केले गेले. खोदलेली माती काठालाच टाकली गेली. पावसाळ्यात कित्येक ठिकाणी व्हावे याचे शास्रीय निदान सर्वांना समजून येईल. नदीच्या वरील भूभागाने अतीखोलीकरण केल्यास खालच्या भागात पाणी कमी पाणी येईल. हा पाण्याचा समन्याय होणार नाही. नदीतील वाळूपातळीपेक्षा खोल गेल्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला. वास्तविक ‘माथा ते पायथा’ या पतीने माती अडवल्यास माती व पाणी दोन्ही व्यवस्थापन साध्य होतात, (सोलापूर)वगळता हा जलशास्राचा नियम कुठेही पाळला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी किती वाढली हे गुपित खरोखरीच समजून घेतले पाहिजे. भूगर्भशास्रज्ञ, मृदाशास्रज्ञ, शेतीशास्रज्ञ व सिंचनतज्ञ यांच्याकडून जलयुक्त शिवारांच्या प्रगतीपुस्तकावर शेरा घेणे आवश्यक आहे.\nजलप्रशासनाच्याबाबत प्रगत देशांची वाटचाल पाहताना आपली बेहद्द लाज वाटते. जलव्यवस्थापन काळानुरूप सक्षम करावेच लागेल. राजकीय नेते, सामाजिक संघटना, उद्योजक, व्यापारी आणि तज्ञ यांनी एकत्र बसून पाण्याचा विचार केला नाही तर काय होऊ शकते, हे सध्या भोगत आहोत. पूर्ण मराठवाडा दुर्जलाम् (व दुष्फलाम) होत चालला असून ही वाळवंटीकरणाकडील वाटचाल आहे. जलव्यवस्थापनातील सर्जनशीलता, कल्पकता व शहाणपणा मात्र नामशेष झाला असून जल अव्यवस्थापनाचे विविध नमुने अनुभवास येत आहेत. दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहासातून उत्तम व उदात्त ते घेऊन त्यात आधुनिक भर घालण्याचे भगीरथ प्रयत्न करणारी एक पिढी सरसावली तर मराठवाड्याला नवीन वैभव प्राप्त होणं अवघड नाही. मराठवाडयास (आणि महाराष्ट्रास)सुसंस्कृत व संपन्न करायचं की बकाल व उध्वस्त, या भविष्याचा पाया या वर्तमानातच घातला जाणार आहे.\nलेखकाचा संपर्क : ९०४९९९९०५४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-hausala-program-in-nashik-3497772.html", "date_download": "2021-07-26T20:29:58Z", "digest": "sha1:PKP6XRSHQZW3HRJG7DGCRYVYJPNYPXNJ", "length": 3169, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "hausala program in nashik | बुलंद ‘हौसला’. अन् गवसले शिखर ; मानवोत्थान मंच आणि इकोड्राइव्ह यंगस्टर्सतर्फे शारीरिक मानसिक अपंगांसाठी मॅरेथॉन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबुलंद ‘हौसला’. अन् गवसले शिखर ; मानवोत्थान मंच आणि इकोड्राइव्ह यंगस्टर्सतर्फे शारीरिक मानसिक अपंगांसाठी मॅरेथॉन\nनाशिक - कोणी मल्लखांब करून दाखवत होतं, तर कोणी भांगडा करत होतं.. कोणी गोफ विणत होतं तर कोणी लेझीमचं प्रात्यक्षिक करून दाखवत होतं..पावसाची संततधार सुरू होती आणि कमतरतेवर मात करत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अपंग विद्यार्थी ‘हौसला’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हे सारे दृश्य पाहून नाशिककरांची रविवारची सकाळ खर्‍या अर्थाने स्फूर्तिदायक झाली.\nमानवोत्थान मंच आणि इकोड्राइव्ह यंगस्टर्स या संस्थांतर्फे आयोजित हौसला मॅरेथॉन वॉकमध्ये नाशिक जिल्ह्य़ातील तब्बल हजारहून अधिक शारीरिक आणि मानसिक अपंग विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात हरिश बैजल, जलतरणपटू हंसराज पाटील उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-international-yoga-day-on-21-june-5624184-NOR.html", "date_download": "2021-07-26T20:49:06Z", "digest": "sha1:Z5OVDVKI7F4FKGJC6OZVAQEXX3CI3H4A", "length": 5242, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "international yoga day on 21 june | दाेनशे देशांत याेग दिन साजरा होणार, 21 जून राेजी अांतरराष्ट्रीय याेग दिन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदाेनशे देशांत याेग दिन साजरा होणार, 21 जून राेजी अांतरराष्ट्रीय याेग दिन\nनवी दिल्ली - २१ जून हा अांतरराष्ट्रीय याेग दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येताे. यंदा मात्र २१ जून राेजी २०० देशांमध्ये याेगाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. संयुक्त राष्ट्र संघाने ३ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या आवाहनानुसार आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी २१ जूनचा दिवस जाहीर केला अाहे. भारतात यंदा लखनऊ येथे मुख्य कार्यक्रम हाेणार आहे.\nत्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बाबा रामदेव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार अाहेत. लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानात अायाेजित या कार्यक्रमामध्ये किमान ५० हजारांवर लोक सहभागी होतील. याशिवाय ७२ केंद्रीय मंत्री हे देशातल्या ७० वेगवेगळ्या शहरात योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एकट्या दिल्लीमध्ये ७ माेठ्या कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले अाहे.\nविशेष म्हणजे पॅरिसला आयफेल टॉवरसमोरचे मैदान, लंडनचे ट्रॅफलगार चौक अाणि न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क येथेही याेग दिवस साजरा हाेत अाहे. केंद्र सरकारने याेग हा विषय अायुष मंत्रालयाकडे साेपविला असल्याने अायुष मंत्री श्रीपाद नाईक हे देशभरातील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष लक्ष ठेवून अाहेत. याेगाला कायमस्वरूपी प्राेत्साहन मिळावे यासाठी देशात या मंत्रालयातर्फे १०० मोठे योगा पार्क तयार करण्यात येत आहेत. शालेय शिक्षण अाणि कार्यालयीन कामकाजात तणाव कमी करण्यासाठी योगविद्येचा समावेश करण्यात आला आहे. याेगाच्या व्यापक विस्तारासाठी योगविद्या प्रसार व विकास कार्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पंतप्रधान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/09/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-pubg-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87.html", "date_download": "2021-07-26T20:45:44Z", "digest": "sha1:QDC5IKCZZ2TE75O6JU7C7H7VD2F6VWAY", "length": 8047, "nlines": 97, "source_domain": "itechmarathi.com", "title": "आता PUBG च्या जाग्यावर येत आहे, ही नवी गेम, मिळालेल्या उत्पन्नातील काही देणार भारतीय जवानांसाठी -", "raw_content": "\nआता PUBG च्या जाग्यावर येत आहे, ही नवी गेम, मिळालेल्या उत्पन्नातील काही देणार भारतीय जवानांसाठी\nआता PUBG च्या जाग्यावर येत आहे, ही नवी गेम, मिळालेल्या उत्पन्नातील काही देणार भारतीय जवानांसाठी\nआता PUBG lover साठी आनंदाची बातमी आहे. आता PUBG च्या जागेवर ही नवी गेम येत आहे. यासंदर्भात अक्षय कुमारने ट्विटरवर माहिती दिली आहे. यातून मिळालेल्या उत्पन्नातील काही उत्पन्न हे भारतीय सैनिकांच्या साठी दिले जाणार आहे.\nयासंदर्भात अक्षय कुमार ने केलेलं ट्विट\nGoogle Play store : गूगलने देखील हटवली PUBG गेम\nमोबाईलवर ऑनलाईन मीटिंग , ऑनलाइन लेक्चर करत असताना येणाऱ्या व्हाट्सअप मेसेज असे करा बंद\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nदहावीचा निकाल कसा बघायचा \nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/love-story/", "date_download": "2021-07-26T20:41:02Z", "digest": "sha1:BB5HODXUWHCXQ4NCJVOYDWYRRBA5X5PT", "length": 15568, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Love Story Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nपत्नीला सोडून विवाहितेच्या प्रेमात पडला युवक; प्रेग्नन्सीमुळे कथेत मोठा ट्विस्ट\nया व्यक्तीनं लिहिलं, की लॉ���डाऊनमध्ये (Lockdown) माझं एका विवाहित महिलेसोबत अफेअर सुरू झालं, जिचं नाव जे असं होतं. जे हिनं मला म्हटलं की मी तिचं खरं प्रेम (True Love) आहे\nशिल्पा आणि राजची Love story फिल्मी कथेला लाजवेल; पाहा 14 वर्षांपूर्वीचा किस्सा\nपैसे कमावण्यासाठी मुलीनं लढवली अनोखी शक्कल; Digital Love करून झाली कोट्यधीश\n‘तिच्यामुळे आमचं जगणं नरकासमान झालंय' गीता दत्त यांचे वहिदाबद्दलचे शब्द...कारण\nमिनिषा लांबा दुसऱ्यादा पडली प्रेमात; पतीला घटस्फोट देऊन या बिझनेसमॅनला करतेय डेट\n दीड वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या सैराट कपलला अखेर अटक\nआमिर-किरण यांनी का घेतला घटस्फोट अखेर समोर आलं सत्य\nआंतरधर्मीय विवाह केलेल्या महिलेचा गूढ मृत्यू; तपासासाठी मृतदेह काढला कबरीबाहेर\nब्रेकअप झालेल्या मजनूनं लोकांच्या गाड्यांवर काढला राग; कारण ऐकून पोलिसही हैराण\n विवाहित प्रियकरानं गर्लफ्रेंडचा घेतला सूड; आयुष्य उद्धवस्त\nसुबोध भावेच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण; खास फोटो शेअर करत पत्नीला दिल्या शुभेच्छा\nसुलक्षणा यांनी का घेतली बॉलिवूडमधून EXIT संजीव कपूरच्या प्रेमात होत्या वेड्या\nकधीही भेट नाही, मात्र तरी 20 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या कैद्यासोबत थाटणार संसार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/moon-dust-buy-to-nasa-15000-dollars-gh-502595.html", "date_download": "2021-07-26T19:40:53Z", "digest": "sha1:A52CSAKB52ZYSYUS3JY4UDEZWYWIEBGJ", "length": 21838, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रावरची धूळही खरेदी करणार नासा, 15000 डॉलर्स किंमत देण्यासाठी तयार | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टा��र काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nचंद्रावरची धूळही खरेदी करणार नासा, 15000 डॉलर्स किंमत देण्यासाठी तयार\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\nचंद्रावरची धूळही खरेदी करणार नासा, 15000 डॉलर्स किंमत देण्यासाठी तयार\nअमेरिकेच्या स्पेस एजन्सी नासाने (NASA)गुरुवारी चार कंपन्यांना 1 ते 15,000 डॉलर्सची किंमत असलेले चंद्राचे नमुने गोळा करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट्स दिलं आहे.\nनवी दिल्ली, 06 डिसेंबर : अमेरिकेच्या स्पेस एजन्सी नासाने (NASA)गुरुवारी चार कंपन्यांना 1 ते 15,000 डॉलर्सची किंमत असलेले चंद्राचे नमुने गोळा करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट्स दिले, खासगी क्षेत्राकडून भविष्यात अवकाशातील स्त्रोतांच्या शोषणाचा हा दाखला ठरणार आहे.\n“मला वाटते की हा एक प्रकारचा आश्चर्यकारक प्रकार आहे की आम्ही चार कंपन्यांकडून एकूण 25,001 डॉलर्सवर लूनर रेगोलिथ विकत घेऊ शकतो,” नासाच्या कमर्शियल स्पेसफ्लाइट विभागाचे संचालक फिल मॅकएलिस्टर म्हणाले.\nकोलोरॅडोच्या लूनर आऊटपोस्ट ऑफ गोल्डनला 1 डॉलरचं, टोकियोच्या आयस्पेस जपानला 5,000 डॉलर्सचं लक्झेंबर्गमधील आयस्पेस युरोपला 5,000 डॉलर्सचं आणि कॅलिफोर्नियाच्या मॅस्टेन स्पेस सिस्टम ऑफ मोजावेला 15,000 डॉलर्सचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे.\n2022 आणि 2023 मध्ये चंद्रावर (MOON)पूर्व-नियोजित मानवरहित मिशन्समध्ये कंपन्यांची हे कलेक्शन करण्याची योजना आहे.\nचंद्रावरून धुळीला रेगोलिथ म्हणतात त्याचा छोटासा नमूना त्यांच्या चांद्रमोहिमेदरम्यान गोळा करतील आणि त्या कलेक्शनच्या वेळीचे फोटोज व सॅम्पलचे फोटोज नासाला सुपूर्त करतील. त्यानंतर चंद्राच्या त्या मातीची मालकी नासाकडे हस्तांतरित केली जाईल आणि \"आर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत एजन्सीच्या वापरासाठी ती पूर्णपणे नासाची मालमत्ता होईल.\"\nआर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत, नासाने 2024 पर्यंत चंद्रावर एक पुरुष आणि एका स्त्रीला लँड करण्याची आणि सस्टेनेबल एक्सप्लोरेशनची योजना आखली आहे आणि याचसोबत मंगळासाठी सुद्धा एक मिशन प्लॅन केला आहे. नासाचे आंतरराष्ट्रीय आणि इंटरएजन्सी संबंधांचे काळजीवाहू सहकारी प्रशासक माईक गोल्ड म्हणाले,\" आज आपण करत असलेल्या गोष्टी भविष्यात होणाऱ्या संशोधनातील एक महत्वाचा भाग आहे.\"\n“आम्हाला वाटते की खाजगी क्षेत्रातील संस्था हे नमूने आणू शकतात, ही संसाधने घेऊ शकतात, अशी उदाहरणे स्थापित करणं फार महत्वाचं आहे परंतु नासा हे नमुने विकत घेऊन केवळ नासाच्या कार्यातच नव्हे तर सार्वजनिक आणि खासगी विकास आणि संशोधनाचं संपूर्ण नवीन गतीशील युग उभारण्यासाठी त्यांचा उपयोग करू शकते, \"गोल्ड म्हणाले.\nते म्हणाले, \"आपण स्वतःचे पाणी, हवा आणि इंधन तयार करायला शिकलं पाहिजे. पृथ्वीपासून दूर गेल्यावर अनेक नव्या-नव्या गोष्टी शोधल्या जातील आणि त्यातून अभूतपूर्व शोध लागतील ज्याकडे विज्ञानही आवासून बघेल.\" चंद्रावर शिकलेले कोणतेही धडे मंगळावरील पुढ���्या मिशन्ससाठी महत्त्वपूर्ण असतील.\n“चंद्रावरील ऑपरेशनपेक्षा मंगळावरचे मानवी मिशन करणे अधिक आव्हानात्मक असेल, म्हणूनच चंद्रावरील आपल्या अनुभवांतून शिकून हे धडे मंगळावर लागू करणे गरजेचे आहे,” गोल्ड म्हणाले.\nते म्हणाले, “आपण स्पष्टपणे हे दर्शवू इच्छितो की आपण अवकाशातील स्रोत पृथ्वीवर आणू शकतो, आपण संसाधनांचा उपयोग करू शकते आणि आम्ही आऊटर स्पेस ट्रिटीचे पूर्ण पालन करून त्या उपक्रम राबवत आहोत. हे महत्त्वाचे उदाहरण आहे. केवळ तंत्रज्ञानाने नव्हे तर धोरणात सुद्धा अमेरिकेने नेतृत्व करणे महत्वाचे आहे.\"\nअमेरिका एक उदाहरण स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे कारण सध्या जागेच्या मालमत्तेच्या अधिकारांवर आंतरराष्ट्रीय सहमती नाही आणि चीन आणि रशिया या विषयावर अमेरिकेबरोबर सामंजस्य करार करू शकलेले नाहीत. 1967 मधली आऊटर स्पेस ट्रिटी अस्पष्ट आहे परंतु यात आऊटर स्पेसला \"सार्वभौमत्वाच्या दाना करून, किंवा आपण तिथे पोहोचलो म्हणून किंवा तिथल्या संपत्तीचा वापर करतो असं सांगून किंवा इतर कोणत्याही मार्गाने आउटर स्पेस कोणत्याही देशाच्या अधीन केले जाऊ शकत नाही.\" असं या ट्रिटीत स्पष्ट केलं आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/saanguu-mii-konnaa-aataa-jiivaacii-hii-dainaa/k9f8schq", "date_download": "2021-07-26T20:12:42Z", "digest": "sha1:OXNKOFEU3LSO65QCW6OGDVH3NS5POATT", "length": 3641, "nlines": 144, "source_domain": "storymirror.com", "title": "सांगू मी कोणा आता जीवाची ही दैना | Marathi Others Poem | Pallavi Udhoji", "raw_content": "\nसांगू मी कोणा आता जीवाची ही दैना\nसांगू मी कोणा आता जीवाची ही दैना\nविचारात अवस्था मनात बसले\nकशी झाली माझी अवस्था\nसांगू मी कोणा आता जीवाची ही दैना\nडोळ्यात होते अश्रू माझ्या\nदाखवू मी कोणा आता\nघालमेल होते जीवाची माझ्या\nसांगू मी कोणा आता जीवाची ही दैना\nमनात काय होतं माझ्या\nकोणाशी मी बोलू आता\nमनातील ह्या विचारांनी हैराण केलं जगणं माझं\nसांगू मी कोणा आता जीवाची ही दैना\nजगायचं मी सोडून दिलं\nभावनांचा खेळ मध्ये आला\nत्रासदायी होतो जीव माझा\nसांगू मी कोणा आता जीवाची ही दैना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/havaman-andaj-today-28-june-2021.html", "date_download": "2021-07-26T19:57:46Z", "digest": "sha1:EH6TPEQLSFK4VFAQCNI6I2PAJVCEFM2E", "length": 16084, "nlines": 235, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "आजचा हवामान अंदाज २८ जून २०२१। मराठवाड्यात जोरदार सरी शक्य - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nआजचा हवामान अंदाज २८ जून २०२१ मराठवाड्यात जोरदार सरी शक्य\nby Team आम्ही कास्तकार\nin बातम्या, हवामान अंदाज\nआजचा हवामान अंदाज २८ जून २०२१\nपुणे : अरबी समुद्राचा पश्‍चिम भाग ते ओमानच्या दक्षिण भागांत चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तर बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भात पुढील पाच ते सहा दिवस जोरदार, तर मराठवाड्याच्या दक्षिण भागात आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.\nकोकणात अंशतः ढगाळ वातावरण असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. मध्य महाराष्ट्रातही काहीसे ऊन असल्याने अधूनमधून ढग भरून येतात. त्यामुळे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. मराठवाडा व विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून\nराज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहे. शनिवारी (ता. २६) सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.\nराज्यात होत असलेल्या पावसामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. कोकणातील अलिबाग येथे सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसची घट होऊन २६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या भागात २५ ते ३० अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात १९ ते ३५, मराठवाड्यात ३१ ते ३३, विदर्भात ३१ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.\nमॉन्सून पुढील आठवड्यात सक्रिय होणार\nगेल्या आठ दिवसांत मॉन्सूनमध्ये कोणतीही फारशी प्रगती झालेली नाही. मात्र येत्या पाच ते सहा दिवसांत मॉन्सूनला सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राजस्थान, पश्‍चिम उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड आणि दिल्ली या भागांत मॉन्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत मॉन्सून आणखी काही भागांत मजल मारण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.\nया जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस\nरविवार ः परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, संपूर्ण विदर्भ\nसोमवार ः जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, संपूर्ण विदर्भ\nमंगळवार ः संपूर्ण विदर्भ\nबुधवार ः संपूर्ण विदर्भ\nशनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)\nआजचा हवामान अंदाज २८ जून २०२१\nअरबी समुद्राचा पश्‍चिम भाग ते ओमानच्या दक्षिण भागांत चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तर बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज आजचा हवामान अंदाज २८ जून २०२१, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढाल��चा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\n पुढील काही तासांत पंजाब, हरियाणा, दिल्लीसह या राज्यात धुळीच्या वादळासह मुसळधार पाऊस होईल.\nतूर पिकातील समस्यांकडे दुर्लक्ष नको\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nरक्षाबंधनवर बहिणीला देण्याची सर्वोत्कृष्ट भेट, मग भाऊ हे पर्याय निवडा\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nप्रमोद यांची कविता वाचा – ‘गझल ये हिंदुस्तान की’\nड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाईल, एक झाड 40 वर्षे फळ देते\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/10/english-vinglish-movie-review.html", "date_download": "2021-07-26T20:26:15Z", "digest": "sha1:5JGYKLFM4LN6YK3M7GHN3PBWPAYC3CSQ", "length": 16365, "nlines": 258, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): 'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglish - Movie Review)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nप्रत्येकाचं जीवन जर एक संवादिनी (harmonium) समजली, तर आई हा तिचा षड्ज (सा) असावा. ह्या षड्जाविना मैफल परिपूर्ण वाटत नाही. असं एक अनन्यसाधारण स्थान असतं, आईचं. पण हे आईपण खूप कठीण असतं. एक स्त्री, जेव्हा फक्त एक स्त्री असते, तेव्हा तिचं जग बरंच व्यापक असतं. पराकोटीची वेदना सोसून जेव्हा तीच स्त्री एका मुलाला जन्म देते, तेव्हा तो तिचा स्वत:चाही पुनर्जन्मच असतो. कारण, सोसलेल्या यातना मरणयातनेहून कमी नसतात आणि तिथून पुढे सगळे आयामही बदलणार असतात, बदलतात. एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर. पावलोपावली स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, आवडी-निवडीना ती बाजूला ठेवते. त्याग + तडजोड = आयुष्य असं एक सरळसोट समीकरण ती मांडते, मानते आणि पाळते. असं असतानाही वेळोवेळी आपण तिची कळत नकळत अवहेलना, हेटाळणी, अपमान, मस्करी करत असतो. (नीट विचार करा, आपण करत असतोच.)\nतर अशीच एक मध्यमवयीन, उच्च मध्यमवर्गीय 'आई' - शशी गोडबोले (श्रीदेवी). मोठी मुलगी व लहान मुलगा कॉन्व्हेन्ट शाळेत. नवरा कुठल्याश्या खाजगी कंपनी मोठ्या हुद्द्यावर. एकंदरीत सुखवस्तू कुटुंब. शशीला कशाचीच कमतरता नाही. प्रेम, पैसा, सुख सारं काही आहे. पण, 'मान' नाही. साध्या सरळ शशीने इतर अनेक आयांप्रमाणे स्वत:चं विश्व स्वत:च्या मुलांत, नवऱ्यात व घरात बंदिस्त केलं असतं. तिचं हे 'गृहिणी'पण, तिचा साधेपणा आणि सर्वात मोठं म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या घरातील (सासू - सुलभा देशपांडे - वगळता) इतरांसमोर तिचं (न येणारं) \"Enगlish Vingliश\" चिमुरडी मुलगीसुद्धा आईचा पाणउतारा करत असते आणि सोशिक शशी जसं नवऱ्याने वारंवार झिडकारणं सहन करत असते तसंच मुलीचं फटकारणंही.\nशशीसाठी माहेर म्हणजे फक्त तिची एक अमेरिकास्थित बहिण असते. ह्या बहिणीच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरतं आणि अमेरिकेला जायचं ठरतं. नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा.. उरली शशी तिला एकटीलाच अमेरिकेला लग्नाच्या तयारीसाठी सर्वांच्या आधी जावं लागतं. एकटीने जाण्याची भीती वाटत असतानाही, शशीचं काहीही चालत नाही आणि मर्जीविरुद्ध ती अमेरिकेला जाते. (श्रीदेवीचा अभिनय अ-फ-ला-तू-न.) अमेरिकेला गेल्यावर कमजोर इंग्रजीमुळे तिला एका लहानश्या कॅफेत आलेला अनुभव तिला (आणि आपल्यालाही) हेलावून टाकतो आणि ती ठरवते की \"बस्स.. आता हे इंग्लिश विन्ग्लीश शिकायचंच.\" कुणाला काही कळू न देता, ती एका 'इंग्लिश स्पीकिंग क्लास'मध्ये प्रवेश घेते आणि सुरू होतो एक गमतीशीर, भावनात्मक अध्याय.\nपुढे काय होतं, हे सांगायची आवश्यकता नाहीच. कारण ही काही कुठली 'सस्पेन्स' कहाणी नाही. अपेक्षित वळणांनी ही कहाणी एका अपेक्षित शेवटावर संपते. पण हा प्रवास अनुभवण्यासारखा आहे. संपूर्ण प्रवासात एकेक क्षण श्रीदेवीच्या बाजूची 'सीट' आपलीच वाट�� राहाते.\nहिंदी सिनेसृष्टीतील सगळ्यात मोठ्या शीतयुद्धाचा विचार केल्यास, दुसऱ्या फेरीतील पहिली चाल माधुरी हरली आहे.. अगदी चारीमुंड्या चीत. (संदर्भ - आजा नच ले) श्रीदेवीने तिच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीतील तिचा सर्वोत्कृष्ट अभिनय 'शशी गोडबोले' म्हणून केला आहे. तिचं चाचरणं, घाबरणं, खूष होणं, 'मायकेल जॅक्सन' स्टेप करणं, रडणं, हसणं, बोलणं, चालणं... सगळं-सगळं एकेक शब्द, एकेक पावलासह लक्षात ठेवावं इतकं अप्रतिम. पुनरागमन जर असं होणार असेल, तर प्रत्येक अभिनेत्रीने वारंवार पुनरागमनच करत राहावं.. असा एक 'इल्लॉजिकल' विचार माझ्या मनात येऊन गेला\nसिनेमातील प्रत्येक लहान-मोठं पात्र आपली एक छाप सोडतं. 'लौरेंट' ह्या फ्रेंच माणसाच्या भूमिकेतील 'मेहदी नेब्बौ' खूप सहज वावरतो आणि मनाला स्पर्श करतो.\nअतिशय भावनाप्रधान कथा असतानाही कुठेही अतिभावनिक नाट्य (मेलोड्रामा का काय ते..) न रंगवता अत्यंत संयतपणे आणि तरीही मनाला स्पर्श करत केलेल्या मांडणीसाठी नवोदित दिग्दर्शिका गौरी शिंदेला सलाम \n'नवराई माझी लाडाची..' हे गीत ठेका धरायला लावतं. अमित त्रिवेदीची बाकी गाणीही ठीक आहेत.\nपण अखेरीस... मनात घर करते श्रीदेवीच.\nथ्री चिअर्स टू श्रीदेवी..\nफार सुरेख लिहिलं आहेस परीक्षण \nश्रीदेवीचा सहजसुंदर अभिनय दीर्घ काळ मनात रुंजी घालत राहतो.\nआपलं नाव नक्की लिहा\nवळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू\nद्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या\nसुरस कथा माझ्या प्रेमाची..\n'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglis...\nतिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-5-crore-turnover-of-dryfruit-box-this-year-5725092-NOR.html", "date_download": "2021-07-26T19:20:57Z", "digest": "sha1:XRNBLNMF7TLCXDXNYNKO7DEDUJDPAAOE", "length": 6249, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 crore turnover of dryfruit box this year | ड्रायफ्रुटच्या बाॅक्सची यंदा 5 काेटींवर उलाढाल, 10 टक्के दरवाढ होऊनही मागणी कायम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nड्रायफ्रुटच्या बाॅक्सची यंदा 5 काेटींवर उलाढाल, 10 टक्के दरवाढ होऊनही मागणी कायम\nजळगाव - दिवाळी सणानिमित्त अाेली मिठाई भेट देण्याएेवजी ड्राटफ्रुटचे बाॅक्सेस देण्याचे चलन काॅर्पाेरेट जगताप्रमाणे सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठानातर्फे अवलंबले जात अाहे. त्यामुळे ड्रायफ्रुटच्या बाॅक्स विक्रीत माेठी वाढ झाली अाहे. यंदा या व्यवसायात जवळपास ते काेटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज अाहे.\nदिवाळीच्या उत्सवानिमित्त कॉर्पाेरेट जगतात खास मागणी असणाऱ्या ड्रायफ्रुट्स बॉक्सची बाजारपेठ शहरात विस्तारली असून यात ते कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. ड्रायफ्रूटच्या बॉक्समधील वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळे जीएसटी लागल्यामुळे सुरुवातीला व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, लगेचच तो दूर झाल्यामुळे ड्रायफ्रूटच्या बाजारात गर्दी वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे.\nड्रायफ्रूटच्या बॉक्समध्ये काजू, किसमिस, अक्रोड, बदाम, पिस्ता, जर्दाळू, अंजिर, खारा, पिस्ता आदींचा समावेश असताे. यंदा या प्रत्येक घटकाला वेगवेगळे जीएसटी लागू झाल्याने ते बॉक्समध्ये कसे भरायचे आणि त्यांना कसा दर लावायचा याबाबत व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. जीएसटी कायद्याप्रमाणे वेगवेगळे पदार्थ एकत्र विकण्याच्या प्रकाराला ‘मिक्स सप्लाय’ असे म्हणतात. विशेषत: अशा प्रकारामध्ये सर्व पदार्थांमध्ये सर्वाधिक किंमत असलेल्या पदार्थांना लागणारा कर संपूर्ण पदार्थांच्या एकत्रित किमतीवर लागतो, अशी माहिती सीए राेहन आचलिया यांनी दिली.\nड्रायफ्रूटच्याबॉक्सचे २०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतचे पर्याय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या बॉक्सना वैयक्तिक ग्राहकांपेक्षा कॉर्पाेरेट स्तरावर अधिक मागणी असते. यासाठी दोन महिने आधीच बुकिंग झालेले असते. आता ऑर्डरची डिलिव्हरी सुरू आहे. ड्रायफ्रूटच्या बॉक्सना चांगली मागणी अाहे. तसेच जीएसटीनंतर विक्रीत वाढ झाल्याची माहिती महात्मा फुले मार्केटमधील नूतन ड्रायफ्रुटचे संचालक अजय डेडिया यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-police-arrest-in-bribe-case-solapur-3656945-NOR.html", "date_download": "2021-07-26T19:09:05Z", "digest": "sha1:YRVLGJCDDXL5LD4OSRSHXN5AXTD7N332", "length": 4053, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "police arrest in bribe case solapur | हवालदाराला लाच घेताना अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहवालदाराला लाच घेताना अटक\nसोलापूर - आरोपींना पोलिस कोठडी न घेता जामिनावर मुक्त करण्याची बतावणी करून चार हजार रुपयांची लाच घेताना सलगरवस्ती पोलिस ठाण्यातील हवालदार प्रदीप झेंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी अटक केली.\nराजू तुकाराम जाधव (रा. शहानगर झोपडपट्टी, लिमयेवाडी) याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. जाधव याचे त्याची बहीण आशा गायकवाड, सत्तूबाई गायकवाड यांच्यासोबत 8 मे रोजी भांडण झाले होते. परस्परांविरुद्ध फिर्याद दिल्याने 9 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण कालांतराने आपसात मिटवण्यात आले. आशा गायकवाड व चंद्रकांत गायकवाड यांना अटक करू नका, अशी विनंती राजू जाधव याने 13 ऑगस्ट रोजी सलगरवस्ती पोलिस ठाण्यात जाऊन हवालदार झेंडे याला केली. त्यांना अटक करतो, पण पोलिस कोठडी न घेता जामिनावर तत्काळ मुक्त करतो, असे झेंडे याने सांगितले. यासाठी चार हजार रुपयांची लाच त्याने मागितली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात सापळा रचून जाधव याच्याकडून लाचेचे पैसे घेताना झेंडे याला जेरबंद करण्यात आले. उपअधीक्षक शंकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील हवालदार संजीव पोतनीस, दत्तात्रय गोडसे, विवेक सांजेकर,अरुण पंचवाघ, विजय पावले, दामोदर गजघाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-26T19:33:02Z", "digest": "sha1:M35SJW45UV36WDFKP4AVUOXB4PB76GFN", "length": 17674, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "लसीकरणाबाबत उदासिनता | Janshakti Newspaper", "raw_content": "\nडॉ.युवराज परदेशी: जवळपास वर्षभरापासून संपूर्ण जगाला वेठीस धरणार्‍या कोरोना व्हायरस विरुध्द सुरु असलेल्या लढाईत कोरोना प्रतिबंधात्मक लस कधी येणार याची सारे जग वाट बघत होते. कोरोना रोखण्यासाठी व शर��रात कोरोना प्रतिबंधक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी लस कधी या विषयी लोकांमध्ये मोठी उत्सुकता होती. संशोधक व शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत व परिश्रम घेऊन अत्यंत कमी वेळेत काही लसींची निर्मिती केली. यापैकी भारत सरकारने ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ अशा दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुरुवातीला तीन कोटी लोकांना लस टोचली जात आहे व नंतर देशातील तीस कोटी जणांना लस देण्यात येणार आहे. कोरोना काळात फ्रटंफुटवर लढणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाचा ÷उल्लेख जगातील सर्वात मोठी मोहिम म्हणून केला जात आहे. यामुळे जगभरातून याचे मोठे कौतुक केले जात असले तरी भारतात लसीकरणाचा वेग मंदावला आहे, यात यंत्रणेचा दोष नसून लस टोचून घेण्यास अनेकजण उत्सूक नसल्याचे समोर आले आहे.\nभारतात सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ व भारत बायोटेकची ‘कोवॅक्सीन’ या दोन लसींचा वापर केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात देखील झाली आहे. अन्य देशांतील लसींच्या तुलनेत भारतातील लसींचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. व ज्या काही अपवादात्मक घटना घडल्या आहेत, त्या फारशा गंभीर नाहीत. कोणत्याही लसींमुळे किरकोळ त्रास होत असल्याने वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. भारताने कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर व त्यांच्या गुणवत्तेबाबत खात्री झाल्यानंतर आखाती क्षेत्र, आशियासह आफ्रिका खंडातील अनेक देशांनी सरकारकडे लसीची मागणी केली आहे. भारताने आतापर्यंत सौदी अरेबिया, भूतान, मालदिव, सेशेल्स, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मोरक्को, बांगलादेश आणि म्यानमारसारख्या देशांना लसीचे डोस पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. भारताने ब्राझीलला 20 लाख कोविड लसीचे डोस पाठवल्याने ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांना इतका आनंद झाला आहे की त्यांनी भारताचे आभार मानताना हनुमान संजीवनी घेऊन जात असलेला फोटो शेअर केला आहे. भारताच्या दोन्ही लसींच्या गुणवत्तेबाबत कौतुक होत आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\n‘सीरम’चे सीईओ अदर पुनावाला यांनी स्वत:च लस टोचून घेतली व त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आपली लस पूर्ण सुरक्षित आहे, हाच संदेश पुनावाला यांनी त्यातून देशवासीयांना दिला आहे. भारत कोरोना लसीकरणामध्ये जागतिक पुरवठा केंद्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही लस आपल्याला कशी मिळणार, आपल्यापर्यंत कशी पोहोचणार, याची जनतेत जास्त उत्सुकता आहे. पण या लसीच्या गुणवत्तेविषयी काहींनी संशय व्यक्त केला आहे. लसीबाबतचा गैरसमज, चुकीची माहिती आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती यामुळे लसीकरणाबाबतची उदासीनता वाढीला लागते. तसाच काहीसा प्रकार भारतात दिसून येत असल्याने पहिल्या टप्प्यात निर्धारित केलेल्या लसीकरणाच्या उद्दिष्ठांपेक्षा कमी प्रमाणात लसीकरण झाले असल्याचे आकडेवारीवरुन दिसते. लस चांगली आहे, मग सरकारमधील मंत्री ती का टोचून घेत नाहीत, असा प्रश्न भाजपच्या विरोधकांनी विचारला आहे. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हैरिस, ब्रिटनच्या क्वीन एलिझाबेथ, पंतप्रधान बोरीस जॉन्सन आदी जागतिक नेत्यांनी लस टोचून घेतली आहे, मग केंद्रातील नेते का लस घेत नाहीत, अशी खोचक विचारणा विरोधी पक्षाने केली आहे. खरे तर राजकारण करण्याची ही वेळ नाही. लसीकरणावरुन सुरु झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप या मोहिमेत स्पीड ब्रेकरचे काम करु शकतात.\nविरोधीपक्षांकडून लसींवर दररोज प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भारतात ज्या लसी विकसित केल्या आहेत, त्यात अनेक देशांनी स्वारस्य दाखविले आहे. यामुळे यावर केवळ राजकारण करण्यासाठी चिखलफेक करणे चुकीचे आहे. किमान या संकट काळात राजकीय मतभेद बाजूला सारुन सर्व पक्षांनी लसींबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केल्यास आरोग्य यंत्रणेला मोठी मदत होवू शकते. पहिल्या टप्प्यात सर्वसामान्यांना ही लस मिळणार नसली तरी लसींवरचा विश्‍वास वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांना तयार करणे, हे मोठे आव्हान देखील सरकारला पेलावे लागणार आहे. लस टोचून घेणार्‍याची रोग प्रतिकारक क्षमता वाढल्यामुळे लस न टोचलेल्या व्यक्तिला त्याचा अप्रत्यक्ष फायदा होतो. परिणामी कोरोनाचा वेग मंदावतो. आजच्या स्थितीत भारतात कोरोना वाढीचा वेग काहीसा मं���ावला असला तरी जगाच्या पाठीवर ब्रिटन, अमेरिकासह अन्य काही देशांमध्ये कोरोना विषाणुमध्ये वेगाने बदल होत (म्युटेशन) आहेत. लसीकरणाला जितका विलंब होईल, तितकी सध्याच्या चाचण्या, उपचार आणि लशीला चकमा देणार्‍या नव्या प्रकारच्या विषाणुच्या उदयाची शक्यता अधिक असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय संशोधकांनी दिला आहे.\nकोरोना विषाणू दिवसेंदिवस अनुवांशिकदृष्ट्या अधिक वैविध्यपूर्ण बनत आहे. त्यामागे नव्या रुग्णांचे वाढते प्रमाण हे एक प्रमुख कारण आहे. प्रत्येक नव्या संसर्गामुळे विषाणुला स्वत:मध्ये बदल घडवून स्वत:चे अनेक नमुने तयार करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे, कोरोनावरील आत्तापर्यंत मुश्कीलीने मिळविलला ताबा पुन्हा निसटून परिस्थिती मूळपदावर जाण्याची चिंताही संशोधकांना सतावत आहे. आत्तापर्यंत, कोरोनावर लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे संकेत आहेत. मात्र, भारतात लसीकरणाबाबत दिसून येणारी उदासिनता व भीती नव्या संकटांना आमंत्रण देणारी ठरु शकते. आधीच कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे, बेरोजगारीचे संकट गहिरे झाले आहे. या सर्वांची पुनर्रावृत्ती होवू द्यायची नसेल तर प्रत्येकाने कोरोनाबाबत गंभीर होणे आवश्यक आहे. लसीकरणाबाबतची उदासिनता भविष्यात मोठ्या संकटांची नांदी ठरु शकते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी\nराज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा; ओबीसी मोर्च्यात एल्गार\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/04/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5.html", "date_download": "2021-07-26T20:20:52Z", "digest": "sha1:L7WKZE2RTFAEA2E5IOP6UYLF2YEH5ERY", "length": 9742, "nlines": 102, "source_domain": "itechmarathi.com", "title": "पोस्टमन च्या मार्फत मिळवू शकता दहा हजार रुपयांपर्यंत पैसे तुमच्या अकाउंट मधून -", "raw_content": "\nपोस्टमन च्या मार्फत मिळवू शकता दहा हजार रुपयांपर्यंत पैसे तुमच्या अकाउंट मधून\nपोस्टमन च्या मार्फत मिळवू शकता दहा हजार रुपयांपर्यंत पैसे तुमच्या अकाउंट मधून\nमुंबई:सध्या कोणाच्या या परिस्थितीत तुम्हाला पैशाची गरज आहे . बँकेतही काही समस्या येत असतील आणि गर्दीमुळे कुठे जाता येत नसेल लोकांमुळे कुठे जाता येत नाही तर पैसे काढण्यासाठी एक शेवटचा आणि सोपा आणि सुरक्षित पर्याय म्हणजे हा आहे.\nतुम्ही तुमच्या गावातील पोस्टमन मार्फत पैसे काढू शकता.तुम्ही तुमच्या गावात पोस्टमन कडून दहा हजार रुपयांपर्यंत तुमच्या अकाउंट मधून पैसे काढू शकता तुमच्या अकाउंट कोणत्याही बँकेत असेल तरीही चालेल.\nफक्त तुम्हाला तुमच्या गावातील पोस्टमन कडे जायचे आहे आणि पोस्ट म्हणला कडून.\nबँक खात्यातील पैसे काढण्यास तेथील पोस्टमन मार्फत तुम्ही एकाच वेळी दहा हजार रुपयांपर्यंत आधार संलग्न भुकतान प्रणालीद्वारे पैसे देण्याची व्यवस्था आहे तेथून तुम्ही पैसे घेऊ शकता.\nत्यासाठी आधार कार्ड नंबर महत्वाचा आहे.\nअधिक माहितीसाठी गावातील पोस्टमन ग्रामीण डाक सेवक यांच्याशी संपर्क साधा\n#Ahmednagar बँक खात्‍यातील पैसे काढण्‍यास अडचण निर्माण होत असेल अशा ग्राहकांना तेथील पोस्‍टमनमार्फत एका वेळी १० हजार रुपयेपर्यन्‍त आधार संलग्‍न भुगतान प्रणालीद्वारे पैसे देण्‍याची व्‍यवस्‍था.आपल्‍या भागातील पोस्‍टमन/ग्रामीण डाकसेवक यांच्‍याशी संपर्क साधावा.1/2 pic.twitter.com/Ogl2rbQWXd\nमोबाईल गरम होत आहे हे 🤷‍♂️ हे नक्की करा नाहीतर 💥\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81/60d1f5ad31d2dc7be77b4558?language=mr", "date_download": "2021-07-26T19:51:32Z", "digest": "sha1:Q65K5K6IYXWIEBVT7M6BNKV7BI2T3A7N", "length": 6062, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी पदभरती सुरु... - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nबँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी पदभरती सुरु...\nबँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस असिस्टंट, अटेंडर आणि चौकीदार कम गार्डनर या पदांवर उमेदवार भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या सर्व जागांसाठी बँक ऑफ इंडिया कॉन्ट्रॅक्टवर पदभरती होणार आहे. थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 👇 या आहेत जागाऑफिस असिस्टंटअटेंडर चौकीदार कम गार्डनर शैक्षणिक पात्रता:- 👇 ऑफिस असिस्टंट - ग्रॅज्युएट आणि कम्प्युटर विषयांचं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना संधी अटेंडर - दहावी पास चौकीदार कम गार्डनर - आठवी पास इतका मिळेल पगार👇 ऑफिस असिस्टंट - 15,000/- प्रति महिना अटेंडर - 8,000/- प्रति महिना चौकीदार कम गार्डनर - 5,000/- प्रति महिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2021 सविस्तर नोटिफिकेशन वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा https://bankofindia.co.in/pdf/RSETISindhudurg_19062021.pdf 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020क्लिक करा. संदर्भ:- लोकमत न्युज१८. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nआय टी आय प्रवेश प्रक्रिया 2021 सुरु\nशेतकरी बंधूंनो, आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2021 सुरु झाल्या आहेत. यामध्ये १ लाख २० हजार जागांची भरती होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा....\nनोकरी | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nशासकीय नोकरीसाठी मोठी संधी\n👉🏻एम्प्लॉयमेंट न्यूजच्या आठवड्यामध्ये 10 ते 16 जुलै 2021 रोजी भरलेल्या जाहिरातीनुसार ट्रेड्समेन मेट (पहिले मजूर), जेओए (पहिले एलडीसी), मटेरियल असिस्टन्ट (एमए), एमटीएस,...\n10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी\nकोरोनास्थितीत 10 वी पास उमेदवारांना नौदल क्षेत्रात नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन नेव्हीने नाविक एमआर पदांवर भरतीचे आयोजन केले आहे. इच्छुक आणि योग्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%83/", "date_download": "2021-07-26T20:30:18Z", "digest": "sha1:CEUHMGLRPRRBSQLDDBRTNYWVCEA3U4IR", "length": 18085, "nlines": 115, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळातील बेपत्ता वयोवृद्धा जळगावात आढळली | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळातील बेपत्ता वयोवृद्धा जळगावात आढळली\nभुसावळातील बेपत्ता वयोवृद्धा जळगावात आढळली\nभुसावळ : भुसावळातील नवोदय रुग्णालयातील कोविड सेंटरमधून 60 वर्षीय वयोवृद्धा बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी उघड झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. वृद्धा बेपत्ता झाल्याबाबत शहर पोलिसात नोंददेखील रात्री करण्यात आली होती तर वृद्धेच्या होमगार्ड असलेल्या मुलाने मित्राच्या मदतीने आईचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर जळगावातील राजकमल टॉकीजजवळ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही वयोवृद्धा आढळल्याने कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला आहे. दरम्यान, वृद्धा बेपत्ता झाल्याच्या प्रकारामुळे कोविड रुग्णालयाच्या भोंगळ कारभार समोर आला असून या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून भुसावळातील पॉझीटीव्ह अहवाल आलेली वयोवृद्धा सुरूवातीला बेपत्ता व काही दिवसानंतर रुग्णालयाच्या शौचालयात मयत आढळल्याची घटना उघडकीस आल्याची घटना ताजी असतानाच भुसावळातदेखील वृद्धा बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर जळगाव प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.\nजळगावात हलव��्यापूर्वीच वृद्धा झाली बेपत्ता\nवैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांनी ‘दैनिक जनशक्ती’ला दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील साकरी फाटा परीसरातील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय वृद्धेला नवोदय कोविड सेंटरमध्ये रविवारी दाखल करून कॉरंटाईन करण्यात आले होते व सोमवारी स्वॅब घेवून ते तपासणीसाठी रवाना करण्यात आले होते मात्र वृद्धा मनोरुग्ण असल्याने दोन ते तीन वेळा तिने कॉरंटाईन सेंटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने तिच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेसह कर्मचार्‍यांना केल्या होत्या. सदर वृद्धेला आम्ही सोमवारीच मानसोपचार तज्ज्ञाकडे हलवण्याची तयारी केली होती मात्र या वृद्धेचा मुलगाही रुग्णालयात दाखल असल्याने व त्याच्यावर उपचार सुरू असल्याने शिवाय या वृद्धेचा दुसरा मुलगाही होमगार्ड असल्याने त्यानेदेखील कर्तव्यावर असल्याची अडचण सांगितली होती व मंगळवारी आईला जळगाव हलवू, असे सांगितल्याने आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला होता. मंगळवारी सकाळी वृद्धेला जळगाव हलवले असावे, असे आम्हाला वाटले मात्र सायंकाळी वृद्धेच्या मुलाने आईबाबत विचारणा केल्यानंतर वृद्धा बेपत्ता असल्याची बाब पुढे आल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र वृद्धा न आढळल्याने आम्ही याबाबत रात्री उशिरा शहर पोलिसात हरवल्याची नोंद केली असल्याचे ते म्हणाले.\nआरोग्य प्रशासनाने नाचवले होते वरातीमागून घोडे \nसूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10.30 वाजेनंतर वृद्धा बेपत्ता झाली (तत्पूर्वी वृद्धेने नास्तादेखील केला) व सायंकाळी साडेसहा वाजता वृद्धेच्या होमगार्ड असलेला मुलगा कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्यानंतर आईबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला मात्र या काळात कर्तव्यावर असलेली यंत्रणा करीत होती तरी काय असा प्रश्‍न आहे. रुग्णालयात नियुक्त असलेले अधिकारी व नियुक्त स्टॉप, होमगार्ड आदींनी वृद्धा बाहेर पडत असताना थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही असा प्रश्‍न आहे. रुग्णालयात नियुक्त असलेले अधिकारी व नियुक्त स्टॉप, होमगार्ड आदींनी वृद्धा बाहेर पडत असताना थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही की यंत्रणा झोपेत होती की यंत्रणा झोपेत होती असा प्रश्‍न आहे. मुळात कॉरंटाईन केलेल्या सेंटरमधून एखादा संशयीत रुग्ण बाहेर पडत असल्यास संबंधीत यंत्रणेने त्यास अटकाव करणे तितकेच गरजेचे आहे शिवाय अद्याप या वृद्धेचा अहवाल येणे बाकी असल्याने वृद्धा नेमकी कुणाच्या संपर्कात आल्यास त्यास जवाबदार कोण असा प्रश्‍न आहे. मुळात कॉरंटाईन केलेल्या सेंटरमधून एखादा संशयीत रुग्ण बाहेर पडत असल्यास संबंधीत यंत्रणेने त्यास अटकाव करणे तितकेच गरजेचे आहे शिवाय अद्याप या वृद्धेचा अहवाल येणे बाकी असल्याने वृद्धा नेमकी कुणाच्या संपर्कात आल्यास त्यास जवाबदार कोण असा प्रश्‍न आहे. याहून गंभीर मुद्दा असा की, जर वयोवृद्धा मनोरुग्ण होती तर त्यांना दोन दिवस कोविड सेंटरमध्ये का ठेवण्यात आले, दाखल करतानाच का जळगाव हलवण्यात आले नाही असा प्रश्‍न आहे. याहून गंभीर मुद्दा असा की, जर वयोवृद्धा मनोरुग्ण होती तर त्यांना दोन दिवस कोविड सेंटरमध्ये का ठेवण्यात आले, दाखल करतानाच का जळगाव हलवण्यात आले नाही असा प्रश्‍न उपस्थित करण्यास वाव आहे. या बाबीला जवाबदार असलेल्या दोषींवर आता कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.\nजळगावातील घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या\nभुसावळच्या मालती नेहते (82) या वृद्धेची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझीटीव्ह आल्याने उपचारासाठी जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र 2 जून रोजी त्या रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने मालती नेहते यांचे नातू हर्षल नेहते यांना दिली होती त्यानंतर हर्षल नेहते यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर नेहते हरवल्याबाबत नोंद करण्यात आली होती तर मालती नेहते या वयोवृद्धेचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात सापडल्याची माहिती दिल्यानंतर रुग्णालयाच्या कारभाराबाबत टिकेची झोड त्यावेळी उठली होती व दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यावेळी पुढे आली होती.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nजळगाव प्रकरणात आठ जणांचे झाले होते निलंबन\nकोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल भुसावळातील वृद्धेचा शौचालयात मृत्यू झाल्यानंतर महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आसीफ शेख यांना निलंबित करण्यात आले होते तर निलंबित होण्यापूर्��ी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी तीन स्वच्छता कर्मचार्‍यांनाही निलंबीत केल्याने त्यावेळी या प्रकरणात एकूण आठ जणांचे निलंबन झाल्याची बाब पुढे आली होती.\nदोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार : आमदार संजय सावकारे\nरात्री उशिराच घटना कळाली असून घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर निश्‍चित कारवाई होणे गरजेचे आहे व बुधवारी आपण जिल्हाधिकारी, डीन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.\nअधिकार्‍यांनी जाणून घेतली माहिती\nवयोवृद्धा बेपत्ता झाल्याच्या गंभीर प्रकारानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी कोविड सेंटरला भेट देवून नेमक्या झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. काही कर्मचार्‍यांशी त्यांनी चर्चा देखील केली.\nभुसावळ कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली वयोवृद्धा जळगावच्या राजकमल टॉकीजजवळ वयोवृद्धेच्या होमगार्ड असलेल्या मुलासह त्याच्या मित्राला आढळली. त्यानंतर शहर पोलिसांसह वैद्यकीय प्रशासनाला याबाबत माहिती कळवण्यात आली. वयोवृद्धेला घेण्यासाठी भुसावळातून रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.\nयावल नगरपालिकेत नगराध्यक्ष बदलाचे वारे \nकेंद्राचा चीनला अजून एक दणका; चीनी कंपण्यासाठी अजून एक रस्ता बंद\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/mahavitaranvanchitandolan/", "date_download": "2021-07-26T19:45:06Z", "digest": "sha1:ESF7PLBXQMCCVBF37D2HDI5XT6COZNYK", "length": 8149, "nlines": 81, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "वीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन 'वंबआ'च्या वतीने अनोखे आंदोलन - Prabuddh Bharat", "raw_content": "\nवीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन ‘वंबआ’च्या वतीने अनोखे आंदोलन\nby टीम प्रबुद्ध भारत\nपुणे- लाखो रुपये थकित विज बिल असणाऱ्या धनदांडग्या, प्रतिष्ठित थकबाकीदारांचे साधे वीज कनेक्शनही न कापता चार-पाच हजार रुपये थकीत विज बिल असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे मात्र वीज मीटर काढून नेणाऱ्या वडगाव धायरी खडकवासला महावितरण विभागातील प्रामाणिक कर्तव्यदक्ष धडाकेबाज अभियंत्यांचे वंचित बहुजन आघाडी तर्फे हार्दिक अभिनंदन व जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी महावितरण खडकवासला विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वसामन्य जनतेचे वीज कनेक्‌शन न कापण्याचे व ज्यांचे ५०००रु वीज बील आहे त्यांची वीज कापली अशा सर्व वीज धारकांची वीज जोडून देण्यात यावी, यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तासाभरात ज्या थकबाकीदारांची ज्यांची वीज तोडली होती, त्यांची वीज पुन्हा जोडण्यात आली. अशाप्रकारे वंचित बहुजन आघाडी पर्वती मतदारसंघाने आंदोलन यशस्वी करण्यात केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर सदस्य ॲड.अरविंद तायडे, प्रबुद्ध भारत व्यवस्थापक संजय धावारे, मा.पुणे जिल्हा पश्चिम उत्तम वनशिव, प्रसिद्धीप्रमुख संजय गायकवाड, पर्वती विधानसभा अध्यक्ष, सुखदेव वाघमारे, पर्वती विधानसभा महासचिव, रागिनीताई कांबळे, भारिप बहुजन महासंघ पुणे जिल्हा मा.उपाध्यक्ष अंबादास ओहाळ, कमलेश चाबुकस्वार उपस्थित होते.\nमराठी गझलेमधली सामाजिक जाणीव\nभारतीय विवाह संस्था आणि स्त्री दास्याचा प्रश्न : आंबेडकरवादी आकलन\nभारतीय विवाह संस्था आणि स्त्री दास्याचा प्रश्न : आंबेडकरवादी आकलन\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/vithal/", "date_download": "2021-07-26T19:27:45Z", "digest": "sha1:HOIDWIL3XMTXDMV4EOTAXKO53ORW75FE", "length": 30802, "nlines": 91, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "सावळ्या विठ्ठला-पांडुरंगा, तुझ्या शेजारची रुख्माई कुणी गायब केली? - Prabuddh Bharat", "raw_content": "\nसावळ्या विठ्ठला-पांडुरंगा, तुझ्या शेजारची रुख्माई कुणी गायब केली\nby टीम प्रबुद्ध भारत\n१९२५ च्या नियोजनाप्रमाणे रा.स्व.संघाची “सामाजिक-सांस्कृतिक म्हणून आर्थिक-राजकीय कटाची” अंमलबजावणी जोरात सुरू आहे. त्याचवेळी सारा मिडीया मात्र त्यांच्या विविध ’सिरिअल्स’ मधून धादांत खोटा इतिहास दाखवत ब्राह्मणी धर्म-संस्कृतीचा उदो उदो करीत आहे. तो त्यांच्याच कटात सामिल झाला आहे. सध्या सोशल मिडीयात वारकरी परंपरेत कधिही न दिसलेली चित्रं, न ऐकलेल्या तिथी-दिवस, घोषणा, पोस्ट्स धूमाकूळ घालत आहेत. या मिडीयात सक्रिय असलेल्या समतावादी मंडळींचे याकडे लक्ष गेलेय असे दिसत नाही. त्याचवेळी मा. पंतप्रधान ब्राह्मणी संघाचे निष्ठावंत सेवक नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहा मिळून सोशल मिडीयांवर अधिकाधिक कडक बंधनं घालून त्यांचा “सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय” कार्यक्रम राबवित आहेत.\n “काळ्या-सावळ्या विठ्ठलापासून रुख्माईला गायब करून त्यांच्या डावी-उजवीकडे दुसरेच कुणीतरी अन्य दिसत आहेत विठ्ठलाच्या डोक्यावर “शिव नमन” घोषणा, शेजारी सूर्यदेवाचा फोटो, खाली “जय हरी विठ्ठल” लिहीलेय. विठ्ठल-रुखमाईचे वारकरी ऊठता बसता “पांडुरंग-हरी” म्हणतात, पण आता “राम-कृष्ण-हरी” हा नारा सर्वत्र आणला गेला आहे. त्याच क्रमाने फोटोही आले आहेत. “राम राम” म्हणणारा शेतकरी-शेतमजूर-बारा-बलुतेदार कधिही गांव-वस्तित राम मंदीर बांधताना दिसलेला नाही. मात्र त्यांचे ओबड-धोबड दगडाचे देव आहेत खंडोबा, जोतीबा, विरोबा, मरिआई, धावबा, आदी. “जोतीबाच्या नावानं चांगभल” (खाली काळा रंग व विस्फारलेल्या डोळ्याचा जोतीबा), दुस-या बाजुला “यळकोट यळकोट जय मल्हार” (खाली भंडा-याने भरलेले कपाळ, लाल भडक शरीर व विस्फारलेल्या डोळ्याचा फोटो) आणि यांच्यामध्ये “ओम सूर्य देवाय नम:” असे लिहून खाली सूर्य देव रथात बसून स्वारीवर निघालेला फोटो विठ्ठलाच्या डोक्यावर “शिव नमन” घोषणा, शेजारी सूर्यदेवाचा फोटो, खाली “जय हरी विठ्ठल” लिहीलेय. विठ्ठल-रुखमाईचे वारकरी ऊठता बसता “पांडुरंग-हरी” म्हणतात, पण आता “राम-कृष्ण-हरी” हा नारा सर्वत्र आणला गेला आहे. त्याच क्रमाने फोटोही आले आहेत. “राम राम” म्हणणारा शेतकरी-शेतमजूर-बारा-बलुतेदार कधिही गांव-वस्तित राम मंदीर बांधताना दिसलेला नाही. मात्र त्यांचे ओबड-धोबड दगडाचे देव आहेत खंडोबा, जोतीबा, विरोबा, मरिआई, धावबा, आदी. “जोतीबाच्या नावानं चांगभल” (खाली काळा रंग व विस्फारलेल्या डोळ्याचा जोतीबा), दुस-या बाजुला “यळकोट यळकोट जय मल्हार” (खाली भंडा-याने भरलेले कपाळ, लाल भडक शरीर व विस्फारलेल्या डोळ्याचा फोटो) आणि यांच्यामध्ये “ओम सूर्य देवाय नम:” असे लिहून खाली सूर्य देव रथात बसून स्वारीवर निघालेला फोटो शेजारी भगवा दिसणारा झेंडा शेजारी भगवा दिसणारा झेंडा विठ्ठलाच्या मूर्तीखाली “जय हरी-विठ्ठल” ऐवजी “राम कृष्ण हरी” आणि शेजारी वराहादी अवतारात हनुमान आणि खाली “जय श्रिराम” आहे विठ्ठलाच्या मूर्तीखाली “जय हरी-विठ्ठल” ऐवजी “राम कृष्ण हरी” आणि शेजारी वराहादी अवतारात हनुमान आणि खाली “जय श्रिराम” आहे वर लिहीलेले आहे “मोहिनी स्मार्त एकादशी” अशी एखादी एकादशी बहुजनातील वारक-यांनी कधीच ऐकलेली नाही. हा सारा “खेळ” काय आहे वर लिहीलेले आहे “मोहिनी स्मार्त एकादशी” अशी एखादी एकादशी बहुजनातील वारक-यांनी कधीच ऐकलेली नाही. हा सारा “खेळ” काय आहे राम जन्म भुमी झाली. आता श्रिकृष्ण जन्मभुमी आणि नंतर विठ्ठलावर स्वारी आहे राम जन्म भुमी झाली. आता श्रिकृष्ण जन्मभुमी आणि नंतर विठ्ठलावर स्वारी आहे सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय सत्तेची न्याय्य मनिषा बाळगणा-या वंचित बहुजनांनी या ब्राह्मणी धर्म-संस्कृतीच्या प्रतिक्रांतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय सत्तेची न्याय्य मनिषा बाळगणा-या वंचित बहुजनांनी या ब्राह्मणी धर्म-संस्कृतीच्या प्रतिक्रांतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही या पलिकडच्या त्यांच्या विविध खोट्या पोस्ट तर वेगळ्याच\nब्राह्मणी धर्म-संस्कृतीचे असे घुसखोर धोरण अडीच हजारहून अधिक वर्षांच्या बौध्द धर्माचा धसका घेतल्यापासून सुरू आहे. त्यानंतर १२ व्या शतकात श्रीचक्रधरस्वामी “मनुस्मृती आधारित ऊच्चनीचपणाचा त्याग करा” असे सांगून म्हणतात, “उत्तम भणिजे ब्राह्मण: आन आधम भणिजे मातंग : ऐसे म्हणे: परि तोही मनुष्य देहची: परिवृथा कल्पना करी:—महारवाड्याहोनि धर्म काढावा” पुढे आठशे वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वास्पृश्य समाज सोबत घेवून १९५६ सालात “बौध्द धम्म स्विकारून श्रीचक्रधरस्वामींचे स्वप्न पूर्ण केले. बाबासाहेबांनी बुध्द, कबीर, फुले हे तीन गुरू मानले. ही एक महाविशाल समतेची परंपरा आहे. उत्तरेत विठ्ठलाला नेणा-या संत नामदेवांनी पंडितांच्या गढातच जाऊन गुरूमुखीतून खडे बोल सुनावले. ते म्हणतात, “बानारसी तपु करै उलटि तीरथ मरै—–“ (आपणास उलटे टांगून घेऊन तपश्चर्या करा, अथवा काशी, प्रयाग, हरिद्वार, मथुरा, इ. पवित्र स्थळी मरा,—–सर्व ढोंगे व्यर्थ आहेत. कुंभमेळ्याचे प्रसंगी गंगा, गोदावरी, या नद्यांत स्नानें करा,–ब्राह्मणांना बोलावून भारंभार सुवर्ण द्या, –) आज जे काही अयोध्या, वाराणसी-काशी, कुंभमेळ्यात चालले आहे त्याला हे लागू होतेय.\nदेहू रोड येथे १९५४ साली डॉ. बाबासाहेबांनी “पंढरपूर येथे बौध्द धर्माचे देवालय होते हे मी सिध्द करून देईन.” असे म्हटले होते. तर त्या आधी आठ शतके तुकारामांची ब्राह्मण शिष्य संत बहिणाबाई त्यांच्या अभंगात सांगतात,”विठ्ठलासीं तया नाहीं भेदभाव I ऐसे माझें मन साक्ष आहे II ४ II कलियुगीं बौध्दरुप धरी हरी I तुकोबा शरीरीं प्रकटला II ६ II ब्राह्मण विधवा स्त्रिचे केशवपन करून तिला घराच्या अंधा-या खोलीत कोंडत असत. अशावेळी स्त्री-पुरूष समतेचे श्रीचक्रधरस्वामी प्रश्न करतात, “पुरूषांचा जीव आणि स्त्रिचा जीव यात फरक आहे” बाराव्या-तेराव्या शतकात महाराष्ट्रात चांगदेव, शेख महंमद, निवृत्तिनाथ, सुदामा, एकनाथ, नामदेव, ज्ञानदेव, सोपान, रोहिदास, मुक्ताई, जनाई, साळ्या रसाळ, भानुदास, चोखा, विसोबा खेचर, कान्हो पाठक, कुर्मदास, सच्चिदानंद बाबा, बंका, राका कुंभार, जोगा परमानंद, चोखोबा मेळा, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार, चांगा वटेश्वर, आदी स्त्रीशूद्रादीशूद्र संत आणि बंडखोर काहीच ब्राह्मण संतांनी ब्राह्मणी धर्माचे चिरे आणखी हलविणे सुरूच ठेवले. संत नामदेवांची मराठवाड्यातील गोदावरी काठच्या शिष्य संत जनाबाईला ब्राह्मणांनी चोरीचा खोटा आरोप करून खुप छळले. ती निर्भयपणे सांगते, “पदक विठ्ठलाचें गेलें I ब्राह्मण म्हणती जनीनें नेलें II अगे शिंपीयाचें जनी I नेलें पदक दे आणोनी II—“ बडव्यांच्या जाचाला त्रासून संत चोखा मेळा कळवळून म्हणतात,”धांव घाली विठू आतां चालूं नको मंद I बडवे मज मारीती ऐसा काही तरी अपराध II १ II विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला I शिव्या देती म्हणती म्हारा देव बाटविला II पुढे अस्पृश्य जातीतील चोखा सरळ सरळ ब्राह्मणी धर्मालाच आव्हान देत म्हणतात, “वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद I नामचि गोविंद एक पूरे II” असे रोखठोक बोलणा-या सनातन संस्कृतीविरोधाची ही ऐतिहासिक चळवळ बुध्द, श्रीचक्रधरस्वामी, संत कबीर, आदी नंतर पुढे जोतिराव-सावित्री, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पार विसाव्या शतकात गाडगेबाबांपर्यंत पोचते. यामुळे समतेच्या क्रांतिकारकांची विशाल साखळी निर्माण झाली आहे. ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण नसल्याचा गर्व म्हणून संत तुकाराम अभंगात म्हणतात,”मुखे सांगे ब्रह्मज्ञान I जन लोकांची कापितो मान II १ II ज्ञान सांगतो जनासी I नाही अनुभव आपणासी II २ II —-त्याचे हाणुनि थोबाड फोडा II ४ II” ते आपले नाते बळीच्या परंपरेशी सांगताना ते म्हणतात, “कर्ण भिडता समरांगिणी—“बळी सर्वस्वे उदार I—तो पाताळीं घातला II महारासि सिवे I कोपे ब्राह्मण तो नव्हे I” या आणि जोतीराव फुले यांच्या भूमिकांमुळे त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्यावरील लेखात अनेकांनी त्यांचा “एकोणीसाव्या शतकातील “संत तुकाराम” असा उल्लेख केला होता. आठशे वर्षांपूर्वी मृत्यूची अजिबात भिती न बाळगता वारकरी-सत्यशोधक आपल्या अभंग-अखंडांतून ब्राह्मणशाहीवर निरंतर रोखठोक हल्ले करून स्त्रीशुद्रादीशूद्रांना जागे करत होते. हा सर्व इतिहास पाहिल्यावर “मंबाजी भट बोलला म्हणून इंद्रायणी न���ीत तुकोबांनी स्वत:च्याच हाताने अभंगांची गाथा बुडविणे आणि त्यानंतर त्यांचे तथाकथित पुष्पक विमानाने सदेह वैकुंठ गमन, सावित्री फुले शिक्षीका मुलींच्या शाळेत जातानाचा प्रचंड त्रास, लिंगायत धर्माचे संस्थापक बसवण्णांवरील हल्ले आणि विसाव्या शतकात राज्यघटना आराखडा बनवल्यावर बाबासाहेबांना हिंदू कोड बिल, मागास जातींना राखीव जागांची तरतूद, यावर जो विरोध झाला; आदींचा अर्थ-अन्वयार्थ लावणे सोपे होते. त्याचबरोबर लोकशाही, समतावादी, शक्तींच्यादृष्टीने मोठा सकारात्मक बदलही दिसतोय. “जस जसे स्त्रिशुद्रादीशूद्र जागे होताहेत; सन्मानजनक मार्गाने सत्ता, संपत्तीवर उघड दावे करु लागले; तसतसे ब्राह्मणी शक्तींच्या विरोधाचे स्वरूपही बदलताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर बुध्द-कबीर-पांडुरंग-बसवण्णा-फुले-शाहू-आंबेडकरांच्या इतिहासाला ब्राह्मणी धर्म-संस्कृतीग्रस्त असे विकृत का करत आहेत याचा अर्थ लागतो.\nनियोजनबध्दरित्या रा. स्व. संघ सर्व सत्तास्थानांवर आला आहे. या पार्श्वभुमिवर जरी समतेची परंपरा राजकीय सत्तेवर आज दिसत नसली; तरिही सामाजिक-सांस्कृतिक-वैचारिकसह काही क्षेत्रांत समतावादी परंपरा आपल्या जनशक्तीसह ब्राह्मणी सत्तेला हादरे मात्र देत आहे. “बुध्द स्वत:ला माणूस म्हणतो.” तरिही त्याला नववा अवतार मानणारी, बहुजनांवर लादणारी ब्राह्मणी परंपरा भागवत संप्रदायात म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कशी पाझरत आली; त्याचा शोध घेणे हे फुले-आंबेडकरी इतिहासतज्ञांसमोर आव्हान आहे. यातील काही संदर्भात विठ्ठल परंपरेचे संशोधक प्रसिध्द इतिहासतज्ञ मा. रा. चिं.ढेरे त्यांच्या “श्रीविठ्ठल : एक महासमन्वयक” या ग्रंथातही असेच म्हणतात.\nवंचित बहुजनांचा सावळा विठु माऊली शेजारची सावळी रुख्मिणी हटवून तेथे गो-या-गोमट्या देवींचे फोटो लावणे हा ब्राह्मणीकरणाच्या कटाचा एक भाग आहे. याकडे चित्रकार, अभ्यासक, कार्यकर्ते यांचे लक्ष गेलेले दिसत नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, “ब्राह्मण्य म्हणजे बहुजन समाजाच्या अज्ञानावर आधारलेले जाती वर्चस्व.” याची चुणूक काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या घातक डावाचे शिरोमणी संभाजी भिडे यांनी पुण्यात वारकरी दिंडीत तलवार घेवून दाखवली होती. त्यांनी जो काही “हिंसक खेळ” सुरू केला; हा सा-या महाराष्ट्राने पाहिला. त्यांच्याविरुध्द तशी तक्रार पुण्यातच वारक-यांनी केली आहे. तोच धुडगूस भिमा कोरेगांवला घातला गेला. मनुस्मृतीसमर्थकांना थेट आव्हान देणारी सच्ची फुले-आंबेडकरी विचारसरणी आणि यातील प्रामाणिक जनता जेव्हा वारकरी व तेथील छोट्या दुकानदारांच्या बाजूने २०२१ मध्ये बाळासाहेब आंबेडकरांसोबत पंढरपूरला विठ्ठल-रुख्माईच्या मंदिरात गेली; त्यानंतर ब्राह्मणी शक्तींनी हे खेळ आणखीच गतिमान करायला सुरूवात केली. आता तर त्यांनी विठ्ठल-रुख्माईलाच घेरले आहे बुद्ध ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील प्रदीर्घ, अभिमानास्पद, समतावादी परंपरेची मजबूत साखळी कबीरादी संत परंपरा, कुणबी राजा शिवाजी महाराज, सत्यशोधक जोतिराव-सावित्री फुले, शाहू महाराज ते पुढे गाडगेबाबांपर्यंत पोचते. म्हणूनच या तगड्या विचारसरणी, चळवळीची सर्वांत जास्त भिती संघ परिवाराला वाटत आहे. सांस्कृतिक-राजकीय सत्ता मिळताच तिचा पुरेपूर फायदा घेत या शक्तिंनी फासे टाकायला सुरुवात केली. एक एक करत वंचित बहुजनी परंपरेतील आंबेडकरभवन, भिमा कोरेगांवसारखी प्रेरणादायी प्रतीकं बळकवायचा, नष्ट करण्याचे अटोकाट पण नियोजनपूर्वक प्रयत्न सुरु आहेत. लग्न पत्रिका, घर भरणी, बारसे, आंबेडकर जयंती, इ. कार्यक्रमात त्यांची प्रतीकं घुसवत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे “क्रांतीबरोबर प्रतिक्रांतीही येत असते.” १९ मे १९१० ला महात्मा गांधींचा ब्राह्मणी हत्त्यारा नथुराम गोडसेचा जन्मदिन. हा दिन हिंदू महासभेने “हुतात्मा पंडीत नथुराम गोडसे जयंती” म्हणून त्याचा फोटो देवून साजरा केला. एवढेच नाहीतर यावर ज्या कॉमेंट्स आल्या त्यातून त्यांची विकृत मानसिकता लक्षात येते. सनातनी ब्राह्मण लिहीतात–विनम्र अभिवादन, अनंत उपकार ह्या थोर विभूतीचे, तेथे कर माझे जुळती, यांच्या देशभक्तीला प्रणाम, इ., मध्यंतरी याचे आणखी उदात्तीकरण करणारे एक नाटकही आले होते. व त्यातील एका मुख्य नटाने मोठ्या गर्वाने नथुरामचे समर्थन केले.