diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0446.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0446.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0446.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,659 @@ +{"url": "http://krushival.in/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AB/", "date_download": "2021-06-23T03:00:22Z", "digest": "sha1:S3WAT4NGPG4L2M4OKSP6ODOSPI3YPHLU", "length": 8323, "nlines": 257, "source_domain": "krushival.in", "title": "इंटेरियरच्या बहाण्याने फसवणूक - Krushival", "raw_content": "\nइंटेरियर डिझायझरचे काम करण्याच्या बहाण्याने घर मालकांकडून लाखो रुपये उकळून त्यांचे काम पूर्ण न करता फसवणुक करणार्या एका जोडप्याने खारघर मधील श्रीवास्तव दाम्पत्याची 4 लाख 50 हजाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. भानुप्रताप सिंग आणि अलका सुरी असे या जोडप्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्यांच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, सदर या जोडप्याने अशाच पध्दतीने सानपाडा येथे राहणार्या एका विवाहितेला तसेच इंटेरियर डिझायनर व्यवसायाशी निगडीत असलेल्या दुकानदार, कारागीरांची देखील फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी भानुप्रताप सिंग आणि अलका सुरी या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.\nस्त्यावर कोसळलेल्या दरडीची पाहणी\nरत्नागिरीतील निर्बंध शिथील होण्याचे संकेत\nकोकणचे ‘कोकणपण’ टिकवूनच विकास करा\n…म्हणून चिपळूण शहरविकास आघाडीत बिघाडीची शक्यता\nआशा सेविकांच्या मागण्या मान्य करा : नीलम गोंधळी\nरुग्णाची तपासणी कोव्हिडमुक्त वातावरणात करण्याची मागणी\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AC%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-23T01:38:17Z", "digest": "sha1:4H6GKFGE2OHOKN6V5FTGHZUPUBFFOCY4", "length": 6193, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "बृहत लघु पाठबंधारे प्रकल्प ता.संग्रामपूर जि. बुलढाणा प्रकल्पाच्या बांधकामासाठी मौजे चोंढी ता.संग्रामप���र जि. बुलढाणा शिवारातील जमिनीचा सरळ खरेदीबाबत | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nबृहत लघु पाठबंधारे प्रकल्प ता.संग्रामपूर जि. बुलढाणा प्रकल्पाच्या बांधकामासाठी मौजे चोंढी ता.संग्रामपूर जि. बुलढाणा शिवारातील जमिनीचा सरळ खरेदीबाबत\nबृहत लघु पाठबंधारे प्रकल्प ता.संग्रामपूर जि. बुलढाणा प्रकल्पाच्या बांधकामासाठी मौजे चोंढी ता.संग्रामपूर जि. बुलढाणा शिवारातील जमिनीचा सरळ खरेदीबाबत\nबृहत लघु पाठबंधारे प्रकल्प ता.संग्रामपूर जि. बुलढाणा प्रकल्पाच्या बांधकामासाठी मौजे चोंढी ता.संग्रामपूर जि. बुलढाणा शिवारातील जमिनीचा सरळ खरेदीबाबत\nबृहत लघु पाठबंधारे प्रकल्प ता.संग्रामपूर जि. बुलढाणा प्रकल्पाच्या बांधकामासाठी मौजे चोंढी ता.संग्रामपूर जि. बुलढाणा शिवारातील जमिनीचा सरळ खरेदीबाबत\nबृहत लघु पाठबंधारे प्रकल्प ता.संग्रामपूर जि. बुलढाणा प्रकल्पाच्या बांधकामासाठी मौजे चोंढी ता.संग्रामपूर जि. बुलढाणा शिवारातील जमिनीचा सरळ खरेदीबाबत\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 01, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-e-nam-platform-is-moving-towards-one-nation-one-market/", "date_download": "2021-06-23T02:41:10Z", "digest": "sha1:IRMFJERLOTUCLJMKE2W4LK3T6KGMTS3A", "length": 16553, "nlines": 92, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "एक देश एक बाजारपेठच्या दिशेने ई-नाम ची वाटचाल", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nएक देश एक बाजारपेठच्या दिशेने ई-नाम ची वाटचाल\nनवी दिल्ली: कृषी उत्पादनांच्या विपणनासाठी मे 2020 पर्यंत साधारणपणे एक हजार मंडई ई-नाम व्यासपीठात सहभागी होतील, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले. कृषी भवन येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते, ज्याठिकाणी सात राज्यातील 200 मंडई ई-नाम मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कुरनूल आणि हुबळी येथील मंडईमधील शेंगदाणा आणि मका यामधील सुरू असलेला व्यापारही मंत्र्यांनी व्हिडिओ ���ॉन्फरन्सद्वारे पाहिला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची पंतप्रधानांची कल्पना लवकरच प्रत्यक्षात येईल.\nई-नाम बरोबर आज जोडल्या गेलेल्या 200 बाजारपेठा पुढीलप्रमाणे आहेत:\nआंध्रप्रदेश (11 मंडई), गुजरात (25 मंडई), ओडिशा (16 मंडई), राजस्थान (94 मंडई), तामिळनाडू (27 मंडई), उत्तर प्रदेश (25 मंडई) आणि कर्नाटक (02 मंडई). यामुळे देशातील एकूण ई-नाम मंडईंची संख्या 785 होईल. देशभरातील 415 नवीन बाजारपेठा एकत्र करण्याच्या दृष्टीने हा पहिला मैलाचा दगड ठरणार आहे. ई-नाम व्यासपीठात सहभागी असलेल्या राज्यांच्या यादीमध्ये यावेळी प्रथमच कर्नाटक राज्याचा देखील समावेश झाला आहे.\nदेशातील अगदी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांच्या शेती उत्पादनांची विक्री करण्याच्या मार्गाचे रूपांतर करण्याच्या उद्देशाने ई-नाम ने या नवीन मंडईमधील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत आणि व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचून आपल्या उद्देशाला आणखी बळकटी मिळविली आहे. आगोदरच 16 राज्यातील 585 मंडई आणि केंद्रशासित प्रदेशातील 02 समाविष्ट केल्या गेल्या आहेत आणि त्या कार्यरत आहेत.\nई-नाम आजपासून कर्नाटकच्या राष्ट्रीय ई-मार्केट सेवेच्या (आरईएमएस) युनिफाइड मार्केट प्लॅटफॉर्म-यूएमपी जोडले गेले आहे, जे कर्नाटक राज्य कृषी पणन मंडळाने प्रोत्साहन दिलेला ई-ट्रेडिंग व्यासपीठ आहे. याद्वारे सिंगल साइन ऑन फ्रेमवर्कचा वापर करून दोन्ही व्यासपीठांमध्ये अखंड व्यापार करण्यास दोन्ही व्यासपीठांवरील व्यापाऱ्यांना हे सुलभ होणार आहे.\nकृषी उत्पादनांसाठी ई-ट्रेडिंगचे दोन भिन्न व्यासपीठांनी परस्पर व्यवहार करण्यासाठी एकत्र येणे हे भारतात प्रथमच घडले आहे. ई-एनएएम बरोबर मोठ्या संख्येने नोंदणीकृत व्यापाऱ्यांना आपले उत्पादन विक्री करण्यासाठी कर्नाटकमधील शेतकऱ्यांना मदत होणार आहे आणि तसेच अन्य राज्यातील ई-नाम मंडईतील शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादनांची विक्री कर्नाटकमधील आरईएमएस बरोबर नोंदणीकृत असलेल्या व्यापाऱ्यांना करणे शक्य होणार आहे. यामुळे ई-नामच्या व्यासपीठावर असलेली राज्य आणि कर्नाटक यामध्ये असलेल्या आंतरराज्यीय व्यापारास देखील प्रोत्साहन मिळेल.\nई-नामने 1.66 कोटी शेतकरी आणि 1.28 लाख व्यापारी यांची ई-नाम व्यासपीठावर नोंदणी करून मोठा पल्ला गाठला आहे. 30 एप्रिल 2020 पर्यंत ��कूण व्यापार खंड 3.41 कोटी मेट्रिक टन आणि 37 लाख नग (बांबू आणि नारळ) एकत्रितपणे अंदाजित रक्कम रुपये 1.0 लाख कोटींची उलाढाल ई-नाम व्यासपीठावर नोंदविली गेली आहे. कृषी क्षेत्रातील एक विक्रमी आणि क्रांतिकारक संकल्पना ई-नाम ऑनलाइन व्यासपीठ ही भारतातील कृषी बाजारपेठेतील सुधारणांमध्ये एक मोठी झेप असल्याचे सिद्ध झाले आहे.\nई-नाम हे मंडई/राज्यांच्या सीमांपलिकडे जाऊन व्यापाराच्या सुविधा देते. 12 राज्यांमधील 233 मंडई आंतर-मंडई व्यापारात सहभागी झाल्या आहेत, तर 13 राज्य/केंद्रशासित प्रदेश हे आंतरराज्य व्यापारात ई-नामच्या व्यासपीठावरून लांब अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत सहभागी नोंदविला. सध्याच्या घडीला 1,000 पेक्षा अधिक एफपीओ ई-नामच्या व्यासपीठावर नोंदविले गेले आहेत.\nया व्यतिरिक्त, कोविड-19 च्या सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन प्रत्यक्ष बाजारपेठेत न आणता विकण्याची संधी देण्यासाठी मंत्रालयाने दोन मुख्य विभाग सुरू केले आहेत. हे विभाग म्हणजे एफपीओ विभाग एफपीओच्या सदस्यांच्या त्यांच्या संकलन केंद्रातून व्यापार करण्यास मदत करतो आणि दुसरा इतर गोदाम विभाग आहे, ज्यायोगे शेतकरी त्यांची साठवलेली त्पादने डब्ल्यूडीआरएच्या नोंदणीकृत गोदामांमध्ये विकू शकतात, ज्यास राज्य सरकारने डीम्ड मंडी म्हणून घोषित केले आहे. या शिवाय मंत्रालयाने अलिकडेच किसान रथ मोबाईल एप्लिकेशन सुरू केले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन जवळच्या मंडई आणि गोदांमध्ये नेण्यासाठी त्यांच्या सोयीची दळणवळण वाहतूक ट्रॅक्टर/ट्रक यांची माहिती मिळू शकते.\nकृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री. पुरषोत्तम रुपाला आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव कैलाश चौधरी, संजय अगरवाल, आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी व्हिसीच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्य���साठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%A7", "date_download": "2021-06-23T01:59:11Z", "digest": "sha1:5KSKVEZ577GJYTCZPWYZQ7W4J4L3KUBW", "length": 6783, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१ - विकिपीडिया", "raw_content": "\nरेग्युलेटिंग अ‍ॅक्टमधील त्रुटी दूर करण्यासाठी ५ जुलै १७८१ मध्ये हा कायदा करण्यात आला. \"गव्हर्नर जनरल, समिती सदस्य तसेच कंपनीचे अधिकारी आणि न्यायालयीन अधिकारी यांनी कामाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल न्यायालयीन कारवाई करता येणार नाही.\" असा नियम करण्यात आला. या कायद्यामुळे कलकत्यातील सर्व नागरिक सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीखाली आले. न्यायालयीन अधिसूचना जारी करताना जनतेच्या सामाजिक, धार्मिक रीतिरिवाज आणि रूढींकडे लक्ष द्यावे असा नियम करण्यात आला. न्यायालयातील निर्णयाविरुद्ध केलेल्या अपिलाची सुनावणी सुप्रीम कोर्���ापुढे न होता ती गव्हर्नर जनरलपुढे व्हावी, तसेच न्यायालये आणि कौन्सिलसाठीचे नियम व कायदेकानून बनवण्याचे अधिकार गव्हर्नर जनरलकडेच असावेत अशी सुधारणा या कायद्यात करण्यात आली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nब्रिटिश भारताचा घटनात्मक इतिहास\nरेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ · अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१ · पिट्स इंडिया अ‍ॅक्ट १७८४ · चार्टर अ‍ॅक्ट १७९३ · चार्टर अ‍ॅक्ट १८१३ · चार्टर अ‍ॅक्ट १८३३ · चार्टर अ‍ॅक्ट १८५३ · गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ · इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१ · इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८९२ · मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९ · मॉंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९ · गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९३५ · इंडियन इंडिपेंडन्स अ‍ॅक्ट १९४७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०१६ रोजी ०२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-06-23T03:32:15Z", "digest": "sha1:LTPEO233GNJJQP5WSJI5ANATAMJIVIMO", "length": 7967, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेंटिनेली - विकिपीडिया", "raw_content": "\nसेंटिनेली, सेंटिनेलीज किंवा उत्तर सेंटिनेल आयलंडर्स हे भारतातील बंगालच्या उपसागरातील उत्तर सेंटीनेल बेटावर राहणारे लोक आहेत. उत्तर सेंटीनेल बेटे अंदमान बेटांचे भाग असल्याने सेंटिनेलीज अंदमान लोकांची जमात मानली जाते. त्यांना अनुसूचित जमाती म्हणून घोषित केले गेले आहे. सेंटिनेलीज लोक हजारो वर्षांपासून बाहेरील जगापासून अलिप्त राहिले आहेत. त्यांची लोकसंख्या अजून निश्चित करण्यात आलेली नाही. ती 50 ते 200 व्यक्ती इतकी असल्याचा अंदाज नोंदविला गेला आहे.[१]\nसेंटिनेलीज लोकांनी बाहेरील जगाशी स���वाद साधण्यास सतत नकार दिला आहे असे दिसते. त्यामुळे कोणी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष उद्भवतो. त्यांच्या बेटावर जाणाऱ्या लोकांना त्यांनी ठार केले आहे. हजारो वर्ष अलिप्त राहिल्याने त्यांच्यामध्ये इन्फ्लूएंझा आणि गोवरसारख्या सामान्य विषाणूंविरुद्ध प्रतिकारशक्ती कमी असण्याची शक्यता आहे. रहिवाशांच्या संरक्षणासाठी आणि बाहेरील लोकांच्या सुरक्षिततेसाठी या बेटाच्या ३ मैल (४.८ किमी) किंवा कमी अंतरावरून प्रवास करणे भारतीय कायद्याच्या विरुद्ध आहे.[२]\n१७ नोव्हेंबर २०१८ मध्ये अमेरिकन मिशनरी जॉन ॲलेन चाऊ बेकायदेशीररीत्या सेंटिनेलीज बेटावर गेला आणि सेंटिनेलीज लोकांनी त्याला ठार मारले.[३]\n^ \"प्रवाह : आदिवासींच्या भूमीत\". लोकसत्ता. १ सप्टेंबर २०१६. १ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.\n^ \"अंदमान : प्रतिबंधित बेटावर गेलेल्या अमेरिकन नागरिकाची 'बाण मारून' हत्या\". बीबीसी मराठी. २२ नोव्हेंबर २०१८. १ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०२१ रोजी १७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/progress-of-the-country-is-due-to-rajivjis-vision/", "date_download": "2021-06-23T02:53:11Z", "digest": "sha1:SVBQPR37PV6CEJCRL6BSX54WYBZFNRGP", "length": 10988, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "'देशाची प्रगती राजीवजींच्या दूरदृष्टीमुळेच' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/महाराष्ट्र/‘देशाची प्रगती राजीवजींच्या दूरदृष्टीमुळेच’\n‘देशाची प्रगती राजीवजींच्या दूरदृष्टीमुळेच’\nमुंबई (अभयकुमार देशमुख) :\nमाजी पंतप्रधान ​​दिवंगत ​राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी देशात संगणक, डिजिटल क्रांतीचा पाया रचला. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही राजीवजींच्या नेतृत्व व दूरदृष्टीमुळे शक्य झाली आहे. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय राजीवजींना आहे, अशा शब्दात ​महाराष्ट्राचे​ ​उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान ​​दिवंगत ​राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली.\n​​दिवंगत ​राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी देशातील युवकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन त्यांच्या विकासाचे धोरण राबवले. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. कोरोना संकटात आज अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संपर्क, संवाद साधत आहेत. ज्या डिजिटल क्रांतीमुळे हे शक्य झाले ती डिजीटल क्रांती राजीवजींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ राजीव गांधींनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित रहावी, सर्वधर्मसमभाव कायम रहावा यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. राजीवजींचा स्मृतीदिन ‘दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस’ म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\n'अक्षय पात्र'ने दिली १२ कोटी लोकांना अन्नथाळी\nतरुण तेजपालची निर्दोष मुक्तता\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n‘भाजपशी जुळवून घ्या, तेच फायद्याचे आहे’\n‘मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/the-third-match-between-ind-vs-eng-will-be-played-on-february-24-at-the-motera-stadium-in-ahmedabad-405284.html", "date_download": "2021-06-23T02:34:37Z", "digest": "sha1:W55WJC3NIP4BUZMNZA25MHMK6ZEY4ZUG", "length": 14327, "nlines": 238, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nInd vs Eng : चेतेश्वर पुजाराचे द्विशतक तर विराट कोहलीचे खराब प्रदर्शन, मोटेरा स्टेडियममध्ये अशी आहे टीम इंडियाची कामगिरी\nअहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये 24 फेब्रुवारी रोजी होणार भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना, डे-नाईट असेल हा सामना (The third match between Ind Vs Eng will be played on February 24 at the Motera Stadium in Ahmedabad)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (india vs england 3rd test) अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये (Motera Stadium) 24 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे.\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अहमदाबादमधील मोटे��ा स्टेडियममध्ये एक समाना खेळला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध कोहली हा सामना खेळला होता. या सामन्यात कोहलीने एकूण 33 धावा केल्या होत्या. कोहलीने पहिल्या डावात 19 आणि दुसऱ्या डावात नाबाद 14 धावा केल्या होत्या.\nसंघाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज चेतेश्वर पुजारानेही अहमदाबादमध्ये आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. तथापि, हा सामना त्याच्यासाठी खूप विस्मरणीय होता. सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडविरुद्ध त्याने नाबाद 206 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावातही त्याने नाबाद 41 धावा केल्या होत्या.\nमोटेरा स्टेडियमवर 2012 मध्ये पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनही उतरला होता. या सामन्यात त्याने तीन बळी घेतले होते. अश्विनने पहिल्या डावात तीन गडी दुसऱ्या डावात फक्त एक गडी बाद केला होता.\nइशांत शर्मा 100 कसोटी सामने खेळणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज असेल.\nया चार खेळाडूंव्यतिरिक्त अद्याप संघातील एकही खेळाडू मोटेरा स्टेडियमवर खेळलेला नाही. या स्टेडियममध्ये संघाचे दिग्गज अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा ते शुभमन गिल मोहम्मद सिराज पहिल्यांदाच खेळतील.\nकोरोनानंतर वास आणि चव घेण्याची क्षमता कमी झालीय मग, ‘या’ रेसिपी नक्की ट्राय कराच\nकोरोना वाढलाय तिथं घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करा: नरेंद्र मोदी\nIndia Tour England 2021 | इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा\nNashik Corona : नाशिक पालिकेचं कोरोनासाठी पोर्टल; बेड , रेमडेसिव्हीर कुठे आणि कसं मिळणार, हेल्पलाईन नंबरही जारी\nNagpur Corona : पालिकेचे हेल्पलाईन नंबर बंद, नागपूरमध्ये बेड कुठे आणि कसा मिळणार, संपूर्ण माहिती\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे19 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nचंदन पावडर ���णि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे19 mins ago\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A8-240-sc-229-ww-100-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/AGS-CP-334?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-23T03:25:35Z", "digest": "sha1:IB3UPURO6XZIXCV6RTAJYQU3XC2XNGCU", "length": 4737, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "बेयर बेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nबेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली\nरासायनिक रचना: स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w)\nमात्रा: 200 मिली /200 लिटर पाण्यात\nप्रभावव्याप्ती: भेंडी, चहा, सफरचंद, वांगे: लाल कोळी; टोमॅटो, कापूस: पांढरी माशी, माइट; मिरची: पिवळा माइट\nपुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nपिकांना लागू: वांगी, सफरचंद, मिरची, भेंडी, चहा, टोमॅटो, कापूस\nअतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पांढरी माशी आणि कोळी विकासात्मक टप्प्यांवरील (विशेषत: अंडी आणि अप्सरा) विरूद्ध क्रियाशील राहण्यास उत्कृष्ट\nविशेष टिप्पण्या: य��थे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/chief-minister-uddhav-thackeray-tonight-at-8-30-p-m-will-address-the-public-on-social-media/", "date_download": "2021-06-23T02:47:30Z", "digest": "sha1:SRI7GZGCKK4RDYSDARLKZ5HP6BSIE5CD", "length": 10852, "nlines": 122, "source_domain": "bahujannama.com", "title": "मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित करणार - बहुजननामा", "raw_content": "\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित करणार\nin ताज्या बातम्या, मुंबई\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री ठीक साडे आठ वाजता समाजमाध्यमांवरून जनतेला संबोधित करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय तसेच कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील अशी माहिती समोर येत आहेत. आज सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय देत आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८.३० वा. समाजमाध्यमांवरून जनतेला संबोधित करणार. pic.twitter.com/Wd4LtHcrQK\nराज्यावरील कोरोनाचं संकट आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल यासंदर्भात मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील. दरम्यान, आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एक निवेदन देखील जारी केलेलं आहे. आज (बुधवार) रात्री साडे आठ वाजता उध्दव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील.\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल मा. मुख्यमंत्र्यांचे निवेदन pic.twitter.com/xk5C0UP0Yv\nमुख्यमंत्री जनतेला संबोधित करताना आरक्षणाबाबत आणि कोरोना संकटाबाबत काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सद्यस्थितीत आरक्षणाबाबत मोठी घोषणा देखील करू शकतात.\nTags: addressedChief Minister Uddhav Thackerayon social mediapeopletonightआज रात्रीजनतेमुख्यमंत्री उध्दव ठाकरेसंबोधितसमाजमाध्यमां\n‘मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत, पण…’\nदिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवरील कर्मचार्‍यांनी बुकीला दिलं मॅचचं ‘बॉल टू बॉल’ अपडेट, IPL बेटिंगच्या मोठया घबाडाचा पर्दाफाश\nदिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवरील कर्मचार्‍यांनी बुकीला दिलं मॅचचं 'बॉल टू बॉल' अपडेट, IPL बेटिंगच्या मोठया घबाडाचा पर्दाफाश\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित करणार\nPradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा\nDevendra Fadnavis | महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूच्या आकड्यांची लपवाछपवी , देवेंद्र फडणवीस म्हणाले…\nNew Variant ay1 | भारतात सापडला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट AY.1, पुन्हा वाढली चिंता\nPM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास 4,000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या कसे\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nChitale Bandhu Mithaiwale | चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाखाच्या खंडणीची मागणी; नामांकित शाळेतील शिक्षीकेसह चौघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/reliance-jios-great-offer-free-calling-and-recharge-in-corona-epidemic/", "date_download": "2021-06-23T02:34:14Z", "digest": "sha1:FGP67YLN6Q47U6HECVKVOO55IBF7INFZ", "length": 11512, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "Reliance Jio ची जबरदस्त ऑफर ! कोरोना महामारीत मोफत Calling आणि Recharge मिळणार - बहुजननामा", "raw_content": "\nReliance Jio ची जबरदस्त ऑफर कोरोना महामारीत मोफत Calling आणि Recharge मिळणार\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारतातील एक नामवंत आणि प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Reliance आणि Jio आहे. या टेलिकॉम कंपनीने कोरोनाच्या काळामध्ये Jio फोन ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या काळामध्ये जेवढे लोक रिचार्ज करणार तेवढे रिचार्ज त्या महिण्यासाठी मोफत असणार आहे. तर रिचार्ज न करता Jio ग्राहक रोज १० मिनिटे मोफत बोलू शकणार आहेत. तसेच, Jio कडून महिन्याला ३०० रुपयांची मोफत Outgoing सुविधा देखील मिळणार आहे. जिओफोन ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.\nकंपनीने केलेल्या या मोठ्या घोषणेनुसार हि मोफत योजना कोरोनाच्या कालावधीतच सुरु असणार आहे. तर या काळात इनकमिंग कॉल पहिल्या सारखेच मोफत असणार आहे. राहणार आहेत. कंपनीच्या घोषणेनुसार ही ऑफर कोरोना महामारीच्या काळात सुरु राहणार आहे. कोरोनाच्या संकटात अनेक ग्राहकांना रिचार्ज करणे अवघड होत आहे. म्हणून समजा एखाद्या व्यक्तीने रिचार्ज नाही केल्यास तरी त्या ग्राहकाला तरीही कंपनी दैनंदिन १० मिनिटे Outgoing सेवा मोफत देणार आहे. तसेच या ऑफरची घोषणा करतेवेळी कंपनीने म्हटले आहे की, समाजातील मोठा वर्ग मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात रहावा यासाठी ही ऑफर देत आहे.\nreliance फाऊंडेशन लोकांना मोबाईल नेटवर्कसोबत जोडून ठेवण्यासाठी reliance jio सोबत मिळून काम करत आहे. तर जेवढा प्लॅन घ्याल तेवढाच अतिरिक्त प्लॅन त्या मुदतीसाठी वापरता येणार आहे. जेव्हा व्यक्ती jio फोन ग्राहक आहे, आणि तुम्ही ७५ रुपयांचा २८ दिवसांचा प्लॅन Recharge केला तर तुम्हाला ७५ रुपयांचा आणखी एक अतिरिक्त प्लॅन मोफत मिळणार आहे. ग्राहक Recharge केलेला प्लॅन वापरून संपला की दुसरा मोफत प्लॅन मिळणार आहे.\nमोबाईल चार्ज करताना ‘या’ बाबींकडे द्या विशेष लक्ष, बसणार नाही मोठा फटका\nसंपत्तीसाठी पती आणि जावयाकडून होणार्‍या त्रासाला कंटाळुन ज्येष्ठ महिलेची आत्महत्या, अनुपमा लेले यांनी जीवन संपवलं\nसंपत्तीसाठी पती आणि जावयाकडून होणार्‍या त्रासाला कंटाळुन ज्येष्ठ महिलेची आत्महत्या, अनुपमा लेले यांनी जीवन संपवलं\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nReliance Jio ची जबरदस्त ऑफर कोरोना महामारीत मोफत Calling आणि Recharge मिळणार\n प्रवाशांसाठी 50 स्पेशल ट्रेन सुरु होणार, रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\nPM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन\nPune News | ‘कोरोना’चा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घो���णा\nAssembly elections | संजय राऊतांचं आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘शिवसेना अन् राष्ट्रवादी एकत्र लढले तर…’\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक\n जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या शुभेच्छांवरून अण्णा हजारेंनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://megamarathi.com/news/negative-role-of-bharat-jadhav-in-shasan-movie/", "date_download": "2021-06-23T03:43:21Z", "digest": "sha1:54SY35UGSSTT76KLRRRKB2UO3OTHY5T7", "length": 7892, "nlines": 138, "source_domain": "megamarathi.com", "title": "Negative Role Of Bharat Jadhav In Shasan Movie", "raw_content": "\nशासन चित्रपटात भरत नेगेटिव्ह भूमिकेत\nशेखर पाठक प्रस्तुत आणि निर्मित शासन हा सिनेमा राजकारणावर भाष्य करणारा आहे. राजकारण हा एक असा खेळ आहे की यात सगळेजण भाग घेण्यास उत्सुक असतात. आणि या खेळात जिंकण्यासाठी वाटेल ते करायची तयारी या खेळात सहभागी झालेल्या राजकारण्याची असते. व्यासायिक नाट्यरंगभूमीवरून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या भरतने प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर निर्माण केल आहे. आपल्या विविधांगी अभिनयातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा भरत शासन चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळणार आहे. भरत हा अष्टपैलू अभिनेता आहे, त्याने आता पर्यंत आपल्याला अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवलं आहे… मात्र शासन या चित्रपटात त्याने साकारलेली नेगेटिव्ह शेडची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशीचं आहे. सत्तेच्या लोभासाठी वाटेल ते करणारा राजकारणी भरतने रंगवला आहे.\nश्रेया फिल्म्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमात भरत जाधव याच्यासह मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी. मनवा नाईक, अदिती भागवत, वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले, मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ, श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.\nआपल्या विशिष्ट दिग्दर्शकीय शैलीसाठी प्रसिद्ध असणारे गजेंद्र अहिरे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून कथा,पटकथा आणि संवादही लिहिले आहेत. राजकारणामध्ये आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असेलेला युनिअन लीडर अशाच उद्भवलेल्या एका परिस्थितीचा फायदा कसा करून घेतो असं काहीसं कथानक या सिनेमाच आहे. नरेंद्र भिडे यांनी सिनेमाला संगीत दिलं असून जसराज जोशी आणि जयद��प वैद्य यांनी गाणी गायली आहेत. महाराष्ट्रासह गोव्यात हा चित्रपट प्रदर्शित होणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/pandit-jawaharlal-nehru-death-anniversary-and-netizens-toll-to-central-government", "date_download": "2021-06-23T03:04:05Z", "digest": "sha1:JYIIUOXBSKYUVHHZZ7BH4YAW3ZZQAGY7", "length": 17192, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोदी, शहांनी काही तरी शिकावे; जयंत पाटलांच्या व्हिडिओवरुन नेटीझन्सचा सल्ला", "raw_content": "\nमोदी, शहांनी काही तरी शिकावे; जयंत पाटलांच्या व्हिडिओवरुन नेटीझन्सचा सल्ला\nसांगली : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अभिवादन करताना देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. यावेळी नेटीझन्संनी प्रतिक्रीयेत मोदी, शहांनी यातून काहीतरी शिकावे असा सल्ला दिला आहे. (Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video)\nट्वीटमध्य त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या वेळेच्या संसदेतील भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात वाजपेयी म्हणतात, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे या देशाच्या संसदेचे सदस्य होते. “भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे, भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे, असे अटल बिहारी वाजपेयी यांनी एका भाषणात म्हटलं होतं.\nहेही वाचा: 'मराठा समाजाने रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल'\nदरम्यान जयंत पाटील यांनी या भाषणाची आठवण करुन देत भाजपाला चिमटा काढला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंडित नेहरू यांचा उल्लेख 1999 च्या अविश्वास ठरावा वेळीही आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते, असे जयंत पाटील म्हणाले.\nपंडित नेहरु हे व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक म्हणून महान होतेच. शिवाय देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून देश उभारणीत त्यांचा महत्त्वाचा आणि उल्लेखनीय वाटा होता. त्यांनी नेहमीच विरोधी विचारांचा आदर केला आहे. लोकशाहीच्या मूल्यांना अग्रस्थानी ठेवून संसदेला सर्वोच्च मानले आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जयंत पाटील यांनी अभिवादन केले. (Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video)\nहेही वाचा: दिल्लीतही राज्य करतो, देवगडचा राजा; महिलांचा प्रयोग यशस्वी\n'सांगली जिल्ह्यातील रूग्णसंख्या दर कमी करणे आवश्यक'\nसांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दर कमी होत असला तरी तो सरासरी २२ टक्केपर्यंत आहे. तो आणखी कमी होणे आवश्यक आहे. निर्बंधांचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर रुग्णसंख्येत किती फरक पडतो याची मिमांसा करून पुढील निर्णय घेतला जाईल. ग्राम समित्यांनी निर्बंधांची अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्या कमी\nमुलांवर उपचाराची साधनसामग्री सज्ज ठेवा : जयंत पाटील\nसांगली : कोरोनाच्या संभाव्य (covid-19) तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका (fear of third stage for child) असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. लहान बालकांसंबधीची आवश्यक माहिती आतापासूनच तयार करा. उपचारासाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (medical college) आणि रुग्णालयात १० निव्होनेटर व्हेंटिले\nऑनलाइन शाळा सुरु होणार, शिक्षक भरती कधी\nकामेरी : राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित, शाळाची घंटा मंगळवार (ता. १५) पासून ऑनलाइन (online education) वाजणार आहे. मात्र या शाळातील सुमारे ३१ मे अखेर ७ हजार शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. राज्यात जवळजवळ २३००० शिक्षकांची पदे रिक्त असून या शिक्षकांच्या विषयाच\nमुंबईच्या महिला वकिलाची 15 लाखांची फसवणूक; तोतया डॉक्टला अटक\nविटा : ग्रामीण भागातल्या एका सोशल मीडियात ॲक्टिव्ह (social media) असणाऱ्या तरुणाने जर्मनीत डॉक्टर (germany) असल्याचे भासवून एका वकील महिलेला तब्बल १५ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी वैभव सुरेश शिंदे (वय २९, रा. लेंगरे, ता. खानापूर) यास विटा पोलिसांनी अटक केली.\nतेरी मेहरबानियॉं तेरी कदरदानिया हिंगणगावचा 'रॉकी' वेधतोय लक्ष\nसांगली : घराची राखण, इमानदारी, प्रेम, प्रामाणिकपणा ही सारी पाळीव कुत्र्याची गुणवैशिष्ट्ये आहेत. कुत्रा म्हंटल की, पायात लोळण घेणं, धन्याचं ऐकणं, त्याच्या पाठीमागून फिरणं, शेताची (farming work) राखण करणं या साऱ्या गोष्टी आल्याच. जनावरांसोबत राहून त्यांच रक्षण करणं, शेतीची राखणं करत कामात खा\n40 हजाराची लाच घेणारा सरंपच लाचलुचपतच्या जाळ्यात\nसांगली : करगणी येथील रस्ता कॉंक्रीट कामाचे बिल मंजुर करून पैसे जमा करण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच घेताना करगणीचे (ता. आटपडी) सरपंच गणेश खंदारे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. (bribery)\n'वाहन नामा' उलगडणार 'एसटी'चा इतिहास\nनवेखेड : एसटी च्या इतिहासाची माहिती नव्या पिढीला माहिती व्हावी, आत्मीयता वाढावी या उद्देशाने गतकाळातील विविध प्रकारच्या बसची माहिती देणारा 'वाहन नामा' हा उपक्रम एसटीने सुरू केला आहे. याला प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धीही देण्यात आली आहे. विविध टप्प्यावर बदलेला एसटीचा लूक लोकांची उत्कंठा व\nसांगली : पलूसच्या मंडल अधिकाऱ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात\nसांगली : सातबारा उताऱ्यातील नोंदीचा चौकशी अर्ज निकाली काढण्यासाठी पलूस येथील (palis, snagli) मंडल अधिकारीसह दोघांना आठ हजारांची लाच (bribe case arrested) घेताना रंगेहात पकडण्यात आले. मंडल अधिकारी किरण नामदेव भिंगारदेवे (वय ५७, रा.विटा) व खासगी इसम वसंत रामचंद्र गावडे उर्फ बारु (वय ७१) अशी\nअवैधरित्या प्राणी-पक्षी ठेवल्याप्रकरणी कारवाई; वनविभागाचा छापा\nसांगली : मिरजेतील (miraj) एका रेस्क्यू सेंटरवर वन्यप्राणी व पक्षी अवैधरित्या ठेवल्याप्रकरणी वनविभागाने (forest department)छापा टकला. २६ घारी (एक मृतावस्थेत), घुबड, गाय बगळा, कांडे करकोचा दोन, माकड दोन, कासव चार या प्राण्यांचा त्यात समावेश होता. वनविभागाने ते प्राणी ताब्यात घेतले आहेत. आज स\nफेसबुक, ट्विटरच्या बंदीनंतर पुढचा नंबर कुणाचा\nसांगली : फेसबूक आणि ट्विटरवर (facebook, twitter) बंदीबाबत केंद्र शासन निर्णय घेईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याबाबत लोक उघडपणे बोलत आहेत. केंद्र (decision of central government) शासनाच्या विरोधात सोशल माध्यमातून (social media) संताप व्यक्त होताना दिसतोय. याबाबत राष्ट्रवादीचे प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-pre-matric-scholarship-scheme-offline-this-year-maharashatra-state", "date_download": "2021-06-23T02:27:47Z", "digest": "sha1:E53UADKBTZ7ORZKTWVL67UEKAJCDAB3T", "length": 17102, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना आता ऑफलाइन पद्धतीने", "raw_content": "\nमॅट्रिकपूर्व श���ष्यवृत्ती योजना आता ऑफलाइन पद्धतीने\nतळोदा (नंदुरबार) : इतर मागास व बहुजन कल्याण विभागातर्फे आता ‘मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना’ (Pre-Matric Scholarship Scheme) ऑफलाइन पद्धतीने राबविण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश शासनाने नुकताच काढला असून, लॉकडाउनमुळे (coronavirus lockdown) ही योजना अंमलबजावणीसाठी यंत्रणापातळीवर आवश्यक प्रशिक्षण घेण्यात आलेले नसल्याने आणि शासनाच्या महा-डीबीटी संकेतस्थळावर (Maha-DBT website) योजनेसंबंधी आवश्यक डेटाबेस अद्याप समाविष्ट झालेला नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. (nandurbar-Pre-Matric-Scholarship-Scheme-offline-this year-maharashatra-state)\nशासनाचा आदेशात म्हटले आहे, की शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये ज्या ठिकाणी शासनाद्वारे वस्तू स्वरूपात अनुदान देण्यात येत आहे तेथे रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही प्रक्रिया लागू झाल्यापासून शिष्यवृत्ती ही बाब या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे. इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.\nहेही वाचा: जिवलग मित्र..कोठेही असायचे सोबत; मृत्‍यूनेही गाठले सोबतच एकाच ठिकाणी\nयोजना शासनाच्या महा-डीबीटी संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने राबविणे क्रमप्राप्त आहे. मात्र, लॉकडाउनमुळे ही योजना अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण यंत्रणापातळीवर घेण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे शासनाच्या महा-डीबीटी संकेतस्थळावर सदर योजनेसंबंधी आवश्यक डेटाबेस अद्याप समाविष्ट झालेला नाही. त्यामुळे २०२०-२१ या वर्षासाठी ही योजना ऑफलाइन पद्धतीने राबविणे आवश्यक असल्याचे इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने प्रस्तावित केले आहे.\nमुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिवस्तरीय छाननी समितीने केलेली शिफारस व या शिफारशीला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेतून वगळण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याचेही आदेशात म्हटले आहे.\nअनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना\nपुणे : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी.) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेंतर्गत २०२१-२२ शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंत\nशिक्षण पद्धतीचे आता ऑनलाइन-ऑफलाइन सूत्र\nनवी दिल्ली - कोरोनामुळे (Corona) शिक्षणाचे (Education) स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) (UGC) ऑनलाइन (Online) आणि ऑफलाइन (Offline) असे संमिश्र शिक्षण देण्याचे सूतोवाच केले आहे. त्यानुसार ४० टक्के शिक्षण ऑनलाइन आणि उर्वरित शिक्षण वर्गामध्ये (Class) दिला जाणार आ\nग्रा. पं. सदस्य नसतानाही मासिक सभेत हजेरी\nतळोदा (नंदुरबार) : रेवानगर ग्रामपंचायतीचे सदस्य (Gram panchayat member) तेरसिंग पावरा यांना मासिक सभेत अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत सदस्य नसताना देखील मासिक सभेत हजेरी लावण्यावर व त्यांना बोलू देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशा\nअंगणात सरडा फेकल्‍याचा संशय; वहिनीवर कुऱ्हाडीने वार\nतळोदा (नंदुरबार) : मेलेला सरडा घरासमोरील रस्त्यावर टाकल्याच्या राग येत गढावली (ता. तळोदा) येथील सुभाष पवार याने चक्क वहिनी सुपडीबाई पवार हिच्यावर कुऱ्हाडीने (Crime news) वार करत गंभीर जखमी केले. जखमी सुपडीबाई पवार हिच्यावर शहादा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याबाबत तळोदा पोलीस ठा\nलोकार्पण होऊन चार वर्ष; तळोदा संकुलाला खेळाडू पोरके\nतळोदा (नंदुरबार) : लोकार्पणाच्या चार वर्षानंतरही तळोदा क्रीडा संकुलाला (Taloda stadium) खेळाडू पोरके आहेत. क्रीडा संकुलाचा वापर होत नसल्याने ते धूळखात असून दिवसेंदिवस त्याची दुरवस्था होत आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने क्रीडा संकुल तयार केले तो उद्देशच सफल झाला नसल्याने क्रीडाप्रेमींमधून नारा\nपाच वर्षे आघाडी सरकार टिकेल हे दिव्‍यस्‍वप्‍नच : विजय चौधरी\nतळोदा (नंदुरबार) : सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार घडामोडी सुरू आहेत. एकमेकांचे पाय ओढण्यात संघर्ष सुरू आहे. श्रेय घेण्यावरून त्यांच्यातच वाद सुरू आहेत, अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार (Maha vikas aghadi government) केव्हाही विसर्जित होऊ शकते. पाच वर्ष सत्ता टिकेल हे दिव्‍यस्वप्नच असल्याच\nबिबट्याच्या मुक्तसंचाराने भिती; खरिपाच्या तयारीत अडचण\nतळोदा (नंदुरबार) : तळोदा शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेत शिवारात बिबट्याचा (leopard) मुक्त वावर वाढला असून दररोज शेतकऱ्यांना (Farmer) पायाचे ठसे किंवा बिबट्याचे दर्शन होत आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेत शिवारात शेतकऱ्यांना जाणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे वन विभागाने (Forest\nगुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाची पंचसूत्री\nतळोदा (नंदुरबार) : जूनपासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरु (Nandurbar school open) झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षण विभागाने कोरोना काळातील माध्यमिक शिक्षण गुणवत्ता वाढीची पंचसूत्री सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विद्या\nशिवसेना काढणार प्रत्येक कुटूंबप्रमुखाचा विमा\nतळोदा (नंदुरबार) : येथील शहर शिवसेनेकडून (Taloda shiv sena) शहरातील प्रत्येक कुटुंबप्रमुखाच्या विमा काढला जाणार असून पंतप्रधान जीवन ज्योती योजनेत (Prime Minister's Jeevan Jyoti Yojana) राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असलेल्या प्रत्येक कुटुंब प्रमुखास हा लाभ मिळवून देण्याचा निर्धार शहर शिवसेनेक\nआता नववी, दहावीतही वयानुरूप प्रवेश\nतळोदा (नंदुरबार) : इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळेत प्रवेश घेत (School admission) सताना शाळा सोडल्याचा दाखला अथवा ट्रान्सफर सर्टिफिकेट द्यावे लागते. मात्र दाखला अथवा ट्रान्सफर सर्टिफिकेट अभावी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश नाकारण्यात येऊ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://chitos313.blogspot.com/2012/07/blog-post_22.html", "date_download": "2021-06-23T02:45:07Z", "digest": "sha1:CXPCUD4H7LYHSCRKW6JP7NSGGRL3YZIQ", "length": 22463, "nlines": 93, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: देवकण, सृष्टीरहस्य, वगैरे वगैरे..", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nदेवकण, सृष्टीरहस्य, वगैरे वगैरे..