\nशेवटी २५ डिसेंबर १९५४ रोजी देहू रोड येथे लोकांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर “बौध्द धम्म व ब्राह्मणी धर्म” संदर्भात काही विधानं करतात. त्याचा अर्थ– बौध्द धम्म हा ब्राह्मणी धर्माचा सत्यानाश करील. ते पुढे म्हणतात,”हे पहायला कदाचित मी असणार नाही. मात्र (ब्राह्मणी धर्मातील—माझे शब्द)——एक मनुष्य काही ���ाणसांना काही काळ फसवू शकतो. पण एक मनुष्य सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही.” ब्राह्मणी धर्म-संस्कृतीविरुध्दचा हा वंचित बहुजन संकृतीचा राजकीय संघर्ष जारीच रहाणार आहे.\nमोफत लसीकरण.. मोदींचा मास्टरस्ट्रोक की नेतृत्वाची नामुष्की\nपिंपरी चिंचवड येथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन\nपिंपरी चिंचवड येथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2021-07-26T20:28:55Z", "digest": "sha1:OFIDEEFFTH4VG4XXZCR4F3EZDMPPT7U6", "length": 4055, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अल्माटी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१७ रोजी २१:४२ वाजता केला गेला.\n��ेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC-%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2021-07-26T21:27:17Z", "digest": "sha1:FJER2DVCAA4RYD2NT4YR5QE5WU5AAKBY", "length": 15696, "nlines": 242, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००६-०७ - विकिपीडिया", "raw_content": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००६-०७\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा २००६-०७\nतारीख २१ जानेवारी – ३१ जानेवारी २००७\nसंघनायक ब्रायन लारा राहुल द्रविड\nनिकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली\nसर्वाधिक धावा शिवनारायण चंद्रपॉल (२२९) राहुल द्रविड (२११)\nसर्वाधिक बळी ड्वेन ब्राव्हो (६) अजित आगरकर (७)\nमालिकावीर सचिन तेंडुलकर (भा)\nवेस्ट इंडीजचा संघ भारत दौर्‍यावर २१-३१ जानेवारी दरम्यान ४-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता.\n२.१ १ला एकदिवसीय सामना\n२.२ २रा एकदिवसीय सामना\n२.३ ३रा एकदिवसीय सामना\n२.४ ४था एकदिवसीय सामना\n३ संदर्भ आणि नोंदी\nसौरव गांगुली ९८ (११०)\nक्रिस गेल २/५१ (९ षटके)\nशिवनारायण चंद्रपॉल १४९* (१३६)\nझहीर खान २/४८ (१० षटके)\nभारत १४ धावांनी विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: बिली बाउडेन (न्यू) आणि सुरेश शास्त्री (भा)\nसामनावीर: शिवनारायण चंद्रपॉल (वे)\nदिनेश कार्तिक ६३ (८७)\nडॅरेन पॉवेल ४/२७ (१० षटके)\nशिवनारायण चंद्रपॉल ६७ (१२५)\nरमेश पोवार ३/४२ (१० षटके)\nभारत २० धावांनी विजयी\nपंच: बिली बाउडेन (न्यू) आणि अमिष साहेबा (भा)\nसामनावीर: दिनेश कार्तिक (भा)\nरॉबिन उथप्पा ७० (४१)\nड्वेन ब्राव्हो ४/३९ (९ षटके)\nमार्लोन सॅम्यूएल्स ९८ (९५)\nअजित आगरकर ३/४५ (१० षटके)\nवेस्ट इंडीज ३ गडी व ३८ चेंडू राखून विजयी\nएम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई\nपंच: बिली बाउडेन (न्यू) आणि सुरेश शास्त्री (भा)\nसामनावीर: मार्लोन सॅम्यूएल्स (वे)\nसचिन तेंडुलकर १००* (७६)\nक्रिस गेल १/३४ (८ षटके)\nमार्लोन सॅम्यूएल्स ५३ (६३)\nअनिल कुंबळे २/२७ (७ षटके)\nभारत १६० धावांनी विजयी\nआयपीसीएल क्रीडा संकुल मैदान, वडोदरा\nपंच: बिली बाउडेन (न्यू) आणि अमिष साहेबा (भा)\nसामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)\nमालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो\nवेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचे भारत दौरे\n१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२०\nडी.एल.एफ. चषक · झिम्बाब्वे v दक्षिण आफ्रिका\nपाकिस्तान v वेस्ट ईंडीझ · केन्या v बर्मुडा · दक्षिण आफ्रिका v भारत · ऑस्ट्रेलिया v इंग्लंड · असोसिएट त्रिकोणी मालिका (दक्षिण आफ्रिका) · बांगलादेश v झिम्बाब्वे\nन्यू झीलंड v श्रीलंका · बांगलादेश v स्कॉटलॅंड\nदक्षिण आफ्रिका v पाकिस्तान · कॉमनवेल्थ बॅंक मालिका · भारत वि वेस्ट इंडीज · असोसिएट त्रिकोणी मालिका (केन्या) · विश्व क्रिकेट लीग विभाग एक\nझिम्बाब्वे v बांगलादेश · भारत वि. श्रीलंका · चॅपल-हॅडली चषक · त्रिकोणी मालिका (वेस्ट ईंडीझ)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n१९५६-५७ · १९५९-६० · १९६४-६५ · १९६९-७० · १९७९-८० · १९८४-८५ · १९८६-८७ · १९९६-९७ · १९९७-९८ · २००१ · २००४ · २००७ · २००८ · २००९ · २०१० · २०१३ · २०१३-१४ · २०१६-१७ · २०१७-१८ · २०१८-१९ · २०१९-२०\n१९३३-३४ · १९५१-५२ · १९६१-६२ · १९६३-६४ · १९७२-७३ · १९७६-७७ · १९७९-८० · १९८१-८२ · १९८४-८५ · १९९२-९३ · २००१-०२ · २००५-०६ · २००८-०९ · २०११ · २०१२-१३ · २०१६-१७ · २०२०-२१\n१९५५-५६ · १९६४-६५ · १९६९-७० · १९७६-७७ · १९८८-८९ · १९९५-९६ · १९९९-२००० · २००३-०४ · २०१० · २०१२ · २०१६-१७ · २०१७–१८ · २०२१–२२\n१९५२-५३ · १९६०-६१ · १९७९-८० · १९८३-८४ · १९८६-८७ · १९९८-९९ · २००४-०५ · २००७-०८ · २०१२-१३\n१९९१-९२ · १९९६-९७ · १९९९-२००० · २००४-०५ · २००५-०६ · २००७-०८ · २००९-१० · २०१५-१६ · २०१९-२०\n१९८२-८३ · १९८६-८७ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९७-९८ · २००५ · २००७ · २००९ · २०१४ · २०१६ · २०१७-१८ · २०१९-२०\n१९४८-४९ · १९५८-५९ · १९६६-६७ · १९७४-७५ · १९७८-७९ · १९८३-८४ · १९८७-८८ · १९९४-९५ · २००२-०३ · २००६-०७ · २०११-१२ · २०१३-१४ · २०१४-१५ · २०१८-१९ · २०१९-२०\n१९९२-९३ · २०००-०१ · २००१-०२ · २०१८-१९\n१९८७ · १९८९-९० · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९४-९५ · १९९६ · १९९६-९७ · १९९७ · १९९७-९८ · १९९७-९८ · १९९८-९९ · २००३ · २००६ · २०११ · २०१६ · २०२१ · २०२३\nइ.स. २००७ मधील खेळ\nवेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचे भारत दौरे\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय द��रे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०१९ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+LT.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:16:52Z", "digest": "sha1:YD263TIPQ6NJHMQFMQ6DR4U3FGT3EGKP", "length": 7797, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन LT(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व ���ोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन LT(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) LT: लिथुएनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/10MOKw.html", "date_download": "2021-07-26T20:25:27Z", "digest": "sha1:IOD7WAU4W3QFGUGZ22E3ZMQVTRWTYPZO", "length": 9501, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "मराठा आरक्षण : दहा ऑक्टोंबरचा महाराष्ट्र बंद निर्णय मागे", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रमराठा आरक्षण : दहा ऑक्टोंबरचा महाराष्ट्र बंद निर्णय मागे\nमराठा आरक्षण : दहा ऑक्टोंबरचा महाराष्ट्र बंद निर्णय मागे\nमराठा आरक्षण : दहा ऑक्टोंबरचा महाराष्ट्र बंद निर्णय मागे\nमुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण समितीच्या वतीने राज्यात शनिवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा बंद तात्पुरता मागे घेण्यात आला अशी माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी रात्री उशिरा दिली. गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत सरकारकडून अनेक मागण्या मान्य झाल्यानं हा बंद मागे घेत असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितलं.\nसह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यासह काही मंत्री उपस्थित होते. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत जोपर्यंत स्थगिती आहे तोपर्यंत केंद्रातले दहा टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी मान्य व्हावी यासाठी एक समिती स्थापन करून निर्णय घेण्यात यावा आणि त्यासाठी एक महिन्याची मुदत मागितल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. याशिवाय इतर काही महत्त्वाच्या मागण्याही मान्य झाल्याचे त्यांनी म्हटले. यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ विकास महामंडाळासाठी 400 कोटी, सारथी साठी 130 कोटी, शैक्षणिक शुल्क फी साठी 600 कोटींचा निधी मिळण्याच्या मागण्यांचा समावेश होता.\nतसंच मराठा महासंघाच्या मोर्चातील दाखल केलेले गुन्हे मागे घेणार असून मराठा क्रांती मोर्चात बलिदान दिलेल्या मुलांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणीही बैठकीवेळी उपस्थित करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या बाबत वकील लावून आम्ही आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, स्टे उठवून देऊ असं आश्वासन देण्यात आलं आहे. इडब्लूएस आरक्षण आणि नोकरभरतीसाठी एक महिन्याची मागणी मान्य केली आहे.\nदरम्यान, मराठा आरक्षणाच्या स्थगितीविरोधात आजपासून ठोक मोर्चा सुरू झाला आहे. तुळजापुरात महिला मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी खासदार संभाजीराजे छत्रपतींसह राज्यभरातील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, श��रगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/Pimpri-Chinchwad-Distribution-of-Vada-trees-in-the-mud-for-oxygen.html", "date_download": "2021-07-26T19:25:21Z", "digest": "sha1:TNJXHKES6KVS65YNNE25L7KMRIBU4LF6", "length": 10860, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "पिंपरी चिंचवड : प्राणवायूसाठी वडाच्या झाडांचे चिखलीत वाटप - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा पिंपरी चिंचवड : प्राणवायूसाठी वडाच्या झाडांचे चिखलीत वाटप\nपिंपरी चिंचवड : प्राणवायूसाठी वडाच्या झाडांचे चिखलीत वाटप\nजून २३, २०२१ ,जिल्हा\nचिखली : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन वटपौर्णिमेच्या औचित्याने सामाजिक कार्यकर्त्या व दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगल राहुल जाधव यांच्या वतीने जाधववाडी प्रभागात बारा ते पंधरा फूट उंच वडाच्या झाडाचे वाटप करण्यात आले.\nयावेळी माजी महापौर तथा नगरसेवक राहुल जाधव, प्रमिला जाधव, गौरी घंटे, रुपाली भुजबळ, लता दर्गुडे, गीते, शिवकुमार बायस, शंकर वहिले, बाबासाहेब पाटील व परिसरातील इतर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.\nमंगल जाधव म्हणाल्या, कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व लोकांना समजले आहे. ऑक्सिजनच्या वृद्धीसाठी वड, निंब, पिंपळ यासारख्या वृक्षांचे रोपण होणे ही काळाची गरज आहे. येत्या गुरुवारी (दि. २४) रोजी शहरात वटपौर्णिमेचा सण साजरा होत आहे.\nसुवासिनींकडून वडाजवळ सामुदायिकपणे वडाच्या झाडाचे व वटपौर्णिमेचे पूजन करण्यात येते. या दिवशीचे औचित्य साधत जाधववाडी प्रभागात वडाच्या झाडांचे रोपण करण्याचा संकल्प हाती घेतला. या उपक्रमांतर्गत प्रभागात अनेक ठिकाणी बारा ते पंधरा फूट उंच अशा १८५ वडाच्या झाडांचे वाटप करण्यात आले. वडाचे झाड अत्यंत आरोग्यदायी आहे. वडाच्या झाडाला पर्यावरणात महत्त्वाचे स्थान असून, प्राणवायू देणाऱ्या या झाडाचे उपस्थित महिलांना महत्व पटवून देण्यात आले.\nat जून २३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), त���ेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/We-present-information-of-house-tax-scam-to-public-July-20-Administrator-Novel-Balkwade.html", "date_download": "2021-07-26T20:26:08Z", "digest": "sha1:5B73QFXXLJVZR7TVCS2FRSPT4V2L3JSW", "length": 14750, "nlines": 77, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "20 जुलै रोजी घरफाळा घोटाळ्याची माहिती जनतेपुढे सादर करू; प्रशासक कादंबरी बलकवडे - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा 20 जुलै रोजी घरफाळा घोटाळ्याची माहिती जनतेपुढे सादर करू; प्रशासक कादंबरी बलकवडे\n20 जुलै रोजी घरफाळा घोटाळ्याची माहिती जनतेपुढे सादर करू; प्रशासक कादंबरी बलकवडे\nजुलै १३, २०२१ ,जिल्हा\nकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती समोर अधिकाऱ्यांची झाडा-झडती\nकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत गाजत असलेला घरफळा घोटाळ्यासंदर्भात 22 जून 2020 पासून घरफाळा घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीश यामार्फत चौकशी करावी, घर फळा बुडवणारे मिळकत धारकांनी आणि घोटाळा करणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करून चौकशी अहवाल जनतेसमोर जाहीर करावा अशी मागणी केली होती यावर आयुक्ताने दोन महिन्यात चौकशी करू असे सांगितले पण आज अखेर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.\nयाबाबत कृती समितीने गेली वर्षभर निदर्शने आंदोलने निवेदने देत आहे पण चौकशी चालू आहे या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही म्हणून कृती समितीने 9 जुलै 2021 रोजी जलसमाधी आंदोलन जाहीर केले होते त्यावर प्रशासकांनी कृती समितीला आंदोलन स्थगित करून चर्चेस बोलवले होते.\nत्याप्रमाणे आज बैठक झाली. या बैठकीस प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर साहाय्यक निर्धारक विजय वणकुदै तसेच बैठकीस कृती समितीच्या वतीने अशोक पवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, विनोद डूणुंग हे उपस्थित होते.\nत्यामध्ये यासंदर्भात कृती समितीला वेळोवेळी महापालिकेने कृती समितीला काय आश्वासने लेखी दिली याची कोणतीच माहिती दिलेली नव्हती या संदर्भात सर्वच माहिती पासून प्रशासकांना अनभिज्ञ ठेवले होते. त्यामुळे प्रशासकांनी करनिर्धारक औंधकर व घरफाळा विभागाची संतप्त झाडाझडती घेतली. इतकेच नाही तर कृती समितीने मागणी करून ही अँकर यांनी प्रशासकांची भेट का घडवून आणली नाही असा प्रशासकांनी जाब विचारला कृती समितीने मागणी केलेल्या भोगवटा प्रमाणें बिलाचे वितरण का केले नाही, अशा अनेक प्रश्न चा भडीमार केला.\nकृती समितीच्या अशोक पवार रमेश मोरे यांनी प्रशासकांना सांगितले की आपण प्रशासकीय कामकाजात वेळ देत नाही. नागरिकांना भेटत नाही अशी आमची व जनतेची भावना निर्माण झाली आहे. खालचे अधिकारी कर्मचारी तुमच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी पाठवत नाहीत. त्यामुळे जनते तुमच्याविषयी रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.\nयावर आयुक्त म्हणाल्या चुकीचा समाज आहे जोपर्यंत आँफिस मध्ये विजिटर आहेत तोपर्यंत मी त्यांची भेट घेते. कार्यालय सोडून जात नाही तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन डायरेक्ट मला भेटायला आणि कृती समिती व माझी भेट का घडवली नाही, असा जाब औधंकर याना विचारल.\nशेवटी प्रशासकांनी समितीला सांगितले की तुम्ही थांबा या विभागाचे त्वरित आँडिट करून 20 तारखे पूर्वी तुमच्या चर्चा करून 20 तारखेला याबाबत जाहीर खुलासा करतो.\nकृती समितीने इतकेच सांगितले की महापालिके घरफाळा घोटाळा झाला आहे की नाही हे जाहीर करा. झाला असेल तर घरफळा बुडवणारे करदाते आणि घोटाळा करणारे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करून सर्व सामान्य जनतेला न्याय द्या. यावर प्रशासन म्हणाल्या तुम्हावर आंदोलन करावयाची वेळ यापुढे घरफाळा घोटाळा प्रश्नावर ती येणार नाही एवढेच मी तुम्हाला आत्ता आश्वासित करतो.\nat जुलै १३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्राम���्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वां��्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2021-07-26T19:10:26Z", "digest": "sha1:OMAYB6LZZ76PSNARUCPHM2DMWWDDHFDM", "length": 12036, "nlines": 314, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): इकतारा - १ (रूह का बंजारा..) - भावानुवाद", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nइकतारा - १ (रूह का बंजारा..) - भावानुवाद\nमूळ चालीत लिहायचा प्रयत्न केला आहे -\nपाखरू मनाचं मुक्त झालं\nसोडुनी घराला दूर गेलं\nसोडुनी घराला दूर गेलं, तोडुनी\nरे घराला तोडुनी गेलं सोडुनी\nमिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही\nमिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही\nवेदना उठे ऐकुनी मनी गीतमल्हार रे\nनादहीन तुझी एकतारी एकतारी\nनादहीन तुझी एकतारी एकतारी\nनिशा कालची पारोशी बैसली उशाला\nपरतली उषा पाहूनी बंद दरवाज्याला\nजीव कावला कोंडूनी श्वास थंडावले\nसाद गुंफते दु:खाची एकटेपणाला\nमिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही\nमिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही\nवेदना उठे ऐकुनी मनी गीतमल्हार रे\nनादहीन तुझी एकतारी एकतारी\nनादहीन तुझी एकतारी एकतारी\nमूळ गीत - इकतारा (रूह का बंजारा..)\nमूळ गीतकार/ कवी - अमिताभ भट्टाचार्य\nसंगीत - अमित त्रिवेदी\nचित्रपट - वेक अप सिड\nरूह का बंजारा रे परिंदा\nछड गया दिल का रे घरौंदा\nछड गया दिल का रे घरौंदा तोड़ के\nवे घरौंदा तोड़ के, गया छोड़ के\nजे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद\nबह जाए बूँद बूँद\nजे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद\nतड़पाए रे, क्यूँ सुनाए गीत मल्हार दे\nबेमलंग तेरा इकतारा इकतारा\nबेमलंग तेरा इकतारा इकतारा\nबीती रात बासी बासी पड़ी है सिर्हाने\nबंद दरवाजा देखे लौटी है सुबह\nठण्डी है अँगिठी, सीली सीली हैं दिवारें\nगूँजे टकराके इनमें दिल की सदा\nजे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद\nबह जाए बूँद बूँद\nजे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद\nतड़पाए रे, क्यूँ सुनाए गीत मल्हार दे\nबेमलंग तेरा इकतारा इकतारा\nबेमलंग तेरा इकतारा इकतारा\nLabels: कव��ता, भावानुवाद - कविता, मुक्तछंद\nआपलं नाव नक्की लिहा\nएक पाऊस.. (पावसाळी नॉस्टॅलजिया - १५)\n\"खुदा\" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - २\n\"खुदा\" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - १\nएक दिन जब सवेरे सवेरे.... - भावानुवाद\nहे जीवन म्हणजे खेळ वेगळा....\n\"शायर उधारी\" (बस स्टॉप वरच्या कविता)\nइकतारा - १ (रूह का बंजारा..) - भावानुवाद\n\"S. N. S.\" (सोशल नेटवर्कींगचे श्लोक)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/maratha-mukh-morcha-in-kolhapur-key-points-in-the-speeches-of-sambhaji-raje-chhatrapati-shrimant-chhatrapati-shahu-maharaj-satej-patil-dhairyashil-mane-and-other-dignitaries-of-the-silent-morcha-mo-260874.html", "date_download": "2021-07-26T20:22:12Z", "digest": "sha1:WYSWJSU45E3I2RPBUKZOL7HDIUX2T56H", "length": 33378, "nlines": 226, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Maratha Mukh Morcha in Kolhapur: संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सतेज पाटील, धैर्यशील माने यांसह कोल्हापूर येथील मूक मोर्चा आंदोलनातील मान्यवरांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभवि���्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्ता���चे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुज���चे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nMaratha Mukh Morcha in Kolhapur: संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सतेज पाटील, धैर्यशील माने यांसह कोल्हापूर येथील मूक मोर्चा आंदोलनातील मान्यवरांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे\nकोल्हापूर येथील मराठा मूक मोर्चाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shrimant Chhatrapati Shahu Maharaj) , संभाजीराजे छत्रपती, हसन मुश्रीफ, सतेज पाटील (Satej Patil), धैर्यशील माने, प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी या मान्यवरांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मकता व्यक्त केली.\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Jun 16, 2021 02:42 PM IST\nमराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि इतर काही मागण्यांच्या मुद्द्यावर कोल्हापूरयेथे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shrimant Chhatrapati Shahu Maharaj) , संभ���जीराजे छत्रपती, हसन मुश्रीफ, सतेज पाटील (Satej Patil), धैर्यशील माने, प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी या मान्यवरांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मकता व्यक्त केली. तसेच, सर्व प्रकारची कायदेशीर आणि न्याय्य लढाई लढण्याचे सूतोवाच केले. या शिवाय राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पाठपूरावा करण्याचा मनोदयही या वेळी व्यक्त करण्यात आला. पाहा मान्यवरांनी काय भूमिका व्यक्त केली.\nपंतप्रधानांच मत कळायला हवं- श्रीमंत छत्रपती शाहू महाराज\nश्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा मूक मोर्चावेळी म्हटले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा. पंतप्रधानांनी जर मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडविण्याची भूमिका घेतली तरच हा प्रश्न मार्गी लागू शकेल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात गेला आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणाहूनच आपल्याला पुन्हा नवी सुरुवात करावी लागणार आहे. फेरविचार याचिका आपण दाखल करु शकतो. पण त्याचा निकाल लागण्यात पुन्हा खूप वेळ लागू शकतो. त्यातून काही हाती लागेलच असेही काही नाही.त्यामुळे आता नवा कायदा आणल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. या आदी अनेक वेळा कायदा करण्या आला आहे. घटनादुरुस्ती झाली आहे. मग याच वेळी का समस्या येत आहे हे समजत नाही, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी या वेळी व्यक्त केले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार- संभाजीराजे छत्रपती\nमराठा आरक्षण प्रश्नाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासठी मुबईला जाणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. ते मराठा मूक मोर्चाची कोल्हापूर येथे सांगता झाल्यावर बोलत होते.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला हवी- सतेज पाटील\nमराठा मूक मोर्चा दरम्यान सतेच पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली. या वेळी ते म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घ्यायला हवी. संभाजीराजे यांनी मांडलेल्या भूमीकेशी राज्य सरकार 100% सहमत आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर कसा तोडगा काढायचा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हा���, बाळासाहेब थोरात हे सर्वजण आपल्यासोबत चर्चा करु इच्छितात. त्यामळे राज्य पातळीवरची चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला आले पाहिजे असे सतेज पाटील यांनी म्हटले.\nMaharashtra Floods: भूस्खलनाच्या विविध ठिकाणाहून NDRF ने बाहेर काढले 52 मृतदेह; 1,800 लोकांची सुटका\nMaharashtra Rains: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी NDRF, Coast Guard, Navy आणि Army Units तैनात; शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू\nMaharashtra Rains: रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, पालघर जिल्ह्यात पूरस्थिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश\nMaharashtra Rains Updates: कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पूरस्थिती, नद्यांनी ओलांडली धोक्याची पाणीपातळी\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही ��द्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nThane: अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला 'या' कारणामुळे धावत्या ट्रेनमधून ढकलले; वडीलांसह 10 जणांना अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D.html", "date_download": "2021-07-26T19:45:37Z", "digest": "sha1:VWL44RBLR3JGX6RVPQCSF4NSSB72MYNO", "length": 16467, "nlines": 205, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "शासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nby Team आम्ही कास्तकार\nकोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजार जाणून घेणे फार महत्वाचे आहे. त्यानंतरच एखाद्याने व्यवसाय सुरू करण्याचा धोका पत्करला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्याची बाजारपेठेत मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत हा व्यवसाय सुरू करण्यात कमी प्रमाणात नुकसान होते. हा व्यवसाय दुग्धशाळेचा आहे. डेअरी फार्म व्यवसाय सुरू करुन आपण दररोज किंवा महिन्यात चांगली रक्कम मिळवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सरकार देखील यासाठी मदत करते. जेणेकरून आपण हा व्यवसाय सहजपणे सुरू करू शकता. तर मग जाणून घेऊया डेअरी फार्म व्यवसाय कसा सुरू करावा\nदुग्धशाळा व्यवसायात वाढीच्या बर्‍याच संधी\nदुग्ध उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने दुग्ध व्यवसाय उद्योजकता योजना सुरू केली आहे. ज्याचा उद्देश डेअरी फार्मद्वारे शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढविणे हा आहे. महत्त्वाचे म्हणजे आज दुग्ध उद्योगात बर्‍याच शक्यता आहेत पण आपल्याला ते अधिक चांगल्या पद्धतीने करावे लागेल. आज बाजारात दूध, दहीसह सर्व दुग्धजन पदार्थांची प्रचंड मागणी आहे. त्याच वेळी, आपल्याला त्यास चांगल्या किंमती देखील मिळतील. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या व्यवसायाला मंदीचा काळ पहावा लागू शकतो, कारण आपल्याला नेहमीच आवश्यक असलेल्या दैनंदिन आवश्यक गोष्टी आहेत. या कारणास्तव या क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कर्ज आणि अनुदान देतात.\nकमी प्राणी च्या सह प्रारंभ करा करा व्यवसाय\nजर आपण डेअरी फार्म व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर सुरुवातीला कमी प्राण्यांनी हा व्यवसाय सुरू करा. यासाठी गाय किंवा म्हशीची चांगली जाती निवडा. आपला व्यवसाय जसजसा वाढत जाईल तसतसे आपण प्राण्यांची संख्या वाढवू शकता. डेअरी फार्ममध्ये चांगला नफा मिळवण्यासाठी जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी त्यांचा आहार घेण्याची विशेष काळजी घ्यावी.\n25 टक्केवारी अनुदान देईल सरकार\nसुरुवातीला आपण आपले डेअरी फार्म दोन प्राण्यांसह सुरू करू शकता. यासाठी सरकारकडून तुम्हाला 35 ते 50 रुपयांचे अनुदान मिळते. डीईडीएस योजनेअंतर्गत दुग्धशाळेसाठी 25 टक्के अनुदान उपलब्ध आहे. आपण राखीव कोट्यातून असाल आणि percent 33 टक्के अनुदान घ्यायचे असेल तर तुम्हाला हा व्यवसाय १० प्राण्यांपासून सुरू करावा लागेल. यासाठी प्रोजेक्ट फाईल तयार करुन नाबार्डच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधू शकता. जर आपण 10 जनावरांसह दुग्धशाळा सुरू करीत असाल तर नाबार्डकडून तुम्हाला 2.50 लाखांचे अनुदान मिळेल.\nप्राणी च्या खरेदी कुठे पासून करा\nभारत सरकार दुग्ध क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी अनेक अनुदान योजना सुरू केल्या तसेच अनेक मार्गांनी मदत केली गेली. यासाठी शासनाने प्राणी खरेदीसाठी https://epashuhaat.gov.in/ देखील सुरू केले आहे. येथून आपण सहजपणे चांगल्या जातीच्या प्राणी खरेदी करू शकता. त्याच वेळी, आपण आपल्या प्रादेशिक बाजारपेठेतून चांगल्या जातीचे प्राणी देखील खरेदी करू शकता, जिथे आपल्याला प्राणी थोडे स्वस्त मिळतील.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/Due-to-the-efforts-of-the-Guardian-Minister-5350-metric-tons-of-urea-is-available-in-a-week.html", "date_download": "2021-07-26T20:43:29Z", "digest": "sha1:OZFLKWZKRWFSH3RFDP52UXBLUX4JHRT3", "length": 10726, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे आठवडाभरात ५३५० मेट्रिक टन युरिया उपलब्ध - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, २३ जुलै, २०२०\nHome महाराष्ट्र पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे आठवडाभरात ५३५० मेट्रिक टन युरिया उपलब्ध\nपालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे आठवडाभरात ५३५० मेट्रिक टन युरिया उपलब्ध\nTeamM24 जुलै २३, २०२० ,महाराष्ट्र\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये युरियाची टंचाई जाऊ नये यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्यातून जिल्ह्यात आतापर्यंत ५३५०मे.टन युरीया उपलब्ध झाला आहे. २३ जुलै रोजी इको कंपनीचे १ हजार ५०० मेट्रिक टन, तर कृभको कंपनीचे २ हजार ५०० मेट्रिक टन युरिया खत शहरात उपलब्ध झाले.\nचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत आवश्यक खत पुरवठा व्हावा, यासाठी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा आयुक्त स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. काल मुंबई येथे यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागाला प्रत्यक्ष दूरध्वनी करून जिल्ह्यातील युरियाच्या तुटवड्याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याही ते संपर्कात असून काल यासंदर्भात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून व जिल्हा यंत्रणेकडून कोणत्या भागामध्ये शेतकऱ्यांना खत मिळण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी जाणून घेतले होते.येत्या तीन- चार दिवसांमध्ये आणखीन युरिया उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी काळजी करू नये,असे आवाहन त्यांनी केले आहे.