\n१९२५ साली अमेरिकेतील टेनेसी राज्यात 'स्कोपेस मंकी ट्रायल' नावाचा खटला गाजला होता. स्कोपेस नावाचा शिक्षक शाळेतल्या मुलांना 'इवल्युशन' अर्थात उत्क्रांती विषय शिकवत होता म्हणून राज्य सरकारने त्याच्याविरुद्ध खटला भरला आणि त्यात तो दोषीही ठरला. 'बटलर' नावाच्या कायद्यानुसार बायबलमधल्या नोंदींच्या विर��धात जाऊन माणसाच्या अस्तित्वाबद्दल/जन्माबद्दल/उगमाबद्दल सरकार प्रमाणित शाळा किंवा विद्यापीठांमध्ये शिकवणं कायद्याने गुन्हा होता. आज अचानक या खटल्याबद्दल आठवण्याचं कारण म्हणजे अलीकडे लागलेला देवकणाचा अर्थात 'हिग्ग्स बॉसोन' नावाच्या 'गोष्टीचा' शोध जगाच्या उत्पत्तीचा शोध लावण्याचं काम बहुतेक जगाच्या उत्पत्तीपासून सुरु असावं जगाच्या उत्पत्तीचा शोध लावण्याचं काम बहुतेक जगाच्या उत्पत्तीपासून सुरु असावं पण गेल्या शतकात माणसाने विज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी प्रगती केली आणि अखेर संशोधन फळाला येऊन त्याला 'देवकण' गवसला. सोप्या शब्दात जर का या बॉसोनच्या तयार होण्याबद्दल सांगायचं तर एकमेकांच्या दिशेने येणारे दोन वेगवान शक्तीस्त्रोत जर का एकमेकांवर आदळले तर त्यातून वास्तविक अस्तित्व असणारे, वस्तुमान असणारे पदार्थ निर्माण होतील. परंतु या पदार्थांचं अस्तित्व जाणवून, त्यांचं वस्तुमान काढेपर्यंत हे पदार्थ टिकत नाहीत कारण ते खूप अस्थिर असतात. शिवाय त्यांचं वस्तुमान काढण्याइतका मोठा कण जर का मिळवायचा असेल तर टक्कर होणारे स्त्रोत तितकेच शक्तिशाली असले पाहिजेत. अलीकडे लागलेल्या शोधात स्थिर बॉसोन शोधण्यात शास्त्रज्ञाना यश आलं आहे.\nहा शोध कसा केला गेलाकुणी केला वगैरे वगैरे प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी हे संशोधन करणाऱ्या मंडळींनी दिली आहेत. पण माझा प्रश्न फार मुलभूत आहे. कदाचित त्याचं वस्तुनिष्ठ उत्तर मिळणं अवघड आहे. प्रश्न वस्तुनिष्ठ असण्यापेक्षा जास्त तत्वनिष्ठ म्हणता येईल कदाचित...तर 'नमनाला घडाभर तेल' घालून झाल्यावर प्रश्न काय तेही सांगतो- हा बॉसोन शोधण्याचा अट्टाहास का म्हणजे जगाच्या निर्मितीचं रहस्य जाणून घेण्यात माणसाला रस आहे हे जरी मला संपूर्णपणे मान्य असलं तरी हा शोध जगापुढे इतकी प्रसिद्धी देऊन मांडण्यात मिडीयाने, संशोधकांनी काय साधलं असा प्रश्न मला पडतो. संशोधक म्हणतात की आत्तापर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे. पण जगातल्या तमाम जनतेला हा शोध नीट कळला आहे का या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं असेल. काही दशकांपूर्वी जेव्हा इलेक्ट्रोनचा शोध लागला तेव्हासुद्धा लोकांना त्या शोधाचं महत्व कळलं नव्हतं पण आज आपण पाहत असलेली तांत्रिक प्रगती ही त्या एका शोधामुळे झाली असं स्पष्टीकरण तज्ञ देताना दिसतायत. याच प्रकारे येत्या काळात बॉसोनच्या शोधानेसुद्धा क्रांतिकारी बदल होतील अशी अपेक्षा आपण करूया असं त्यांना म्हणायचं आहे. भौतिकशास्त्र हा विषयाबद्दल माझा आकस नाही परंतु गेल्या शतकातला सगळ्यात मोठा शोध म्हणून आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताकडे पाहिलं जातं. पण त्या सापेक्षता सिद्धांताचा आपण व्यावहारिक (Applied) जगात नेमका काय उपयोग केला म्हणजे जगाच्या निर्मितीचं रहस्य जाणून घेण्यात माणसाला रस आहे हे जरी मला संपूर्णपणे मान्य असलं तरी हा शोध जगापुढे इतकी प्रसिद्धी देऊन मांडण्यात मिडीयाने, संशोधकांनी काय साधलं असा प्रश्न मला पडतो. संशोधक म्हणतात की आत्तापर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे. पण जगातल्या तमाम जनतेला हा शोध नीट कळला आहे का या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं असेल. काही दशकांपूर्वी जेव्हा इलेक्ट्रोनचा शोध लागला तेव्हासुद्धा लोकांना त्या शोधाचं महत्व कळलं नव्हतं पण आज आपण पाहत असलेली तांत्रिक प्रगती ही त्या एका शोधामुळे झाली असं स्पष्टीकरण तज्ञ देताना दिसतायत. याच प्रकारे येत्या काळात बॉसोनच्या शोधानेसुद्धा क्रांतिकारी बदल होतील अशी अपेक्षा आपण करूया असं त्यांना म्हणायचं आहे. भौतिकशास्त्र हा विषयाबद्दल माझा आकस नाही परंतु गेल्या शतकातला सगळ्यात मोठा शोध म्हणून आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताकडे पाहिलं जातं. पण त्या सापेक्षता सिद्धांताचा आपण व्यावहारिक (Applied) जगात नेमका काय उपयोग केला हॉलीवूडला काही अफलातून साय-फाय सिनेमे निर्माण करायला मिळालेला एक विषय सोडून विशेष काहीच नाही. या बॉसोनच्या शोधाच्या बाबतीत ही शक्यता नाकारता येत नाही.\nजगाच्या रहाटगाडग्याकडे पाहण्याचे लोकांचे ठराविक दृष्टीकोण आहेत. काही अखंड कर्मयोगाची कास धरतात, त्यांना जगाच्या निर्मितीशी काही घेणं-देणं नसतं. रोजची आठ तासाची मेहनत, दोन वेळेचं जेवण, स्पर्धा-असूया-कौतुक, आठ तासाची झोप आणि इतर वेळेत मनोरंजन, नामस्मरण वगैरे करणं हा त्यांचा आयुष्याकडे, जगाकडे पहायचा दृष्टीकोण. दुसऱ्या प्रकारचे लोक स्पिरिचुअल, रिलिजिअस टाईप मध्ये येतात. जगाला कंट्रोल करणाऱ्या कुठल्यातरी शक्तीची ते उपासना करतात आणि त्या शक्तीशी कनेक्ट होणं हे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ठ असतं. जगनियत्यांच्या योजनेत आपल्याला एक भूमिका राखून ठेवली आहे आणि जगाचा कर्ता-करविता आपली काळजी घेणार आहे याची या दैववादी लोकांना खात्री असते. तिसऱ्या प्रकारचे बुद्धिवादी असतात.त्यांची कर्मवाद किंवा दैववाद अशी विशेष भूमिका नसते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी करायला आवडतात. ते करत असलेल्या प्रत्येक कृतीचं समर्थन करता येणं त्यांना शक्य असतं. जर का जगातल्या लोकांचे ढोबळपणे पडणारे हे तीन प्रकार आपण मान्य केले तर आता पुन्हा मुळ विषयावर येतो. यापैकी कुठल्याही प्रकारच्या मंडळींना बॉसोनच्या शोधाने काय विशेष फायदा होणारे\nकाही वेळासाठी आपण असं गृहीत धरूया की जगाची उत्पत्ती हे रहस्य कधीच नव्हतं किंवा जगाची निर्मिती कशी झाली हे शोधण्याचा अट्टाहास बाजूला ठेवून जर का जगाकडे निव्वळ एक साधं नियंत्रित, अखंड कार्यरत यंत्र (Simple Perpetual Controlled Machine) म्हणून पाहिलं आणि त्याची उत्पत्ती कशी झाली हे शोधायचं थांबवलं तर जगात आजघडीला महत्वाच्या कितीतरी समस्या आहेत. ग्लोबल वॉर्मिंग याच वेगाने सुरु राहिलं तर जगच राहणार नाही, एड्स आणि कॅन्सरने आज जगात निर्माण केलेली भीती जर का नष्ट करायची असेल तर या आजारांवर उपाय शोधणं जास्त महत्वाच आहे, आण्विक युद्धाची टांगती तलवार डोक्यावर लटकते आहे. मला असलेल्या अल्प-स्वल्प माहितीप्रमाणे या कुठल्याच समस्येवर हा बोसॉन उत्तर देऊ शकणार नाही. आईनस्टाईनला आपण गेल्या शतकातला सर्वात मोठा भौतिक शास्त्रज्ञ मानतो. त्याने न्यूटनच्या भौतिकशास्त्रातल्या संकल्पना समूळ बदलल्या. लोकांना काळ या चौथ्या मितीबद्दल कळलं. पण या शतकातल्या सर्वात मोठ्या शोधाकडे- बोसॉनकडे या काळ संकल्पनेबद्दल आणि त्यापुढे पर्यायाने विचारल्या जाणाऱ्या काल भ्रमण यंत्राबद्दल (टाईम मशीन) कुठलीही उत्तरं नाहीत. गेली काही शतकं माणूस चंद्रापासून ते सगळ्या आकाशगंगेत कुठली जीवसृष्टी, पाणी किंवा तत्सम काहीही आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण बिचारा बोसॉन या बाबतीतसुद्धा काही उपयोगाचा नाही. मग त्याला शोधण्याचा अट्टाहास का त्यासाठी अब्जावधीने पैसा खर्च करणं का त्यासाठी अब्जावधीने पैसा खर्च करणं का\nमला कधी कधी खूप नवल वाटतं. आपण आपल्यासमोर असणाऱ्या खऱ्या समस्यांचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी विश्व्युत्पत्ती, माणसाचा उगम या गोष्टींवर उहापोह करतो. संशोधक, लोकनेते, समाजाभिमुख माणसांनी भौतिक आयुष्यात येणाऱ्या समस्या आधी सोडवाव्यात. विश्वाच्या उत्पत्तीचा शोध अजून ५०..१००...किंवा ५०० वर्षांनी लागला तरी हरकत नाही पण तोपर्यंत जग वाचवणारं संशोधन होणं आणि निसर्गात समतोल निर्माण करणं हे अतिशय गरजेचं आहे. जसं विज्ञानाचं आहे तसंच आपल्या दैनंदिन आयुष्याचं आपण रोजघडीला जगत असणारं आयुष्य जसंच्या तसं स्वीकारणं जास्त चांगलं. आपण करत असलेलं काम इमानेइतबारे, जगनिर्मात्याच्या कुठल्याही योजनेचा विचार न करता केलं तर सोप्पं जाणार नाही का आपण रोजघडीला जगत असणारं आयुष्य जसंच्या तसं स्वीकारणं जास्त चांगलं. आपण करत असलेलं काम इमानेइतबारे, जगनिर्मात्याच्या कुठल्याही योजनेचा विचार न करता केलं तर सोप्पं जाणार नाही का स्वतःशी, लहानपणापासून शिकवल्या गेलेल्या नितीमुल्यांशी प्रामाणिक राहून, आजूबाजूच्या माणसांना, प्राण्यांना मदत केली तर असा कुणी जग निर्माता खरोखर असेल तर तो नक्की भेटेल आणि त्याची सिक्रेट योजना आणि त्यातली आपली भूमिका तो आपल्याला नक्की सांगेल. (हा परिच्छेदाचा दुसरा भाग आध्यात्मिक प्रगतीच्या गप्पा मारत जगरहाट समजावणाऱ्या मंडळींसाठी)\n असे ककारी प्रश्न पडणं हे मनुष्याची बुद्धी शाबूत असल्याचं, जिवंत असल्याचं लक्षण आहे. नव्हे, इतर प्राणी आणि माणूस यांच्यातला तोच सगळ्यात मोठा फरक आहे. या फरकामुळेच आज जगावर माणसाची एकहाती सत्ता आहे. हा अखंड फाफटपसारा मांडल्यावर त्याचं नियंत्रण करणं आणि जगात समन्वय राखणं हे अर्थात माणसाचं काम आहे. तेव्हा ते कसं नीट करता येईल याकडे लक्ष देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. बॉसोनच्या बाबतीत बोलायचं तर हे संशोधन करावं किंवा त्यावर इतका अब्जावधी पैसा खर्च करावा की नाही यावर भाष्य करण्याचा मला अर्थार्थी अधिकार नाही परंतु मला असं जरूर वाटतं की जी प्रसिद्धी आज या संशोधनाला मिळाली तशीच प्रसिद्धी व्यावहारिक जगातल्या समस्यांच्या उपायांवर चाललेल्या संशोधनाला मिळायला हवी. ग्लोबल वॉर्मिंग पासून ते पाणी प्रश्नापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी होत असलेलं संशोधन लोकांना कळायला हवं, त्यांचं महत्व कळायला हवं, त्यांची भीषणता जाणवायला हवी.\nविज्ञान आणि धर्म यांच्यात चाललेलं शीतयुद्ध काही शतकं जुनं झालंय. २१व्या शतकात शिक्षण झाल्यामुळे, चार बुकं वाचल्यामुळे मी अर्थात विज्ञानाच्या बाजूचा आहे. पण त्याचा अर्थ माझा देवावर विश्वास ��ाही असा होत नाही. जग चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे आणि तिच्यावर माझा विश्वास आहे. येत्या काळात आपल्याला विश्व कसं निर्माण झालं हे कळलं तर कदाचित पुढच्या पिढ्यांचा देवावर किंवा तत्सम कुठल्याही शक्तीवर विश्वास राहणार नाही अशी शंका वाटते. आपण राहतो ते जग समजून घेण्याचा हा 'बॉसोन' प्रयत्न म्हणूनच जास्त हास्यास्पद वाटतो.\nटीप : खरंतर मी ब्लॉग समर्पित करायच्या भानगडीत पडत नाही परंतु या विषयावर माझ्या विना-अधिकार कल्पनांवर मैत्रीच्या अधिकाराने दिलखुलास टीका करणाऱ्या गौरवला हा ब्लॉग समर्पित\nLabels: फोकट का ग्यान, विचार, विज्ञान-तंत्रज्ञान\nदेवकण, सृष्टीरहस्य, वगैरे वगैरे..\nजस्ट लाईक दॅट ५\nजस्ट लाईक दॅट ४\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ferfatka.blogspot.com/2016/07/", "date_download": "2021-06-23T01:29:47Z", "digest": "sha1:PPSIK7UWQDRMHNTVVDHXR36OMXZOUGNT", "length": 49771, "nlines": 157, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: July 2016", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nपुणे-मुंबई रेल्वेमार्गावर मळवली रेल्वे स्थानकाच्या डाव्या आणि उजव्या हाताला दोन प्रसिद्ध कातळशिल्प आहेत. डाव्या बाजूची भाजे गावातील भाजे लेणी, तर उजव्या बाजूची प्रसिद्ध कार्ला लेणी. यापैकी भाजे लेणीचा मागील आठवड्यात फेरफटका केला. त्याबद्दल... ¸\nनुकतीच पाऊसला सुरूवात झाली होती. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मावळातील अनेक ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. नेहमीच्या लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात गर्दीमध्ये जाऊन मनस्ताप सहन करत बसण्यापेक्षा या वेळी लोणावळ्याच्या अलिकडे असणाऱ्या मळवली येथील प्रसिद्ध भाजे लेणी पाहून वर्षाविहारासाठी जाण्याचे ठरले. मळवली येथील भाजे गाव तसे शेकडो वर्षांपूर्वी वसलेले. याच गावातील डोंगरावर ही लेणी कोरून ठेवलेली आहेत. लेणीच्या मागील बाजूला असलेल्या विसापूर किल्याच्या कुशीत भाजे लेणीचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास दडलेला आहे. येथूनच विसापूर व लोहगड किल्यावरही जाता येते. लेणीच्या पायथ्यापर्यंत चांगला गाडीमार्ग असल्याने मळवली स्थानकापासून चालत अथवा स्वत:च्या गाडीने येथपर्यंत दहा मिनिटातच पोहचता येते. भाजेगाव मळवली रेल्वे स्थानकापासून साधारणपणे एक किलोमीटरवर आहे. पायथ्यापासून लेणीचे दर्शन होत नाही. पुरातत्व विभागाने लक्ष दिल्याकारणाने लेणी पाहयला जाण्याच्या मार्गावर चांगल्या पायºया तयार केल्या आहेत. या पाय-यांवरून सुमारे २५० ते ३०० फुटांवर असलेल्या लेण्यांपर्यंत जायला वीस मिनिटं लागतात. भारत सरकारने या लेण्यांना दिनांक २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. सुमारे १२० पायºया चढून तिकीट घराकडे आपण पोहचतो. दगडी बांधकाम केलेले एक तिकिट विक्री केंद्र डाव्या बाजूला लेणीच्या थोडे खाली उघडण्यात आले आहे. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणीला गेट उभारले आहे. वाटेत आपण चढून आलेला मार्ग व गावातील छोटी-छोटी होत गेलेली घरे, मंदिर व आजुबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसतो. पावसाने तुंडूब भरलेली खाचरे, शेतात सुरू असलेली शेतकामाची लगबग न्याहाळत आपण पोहचतो. ते मुख्य लेणीपर्यंत. मावळातील या लेणींना मी अनेकवेळ विविध मित्रांबरोबर तर कधी एकटाच भेटी दिल्या आहेत. विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना या किल्यांवर जाण्यासाठी हाच मार्ग सोयीस्कर ठरतो. पावसाळा असल्याने अनेक हौशी पर्यटक पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. अनेकजणांना वर काय आहे याची माहितीही नव्हती. केवळ धबधब्याखाली भिजण्यासाठी आलेली यातील काही मंडळी होती. लेणीच्या आवारात प्रवेश केला. समोर उभा होता. २००० वर्षांपूर्वीचा आपला इतिहास.\nप्रवेश केल्यानंतर प्रथम लक्ष जाते ते भव्य चैत्यागृहाकडे. भाजे येथील चैत्यकमान फार अप्रतिम आहे. १२ क्रमांकाची ही गुफा म्हणजे एक चैत्यगृह आहे. चैत्यगृह २७ फूट रूंद आहे आणि साधारण ६० फूट लांब आहे. एकूण २९ लेणी आहेत. चै��्यगृह आणि चैत्यागृहाच्या आजूबाजूला असलेले एकवीस विहार. चैत्यगृहाला व्हरांडा न खोदता चैत्यगृहाची कमान मुख्य कातळातच कोरली गेली आहे. अर्थातच पावसाचे पाणी झिरपून दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये ही चूक सुधारल्याचे दिसून येते. कार्ले गुंफा भाजे गुंफांनंतर सुमारे ३०० ते ४०० वर्षांनी खोदल्या गेल्या असव्यात असे सहज लक्षात येते. पिंपळपानाच्या आकाराचे भव्य प्रवेशद्वार असून, अशीच रचना कर्जत येथील कोंडाणे लेणीची सुद्धा असल्याचे आपल्या लक्षात येते. गुंफेच्या पुढच्या भागात खाली जमिनीवर व दोन्ही बाजूंच्या भिंतींवर लाकडी खुंट्या मारण्यासाठी खोदलेली चौरस आकाराची काही छिद्रे आहेत. पूर्वी चैत्यगृहाच्या बाहेर जमिनीपासून ते वरच्या कमानीपर्यंत एक मोठे लाकडी दरवाजा असला पाहिजे. हे चैत्यगृह अतिशय साधे आहे व याच्या आतील भागात खांबावर असलेल्या काही बौद्ध चिन्हांचा अपवाद वगळता कोणत्याही प्रकारच्या शिल्पांचा किंवा कोरीव कामाचा अभाव आहे.\nचैत्यागृहाच्या बाहेरील बाजूस कातळात कोरलेल्या कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, चैत्य गवाक्षांच्या माळा, कातळात खोदलेल्या सुंदर कड्या, भिक्षुंसाठी निवासस्थाची केलेली सोय, सुंदर कोरीवकामातून सूर्यप्रकाश येण्यासाठी तयार करण्यात आलेली जाळी आणि पडदे दिसून येतात. काही गवाक्षात युगुले कोरलेली आहेत. चैत्यागृहाच्या डाव्या हाताला एक यक्षिणी कोरलेली असून तिच्या हातात तिने धरलेले झाड दिसते. तेथील कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत. या चैत्यागृहात ओळीने २७ अष्टकोनी खांब आहेत. या खांबांवर कमळ, चक्र अशी काही शुभचिन्हे कोरलेली आहेत. अशीच शुभचिन्हे बेडसे येथील लेणीमध्येही पाहण्यास मिळतात. एका खांबावर तर एक खुंटी कोरलेली असून त्या खुंटीवर हारही कोरलेला आहे. चैत्यगृहात शेवटच्या भिंतीसमोर वाटोळा गुळगुळीत केलेला स्तूप आहे. प्राचीन काळी लेण्यांना चैत्यगृहात आतील बाजुने माती-गवताचा गिलावा देऊन त्यावर रंगकाम केलेले असे. बेडसे लेणी जेव्हा इंग्रजांच्या कालावधीत सापडली. तेव्हा तेथे साहेब येणार म्हणून तेथील कर्मचाºयांनी चैत्यगृहातील ही अनमोल रंगकाम पुसून, खरडून काढले. काळाच्या ओघात जरी आज हे रंग उडाले असले तरी भाजे येथील चैत्यागृहात गिलाव्याचे अजूनही काही अवशेष दिसतात. बॅटरीच्या प्रकाशात मुख्य स्तूपाच्या पाठीमागच्या काही खांबांवर ध्यानस्थ बुद्धाच्या चित्रप्रतिमांचे पुसटसे अंश दिसतात. स्तुपावर असलेला हर्मिकेचा चौथरा स्वतंत्र दगडात कोरून बसवलेले आहे. या चैत्यागृहात असलेला तुळयांचे छत म्हणजे लेणीकलेतील आश्चर्य म्हणावे लागेल. बावीस अर्धवतुर्ळाकार आणि पाठीमागे निमुळत्या होत गेलेल्या भागात अकरा लाकडी तुळयानी हे छताला आधार दिलेला आहे. १९६० च्या दशकात या लेण्याची साफसफाई करताना यातील दोन तुळयांवर ब्राम्ही लिपीत लिहिलेले दोन लेख आढळले. वेगवेगळ्या गुफेत एकूण १२ शिलालेख आहेत. या लेखांमुळे या तुळयांबरोबर या लेण्यांनाही इसवी सन पूर्व दुसºया शतकाचा इतिहास असल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला असलेल्या पाच-सहा तुळया सोडल्या तर बाकीच्या बावीसशे वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते. चैत्यगृहाचे छत गजपृष्ठाकृती असून या छताला आतल्या बाजूने लाकडी तुळ्यांनी आधार दिलेला आहे. या लाकडी तुळया प्राचीन असण्याचा उल्लेख मात्र मनाला पटेनासा वाटतो. कारण जेथे किल्यातील दगड परिसरातील लोक घेऊन जातात. तेथे या लाकडाचे काय. चैत्यगृहाचे स्तंभ आणि आतील भिंती देखील थोड्या कलत्या ठेऊन तासून काढलेल्या आहेत. कलत्या स्वरूपामुळे छताचा दाब ते तोलून धरू शकतील हा बहुदा कारागिरींचा उद्देश असावा. अर्थात नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये मात्र, अशा स्वरुपाची कलत्या स्तंभांची गरज नसल्याचे लक्षात आल्याने तशी रचना दिसत नाही.\nचैत्यगृह पाहून बाहेर मुख्य प्रांगणात आल्यानंतर शेजारी, दुमजली विहारांकडे जाता येते. काही विहार साधे तर काही कोरीव कामाने नटलेले दिसून येतात. भिक्षुंच्या योग्यतेप्रमाणे बहुधा हे कोरीवकाम केलेले असावे. येथील विहारांना दरवाजे, खिडक्या आहेत आणि झोपण्यासाठी दगडी कट्टा सुद्धा आहेत. काही कट्टांच्या खालती सामान ठेवण्यासाठी कप्पेही केलेले दिसून येतात. साधारणपणे इसवी सन पूर्व दुसºया शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरवात झाली व पुढे तब्बल सातशे ते आठशे वर्षे ही लेणी कोरण्यासाठी छिन्नी व हाथोडे काम करत होते. ही लेणी अनेक वर्षे वापरात राहिली.\nमहाराष्ट्रात असलेल्या लेणी बांधण्यासाठी खर्च येणारच. बेडसे लेणीत, भाजे लेणीत अशा कामांसाठी देण्यात आलेले दानाचा उल्लेख आढळतो. सुरुवातीच्या एका विहारातील एक लेख ब्राह्मी लिपीतील असून, या लेखांचे वाचन व आकलन इतिहासतज्ज्ञांना झाल्याने अनेक गोष्टींवर प्रकाश पडलेला आहे. या संपूर्ण लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व दुसºया शतकात कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निमिर्तीची प्रक्रिया सुरु होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात.\n‘बाध या हालिकजयांना दान’ याचा अर्थ असा, की ‘बाध या शेतकºयाच्या बायकोचे दान\nलेणी तयार करताना मुख्य प्रश्न पडतो. तो पिण्याच्या पाण्याचा भाज लेणीमध्ये ४ ते ५ पाण्याची टाकी आहेत. चैत्यागृहाच्या दक्षिण दिशेला पाण्याचे एक जुळे टाके आहे. ‘महारठी कोसिकीपुत विन्हुदत’ असा दानधर्माचा ब्राम्ही लिपीतील लेख या टाक्याच्या मागील भिंतीत कोरला आहे. या टाक्यावरून आणखी पुढे गेलो की वाटेत ओळीने कोरलेला १४ स्तूपांचा समूह दिसतो. या लेण्यात राहून गेलेल्या बौद्ध भिक्षूंची ही स्मारके आहेत. यातील काही स्तुपांवर त्यांचे नावही कोरलेले आहे. यालाच डागोबा असेही म्हणतात. डागोबा किंवा डागाबा हा सिंहली शब्द सामान्यपणे स्तूप या बौद्ध धर्मीय वास्तूचा निर्देश करण्याकरिता श्रीलंकेमध्ये रूढ आहे. हा शब्द ‘धातुगर्भ’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे, असे समजतात. धातू याचा अर्थ अवशेष. असा अवशेष ज्याच्या गर्भात तो धातुगर्भ स्तूप = डागोबा. स्तूपाच्या अंडाकृती भागास हा विशेषकरून वापरतात, कारण त्यात अवशेषांचा लहान करंड असतो.\n१४ स्तूपांच्या समुहावर सध्या शेड टाकल्याने थोडे संरक्षण मिळाले आहे. तसे संपूर्ण लेणीभोवती संरक्षण जाळी टाकल्याने परिसरातील जनावरांना अटकाव मिळतो. येथून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला कातळात दिसते ते ‘सूर्यलेणे’. १८७९ साली भाजे लेण्यांजवळ ब्रिटीश संशोधकांनी साफसफाई केली तेव्हा शिल्पसौंदर्याने नटलेले हे लेणे सापडले. ‘सूर्यलेणे’ असे त्याचे नाव. व्हरांडा, आत एक दालन आणि त्याला आत पुन्हा खोल्या अशी या लेण्याची रचना आहे. सध्या पर्यटकांसाठी आतील ठिकाण कुलूप लावून बंद करण्यात आलेल्याने थोडेतरी संरक्षित झाले आहे. हे लेणे म्हणजे विहार (बौद्ध भिक्षुंसाठी आरामाची जागा) आहे.\nसूर्य आणि इंद्राचा देखावा\nशस्त्रधारी द्वारपाल, हिंदु पौराणिक प्रसंग आ���ि चैत्य-स्तुपांचे नक्षीकाम येथे कोरून ठेवले आहे. या विहाराच्या उजव्या भिंतीवर देखावा आहे. सूर्य आणि इंद्राचा देखावा तर अप्रतिम आहे. यातील पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वर होऊन चालला आहे. रथात मागे-पुढे दोन स्त्रिया असून, एकीने छात्र धरलेले असून दुसरीने चामर धरलेले आहे. सूर्याच्या रथाखाली काही असुर तुडवले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. रथाचे चाक, हातातील चाबुक, पुरुष व स्त्रिया या नीट न्याहाळल्यास आपल्या त्यातील अर्थ कळू लागतो. दुसºया बाजुला असलेल्या शिल्पात इंद्र हत्तीवर बसलेला दिसून येतो. एका हातात अंकुश आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली आहे. इंद्राच्या पाठीमागे त्याचा दास असून त्याने हातात पताका धरलेली आहे. इंद्र शिल्पाखाली नृत्यकलाकार, वादक, देवदेवता, प्राणी, राजे, नोकर दाखवले आहेत. तबला वाजवताना एक इसम ही दाखवला आहे. ओट्यावरच्या शिल्पांमध्ये घोडे, बैल आदी प्राण्यांना पंख असल्याचंही दाखवलं आहे. येथील स्त्री-पुरूषांच्या शिल्पांमधून त्या काळचा पेहराव पाहायला मिळतो. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला आहे, त्यांच्या कमरेला शेला आहे तर पुरूषांनी धोतर व पागोटे परिधान केले आहे. बांगड्या, तोडे, मेखला, गळ्यातील हार, कर्णफुले, बिंदी अशी आभूषणेही महिलांच्या अंगावर त्यावेळच्या शिल्पकारांनी कोरून ठेवलेली आहेत.\nसूर्यलेणीच्या थोड्याश्या अंतरावर दोन विहार आहेत. विहारासमोरच वरील डोंगरातून येणारा धबधबा आपले मन मोहून टाकतो. पुरातत्व विभागाने जाळी लावून लेणीला संरक्षण दिले आहे. मात्र, काही पर्यटकांनी येथील जाळी तोडून डोंगरावरून येणाºया या धबधब्याखाली जाण्यासाठी वाट केली आहे. मात्र, हे किती धोकादायक आहे हे येथे येऊनच कळते. घसरडे असल्या कारणाने आम्ही काही खाली उतरलो नाही.\nसुमारे अर्धा ते पाऊणतासात लेणीचे दर्शन घेऊन आम्ही लेणी उतरलो. वाटेत असलेल्या धबधब्यातून येणाºया पाण्यामध्ये बसून, चिंब ओले होऊन वर्षाविहाराचा आनंद लुटला.\nएकदा तरी वेळेत वेळ काढून पाहून येण्यासारखी हे जागा आहे.\nइसवी सन पूर्व दुसºया शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या कालखंडात भारतात अनेक ठिकाणी लेणी खोदल्या गेल्या. लेणींचे हे प्रसिद्ध लेणं महाराष्टÑात सर्वदूरपर्यंत पोहचले. पुण्याच्या जवळ असलेली कोंडाणे, कार्ले, भाजे, बेडसे, तसेच भं��ारा डोंगरावरील लेणी, घोरावडेश्वरावरील लेणी तसेच जुन्नर, नाशिक पांडवलेणी, धाराशिव, खरोसा, कोकणच्या घाटवाटांवरची ठाणाळे, खडसांबळे, गांधारपाले, कºहाड मार्गावरची शिरवळ, आगाशिवची लेणी आणि पैठणजवळची पितळखोरे, पाटण, वेरूळ, औरंगाबाद-अजिंठ्याची प्रसिद्ध लेणी. प्रसिद्ध आहेत. शतकानुशतके बंंदरावरील माल देशावर आणण्याचा हा मार्ग होता. बौद्ध भिक्षुंसाठी हा नेहमीचा वापरात येणारा व्यापारी मार्ग होता. थेट कोकण ते घाटमार्ग जोडणारा हा मार्ग आपल्याला जुन्नर, नाणेघाटात जायचा. अर्थातच विश्रांतीसाठी तसेच ध्यानधारणा करण्यासाठी अशा अनेक लेणी खोदण्यात आल्या. डोंगरातील कपारींमध्ये गुफा खोदून त्यात बौद्ध मठ स्थापन करण्याचे कौशल्य भाजे मठाच्या कामात बौद्ध भिख्खूंनी प्राप्त करून घेतले असले पाहिजे व नंतरच्या काळात या कुशलतेचा वापर करून अन्य ठिकाणी असे बौद्ध मठ खोदले गेले असावेत. भाजे लेण्यामधील सर्वात जुन्या गुंफा इ.स. पूर्व २०० च्या आधी परंतु सम्राट अशोकाच्या (इ.स.पूर्व २७२) कालाच्या नंतर या कालखंडात खोदलेल्या असल्या पाहिजेत. लेणींमध्ये स्तूप उभारले गेले. स्तूप म्हणजे बुद्धाच्या किंवा मोठ्या बौद्ध भिक्षूंच्या शरीराच्या अस्थी किंवा इतर अवशेषांना करंडकात ठेवून त्यावर दगडाचे बांधकाम करण्यात येई. आदर दर्शविण्यासाठी एक छोटी छत्री उभारली जाई. चैत्यगृहाच्या आत असलेला दगडी स्तूप बांधलेला आहे. हे स्तूप जेव्हा दगडात कोरलेल्या गुहांमध्ये असत तेव्हा त्याची शैलगृह अशी संज्ञा आहे. हे लेणे शैलगृह या संज्ञेने ओळखले जाते. कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असणारी ही लेणी महाराष्ट्राची शान आहेत.\nपुरातत्व विभागाच्या फलकावरील माहिती :\nलेणीच्या मुख्य दरासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाने माहिती देणारी कोनशिला बसविली आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीतील ही माहिती पर्यटकांना माहिती देण्यास चांगलीच मदत करते.\n'भाजे येथील हीनयान (थेरवाद) परंपरेतील गुंफा इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.सनाचे पहिले शतक या काळात कोरल्या गेलेल्या २९ गुंफांचा समूह आहे. हे दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुंफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांचे महत्त्व अपरंपार आहे. चैत्यगृहांच्या (प्रार्थनागृह) रचनेत भाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे. ��ैत्यगृहाच्या रचनेत प्राचीन स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळया, दगडातले साधे सरळ पण किंचित कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे गुंफांच्या आत व बाहेर पाहावयास मिळतात. पूर्वी या प्रार्थनागृहांची दर्शनी बाजू काष्ठशिल्पांनी अलंकृत केली होती. आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत. या गुंफेतील स्तुपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्याखालचा भाग अंडाकृती आहे. तसेच वरती 'हर्मिका' नावाचा चौकोनी भाग आहे. येथे निरनिराळ्या गुंफांमध्ये एकूण १२ शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेला स्तुपांचा समूह सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे या गुंफा गॅझेट नोटिफिकेशन क्र. २७०४-ए दि. २६-५-१९०९ नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केल्या आहेत.'\nकाही इतर गोष्टी :\nचैत्यगृहाच्या स्तूपावर तीन प्रयत्नात नाणं फेकून आपली मनोकामना पूर्ण करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. हे फेकलेले नाणे स्तुपावर राहील्यास अथवा घरंगळ्यास त्याची मनोकामना पूर्ण होते. अशा काही अंधश्रद्धेच्या गोष्टी सर्वच लेणींमध्ये होत असतात. अर्थातच अशा अंधश्रद्धेला काय अर्थ आहे.\nअशा पर्यटन स्थळी येताना तरी कपडे घालून येण्याचे साधे भान सध्याच्या तरुणीईला नसल्याचे पाहून वाईट वाटते. पुरुषांना सुद्धा लाजवेल अशा हाफ पॅन्ट घालून, अंगात तोकडे कपडे घालून विक्षिप्तपणे वागत, लेणी परिसरात हिंडत होते. बाहेरील स्तूपांबरोबर सेल्फी काढणारे पाहून वाईट वाटले. केवळ पावसात भिजण्याचा आंनद घेणाºयांना लेणीविषयी जरा सुद्धा माहिती घेण्याची इच्छा होत नाही. महाराष्ट्रातील या लेणी आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्याची मंदिराप्रमाणे पूजा जरी होत नसली तरी मंदिरासारखे पावित्र्य नक्कीच जपायला हवे. पेपरात पावसाळा सुरू झाला की धबधब्यात वाहून जाणारे तरुणांच्या मृत्यूच्या बातम्या यायला लागतात. पावसाळा नक्कीच आनंदाने साजरा करा. मात्र थोडेतरी भान ठेवायला हवे. आम्ही धबधब्यातून येणाºया पाण्याखाली उभे होतो तर काही महाभाग जेथे धबधबा कोसळतो त्या ठिकाणी सेल्फी काढण्यात मग्न होते. पावसाळ्यात अशा ठिकाणी घसरडे होते. पाय सटकतो. याचे जराही भान न ठेवता पावसाळा एन्जाय केला जातो.\nभाजे हे एक लहानसे गाव. पुणे जिल्ह्यातील वडगाव पासून काहीच अंतरावर असलेल्या मळवली येते. पुण्याहून जुन्या हायवेने मुंबईला जातांना कार्ला फाटा लागतो. येथून डाव्या बाजुने मळवली रेल्वेस्टेशनाचा ओव्हर ब्रीज ओलांडून भाजे गावात जाता येते. या गावातून डाव्या बाजूने लोहगडकडे जाणा-या रस्त्याला लागूनच डाव्या बाजूच्या विसापुर किल्याच्या डोंगराला लागून असलेल्या डोंगरात भाजे लेण्यांचा समूह आहे. भाजे येथे २३ जुलै १९८९ रोजी अतिवृष्टीमुळे डोंगरपायथ्याला असलेल्या चार घरांवर दरड कोसळून ४७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.\nपुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर भाजे लेणी आहे.\nपुण्याहुन लोकलने लोणावळ्याकडे जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनिटांच्या अंतरावर ही लेणी आहेत.\nमुंबईहून एक्सप्रेस वे मार्ग येत असल्यास लोणावळ्याला बाहेर पडून मळवलीपर्यंत येता येईल. तेथून मळवली गावाकडे जाताना रेल्वे लाईनवरचे एक रेल्वे क्रॉसिंग ओलांडून पुलावरून भाजे गावात येत येईल.\nजुन्या पुणे-मुंबई रस्त्याने गेल्यास कार्ला (एकवीरा माता) कडे जाण्यासाठी एक चौक लागतो. येथून डावीकडे वळून कार्ल्याच्या विरुद्ध दिशेने साधारण ३-४ किमी वर मळवली स्टेशन येत. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणी आहेत.\nमळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर येथून जवळच असलेले लोहगड व विसापूर किल्ले आपले स्वागत करतात. वाहन असल्यास सुमारे अर्धा तासात लोहगडवाडीपर्यंत गाडीरस्ता आहे. मात्र, काहीसा वळणावळण असल्याने गाडी जपून चालवलेली चांगलीच. येथून पुढे उजव्या बाजूने लोहगडाला वळसा घालून गेल्यास उर्से येथील खिंडीतून पवना धरण, तुंग, तिकोना, पौड रस्त्याला जाता येते. मात्र, पावसाळ्यात शक्यतो हा मार्ग नवख्यांनी वापरू नये कारण या खिंडीत अनेकवेळा दरड कोसळत असते.\nभारतीयांसाठी प्रत्येकी १५ रुपये नाममात्र, तर परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये.\nभाजे गावात पोहचल्यावर मोठ्या पटांगणात मोफत पार्किंगची सुविधा आहे.\nपर्यटन स्थळ विकसीत झाल्यामुळे गावात चौकशी केल्यास जेवणाची सोय होऊ शकते.\n...हा ब्लॉग कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया लिहा...\nकाही फोटो मिससिंग झाले आहेत. ते परत अपडेट करत आहे .....\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस ���ुठे बाहेर गेलो नसल्...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\nतुळापूर रविवार होता. ‘एलबीटी’मुळे सर्व दुकाने आठवड्यानंतर सुरू झाली होती. सकाळीच खरेदी केल्याने संध्याकाळी फिरायला जायचे अस...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री ...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/diwali-2020-a-lamp-keeps-on-burning-for-40-hours-people-calling-craftsman-to-demand-the-lamp/", "date_download": "2021-06-23T03:05:58Z", "digest": "sha1:H6ILR72PQPPTW5EBK6TCDFCMDSV6VYR4", "length": 12543, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "40 तासांपर्यंत 'ज्वलंत' राहिला हा मातीचा दिवा, ज्या कुंभाराने बनवला त्याला यासाठी येताहेत 'कॉल' | diwali 2020 a lamp keeps on burning for 40 hours people calling craftsman to demand the lamp | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\n40 तासांपर्यंत ‘ज्वलंत’ राहिला हा मातीचा दिवा, ज्या कुंभाराने बनवला त्याला यासाठी येताहेत ��कॉल’\n40 तासांपर्यंत ‘ज्वलंत’ राहिला हा मातीचा दिवा, ज्या कुंभाराने बनवला त्याला यासाठी येताहेत ‘कॉल’\nछत्तीसगढ : दिवाळी येत आहे, यापूर्वी मार्केटमध्ये विविध प्रकारचे दिवे येऊ लागले आहेत. अशावेळी छत्तीसगढमधून एक आगळा-वेगळा दिवा समोर आला आहे. हा दिवा एक-दोन नव्हे, तर तब्बल 24 ते 40 तासांपर्यंत जळत राहातो. हा दिवा समोर आल्यानंतर मार्केटमध्ये त्याची डिमांड वाढली आहे. छत्तीसगढच्या कोंडागावमध्ये राहाणारे शिल्पकार अशोक चक्रधारी यांनी हा दिवा बनवला आहे.\nअशोक चक्रधारी यांना 40 तासापर्यंत लागोपाठ जळणार्‍या या मातीच्या दिव्यासाठी नॅशनल मेरिट अ‍ॅवार्ड प्रमाणपत्राने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. अशोक चक्रधारी मागील अनेक वर्षांपासून मातीची भांडी बनवण्याचे काम करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, 35 वर्षांपूर्वी असा दिवा पाहिला होता. तोच लक्षात ठेवून त्यांनी दिवा बनवला.\nअशोक चक्रधारी म्हणाले, मला यावर्षी नवरात्रीत कुणीतरी फोन करून सांगितले, की तुम्ही जो दिवा बनवला आहे, आम्हालाही तसा हवा आहे. मला समजले की, माझा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे लोक मला कॉल करत आहेत. आम्ही रोज 50-60 असे विशेष दिवे बनवत आहोत. आम्ही याची किंमत 200 ते 250 रुपये ठेवली आहे.\nसर्वात हैराण करणारी बाब ही आहे की, अशोक चक्रधारी यांनाही समजले नाही की, त्यांचा हा व्हिडिओ आणि फोटो कसे वायरल झाले. लोक आता फोन करून शिल्पकार अशोक चक्रधारी यांच्याकडे दिव्याची मागणी करत आहेत. लोक सतत फोन कॉल करून मागणी करत आहेत. असंख्य लोकांनी दिव्यासाठी ऑर्डर दिली आहे आणि अ‍ॅडव्हान्स सुध्दा जमा केला आहे.\nदेशभरात 14 नोव्हेंबरला दिवसाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीत दिव्यांची मागणी खूप वाढते.\nCoronavirus : प्रवासापेक्षा घर आणि रेस्टॉरंटमध्ये वेगानं फोफावतोय ‘कोरोना’ , संशोधनातून मोठा खुलासा\nMulethi Side Effects : खुपच गुणकारी आहे मुलेठी, पण जाणून घ्या यासंबंधीचे 4 नुकसान\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nPune News | पुण्यात इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणार्‍यानं…\nPost Office | पोस्टाची जबरदस्त योजना 50 हजार जमा करा अन्…\nPune Accident News | भरधाव टेम्पोच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nShirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक;…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात…\nPune Accident News | भरधाव टेम्पोच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक जागीच ठार\nघरपट्टी आणि असेसमेंट उतारा’ देण्यासाठी चक्क मागितली ‘लाखा’ची ‘लाच’;…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी;…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nमाजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/with-the-commencement-of-halchincholi-lake-repair-work-future-dangers-will-be-avoided", "date_download": "2021-06-23T03:31:35Z", "digest": "sha1:6Q43JA5EU3PH67YQP4EWOPYXFZWL3VAS", "length": 19763, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अखेर हालचिंचोळी तलाव दुरुस्तीस प्रारंभ ! भविष्यातील धोका टळणार", "raw_content": "\n\"सकाळ'ने बातमी तसेच \"भूमिका' सदरातून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार या तलावाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.\nअखेर हालचिंचोळी तलाव दुरुस्तीस प्रारंभ \nअक्कलकोट (सोलापूर) : हालचिंचोळी (ता. अक्कलकोट) (Akkalkot) येथील लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीच्या कामास आजअखेर आमदार सचिन कल्याणशेट्टी (MLA Sachin Kalyanshetti) यांच्या हस्ते पूजनाने प्रारंभ करण्यात आला. \"सकाळ'ने (sakal esakal) मागील आठवड्यात या कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. हे काम पूर्णपणे व्यवस्थित झाल्यास भविष्यात धोका उद्‌भवणार नाही. (With the commencement of Halchincholi Lake repair work, future dangers will be avoided)\nहेही वाचा: आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवण्याआधी व्हावी बेवारस \"हालचिंचोळी'ची दुरुस्ती \nहालचिंचोळी (ता. अक्कलकोट) येथील नादुरुस्त लघु पाटबंधारे तलाव दुरुस्तीकामी लक्ष घालून भविष्यातील संभाव्य हानी टाळावी, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ग्रामस्थांनी केले होते. त्यास अनुसरून आमदार कल्याणशेट्टी यांनी ग्रामस्थांसमवेत या तलावाच्या दुरवस्थेची पाहणी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटून लवकरच तुमचा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे आमदार कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तातडीने याकामी लक्ष घालून काम करून देण्याबाबत आवाहन केले होते. दुरुस्ती काम प्रारंभावेळी तहसीलदार अंजली मरोड, सरपंच भीमाबाई बनसोडे, उपसरपंच श्रीशैल माशाळे, पोलिस पाटील किरण सुरवसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवा कोरे, ग्रामसेवक श्री. कट्टीमनी तसेच प्रकाश सुरवसे, अमोल काळे, अमोल कोरे, सतीश संभुभैरे, नाना जमादार, मोहन घंटे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.\nहेही वाचा: AIMA MAT : इंटरनेट आधारित टेस्टच्या रजिस्ट्रेशनसाठी दोनच दिवस मुदत\nअक्कलकोट नगरपरिषदेने या तलावातील पाणी घेणे बंद केल्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे तलावाची दुरवस्था झाली आहे. भराव खचणे, बंधाऱ्यास समांतर भेगा पडणे, भरावावर काटेरी झुडपे वाढणे, पाण्याच्या बाजूचे दगडी पिचिंग खचलेले व विस्कळित होणे, सांडव्याच्या भागाची पडझड होणे आदी बाबींमुळे तलावाला कधीही धोका होऊ शकतो. त्यासाठी तातडीने काम सुरू करावे, असे वृत्त \"सकाळ'ने प्रकाशित केले होते. मंगळवारी सकाळी जेसीबीचे पूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला. आता या कामास आणखी जेसीबी आणि पोकलेनची व्यवस्था होणार असल्याने काम लवकरच पूर्ण होऊन दुरवस्था संपणार आहे.\nतब्बल 50 वर्षांपूर्वी तयार झालेला हालचिंचोळी तलाव पूर्वी पाटबंधारे विभागाकडे होता. त्यानंतर तो 22 डिसेंबर 1995 रोजी परिसर अभियांत्रिकी विभागाकडे वर्ग करण्यात आला. नंतर 1 ऑक्‍टोबर 1998 रोजी तो नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला. अक्कलकोट शहरास या तलावातून पाणीपुरवठा करण���यात येत होता. नंतर हिळ्ळी व बोरी प्रकल्पातून अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा होऊ लागल्याने या तलावाकडे दुर्लक्ष झाले. सध्या तलावाची दुरवस्था झाल्याने या परिसरास धोका निर्माण झाला होता. याच्या दुरुस्तीसाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. \"सकाळ'ने बातमी तसेच \"भूमिका' सदरातून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार या तलावाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.