\nयापूर्वी उपलब्ध असलेले खत शेतकऱ्यांना बांधावर थेट मिळावे, यासाठी देखील जिल्ह्यात पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोहीम राबविण्यात आली होती. यासाठी अनेक ठिकाणी बचत गटांची देखील मदत घेण्यात आली आहे. बचत गटांमार्फत कृषी निविष्ठा बांधावर पोहोचवण्याचे काम जिल्ह्यामध्ये अभिनव पद्धतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात खताचा तुटवडा जाणार नाही, यासाठी सर्व यंत्रणा सजग असून यासंदर्भात कुठलीही अडचण असल्यास पालकमंत्री यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nBy TeamM24 येथे जुलै २३, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/Fill-the-vacancies-of-professors-immediately-Rajendra-Padvi.html", "date_download": "2021-07-26T20:26:51Z", "digest": "sha1:EHRZ5Y7I7GYRJYGWK6VHWM562MYURFZR", "length": 10702, "nlines": 71, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "प्राध्यापकांची रिक्तपदे तात्काळ भरा - राजेंद्र पाडवी - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य प्राध्यापकांची रिक्तपदे तात्काळ भरा - राजेंद्र पाडवी\nप्राध्यापकांची रिक्तपदे तात्काळ भरा - राजेंद्र पाडवी\nजून २३, २०२१ ,राज्य\nशिराळा, दि. २३ : शासन अनुदानित सर्व महाविद्यालये, संस्था व विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची सर्व रिक्त पदांची भरती तात्काळ सुरू करावी. भरती करतांना प्रचलित १०० बिंदू-नामावलीनुसार शिल्लक राखीव जागांचा अनुशेष भरावा यासाठी राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना निवेदन पाठवून रिक्तपदे तात्काळ करण्याची मागणी केली आहे\nनिवेदन म्हटले आहे की, गेल्या दहा वर्षांपासून रिक्त प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया न झाल्यामुळे राज्यातील शिक्षक संवर्गातील हजारो पदे रिक्त आहेत. राज्यातील सेट, नेट व पीएचडी पात्रता धारकांच्या बेरोजगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यांचे सामाजिक, आर्थिक, मानसिक जीवन अस्थिर बनलेले आहे.प्राध्यापकांच्या अभावामुळे शिक्षण,योग्य मार्गदर्शन मिळत नाही.\nपरीक्षा वेळेमध्ये घेणे, वेळेत निकाल लावणे या बाबीही अशक्य बनलेल्या आहे. भरती करतांना प्रचलित १०० बिंदू-नामावली आणि विषय व विभाग निहाय आरक्षण धोरणानुसार राखावी जागांचा अनुशेष तात्काळ भरावा, तसेच इथून पुढेही हेच धोरण कायम ठेवावे अशी मागणी बिरसा फायटर्सने केली आहे.\nat जून २३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/did-the-kejriwal-government-play-azan-in-republic-day-tableau-to-appease-muslims/", "date_download": "2021-07-26T19:58:37Z", "digest": "sha1:QO7ZQJT5A7AEWGFGJPT4STCV34AQZSHV", "length": 11449, "nlines": 86, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "केजरीवाल सरकारने मुस्लिमांना खुश करण्यासाठी राजपथावर चित्ररथ सादर करताना अजान वाजवले ? | CheckPost मराठी", "raw_content": "\nकेजरीवाल सरकारने मुस्लिमांना खुश करण्यासाठी राजपथावर चित्ररथ सादर करताना अजान वाजवले \nअभिनेत्री कंगना राणावतने राजपथावरील दिल्लीच्या झाकीचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये अजान ऐकायला मिळतेय. (Azan in delhi’s republic day tableau) व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कंगना म्हणते, ‘दिल्ली ना सेक्युलर है ना टॉलरन्ट’ चित्ररथातून हेच सिद्ध झालं की दिल्ली बादशाहाची आहे. या अशा काळात ‘जय हिंद’चा दावा करण्याची खरी वेळ आलीय’.\nनरेंद्र मोदी फॅन क्लब नावाच्या ट्विटर हँडलवरून ‘पोलिटिकल किडा’चे ट्विट शेअर करण्यात आले आहे. यामध्ये एक व्हिडीओ असून त्यात उत्तर प्रदेशचा चित्ररथ रामाचे गीत गातोय आणि दिल्लीचा चित्ररथ अजान वाजवत असल्याचे (Azan in delhi’s republic day tableau) दिसत आहे. यातून केजरीवाल आणि योगी यांचा धार्मिक कल दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.\nकाल २६ जानेवारी २०२१ रोजी प��रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यासमोर राजपथावर विविध राज्यांचे चित्ररथ सादर झाले. यापैकीच दिल्लीच्या चित्ररथाविषयी दावे व्हायरल होत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुस्लीम धार्जिणे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. याची पडताळणी करण्यासाठी ‘चेकपोस्ट मराठी’ने राजपथावरील कालच्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडीओ शोधला.\n‘दूरदर्शन नॅशनल’ या सरकारी वाहिनीच्या युट्युब चॅनलवरून कालच्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.\nव्हिडीओच्या १ तास ५६ व्या मिनिटाला दिल्लीचा चित्ररथ येताना दिसतोय. यावर लाल किल्ल्याची प्रतिकृती असून सर्वात आधी खरोखर अजान ऐकू येतेय. पण ती संपतेय तोच ‘एक ओंकार’ ही शीख धर्मीय प्रार्थना कानी येते आणि त्यानंतर चर्चवरील घंटेचा आवाज येतोय.\nहा चित्ररथ व्यवस्थित पाहिला तर गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद आणि चर्च या सर्वांच्या प्रतिकृती दिसतील. यातून अरविंद केजरीवाल यांचे मुस्लीम धार्जिणे असणे नव्हे तर दिल्लीचा सर्वधर्मसमभाव दिसून येतोय.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये कंगना राणावत आणि इतर नेटकऱ्यांनी दिल्लीच्या चित्ररथाचा अर्धवट व्हिडीओ व्हायरल करून अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला मुस्लीमधार्जिणे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण व्हिडीओतून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला गेलाय.\nहेही वाचा: शिवसेनेवरचा राग व्यक्त करण्यासाठी कंगनाने घेतला ‘फेकन्यूज’चा आधार\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधी��� वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-07-26T19:58:24Z", "digest": "sha1:ZYIVYTGUGLHURZVPC6DZ44DVXXVE6NRI", "length": 7441, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "दिलासादायक: भारतातील रिकव्हरी रेट 65 टक्क्यांपेक्षा अधिक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: भारतातील रिकव्हरी रेट 65 टक्क्यांपेक्षा अधिक\nदिलासादायक: भारतातील रिकव्हरी रेट 65 टक्क्यांपेक्षा अधिक\nनवी दिल्ली: देशभरात कोरोनाने कहर माजविला आहे. दररोज ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे देशात करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. देशातील रिकव्हरी रेट ६५ टक्क्यापेक्षा अधिक आहे. देशातील रिकव्हरी रेट ६५.७७ टक्के आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट अधिक असल्याने दिलासादायक स्थिती आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाख ३ हजार ६९६ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ११ लाख ८६ हजार २०३ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. मागील २४ तासांत देशात ५२ हजार ९७२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. मागील २४ तासात ७७१ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशात आत्तपर्यंत ३८ हजार १३५ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nसद्यस्थितीत देशात रुग्णवाढीचा दर ३२.१२ टक्के आहे. तर मृत्युदर २.११ टक्के आहे. रुग्णवाढीचा वेग अधिक असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने देशात दिलासादायक स्थिती आहे.\nभारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ७१९ रुग्ण आढळून आले आहे. त्यातील १ लाख ४९ हजार ५२० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट सुद्धा चांगला असल्याने दिलासादायक स्थिती आहे.\nजिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम: आजही त्रिशतक\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-35-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-26T20:00:58Z", "digest": "sha1:5E2ECWIIR2MJWDRHWJKB6V4IFC3FKBC4", "length": 6613, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "रावेरच्या 35 वर्षीय युवकाचा अकस्मात मृत्यू : खबरदारी म्हणून स्वॅब घेतला | Janshakti Newspaper", "raw_content": "\nरावेरच्या 35 वर्षीय युवकाचा अकस्मात मृत्यू : खबरदारी म्हणून स्वॅब घेतला\nरावेरच्या 35 वर्षीय युवकाचा अकस्मात मृत्यू : खबरदारी म्हणून स्वॅब घेतला\nरावेर : शहरातील एका 35 वर्षीय युवकाचा संशयीतरीत्या मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमार���स घडली आहे. या तरुणाला उपचारासाठी येथील सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत असलेल्या कोविड केअर सेंटरवर दुपारी साडेचार वाजता दाखल करण्यात आले मात्र दाखल होण्यापूर्वीच या युवकाचा मृत्यू झालेला असल्याची माहिती कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी दिली.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nसंशयीत मयताचा स्वॅब घेतला\nदरम्यान, आरोग्य विभागाने खबरदारी घेत संशयीत रुग्ण म्हणून या मयत युवकाचा स्वॅब घेतला आहे तर वैद्यकीय प्रक्रियेनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील निंभोरासीम येथील येथील 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून या व्यक्तीच्या संपर्कातील 61 जणांना यापूर्वीच विलगीकरणासाठी कोविड केअर सेंटरवर ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nरावेरमध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ४९२\nभडगाव येथील ७ व्यक्ती कोरोना बाधित; जिल्ह्यातील एकूण रुग्ण ४९९\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/dhangar-reservation-give-otherwise-will-not-giver-permission-to-cm-come-in-pandharpur-ashadhi-ekadashi-pooja-260702.html", "date_download": "2021-07-26T20:42:57Z", "digest": "sha1:UIVHGUMJRCJVFV4S6A5F2WRMS65ESXRW", "length": 29925, "nlines": 222, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Dhangar Reservation: धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करु देणार नाही | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अ��िक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट���टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा ��ोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nDhangar Reservation: धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आषाढी एकादश���च्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करु देणार नाही\nधनगर समजाने सुद्धा आपली बाजू मांडली आहे. धनगर समाजाने असे म्हटले आहे की, आमच्या समाजाचा सुद्धा प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावला पाहिजे.\nDhangar Reservation: सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षण कायदा रद्द केला. त्यामुळे मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. ऐवढेच नव्हे तर येत्या 16 जून पासून कोल्हापूरात आंदोलन करण्याचा इशारा या समाजाकडून देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त राज्य सरकारने या समाजाच्या आरक्षणासंदर्भात दोन दिवसांचे विशेष अधिवेश बोलवण्याची तयारी करत आहेत. अशातच आता धनगर समजाने सुद्धा आपली बाजू मांडली आहे. धनगर समाजाने असे म्हटले आहे की, आमच्या समाजाचा सुद्धा प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावला पाहिजे. अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणारी शासकीय पूजा सुद्धा होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.(Maratha Reservation: उदयनराजे भोसले यांना भेटल्यानंर मराठा आरक्षण मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांचे महत्त्वपूर्ण विधान)\nधनगर आरक्षण कृती समितीने आज पंढरपूरातील अहिल्याबाई होळकर वाड्यामध्ये एक बैठक बोलावली होती. त्यावेळी समाजाच्या आरक्षणाबद्दलच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्य सरकार जर मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावणार असेल तर त्यांनी यावेळी धनगर समाजासाठी सुद्धा कायदा करावा अशी मागणी या समितीकडून करण्यात आली आहे. परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल निर्णय न घेतल्यास शासकीय पूजेला सुद्धा येऊ देणार नाही असा इशारा समितीकडून उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे.(Maratha Reservation: मोठी बातमी संभाजीराजे यांच्या मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी)\nदरम्यान, मराठा समाजासाठी बोलण्यात येणाऱ्या विशेष अधिवेशनाात राज्य सरकारने धनगर समाजाचा प्रश्न उपस्थितीत करण्यासह 'ढ' आणि 'र' संदर्भात जो संभ्रम आहे त्याबद्दल ही स्पष्ट करावे. तर आता धनगर समाजाने दिलेल्या या इशाऱ्यामुळे सुद्धा आंदोलन पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nThane: अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला 'या' कारणामुळे धावत्या ट्रेनमधून ढकलले; वडीलांसह 10 जणांना अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/the-arrogant-modi-government-is-allergic-to-good-suggestions-rahul-gandhi-news-updates/", "date_download": "2021-07-26T20:12:07Z", "digest": "sha1:W4GA7BROI5JR2ZFZS3D7B536D4Z7YCA3", "length": 24425, "nlines": 157, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "केंद्राच्या अपयशी धोरणांमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट | चांगल्या सूचनांची सुद्धा अ‍ॅलर्जी – राहुल गांधी | केंद्राच्या अपयशी धोरणांमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट | चांगल्या सूचनांची सुद्धा अ‍ॅलर्जी - राहुल गांधी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » India » केंद्राच्या अपयशी धोरणांमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट | चांगल्या सूचनांची सुद्धा अ‍ॅलर्जी – राहुल गांधी\nकेंद्राच्या अपयशी धोरणांमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट | चांगल्या सूचनांची सुद्धा अ‍ॅलर्जी - राहुल गांधी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, १० एप्रिल: देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. शनिवारी विक्रमी नवीन संक्रमितांचा आकडा समोर आला. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 44 हजार 829 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी व्हायरस सुरू होण्यापासून ते आतापर्यंत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी 1.31 लाख रुग्ण आढळले होते.\nअ‍ॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी देशभरात 77 हजार 199 लोक बरे झाले, तर 773 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 66 हजार 760 ची वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात 10 लाख 40 हजार 993 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा आकडा कोरोनाच्या पहिल्या फेजच्या पीकपेक्षाही खूप जास्त आहे.\nदुसरीकडे देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत देखील लसींच्या तुटवड्यामुळे अडथळे येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. भारताकडून अन्य देशांना लस निर्यात होत असताना, महाराष्ट्रासह काही राज्य लसींचा पुरवठा वाढण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी करत आहे. दरम्यान देशातील स्थिती कोरोनामुळे बिघडत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.\nराहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, “केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.\nकेंद्र सरकार की फ़ेल नीतियों से देश में कोरोना की भयानक दूसरी लहर है और प्रवासी मज़दूर दोबारा पलायन को मजबूर हैं\nटीकाकरण बढ़ाने के साथ ही इनके हाथ में रुपय देना आवश्यक है- आम जन के जीवन व देश की अर्थव्यवस्था दोनों के लिए\nलेकिन अहंकारी सरकार को अच्छे सुझावों से ऐलर्जी है\nमागील बातमी पुढील बातमी\nBREAKING | देशात येत्या १० दिवसांत लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता\nकोरोनावरील लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या १० दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या आठवड्यात देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.\nआरोग्य मंत्र 7 महिन्यांपूर्वी\nआंध्र प्रदेशसह ६ राज्यांनी लस पुरवठ्याबाबत भीती व्यक्त केली होती | पण द्वेष केवळ महाराष्ट्रावर\nराज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्र���त योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.\nकेंद्राकडून वेळेत लस पुरवठा न झाल्यास ३ दिवसांमध्ये लसीकरण बंद पडेल - आरोग्यमंत्री\nमहाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या लशींचा पुरवठा कमी पडतोय, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लशीच्या पुरवठ्या संदर्भात टोपे यांनी यावेळी केंद्रावर संताप देखील व्यक्त केला.\nकोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही | WHO'चं शुभं वक्तव्य\nकोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची लस नागरिकांना देण्यात येणार आहे. तर कोरोनाची लस नागरिकांना देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश झाला आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं आहे.\nकोरोना लस घेतानाही निवडणूक मार्केटिंग | आसामी गमचा, पुदुचेरी केरळच्या नर्स\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशामधील तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरण सुरु झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोरनाची लस घेतली. मोदींनी सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील फोटो पोस्ट केल्यानंतर त्याबद्दलची माहिती समोर आली.\nआरोग्य मंत्र 5 महिन्यांपूर्वी\nकोरोना लसीकरण | महाराष्ट्रात ५६% लसी वापरल्याच नाहीत, नियोजनाचा अभाव - प्रकाश जावडेकर\nदेशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिं���ल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/Fabric-marina-silk-Ar0ZOl.html", "date_download": "2021-07-26T20:18:50Z", "digest": "sha1:6DNADMB4HOHIUCOSA7MGCHDTLQSM5RU5", "length": 2535, "nlines": 36, "source_domain": "www.punepravah.page", "title": "Fabric marina silk*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_807.html", "date_download": "2021-07-26T20:36:51Z", "digest": "sha1:BMLM3HVZEZCI3KMK44SZJAKMPNNKKCHD", "length": 10927, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने दुकानदारांना गुलाब पुष्प देत बंद मध्ये केले सहभागी - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने दुकानदारांना गुलाब पुष्प देत बंद मध्ये केले सहभागी\nराष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने दुकानदारांना गुलाब पुष्प देत बंद मध्ये केले सहभागी\nभिवंडी , प्रतिनिधी : केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी मंगळवारी देशातील विविध शेतकरी ��ंघटनांसह भाजप व मित्रपक्ष वगळता सर्वपक्षीय भारत बंद आंदोलन करण्यात आला. भिवंडीत राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांना चक्क गुलाब पुष्प देत आपली दुकाने बंद करून भारत बंद मध्ये सहभागी होण्याची विनंती केली .\nराष्ट्रवादीच्या महिला आघाडीने दिलेल्या या सन्मानाने दुकानचालकांनी आपापली दुकाने बंद करून भारत बंदला समर्थन दर्शविले . शहरातील जकात नाका ते वंजारपट्टी नाका पर्यंत पायपीट करीत राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दुकानदारांना गुलाब पुष्प देऊन बंद मध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले . याप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जावेद फारुकी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यानंतर आपल्या विविध मागण्यांसह शेतकरी विरोधातील कृषी कायदा रद्द करण्यासंदर्भातील लेखी निवेदन देखील प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले .\nराष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने दुकानदारांना गुलाब पुष्प देत बंद मध्ये केले सहभागी Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5\nठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई\n■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/paul-l-higgins-career-horoscope.asp", "date_download": "2021-07-26T20:06:08Z", "digest": "sha1:NVOIBWCGVS2TV4B5QGJMCXSCDNIHKCOK", "length": 12560, "nlines": 300, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "पॉल एल. हिगिन्स करिअर कुंडली | पॉल एल. हिगिन्स व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पॉल एल. हिगिन्स 2021 जन्मपत्रिका\nपॉल एल. हिगिन्स 2021 जन्मपत्रिका\nनाव: पॉल एल. हिगिन्स\nज्योतिष अक्षांश: 33 N 46\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nपॉल एल. हिगिन्स जन्मपत्रिका\nपॉल एल. हिगिन्स बद्दल\nपॉल एल. हिगिन्स व्यवसाय जन्मपत्रिका\nपॉल एल. हिगिन्स जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nपॉल एल. हिगिन्स फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nपॉल एल. हिगिन्सच्या करिअरची कुंडली\nतुम्हाला स्पर्धा करणे आणि नवनवीन उद्योगांमध्ये स्वतःला आजमावून पाहणे आवडते त्यामुळे तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र वारंवार बदलता. तुम्ही असे कार्यक्षेत्र निवडा, जिथे तुमच्या कामात विविधता असेल आणि प्रगतीच्या संधी मिळतील, जेणेकरून वारंवा नोकरी बदलणे टाळता येऊ शकेल.\nपॉल एल. हिगिन्सच्या व्यवसायाची कुंडली\nरटाळ आणि सुरक्षित कार्यक्षेत्र तुम्हाला आवडणार नाही. जोपर्यंत तुमच्यासमोर दररोज वेगवेळ्या समस्या येतायत ज्या सोडवणे आणि ज्यांच्यावर मात करणे आवश्यक राहील, तोपर्यंत तुम्ही त्या कार्यक्षेत्रात समाधानी असाल. जिथे धोका पत्करण्याची आणि धाडसीपणा दाखविण्याची गरज असेल, असे क्षेत्र तुम्हाला अधिक आवडेल. उदा. सर्जन, बांधकाम अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापकीय पद. सर्जन हे कार्यक्षेत्र तुम्हाला आवडेल कारण लोकांचे आयुष्य आणि तुमची प्रतिष्ठा तुमच्या कृतीवर अवलंबून असेल. बांधकाम अभियंत्याला बांधकामाच्या वेळी, उदा. एखाद्या पुलाच्या बांधकामाच्या वेळी अनेक समस्यांवर मात करावी लागते. ज्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमतेची आवश्यकता असेल किंवा थोडासा धोका पत्करावा लागत असेल, ते कार्यक्षेत्र तुमच्यासाठी उत्तम राहील.\nपॉल एल. हिगिन्सची वित्तीय कुंडली\nकोणत्याही क्षेत्रात, व्यवसायात किंवा दुसऱ्यांना नोकरी मिळवून देण्याच्या व्यवसायातून पैसा कमविण्याची तुमची क्षमता आहे. तुम्ही कोणत्याही समस्येतून बाहेर पडाल, स्वावलंबी असाल आणि जे काही करण्याचे तुम्ही ठरविले आहे त्याबाबत तुम्ही निश्चयी असाल. तुम्ही जे काही कराल त्याचा अंदाज वर्तवू शकाल. तुम्ही आयुष्याकडे गंभीरपणे न पाहाता ते खेळीमेळीने जगाल. तुमच्या आयुष्याच्या बराचशा कालावधीत नशीब तुमच्या बाजूने असेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला काळजी करण्यासारखे काहीही नाह���. तुमच्या आयुष्याचा सुरुवातीचा भाग सरला की तुम्ही पुढे जाण्यास सुरुवात कराल आणि पाया निर्माण कराल आणि त्या बिंदूपासून तुम्ही संपत्ती आणि स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/06/patnikhush.html", "date_download": "2021-07-26T19:14:55Z", "digest": "sha1:EQQOAHRMVAP36CM2ZFKEWPAXKB4YCY3G", "length": 8792, "nlines": 58, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "प'त्नी'ला कधीच खु'श ठेऊ शकत नाहीत या राशीचे पु'रु'ष, पहा तुमची राशी आहे का यामध्ये !", "raw_content": "\nप'त्नी'ला कधीच खु'श ठेऊ शकत नाहीत या राशीचे पु'रु'ष, पहा तुमची राशी आहे का यामध्ये \nYesMarathi जून २५, २०२१ 0 टिप्पण्या\nया जगामध्ये पती-पत्नीचे नाते सर्व नात्यांमध्ये अनमोल नाते मानले जाते. कारण असे म्हंटले जाते कि या नात्यामध्ये पती-पत्नीची जोडी स्वर्गामध्ये बनते. हेच कारण आहे कि पती-पत्नीचे नाते सर्व नात्यांमध्ये वेगळे मानले गेले आहे. पती-पत्नीच्या नात्यामध्ये सर्वात जरुरीचे आहे कि त्यांनी एकमेकांना प्रेम द्यावे, सन्मान द्यावा आणि या नात्याची मजबुती टिकवून ठेवावी.\nहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे कि व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे विचार त्याच्या व्यक्तित्वाला बनवते आणि प्रत्येक मनुष्याचे व्यक्तित्व एकसारखे नसते. आज आम्ही तुम्हाला शास्त्रामध्ये सांगितलेल्या अशा ३ राशींबद्दल सांगणार आहोत जे आपल्या पत्नीला खुश ठेऊ शकत नाहीत.\nवृषभ: वृषभ राशी एक अशी राशी आहे ज्याच्या लोकांना खूप राग येतो ज्यामुळे यांची पत्नी यांच्यापासून कधीच खुश राहू शकत नाही. हे कधीच आपल्या पत्नीला प्रेमाने खुश ठेऊ शकत नाहीत. हे खूपच लाजाळू असतात. ज्यामुळे ते आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवू शकत नाहीत.\nया राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमी हि असते ज्यामुळे ते आपल्या पार्टनरला कधीच खुश ठेऊ शकत नाही आणि ती कमी म्हणजे हे स्वभावाने थोडे लाजाळू असतात ज्यामुळे ते आपल्या मनातील गोष्ट व्यक्त करू शकत नाहीत. प्रेम व्यक्त न केल्यामुळे यांच्या नात्यामध्ये कटुता येते.\nमीन: मीन राशी जी शास्त्रामधील १२ राशींमधील सर्वात शेवटची राशी आहे पण जेव्हा पत्नीला खुश ठेवणाऱ्या पुरुषांबद्दल गोष्ट येते तेव्हा या लिस्टमध���ये पहिले नाव मीन राशीचे येते. या राशीचे लोक आपल्या पत्नीला खुश ठेऊ शकत नाहीत ज्याचे मोठे कारण हे आहे कि हे आपल्या पत्नीच्या चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष करतात.\nपत्नीमध्ये दोष काढण्यात हे लोक नेहमी पुढे असतात. हेच कारण आहे कि हे लोक आपल्या पत्नीला खुश ठेवू शकत नाहीत. या राशीचे लोक नेहमी आपल्या पत्नीला दुखच देतात आणि हेच कारण आहे कि यांच्या विवाहित आयुष्यामध्ये नेहमी भांडणे होतात.\nकुंभ: या लिस्टमध्ये तिसरे नाव येते कुंभ राशीच्या लोकांचे. कुंभ राशीचे पुरुष देखील आपल्या पत्नीला संतुष्ट करू शकत नाहीत आणि याचे मोठे कारण हे आहे कि कुंभ राशींच्या लोकांना राग नेहमी अनावर होतो. हे नेहमी रागाच्या भरात आपले नाते खराब करून घेतात.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2010/07/blog-post_26.html", "date_download": "2021-07-26T21:15:46Z", "digest": "sha1:NQQ45VQOPZUE42UXHDXQGL3O52NXUCGW", "length": 20524, "nlines": 254, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: कौटुंबिक संमेलन - १", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nकौटुंबिक संमेलन - १\nअनीशच्या मुंजीला खूप लोक आले होते. त्याच्या आईकडचे आणि वडिलांकडचे नातेवाईक, बिल्डिंगमधले शेजारी, अनीशच्या शाळेतले त्याचे दोस्त, त्याच्या आईवडिलांची आणि आजोबाआजींची घनिष्ठ मित्रमंडळी आणि त्यांच्या ऑफिसांमधले सहकारी वगैरे वेगवेगळ्या कारणांनी त्या कुटुंबाशी जोडले गेलेले लोक आपापल्या ओळखीतल्या लोकांच्या लहान लहान कोंडाळ्यात जमून गप्पा मारत होती. त्यातले काही लोक एक ग्रुप सोडून त्यांच्या परिचयातल्या दुस-या तिस-या घोळक्यांमध्ये सामील होत होते, पण आधीपासून असलेल्या ओळखीच्या पलीकडे कोणीच फारसा जात नव्हता. तो समुदाय एकजिनसी असा वाटत नव्हता. प्रसादच्या डोक्यात त्यावेळीच एक कल्पना चमकून गेली की आधीपासून तो ठरवून आला होता कोण जाणे, त्याने आमच्याकडच्या सगळ्या आप्तांना बोलावून एकत्र जमवले. तो पंचवीस तीस लोकांचा जमाव झाला असेल. त्यांच्यापुढे त्याने एक प्रस्ताव मांडला, \"इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे, आपले जे नातेवाईक आज उपस्थित नाहीत त्यांनाही बोलवायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. प्रत्येकजण आपापल्या येण्याजाण्याचा खर्च करतोच, त्या दिवशी राहण्याजेवण्याचा खर्च सर्वांनी समान वाटून घ्यायचा, यात कोणी यजमान नसेल की कोणी पाहुणा नसेल. आदरातिथ्य, मानपान, देणे घेणे असले कांही नाही. किती लोकांची तयारी आहे\nआधी तर सर्वांना ही कल्पना जराशी धक्कादायक वाटली. पूर्वीच्या काळी वाहतुकीची फारशी सोय नसल्यामुळे प्रवास करणे जिकीरीचे वाटत असे. माझ्या मागच्या पिढीतले लोक फक्त महत्वाच्या कारणापुरता अगदी किमान अत्यावश्यक तेवढाच प्रवास करत असत. माझ्या पिढीतल्या लोकांनी कधी तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी, तर कधी निसर्गसौंदर्य, प्रेक्षणीय स्थान किंवा ऐतिहासिक स्थळे पहाण्यासाठी पर्यटन करायला सुरुवात केली होती. कधी ऑफीसकडून मिळणा-या लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन किंवा असिस्टन्स वगैरेमधून तर कधी स्वतःच्या खर्चाने यासाठी भ्रमण करणे सुरू झाले होते. पुढच्या पिढीमधली मुले एक दोन दिवस मजेत घालवण्यासाठी एकाद्या रिसॉर्टमध्ये सर्रास जायला लागली होती. पण अशा रीतीने सगळ्या आबालवृध्द नातेवाइकांनी एका ठिकाणी जमायचे ही कल्पना भन्नाट वाटत होती. एक दोन सेकंद सारे एकमेकांच्या तोंडाकडे ���ाहून अंदाज घेत राहिले. सर्वांना ती कल्पना आवडली आणि ती प्रत्यक्षात आणायचे एकमुखाने ठरले. ठरले खरे, पण कशी हा प्रश्न होता. लग्नकार्य वगैरे ज्याच्याकडे असेल ते कुटुंब सारी व्यवस्था करते, पण अशा संमेलनाची व्यवस्था कोण करणार अशी शंका अनेकांच्या मनांना चाटून गेली.\nया प्रश्नावर सविस्तरपणे विचार विनिमय झाला. व्यवस्था करण्यासाठी ती किती माणसांची आणि कुठे करायची याचा अंदाज करायचा होता. त्यासाठी या कार्यक्रमात कोणाकोणाला सहभागी करून घ्यायचे हे आधी ठरवायला पाहिजे. एरवी पिकनिकसाठी जातांना एकाद्या भागात राहणारे लोक एका जागी जमून बसने प्रयाण करतात. बसमध्ये जागा शिल्लक असली तर जवळचे आप्त, मित्र वगैरेंना घेऊन जातात, तसे केले तर सर्वांना बांधणारे समान सूत्र त्यात राहणार नाही आणि हे टाळायचे होते. त्यामुळे फक्त जे एकमेकांचे नातेवाईक आहेत अशांनाच बोलवायचे असे ठरले. माझे आजोबा आणि त्यांची मुले म्हणजे आमचे बाबा, काका आणि आत्या यातले कोणीच आता हयात नाहीत. पण या लोकांच्या पुढल्या पिढीतले आम्ही सर्वजण सख्खे, चुलत, आत्तेमामे भावंडे आहोत. ते आणि त्यांची मुले, नातवंडे एवढाच परिवाराचा आवाका निश्चित करण्यात आला. एका बहिणीचा दीर आणि तिच्या भावाची मेहुणी असे नातेवाईक त्यांना कितीही जवळ वाटत असले तरी इतरांना ते परकेच वाटणार. त्यामुळे समान सूत्र रहाणार नाही. असा गोंधळ होऊ नये याचा विचार करून नातेवाइकांसाठी ही मर्यादा ठरवण्यात आली. त्या दिवशी मुंजीच्या ठिकाणी ज्या लोकांना या चर्चेसाठी एकत्र आणलेले होते ते सारे या व्याख्येत बसणारे असेच होते. ते आणि त्यांच्या परिवारातले इतर मेंबर किती आहेत त्यांची संख्या मोजली. तसेच जे आले नव्हते त्यांची नांवे लिहून संपूर्ण यादी तयार केली आणि तिथल्या तिथे त्यांना मोबाईलवरून फोन करून त्यांचे मत विचारले गेले. एकंदरीत सगळ्यांनाच उत्साह दिसत असल्यामुळे ही कल्पना पुढे रेटायचे एकमताने ठरले.\nमाझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात संततीनियमन, कुटुंबनियोजन वगैरे शब्दसुध्दा निर्माण झाले नव्हते. त्यामुळे सरसकट सगळ्या कुटुंबांमध्ये आठ दहा मुले असतच. त्यातले अपमृत्यू, वैराग्य, आजारपण वगैरेमध्ये गाळले गेलेले वगळून घरटी सरासरी पाच धरले तरी दोन पिढ्यांमध्ये त्यांची संख्या पंचवीसपर्यंत जायचीच. माझ्या पिढीमधल्या भावंडांची संख्या त्यांच्या जोडीदारांसह पन्नासापर्यंत पोचते. त्यांनी हम दो हमारे दो या मंत्राचा अवलंब केला तरी माझ्या मुलांच्या पिढीत घरातल्या चाळीस पन्नास व्यक्ती आणि तितकेच त्यांचे जोडीदार धरून ऐंशी नव्वद होतात. त्यांच्या पुढच्या पिढीमधल्या म्हणजे आताच्या लहान बालकांची गणना धरून एकंदर संख्या दीडशेच्या वर गेली. यातली अर्ध्याहून अधिक मंडळी मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर या भागात राहतात आणि उरलेली मंडळी कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये विखुरली आहेत. काही जण परदेशात गेलेले आहेत. त्यातले कोणी मुद्दाम या संमेलनासाठी येतील अशी शक्यता फार कमी होती. महाराष्ट्रातले ऐंशी टक्के आणि इतर राज्यांमधले पन्नास टक्के लोक येतील असे धरले तरी ऐंशीच्या वर उपस्थिती अपेक्षित होती. सर्वांना येण्याच्या दृष्टीने पुणे हे मध्यवर्ती शहर सोयिस्कर पडत असल्यामुळे त्याची निवड झाली. शहरातल्या एकाद्या कार्यालयात किंवा हॉलमध्ये जमलो तर लोक तेवढ्यातल्या तेवढ्यात बाजारात जाऊन खरेदी करायचा किंवा दुसरे एकादे काम करून यायचा विचार करतात असा अनुभव येतो. ते करायची संधी मिळू नये म्हणून शहरापासून दूर एकाद्या निवांत जागी असलेल्या रिसॉर्टवर जमायचे असे सर्वानुमते ठरले आणि पुण्यातल्या उत्साही तरुण मंडळींनी त्याची चौकशी करायची असे ठरले. दोन तीन आठवड्याच्या काळात सर्वांनी आपापल्या कुटुंबातल्या माणसांची संख्या सांगायची आणि लगोलग दर डोई पाचपाचशे रुपये जमा करायचे असेही ठरवण्यात आले.\nपुढचा भाग लवकर टाका.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - �� (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nकौटुंबिक संमेलन - २\nपंपपुराण - द्वितीय खंड - ५\nकौटुंबिक संमेलन - १\nमराठी गाणी भाग २\nपंपपुराण - द्वितीय खंड - ४\nमराठी गाणी भाग १\nपंपपुराण - द्वितीय खंड -३\nपंपपुराण - द्वितीय खंड -२\nपंपपुराण - द्वितीय खंड -१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/auto-and-tech/", "date_download": "2021-07-26T19:57:00Z", "digest": "sha1:IP2UPFHSIHS7OCVZY6NIXSSIQJUNXAZ7", "length": 15163, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Auto And Tech News in Marathi: Auto And Tech Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nVehicle Insurance: अपघात झाल्यास नुकसान भरपाईबाबत कोर्टाचा मोठा निर्णय\nNokia चा 4G फोन; 3 हजारांत मिळवा 13 दिवस चालणारी बॅटरी\nमारुती सुझुकीच्या 'या' कारच्या विक्रीत तब्बल 232 टक्क्यांनी वाढ\nHonda CB650R बाइक 650 CC इंजिनसह झाली भारतात लाँच, पाहा PHOTOS\nना कॅश ना कार्ड, आता केवळ FASTag नेच भरता येणार पेट्रोल, वाचा काय आहे प्रोसेस\n Ola-Uber ड्रायव्हर्सने राईड कॅन्सल केली तर अशी करा तक���रार\nनियमित गाडी धुतल्यानं वाढतं मायलेज; जाणून घ्या आणखीही फायदे\n2.17 लाखाची Royal Enfield Classic 350 केवळ 82 हजारांत खरेदी करा, पाहा डिटेल्स\nOla Electric Scooter ची बुकींग सुरू, केवळ 500 रुपयांत मिळतील हे फायदे\nElectric Vehicle पॉलिसचे मिळणार मोठे फायदे, वाहन खरेदीनंतर मिळेल बंपर इन्सेटिव्ह\nMi Anniversary Sale: खुपच स्वस्त मिळतोय Xiaomi चा नवा स्मार्टफोन\nजुना फोन Factory Reset कसा करायचा या सोप्या टिप्स करा फॉलो\nड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता RTO टेस्टच नाही; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल\nभारतात येतेय आणखी एक विमान कंपनी, मल्ल्यानंतर ‘आकाश’भरारीसाठी ‘बिग बुल’ सज्ज\nआशियातील सर्वात लांब Racing Track; कारचा स्पीड चेक करण्यासाठी होणार मदत\nआता घरबसल्या करा कार एक्सचेंज; मारुतीची ग्राहकांसाठी नवी योजना\nWhatsApp मध्ये ही सेटिंग कधीही करु नका; ठरू शकते घातक, कारण...\n खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवाच\nप्रदूषण कमी करण्यासाठी सरकार लवकरच आणणार Flex Fuel धोरण; कुठले नियम बदलणार\nएक सायकल, जो बदल दे आपका करिअर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-bmc-action-no-mask-in-bombay-adda-pub-covid-guidelines-mhsp-505001.html", "date_download": "2021-07-26T19:49:31Z", "digest": "sha1:CHEKDPCHXNBO67E7WXHUVQLFOP7GGTUZ", "length": 19005, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pub मध्ये विना मास्क हुल्लडबाजी करत होते लोक, BMC नं अचानक टाकला छापा | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर���षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nPub मध्ये विना मास्क हुल्लडबाजी करत होते लोक, BMC नं अचानक टाकला छापा\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\n आता Fart मुळेही Covid-19 चा धोका ढुसकी सोडली तरी पसरू शकतो Corona\nPub मध्ये विना मास्क हुल्लडबाजी करत होते लोक, BMC नं अचानक टाकला छापा\nमुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री एकूण दोन हॉटेलवर छापेमारी केली.\nमुंबई, 14 डिसेंबर: विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Coroporation) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सांताक्रूझ वेस्ट मधील बॉम्बे अड्डा नामक पबवर (Bombay Adda pub) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशीरा छापा टाकला. पबमध्ये विना मास्क हुल्लडबाजी करणारे 275 जण आढळून आले.\nकोरोना संसर्गाच्या (Coronavirus) गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबर���बर सगळ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सगळ्यांना मास्कही दिले.\nहेही वाचा...मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात, 30 फूट खोल खाईत कोसळली 3 वाहनं\nमिळालेली माहिती अशी की, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री एकूण दोन हॉटेलवर छापेमारी केली. त्यात बॉम्बे अड्डा या पबचा समावेश आहे. बॉम्बे अड्डा येथे विना मास्क आढळून आलेल्या 275 जणांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर दादर येथील एका हॉटेलमध्ये 120 जणांकडून विना मास्कचा दंड वसूल करून त्यांना सगळ्यांना मास्क देण्यात आले.\n...अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल\nमुंबईत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र, असं असलं तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. मुंबईचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी एक इशारा दिला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू (Mumbai Night curfew) लावण्यात येईल, असं आयुक्तांनी सांगितलं आहे.\nआयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितलं की, मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते.\nलोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल. याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं.\nहेही वाचा...प्राध्यापिकेला भररस्त्यावर जाळल्यानं हादरला होता महाराष्ट्र, नेमकं काय घडलं\nमुंबई मास्क न वापरणाऱ्यांविरोधात योग्य प्रकारे कारवाई होत आहे. पण तरीही काही लोक ऐकत नाही. त्यामुळे लोकांनी आता सुधारलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आता मास्क कारवाईत जमलेल्या रकमेतून नागरिकांना पालिका मास्क विकत घेऊन वाटप करणार आहे, असं इक्बालसिह चहल यांनी सांगितलं आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/geography/types-of-earthquake-waves-in-marathi/", "date_download": "2021-07-26T20:14:20Z", "digest": "sha1:ODQCTWUCNJYBTV4AGTD6DBJWDFS7G3EA", "length": 4942, "nlines": 79, "source_domain": "marathit.in", "title": "भूकंप लहरींचे प्रकार - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nयांना अनुतरंग लहरी म्हणतात.\nघन व द्रव पदार्थ मधून प्रवास करतात.\nसेकंदस वेग 8 ते 12 किमी.\nकठीण खडकात वेग वाढतो.\nआडव्या दिशेने प्रवास करतात.\nयांना अनुप्रस्थ लहरी म्हणतात\nघनरूप पदार्थतुन प्रवास करतात\nया लहरी खूप विध्वंसक असतात\nवेग सेकंदला 4 ते 6 किमी असतो\nप्रकाश लहरी सारख्या असतात\nअधिक खोलवर प्रवास करत नाहीत\nसर्वात मंद गतीने वाहतात\nपरिघाच्या दिशेनं वहण करतात\nदर सेकंदला 3 ते 4 किमी वेग असतो\n✍रॅले व लव्ह लहरी हे दोन उपप्रकार आहेत\nपाबना शेतकरी विद्रोह 1873-76\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D.html", "date_download": "2021-07-26T20:29:28Z", "digest": "sha1:B6JMGAVOMKMD7SRRDD5NNBMZYT364K2W", "length": 20684, "nlines": 243, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "एफआरपी वितरणात महाराष्ट्रच अव्वल - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nएफआरपी वितरणात महाराष्ट्रच अव्वल\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे : देशातील इतर राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची २० हजार कोटींची देणी थकविली असताना, महाराष्ट्राने मात्र आतापर्यंत १७ हजार कोटींपेक्षा जास्त ‘एफआरपी’चे वितरण करून आघाडी घेतली आहे.\nदेशभर साखर कारखान्यांनी यंदा एफआरपी (किफायतशीर आणि वाजवी मूल्य) मोठ्या प्रमाणात थकविली आहेत. महाराष्ट्रात मात्र साखर कारखान्यांनी आर्थिक संकटावर तोडगा काढत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘एफआरपी’च्या रकमा जमा करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले आहेत.\n३१ मार्चअखेर राज्यात शेतकऱ्यांना १७ हजार ८५५ कोटी रुपये एफआरपीपोटी (रास्त व किफायतशीर दर) रुपये अदा करण्यात आले आहेत. १८८ कारखान्यांनी अदा केलेली ही रक्कम एकूण देय ‘एफआरपी’च्या ८८.७४ टक्के आहे. मात्र, थकीत रक्कम दोन हजार २६६ कोटी रुपये आहे. कारखान्यांनी ती देखील लवकरात लवकर द्यावी म्हणून साखर आयुक्तालयाकडून पाठपुरावा केला जात आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड सध्या प्रलंबित ‘एफआरपी’चा रोज आढावा घेत आहेत. कारखान्यांच्या आर्थिक अडचणी विचारात घेत शक्य तेथे जप्तीच्या नोटिसा बजावून प्रलंबित एफआरपीचा मुद्दा सोडविण्याकडे आयुक्तालयाचा कल आहे.\nआयुक्तांनी पहिल्या टप्पात १३ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा काढल्या. त्यानंतर पुन्हा पाच कारखान्यांना नोटिसा बजावल्याने आता कारवाईच्या जाळ्यात आलेल्या कारखान्यांची संख्या १७ पर्यंत गेली आहे.\nमाझा यावर्षी दहा एकर ऊस होता. मुळा कारखान्याने यंदाही दरवर्षी प्रमाणे मला शंभर टक्के एफआरपीनुसार पेमेंट केले आहे.\nमक्तापुर, ता. नेवासा जि. नगर\nयंदा कोरोना काळात ही उसाची एफआरपी वेळेत मिळाली याचा मोठा आनंद आम्हाला आहे. आमचा ऊस दत्त कारखान्याला गेला आहे. या सर्व उसाची एफआरपी आमच्या खात्यावर जमा झाली आहे. वेळेत पैसे मिळाल्याने आमची आर्थिक चणचण दूर झाली.\n– शरद गोधडे, चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर\nदेशातील साखर कारखान्यांची यंदाची प्रलंबित एफआरपी २० हजार कोटींच्या आसपास पोचली आहे. त्यात एकट्या उत्तर प्रदेशाचा थकीत रकमेचा आकडा १२ हजार कोटींचा आहे. महाराष्ट्रातील १८८ कारखान्यांनी त्या तुलनेत शेतकऱ्यांना आतापर्यंत १७ हजार ८६९ कोटी रुपये एफआरपीपोटी वाटले आहेत. आता सव्वा दोन हजार कोटीच्या रकमा थकीत आहेत.\n– शेखर गायकवाड, साखर आयुक्त\nएफआरपी वितरणात महाराष्ट्रच अव्वल\nपुणे : देशातील इतर राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची २० हजार कोटींची देणी थकविली असताना, महाराष्ट्राने मात्र आतापर्यंत १७ हजार कोटींपेक्षा जास्त ‘एफआरपी’चे वितरण करून आघाडी घेतली आहे.\nदेशभर साखर कारखान्यांनी यंदा एफआरपी (किफायतशीर आणि वाजवी मूल्य) मोठ्या प्रमाणात थकविली आहेत. महाराष्ट्रात मात्र साखर कारखान्यांनी आर्थिक संकटावर तोडगा काढत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘एफआरपी’च्या रकमा जमा करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले आहेत.\n३१ मार्चअखेर राज्यात शेतकऱ्यांना १७ हजार ८५५ कोटी रुपये एफआरपीपोटी (रास्त व किफायतशीर दर) रुपये अदा करण्यात आले आहेत. १८८ कारखान्यांनी अदा केलेली ही रक्कम एकूण देय ‘एफआरपी’च्या ८८.७४ टक्के आहे. मात्र, थकीत रक्कम दोन हजार २६६ कोटी रुपये आहे. कारखान्यांनी ती देखील लवकरात लवकर द्यावी म्हणून साखर आयुक्तालयाकडून पाठपुरावा केला जात आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड सध्या प्रलंबित ‘एफआरपी’चा रोज आढावा घेत आहेत. कारखान्यांच्या आर्थिक अडचणी विचारात घेत शक्य तेथे जप्तीच्या नोटिसा बजावून प्रलंबित एफआरपीचा मुद्दा सोडविण्याकडे आयुक्तालयाचा कल आहे.\nआयुक्तांनी पहिल्या टप्पात १३ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा काढल्या. त्यानंतर पुन्हा पाच कारखान्यांना नोटिसा बजावल्याने आता कारवाईच्या जाळ्यात आलेल्या कारखान्यांची संख्या १७ पर्यंत गेली आहे.\nमाझा यावर्षी दहा एकर ऊस होता. मुळा कारखान्याने यंदाह�� दरवर्षी प्रमाणे मला शंभर टक्के एफआरपीनुसार पेमेंट केले आहे.\nमक्तापुर, ता. नेवासा जि. नगर\nयंदा कोरोना काळात ही उसाची एफआरपी वेळेत मिळाली याचा मोठा आनंद आम्हाला आहे. आमचा ऊस दत्त कारखान्याला गेला आहे. या सर्व उसाची एफआरपी आमच्या खात्यावर जमा झाली आहे. वेळेत पैसे मिळाल्याने आमची आर्थिक चणचण दूर झाली.\n– शरद गोधडे, चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर\nदेशातील साखर कारखान्यांची यंदाची प्रलंबित एफआरपी २० हजार कोटींच्या आसपास पोचली आहे. त्यात एकट्या उत्तर प्रदेशाचा थकीत रकमेचा आकडा १२ हजार कोटींचा आहे. महाराष्ट्रातील १८८ कारखान्यांनी त्या तुलनेत शेतकऱ्यांना आतापर्यंत १७ हजार ८६९ कोटी रुपये एफआरपीपोटी वाटले आहेत. आता सव्वा दोन हजार कोटीच्या रकमा थकीत आहेत.\n– शेखर गायकवाड, साखर आयुक्त\nपुणे साखर महाराष्ट्र maharashtra एफआरपी fair and remunerative price frp ऊस नगर कोल्हापूर पूर floods उत्तर प्रदेश\nपुणे, साखर, महाराष्ट्र, Maharashtra, एफआरपी, Fair and Remunerative price, FRP, ऊस, नगर, कोल्हापूर, पूर, Floods, उत्तर प्रदेश\nदेशातील इतर राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची २० हजार कोटींची देणी थकविली असताना, महाराष्ट्राने मात्र आतापर्यंत १७ हजार कोटींपेक्षा जास्त ‘एफआरपी’चे वितरण करून आघाडी घेतली आहे.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’\nसमृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग\nऔरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील\nखानदेशात ऊस गाळप पूर्ण\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Bistrita-Nasaud+ro.php", "date_download": "2021-07-26T19:18:46Z", "digest": "sha1:K2DJSR6EMN24VD2URRBE3L3KUQMM54R4", "length": 3532, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Bistrița-Năsăud", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Bistrița-Năsăud\nआधी जोडलेला 0363 हा क्रमांक Bistrița-Năsăud क्षेत्र कोड आहे व Bistrița-Năsăud रोमेनियामध्ये स्थित आहे. जर आपण रोमेनियाबाहेर असाल व आपल्याला Bistrița-Năsăudमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. रोमेनिया देश कोड +40 (0040) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bistrița-Năsăudमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +40 363 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBistrița-Năsăudमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +40 363 लावावा ला��तो, त्याला पर्याय म्हणून आपण 0040 363 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/shooting-drama-created-friends-will-sheep-shooting-case-get-twist-75409", "date_download": "2021-07-26T19:54:09Z", "digest": "sha1:TVA3LE7GLF62WHQTMB6DPPL3XHET5Y5M", "length": 12496, "nlines": 185, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भेडे गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळणार? मित्रांनीच घडविले नाट्य - Shooting drama created by friends! Will the sheep shooting case get a twist? | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभेडे गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळणार\nभेडे गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळणार\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nभेडे गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळणार\nबुधवार, 5 मे 2021\nभेंडे शिवारातील लांडेवाडी येथे देवगाव रस्त्यालगत असलेल्या एका वसाहतीतील मैदानावर रविवारी (ता. दोन) रात्री साडेनऊच्या सुमारास व्हॉलिबॉल खेळत असताना सोमनाथ तांबे याच्यावर अंधारात दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने गोळी झाडली.\nनेवासे : नेवासे पोलिसांनी (Police) केलेल्या बारा तासांच्या मॅरेथॉन तपासानंतर भेंडे येथे रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. जुन्या वादातून आपल्या विरोधातील व्यक्तीला गुन्ह्यात फसविण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ तांबे (वय 21) याच्या मित्रांनीच हे गोळीबाराचे नाट्य घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. नेवासे पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 19 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Shooting drama created by friends Will the sheep shooting case get a twist\nभेंडे शिवारातील लांडेवाडी येथे देवगाव रस्त्यालगत असलेल्या एका वसाहतीतील मैदानावर रविवारी (ता. दोन) रात्री साडेनऊच्या सुमारास व्हॉलिबॉल खेळत असताना सोमनाथ तांबे याच्यावर अंधारात दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने गोळी झाडली. त्यात तांबे जखमी झाला होता. दरम्यान, त��याला उपचारासाठी मित्रांनी नेवासे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तांबेचा जबाब घेऊन फिर्याद घेतली होती. त्यात त्याने कुकाणे येथील दोघांवर संशय व्यक्त केल्याने, पोलिसांनी दोघांवर त्याच रात्री खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली.\nआता राज्यपातळीवर निर्णय व्हावा\nदरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक विजय करे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व बाजू तपासून पाहिल्या असता, जखमी सोमनाथच्या जवळच्या दोन मित्रांनी जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने गोळीबाराचे नाट्य घडवून आणल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.\nया दोघांच्या दबावामुळेच सोमनाथने संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे घेतल्याचेही तपासात उघड झाल्याचे समजते.\nयाप्रकरणी नेवासे पोलिसांनी तब्बल एकोणीस संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांतील काहींनी गुन्ह्याची कबुलीही दिल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली. याबाबत बुधवारी (ता. 5) सकाळी नेवासे पोलिसांची पत्रकार परिषद होणार आहे.\nयाप्रकरणी दोन संशयित अटकेत असतानाही पोलिस निरीक्षक विजय करे त्यावर समाधानी नव्हते. त्यांनी जखमीबरोबरच व्हॉलिबॉल खेळणाऱ्यांच्या केलेल्या चौकशीत करे यांचा संशय बळावला. त्यांनी यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोघांना पोलिसी खाक्‍या दाखविताच खरा प्रकार उघड झाला. या तपासात करे यांना अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कोणतेही पुरावे हाती नसताना अवघ्या बारा तासात खऱ्या गुन्हेगारांचा शोध लावल्याने नेवासे पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.\nदरम्यान, या घटनेची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nव्हॉलिबॉल volleyball गोळीबार firing कला घटना incidents पोलिस विजय victory सकाळ पत्रकार वर्षा varsha गुन्हेगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://emuktagiri.in/post/14739", "date_download": "2021-07-26T20:02:58Z", "digest": "sha1:FQNXVQY5A26JOWTPLD5YGVPOMYD5YKMQ", "length": 15019, "nlines": 125, "source_domain": "emuktagiri.in", "title": "अभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न", "raw_content": "\nकराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार\nसातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\n1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nवरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी\nकोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता\nमहाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल\nजात्यावरील ओव्या���च्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर\nहेअर कलर करताय, घ्या ही काळजी\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nश्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा\nवडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार\nग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान\nतांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...\nपाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nअभिनेत्री प्रणिता सुभाष हिने रविवारी उद्योजक नितीन राजू रांच्राशी विवाह केला. रा विवाह सोहळ्राला नातेवाई आणि मित्र असे मोजकेच लोक सहभागी झाले होते.\nप्रणिताच्रा मित्राने तिच्रा लग्नाचे फोटोसोशल मीडिरावर पोस्ट केल्रानंतर ही बातमी फिल्म इंडस्ट्रीत चर्चेचा विषर बनली. रा जोडीने लग्न थाटामाटात करण्राचे निरोजन केले होते. मात्र वाढत्रा कोरोना संक्रमणामुळे हा बेत बदलला आणि साध्रा पध्दतीने कनिकापुरा रोडवरील रिसॉर्टमध्रे विवाह पार पडला.\nप्रणिता सुभाष आणि नितीन राजू म्हणाले की, फ आमचे लग्न 30 मे 2021रोजी अत्रंत जिव्हाळ्राच्रा समारंभात झाले आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही अंतिम तारखेविषरी आपल्राला माहिती न दिल्राबद्दल खेद आहे. सध्राच्रा कोविड प्रतिबंधांमुळे लग्न केव्हा होईल राबद्दल आम्हाला खात्री नव्हती.नवीन जोडपे पुढे म्हणाले, ”आमच्रा प्रिरजनांना रा सोहळ्रात सहभागी करु शकलो नाही राबद्दल दिलगिर आहोत. तुम्ही आमच्रासाठी खूप महत्त्वाचे आहात आणि जेव्हा परिस्थिती बदलेल तेव्हा एकत्र सेलेबिˆशन करू अशी आशा करतो.‘\nप्रणिता सुभाष ही कन्नड आणि तेलुगु भाषेतील लोकप्रिर ���भिनेत्री असून तिने सगुणी आणि मास्स रा चित्रपटातून भूमिका केल्रा आहेत. ती लवकरच ’भूज : द प्राईड ऑफ इंडिरा’ रा चित्रपटातून बॉलिवूडमध्रे पदार्पण करणार आहे.\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/bahujanmahasanghandrpi/", "date_download": "2021-07-26T20:31:30Z", "digest": "sha1:YVM5JGDAXJ2UDKEZUDK5MS3FDPTLCP6T", "length": 25143, "nlines": 104, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "बहुजन महासंघ रिपाईचा नैसर्गिक मित्र - Prabuddh Bharat", "raw_content": "\nHome विशेष चळवळीचा दस्तऐवज\nबहुजन महासंघ रिपाईचा नैसर्गिक मित्र\nby टीम प्रबुद्ध भारत\nरिपब्लिकन ऐक्याची घोषणा होताच बहुजन महासंघाने आपली भूमिका जाहिर केली होती. फुले-शाहू-आंबेडकरी तत्वज्ञानावर श्रध्दा आणी “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे उद्दीष्ट असल्याने याच तत्वज्ञानावर व बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्ष उभा करण्याचा संकल्प केल्यामुळे “रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया हा आपला नैसर्गिक मित्र” असल्याचेमहासंघाने जाहीर केले होते. त्याला अनुसरून रिपाईच्या अध्यक्षीय मंडळाने ९ जानेवारी ९६ रोजी नागपूर येथे बहुजन महासंघाला आमंत्रित केले होते. या बैठकीत रिपाईसुध्द बहुजन महासंघाला आपला नैसर्गिक मित्र मानते. ही भूमिका अध्यक्षीय मंडळाने सांगितली. या सभेत त्याची घोषणाही झाली. महासंघाचे अध्यक्ष आयु. मखराम पवार यांना या सभेचे विशेष आमंत्रण देण्यात आले. याच भुमीकेतून मखरामजी व्यासपिठावर गेले.\nसभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अध्यक्षीय मंडळाचे प्रवक्ते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांनी पक्षाच्यावतिने संअत झालेले सात ठराव वाचून दाखविले आणि मान्यता घेतली.\nइतर समूहांचे नेतृत्व स्विकारण्याची मानसिकता जोपासावी\nअ‍ॅड. खासदार बाळासाहेब आंबेडकर\nरिपाईंचे प्रवक्ते खा. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात रिपांईवरील अनेक आरोपांबाबत भूमिका मांडली. त्याचबरोबर राजकारणातील ढासळणारी नैतिकता, धर्म आणि राजकारण, राजकारणातील गुन्हेगारी-भ्रष्टाचार, बाळ ठाकरेंचे बेताल वर्तन, हवाला प्रकरण, श्रिकृष्ण आयोग, काश्मिरबाबतची भाजप-सेनेची भूमिका, एनरॉन प्रकल्प व कोकणचे पर्यावरण, खुली अर्थ व्यवस्था-खाजगीकरण-जागतिकीकरण आणि विदेशी तंत्रज्ञान आणि ख्रिश्चनांच्या सवलती, अल्पसंख्यांक आयोग रद्द करणे, आदी अनेक प्रश्नांवर परखड भूमिका मांडली.\nरिपाईच्या विराट सभेसमोर भाषण करताना खासदार बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, “रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलले आहे. त्यामुळे राजकारणाची दिशाही बदलत आहे. आज उभी राहिलेली ही शक्ती अशीच राहिली व इतर समूहांचे नेतृत्व स्विकारण्याची तयारी केली तर महाराष्ट्राची सत्ता हाती आल्यशिवाय रहाणार नाही.” असेही एड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षावर एक जातीय असल्याचा आरोप करणा-यांचा समाचार घेताना एड. आंबेडकर म्हणाले, “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही फक्त एका समाजाची संघटना आहे अशा रितीचा प्रचार करण्यात येत आहे. हा प्रचार खोडसाळ आहे. कारण की, आजपर्यंत रिपब्लीकन पक्षाने समूहांचे प्रश्नांवरच लढा उभा केला आहे. तेव्हा पक्षाला एका समाजापुरता मर्यादीत आहे असे म्हणता येणार नाही. ज्यांनी हे आरोप केले ते किती खालच्या पातळीवरुन विचार करीत आहेत हे स्पष्ट होते. देशातील नैतिकताच ढासळली असतांना राजकारणाला धर्माचे अधिष्ठान देणा-यांना आम्ही एकत्र येण्याची भिती वाटणारच ज्यांनी आमच्यावर टिका केली आहे; त्यांना याची जाणीव आहे. देशांतर्गत जे धर्मविरहीत राजकारण करीत आहेत; त्याचे आम्ही केंद्रबिंदू होवू शकतो. म्हणून आमच्यावर अशा त-हेचे आरोप केले जात आहेत.\nराजकारणात भ्रष्टाचार, गुन्हेगारी यांच्याबद्दल ओरड केली जाते. ही गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार का घुसला याचे कारण असे की, देशपातळीवर जी नेतृत्वाची संकल्पना आहे; त्याप्रमाणे काहीच समाजाचे नेते हे राष्ट्रीय नेते किंवा सर्वांचे नेते होऊ शकतात. इतर समजांना जाणीवपुर्वक बाहेर ठेवले जाते. गेल्या ४०-४५ वर्षांच्या राजकारणात नेतृत्व काहीच समाजातच मर्यादीत झाल्यामुळे त्यांची आपसात भांडणे सुरु झाली आणि त्यांनी अगोदर राजकारणात भ्रष्टाचाराला वाव दिला. जैन हवाला प्रकरणातून देशावर माफियांचे राज्य आहे हे स्पष्ट होते. यातून बाहेर पडावयाचे असेल तर इतर समूहांचे देखील नेतृत्व स्विकारण्याची मानसिकता समाजाने जोपासली पाहिजे.\nबाळ ठाकरे तुमची भाजपशी सोयरिक कशी\nबाळ ठाकरे यांनी बाबासाहेबांनी निझामाकडून जमीन घेवून औरंगाबादचे कॉलेज बांधले. त्यामुळे बाबासाहेब हे निझामाचे हस्तक आहेत असे म्हटले आहे.\nबाळ ठाकरे यांना आमचा सवाल आहे की, लालकृष्ण ललवाणी यांचे देखील नावही जैन हवाला प्रकरणात आहे. जैन हवाला प्रकरण म्हणजे काश्मिरी अतिरेक्यांकडून आलेला पैसा. देशभक्तीचा कित्ता गिरविणारे बाळ ठाकरे यांना विचारतो की, आता तुमची बोलती बंद का झाली काश्मिर हा भारतापासून अलग होणार नाही; अशा आपण घोषणा दिल्या. आता तुमची भाजपशी सोयरिक कशी जमते याचा खुलासा करावा\nएनरॉनमुळे कोकणचे पर्यावरण धोक्यात\nएनरॉनप्रकरण नव्या सरकारने पुन्हा स्विकारले आहे. एम.एस.ई.बी. एनरॉनला देण्यासाठी विदेशी मुद्रा कोठून आणणार याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. महाराष्ट्र शासनाकडे देखील विदेशी मुद्रा कोठून येणार एनरॉन प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यासाठी नॅफ्ताचा वापर करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. नॅफ्ताचा वापर केल्याने पर्यावरणाचा नाश होणार आहे. आणि पुन्हा कोकणाचे पर्यावरण नष्ट होणार आहे.\nखुली अर्थव्यवस्था: सामाजिक-अर्थ व्यवस्थेचा खेळखंडोबा\nखुली अर्थ व्यवस्था सरकारने स्विकारून पुन्हा एकदा स���माजिक-आर्थिक विषमता वाढविण्याचा खेळखंडोबा सुरू केला आहे. राखीव जागांचा प्रश्न तर शिल्लक रहातोच. परंतू खाजगीकरणाच्या नावाने देश विकायला काढलेला आहे. खाजगीकरणातून जागतिकीकरण आणि त्या मार्गाने बॅलन्स ऑफ पेमेंटचा प्रश्न निर्माण होतो. जागतिकीकरणातून विदेशी टेक्नॉलॉजी जसीच्या तशी आयात केल्यामुळे कामगार बेरोजगार होत आहे. त्यामुळे तरुण पिढीला कामाची संधी मिळत नाही.\nदलीत-ख्रिश्चनांना सवलती मिळाव्यात यासाठी पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटबाहेर लढत राहिलो. आजही मागणी करीत आहोत की, दलीत ख्रिश्चनांच्या सवलती मिळाल्याच पाहिजेत. एक विशेष बदल झालेला आहे की, जे दलीत-ख्रिश्चन नाहीत त्यांनी एक दिवस शाळा आणि कॉलेजेस बंद करून आमचाही दलीत-ख्रिश्चनांना सवलती मिळाव्यात यासाठी पाठिंबा आहे. हा बदल झालेला दृष्टिकोण आहे. या बदलाचे मी स्वागत करतो. असाच दृष्टिकोण इतरांनीही बदलावा असे मी आवाहन करतो. अल्पसंख्यांक आयोग हा फक्त मुस्लिमांसाठी आहे असा जो प्रचार केला जातो तो धादांत खोटा आहे. अल्पसंख्यांक आयोग हा मुस्लिम, बौध्द, शिख या सर्वांसाठी आहे. सेना बी.जे.पी. सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम हा आयोग बरखास्त केला आणि त्यानंतर मुंबईतील धार्मिक दंगलींची चौकशी करणारा चौकशी करणारा श्रिकृष्ण आयोग हा ही रद्द केला. त्यामुळे अल्पसंख्यांकांच्या विश्वासाला तडा गेला आहे. आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करीत आहोत की, त्यांनी त्वरीत राज्य सरकार बरखास्त करावे.\nपक्ष प्रवक्ते खा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रास्ताविक व मुख्य ठराव वाचनानंतर पहिले भाषण अध्यक्षीय मंडळाचे सदस्य व साहित्यीक-विचारवंत आयु. राजा ढाले यांचे झाले. त्यांनी आपल्ल्या भाषणात अध्यक्षीय मंडळाची भूमिका विशद केली.\nधर्मांद-जातीयवादी शक्तींना गाडण्यासाठी आणि भ्रष्ट कॉग्रेसला पराभूत करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघटीत झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया उभी करायची आहे असे सांगून त्यांनी तमाम शोषीतांची, उपेक्षितांची ही चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी रिपाइं स्विकारीत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर बहुजन महासंघ हा आमचा नैसर्गिक मित्र असल्याचेही आयु. ढाले यांनी जाहीर केले.\nबहुजन महासंघाचे अध्यक्ष आयु. मखरामजी पवार यांचे महासंघाची भूमिका सांगणारे भाषण झाले. आयु. मखरामजींनी डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील सामाजिक ऐक्याचा उल्लेख केला आणि महाराष्ट्रात नवा राजकीय इतिहास लिहीण्यासाठी आपण जमलो असल्याचे सांगितले. बहुजन महासंघ उभा करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना मखरामजींनी ओबिसी व धार्मिक अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांची मांडणी केली. समोरच्या सभेला उद्देशून ते म्हणाले की, हा केवळ मेळावा नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावलेला आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणा-या बहुजन व धार्मिक अल्पसंख्यांकांच्या ऐक्याचीच ही मुहूर्तमेढ आहे. हे ऐक्य केवळ लोकसभा निवडणूकीचा मुहूर्त साधून घडविले गेलेले संधिसाधू ऐक्य नाही. तर गेली तीन वर्षे आम्ही ते घडविण्यासाठी अथक प्रयत्न करीत होतो.\nयुती सरकारवर घणाघाती टिका करून आयु. मखरामजी पुढे म्हणाले की, शिवशाहीच्या नांवे महाराष्ट्रात पेशवाई सुरू झाली असून जातीवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. इतर राजकीय पक्षातील बहुजनांना त्यांनी या विराट शक्तीत सामिल होण्याचे आवाहन केले. सेनाप्रमुख बाळासाएब ठाकरे हे मंडल आयोगाच्या विरोधी असल्याचे सांगून सेना-भाजपमधील ओबिसंना ठाकरेंची साथ सोडण्याचे आवाहन केले. गेल्या विधानसभा निवडणूकीचे विश्लेषण करून मखरामजींनी आरोप केला कि, सेना-भाजप युतीचे किमान ८० आमदार कॉंग्रेसनेच निवडून आणले आहेत. याचाच अर्थ जात्यंत-धर्मांध युतीचे हे सरकार कॉंग्रेसच्या हरामखोरीचे-बेईमानीचे फळ आहे. म्हणून या दोन्ही शक्तींचे पानीपत येत्या निवडणूकीत केले पाहिजे.\nबहुजन महासंघ: खरोखरच फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे कां \nमित्रांनो, एखादं पत्र काँग्रेस-राष्ट्रवादीला ही पाठवा की…\nमित्रांनो, एखादं पत्र काँग्रेस-राष्ट्रवादीला ही पाठवा की...\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चाल�� आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/breaking-news-maratha-community-aggressive-round-table-conference-begins-in-kolhapur-update-news-mhsp-481949.html", "date_download": "2021-07-26T19:21:27Z", "digest": "sha1:2DZ6PTDZUN7QITPRPVNOYPIWMYQUOI3A", "length": 21259, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा समाज आक्रमक! कोल्हापुरात गोलमेज परिषद सुरू, निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर ध���क्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-म���्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\n कोल्हापुरात गोलमेज परिषद सुरू, निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष\n...तर राज्यात निर्बंध कमी केले जातील, राजेश टोपे यांचं सूचक विधान\nराणे मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, तेच पांढऱ्या पायाचे, गुलाबराव पाटलांचा जोरदार पलटवार\nपूरग्रस्तांच्या खात्यात 10 हजार रुपये आणि 5 हजारांचे धान्य देणार, वडेट्टीवारांची घोषणा\nPolytechnic Admission 2021: विद्यार्थ्यांनो, असं करा डिप्लोमा प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन; वाचा डिटेल्स\n...म्हणून त्या महिलेसोबत मी असं बोललो, भास्कर जाधवांचा मोठा खुलासा, VIDEO\n कोल्हापुरात गोलमेज परिषद सुरू, निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष\nगोलमेज परिषदमधून पुढच्या आंदोलनाची आणि आरक्षणाबाबतच्या लढ्याची घोषणा केली जाणार आहे.\nकोल्हापूर, 23, सप्टेंबर: कोल्हपुरात मराठा समाज आक्रमक झाला असून गोलमेज परिषदेला सुरूवात झाली आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते उपस्थित आहेत. परिषदेत काय निर्णय घेतले जातो, त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.\nहेही वाचा...शरीर सुखाला नकार दिल्यानं भावाजयीचा खून, पुणे जिल्ह्यातील थरारक घटना\nसुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजामार्फत आंदोलनं केली जात आहेत. दुसरीकडे आज, बुधवारी कोल्हापूरमध्ये राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषदेच आयोजन करण्यात आलं आहे. गोलमेज परिषदेला सुरूवात झाली आहे. राज्यातल्या अनेक मराठा संघटनांचे नेते आणि पदाधिकारी या परिषदेत सहभागी झाले आहेत. गोलमेज परिषदमधून पुढच्या आंदोलनाची आणि आरक्षणाबाबतच्या लढ्याची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे गोलमेज परिषदेत नेमके कुठले ठराव आज केले जातात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मराठा समाजाच्या आजच्या गोलमेज परिषदेनंतर येत्या 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये धनगर समाजानेही गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे.\n...तरखासदार- आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन\nमराठा समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूरात महाराष्ट्रातील 48 खासदार व मराठा समाजातील 181 आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला, याकडेही सगळ्यांचा लक्ष लागलं आहे.\nदरम्यान, मराठा आरक्षण मिळविण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून प्रयत्न चालू आहेत. अनेक आंदोलने, 58 मूक मोर्चे आणि 50 मराठा बांधवांचे बलिदान इतक्या मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं. पण या आरक्षणाच्या विरोधात काही लोकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे.\nसुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी व शिक्षणाचे मार्ग बंद झाले आहेत. परिणामी मराठा समाजात असंतोष पसरला आहे. राज्यात वेगवेगळ्या संघटना निषेध करत आहेत. वेगवेगळे आंदोलन करत आहेत. म्हणून राज्यातील मराठा समाजाच्या सर्व संघटना व त्यांच्या प्रतिनिधींना एकत्र करून राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सर्वाच्या विचाराने आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.\nगोलमेज परिषदेत याबाबत होणार विचार...\n-मराठा समाजाला शिक्षणात 12% व नोकरीमध्ये 13% आरक्षण मिळाले आहे. पण त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. याबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरविणे.\n- मराठा आरक्षणा मध्ये बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाने नोकरी व त्या कुटुंबाला 10 लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात ते मिळालेले नाही. याबाबत निश्चित कालमर्यादा ठरविण्यात यावी.\n-राज्य सरकारने मराठा समाज्याच्या मुलांचे व मुलीचे सर्व प्रकारच्या शिक्षणाची शुल्क (फी) भरावी.\n-राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये मराठा विध्यार्थी-विद्यार्थिनीसाठी वसतिगृह उभे करणेसाठी शासनाचे लक्ष वेधणे आदी यासह विविध मागण्यांबाबत चर्चा केली जाणार आहे.\n- सारथी संस्था सुस्थितीत चालविणेसाठी रुपये 500 कोटीची आर्थिक तरतूद करून मराठा समाजातील जास्तीत जास्त मुलांना फायदा करून देणेत यावा.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम ��भिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikitchen.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%82/", "date_download": "2021-07-26T19:06:17Z", "digest": "sha1:6DXOCKYAFMSBRYKXBGYXEEOTXY4A27VJ", "length": 3657, "nlines": 89, "source_domain": "marathikitchen.in", "title": "कोथिंबीर धिरडं - मराठी किचन", "raw_content": "\n• एक वाटी ज्वारीचं पीठ\n• अर्धी वाटी बेसन\n• एक मोठा चमचा रवा\n• दोन वाटया चिरलेली कोथिंबीर\n• अर्धी वाटी ताक\n• अर्धी वाटी पाणी\n• थोडं लाल तिखट\n• अर्धा चमचा जिरं\n• चवीनुसार मीठ .\n• धिरडं करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा . सर्व साहित्य एकजीव करून घ्याव्यात .\n• तवा तापला की नारळाची शेंडीने तव्याला तेल लावून घ्यावं . जेणे करून धिरडी चिकटणार नाही .\n• एक चमचाभर पीठ घालून पीठ तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण ठेवावं . चर्र आवाज आला की धिरडं उलटावं .\n• नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तर थोडं पाणी घाला . एकदा जमलं की तवाभर धिरडं करता येतं .\nराजेंद्र रामचंद्र नातू. on खिमा कलेजी\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nशाही पुलाव - मराठी किचन on मसाला टोस्ट सँडविच\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/thousand-of-fish-die-in-lote-midc-lake/", "date_download": "2021-07-26T19:39:44Z", "digest": "sha1:LD3LQBEBQZDXZZJWOGMSFSW4KNLQJBNQ", "length": 14860, "nlines": 109, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "लोटे एमआयडी परीसरातील तलावात हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे प्रकार घडल्याचा आरोप, कंपन्यांनी आरोप फेटाळले – आपले पर्यावरण", "raw_content": "\nबातम्या / विशेष वृत्त\nलोटे एमआयडी परीसरातील तलावात हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे प्रकार घडल्याचा आरोप, कंपन्यांनी आरोप फेटाळले\nरत्नागिरी : चिपळूण खेड दरम्यानच्या लोटे एमआयडीसीत असलेल्या अनेक रासायनिक कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी भागातील आवाशी माळवाडी गणेशनगर येथील तलावात आज ग्रामस्थाना हजारो मासे मृतावस्थेत आढळून आले. कंपन्या आणि नागरी वस्ती यांच्या दरम्यान असलेल्या या तलावात मासे मृतावस्थेत आढळल्याने स्थानिक नागिरीक आणि कंपन्या यांच्यात आज पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे. तळ्यातील मेलेले मासे हे या परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषित पाण्यामुळेच मेले असल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी केला आहे.\nया संपूर्ण परिसरात प्रदूषणाच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिक आणि कंपन्या यांच्यात वारंवार संघर्ष होतात. आजही तळ्यात हजारो मासे मृतावस्थेत आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना घटनास्थळी पाचारण केले हे अधिकारी घटनास्थळी येताच ग्रामस्थानी त्यांना घेराव घातला. प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे व त्यांच्या कंपनीच्या बाबतीतील बोटाचेपी धोरणामुळे लोटे एमआयडीसी परिसर प्रदूषणाच्या विळख्यात लोटला जात असल्याचे म्हणत ग्रामस्थानी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.\nदरम्यान या परिसरातील कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी येत मृत माशांची पाहणी करत प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले आहेत, ज्या ठिकाणी तळ्यातील मासे मेले आहेत तो परिसर कंपनीपासून 500 मीटर अंतरावर आहे. तळ्याच्या एकाच कोपऱ्यातील मासे मेले आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. पाण्याचे रिपोर्ट्स समोर येणे गरजेचे असल्याचं म्हणत कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे प्रदूषणाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आणि कंपन्या यांच्यातील संघर्ष टोकाला गेलेला पहायला मिळाला\nखवले मांजराला जीवनदान; जाळ्यातून सुटका\nआंतरराष्ट्रीय महिला दिनी पर्यावरण मंत्र्यांकडून महिला वनाधिकांऱ्यांवरील ई-पुस्तकाचे विमोचन\nकॉव्हेस्ट्रोचे पाठबळ असणाऱ्या व APSIT ने तयार केलेल्या सोलार कारने पटकावले विजेतेपद\nNext story प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nPrevious story पर्यावरणपूरक आणि सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्यासाठी महिंद्र समुहाने दिल्या टिप्स\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या क��नारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/author-vineetha-mokkil-suggests-modi-bhakt-america-stop-funding-india-news-updates/", "date_download": "2021-07-26T19:10:02Z", "digest": "sha1:FEQKEOTTRM44TI75OP44SBUPKWAQWTB4", "length": 27067, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले – लेखिका विनिता मोक्किल | मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशी�� मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\n तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले – लेखिका विनिता मोक्किल\n तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nवॉशिंग्टन, ०९ मे | मागील महिन्यापासून भारतासाठी कोविड संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली आहे आणि अजूनही ते सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मागील आठवड्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा आणि अँटी व्हायरल औषधांची विमानं मोठ्या प्रमाणावर भारतातील विमानतळांवर उतरल्याचे अनेक वृत्तांमध्ये समोर आलं आहे. नवी दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने पार्सल लोड केल्याचे फोटोसह देशाने पहिले आहे. पण काही दिवसांपासून बहुतेक मालवाहू विमानतळ हँगर्समध्ये खोळंबून बसली आहेत. कारण रुग्णालये आणि त्याप्रमाणे वितरण कसं करावं याबाबत मोदी सरकारमध्ये गोंधळ असल्याचं म्हटलं जातंय.\nअनेक राज्यांमध्ये आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन अजूनही कोरोना संबंधित मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर केवळ मागणी करत आहेत जी त्यांना अजूनही मिळत नाही. ज्यामुळे आरोग्य सेवा अनेक राज्यांमध्ये कोलमडल्याचं पाहायला मिळतंय. याच परदेशी मदतीवरून आता अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय.\nविशेष म्हणजे शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने अमेरिकेची भारताला गेलेली मदत नेमकी कुठे आहे, असा प्रश्न विचारला गेला. पत्रकाराने थेट अमेरिकेतील करदात्यांच्या पैशासाठी तुम्ही उत्तरदायित्व असल्याचं प्रशासनाला म्हटलं. आपण येथून मदत प��ठवत आहोत, पण त्याचं भारतात योग्यप्रकारे वितरण केलं जातं आहे हे तपासण्यासाठी तुम्ही काय करत आहात असा प्रश्न थेट पत्रकार परिषदेत केला.\nपरंतु, यावरून आता पंतप्रधान मोदींवर टीका केली जात आहे. दिल्लीतील एक लेखिका विनिता मोक्किल यांनी अमेरिकेतील पंतप्रधान मोदींच्या चाहत्यांना खुले पत्र लिहिले असून, मदत न करण्याचा सल्ला दिला आहे.\nलेखिका विनिता मोक्किल यांनी ‘अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र: तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले’ या शीर्षकाने लेख लिहिला आहे. दक्षिण आशियाई अमेरिकन संकेतस्थळ ‘अमेरिकन कहानी’ यावर हा लेख प्रकाशित झाला आहे. हा कालावधी भक्तांना आत्मनिरीक्षण करण्यासाठी एकदम योग्य आहे. विशेष करून राम मंदिरासाठी मतदान करणारे आणि कोरोना संकटाचा सामना करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे, ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण तडफडून मृत्यू पावत असून, दुसरीकडे तुमचा देव २२ कोटींचा महाल साकारण्यात गुंतला आहे, अशी बोचरी टीका या पत्रातून करण्यात आली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nBREAKING | राज्यात रुग्णांना गरज, तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवला जातोय\nमहाराष्ट्रात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या रूग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यामध्ये ऑक्सिजन पुरवठा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यास केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. एकीकडे महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून येत असलेला ऑक्सिजन साठा कर्नाटक सरकारने रोखल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र आता अजून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nइथे गुजरातमधील लोकं देवाच्या भरोसे हे हायकोर्ट सांगतंय | तर या नेत्याचं मोदींना महाराष्ट्रात आणीबाणीसाठी पत्रं\nकाँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका केली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे.\nकोरोना आपत्ती | गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर जगत आहेत - हायकोर्ट\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.\nकोरोनावरून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय | महाराष्ट्र, गुजरातसह ४ राज्यांकडून मागवला अहवाल\nकोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nगुजरात | वाढत्या कोरोनामुळे वीकेंड लॉकडाऊन किंवा ३-४ दिवसांचा कर्फ्यू लावा - हायकोर्ट\nदेशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना दिसत आहे. बुधवारी देशात विक्रमी 1 लाख 26 हजार 265 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी महामारी सुरू झाल्याच्या नंतरपासून आतापर्यंत पहिल्यांदाच एका दिवसात एवढे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापूर्वी 6 एप्रिलला एका दिवसात 1.15 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.\nगुजरातच्या सरकारी रुग्णालयांमध्ये मृतदेहांचा ढीग | अंत्यदर्शनाची 36 तासांचं वेटिंग, दुर्गंध पसरतोय\nभारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत व��विध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6698", "date_download": "2021-07-26T18:57:45Z", "digest": "sha1:5ZCH4SNXARX4XQ3U6YZ2AKEVSECFNG45", "length": 10040, "nlines": 136, "source_domain": "abhivrutta.com", "title": "राज्यपालांच्या हस्ते राजभवनमध्ये मातृशक्तीचा सन्मान | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome BREAKING NEWS राज्यपालांच्या हस्ते राजभवनमध्ये मातृशक्तीचा सन्मान\nराज्यपालांच्या हस्ते राजभवनमध्ये मातृशक्तीचा सन्मान\nमुंबई : विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अमिट ठसा उमटवणाºया महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन येथे ‘प्रेरणादायी नेतृत्व’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nज्येष्ठ शास्त्रीय गायिका आशा खाडिलकर, न्यायवैद्यक शास्त्रज्ञ डॉ. वसुधा आपटे, विमानचालन क्षेत्रातील उद्योजिका लीना जुवेकर – दत्तगुप्ता, डॉ. उज्वला जाधव व बेलिन्डा परेरा (समाजकार्य) व दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका शिबानी जोशी यांना प्रशस्तीपत्र व भगवद्गीतेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. प्रिया सावंत यांच्या ‘लीडिंग लेडी फाउंडेशन’च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.\nमातृशक्तीचा सन्मान करणे हे आपले सौभाग्य असल्याचे सांगून महाराष्ट्रात महिला विविध क्षेत्रात नेतृत्व प्रदान करीत आहेत ही अभिमानाची गोष्ट असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांपेक्षा मराठी वृत्तपत्रांमध्ये महिला स्तंभलेखिका मोठ्या प्रमाणात लिखाण करीत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.\nमराठी काव्यपंक्ती, सुभाषिते वापरावी\nमहाराष्ट्रातील खासदार संसदेत आवर्जून हिंदी भाषेत बोलतात. भाषणात ते उर्दू शेरोशायरी किंवा हिन्दी कवितांचा उल्लेख करतात याबरोबरच त्यांनी मराठी भाषेत विपुल काव्यभांडार, सुंदर काव्यपंक्ती व सुभाषिते यांचाही उल्लेख करावा. मराठी भाषेतील प्रेरणादायी विचार व काव्यपंक्तींचे पुस्तक असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nसमर्थ रामदासांचा ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा’ हा श्लोक आपणांस आवडल्याने तो पाठ करून ठेवला, लीला गोळे यांची ‘आनंदवन भुवनी’ ही कादंबरी वाचल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान महिलांना यशाचा कानमंत्र सांगणारे प्रिया सावंत यांनी लिहिलेले ‘गोल्डन सक्सेस स्किल्स’या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.\nPrevious articleप्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nNext articleमहसूल कर्मचारी संघटनाचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/no-collector-has-given-any-message-regarding-coronavirus/", "date_download": "2021-07-26T20:24:24Z", "digest": "sha1:F2UBFJJEYGPM4PBN3HV7YCWIQHHRSTH7", "length": 17946, "nlines": 119, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "जिल्हाधिकाऱ्यांच्या फेक ���्हायरल मेसेजवर विश्वास ठेवल्यास 'या' व्यवसायावर होईल पुन्हा परिणाम! | CheckPost मराठी", "raw_content": "\nजिल्हाधिकाऱ्यांच्या फेक व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवल्यास ‘या’ व्यवसायावर होईल पुन्हा परिणाम\nगेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही सूचना देणारे मेसेज (collectors message regarding coronavirus) व्हायरल होतायेत.\nकाय आहेत व्हायरल मेसेज\nपुणे कलेक्टर कडून सूचना :\nलवकरच कोरोना 3rd स्टेजला पोचेल. आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. काही सूचना :\n*कोणा सोबत फ़िरणे बंद\n*गरम पाणी सर्व गरजानसाठि वापरणे\n*ब्रेड, पाव, बेकरी सामान बंद\n*बाहेरील व्यक्ती घरा मधे कोणत्याहि कामासाठी घेवु नये.\nदुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुउन घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुआ.\nवृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रे मध्ये चोविस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.\nपोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे साठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.\nजमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना ‘भरपगारी’ सुट्टी देऊन टाका.\nसुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हात पाय धुवायला सांगा.\nपुढील पंधरा वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.\nज्यांना बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बस ने प्रवास करणे.\nज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी सुट्टी घेऊन टाकावी. दसरा, दिवाळी, में महिना वगैरे नंतर बघुया.\nघरी बसलंय म्हणून बियर/ड्रिंक्स घेणे टाळा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे.\nफळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुउन घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुआ आणि मगच वापरा/खा.\nझोमॅटो, स्विग्गी अजिबात बंद करा.\nपुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे आणि सगळ्यांनाच सवय लावणे.\nचेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.\nबाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाका.\nकपड्याना इस्त्री घरीच करा.\nसिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजारयांशी गप्पा वगैरे प्रकार टाळा.\nदरवाजाची बेल कोणी येऊन गेले कि पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझर ने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या\nस्वतःची काळजी घ्या बरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या.. आपल्याला नक्की माहीत नाहीत ते उपचार, सूचना दुसऱ्याना (व्हाट्सअप) देऊ नका.\n– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे\nहे असे मेसेज केवळ पुणेच नव्हे तर अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे व्हायरल होत आहेत. पुण्यात व्हायरल होत असलेल्या मेसेजबद्दल ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संजय सोनटक्के यांनी माहिती दिलीय.\nव्हायरल पोस्टची पडताळणी करत असतानाच ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन यांनी दैनिक लोकमतची आजचीच २२ सप्टेंबर २०२० रोजीची बातमी निदर्शनास आणून दिली. या बातमीनुसार नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने हे’ व्हायरल मेसेज त्यांच्याकडून गेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. हीच परस्थिती इतरही जिल्ह्यांची. एकच मेसेज विविध जिल्ह्यांच्या कलेक्टर्सच्या (collectors message regarding coronavirus) नावे फिरतोय परंतु यास कुठलाही आधार नाही.\nव्हायरल पोस्टचा उद्देश अर्थातच लोकांना कोरोना व्हायरसद्वारे पसरलेल्या महामारीपासून वाचवणे हाच असला, तरीही त्यातील काही दावे यापूर्वीच खोडून काढण्यात आले आहे.\nत्यातील सर्वात महत्वाचे दोन दावे ज्यांमुळे त्या दोन व्यवसायांना अगोदरच प्रचंड मोठा तोटा सहन करावा लागला आहे.\n१. वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरतो\nWHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि इतरही संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर्स हेच सांगताहेत की वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरणे तितकेसे शक्य नाही. मुळात त्यांच्या छपाईसाठी वापरण्यात आलेली पद्धती, शाई, सच्छिद्र कागद हे असे घटक आहेत जे कोरोना व्हायरसला त्या पृष्ठ भागावर फार काळ तग धरू देत नाहीत.\nतरीही अगदीच काळजी म्हणून वृत्तपत्र वाचून झाल्यानंतर आपण हात सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत.\n२. चिकन, मटण आणि मासे खाणे बंद करावे\nव्हायरल दाव्यात ‘चिकन मटण’ बंद असं अगदी सुरुवातीलाच लिहिले आहे. परंतु भारताचे ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSI) यांच्याकडून मांसाहार करण्यास कुठलाही धोका नसून चिकन, मटण आणि माशांच्या सेवनाने कोरोनाचा प्रसार होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.\nदेशात कोरोनाचा फैलाव होण्याच्या अगदी पहिल्या टप्प्यात अशाच अफवा पसरल्या होत्या आणि पोल्ट्री फार्म्स चालवणारे उद्योजक, शेतकरी अक्षरशः हतबल झाले होते. त्यांना प्रचंड मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.\nकोरोना व्हायरस संदर्भात कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याने अशा काही सूचना दिलेल्या नसून व्हायरल मेसेज फेक आहे. मेसेज मागचा उद्देश चांगला असला, त्यातील बहुतांश बाबी महत्वाच्या असल्या तरीही वृत्तपत्रे आणि मांसाहाराच्या सेवनाबद्दल असणाऱ्या सूचना अगदीच निराधार आणि अशास्त्रीय आहेत.\nतज्ज्ञांच्या मते वृत्तपत्रे किंवा चिकन-मटणचे सेवन केल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकत नाही. परंतु ते घेताना, देताना, आणताना जर मास्कविषयी सूचनांचे, सोशल डिस्टन्सचे योग्य पालन न केल्यास धोका निर्माण होण्याच्या शक्यता नक्कीच अधिक आहे.\nहेही वाचा: लिंबाच्या रसाचे थेंब नाकात टाकल्याने कोरोना जातो सांगणाऱ्या व्हायरल पोस्ट फेक\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nमराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे सांगण्यासाठी वापरलेली विद्यार्थ्याची सुसाईड नोट फेक\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/no-sonia-gandhi-hasnt-insulting-former-prime-minister-manmohan-singh-as-viral-video-claims/", "date_download": "2021-07-26T20:01:30Z", "digest": "sha1:J3ARXBWACI34RO5YV2MKRAQMB3JHIMMP", "length": 14889, "nlines": 101, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "'मनमोहन सिंह नव्हे सोनिया गांधीच पंतप्रधान होत्या' सांगत व्हायरल होतोय दिशाभूल करणारा व्हिडीओ! | CheckPost मराठी", "raw_content": "\n‘मनमोहन सिंह नव्हे सोनिया गांधीच पंतप्रधान होत्या’ सांगत व्हायरल होतोय दिशाभूल करणारा व्हिडीओ\nसोशल मीडियावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (manmohan singh) आणि सोनिया गांधी (sonia gandhi) यांचा जूना व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडीओच्या माध्यमातून कॉंग्रेस काळात पंतप्रधानपदावर डॉ. मनमोहन सिंह केवळ नामधारी होते, खऱ्या पंतप्रधान सोनिया गांधी होत्या असे दावे व्हायरल होतायेत.\n‘जो लोग आज भी ये समझते हैं किमनमोहन सिंह 10 साल तक प्रधानमंत्री थेवो 20 सेकंड के इस वीडियो को 4 बारज़रूर देखें….\nया कॅप्शनसह ‘भाजप सोशल मिडिया सेल बीड जिल्हा’, हिंदू हुं घमंड तो होगा, राष्ट्रभक्त अशा नावांच्या फेसबुक ग्रुप्स वरूनदेखील सदर व्हिडीओ शेअर झाला आहे.\nजो लोग आज भी ये समझते हैं किमनमोहन सिंह 10 साल तक प्रधानमंत्री थेवो 20 सेकंड के इस वीडियो को 4 बारज़रूर देखें….\nPosted by भाजपा सोशलमिडियासेल बीड जिल्हा on Monday, 24 May 2021\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. जितेंद्र नागर यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यात ते म्हणताहेत की बघा कशा प्रकारे ती (सोनिया गांधी) तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना दुर्लक्षित करतेय.\n‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे आणि प्रवीण साखरे यांनी सदर व्हायरल व्हिडीओ आणि त्यासोबतचा मेसेज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.\nव्हिडीओच्या पडताळणी दरम्यान आम्हाला असे लक्षात आले की हाच व्हिडीओ २०१८-१९ मध्ये देखील व्हायरल झाला होता. त्यावेळी दावा करण्यात आला होता की मनमोहन सिंह (manmohan singh) तर नावाला पंतप्रधान होते. देशाची सूत्रे सोनिया गांधींच्याच (sonia gandhi) हाती होती.\nचित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी २०१८ मध्ये आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ आज देखील त्यांच्या ट्विटर टाईमलाईनवर उपलब्ध आहे.\nजिनको वहम था कि मनमोहन सिंह प्रधानमंत्री थे, वह यह वीडियो दो-चार बार आंखें खोलकर देख लें, सारा वहम दूर हो जाएगा\nआम्ही काही किवर्डसच्या मदतीने युट्यूबवर हा व्हिडीओ शोधला असता एनएनआयएसच्या युट्यूब चॅनेलवरून 26 एप्रिल 2017 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ सापडला. या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय की श्रीलंकेचे तत्कालीन पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची दिल्लीत भेट घेतली.\nचार दिवसांच्या या दिल्ली दौऱ्यात रनिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह आणि तत्कालीन विदेश मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांची देखील भेट घेतली आणि भारत-श्रीलंकेदरम्यानच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केल्याचे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय संपूर्ण व्हिडीओ व्यवस्थितरीत्या बघितला असता सोनिया गांधी अगदी अदबीने मनमोहन सिंह यांचे स्वागत करत असल्याचे बघायला मिळतेय.