\nबणजगोळमध्ये फुलली सेंद्रिय पेरूची बाग पहिल्याच वर्षी आठ टन उत्पादन\nअक्कलकोट (सोलापूर) : बणजगोळ (ता. अक्कलकोट) येथील पाटील बंधूंनी केवळ सेंद्रिय पद्धतीचा वापर करत दर्जेदार पेरूची बाग फुलविली आहे. केवळ नऊ महिन्यांची बाग असूनही योग्य व्यवस्थापन तंत्राचा अभ्यास करत 7 ते 8 टन उत्पादन मिळविण्याची किमया साधत आहेत. आता या पेरूची त्यांनी हैदराबादच्या बाजारात विक्र\nआपत्कालीन परिस्थिती उद्‌भवण्याआधी व्हावी बेवारस \"हालचिंचोळी'ची दुरुस्ती \nसोलापूर : अक्कलकोट (Akkalkot) शहरास एकेकाळी पाणीपुरवठा करणाऱ्या हालचिंचोळी तलावाची (Halachincholi Lake) सध्या भयानक व भयावह स्थिती झाली आहे. समांतर रेषेत पडलेल्या भेगा, वाढलेली चिलार, काटेरी झुडपे, खचलेले दगडी पिचिंग व सांडव्याच्या बांधकामाची पडझड झाल्याने हा तलाव कधीही मान टाकू शकतो. त्या\nपंढरपूरच्या पोटनिवडणुकीमुळे मिळाला अक्कलकोटच्या आठवणींना उजाळा \nसोलापूर : पंढरपूरच्या पोटनिवडणुकीच्या निकालामुळे (Pandharpur by-elecction resut) अक्कलकोटच्या (Akkalkot) 1998मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. तेव्हाच्या सत्तारूढ सरकारमधील घटक पक्ष भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवाराचा विरोधी कॉ\nकोरोनापासून वाचण्यासाठी की कोरोनाला घरी आणण्यासाठी लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी\nअक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून लस (Vaccination) घ्या, सुरक्षित आहे, असे म्हणत आरोग्य खाते घरोघरी जाऊन मागे लागले होते. त्या वेळी त्या लसीच्या सुरक्षिततेवरच शंका व्यक्त करीत कर्मचारी वर्गांना तोंडाला येईल ते बोलण्याचे धोरण काही जणांनी अवलंबिले\n\"कुरनूर'मधून सोडले पाण्याचे दुसरे आवर्तन तीन नगरपरिषदा, 18 ग्रामपंचायतींना लाभ\nअक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील धरणामधून आज (मंगळवारी) सकाळी नियोजित पाण्याचे दुसरे आवर्तन सुरू करण्यात आले. हे आवर्तन चार दरवाजांतून 800 क्‍युसेक प्रतिसेकंद इतक्‍या वेगाने सोडण्यात येत आहे. आताच्या घडीला धरणात 53 टक्के पाणीसाठा आहे आणि हे आवर्तन या बोरी नदीवरील शेवटच्या ब\nअन्नछत्र मंडळाच्या सेवेत \"जय हिंद'चा पुढाकार शहरातील गरजूंना केले अन्नदान\nअक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना पुन्हा एकदा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले\nकल्लहिप्परगे परिसरात धुमाकूळ घालून रानगवा गडप \nअक्कलकोट (सोलापूर) : कल्लहिप्परगे (ता. अक्कलकोट) (Akkalkot) येथे रविवारी दुपारी एक वाजता अचानक रानगवा (Indian Bison) दिसल्याने परिसरात गोंधळ उडाला. शिवसनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे व मुनाफ चिरके आदींनी संबंधित वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली. तेव्हा त्वरित वनविभाग (F\nवर्षभर रुग्णोपचार अन्‌ गरजूंना अन्नदान \"रॉबिनहूड आर्मी'ची कोरोना काळातसुद्धा निरंतर सेवा\nअक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) शहरात वर्षातील 365 दिवस न थकता व न कंटाळता जे अन्नदान करणार आहेत त्यांचा शोध घेऊन ज्यांना गरज आहे त्यांचाही योग्य शोध घेऊन त्यांच्यापर्यंत अन्नदान (Food donation) व इतर गरज असलेली अत्यावश्‍यक सेवा पुरविण्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून \"रॉबिनहूड आर\nकोरोनाची तमा न बाळगता \"जय हिंद'चे अविरत कार्य 16500 भुकेल्यांना केले अन्नवाटप\nअक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) तालुक्‍यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची स्थिती मागील दोन महिन्यांपासून हळूहळू वाढत आहे. लोकांच्या हातचे काम गेल्याने अन्नछत्र मंडळाकडून (Akkalkot Annachhatra Mandal) जेवण देण्यात येत आहे. ते जेवण असल्या तीव्र संकट काळात सुद्धा न घाबरता आणि न डगमगता\n सलग दोन दिवस पेट्रोल पंपावर हजारो लिटर डिझेलची चोरी\nअक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट - वागदरी रोडवरील मल्लिकार्जुन पेट्रोलपंप येथे अंडर ग्राउंड डिझेल टाकीतून 1420 लिटर डिझेलची (किंमत 1 लाख 22 हजार 980 रुपये) पाईपच्या सहाय्याने अज्ञात चोरट्याने चोरी केली. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/ratan-tata-is-impressed-on-business-and-start-up-idea-of-28-years-old-shantanu/", "date_download": "2021-06-23T02:40:19Z", "digest": "sha1:7NTL4REYULQYHD43QBE7D7VEE45VEDJP", "length": 14713, "nlines": 146, "source_domain": "bahujannama.com", "title": "Ratan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात 'सल्ला'", "raw_content": "\nRatan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात ‘सल्ला’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक महत्वाची आणि आश्यर्यकारक गोष्ट म्हणजे देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा Ratan Tata हे चक्क 28 वर्षाच्या युवकाकडून idea of 28 years old shantanu सल्ला घेतात. भारतातील नामाकिंत असेलेले टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष रतन टाटा हे आपली खासगी गुंतवणूक Investment ज्या स्टार्टअप (Startups) कंपन्यांत करतात त्यांची निवड करताना रतन टाटा Ratan Tata हे शंतनू नायडू या युवकाचा सल्ला घेत असतात. तर कोण आहे शंतनू नायडू बघा.\nशंतनू नायडूची Shantanu Naidu मोटोपॉज नावाची कंपनी आहे.\nजी कुत्र्यांच्या गळपट्ट्याच्या कॉलरचं डिझाइन तयार करते.\nहे पट्टे रात्री चमकतात. मोटोपॉजचा व्यवसाय चार देशांतील वीसहून अधिक शहरांत सुरू आहे.\nतसेच, शंतनू इन्स्टाग्राम Instagram हँडल ‘On your sparks’ वरून (live) थेट (वेबिनार) कार्यक्रम करतो.\nयासाठी तो प्रत्येकी 500 रुपये शुल्क आकारतो.\nतसेच, कुत्र्यांसाठी कॉलर रिफ्लेक्टर तयार करण्याची कल्पना शतनूला सुचली आहे.\nम्हणून त्याने मोटोपॉज (Motopaws) नावाने कुत्र्यांसाठी कॉलर बनवली.\nही कॉलर रिफ्लेक्टर (Collar reflector) असल्याने रात्री रस्त्यांवर लाइट नसले तरीही वाहनचालक या कुत्र्यांना पाहू शकतात.\nम्हणजे कुत्र्याच्या अंगावर गाडी जाणार नाही. त्याचा जीव वाचतो आहे.\nया छोट्या परंतु, महत्वपूर्ण कल्पनांबद्दल कामाबद्दल टाटा कंपनीमध्ये न्यूजलेटरमध्ये माहिती छापून आल्यावर त्यावेळी रतन टाटांनी ते बघितली. तेव्हा त्याच्याबाबत टाटांना समजलं.\nशंतनूने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून त्याने रतन टाटा यांना पत्र Letter लिहिलं आणि त्याला रतन टाटा याना भेटण्यास मिळालं.\nत्या झालेल्या भेटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या प्रकल्पात आर्थिक मदत देण्याची रतन टाटांनी दर्शवले पण त्या तरुणानं नाकारलं.\nपुढं रतन टाटांनी Ratan Tata शंतनूच्या स्टार्टअपमध्ये काही रक्कम गुंतवली म्हणून आणि कंपनी अकरा शहरात विस्तारली यामुळे या दोघांची सतत भेट होऊ लागली.\nदरम्यान, रतन टाटा यांचा देशातील स्टार्टअप इकोसिस्टिमवर प्रचंड विश्वास आह��.\nया दरम्यान, कॉर्नेलमधून MBA करण्याबाबत शंतनूने टाटां यांना सांगितला.\nत्याला कॉर्नेलमध्ये प्रवेशही मिळाला होता.\nया काळात तो वारंवार उद्योजकता, गुंतवणूक, नव्या स्टार्टअप कल्पना याबाबत विचार करत होता.\nत्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर रतन टाटांनी त्याला आपल्या ऑफिसात नोकरी Job दिली.\nटाटांसोबत काम करण्याची संधी मिळणं ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे.\nअशी संधी आयुष्यात एकदाच मिळते.\nत्यांच्यासोबत असताना प्रत्येक मिनिटाला काही ना काही नवं शिकायला मिळतं.\nजनरेशन गॅप कधीच जाणवत नाही.\nआपण रतन टाटांसोबत काम करत आहोत याची जाणीव ते आपल्याला अजिबात होऊच देत नाहीत. असं शंतनू नायडू म्हणाला.\nकृपया हे देखील वाचा:\nIAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत गौप्यस्फोट \n पिंपरी-चिंचवड शहरात आज 555 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांची नोंद\n10 लक्षणांवरून जाणून घ्या मुलांना कोरोना झाला किंवा होणार आहे, लक्षणे समजताच ताबडतोब करा ‘ही’ 5 कामे\n पुणे शहरात गेल्या 24 तासात 367 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\nLatur News | सोयाबीन बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री, शेतकर्‍यांची राजरोसपणे लूट ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत\nTags: 28 years old28 वर्षाच्या तरुणाConsultantCurrent Chairman Ratan TataPrivate InvestmentRatan TataRenowned Industrialist Ratan TataStartupTata Groupखासगी गुंतवणूकटाटा समूहाप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटारतन टाटाविद्यमान अध्यक्ष रतन टाटासल्लास्टार्टअप\nIAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत गौप्यस्फोट \nChhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’\nChhagan Bhujbal | 'मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो'\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nRatan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात ‘सल्ला’\nBreak The Chain | मुंबई लोकल सेवेबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची महत्वाची माहिती, म्हणाले…\nAjit Pawar | बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी आडवला अजित पवारांचा ताफा, पोलिसांचा लाठीचार्ज, मराठा आंदोलक ताब्यात\nPradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा\nPune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना\n पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड, 23 वर्षीय युवकाची आत्महत्या\nPune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तांचा 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर कारवाईचा बडगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/whatsapp-said-those-who-do-not-accept-privacy-policy-their-account-will-be-deleted/", "date_download": "2021-06-23T01:31:18Z", "digest": "sha1:R43YMQXYVDZVAXF4K7UP73A6AVNIQO4F", "length": 12577, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "प्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले - 'जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट' - बहुजननामा", "raw_content": "\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nin टेक्नोलॉजी, महत्वाच्या बातम्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेटवर्किंग साईट व्हॉट्सअपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीच्या डेडलाईनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कंपनीने दिल्लीत सांगितले की, यूजर्सना आम्ही 15 मेपेक्षा जास्त सवलत देऊ शकत नाही, यासाठी ज्यांनी कुणी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकरलेली नाही, आता त्यांचे अकाऊंट आम्ही डिलिट करण्यास ��ुरूवात करू.\nहायकोर्टात कंपनीची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांचे म्हणणे आहे की, यूजर्सना प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यास सांगितले जात आहे. इतकेच नव्हे, जे यूजर्स पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांची अकाऊंट हळुहळु डिलिट केली जातील. आम्ही यूजर्सना पॉलिसीबाबत सहमत होण्याची विनंती केली आहे. जर ते सहमत नसतील तर आम्ही त्यांना डिलिट करू…, ही पॉलिसी स्थगित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.\nजानेवारीत आली होती नवी पॉलिसी\nकंपनीच्या या पॉलिसीवरून आता वाद सुरू झाला आहे. कपिल सिब्बल यांचे म्हणणे आहे की, जे प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत नाहीत आणि ती स्वीकारायची नाही अशा यूजर्सचे अकाऊंट आम्ही डिलिट करत आहोत. सिब्बल यांनी म्हटले की, कंपनीने पॉलिसी स्थगित केलेली नाही. व्हॉट्सअपने प्रायव्हसी पॉलिसीचे नोटिफिकेशन जारी केले होते, त्यामध्ये 15 मेपर्यंतची डेडलाईन होती. ही पॉलिसी अगोदर जानेवारीत जारी केली होती, जिची डेडलाईन फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती आणि नंतर मेपर्यंत स्थगित केली होती.\nकाय आहे कंपनीच्या नवीन पॉलिसीत\nकंपनीच्या नविन पॉलिसीनुसार, व्हॉट्सअपला हा अधिकार असे की ते यूजर्सच्या इंटरॅक्शनशी संबंधीत काही डाटा पॅरेंट कंपनी फेसबुकशी शेअर करूशकतील. यावरून यूजर्सला कंपनी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी नोटिफिकेशन पाठवत आहे, जी स्वीकारल्यानंतरच व्हॉट्सअप पुढे सुरूराहील. यावरून हायकोर्टात सुनावणी सुरू आहे, जी सध्या 3 जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा आणि याचिकाकर्त्यांकडून यथास्थितीची मागणी करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, कंपनीने सुनावणी दरम्यान या पॉलिसीवर स्टे देण्यास विरोध केला.\nTags: accountDeadlinesDeletepolicyPrivacySocial Networking Sitesuserswhatsappअकाऊंटडिलिटडेडलाईनपॉलिसीप्रायव्हसीयूजर्सव्हॉट्सअपसोशल नेटवर्किंग साईट\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\n6 कोटी लोकांना EPFO ने दिला मोठा दिलासा नोकरी सुटल्यानंतर सुद्धा मिळेल ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या\nCorona Wave : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडे गुप्त औषध आहे का ‘या’ कारणामुळं बळावला संशय\nACB Trap Police Constable Arrest | गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणारा पोलीस कॉन्स्टेबल गजाआड\nPradip Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक, राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ\n पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, पण..\nPune Crime News | सायबर भामट्याकडून 36 वर्षीय महिलेची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/30-district-25-municipal-dry-run/", "date_download": "2021-06-23T02:48:28Z", "digest": "sha1:IYMGXLFNMIA6HU5OBRYSXFW2FZHDRQNK", "length": 21446, "nlines": 215, "source_domain": "cmnews.co.in", "title": "महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/आरोग्य/महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन\nमहाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन\nमुंबई, दि.७: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या शुक्रवार दि. ८ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये १ आरोग्य संस्था याठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, दि.२ जानेवारी रोजी पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्हयात तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहिम राबविण्यात आली आहे.\nक्षेत्रिय स्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे. कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्राय रन घेतला जातो.\nड्राय रन काय आहे\nया मोहिमेची पूर्वतयारी आज करण्यात असून त्यामध्ये राज्यस्तरावरुन जिल्हयांचे यूजर आयडी तयार करणे, जिल्हास्तरावरुन आरोग्य संस्थेचे व लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम झाले. जिल्हयांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपींग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोवीन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे व शितसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी १ ते ४ आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली. यासंदर्भात काल व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले आहे.\nया ड्राय रन मध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात येईल.\nकोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करावी. मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nहेही वाचा:देशपातळीवरील सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरची रश्मी शिंदे द्वितीय\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nदेशपातळीवरील सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरची रश्मी शिंदे द्वितीय\nसामाजिक आणि आर्थिक ��ोकशाहीसाठी परिवर्तनवाद आवश्यक-प्रसिद्ध लेखक, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nआपली पत्रकारिता अतिशय दर्जदार व समाजहिताला प्राधान्य देणारी आहे.\nआपल्या या कार्यास शुभेच्छा..💐\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझि���िव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/paithan-left-canal-near-palasipool-to-wakadapul-ashti-due-to-big-breach-of-canal-sugariv-munde/", "date_download": "2021-06-23T03:03:49Z", "digest": "sha1:4UKD4M4QGYPD5D3JH6MY3645QWNSLJNW", "length": 8069, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "पैठण डावा कालव्यास पळसीपूल ते वाकडापुल आष्टी जवळ मोठ मोठी भगदाड पडल्याने कालवा (कॅनॉल) पुâटण्याची शक्यता-सुग्रीव मुंडे – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nपैठण डावा कालव्यास पळसीपूल ते वाकडापुल आष्टी जवळ मोठ मोठी भगदाड पडल्याने कालवा (कॅनॉल) पुâटण्याची शक्यता-सुग्रीव मुंडे\nजालना (प्रतिनिधी) परतूर तालुक्यातील आष्टी शहरास लागुण जाणारा पैठण डावा कालवा येथे पैठण पासुन अदांजे १०५ कि.मी.वर कालवा (क���नॉल) वरील पळसी ते वाकडा पुल या दरम्यान सदरील कालवा (कॅनॉल) मातीने भरीव आहे.यामुळे या कालवा (कॅनॉल) मोठ मोठी भगदाड असल्याने पाणी खुप मोठया प्रमाणत या भगदाडाने पाणी येवुन शेतकNयांच्या शेतात खुसले आहे.यामुळे आता पर्यतं ३० हेक्टर कृष्षी जामिन ना पीक झाली आहे.या प्रकाराने आपले तिर्थपूरी कार्यालयास तोंडी सांगुनही लक्ष दिले जात नाही ही योग्या नाही.यामुळे शेतकNयांचे अंदाजे ८४ लाख रुपायचे नुकसान झालेले आहे. सदरील बाब आज सामाजीक कार्यकर्ते सुग्रीव मुंडे यानी अधिक्षक अभियंता व प्रशासक ,लाभ क्षेत्र विकास,प्राधिकरण, कडा भवन, औरंगाबाद येथे लेखी पत्रद्धारे कळविले आहे. मुंडे पुढे म्हणले की,या महीण्यात मात्र पाणी जास्त प्रमाणात भगदाडामधुन येत असल्याने शेतकNयांच्या जमीनी ना पिक झाल्या आहेत.\nपुढील नुकसान न होण्याकरीता लाभ क्षेत्र विकास,प्राधिकरण,औरंगाबाद यांनी कालवाच्या कडीने (कॅनॉल) ड्रेनेज पद्धतीने पाणी पुढे नदीमध्ये काडुन देण्यात यावे.नस्ता सबंधीत शेतकNयांवर उपासमारीची वेळ येउन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल तसेच आत्म्हात्या करण्याची वेळ शेतकNयावर हे शासनाचे कार्यालय अनेल असे मत मुंडे यानी व्याक्त केले आहे.तसेच मातीने भरीव कालवा (कॅनॉल) असल्याने मोठ मोठी भगदाड पडल्याने सदरील कालवा (कॅनॉल) पुâटण्याची शक्याता नाकारता येत नाही.त्यामुळे आपण तात्काळ याकडे अधिक्षक अभियंता व प्रशासक यानी लक्ष घालुन सदरील शेतकNयांचे शेतात जाणारे पाणी थांबवावे व सदरील कालवा (कॅनॉल) कडीने ड्रंनेज च्या माध्यामातून पाणी नदीमध्ये सोडावे असी विनंती सुग्रीव मुंडे यानी केली आहे.जर या कार्यालयाने भगदाडाकडे लक्ष न दिल्यास कालवा (कॅनॉल) पुâटल्यास हाजारो हेक्टर कृष्षी जमीनीचे नुकसान होईल आणि हाजारो शेतकरी यांची जिवन उदवस्थ होतील असी चिंता पत्राव्दारे व्याक्त केली आहे.\nकरोनाविरुद्धच्या लढाईत देश आत्मनिर्भर झाला” : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nश्रामणेर प्रशिक्षण केंद्रात गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे यांचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_933.html", "date_download": "2021-06-23T03:33:52Z", "digest": "sha1:JK4PRI76BOBBAVT7TRZXJ2ZGCBOKU2FT", "length": 9537, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "खासदार सुनिल तटकरेंनी यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा ��ेतला आढावा. - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome रायगड खासदार सुनिल तटकरेंनी यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा घेतला आढावा.\nखासदार सुनिल तटकरेंनी यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा घेतला आढावा.\nखासदार सुनिल तटकरेंनी यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा घेतला आढावा.\nमाणगांव तालुक्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनात रायगड चे खासदार सुनिल तटकरे यांनी निसर्गचक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या रक्कमेचा आढावा घेतला यावेळी माणगांवतालुक्यातील बहुतांशी पत्रकार व माणगांव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर-जाधव,तहसिलदार प्रियांका आयरे- कांबळे नायब तहसिलदार भाबड,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे,माणगांवचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव व तालुक्यातील विविध बँकाचे अधिकारी,व विविध प्रशासकीय अधिकारी,उपस्थित हाेते यावेळी तालुक्यातील नुकसान ग्रस्तांना सुमारे 97% नुकसानभरपाई मदत खात्यात जमा झाली असल्याचे माणगांव तहसिलदार यांनी स्पष्ट केले व काही मानवी चुकांमुळे पंचानाम्यात असलेल्या त्रुटी पत्रकार बांधवानी संबधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन देऊन मदत मिळवुन देऊन नुकसानग्रस्तांस सहकार्य करावे असे अवाहन खासदार तटकरे यांनी पत्रकार परीषदेत केले आहे साेबत नुकसानग्रस्तांना आलेल्या वाढीव मदत रक्कम देखील नुकसानग्रस्तांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावी असे आदेश देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/06/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-23T01:52:43Z", "digest": "sha1:DVTAE76V72XR2GUXUANR5HWOAYVQXXKG", "length": 6352, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मक्केतील पवित्र ‘काला पत्थर’चे फोटो प्रथमच प्रसिध्द - Majha Paper", "raw_content": "\nमक्केतील पवित्र ‘काला पत्थर’चे फोटो प्रथमच प्रसिध्द\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / काला पत्थर, फोटो, मक्का, मशीद / May 6, 2021 May 6, 2021\nमक्केतील काबा मधील पवित्र ‘काला पत्थर’ म्हणजे ब्लॅक स्टोनचे अद्भूत फोटो प्रथमच जगासमोर आले असून सौदी शाही मशिदीने ४९ हजार मेगा पिक्सलचे हे फोटो जारी केले आहेत. फोटो काढण्यासाठी आणि ते डेव्हलप करण्यासाठी ५० तासांपेक्षा जास्त वेळ लागला असून खरा फोटो बनविण्यासाठी एकूण १०५० फोटोंचा मिलाप केला गेला. यातील प्रत्येक फोटो १६० गिगाबाईटचा होता असे सांगितले जात आहे. फक्त फोटो काढण्याचे काम सात तासांपेक्षा जास्त वेळ सुरु होते.\nयुनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड मधील इस्लामिक अध्ययन केंद्रातील संशोधक अफिफी अल ���किती यांनी हे फोटो पाहून प्रत्यक्षात हा पत्थर काळा नसल्याचे दिसते आहे असे म्हटले आहे. या पत्थरचा कण अन कण डिजिटल पद्धतीने मोठा केला गेला आहे. या पवित्र दगडाला अल- हजर- अल- आस्वाद म्हणजेच काळा पत्थर असे म्हटले जाते. मशिदीच्या पूर्व भागात चांदीच्या कोंदणात तो बसविला गेला असून या दगडाचे चुंबन घेण्याची प्रथा आहे. अर्थात प्रचंड गर्दीमुळे फार थोड्या लोकांना आणि काही काझीना ही संधी मिळते.\nस्वर्गातून जेव्हा आदम पृथ्वीवर ढकलला गेला तेव्हा त्याला हा पांढरा दगड दिला गेला होता असा समज आहे. त्यावेळी तो पांढरा असला तरी जगातील लाखो यात्रेकरूंनी त्याचे चुंबन घेतल्यामुळे त्यांची पापे पचवून तो काळा बनला असे म्हटले जाते\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-FLS-rajendra-kumar-biography-in-brief-5058395-PHO.html", "date_download": "2021-06-23T02:47:56Z", "digest": "sha1:V5J34IUR3RDMHQV3D4YUWDB2DHDA6KFW", "length": 10510, "nlines": 77, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Happy Birthday Rajendra Kumar | B\\'day: वडिलांची घड्याळ विकून मुंबईत दाखल झाले होते \\'ज्युबली कुमार\\', जाणून घ्या संघर्षाविषयी... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nB\\'day: वडिलांची घड्याळ विकून मुंबईत दाखल झाले होते \\'ज्युबली कुमार\\', जाणून घ्या संघर्षाविषयी...\n1960 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राजेंद्र कुमार बॉलिवूडमधील असे एक अभिनेते आहेत, जे आपल्या उत्कृष्ट कलाकृतींच्या माध्यमातून नेहमीच सिनेरसिकांच्या स्मरणात राहतील. बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेल्या राजेंद्र यांना सहजासहजी येथे यश मिळाले नव्हते. अनेक कठीण परिस्थितींना सामोरे गेल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. कुणाचाही वरदहस्त नसताना राजें���्र कुमार यांनी मायानगरीत प्रवेश घेतला होता. 'ज्युबली कुमार' या नावाने प्रसिद्ध झालेले राजेंद्र कुमार यांनी हार न पत्करता स्वबळावर बॉलिवूडमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.\nवडिलांची घड्याळ विकून दाखल झाले होते मुंबईत...\n20 जुलै 1929 रोजी सियायलकोट (आता पाकिस्तानात आहे) येथे राजेंद्र कुमार यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला होता. अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत दाखल होताना केवळ 50 रुपये त्यांच्याकडे होते. विशेष म्हणजे आपल्या वडिलांची घड्याळ विकून त्यांनी हे पैसे मिळवले होते. ती विकून त्यांना 63 रुपये मिळाले होते. त्यातून 13 रुपयांचे त्यांनी रेल्वेचे तिकिट खरेदी केले होते.\n150 रुपये मासिक वेतनावर केले काम....\nमुंबईत दाखल झाल्यानंतर गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या मदतीने त्यांना एच. एस रवैल यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांना 150 रुपये मासिक वेतन मिळत होते. राजेंद्र यांना 1950 मध्ये 'जोगन' या सिनेमात काम करण्याची पहिली संधी मिळाली. या सिनेमात दिलीप कुमार मेन लीडमध्ये होते.\n'मदर इंडिया'तील छोट्याशा भूमिकेतून वेधले सिनेरसिकांचे लक्ष....\n1950 ते 1956 सालापर्यंत ते फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी संघर्ष करत राहिले. 1957 मध्ये महबूब खान यांच्या 'मदर इंडिया' या सिनेमात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमासाठी त्यांना एक हजार रुपये मानधन मिळाले होते. हा सिनेमा खरं तर नर्गिस मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू होत्या. मात्र राजेंद्र कुमार आपल्या छोट्याशा भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले. 1959 मध्ये रिलीज झालेला विजय भट यांचा 'गुंज उठी शहनाई' हा त्यांच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. 1963 मध्ये आलेल्या 'मेरे महबूब' या सिनेमाने त्यांचे करिअर यशोशिखरावर पोहोचले.\n'ज्युबली कुमार' म्हणून निर्माण केली ओळख...\n1964 ते 1970 दरम्यानचा काळ त्यांच्या करिअरमधील सर्वात चांगला काळ ठरला. या काळात रिलीज झालेल्या त्यांच्या सर्वच सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर सिल्व्हर ज्युबली पूर्ण केली. त्यामुळेच त्यांना त्यांच्या चाहत्यांनी 'ज्युबली कुमार' ही उपाधी प्रदान केली.\n1969 साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. राजेंद्र कुमार दीपा मेहताच्या 'अर्थ' (1998) या सिनेमात एका छोटेखानी भूमिकेत शेवटचे पडद्यावर झळकले होते. 1980 च्या दशकात त्यांनी त्यांचा मुलगा कुमार गौरवला स्टार बनवण्यासाठी काही सिनेमांची निर्मितीसुद्धा केली. मात्र मुलगा कुमार गौरव त्यांच्यासारखी प्रसिद्धी मिळवू शकला नाही.\n90 च्या दशकात घेतला कायमचा निरोप..\n90 च्या दशकात राजेंद्र कुमार यांनी काम कमी केले. आपल्या सशक्त अभिनयाने चार दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या राजेंद्र कुमार यांनी 12 जुलै 1999 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला.\nराजेंद्र कुमार यांची काही दुर्मिळ छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nB'Day: कॉलेजमध्ये असतानाच या अॅक्ट्रेसला मिळाली होती मॉडेलिंगची ऑफर\nB'day: 29 वर्षांची झाली बोल्ड आणि बिनधास्त सई, पाहा तिच्या 29 खास अदा\nB'DAY SPCL: 41 वर्षांची झाली करिश्मा, पाहा बालपणीपासून ते आत्तापर्यंतचे PIX\nB'day: काजलसह या दाक्षिणात्य अभिनेत्रींनी केले सुपरस्टारसोबत बी टाऊनमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-most-secret-adult-clubs-around-the-world-5538777-PHO.html", "date_download": "2021-06-23T02:38:09Z", "digest": "sha1:Z4VHX6N2L5QFBNGL5I7FTK7ASLCD3XAW", "length": 5281, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Most Secret Adult Clubs Around The World | लंडनमधील सिक्रेट अडल्ट क्लब, अट्र्रॅक्टिव्ह आणि 18+ यांनाच मिळते एंट्री - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलंडनमधील सिक्रेट अडल्ट क्लब, अट्र्रॅक्टिव्ह आणि 18+ यांनाच मिळते एंट्री\nलंडनमधील स्टीव आणि मॅगी चॅपमॅन नावाच्या एका कपलने कॅंटमध्ये ‘प्लेजर इन कॅट’ नावाचा एक अडल्ट स्विमिंग क्लब सुरु केला आहे.\nइंटरनॅशनल डेस्क- मागील आठवड्यात लंडनमधील स्टीव आणि मॅगी चॅपमॅन नावाच्या एका कपलने कॅंटमध्ये ‘प्लेजर इन कॅट’ नावाचा एक अडल्ट स्विमिंग क्लब सुरु केला आहे. याआधी त्यांनी लॉर्क फील्डमध्ये 12 वर्षाच्या एडल्ट क्लब चालवत होते. आपल्या माहितीसाठी हे की, लंडनमध्ये 1960 च्या दशकात अडल्ट क्लब सुरु आहेत. याचप्रमाणे मागील महिन्यात लंडनमधील फेमस सिकेट्र सेक्स क्लब ‘किलिंग किटन्स’ नावाची एक ब्रॅंच इंग्लंडमधील मॅनचेस्टरमध्ये खोलली आहे. खास बाब ही की, हा फक्त अट्रॅक्टिव्ह आणि 18 वर्षाच्या वयापुढील व्यक्तींना एंट्री दिली जाते. 1960 मध्ये खोलला होता पहिला क्लब...\n- या क्लबची पहिली ब्रॅंच 1960 मध्ये लंडनमध्ये उघडली होती.\n- क्लब इतका फेमस झाला की, यानंतर आणखी एक क्लब खोलला गेला.\n- क्लबची पहिली ब्रॅंच बंद पडलेल्या एका जिन्या कॉटन मिलमध्ये उघडली होती.\n- हा शहरातील पहिला सेक्स क्लब होता. तेथे प्रायवेट पार्टीयां होतात.\n- जगभरातील या क्लबचे सुमारे 45 हजारांहून जास्त सदस्य आहेत.\n- यात 10 हजारांपेक्षा जास्त सदस्य एकट्या ब्रिटनमधील आहेत.\n- येथे येणारा व्यक्ती आपल्या पसंतीने पार्टनर निवडू शकतो.\n- क्लबमध्ये सुंदर तरूण-तरूणींचा भरणा असतो.\n- सांगितले जाते की, येथे येणा-यांत तरूणींची संख्या मोठी असते.\n- कारण, येथे त्यांना अट्रॅक्टिव्ह आणि देखणे तरूण सहज मिळतात.\n- तेथील माहिती पूर्णपणे सिक्रेट ठेवली जाते. त्यामुळे येथील क्लबची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आहे.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-they-not-kirit-but-canny-sommaiya-allegation-of-sachin-sawant-4333280-NOR.html", "date_download": "2021-06-23T03:24:41Z", "digest": "sha1:JFZQ6EDFBDUSVPOHCSZSVCS3YQQ6O3OP", "length": 6371, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "They Not Kirit, But Canny Sommaiya, Allegation Of Sachin Sawant | ते किरीट नव्हे, तर कुटिल सोमय्या आहेत; कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचे प्रत्युत्तर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nते किरीट नव्हे, तर कुटिल सोमय्या आहेत; कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचे प्रत्युत्तर\nमुंबई - किरीट सोमय्या हे भाजपच्या आधुनिक गोबेल्सच्या टीमचा भाग असल्यामुळेच ते मुख्यमंत्र्यांवर बेछूट आरोप करत आहेत. ते किरीट नव्हे, तर कुटिल सोमय्या आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी रविवारी सोमय्यांचा समाचार घेतला.\nदिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाच्या बदल्यात विकासक के. एस. चमणकर यांना करारापेक्षा अधिक चटईक्षेत्र बहाल केले गेले. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाला 72 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याच्या मोबदल्यात चमणकर यांना मुंबईत 100 कोटी रुपयांचे चटईक्षेत्र देण्यात येणार होते. परंतु चव्हाण यांच्या अखत्यारीतील नगरविकास खात्याने त्यांच्यावर सुमारे 1 हजार कोटी किमतीच्या चटईक्षेत्राची खैरात केली, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.\nमुख्यमंत्र्यांवर सोमय्यांनी केलेले आरोप खोडताना सावंत म्हणाले, महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 225 चौरस फुटांची घरे दिली जात असताना अडीच एफएसआय देण्यात येत होता. परंतु आता या योजनेत दिल्या जाणा-या घरांचे क्षेत्रफळ वाढवून 269 चौरस फूट करण्यात आल्याने एफएसआयदेखील तीनपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्या यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप खोडसाळ आणि लोकांची दिशाभूल करणारे आहेत.\nशासनाने गरिबांच्या घरांचे क्षेत्रफळ वाढवण्याचा निर्णय घेतलेला असताना भाजपची इच्छा मात्र गरिबांनी केवळ 225 चौरस फुटांच्या घरावर समाधान मानावे अशी आहे का, असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.\nभाजपने त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचा भार ‘आधुनिक गोबेल्स’वर सोपवला आहे. सोमय्यादेखील याच पथकाचा एक भाग आहेत आणि मुख्यमंत्र्यांवर बेताल आरोप करत आहेत. मुख्यमंत्री लोकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहेत. परंतु सोमय्या मात्र जनतेची दिशाभूल करत आहेत. किंबहुना काँग्रेसशासित राज्यांत जाऊन तेथील मुख्यमंत्र्यांवर बेछूट आरोप करण्याचा हुकमी प्रयोग ते सादर करत असतात, अशा शब्दांत सावंत यांनी सोमय्यांवर शरसंधान साधले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/robin-marry-earn-28-lakhs-annually-hugging-people-6007871.html", "date_download": "2021-06-23T02:33:51Z", "digest": "sha1:B76DIOZPO5FPYA5APW3DLULTMZA4VI7X", "length": 6938, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "robin marry earn 28 lakhs annually hugging people | ही महिला लोकांना मिठी मारण्याचे घेते लाखो रूपये, कारण जाणून व्हाल थक्क - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nही महिला लोकांना मिठी मारण्याचे घेते लाखो रूपये, कारण जाणून व्हाल थक्क\nकंसास : जभरातील लोक पैसे कमविण्यासाठी वेगवेळगे पर्याय शोधून काढतात. अमेरिकेतील एका महिलेने देखील काहीसा वेगळा मार्ग शोधला आहे. ही महिला आपल्या या वेगळ्या मार्गाने दर तासाला हजारो रूपयांची कमाई करत आहे. यासाठी तिला कुठल्याही प्रकराची गुंतवणूक अथवा परिश्रम करत नाही. रोबिन मेरी असे या महिलेचे नाव आहे. ती लोकांना मिठी मारते आणि याबाबत त्यांच्याकडून शुल्काच्या रुपात मोठी रक्कम घेते.\nकोणाला मिठी मारल्याने इतके पैसे कसे मिळू शकतात याबाबत तुमच्या मनात शंका निर्माण झाली असणार. पण हे सत्य आहे. या महिलेला लोकांना मिठी मारण्याचे प्रचंड पैसे मिळतात. यामुळे ही महिला सध्या इं���रनेटवर चर्चेचा विषय बनली आहे. रॉबिन नेमके असे काय करते की, ज्यामुळे तिला लोकं इतके पैसे देतात याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.\n28 लाख रूपयांची वार्षिक कमाई\nकंसास येथील रहिवासी रॉबिन मेरी लोकांना फक्त मिठी मारून प्रेमाने त्यांना झोपी घालते. असे करण्यासाठी ती 80 डॉलर (5,635) प्रति तास शुल्क आकारते. रॉबिन या कामद्वारे दर वर्षी 28 रूपयांची कमाई करत आहे. मेरी एक प्रोफेशनल कडलर आहे. ती आपल्या या सुविधेद्वारे लोकांना रिलॅक्स फील करवते.\nकामासाठी आहे काही नियम\nमेरीचे म्हणणे आहे की, असे केल्याने शरीरातून ऑक्सीटोसिन हॉर्मोन रिलीज होतात. यामुळे लोकांना आनंद तर होतोच पण त्यांचा ताणही कमी होतो. मेरीचे 1 ते 4 तासांचे एक सेशन असते. पण मेरीचे यासाठी काही कठोर नियम आहेत. क्लाइंट्सला पूर्णवेळ कपड्यांमध्येच असावे, सेशन दरम्यान कोणत्याही प्रकराचा फिजिकल डिझायर सुद्धा असू नये. उन्हाळ्याच्या दिवसात ते शॉर्ट्स परिधान करू शकतात पण ते खूपच छोटे नसावेत. अशाप्रकारचे तिची नियमावली आहे.\nविवाहीत आणि विधवा लोक देखील येतात\nमेरी स्वतः रिलेशनशिपमध्ये आहे. पण तिच्या प्रियकराला या कामाबद्दल कोणतीही अडचण नाहीये. आश्चर्याची बाब म्हणजे मेरीकडे सिंगल लोकांबरोबरच विवाहीत आणि विधवा लोकं देखील येतात. आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असणारे लोकं देखील मेरीकडे येतात.\nमेरीचे म्हणणे आहे की, माझ्या प्रियकराला या कामाबाबत माहिती आहे. पण त्याला यामुळे कोणतीही अडचण नाही. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे सेक्शुअल अॅक्टिव्हीटी नाही. मेरीला तिच्या या कामामुळे आनंदी आहे. कारण तिलाही याचा फायदा झाला आहे. मेरीलाही आता चांगली झोप येत असून कोणत्याही प्रकारचा तणाव नाहीये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/sheikh-hasina-embraced-priyanka-gandhi-125849893.html", "date_download": "2021-06-23T01:33:36Z", "digest": "sha1:ZB5UN2OQQTFWV7EECJDJ2XO7XRL7UZSY", "length": 5269, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sheikh Hasina embraced Priyanka Gandhi | शेख हसीना यांनी प्रियंका गांधींची गळाभेट घेतली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशेख हसीना यांनी प्रियंका गांधींची गळाभेट घेतली\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष साेनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळाने रविवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची बांगलादेश उच्चायुक्त कार्यालयात भेट घेतली. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग व आनंद शर्मा यांचीही उपस्थिती हाेती.\nप्रियंका गांधी-वढेरा यांनी हसीना यांची स्वतंत्र भेट घेतली. या बैठकीत दाेन्ही देशांच्या संबंधाला बळकट करण्यावर चर्चा करण्यात आली. हसीना चार दिवसांच्या भारताच्या दाैऱ्यावर आल्या हाेत्या. त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सात करारांवर स्वाक्षरी केली हाेती.\nहसीना बांगलादेशच्या सर्वात दीर्घकाळ पंतप्रधान पदावर राहणाऱ्या नेत्या बनल्या आहेत. २००९ मध्ये त्या दुसऱ्यांदा सत्तेवर आल्या हाेत्या. तेव्हा भारतात यूपीए-२ सरकार हाेते. तत्कालीन पंतप्रधान मनमाेहन सिंग २०११ मध्ये बांगलादेशच्या दाैऱ्यावर गेले हाेते. भारत व बांगलादेशचे संबंध सुरूवातीपासून चांगले असून नवीन सरकारनेही योग्य वाटचाल सुरू ठेवली आहे.\nआता बारामती नेमकी कुणाची मुलगा पार्थला विधानसभेलाही उमेदवारी मिळण्यासाठी अजितदादांनी दबावतंत्र वापरल्याची चर्चा\nशाहरुख खानचे लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन ; 54 व्या वाढदिवसादिवशी हा शो घेऊन येणार\n'मिशन मंगल' च्या यशामुळे माझा स्वतःवरचा विश्वास वृद्धिंगत झाला', विद्या बालन चित्रपट आणि आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलली\nस्पष्टीकरण : सेलेब्रिटींसोबत ड्रग पार्टीच्या आरोपाबद्दल करण जोहर म्हणाला - 'माझी आईदेखील आमच्यासोबत तिथे बसलेली होती'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/15-corona-patients-found-in-nakabandi/", "date_download": "2021-06-23T02:09:40Z", "digest": "sha1:BSX6AHJDIWSXYG5PWM73BQHGARM52ORM", "length": 9201, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "नाकाबंदीत १५ कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/शहर/सातारा /नाकाबंदीत १५ कोरोना रुग्ण साप���ल्याने खळबळ\nनाकाबंदीत १५ कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ\nसातारा ( महेश पवार) :\nयेथील शाहुपुरी पोलीस निरीक्षक संजय पतंगे व डॉ दीपक थोरात, कस्तुरबा गांधी प्रा,आ.केंद्र सातारा याचे उपस्थित करंजे नाका येथे विनाकारण फिरणार्याची कोरोना (अँटीजन) टेस्ट धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यात १३५ जणांच्या टेस्ट केल्यानंतर १५ जण कोरोना पॉजिटीव्ह सापडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली.\nजिल्ह्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालल्याने प्रशासनाने कडक लॉक डाऊन ची घोषणा केली. आज सकाळपासून पोलीसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करत त्यांची कोवीड टेस्ट सुध्दा करताना दिसत आहेत.\nजिल्ह्यात कडक लॉकडॉऊन; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त...\n​‘रेनिसान्स स्टेट’वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nसाताऱ्यात दिवसभरात 16 बाधितांचा मृत्यू\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/28/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2021-06-23T03:21:30Z", "digest": "sha1:NPYYH2GIRZ6S24SBTATB7TG5FAFWOMM7", "length": 5386, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इरफान खानची आठवण आणि ऑस्कर - Majha Paper", "raw_content": "\nइरफान खानची आठवण आणि ऑस्कर\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / इरफान खान, ऑस्कर, बॉलीवूड, हॉलीवूड / April 28, 2021 April 28, 2021\nबॉलीवूड मध्ये अमाप लोकप्रियता मिळविलेल्या गुणी अभिनेत्याला म्हणजे इरफान खान याला आपल्यातून जाऊन २९ एप्रिल रोजी वर्ष होत आहे. त्या निमित्ताने त्याचे मित्र, कुटुंब आणि स्नेही अनेक आठवणीना उजाळा देत आहेत. इरफानने बॉलीवूड प्रमाणेच हॉलीवूड मध्येही बरयाच चित्रपटात काम केले आहे. हॉलीवूड चित्रपट म्हटले की प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्काराची चर्चा होणे अपरिहार्य आहे. नुकतीच ऑस्कर जाहीर झाली आहेत. त्या निमीत्ताने इरफानची एक आठवण.