\nरनिल विक्रमसिंघे यांच्या या भेटीची बातमी ANI या वृत्तसंस्थेने देखील दिली होती. बातमीच्या ट्विटनुसार हा प्रसंग २६ एप्रिल २०१७ रोजीचा आहे. अर्थातच त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधानपदी नव्हते. देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते. त्यामुळेच बातमीच्या ट्विटमध्ये डॉ. सिंह यांचा उल्लेख ‘माजी पंतप्रधान’ असा करण्यात आला आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. व्हिडीओ मनमोहन सिंह पंतप्रधान असतानाच्या काळातील नसून २०१६ सालातील आहे.\nशिवाय सोनिया गांधी मनमोहन सिंह यांचा अनादर किंवा अपमान करत असल्याचे दावे देखील निराधार आहेत. संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघितल्यास सोनिया गांधींकडून मनमोहन सिंहांचे यथोचित स्वागत करण्यात आल्याचे बघायला मिळेल.\nहे ही वाचा- सोनिया गांधींसाठी मनमोहन सिंह यांना दुसऱ्या खुर्चीवर बसायला सांगण्यात आले\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0924+se.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:51:46Z", "digest": "sha1:7TEM3KBNNDYJ2JSA33LIXS7BJGRGMIP5", "length": 3532, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0924 / +46924 / 0046924 / 01146924, स्वीडन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक याद��देश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0924 हा क्रमांक Råneå क्षेत्र कोड आहे व Råneå स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Råneåमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Råneåमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 924 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनRåneåमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 924 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 924 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/saroj-chandanwale-writes-about-hous-of-bamboo-5", "date_download": "2021-07-26T20:48:49Z", "digest": "sha1:35XWUPGVUMEICLB5K4F4LMJGA6BDWS2M", "length": 11260, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हौस ऑफ बांबू : ‘मसाप’मधील काजळमाया!", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : ‘मसाप’मधील काजळमाया\nपंतांच्या गोटाकडील बाजूने उभ्या असलेल्या टिळक रोडवरल्या दुतर्फा उंच-निमउंच इमारतींमधल्या बोळांमधून सूर्यप्रकाश गाळून येत पुढल्या सोप्यावर पसरला होता आणि तिथे एका प्लास्टिकच्या खुर्चीवर शून्यपणे बसलेल्या आर्यस्थविर प्रा. जोशी यांच्या अंगावर चाळवत होता.काही महिन्यांपूर्वीपर्यंत मसापचा सोपा भेटायला येणाऱ्या माणसांनी गजबजून गेला असे. त्यामुळे आता सोप्यावर बसलेले असताना, अंधाऱ्या खोलीची एक भिंत पडताच जुन्या कोंडलेल्या वस्तू झगझगीत प्रकाशात अपरिचित दिसाव्यात, त्याप्रमाणे आर्यस्थविर प्रा. जोशी यांना सारे काही नवेच भासू लागले होते…\nएका साहित्यिक कार्यास वाहून घेतलेल्या त्रैमासिकाचे विमोचन करुन आर्यस्थविर नुकतेच उन्हातील जीवनसत्त्वे मिळवत बसलेल्या (पुण्याच्या) पेन्शनराप्रमाणे सोप्यावर बसले होते आणि गजघंटिकांच्या दूरवरुन येणाऱ्या अनाहत नादाचा मागोवा घेत होते. तेव्हाच ‘जीएं’च्या आठवणीने त्यांना कडकडून दंश केला. भाल्यावर बोटे आवळून सज्ज असलेल्या योद्ध्याप्रमाणे त्यांचे शरीर ताठच्या ताठ झाले. दहा जुलै आली आपल्या लाडक्या ‘जीएं’ची जयंती. एरवीचे जग असते तर त्यांच्या जयंतीनिमित्त ‘मसाप’ने निथळत्या उत्साहाने जयंती साजरी केली असती. देशोदेशीच्या साहित्यिकांना पाचारण करुन विचारमंथनाबरोबरच खीरपुरीचे भोजन दिले असते. जीएंच्या साहित्याची मीमांसा करत करत निवृत्त होत जाणाऱ्या निवडक प्राध्यापकांना कार्यास जुंपले असते. परंतु, एका विषाणूने सारेच नासविले. कांच तडकावी आणि उन्हाचे कवडसे वितळून फरशीमध्ये विलीन होऊन जावेत, व छतावरील झुंबराच्या लोलकाचे लक्षावधी तुकडे होऊन त्याचे गारेच्या खड्यांमध्ये रुपांतर व्हावे, तसे झाले.\nढोलीतील साधकाप्रमाणे आर्यस्थविर जोशी सोप्यावर निश्वल बसून राहिले. मराठी आणि ऊर्दू या ‘भाषाभगिनींनी एकमेकांशी स्नेहबंध वाढवले पाहिजेत’ असे जाज्वल्य विचार त्यांनी नुकतेच आपल्या एका (घरगुती) भाषणात व्यक्त केले होते व रक्तवर्णी गरुडाने चोचीमध्ये धरुन ठेवलेली वाटोळी माणके एकेक करुन क्षीरसमुद्रात अर्पण करावीत, त्याप्रमाणे त्यांची विचाररत्ने समुद्रतळाशी जाऊन विसावली होती. ‘माशाल्ला’ अशी दाद देऊन एक विशालकाय देवमासा त्या माणकांना घेऊन खोल, अंधाऱ्या पाण्यात अदृश्य झाला…\nतेवढ्यात नगराकडे येत असलेल्या रुंद मार्गावर (खुलासा : रुंद म्हंजे सदाशिव पेठेच्या हिशेबात रुंद) एक रथ अतिवेगाने (खुलासा : पुण्याच्याच हिशेबात…) येत आहे व त्यावर नीलवस्त्रांकित हंसचिन्हाचा ध्वज फडकतो आहे, हे पाहून द्वारपालांनी ‘मसाप’च्या मुख्य द्वारावरील प्रचंड अर्गल बाजूला केला आणि त्याबरोबर अवजड धातूंच्या दोन लाटांप्रमाणे, त्याचे दोन पक्ष मागे येऊन स्थिर झाले…\nआर्यस्थविरांनी नेत्र बारीक करुन पाहिले. कार्यवाहांचा रथ तर नव्हे प्रश्नच नव्हता. अपेक्षेप्रमाणे कार्यवाह पायगुडे पायउतार होऊन पुढे आले. म्हणाले, ‘‘राजन, साहित्यभूषण, आर्यस्थविरांना वंदन असो. साक्षात सम्राटांचा निरोप घेऊन येण्याचा मान मला मिळतो आहे. येत्या दहा तारखेला ‘जीएं’ची जयंती जाहीरपणे साजरी करावी की करु नये प्रश्नच नव्हता. अपेक्षेप्रमाणे कार्यवाह पायगुडे पायउतार होऊन पुढे आले. म्हणाले, ‘‘राजन, साहित्यभूषण, आर्यस्थविरांना वंदन असो. साक्षात सम्राटांचा निरोप घेऊन येण्याचा मान मला मिळतो आहे. येत्या दहा तारखेला ‘जीएं’ची जयंती जाहीरपणे साजरी करावी की करु नये हा कूटप्रश्न सोडविण्याचे उत्तरदायित्त्व सम्राटांनी आपल्यावर सोडले आहे.’’\nत्यावर लाव्हारसाच्या धडकांनी भूमी गुरगुरावी, तसा ध्वनी उमटून जांभळ्या आभाळातील क्षितीजांवर नारंगी रंगाची वीज चमकली आणि आर्यस्थविरांच्या मुखातून शब्द उमटला :\n दहा जुलैची तारीख आली की माझ्या भाषेला अस्सल धारवाडी कळा येऊ लागत्ये, आणि हे असले काहीबाही लिहून होत्ये…काही नाही, यंदा कोविडमुळे ‘जीएं’ची जयंती ‘मसाप’ तर्फे साजरी केली जाणार नाही, एवढेच सांगायचे होते. त्यानिमित्ताने रसिक वाचकांनी पुन्हा एकदा समग्र ‘जीए’ वाचायला घ्यावा, येवढीच म्या पामरीची इच्छा आहे. इति.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/health-fitness/taro-leaves-health-benefits-article-news-updates/", "date_download": "2021-07-26T19:50:59Z", "digest": "sha1:PVYDPSGHVPOYPCEPYJFXT7JYG4IHKXMY", "length": 26431, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Health First | आयर्वेदिक गुणधर्माने परिपूर्ण अळूची पानं | काय आहेत फायदे | Health First | आयर्वेदिक गुणधर्माने परिपूर्ण अळूची पानं | काय आहेत फायदे | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » Health Fitness » Health First | आयर्वेदिक गुणधर्माने परिपूर्ण अळूची पानं | काय आहेत फायदे\nHealth First | आयर्वेदिक गुणधर्माने परिपूर्ण ���ळूची पानं | काय आहेत फायदे\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 8 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ४ डिसेंबर: अळूची पाने भारतात अनेक ठिकाणी सहज आढळून येतात. देशातील वेगवेगळ्या भागात अळूला वेगवेगळ्या नावानी देखील संबोधले जाते. महाराष्ट्रामध्ये कोंकण भागात याला भलतीच मागणी आहे. पावसाच्या ऋतुमध्ये या पानांची जोमाने वाढ होते. अळूच्या पानामध्ये अनेक आयर्वेदिक गुणधर्माचे भांडार आहे (Taro Leaves has many Ayurvedic properties).\nअळूची पाने ही व्हटॅमिन ए चे मुख्य स्रोत आहेत, जे आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी चांगला घटक (Taro leaves are the main source of vitamin A, which is a good ingredient to keep your eyes healthy) आहे. अळूची पाने व्हिटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहेत. ज्यात विरघळणारे अँटी ऑक्सिडेंट आहे. या व्हिटॅमिनचे अँटी कॅन्सर म्हणून बराच प्रभाव आहे. जे कर्करोगाच्या, ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंधित करतात आणि कर्करोगाच्या पेशींच्या प्रसाराची प्रगती कमी करतात. एका अभ्यासानुसार, अळूची पाने सेवनाने कोलन कर्करोगाचे प्रमाण कमी होऊ शकते (Taro Leaves also help to reduce cancer ratio), असे दिसून आले आहे. दुसऱ्या अभ्यासात स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी कमी करण्यात अळूची पाने प्रभावशाली असतात, असे आढळून आले आहे .\nया पानांमध्ये आढळून येणाऱ्या सॅपोनिन्स, टॅनिन, कार्बोहायड्रेट आणि फ्लेव्होनॉइड्सच्या अस्तित्वामुळे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होते. उच्च रक्तदाब स्ट्रोकमुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि मेंदूत रक्त प्रवाह थांबतो. यामुळे इस्केमिक हृदयरोग देखील होतो. अळूची पाने खाल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो (Eating taro leaves reduces the risk of heart attack).\nअळूच्या पानांमध्ये लक्षणीय प्रमाणात व्हिटॅमिन सी (Taro leaves contain significant amounts of vitamin C) असते, ते कार्यक्षमतेने तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. कित्येक पेशी, विशेषत टी-पेशी आणि रोग प्रतिकारक यंत्रणेच्या फागोसाइट्समध्ये व्हिटॅमिन सी योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असते. जर शरीरात व्हिटॅमिन सी कमी असेल तर रोगप्रतिकारकांविरुद्ध लढायला रोगप्रतिकारक यंत्रणा अक्षम आहे. मधुमेह हा विकार जगात मोठ्याने वाढत आहे, जो मोठ्या संख्येने लोकांवर परिणाम करतो. पण अळूच्या पानाच्या सेवनाने आपण यावर बरेच नियंत्रण आणू शकतो.\nमधुमेहावर, जर उपचार न केले तर मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. मज्जातंतू खराब होण��याबरोबरच आणि हृदयरोग होऊ शकतो. या पानांच्या सेवनाने पचनास मदत होते आणि पाचन त्रासावर उपचार करतात कारण आहारातील फायबर असल्यामुळे अन्न पचन चांगले होते आणि पोषकद्रव्ये शोषण्यास मदत होते. अळूची पाने पचन आणि हानिकारक सूक्ष्मजंतूविरूद्ध लढायला मदत करतात (Taro leaves help digestion and fight against harmful microorganisms).\nमागील बातमी पुढील बातमी\nHealth First | C आणि B जीवनसत्व देणार स्टार फ्रुट | जाणून घ्या मोठे फायदे\nअनेक शेतात अनेक फळे पिकतात, प्रत्येक फळात काहींना काही तरी जीवनसत्त्व असतात. हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. असेच एक फळ आहे ते म्हणजे स्टार फ्रुट. स्टार फ्रुट हे अमरस, कमरख याव नवानेही ओळखले जाते. स्टार फ्रुटमध्ये साइट्रिक अॅसिड असते यामुळे आपल्या शरिराला व्हिटॉमीन-सी मिळत असते. आपण या लेखातून स्टार फ्रुटविषयी जाणून घेणार आहोत.\nआरोग्य मंत्र 9 महिन्यांपूर्वी\nHealth First | अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या\nव्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण ४१७ हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी ३१२ हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पूणे जिल्‍हयात आहे. सातारा व पूणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) दहा – बारा गावांचा परिसर हा अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग आहे.\nआरोग्य मंत्र 8 महिन्यांपूर्वी\nHealth First | अंडे खाण्याचे फायदे माहित आहेत का | नक्की वाचा\nनिरोगी आणि खणखणीत आरोग्यासाठी आहारात सकस पदार्थांचा चौफेर वापर करणे गरजेचे असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य फळे आणि मांसाहार या घटक पदार्थांमधून शरीराला लागणारे विविध जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळत असतात. या सगळ्यांमध्ये जर आपण अंड्यांचा विचार केला तर अंड्यांमध्ये सगळ्या प्रकारची पोषणमूल्ये हे भरभरून असतात. याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.\nआरोग्य मंत्र 8 महिन्यांपूर्वी\nHealth First | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या ‘हे’ सूप\nजर तुम्हाला सूप पिण्यास आवडत असेल तर मग आनंदी रहा आणि आजपासून आपल्या नियमित आहारात याचा समावेश करा. हे चवदार आणि पौष्टिक आहे शिवाय वजन कमी करण्यास देखील मदत करते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे द्रव आहार. संशोधकांचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीने तज्ञांच्या सल्ल्यानुसार घन आहाराचे प्रमाण कमी करून आपल्या दैनंदिन आहारात साखर मुक्त शेकचा सूप घेतल्यास चार महिन्यांनंतर त्याचे 10 टक्के वजन कमी होईल. आहे, हृदयाच्या आजारांची शक्यता देखील दूर केली जाते. म्हणून, आपल्या रोजच्या आहारात सूप आणि फळांचा रस घ्या.\nआरोग्य मंत्र 10 महिन्यांपूर्वी\nHealth First | आठवड्यातून २ वेळा मासे खाल्यामुळे काय होतं | या ३ मोठ्या आजारांपासून सुटका\nकोणत्याही प्रकारचे मासे ते गोड्या पाण्यातील असतील किंवा खर्‍या पाण्यातील असतील, दोघांचे स्वत:चे असे खास गुणधर्म असतात, जे आपल्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. माशांच्या सेवनामुळे होणारे फायदे दीर्घकाळपर्यन्त आपली तब्येत उत्तम ठेवण्यास मदत करतात.\nआरोग्य मंत्र 4 महिन्यांपूर्वी\nHealth First | आरोग्यदायी आयुष्यासाठी | आहारामध्ये या १० गोष्टींचा समावेश करा\nप्रत्येकाला निरोगी राहावंस वाटत असते. निरोगी राहण्यासाठी सगळे लोक आपापल्यापरीने काही न काही करीत असतात. व्यायाम करतात, योगा करतात, तसेच पोषक घटक असलेले आहार घेतात. जेणे करून ते निरोगी राहावे. निरोगी आयुष्यासाठी निरोगी आहार खूप महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी उंच राहील, म्हणून आपल्या आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करणे फार महत्त्वाचे आहे. या लेखात आम्ही आपल्याला अश्या काही 10 खाद्य पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.\nआरोग्य मंत्र 10 महिन्यांपूर्वी\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/zgrOta.html", "date_download": "2021-07-26T19:45:02Z", "digest": "sha1:HTO5GVD5QVRX4DDOOL5Z5T5U3U7I3OZQ", "length": 9309, "nlines": 34, "source_domain": "www.punepravah.page", "title": "बलशाली भारतासाठी युवकांनी ग्राम विकासात योगदान द्यावे - अण्णा हजारे", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nबलशाली भारतासाठी युवकांनी ग्राम विकासात योगदान द्यावे - अण्णा हजारे\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nभारतासाठी युवकांनी ग्राम विकासात योगदान द्यावे - अण्णा हजारे\nपिंपरी : दिनांक १५ सप्टेंबर २०२० : बलशाली भारताच्या निर्मितीसाठी देशातील प्रत्येक युवक युवतीने एकेक गावाची निवड करून ग्राम विकासात योगदान द्यावे, युवाशक्ती ही खरी राष्ट्र शक्ती असून युवकांनी स्वतःच्या आयुष्याचे ध्येय ठरवून कार्यप्रवण होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे विश्वबंधूत्व दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. 11 सप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदानी भारताचे प्रतिनिधी म्हणून केलेल्या स्मरणीय भाषणाच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस विश्वबंधुत्व दिन म्हणून म्हणून जगभर साजरा केला जातो. यावेळी बोलताना अण्णा हजारे पुढे म्हणाले कि त्यांनी समाजसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचारच मार्गदर्शक ठरले. वयाच्या पंचविसाव्या वर्षांपासून सुरु केलेल्या या कार्याचा निर्धार आत्ता वयाच्या ८३ व्या वर्षी सुद्धा तितकाच पक्का आहे असे सांगत त्यांनी त्यांचे सामाजिक कार्यातील विविध अनुभव सांगत युवकांनी स्वतःच्या आचरणाने राष्ट्रकार्यात योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.\nसध्याच्या माहितीच्या स्फोटाच्या काळात, इंटरनेट, मोबाईल, स्वतःचे धावपळीचे झालेले वैयक्तिक आयुष्य या सगळ्यांना सामोरे जातानाच थोडेफार का होईना आपला खारीचा वाटा प्रत्येकाने सामाजिक कार्यात दिल्यास निश्चितच आपला देश जगाला मार्गदर्शक ठरेल व तोच खरा शाश्वत विकास ठरेल. आपण राळेगण सिद्धी हे गाव निवडून जसे सामाजिक कार्य सुरु केले त्याप्रमाणेच युवकांनी ते ज्या गावात राहत असतील त्याच गावात, त्याच वस्तीत जमेल तितक्या सामाजिक कार्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे असेही यावेळी अण्णा हजारे यांनी सुचविले.\nयावेळी केंद्र संचालिका श्रीमती अरुणाताई मराठे यांनी विवेकानंद केंद्राविषयी माहिती दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद केंद्राचे उत्सव प्रमुख पवन शर्मा यांनी केले, तर प्रार्थनागीत पूजा ताई कुलकर्णी यांनी व 'वसुंधरा परिवार हमारा' हे गीत सुप्रिया ताई लातूरकर यांनी गायले, तसेच जगजीत कुलकर्णी यांनी विवेकानंद वाणी तून विवेकानंदांचे विचार मांडले, कार्यक्रमाचे संकलन व ऑनलाईन प्रसारण विवेक डोबा यांनी केले, तर आभारप्रदर्शन जयदेव म्हमाणे यांनी केले.\nया कार्यक्रमासाठी विवेकानंद केंद्र नगरप्रमुख पुंडलिक मते, युवा प्रमुख राहुल भालेकर,बालाजी दादा, अविनाश दादा गोखले व अस्मिताताई यांचे विशेष सहकार्य लाभले.\nफोटो ओळ : विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे विश्वबंधूत्व दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.soydemac.com/mr/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-apple%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T20:31:40Z", "digest": "sha1:YEHGZR5Z3V25GRBDVFGRDPAWRMWM7A4F", "length": 10815, "nlines": 92, "source_domain": "www.soydemac.com", "title": "Appleपल डेव्हलपर अकादमी डेट्रॉईटची पहिली राष्ट्रीय इमारत ताब्यात घेईल मी मॅकचा आहे", "raw_content": "\nDetपल डेव्हलपर अकादमी डेट्रॉईटची पहिली राष्ट्रीय इमारत ताब्यात घेईल\nटोनी कोर्टेस | 08/05/2021 17:00 | आमच्या विषयी\nजर एक गोष्ट आहे सफरचंद, हे पैसे आहे, बरेच पैसे आहेत. आता आम्हाला हे समजले आहे की डेव्हलपर अ‍ॅकॅडमी स्थापित करण्यासाठी तो डेट्रॉईटच्या एका सर्वात प्रतिष्ठित इमारतीच्या दोन संपूर्ण मजल्यांवर कब्जा करणार आहे.\nही अकादमी part चा एक भाग आहेजातीय इक्विटी आणि न्याय पुढाकारApple Appleपलने गेल्या वर्षी शंभर दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणूकीसह वांशिक समानतेसाठी आणि जातीय भेदभावाविरूद्ध मदत केली. Braपल साठी ब्राव्हो.\nया वर्षाच्या शेवटी, Appleपल आणि द मिशिगन विद्यापीठ ते त्यांची नवीन डेट्रॉईट विकसक अकादमी उघडतील. ते शहराच्या मध्यभागी एका प्रतिकात्मक इमारतीत असेल. शहरातील भविष्यातील काळ्या विकसकांना मदत करणे हा आहे ज्यांना प्रोग्रामर म्हणून अभ्यास आणि प्रशिक्षण देण्यासाठी संसाधनांचा अभाव आहे.\nमध्ये स्थापित केले जाईल प्रथम राष्ट्रीय इमारत डेट्रॉईट पासून. त्याचे क्षेत्रफळ 3.500 चौरस मीटर असेल. हे इमारतीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यांचा व्याप करेल. सिटी कॉन्सिलमध्ये सादर केलेल्या बिल्डिंग परमिटच्या अर्जामध्ये आणि बांधकाम कंपनी क्रेन यांना दिलेला परवाना हा डेटा आहे.\nवर्षाच्या सुरूवातीस, Appleपलने आधीच या प्रकल्पाची घोषणा केली. एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी नमूद केले की ही कंपनी २०१ Apple मध्ये Appleपल डेव्हलपर अकादमी उघडत आहे डेट्रॉईटअमेरिकेच्या जनगणना आकडेवारीनुसार अमेरिकेच्या डेट्रॉईटमध्ये पहिल्या प्रकारच्या अकादमीत काळा उद्योजक आणि विकसकांचा दोलायमान समुदाय आहे. रंगीत उद्योजकांच्या मालकीचे 50.000 हून अधिक व्यवसाय आहेत.\nतरूण काळ्या उद्योजकांना, निर्मात्यांना आणि प्रोग्रामरांना वेगाने वाढणार्‍या आयओएस अॅप अर्थव्यवस्थेत काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यात मदत करून अकादमीचे उद्दीष्ट आहे. मिशिगन राज्य विद्यापीठाच्या सहकार्याने, द Appleपल विकसक अकादमी ते शैक्षणिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांना आधीचा कोडिंग अनुभव असल्यास ते ��र्व डेट्रॉईट विद्यार्थ्यांसाठी खुले असतील.\nही अ‍ॅकॅडमी गेल्या वर्षी सुरू झालेल्या ‘Appleपल जस्टिस अँड रेसियल इक्विटी इनिशिएटिव्ह’ प्रकल्पातील एक भाग आहे आणि आता आहे आम्ही टिप्पणी दिली त्याच्या दिवसात. Appleपल नशिबात आहे 100 दशलक्ष सहाय्य कार्यक्रम सांगितले अर्थसंकल्पीय डॉलर.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: मी मॅकचा आहे » सफरचंद » आमच्या विषयी » Detपल डेव्हलपर अकादमी डेट्रॉईटची पहिली राष्ट्रीय इमारत ताब्यात घेईल\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nएअरटॅगच्या आत, आयमॅक वितरण आणि बरेच काही. मी मॅक कडून आठवड्यातील सर्वोत्कृष्ट\nAppleपलच्या या नवीन हालचालीमुळे Appleपल वॉचवरील ग्लूकोज मॉनिटरिंगची पुष्टी होते असे दिसते\nAppleपल आणि मॅक वर नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/01/Pimpri-Wealthy-sections-of-society-should-work-to-uplift-economic-and-social-status-of-poor-and-exploited-Dr-Kishor-Khilare.html", "date_download": "2021-07-26T20:25:24Z", "digest": "sha1:EMHM7LC4NVSSKTZJ22KDXWLEIUY5LBA5", "length": 14151, "nlines": 74, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "पिंपरी : समाजातील समृद्ध वर्गाने गरीब आणि शोषितांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे - डॉ. किशोर खिलारे - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण पिंपरी : समाजातील समृद्ध वर्गाने गरीब आणि शोषितांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे - डॉ. किशोर खिलारे\nपिंपरी : समाजातील समृद्ध वर्गाने गरीब आणि शोषितांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे - डॉ. किशोर खिलारे\nजानेवारी २६, २०२१ ,ग्रामीण\nपिंपरी (पुणे) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वत��ने आकुर्डीगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण शरण बहादूर यादव यांचे हस्ते करण्यात आले. आकुर्डी येथील कार्यालयात \"आम्ही भारताचे लोक आणि आमचे प्रजासत्ताक\" या विषयावर यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.किशोर खिलारे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.\n\"समाजातील आर्थिक विषमतेचे निर्मूलन का झाले नाही, धर्म आणि जातीचे पंथ देशापेक्षा स्वतःला मोठे समजत आहेत. समाजातील बंधुभाव आणि व्यक्ती स्वातंत्र्ये अबाधित राहिली पाहिजेत. कामगार शेतकरी आणि गोरगरीब मोठा वर्ग आक्रोश करत आहे. आम्ही बरेच काही मिळवले आहे. औद्योगिक, आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, अतिशय उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा देशात आहेत.\nमात्र त्याचा लाभ कामगार शेतकरी, शेतमजूर, लाखो बेरोजगार युवक-युवती, विद्यार्थी याना घेता येत नाही. उपेक्षित वर्गाकडे पैसा उपलब्ध होत नाही. काही शेकडो धनवंतांची संपत्ती गुणकाराने वाढत आहे.आरोग्य सेवा महाग होत आहेत\"\nडॉ. खिलारे पुढे म्हणाले, \"भारतीय संविधानातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लोकाभिमुख चळवळी उभ्या कराव्या लागतील. सामान्य लोकांना न्याय देऊन त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी समृद्ध वर्गाने भारतीय सविधानाशी इमान राखून काम केले पाहिजे. राज्यकर्ता वर्ग शोषितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असेल तर ती सविधानाशी बेईमानी ठरेल.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड सलीम सय्यद होते. कॉम्रेड सलीम सय्यद म्हणाले की, बाबासाहेबानी संविधान राष्ट्राला अर्पण करतात सांगितले होते की राज्यकर्त्यांनी राज्य कारभार करताना जनतेची सर्व स्वप्ने पूर्ण होतील याची काळजी घ्यावी. जर लोकशाही राज्यव्यवस्थेत व्यक्ती स्तोम वाढले तर लोकशाही धोक्यात येईल. जनतेचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष सरकारांनी केला पाहिजे. विशिष्ट घटकासाठी सत्ता काम करताना अलीकडे दिसत आहे. संविधान हा आपला मोठा धर्मग्रंथ आहे. कुराण, बायबल, गीता, पुराण हे ग्रंथ आत्मिक सुखासाठी आहेत. देशात खूप मोठी आर्थिक प्रगती झाल्याचा गवगवा होत असला तरी ज्या बांगलादेशी लोकांच्या नावाने आपण टाहो फोडत असतो त्या बांगला देशाचा जीडीपी आपल्यापेक्षा सर्वात जास्त आहे.\nयावेळी गणेश दराडे, शरण बहादूर यादव, क्रांतिकुमार कडुलकर, अपर्णा दराडे, शैलजा कडुलकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. पूजा दोडमनी, मनीषा सपकाळे, रंजिता लाटकर, गौतम शिंदे यांनी संयोजन केले. प्रास्ताविक अमिन शेख यांनी केले, तर किसन शेवते यांनी आभार मानले.\nat जानेवारी २६, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/AS97EY.html", "date_download": "2021-07-26T20:17:30Z", "digest": "sha1:ZVXOLR7F3WXU2BLJLD6UQOPE76TYI4RA", "length": 10069, "nlines": 30, "source_domain": "www.punepravah.page", "title": "ज्येष्ठ संशोधक डॉ रा चिं ढेरे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त विशेष आॅनलाईन व्याख्यान", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nज्येष्ठ संशोधक डॉ रा चिं ढेरे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त विशेष आॅनलाईन व्याख्यान\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nडॉ.रा.चिं. ढेरे भारतातील महत्त्वाचे संशोधन विद्यापीठ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन :\nपुणे : प्राचीन साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रतिभाशाली संशोधक, व्रतस्थ वृत्तीचे ज्ञानोपासक, लोकसंस्कृतीचे मीमांसक असणारे डॉ. रा. चिं. ढेरे हे स्वत:च भारतातले एक महत्त्वाचे संशोधन विद्यापीठ होते. साठ वर्षे कोणत्याही वेतन आयोगाशिवाय, अनुदानाशिवाय, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांशिवाय हे ढेरे नावाचे विद्यापीठ अव्याहतपणे आणि अखंडितपणे संशोधनाचे काम करून महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती वाढवीत होते. एखाद्या पारंपरिक अथवा अभिमत विद्यापीठाला हेवा वाटावा असे काम डॉ ढेरे यांनी एकट्याने करून ठेवले आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी प्रा. मिलिंद जोशी यांनी ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ढेरे यांच्या आठवणी सांगितल्या. प्रा. मिलिंद जोशी यांच्या कथा त्यांच्या सर्जनाची य��� विशेष व्याख्यानाचे आॅनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. देवमाणूस : डॉ रा चिं ढेरे हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, प्राचीन आणि मध्ययुगीन मराठी संस्कृती आणि साहित्य डॉ ढेरेंच्या संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या संशोधनप्रक्रियेत त्यांनी अभिजनांच्या संस्कृतीपेक्षा बहुजनांच्या संस्कृतीला अधिक महत्त्व दिले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने लोकतत्त्वीय दृष्टीचा अवलंब केला. आपल्या संशोधनप्रवासात त्यांनी परंपरेचा आदर केलाच, त्याचबरोबर अनेक नव्या वाटाही चोखाळल्या. आधुनिक संशोधनपद्धतीचे अवलंबन करतानाच तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र आणि स्थलशास्त्र या साºया ज्ञानशाखांचा आधार घेतला. डॉ ढेरे केवळ संशोधन करून थांबले नाहीत, तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी अनेक संशोधनविषय निर्माण करून ठेवले आहेत. त्यांच्या संशोधनाचा व्याप आणि परीघ अणूपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे या समर्थ वचनाची आठवण यावी इतका मोठा आहे संशोधनातून गवसलेले सत्य त्यांनी निर्भयपणे सांगितले. शंभराहून अधिक संशोधनग्रंथ सिद्ध करून त्यांनी मराठी साहित्यशारदेचा संशोधनदरबार समृद्ध केला. संशोधनाची वाट चोखाळताना त्यांनी पूर्वसुरींना कधीही निकालात काढले नाही. इतिहासाचार्य राजवाडे, सारस्वतकार भावे, वासुदेवशास्त्री खरे, ना. गो चापेकर आणि रावबहादूर पारसनीस यांच्या संशोधनातल्या चुका निदर्शनाला जरूर आणून दिल्या; पण त्यांचे काम नव्याने विस्तारताना त्यांच्या योगदानाचेही महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांच्या ऋणाचीही आठवण ठेवली. डॉ ढेरेंनी संतसाहित्याचेही अनेक अंगांनी पुनर्मूल्यांकन केले. मराठी साहित्यातल्या अनेक अलक्षित आणि अज्ञात ग्रंथकारांचे त्यांनी संशोधनपूर्वक नवदर्शन घडविले. लोकसाहित्याच्या अभ्यासाला त्यांनी नवी अध्ययनदृष्टी तर दिलीच व त्याचबरोबर लोकसाहित्य समीक्षेची पायाभरणी करून तिला परिभाषाही दिली. महाराष्ट्र संस्कृतीचे भारतीय संदर्भाच्या व्यापक पटलावर अवलोकन करताना डॉ ढेरेंनी संशोधनाला समग्रतेचे भान दिले. प्रा. मिलिंद जोशी\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/10912", "date_download": "2021-07-26T20:56:21Z", "digest": "sha1:KHH7FJ6EZYRYOQEORO6USGQ7VXN5VXB5", "length": 11084, "nlines": 133, "source_domain": "abhivrutta.com", "title": "कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करून ग्रामसभा पूर्ववत सुरू करण्यास संमती | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करून ग्रामसभा पूर्ववत सुरू करण्यास संमती\nकोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करून ग्रामसभा पूर्ववत सुरू करण्यास संमती\nमुंबई : शारीरिक दूरता अर्थात सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्वांचे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास पुन्हा संमती देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.\nकोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरू करण्यास संमती देण्यात आली होती; परंतु दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन (प्रकार) आढळल्याने दक्षता म्हणून ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. तथापि, ग्रामसभेच्या मंजूरीअभावी वार्षिक विकास आराखडे, शासनाच्या विविध योजनांतर्गत वैयक्तिक लाभार्थांची यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, थेट सरपंच विरुद्धातील अविश्वास प्रस्ताव, चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे इत्यादी बाबी प्रलंबित राहिलेल्या आहेत. तसेच, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देखील आता कमी झाला असून जनजीवन पूर्ववत होत आहे. या बाबी विचारात घेऊन कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटी��� अधीन पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.\nअनाथ बालकांच्या हक्कांच्या जपणुकीसाठी शासन संवेदनशील\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) च्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे. तथापी, कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश, अधिसूचना यानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली होती. तथापि, सद्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निबंर्धांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे. यासंदभार्तील शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे, असे ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले.\nकुठे वेतन कापले, तर कुठे 700 कोटींचा बोनस…वाचा काय आहे ते…\nPrevious articleकुठे वेतन कापले, तर कुठे 700 कोटींचा बोनस…वाचा काय आहे ते…\nNext articleतीरा कामतच्या औषधासाठी आयात कर माफ, देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/person-in-this-photo-with-kangana-ranaut-is-neither-abu-salem-nor-his-brother/", "date_download": "2021-07-26T19:11:01Z", "digest": "sha1:PFADUQUCNMJGWB6CLLDESB2V3UERY6ZF", "length": 13821, "nlines": 100, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "कंगना राणावतसोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा भाऊ आहे? | CheckPost मराठी", "raw_content": "\nकंगना राणावतसोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा भाऊ आहे\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की फोटोत कंगनासोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा भाऊ आहे. काही जण कंगनासोबतची व्यक्ती खुद्द अबू सालेम (kangana ranaut abu salem) असल्याचा देखील दावा करताहेत.\nभांडूपचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी हा फोटो ट्विट केलाय. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावर देखील हल्ला चढवलाय. शिशिर शिंदे लिहितात, “अरेरेराज्यपाल महोदय,तुम्ही राजभवनावर पाहुणचार केलेली तुमची खास पाहुणी अबू सालेमच्या भावासोबत अशी नशा करायचीराज्यपाल महोदय,तुम्ही राजभवनावर पाहुणचार केलेली तुमची खास पाहुणी अबू सालेमच्या भावासोबत अशी नशा करायची राजभवनची शान घालवली तुम्ही राजभवनची शान घालवली तुम्ही\nराज्यपाल महोदय,तुम्ही राजभवनावर पाहुणचार केलेली तुमची खास पाहुणी अबू सालेमच्या भावासोबत अशी नशा करायचीराजभवनची शान घालवली तुम्हीराजभवनची शान घालवली तुम्हीम्हातारचळ म्हणतात याला\nशिंदे यांचं हे ट्विट १२२ युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.\nशिवसेना नेते संजय राऊत यांच्या पॅरोडी अकाऊंटवरून देखील हा फोटो शेअर करण्यात आलाय. या फोटोत कंगना सोबत दिसणारी व्यक्ती खुद्द अबू सालेमच (kangana ranaut abu salem) असल्याचा दावा करण्यात आलाय.\nअंध भक्तों ये कंगना अबु सलेम के साथ क्या रास लीला कर रही है तुम जेसो की रोल मॉडल है ये शर्म करो pic.twitter.com/So69ixL5tJ\nसिनेक्षेत्राशी संबंधित लेखन करणाऱ्या अनिता पाध्ये आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील हा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला होता.\nहाच फोटो याच दाव्यांसह व्हॉट्सऍपवर देखील फिरत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.\nव्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘हफिंग्टन पोस्ट’च्या वेबसाईटवर १५ सप्टेंबर २०१७ रोजी म्हणजेच साधारणतः ३ वर्षांपूर्वी प्रकाशित लेख मिळाला.\n‘Kangana Ranaut Should Realise She’s Too Talented To Milk Her Personal Life For Attention’ या हेडलाईनसह प्रकाशित लेख मार्क मॅन्युअल यांनी लिहिलेला आहे आणि फोटोत कंगनासोबत दिसणारी व्यक्ती देखील मार्क मॅन्युअल हेच आहेत.\nमार्क मॅन्युअल यां���ी लेखाची सुरुवातच ‘फोटो दिशाभूल करणारे असू शकतात’ या वाक्याने केलीये. जणू काही पुढच्या ३ वर्षांनी हा फोटो लोकांची कशा पद्धतीने दिशाभूल करेल, याची त्यांना कल्पनाच होती. मॅन्युअल पुढे लिहीतात की, मी काही कंगनाचा मित्र नाही किंवा चाहता देखील नाही. मी चांगल्या चित्रपटांचा प्रशंसक आहे आणि मला वाटतं की कंगना ही अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे.\nमार्क मॅन्युअल यांनी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईलवरून देखील हा फोटो शेअर केला होता.\n‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत कंगना राणावतसोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा भाऊ किंवा खुद्द अबू सालेम नाही. कंगना सोबत दिसणारी व्यक्ती मार्क मॅन्युअल हे असून ते गेल्या तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.\nहे ही वाचा- शिवसेनेवरचा राग व्यक्त करण्यासाठी कंगनाने घेतला ‘फेकन्यूज’चा आधार\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nअमिताभ बच्चनसोबत दिसणारी व्यक्ती दाऊद इब्राहिम नाही, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री\n[…] हे ही वाचा- कंगना राणावतसोबत दिसणारी व्यक्ती अंड… […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T20:57:24Z", "digest": "sha1:26HTZRD4LJBITUZIXO2LXD5PFLKC2NBA", "length": 13397, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "वाळू माफियांची दादागिरी : किनगाव सर्कलवर प्राणघातक हल्ला | Janshakti Newspaper", "raw_content": "\nवाळू माफियांची दादागिरी : किनगाव सर्कलवर प्राणघातक हल्ला\nवाळू माफियांची दादागिरी : किनगाव सर्कलवर प्राणघातक हल्ला\nपाच जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल : चारचाकीसह डंपर यावल पोलिसांनी केला जप्त ः चौघे आरोपी पसार\nयावल : तालुक्यात वाळू माफियांची दादागिरी वाढली असून प्रांताधिकार्‍यांच्या वाहनाला धडक देण्याची घटना जाती असतानाच किनगाव मंडळाधिकार्‍यांनादेखील वाळू माफियांनी मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाच संशयीतांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत तर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोपाल प्रल्हाद सोळुंखे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.\nइशारा केल्यानंतरही थांबवले नाही डंपर\nकिनगाव मंडळाधिकारी सचिन तुळशीराम जगताप यांनी या प्रकरणी यावल पोलिसात तक्रार दिल्यावरून पाचा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री 9.40 वाजता तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये जगताप यांच्यासह तलाठी टेमरसिंग बारेला, विलास भिकाजी नागरे, राजू आप्पा, काशिनाथ आ��्पा, निखिल मिसाळ, गणेश वर्‍हाडे, विजय साळवे यांच्यासह अवैधरीत्या गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी कर्तव्यावर असताना किनगाव बु.॥ गावी गेलो होता. रात्री 9.40 वाजता जळगावकडून डंपर (क्र.एम.एच.12 एफ.झेड.8425) येताना दिसल्याने चालकास ओळख दर्शवून सदर वाहन थांबविण्याचा इशारा केल्यानंतर डंपर चालकाने वाहन न थांबवल्याने किनगावकडे नेल्याने आम्ही या डंपरचा पाठलाग केला. किनगाव गावातील मशिदीजवळ गर्दी असल्याने डंपर तेथे थांबताच आम्ही डंपर चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश संजय कोळी (रा.कोळन्हावी) सांगितले. तर चालकासोबतच्या इसमाने विशाल कोळी (डांभूर्णी) असे नाव सांगितले. डंपरमधील वाळू बाबत परवा विचारल्यानंतर संबंधितानी काही उत्तर दिले नाही तर याचवेळी चारचाकी (एम.एच.19 एपी 4128) मधून गोपाळ प्रल्हाद सोळुंखे, संदीप आधार सोळुंखे, छगन कोळी आले.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nसर्कलच्या हातीवर मारला बक्का\nसंशयीत गोपाळ यांनी तुम्हाला डंपर पकडण्याचा काही एक अधिकार नाही, तुम्ही डंपर का पकडले असे बोलून माझ्याशी हज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला व माझ्या छातीवर जोरात बुक्का मारून व गाडीवर ढकलून दिले. त्यानंतर हा वाद गावातील भूषण नंदन पाटील, सचिन रामकृष्ण नायदे, जहांगीर तुराब तडवी, लुकमान कलंदर तडवी व सोबतचे स्टॉपने सोडवला. त्यानंतर टाटा कारने आलेले ईसम तेथून निघून गेले. त्यानंतर डंपरचा पंचनामा करून डंपर पुढील कारवाईसाठी यावल पोलिस स्टेशनला आणत असताना साकळी गावाजवळील भोनक नदीच्या दिशेने डंपर चालक गणेश कोळी याने डंपर पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही याबाबत तहसीलदारांना डंपर चालक डंपर पळवून नेत असल्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यासह समीर निजाम तडवी, ईश्‍वरलाल रमेश कोळी, शरद विठ्ठल सूर्यवंशी व हिरामण साळवे आदी शासकीय वाहनाने तेथे आले व त्यांच्या मदतीने आम्ही डंपर पुन्हा अडविला. त्यावेळी तेथे पुन्हा चारचाकी (एम.एच.19 एपी 4128) आली व कारमधील चालक गोपाळ प्रल्हाद सोळुंखे यांनी नीपात्रात कार्यवाही सुरू असताना वाहन माझ्या अंगावर घालून माझ्यासह स्टॉपला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मी तात्काळ बाजूला झाल्याने तेथून व��चलो व त्यानंतर कार तेथे थांबली व त्या कारमधील संदीप आधार सोळुंके (रा.कोळन्हावी,) जगन कोळी (रा.डांभुर्णी) आदी सर्वांनी आम्हाला शिवीगाळ केली तोपर्यंत तेथे बराच स्टॉप जमल्याचे व पोलिस येत असल्याचे समजल्याने त्या सर्वांनी सदर डंपर व कार तेथेच सोडून पळ काढला. त्यानंतर मी व स्टॉप कर्मचार्‍यांनी डंपर व कार पोलिसांच्या मदतीने यावल पोलीस स्टेशनला आणून जमा केली.\nपाच संशयीतांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा\nयावल पोलीस स्टेशनला गणेश संजय कोळी, गोपाल प्रल्हाद सोळुंखे, संदीप आधार सोळुंखे, विशाल कोळी, छगन कोळी या पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महसूल व पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.\nअश्लिल चित्रफित प्रकरणी तत्कालीन पोलिस उपअधीक्षकांची साक्ष\nकुलगुरूंच्या राजीनाम्यावर फडणवीसांचे विधिमंडळात भाष्य; म्हणाले…\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/07/itkyala-vikle-ambe.html", "date_download": "2021-07-26T19:33:12Z", "digest": "sha1:CF3RZP4YAVZSHQS3TO3DANYHVVF64ZTY", "length": 9659, "nlines": 60, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "चक्क इतक्या किंमतीला विकले १२ आंबे, मुलीचे बदलले नशीब, जाणून घ्या कोणी केली मदत !", "raw_content": "\nचक्क इतक्या किंमतीला विकले १२ आंबे, मुलीचे बदलले नशीब, जाणून घ्या कोणी केली मदत \nYesMarathi जुलै २२, २०२१ 0 टिप्पण्या\nजमशेदपुरमध्ये रस्त्याच्या कडेला आंबे विकत असलेल्या एका मुलीचे नशीबच पालटले, जेव्हा तिच्याकडून १२ आंबे चक्क १ लाख २० हजार रुपेयांमध्ये खरेदी केले गेले. लॉकडाऊनमुळे या ११ वर्षाची तुलसीला आंबे विकावे लागले होते, ऑनलाइन क्लाससाठी तिच्याकडे फोन नसल्यामुळे तिला असे करावे लागले.\nपाचवीमध्ये शिकत असलेली तुलसी गेल्या काही दिवसांपासून कीनन स्टेडियमजवळ आंबे विकत होती, पण नंतर असे काही झाले कि तिची स्वप्ने काही क्षणांमध्येच पूर्ण झाली. तिचे संपूर्ण नशीबच पालटून गेले.\nसव्वा लाखामध्ये विकले गेले आंबे: तुलसीचा आंबे विकतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. ती व्हिडीओमध्ये आंबे विकताना पाहायला मिळत होती. व्हायरल होत होत हा व्हिडीओ एका मदत करणाऱ्यापर्यंत पोहोचला.\nज्यामुळे तुलसीला मदत मिळण्यास जास्त वेळ लागला नाही. मुंबईची एक कंपनी व्हॅल्यूएबल एड्युटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तुलसीला एक डझन आंब्यासाठी चक्क सव्वा लाख रुपये देऊ केले, ज्यामुळे तिचे नशीबच पालटून गेले.\nकोण आहे मदत करणारा: मुंबई स्थित व्हॅल्यूएबल एड्युटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमेया हेटे यांनी तुलसीला मदत केली आहे. त्यांना सोशल मिडियाद्वारे याबद्दल सर्व माहिती मिळाली आणि त्यांनी १०००० रुपये प्रती आंबा देऊ करून १२ आंबे सव्वा लाखाला खरेदी केले. आंबे खरेदी केल्यानंतर संपूर्ण पैसे तुलसीच्या वडिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रांसफर देखील केले.\nतुलसीला लिहिले पत्र: अमेया हेटेने तुलसीला एक पत्र देखील लिहिले कि, तुझी चिकाटी आणि संघर्ष सोशल मिडियाद्वारे समोर आली आणि वर्षा जहांगीरदारद्वारे मला त्याची माहिती मिळाली. तुझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत जे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत.\nमी वास्तवामध्ये यामुळे खूप प्रभावित झालो कि तू हार मानली नाहीस आणि त्यास सामोरे जाऊन संघर्ष केलास. तू सिद्ध केलेस कि जिथे इच्छा असते तिथे मार्ग निघतोच. तू इच्छा दाखवली आहेस आणि आम्ही मार्ग शोधण्यास तुझी मदत करत आहोत.\nखूपच खुश आहे तुलसी: आंबे विकून मिळालेल्या पैशांमुळे खूपच खुश आहे तुलसी. तिने सांगितले कि ती फोन खरेदी करण्यासाठी पैसे जमवत होती. तिला आपले ऑनलाइन शिक्षण चालू ठेवण्याची इच्छा होती. या पैशांमधून तिने एक फोन खरेदी केला आहे आणि उर्वरित पैसे तिने पुढील अभ्यासासाठी ठेवले आहेत.\nतुलसीने सांगितले कि लॉकडाउनमुळे तिच्या वडिलांची नोकरी गेली आता ती स्वतःच तर शिकणा��� आहेच त्याचबरोबर ती आपल्या दोन बहिणी रोशनी आणि दीपिकाला देखील शिकवणार आहे. तिला मोठे होऊन शिक्षिका व्हायचे आहे. जेणेकरून ती सर्वांना शिकवू शकेल.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2012/01/blog-post_07.html", "date_download": "2021-07-26T21:10:28Z", "digest": "sha1:JKUWSZQD3BQPBJRTVDZDH6SMCELPUWDV", "length": 13268, "nlines": 278, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: सोनेरी (पिकली) पाने - २ (संयुक्त यादी)", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nसोनेरी (पिकली) पाने - २ (संयुक्त यादी)\nगेल्या वर्षाच्या अखेरीस सोनेरी (पिकली) पाने हा लेख लिहितांनी आठवणींच्या आधाराने एक यादी तयार केली होती. त्यात समाविष्ट नसलेल्या आणखी काही नावांची पुस्ती त्याला जोडली होती. तरीसुध्दा आणखी काही नावे राहून गेली होती.\nगीतकार जगदीश खेबूडकर हे त्यातले सर्वात ठळक नाव. ग दि माडगूळकरांच्या काळात खेबूडकरांनी गीतरचनेला युरुवात केली होती आणि त्यांच्या पश्चात ते मराठी चित्रपटांचे प्रमुख गीतकार झाले होते. वि.आ.बुवांच्या नर्मविनोदी लेखकाने अनेक वर्षे मराठी वाचकांना खूप हसवले होते. बाबा आमटे या���च्या समाजकार्यात साधनाताईंनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. नवीन निश्चल यांचे अनेक चित्रपट गाजले होते. तसेच काळूबाळूंच्या तमाशाने लोककलेच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते. नाट्यदिग्दर्शक बादल सरकार आणि नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार या दोन सरकारांनी कलाक्षेत्रावर राज्य केले होते. हरिश्चंद्र बिराजदारांनी हिंदकेसरी हा सन्मान मिळवला होता. पी.सी.अलेक्झँडर हे ज्येष्ठ प्रशासक होते आणि राज्यपाल म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. महेंद्रसिंग टिकैट हा उत्तर भारतामधील शेतक-यांचे तर वसंत साठे विदर्भातीस जनतेचे पुढारी होते. पहिल्या भागातील आणि वरील सर्वांच्या नावांची एक संयुक्त यादी खाली दिली आहे.\nगौतम राजाध्यक्ष - छायाचित्रकार १६-९-१९५० -- १३-९-२०११\nसुलतानखान - सारंगी वादक, -- २७-११-२०११\nजगजीतसिंग - गजल गायक - ८-२-१९४१ --१०-१०-२०११\nश्रीनिवास खळे - संगीत दिग्दर्शक - ३०-४-१९२६ -- २-९-२०११\nभूपेन हजारिका - संगीत दिग्दर्शक --- ५-११-२०११\nअशोक रानडे - संगीतज्ञ --- ३०-७-२०११\nइंदिरा गोस्वामी - साहित्यिक --- २९-११-२०११\nमाधव गुडी - गायक --- २२-४-२०११\nभारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी - महान गायक --- २४ जानेवारी -२०११\nश्रीकांत देशपांडे - गायक --- ३०-१-२०११\nवंदना विटणकर - कवयित्री --- ३०-१२-२०११\nप्रभाकर पणशीकर - नटश्रेष्ठ, निर्माते --- १३-१-२०११\nशम्मीकपूर - अभिनेता --- १४-८-२०११\nदेवआनंद - सदाबहार नट --- ४-१२-२०११\nसत्यदेव दुबे - नटश्रेष्ठ, निर्माते --- २५-१२-२०११\nकरुणा देव - आकाशवाणी कलाकार --- ५-६--२०११\nपी.के.आयंगार - अणूशास्त्रज्ञ --- २९-६-१९३१ -- २१-१२-२०११\nहरगोबिंद खुराणा - शास्त्रज्ञ - नोबेल विजेते -- ९-१-१९२२ --- ९-११-२०११\nमणी कौल - चित्रपट निर्माते - २५-१२-१९४४ -- ६-७-२०११\nपतौडीचे नवाब (टायगर) - क्रिकेटपटू --- २१-९-२०११\nजहांगीर सबावाला - चित्रकार -- २३-८-१०२२ -- २-९-२०११\nमारिओ मिरांडा - व्यंगचित्रकार -- २-५-१९२६ -- ११-१२-२०११\nएम.एफ. हुसेन - चित्रकार - १७-९-१९१५ -- ९-६-२०११\nसत्यसाईबाबा - धर्मगुरू --- २४-४-२०११\nनवीन निश्चल - अभिनेता --- १९-३-२०११\nवि.आ.बुवा - विनोदी लेखक --- १७-४-२०११\nजगदीश खेबुडकर - गीतकार --- ३-५-२०११\nबादल सरकार - नाट्यदिग्दर्शक --- १४-५-२०११\nमहेंद्रसिंह टिकैत - शेतकरी नेते --- १५-५-२०११\nलहू खाडे (काळू) - तमाशा कलावंत --- ७-७-२०११\nसाधनाताई आमटे - समाजसेविका - ५-५-१९२७ - ९-७-२०११\nपी.सी.अलेक्झँडर - ज्येष्ठ प्रशासक --- ��०--२०११\nअजीजुद्दीन खान (बाबा) - संगीतज्ञ --- २३-८-२०११\nहरिश्चंद्र बिराजदार - कुस्तीगीर --- १२-९-२०११\nवसंत साठे - राजकीय नेते --- २३-९-२०११\nसुबल सरकार - नृत्यदिग्दर्शक --- १२-११-२०११\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nसोनेरी (पिकली) पाने - २ (संयुक्त यादी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/04/atomberg-fan-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%B0.html", "date_download": "2021-07-26T21:02:10Z", "digest": "sha1:RUSGAGDHG6PZHLGDCGI4HDGXXIXSCGX2", "length": 9551, "nlines": 106, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Atomberg Fan : रिमोट ,अँप आणि व्हॉइस वर चालणारा Atomberg Smart fan ,जाणून घ्या किमती आणि फिचर्स -", "raw_content": "\nAtomberg Fan : रिमोट ,अँप आणि व्हॉइस वर चालणारा Atomberg Smart fan ,जाणून घ्या किमती आणि फिचर्स\nAtomberg Fan : रिमोट ,अँप आणि व्हॉइस वर चालणारा Atomberg Smart fan ,जाणून घ्या किमती आणि फिचर्स\nitech मराठी या आपल्या मराठी ब्लॉग वर आपण नेहमी वेगवेगळी माहिती हि पाहत असतो आज आपण रिमोट ,अँप आणि व्हॉइस वर चालणारा Atomberg Smart fan बद्दल माहिती पाहणार आहोत .\nहि कंपनी भारताच्या घरगुती उपकरणांमध्ये क्रांती घडवण्याचा व्यवसाय करीत आहे. गुप्त शस्त्र योग्य प्रश्न विचारत आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांचे दैनंदिन जीवन कसे सुलभ करू शकतो याविषयी प्रश्न विचारला. ज्या प्रश्नांसाठी दाणेदार उत्तरे आणि विचारशील उत्पादन डिझाइन आवश्यक आहे. आम्ही तयार करतो प्रत्येक घरगुती उपकरणे माइंडफाइल्ड डिझाइन, उर्जा-कार्यक्षमता आणि पुढील-जनरेट स्मार्ट टेक यांचे मिश्रण करतात. आम्ही अथक शोधक आहोत. आम्ही स्टार्टअप एनर्जी मोठ्या स्वप्नांनी एकत्रित आहोत. आम्ही विचार करतो, स्वप्न पाहतो आणि ग्राहकांच्या अनुभवाविषयी वेडापिसा होतो. आम्ही अ‍ॅटमबर्ग आहोत.\nअ‍ॅटमबर्ग स्मार्ट फॅन घेऊन आली आहे ,जे अँप च्या आणि रिमोट च्या मदतीने चालते ते वापरण्यासाठी देखील सोपे आहे .\nइथे आपण काही फॅन्स बद्दल आणि त्यांच्या किमतींबद्दल माहिती पाहू अधिक माहितीसाठी क्लीक करू शकता .\n हनुमान जयंती शुभेच्छा बॅनर\nETV Bal Bharat Marathi नवीन मराठी टीव्ही चॅनल\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nदहावीचा निकाल कसा बघायचा \nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/06/08-571-13-625-_QTnh1.html", "date_download": "2021-07-26T20:02:44Z", "digest": "sha1:7LQDJEVHTCPC7WQ2ORMXNGBQHZRLFFJU", "length": 8027, "nlines": 38, "source_domain": "www.punepravah.page", "title": "पुणे विभागातील 08 हजार 571 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 13 हजार 625रुग्ण..... विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपुणे विभागातील 08 हजार 571 कोरोना बाधित रुग्ण बरे हो��न घरी विभागात कोरोना बाधित 13 हजार 625रुग्ण..... विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे दि. 11 :- पुणे विभागातील 08 हजार 571 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 हजार 625 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 04 हजार 431 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.91 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.\nयापैकी पुणे जिल्हयातील 10 हजार 643 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 06 हजार 682 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 03 हजार 509 आहे. कोरोनाबाधित एकूण 452 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 244 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.78 टक्के आहे.\nकालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 597 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 562, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 02, सांगली जिल्ह्यात 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 03 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.\nसातारा जिल्हयातील 689 कोरोना बाधीत रुग्ण असून 419 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 241 आहे. कोरोनाबाधित एकूण 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसोलापूर जिल्हयातील 1412 कोरोना बाधीत रुग्ण असून 798 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 486 आहे. कोरोना बाधित एकूण 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसांगली जिल्हयातील 186 कोरोना बाधीत रुग्ण असून 101 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 79 आहे. कोरोना बाधित एकूण 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nकोल्हापूर जिल्हयातील 695 कोरोना बाधीत रुग्ण असून 571 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 116 आहे. कोरोना बाधित एकूण 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nआजपर्यत विभागामध्ये एकुण 01 लाख 07 हजार 803 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 01 लाख 04 हजार 280 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 03 हजार 503 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 90 हजार 428 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 13 हजार 625 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आह���.\n( टिप :- दि. 11 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/P97p7Y.html", "date_download": "2021-07-26T20:47:00Z", "digest": "sha1:KL4OWRVUEQAM5YZLGGZNU4SW5TILRECF", "length": 5382, "nlines": 29, "source_domain": "www.punepravah.page", "title": "प्रादेशिक ( आर.टी.ओ.) कार्यालय सकाळी साडे सात वाजता उघडले...", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nप्रादेशिक ( आर.टी.ओ.) कार्यालय सकाळी साडे सात वाजता उघडले...\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसारच कर्मचारी व नागरिकांना बोलविले जात आहे. त्याचा दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे. पण दुसरीकडे पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी चक्क सकाळी ७.३० वाजताच कार्यालय उघडून शिकाऊ परवान्यांसाठी चाचणी घेण्यास सुरूवात केली आहे. सकाळी ७.३० वाजता शिकाऊ चाचणीला सुरूवात होणे, असे राज्यात पहिल्यांदाच घडले आहे.राज्यातील परिवहन कार्यालयांमध्ये शिकाऊ पक्का परवान्याच्या चाचणीसाठीचा कोटा वाढविण्याच्या सुचना परिवहन आयुक्तांनी दिल्या होत्या. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर कोटा वाढविल्यास संसर्गाचा धोका अधिक होता. त्यातच पुण्यामध्ये बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे आर.टी.ओ. अजित शिंदे यांनी चाचणीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी सकाळी १०.३० वाजल्यापासून कार्यालयामध्ये शिकाऊ चाचणीला सुरूवात होत होती. पण ही वेळ सोमवारपासून सकाळी ७.३० करण्यात आली आहे. दिवसभरात प्रत्येक तासाला १०० याप्रमाणे ७०० जणांची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे चाचणीसाठीचे वेटिंग १ ते २ दिवसांवर आले आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/recovery-rs-25-crore-arrears-within-month-another-15-days-extension-possible-66143", "date_download": "2021-07-26T20:05:28Z", "digest": "sha1:4FM2PQTQSDHYHFXGCTPP437E4EWKOS5Q", "length": 18700, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "महिनाभरात थकीत घरपट्टी 25 कोटी वसूल, अजून 15 दिवसांची मुदतवाढ शक्य - Recovery of Rs 25 crore in arrears within a month, another 15 days extension possible | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहिनाभरात थकीत घरपट्टी 25 कोटी वसूल, अजून 15 दिवसांची मुदतवाढ शक्य\nमहिनाभरात थकीत घरपट्टी 25 कोटी वसूल, अजून 15 दिवसांची मुदतवाढ शक्य\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nमहिनाभरात थकीत घरपट्टी 25 कोटी वसूल, अजून 15 दिवसांची मुदतवाढ शक्य\nसोमवार, 30 नोव्हेंबर 2020\nया मागणीवर उद्या (मंगळवारी) निर्णय होणार आहे. संबंधित अधिकाऱी-पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन याबाबत अंतीम निर्णय होणार आहे.\nनगर : महापालिकेच्या घरपट्टीच्या शास्तीमध्ये (दंडाची रक्कम) 75 टक्के सूट दिल्याने तब्बल 25 कोटी रुपयांची थक���त घरपट्टी केवळ एकाच महिन्यात वसूल झाली. ही सूट केवळ नोव्हेंबर महिन्यापुरतीच होती. त्यामुळे अजूनही मुदतवाढ द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत उद्या (मंगळवारी) अंतीम निर्णय होऊन किमान 15 दिवस तरी माफीसाठी मुदतवाढ देण्याबाबत प्रशासनाचा विचार असल्याचे महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.\nशिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी याबाबत महापालिकेकडे मुदतवाढीची मागणी केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी 75 सुट मिळण्यासाठी मुदतवाढ मिळावी, कारण एका महिन्यात अनेकांना भरणे शक्य नव्हते. शिवाय घरपट्टी भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या. कोरोनाच्या काळात अशा रांगेत उभे राहणेही नागरिकांना शक्य नव्हते. म्हणून मुदतवाढ मिळावी, अशी मागणी सातपुते यांनी केली आहे.\nया मागणीवर उद्या (मंगळवारी) निर्णय होणार आहे. संबंधित अधिकाऱी-पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन याबाबत अंतीम निर्णय होणार आहे.\nकोरोनामुळे लॉकडाउन केल्याने महापालिकेचा यंदा केवळ 13 कोटींचा मालमत्ताकर वसूल झाला होता. महापालिकेने 715 कोटी 71 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी शास्तीमाफीची मागणी केली होती. त्यासाठी महापालिकेत आंदोलनही केले. त्यानुसार, नोव्हेंबरमध्ये नगरकरांसाठी 75 टक्‍के शास्तीमाफी देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या वर्षात मालमत्ताकर वसूली 38 कोटींच्या घरात पोचली.\nदोन वर्षांपूर्वी दिली होती अशीच माफी\nमहापालिकेने 2018मध्ये अशीच शास्तीमाफी दोन महिन्यांसाठी दिली होती. त्याच धर्तीवर यंदाही दोन महिन्यांसाठी शास्तीमाफी देण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे. त्यावेळीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मोठ्या प्रमाणात थकीत घरपट्टी वसुल झाली होती. या वेळीही दोन महिन्यांसाठी ही मुदत दिल्यास त्याचा फायदा नागरिकांना व महापालिकेलाही होईल, असे मत व्यक्त होत आहे.\nघरपट्टीबरोबरच अनेक नागरिकांची पाणीपट्टीही थकित आहे. काही इमारतींमधील पाणीपट्टी वादग्रस्त बनली आहे. त्यामुळे त्याची रक्कम मोठी झाली आहे. पाणीपट्टीच्या शास्तीतही माफी मिळावी, अशी नागरिकांची मागणी आहे. उद्या होणाऱ्या निर्णयात पाणीपट्टीचाही समावेश व्हावा, पाणीपट्टीची शास्ती पूर्णपणे माफ व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n`त्यांना` भर चौकात मारू असे म्हणत आमदार काळे आक्रमक का झाले\nकोपरगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावला तरी त्यांना भरचौकात मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांचा दौरा अन्‌ श्रमिकचे कार्यकर्ते स्थानबद्ध; डॉ. भारत पाटणकरांनी दिला हा इशारा\nसातारा : श्रमिक मुक्ती दलाच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात कधीही जाहीर केल्याशिवाय कोणताही कार्यक्रम किंवा आंदोलन, सत्याग्रह केला जात नाही, अशी ख्याती...\nसोमवार, 26 जुलै 2021\nराजकीय गणिताची जुळवाजुळव झाल्यावर होणार विधान परिषद निवडणूक \nनागपूर : ओबीसीचे राजकीय आरक्षण OBC's policical reservation आणि कोरोनाचे कारण पुढे करत सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ६...\nसोमवार, 26 जुलै 2021\nखराब हवामानामुळे सातारा दौरा रद्द; उद्धव ठाकरे ही म्हणाले, मी पुन्हा येईन....\nकऱ्हाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर दौऱ्यावर होते. हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टर परत पुण्याकडे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआता दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे\nमुंबई : राज्याला महापुराचा फटका बसला आहे. अनेकांचे घरे, दुकाने उद्धस्थ झाले आहेत. या पुरस्थितीनं सगळ्यानं हादररुन सोडलं आहे. या परिस्थितीवर शिवसेनेचे...\nसोमवार, 26 जुलै 2021\n‘युवा वॉरियर्स’द्वारे भाजपची तरुणांना साद, उत्तर महाराष्ट्रात दोनशेहून अधिक शाखा\nशिर्डी : जनसंघ, आणीबाणी व श्रीराम मंदिर हे भाजपच्या (BJP) वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे व त्याचे महत्त्व सध्याच्या तरुणाईला फारसे ठाऊक नाही. अशा...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदाराच्या सख्ख्या भावाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक : परमबीरसिंग प्रकरणाची सत्ताधाऱ्यांना धास्ती\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Ex Mumbai CP Parambirsingh) यांच्या खंडणीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल एका...\nरविवार, 25 जुलै 2021\nइम्पेरिकल डाटा कुणाची खाजगी संपत्ती नाही; भुजबळांनी ठणकावले..\nलातूर : ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळाव्यात शनिवारी आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. र��ज्यपातळीवरील...\nरविवार, 25 जुलै 2021\nनाना पटोले नाहीत गाफील, खासदार मेंढेंवर नाराज असलेल्यांना लावले गळाला\nभंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे Suryakant Ilme यांना...\nरविवार, 25 जुलै 2021\nपंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत....\nरविवार, 25 जुलै 2021\nबोदवड पाणीप्रश्‍नाला पालकमंत्र्यांकडून ‘खो’\nबोदवड : येथे मुक्ताई भवनात शिवसंपर्क अभियान व शासकीय कामकाजासंदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. (Shivsampark Drive meeting of Shivsena in city)...\nरविवार, 25 जुलै 2021\nदादा भुसे संतापले; `इफको-टोकियो` विरोधात गुन्हा दाखल करणार\nअमरावती : राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. (Agreeculture minister Dada Bhuse on Amravati tour) परिसरात गेल्या दोन...\nरविवार, 25 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}