\nएका मुलाखतीत इरफानला विचारले गेले होते की तुला ऑस्कर मिळाले तर तू ते कुठे ठेवशील. इरफान स्वभावाने अतिशय आनंदी आणि विनोदी होता. एका क्षणात त्याने उत्तर दिले की, ऑस्कर मिळाले तर ते स्वतः घरात कुठेतरी स्वतःला जागा करून घेईलच. पण मी ते बाथरूम मध्ये नक्की ठेवणार नाही हे आत्ताच सांगतो.\nइरफानचा शेवटचा चित्रपट होता इंग्रेजी मिडीयम. पण आजही त्याची जागा चाहत्यांच्या हृदयात कायम राहिली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-get-copy-of-kotaval-book-with-in-minute-5032649-NOR.html", "date_download": "2021-06-23T02:05:14Z", "digest": "sha1:DQF4N6TC3PWWWYCZON43YE5VHOC6I3NZ", "length": 7540, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Get copy of kotaval book with in minute | कोतवाल बुकाची नक्कल अाता एका मिनिटात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोतवाल बुकाची नक्कल अाता एका मिनिटात\nअकोला- विविध दाखल्यांसाठी आवश्यक असलेल्या कोतवाल बुकाची नक्कल मिळण्यासाठीचा त्रास आता कमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व कोतवाल बुकांचे रेकाॅर्ड संगणकीकृत केले आहे. त्यामुळे आता एका मिनिटात कोतवाल बुकाची नक्कल मिळणार आहे. या योजनेचा शुभारंभ पालक सचिव बलदेव सिंह जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते होत आहे.\nस्वातंत्र्यपूर्व काळात कोतवाल हे संबंधित गावातील कायदा सुव्यवस्था, जन्म-मृत्यू नोंदी आणि महसूल खंड वसुली करण्यासाठी जबाबदार होते. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी ह्या कोतवाल बुकात ठेवल्या जात होत्या. शासनाने व्यक्तिगत पुरावा म्हणून कोतवाल बुकाच्या नकलेला प्राधान्य दिले असून, विविध शासकीय कामांसाठी महसूल पुरावा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य समजले जाते. सध्या नागरिकांना कोतवाल बुकाची नक्कल मिळवण्यासाठी विहित नमुन्याचा अर्ज सादर केल्यानंतर त्यांना जवळपास सात ते आठ दिवसांनंतर नक्कल मिळते. याशिवाय तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या नकलेचा उर्वरितपान\nशोधघेण्यासाठी व्यक्तिश: कोतवाल बुक हाताळावे लागते. यात संबंधित कर्मचारी व्यक्तीलासुद्धा त्रास होतो. त्यानंतर कोतवाल बुकाची सत्यप्रत दिली जाते. या नकलेचा प्रचलित पद्धतीने शोध घेताना नजरचुकीने किंवा अन्य काही कारणांमुळे बऱ्याच नोंदी सापडत नाहीत. शोधात बऱ्याच मर्यादा विलंब होतो. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील कोतवाल बुकाचे सन २०१२ पासून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत संगणकीकरणास सुरुवात करण्यात आली होती. आज रोजी हे काम पूर्ण झाले आहे.\n* संगणकीकरणामुळे कोतवाल बुकात कोणीही खोडाखोड किंवा बदल करू शकत नाही.\n* सहज काही मिनिटांत नागरिकांना कोतवाल बुकाची नक्कल उपलब्ध करून देता येऊ शकते.\n* मनुष्यबळ लागत नाही. एकटा व्यक्ती ही सर्व प्रक्रिया करू शकतो.\n* तक्रारीचे प्रमाण कमी होईल.\nजिल्हा प्रशासनाने वडिलोपार्जित माहिती या दस्तऐवजांमध्ये संग्रहित ��ेली आहे. अकोला तहसीलमध्ये आजपासून नागरिकांना संगणकीकृत कोतवाल बुकाची नक्कल मिळणार आहे.'' प्रा.संजय खडसे, एसडीओ अकोला.\nज्याप्रमाणेसातबारा आपण ऑनलाइन स्वत: काढू शकतो, त्याच धर्तीवर प्रत्येक नागरिकाला आपली कोतवाल बुकाची नक्कल स्वत: काढता यावी हा आमचा भविष्यातील प्रकल्प आहे.'' -जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी\nतालुका गावे बुक संख्या पाने रेकार्ड\nअकोला१५८ ६०२ ६६,८५० ४,६७,९५०\nबार्शिटाकळी १२३ ३७० ३७,००० १,४८,०००\nबाळापूर १०३ २६८ २९,४८० २,९५,३२०\nपातूर ७४ २८१ ४३,५८६ ३,००,०००\nअकोट १८१ ४३६ ४१,००० ३,२८,०००\nतेल्हारा १०६ ३६० १,१२,०१६ ४,४८,०६४\nमूर्तिजापूर १६४ ५०१ ३५,०३० २,२४,१८०\nएकूण९०९ २८१८ ३,६४,९६२ २२,११,५१४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/provision-funds-central-government-mumbai-improve-air-quality-408702", "date_download": "2021-06-23T03:01:37Z", "digest": "sha1:AXF53JS3I475EROKBS72567VB3LUKUBW", "length": 18048, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईसाठी केंद्राकडून निधीची तरतूद", "raw_content": "\nराज्यातील शहरांमधील हवेचा दर्जा प्रचंड खालावला आहे. शहरांमधील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी अर्थ संकल्पात तरतूद करण्यात आली आहे.\nहवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईसाठी केंद्राकडून निधीची तरतूद\nमुंबई : राज्यातील शहरांमधील हवेचा दर्जा प्रचंड खालावला आहे. शहरांमधील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी अर्थ संकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे राज्यातील 6 शहरांसाठी केंद्राकडून निधी देण्यात येणार आहे. मात्र या निधी तरतूदीप्रमाणे हवा सुधारण्याची कामगिरी झाली पाहिजे अन्यथा देण्यात आलेला निधी मागे घेतला जाईल असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सज्जड दम देण्यात आला आहे.\nवायू प्रदूषण नियंत्रणाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्राला अंदाजे 790 कोटी रुपये मिळणार आहेत. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020-21 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, देशातील शहरांत वायू प्रदूषण ही मुख्य चिंता आहे. केंद्रांकडून शहरी वायू प्रदूषणावर अंकुश ठेवण्यासाठी 2,227 कोटी रुपये राखून ठेवले आहेत.\nमुंबईसारख्या शहरांना (232 कोटी रुपये) निधी देण्यात येणार असून इतर शहरांना प्रत्येकी 40 ते 50 कोटी रुपयांचा निधी मिळेल असे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.\nमुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nशहरांनी आपापल्या हवामान सुधार कार्यक्रमांनुसार कामगिरी न केल्यास टप्प्याटप्प्याने निधीचे वाटप थांबवले जाण्याची शक्यता असल्याचे ही ते अधिकारी म्हणाले. मुंबई व पुणे व्यतिरिक्त अन्य शहरांमध्ये नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद आणि वसई-विरार यांचा ही समावेश असल्याचे सांगण्यात आले. यातील 50 टक्के निधी राज्य नगरविकास विभागात वर्ग केला जाणार असून पुढे तो संबंधित कंपन्यांना दिला जाईल.\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीपीबी) सहसंचालक डॉ. वी. एम. मोटघरे यांनी सांगितले की, “प्रत्येक शहरासाठी वाहनांच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोमास जाळणे, औद्योगिक वायू प्रदूषण आणि इतर निकषांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृती सुरू केली पाहिजे.” त्यानंतर केलेल्या शहरांनुसार या शहरांच्या कामगिरीचे वर्गीकरण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nहेही वाचा- आज प्रवेश न घेतल्यास 11वीच्या प्रवेशाला मुकावे लागणार, संध्याकाळपर्यंत अखेरची संधी\nयाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीपीबी) सहसंचालक डॉ. वी. एम. मोटघरे यांनी दुजोरा दिला असून बैठकीमुळे अधिक बोलण्यास नकार दिला.\nआर्थिक पाहणी अहवाल : राज्यावरील कर्ज वाढलं; GDP 5.7% राहण्याचा अंदाज...\nमुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अशात महाविकास आघाडीने एकत्रित येत मांडण्यात येणार हा पहिलावहिला अर्थसंकल्प असणार आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पाआधी विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या आर्थिक पाहणी अहव\n#MahaBudget2020 : अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील A टु Z मुद्दे....\nमुंबई - महाविकास आघाडीचा आज पहिलावहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.\nम्हणून अर्थसंकल्पावेळी अजित पवारांनी केलं नितीन गडकरींचं तोंड भरून कौतुक...\nमुंबई : आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून हा पहिलाच अर्थसंकल्प मांडण्यात आला. यात शेतकरी कर्जमाफी, तरुणांचा रोजगार, क्रीडा, पर्यटन, रस्तेविकास ��त्यादी प्रकारच्या मुद्द्यांवर या अर्थसंकल्पात\nसर्वच क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर; आर्थिक पाहणी अहवालाचा सविस्तर आढावा\nमुंबई : उद्योग, सेवाक्षेत्र, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण झाली आहे. तर, आर्थिक मंदीमुळे राज्याचा ‘जीडीपी’ही ७.५ टक्‍क्‍यांवरून ५.७ टक्‍क्‍यांपर्यंत खाली घसरला आहे. गेल्या वर्षी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राचा विकासदर उणे २.२ टक्के होता. यंदा त्यामध्ये मात्र ३.१ टक्\nशाळांना अनुदान मंजूर; पण निधी...\nऔरंगाबाद : राज्य सरकारने विनाअनुदानित शाळा, तुकड्या व शाखांना २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय १३ सप्टेंबर २०१९ ला घेतला. त्यामुळे या शाळांना दिलासा मिळाला; पण त्यासाठी लागणारा १४४ कोटी ९७ लाख ५६ हजार निधी शिक्षण विभागाकडून भागविला जाणार आहे. त्यासाठीची तरतूद शासनाने केली आहे; परंतु प्रचलित\nनरेंद्र मेहतांवर काय कारवाई करणार \nमुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सुरवातीपासूनच विरोधक भाजपने महिला सुरक्षिततेचा मुद्दा लावून धरलाय. आजचा अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा मुद्दा भाजपने लावून धरलाय खरा मात्र आता याच मुद्द्यावरून भाजप तोंडघशी पडण्याची शक्यता\nअर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याआधीच राज्यात दिशा कायदा लागू करणार - गृहमंत्री\nमुंबई : राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एकीकडे विरोधकांकडून महिला सुरक्षेचा मुद्दा लावून धरला जातोय. तर दुरीकडे महाविकास आघाडीकडून देखील राज्यातील महिला सुरक्षिततेच्या प्रश्नाला गांभीर्याने घेतलं जातंय. हिंगणघाटमधील धक्कादायक घटनेनंतर महाविकास आघाडीकडून तात्काळ पावलं उचलत मह\nदोन वर्षात पालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी रांगा लागतील\nमुंबई : महापालिका शाळांत अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करील. महापालिका शाळांची प्रगती अशीच सुरू राहिल्यास प्रवेशासाठी दोन वर्षांत रांगा लागतील, असा विश्‍वास राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (ता. 26) व्यक\nबिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात OBC जनगणना करा - छगन भुजबळ\nमुंबई - महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनात रा��्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत महत्त्वाची मागणी केलीये. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील OBC समाजाच्या जनगणनेची मागणी छगन भुजबळ यांनी केलीये. दरम्यान OBC समाजा\nअकोल्याच्या एसपींची तडकाफडकी बदली\nअकोला : जिल्ह्यात 15 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत 35 मुली बेपत्ता झाल्यात. याप्रकरणी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. पोलिस अधीक्षकांच्या बदलीसोबतच या प्रकरणात सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांचे पोलिस न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/so-far-five-lakh-people-in-solapur-district-have-been-vaccinated-against-corona", "date_download": "2021-06-23T03:36:47Z", "digest": "sha1:CKZOAI7TFGO6EMIN6FTE7JTS24HCH47A", "length": 17795, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिल्ह्याला मिळाले 25400 डोस ! आतापर्यंत पाच लाख लोकांनी टोचली लस", "raw_content": "\nशहरातील 39 केंद्रांवर लसीकरण सुरू असून ग्रामीण भागात लसीकरणासाठी 91 केंद्रे आहेत.\nजिल्ह्याला मिळाले 25400 डोस आतापर्यंत पाच लाख लोकांनी टोचली लस\nतात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा\nसोलापूर : शहर-जिल्ह्यातील पाच लाख सात हजार 23 व्यक्‍तींना आतापर्यंत लस (Corona Vaccine) टोचण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 25) एकाच दिवशी दहा हजार 956 जणांना पहिला तर 223 जणांना दुसरा डोस टोचण्यात आला. आता जिल्ह्यासाठी आणखी 25 हजार 400 डोस मिळाले असून त्यातील दहा हजार डोस शहरासाठी तर उर्वरित डोस ग्रामीणसाठी दिले जाणार आहेत. आज (बुधवारी) एकूण 130 केंद्रांवर लस टोचली जाणार आहे. (So far, five lakh people in Solapur district have been vaccinated against corona)\nहेही वाचा: म्युकरमायकोसिसच्या 16 रुग्णांनाच \"जनआरोग्य योजने'चा लाभ \nग्रामीण भागातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या दिवसेंदिंवस वाढू लागली आहे. कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होत नसल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले. त्यानंतर लस टोचून घेण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. तर शहरातील नागरिकही भीतीने लस टोचायला येत आहेत. त्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील 39 केंद्रांवर लसीकरण सुरू असून ग्रामीण भागात लसीकरणासाठी 91 केंद्रे आहेत. लसीचा कोटा वाढवून मिळावा म्हणून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता जिल्ह्यासाठी लस वाढवून मिळू लागली आहे. काल जिल्ह्यासाठी 25 हजार 400 डोस मिळाले आहेत. मागील काही दिवसांतील ही लस सर्वाधिक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख दोन हजार 706 नागरिकांनी पहिला डोस तर एक लाख चार हजार 317 जणांनी दुसरा डोस टोचून घेतला आहे.\nहेही वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अवकाळीच्या नुकसानीची मिळणार मदत\nजिल्ह्यासाठी आता लस मिळू लागली असून सध्याची लस संपण्यापूर्वीच मंगळवारी 25 हजार 400 डोस मिळाले आहेत. त्यातील दहा हजार शहरासाठी तर 15 हजार 400 डोस ग्रामीणसाठी वितरीत केले जाणार असून 130 केंद्रांवर लसीकरण केले जाईल.\n- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर\n25 लाख जणांना लस टोचली जाणार\nजिल्ह्यात 18 वर्षांवरील व्यक्‍तींची संख्या 30 लाखांपर्यंत आहे. त्यात शहरातील तीन लाख तर ग्रामीणमधील 27 लाख व्यक्‍तींचा समावेश आहे. या सर्वांना लस टोचली जाणार असून, सद्य:स्थितीत 18 ते 44 वयोगटातील 16 हजार 177 व्यक्‍तींना लस टोचण्यात आली आहे. एका व्यक्‍तीला दुसरा डोस दिला आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर शहर- जिल्ह्यातील 339 केंद्रांवर लसीकरण करण्याचे नियोजन यापूर्वीच करून ठेवण्यात आले आहे.\nजिल्ह्यातील रुग्णांची दीड लाखाकडे वाटचाल नव्याने वाढले 965 रुग्ण\nसोलापूर : शहर- जिल्ह्यात 965 रुग्ण वाढले असून दिलासादायक बाब म्हणजे 3 हजार 288 रुग्ण कोरोनातून (Covid-19) बरे होऊन घरी परतले आहेत. तर ग्रामीणमधील 22 व शहरातील सहा रुग्णांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागासाठी चिंताजनक बनली आहे. मागील 40 दिवसांत जवळपास 6\nसर्वांत तरुण सरपंचाची कमाल \nसोलापूर : घाटणे (ता. मोहोळ) (Mohol) येथे मार्चपर्यंत एकही कोरोना (Covid-19) रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला रुग्ण आढळला अन्‌ तेथून दररोज कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्र\nहोम आयसोलेशनमधील 32 वर्षीय महिलेचा रुग्णालयात मृत्यू \nसोलापूर : होम आयसोलेशनमधील (home isolation) रुग्ण नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नाहीत, त्यांच्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित होत असल्याने हा प्रकार बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र, शहरात अजूनही तसा निर्णय झालेला नाही. दरम्य���न, सैफुल परिसरातील 32 वर्षीय महिलेला संबं\n पंढरपूर तालुक्‍यातील 11 गावे झाली कोरोनामुक्त\nपंढरपूर (सोलापूर) : सततच्या वाढत्या कोरोना (Covid-19) रुग्ण संख्येमुळे मागील सहा महिन्यांपासून जीव मुठीत धरून बसलेल्या पंढरपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्‍यातील तब्बल 11 गावे कोरोनामुक्त (Coronafree Villages)) झाली आहेत. तर 20 गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. येथील प्रशासकीय अधि\nएप्रिलमध्ये तासाला एक, तीस दिवसांत 740 मृत्यू 36 हजार 236 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा (Covid-19) संसर्ग सुरू झाल्यापासून कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक एप्रिल 2021 मध्ये दिसला आहे. एप्रिल या एका महिन्यातच तब्बल 36 हजार 236 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. दिवसाला सरासरी 1207 नवीन रुग्ण आढळले आहेत तर एप्रिलच्या या तीस दिवसांमध्ये 740 जणांचा मृ\nआम्हाला गावातच \"टुचुक' करावे \nसांगोला (सोलापूर) : कोरोना (Corona) लसीकरणाच्या (Covid-19 Vaccination) नव्या मोहिमेमध्ये शासनाने विविध प्रकारचे बदल केले आहेत. त्यानुसार उपकेंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या गावातील लोकांना उपकेंद्रात लस घेण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या गावातील लोकांकडून गाव\nकोरोना रुग्णांच्या बिलांची होणार दररोज तपासणी सहा लेखापरीक्षण पथकांची नियुक्ती\nपंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यात कोरोना (Covid-19) बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी तालुक्‍यात शहर व ग्रामीणमध्ये 14 खासगी रुग्णालयांना प्रशासनाने कोव्हिड हॉस्पिटल (Covid Hospitals) चालविण्यास परवानगी दिली आहे. या हॉस्पिटल्\n मांगूर मासे लुटण्यासाठी कंबर तलाव परिसरात झुंबड\nसोलापूर : शहरात कोरोनाची (Covid-19) स्थिती बिकट असताना, वाढती रुग्णसंख्या प्रशासनास तापदायक झालेली असताना व कडक लॉकडाउन असतानाही नागरिकांना त्याचे गांभीर्य राहिलेले दिसून येत नाही. अशातच शनिवारी (ता. 8) कंबर तलाव (छत्रपती संभाजी महाराज तलाव) (Chhatrapati Sambhaji Maharaj Lake) परिसरातील घा\n14.68 कोटींचा दंड भरला, पण नियम नाही पाळला \nसोलापूर : कोरोनाची (Covid-19) पहिली लाट आणि दुसरी लाट थोपवून लावण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांच्या आदेशाची पोलिसांच्या (Police) माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. तरीही बेशिस्तांनी नियम पाळलाच नाह\nकोरोना मृतांची चार हजारांकडे वाटचाल \nसोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेतील संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 21 मे ते 1 जूनपर्यंत ग्रामीण भागात त्याहून अधिक कडक निर्बंध लागू केले. तरीही, कोरोनाचा संसर्ग व मृत्यू रोखण्यात यश मिळाले नाही. मृत्यूदर (Mortality rate) अजूनही च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sarkarnaama/attack-ulhasnagar-mla-kumar-aailani-car-saturday-13612", "date_download": "2021-06-23T03:10:22Z", "digest": "sha1:WE5VD564RT3MBI2CU4JABADPVMVKFWJG", "length": 2854, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला", "raw_content": "\nउल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला\nउल्हासनगर : उल्हासनगर Ulhasnagar विधानसभेचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला Attack झाल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे.यात मर्सिडीज गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. Attack on Ulhasnagar MLA Kumar Aailani Car on Saturday\nकाय सांगणार आज मुख्यमंत्री - लाॅकडाऊन वाढविणार\nशनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास भाजप BJP आमदार कुमार आयलानी यांचा सुपुत्र धीरज आयलानी हा मर्सिडीज MH O5 DH 5555 ही गाडी घेऊन उल्हासनगर महापालिका मागील बाजूस आंबे स्पोर्ट क्लब जवळ उभे असताना अचानक एका तरुणाने दगडाने ही मर्सिडीज गाडीवर हल्ला केला. यात धीरज आयलानी हे थोडक्यात बचावले आहेत.\nपरंतु गाडीचं नुकसान झालं आहे. ह्या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.हा हल्ला कोणी केला, का केला ह्याचा तपास आता मध्यवर्ती पोलीस करत आहेत. Attack on Ulhasnagar MLA Kumar Aailani Car on Saturday\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/india-coronavirus-cases-today-15-may-2021-fresh-cases-second-wave/", "date_download": "2021-06-23T03:03:45Z", "digest": "sha1:ZPYLX42TKOXUJYOCH4XHFATGECEUHSXY", "length": 12535, "nlines": 126, "source_domain": "bahujannama.com", "title": "कोरोनामुळे 24 तासात 3.26 लाख लोक झाले संक्रमित, 3890 जणांचा मृत्यू - बहुजननामा", "raw_content": "\nकोरोनामुळे 24 तासात 3.26 लाख लोक झाले संक्रमित, 3890 जणांचा मृत्यू\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना संसर्गाची स्थिती अजूनही भयंकर आहे. दररोज 3 लाखांपेक्षा जास्त नवीन केस येत आहेत आणि सुमारे 4 हजार संक्रमितांचा मृत्यू होत आहे. मात्र, चांगली बाब ही आहे की, ���वीन केस पेक्षा रिकव्हरी जास्त होत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी ताज्या आकड्यांनुसार, मागील 24 तासात 326,098 नवीन कोरोना केस आल्या आणि 3890 संक्रमितांचा मृत्यू झाला. तर 3,53,299 लोक कोरोनातून बरे झाले. म्हणजे 31,091 अ‍ॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत.\n14 मेपर्यंत देशभरात 18 कोटी 4 लाख 57 हजार 579 कोरोना डोस दिले गेले. काल 11 लाख 3 हजार 625 डोस देण्यात आले. तर आतापर्यंत 31.30 कोटीपेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल 17 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले. पॉझिटिव्हिटी रेट 17 टक्केपेक्षा जास्त आहे.\nदेशात आज कोरोनाची ताजी स्थिती –\n* एकुण कोरोना केस – दोन कोटी 43 लाख 72 हजार 907\n* एकुण डिस्चार्ज – दोन कोटी 4 लाख 32 हजार 898\n* एकुण अ‍ॅक्टिव्ह केस – 36 लाख 73 हजार 802\n* एकुण मृत्यू – 2 लाख 66 हजार 207\nदेशात कोरोनाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे तर रिकव्हरी रेट 83 टक्केपेक्षा जास्त आहे. अ‍ॅक्टिव्ह केस कमी होऊन 16 टक्केपेक्षा कमी झाल्या आहेत. कोरोना अ‍ॅक्टिव्ह प्रकरणात जगात भारताचे दुसरे स्थान आहे. एकुण संक्रमितांच्या संख्येच्या बाबती सुद्धा भारताचे दुसरे स्थान आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहेत.\nमहाराष्ट्रात संसर्गामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये घट\nमहाराष्ट्रात शुक्रवारी कोविडची नवीन प्रकरणे आणि यामुळे जीव गमावणार्‍यांची संख्या कमी दिसत आहे. मात्र, राज्यात आतापर्यंत समोर आलेल्या कोरोनाच्या एकुण प्रकरणांची संख्या 53 लाख पेक्षा जास्त झाली आहे. तर राज्यात 79,000 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.\nगुरुवारी झालेल्या 850 मृत्यूंच्या तुलनेत, शुक्रवारी राज्यात मरणार्‍यांची संख्या 695 नोंदली गेली. यासोबतच येथे कोरोनाने जीव जाणार्‍यांची संख्या 79,552 पर्यंत पोहचली आहे. दिलासादायक गोष्ट ही आहे की, शुक्रवारी नवीन संसर्गाच्या प्रकरणांची संख्या 50,000 च्या स्तराच्या खाली होती. येथे मागील 24 तासादरम्यान 39,923 नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत, ज्यानंतर आता राज्यात एकुण प्रकरणांची संख्या वाढून 53,09,215 झाली आहे.\nTags: Coronadeathinfectednew casepeopleकोरोनानवीन केसमृत्यूलोकसंक्रमित\nवजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात ‘या’ 7 अज्ञात चूका, जाणून घ्या लठ्ठपणा कसा करावा नियंत्रित\nमहिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण\nमहिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकोरोनामुळे 24 तासात 3.26 लाख लोक झाले संक्रमित, 3890 जणांचा मृत्यू\nएक दिवसांच्या दिलाशानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ \n31 वर्षाच्या ‘घोड’ नवर्‍याशी अल्पवयीन मुलीचे लावले लग्न; मुलाच्या जन्मानंतर आईवडिलांसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल\n18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\nAnti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं वक्तव्य, भारताच्या विजयावर केलं Strip चं वक्तव्य\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/sharad-pawar-centres-decision-to-rub-salt-on-farmers-wounds-should-be-reversed-immediately/", "date_download": "2021-06-23T01:26:30Z", "digest": "sha1:KV7FZPTQCEIMZCAA7WBRTLQ4LRETZCJ2", "length": 11711, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "'शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा केंद्राचा 'तो' निर्णय तात्काळ मागे घ्यावा' - बहुजननामा", "raw_content": "\n‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा केंद्राचा ‘तो’ निर्णय तात्काळ मागे घ्यावा’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनामुळे शेतीचे कामे सुरू असली तरी बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत झालेली वाढ अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. वी. सदानंद गौडा यांना खतांच्या वाढलेल्या किंमती विरोधात ट्विटच्या माध्यमातून एक पत्र लिहिले आहे.\nएकीकडे कोरोना महामारीने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर खतांच्या वाढलेल्या किंमतीवरून आता शरद पवार आक्रमक झाले आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे. केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकाकडून होत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे. केंद्राचा हा निर्णय अतिशय धक्कादायक असून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. तसेच या दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\nTags: Agriculture Minister Dada BhuseCentral governmentChemical FertilizersCoronaFarmer'sletterMarkets ClosedMinister d. V. Sadanand GowdaNCPPresident MP Sharad PawarpricesUnion Chemicals and Fertilizersअध्यक्ष खासदार शरद पवारकिंमतीकृषीमंत्री दादा भुसेकेंद्र सरकारकेंद्रीय रसायने आणि खतेकोरोनापत्रबाजारपेठा बंदमंत्री डी. वी. सदानंद गौडाराष्ट्रवादी काँग्रेसचेरासायनिक खतांशेतकऱ्यां\nअंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनची पुतणी असल्याची धमकी; 50 लाखाची खंडणी मागणार्‍या प्रियदर्शनी निकाळजेला गुन्हे शाखेकडून अटक, जाणून घ्या प्रकरण\n पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 2093 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\n पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 2093 रूग्ण 'कोरोना'मुक्त\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा केंद्राचा ‘तो’ निर्णय तात्काळ मागे घ्यावा’\nWorker dies in Pimpri | पिंपरीत क्रेन जागेवरुन उखडल्याने धक्का लागून 11 व्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु\nAjit Pawar | बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी आडवला अजित पवारांचा ताफा, पोलिसांचा लाठीचार्ज, मराठा आंदोलक ताब्यात\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\n मोदी सरकार घरबसल्या देत आहे 2 लाख रुपये; केवळ 30 जूनपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम\nPune Crime News | कोयते घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक\nPradip Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक, राज्य पोलिस दलात प्रच���ड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/come-on-visits-to-various-vaccination-centers-of-kailash-gonratyal/", "date_download": "2021-06-23T02:24:51Z", "digest": "sha1:6DV6XFFE2BXQWMOIAORAWLTHXD2YIZGV", "length": 5745, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "आ. कैलास गोंरट्याल यांच्या विविध लसीकरण केंद्राना भेटी – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nआ. कैलास गोंरट्याल यांच्या विविध लसीकरण केंद्राना भेटी\nजालना (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र शासनाच्या कोविड-19 लसीकरण मोहीमे अंतर्गत जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी आज दि. 6 मे गुरुवार रोजी जालना मतदार संघातील वखारी,नाव्हा, अंतरवाला या गावातील लसीकरण केंद्राना भेटी दिल्या. यावेळी उपरोक्त तिन्ही गावांमध्ये आ. गोरंट्याल यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली.\nआ. गोरंट्याल यांनी लसीकरण केंद्राच्या व्यवस्थेची पाहणी करुन केंद्रात उपस्थित असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. गावातील व परिसरातील सर्व 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्याबाबत प्रवृत्त करण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी मतदार संघातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन सर्वांनी लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. गोरंट्याल यांनी केले. यावेळी वखारीचे दत्ता पाटील घुले, काकासाहेब घुले, विनायक घुले, विनायक पवार,अरुण घडलिंग,गणेश चौधरी तसेच नाव्हा येथे नानाभाऊ सुरुसे, अकबर शेख,अनिल सरकटे, अंकुश पाचफुलें, विष्णू भुतेकर,तसेच,अंतरवाला येथील कृष्णा पडुळ, लखन ढगे, सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.\nआता लढाई आरपारची-अरविंद देशमुख\nप्रार्थना आणि अग्निहोत्र यांचा अवलंब करून नियमित साधना करा – सद्गुरू नंदकुमार जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahampsc.in/india-s-covid-vaccine-policy-central-government-vaccine-policy-zws-70-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T03:47:33Z", "digest": "sha1:IVUB4HWS42TBG23V75CPKL5RUNVZHD3C", "length": 29893, "nlines": 297, "source_domain": "mahampsc.in", "title": "India s Covid Vaccine Policy Central government Vaccine Policy zws 70 | मानापमानापल्याड.. - Mahampsc", "raw_content": "\nमहाराष्ट्रा���ी आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\nवाढते करोनाबळी आणि लसखरेदीत केंद्रीकरणानंतर मग राज्यांना अधिकार दिल्याचा देखावा अंगलट येणे हे खरे प्रश्न..\nकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा सातवा वर्धापन दिन साजरा न करण्याचा भारतीय जनता पक्षाचा निर्णय योग्यच म्हणायला हवा. गेल्या वर्षी सहाव्या वर्धापनदिनी भाजपतर्फे सरकारचे मुक्त यशोगान करण्यात येत होते. त्यात गैर काही नाही. वर्धापन दिन हा काही निश्चलनीकरणासारख्या निर्णयांचे स्मरण करण्याचा दिवस नाही. कोणताही पक्ष सत्तेवर असता तरी असाच आत्मगौरव झाला असता. परंतु यंदाच्या वर्धापनदिनी हे असे काही करू नये हे भाजपस वाटले हे महत्त्वाचे. गेल्या काही दिवसांत करोना साथीने देशाची जी दुर्दशा केली आहे ती पाहता वर्धापन दिन साजरा करणे असंवेदनशीलतेचे निदर्शक ठरले असते. तशी टीका करण्याची संधी भाजपने आपल्या विरोधकांना मिळू दिली नाही. वास्तविक सत्तास्थापनेच्या सातव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या तीन घटना आनंदहरण करणाऱ्या आहेत. दुर्दैव असे की हे आनंदहरण एका पक्षापुरते मर्यादित नाही. ते देशाला ग्रासून टाकू लागले आहे. म्हणून त्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.\nयातील पहिले कारण आहे ते करोनाबळींच्या संख्येचे. कालच्या रविवारी देशभरातील करोनाबळींची संख्या तीन लाखांचा वेदनादायी पण ऐतिहासिक टप्पा ओलांडून पुढे गेली. म्हणजे इतके दिवस आपल्याला मिरवायला ‘करोनाबळी इतके काही नाहीत’ हा युक्तिवाद होता तो आता करता येणार नाही. अर्थात तरीही काही अंधश्रद्ध टक्केवारीचा आधार घेऊन मृतांची संख्या अन्य देशांपेक्षा किती कमी आहे, असे मिरवण्याचा प्रयत्न करतील. तो अगदीच केविलवाणा. पण पराभव झाला तरी आमची मतांची टक्केवारी कशी वाढली हे मिरवले जाण्याचा आजचा काळ. त्यात इतका प्रामाणिकपणा अपेक्षित नाही. आणि दुसरे असे की जन्ममृत्यू मोजमापास टक्केवारीचा आधार घेणे शास्त्रीय असेल, पण अमानुष ठरते. एखादा जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा त्या घरापुरती ती शंभर टक्के आनंदी घटना असते आणि एखादा जीव जातो तेव्हा ते शंभर टक्के दु:खदायक असते. तेव्हा ट���्केवारीस अर्थ नाही. या क्षणाचे सत्य हे की आज देशातील किमान तीन लाख पाच हजार कुटुंबे कोणा ना कोणाच्या कायमच्या वियोगाने दु:खी आहेत.\nसंख्येच्या आधारेच बोलायचे तर असे म्हणता येईल की भारत हा करोनाबळींच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. आपल्यापेक्षा अधिक मृत्यू आहेत ते अमेरिका (५,८९,०००) आणि ब्राझील (४,४८,०००) या देशांत. आता यातही अमेरिकेसारख्या महासत्तेपेक्षा आपल्या देशातील करोनाबळी कमी आहेत याचा आनंद मानायचा की आपण ब्राझीलसारख्या अत्यंत अशास्त्रीय, बेजबाबदार देशाच्या पाठोपाठ आहोत याची लाज बाळगायची हे ठरवण्याचा अधिकार सर्वास आहेच. पण आपणासाठी अधिक वेदनादायी बाब कोणती असेल तर या मृत्युसंख्येच्या प्रसाराची. म्हणजे गतसाली फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चित्कारी भारत दौऱ्याच्या आसपास आपल्या देशात शिरकाव करणाऱ्या या विषाणूस दोन लाख बळी घेण्यासाठी एक वर्ष लागले. पण त्यानंतरचे एक लाख जीव मात्र आपण अवघ्या २७ दिवसांत गमावले. म्हणजे करोना प्रसार रोखण्यात ‘दूर तक जाएगा’ असे सांगितलेला एकदिवसीय जनता कर्फ्यू, त्यानंतरचे टाळीथाळीवादन, रुग्णालय पुष्पवृष्टी, दिवे लावणे आणि विझवणे, शंखनादादी उपाय आणि जगातील सर्वात कडकडीत टाळेबंदी आदींस करोनाने अजिबात दाद दिली नाही हे तर यातून दिसतेच. पण त्यापेक्षा करोनावर मात केल्याचा छाती पिटून साजरा केलेला आनंद किती अनाठायी आणि अस्थायी होता हेदेखील यातून दिसते. यातील दुसरे अधिक वेदनादायी. याचे कारण यातून अवघ्या काही आठवडय़ांत एक लाखभर जणांस भारताने गमावले. या साऱ्यांत लसीकरण हा मुद्दा कळीचा ठरला आणि ते हाताळण्यात कमालीचा गोंधळ घातल्यानंतर केंद्राने अन्य राज्यांनाही आपापला लससाठा मिळवण्याची मुभा दिली.\nहा मुद्दा क्रमांक दोन. केंद्राच्या या परवानगीनुसार राज्यांनी असा प्रयत्न केल्यास काय होते हे पंजाबच्या अनुभवावरून कळते. पंजाब सरकारने जगातील ‘मॉडर्ना’ या अमेरिकी लसनिर्मात्या कंपनीशी आपल्या राज्यातील लसपुरवठय़ासाठी आवश्यक तो व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तथापि आपण फक्त केंद्र सरकारशीच व्यवहार करू असा ताठा मिरवत या कंपनीने पंजाब सरकारकडे दुर्लक्ष केले. ‘फायझर’ या कंपनीबाबतही असेच अनुभवास येते. ही कंपनी लसोत्तर नुकसानभरपाईबाबतच्या मुद्दय़ावर अडून बसली आहे, असे सांगितले जाते. म्हणजे या कंपनीच्या लशीचा कोणावर काही दुष्परिणाम झाल्यास आणि त्याने नुकसानभरपाईचा दावा ठोकल्यास वा आरोग्यविमा कंपन्यांशी काही कज्जेदलाली झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची हा यातील कळीचा मुद्दा. प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यवहाराचा असल्याने तो फक्त केंद्राच्याच पातळीवर सोडवला जाऊ शकतो. राज्यांना यात पडण्याचा अधिकारच नाही.\nम्हणजेच राज्यांनी त्यांचे ते पाहून घ्यावे, त्यांना आवश्यक ते स्वातंत्र्य दिलेले आहे हा केंद्राचा दावा अयोग्य आणि असत्य ठरतो. आधीपासूनच केंद्र-राज्य संघराज्य व्यवस्थेचा विचार करून अनेकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले असते तर कदाचित ही वेळ आली नसती. पण तसे न झाल्यामुळे आणि केंद्रीकृत अधिकारांचा कसा विचका होतो हेही दिसल्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या राज्यांशी बोलणी करण्यास तयार नाहीत. आताही खरे तर दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढती आहे असे दिसल्यावर केंद्राने सर्वपक्षीय आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांस बरोबर घेऊन काही एक व्यवस्था केली असती तरीही आधीच्या निर्णयाने झालेले नुकसान भरून आले असते. पण तेही झाले नाही. प्रत्येक चांगल्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे यायचे असेल तर अपश्रेयाची वेळ आल्यास तोंड लपवून मागे राहण्याचा पर्याय नसतो. तेव्हा या आंतरराष्ट्रीय कंपन्या राज्य सरकारांस भीक घालणार नसतील तर त्यांची जबाबदारीही केंद्रालाच घ्यावी लागेल. यात परतीचा मार्ग आता उरलेला नाही.\nतिसरा मुद्दा करोनाच्या या नव्या उत्परिवतित विषाणूस ‘भारतीय’ म्हणण्याचा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी या नव्या विषाणूचा उल्लेख ‘भारतीय’ असा केला म्हणून मध्य प्रदेश राज्य सरकारने त्यांच्यावर गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला. यामुळे देशाचा अपमान झालाच पण त्यामुळे नागरिकांत घबराट पसरल्याचा आरोप भोपाळ-स्थित स्थानिक भाजप नेत्यांनी केला आणि त्याची त्वरेने दखल घेत त्या राज्य सरकारने कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला. ही कार्यक्षमता खचितच कौतुकास्पद. कमलनाथ या वेळी करोना विषाणूच्या बरोबरीने खतांची किंमतवाढ आदी मुद्दय़ांबाबतही बोलले होते. ते इतके सरकारला आक्षेपार्ह वाटलेले दिसत नाही. ते असो. पण आज जगात सर्वत्र करोनाच्या ‘बी.१.६१७’ या उत्परिवर्तनाचा उल्लेख ‘भारतीय’ असाच होतो, त्याचे काय मग ती बीबीसी आदी आंतरराष्ट्रीय माध्यमे असोत किंवा देशोदेशींचे राजकारणी. या सर्वानीच या उत्परिवर्तनाचे नामकरण भारतीय असे कधीच केले आहे आणि सातत्याने त्याचा उल्लेखही तसाच होत असतो. तेव्हा या सर्वावरही मध्य प्रदेश सरकार गुन्हा दाखल करणार काय, हा प्रश्न.\nखरे तर यात लाज वाटून घ्यावी असे काय भारतीय भूमीत हे विषाणूचे उत्परिवर्तन आढळून आले, म्हणून ती त्याची ओळख पडली. वास्तविक या उत्परिवर्तनाखेरीज अधिक लाजिरवाण्या गोष्टी करोना हाताळणीत घडल्या अथवा घडत आहेत. त्या सुधारणे हे विद्यमान सरकारच्या सातव्या वर्धापन दिनाचे लक्ष्य हवे. हा मुद्दा मानापमानाच्या पलीकडचा आणि अधिक महत्त्वाचा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतुमचा Email ID टाका\nखाली तुमचा Email ID टाका आणि Verify करून घ्या. जेव्हा या Website वर कोणती महत्वाची पोस्ट टाकली जाईल ती तुम्हाला Email वर येईल.\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/this-positive-woman-is-proving-to-be-a-boon-for-corona-patients/", "date_download": "2021-06-23T03:32:11Z", "digest": "sha1:JWSIY4JPYPFVQBWIUCFJ4CHOJGFUS46E", "length": 14742, "nlines": 96, "source_domain": "hirkani.in", "title": "… ही पॉझिटीव्ह महिला ठरत आहे कोरोना रुग्णांसाठी वरदान; पॉझिटीव्ह नाही तर निगेटीव्ह आहे ती… आणि निगेटीव असतांनाही पॉझिटीव्ह आहे ती… – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\n… ही पॉझिटीव्ह महिला ठरत आहे कोरोना रुग्णांसाठी वरदान; पॉझिटीव्ह नाही तर निगेटीव्ह आहे ती… आणि निगेटीव असतांनाही पॉझिटीव्ह आहे ती…\nजालना – कोरोनाने देशभरात थैमान घाले आहे. या कोरोनामुळे अनेकजन निगेटीव्ह भुमीका घेऊन जगत आहेत. भिती आणि दडपणाखाली अनेकजन दिवस काढत आहेत. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या रुग्णांच��या जवळ जाणे तर सोडाच साधे रुग्णांच्या परिवाराला बोलायलाही घाबरतात लोक. परंतु जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कक्ष सेवीका म्हणून काम करणारी सुनिता अरुण जाधव या सर्वांसाठी आदर्श ठरल्या आहेत. त्या स्वतः निगेटीव्ह असतांनाही विचाराने पॉझिटीव्ह असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या वार्डातील स्वच्छतेसह असहाय्य रुग्णांना प्रेमाणे घास भरवून त्यांची मनोभावे सेवा करीत आहेत. अत्यंत सिरीयस असलेल्या एका वृध्द महिला रुग्णास स्ट्रेचर न मिळाल्याने सुनिताने स्वतः हातावर पेशंट घेऊन आय सी यु मधे नेऊन सोडले. त्या पेशंटची जेवना पासून ते पिण्याच्या पाण्या पर्यंत सर्व काळजी घेतली. आज ते पेशंट ठण-ठणीत बरे होऊन सुट्टी घेऊन आपल्या घरी गेले आहे. अशा अनेक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना हिंम्मत देणार्‍या सुनिता जाधव चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे पॉझिटीव्ह विचाराने कोरोनाचा सामना धिराने करा, धिर खचू देऊ नका असेच म्हणता येईल.\nदेशात कोरोन रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. सरकारने अनेक दिवसापासून लॉकडाऊन जाहिर केला आहे. या कोरोनाने कुणाचा बाप हिरावून घेतलाय तर कुणाची आई, कुठे भावापासून बहिण हिरावली तर कुठे बहिणीचा भाऊ, काहींचा उद्याचा आधार कोरोनाने हिरावला आहे तर काही तान्हुले आई-बापा विना पोरके झाले आहेत. कुणाची बायको सोडून गेलीय तर कुणाचा नवरा सोडून गेलाय, अनेकांनी रस्त्यात तडफडून जिव सोडला तर काही मृत्युशी झुंज देत आहेत. जे बाधीत झाले ते कोरोना सोबत दोन हात करीत आहेत. काहिंनी हिंम्मत हारली आहे तर काही हिंम्मतीने कोरोनाला हरवित आहेत.\nकोरोना सोबत दोन हात कसे करावे याचे उदाहरणच सुनिता जाधव यांच्या माध्यमातुन अनेकांना पहायला मिळत आहे. एके दिवसी एक वयोवृध्द महिला रुग्ण उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली. तिला अति दक्षता विभागात उपचारासाठी हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यावेळी स्ट्रेचर लागणार होते, परंतु इतर रुग्णांच्या सिफ्टींगसाठी स्ट्रेचर नेल्याने आयत्या वेळी स्ट्रेचर उपलब्ध झाले नाही. महिलेला तर तात्काळ आयसीयु मध्ये दाखल करणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे सुनिता जाधव यांनी कोणताही विलंब न करता वृध्द महिलेस तळ हातावर घेऊन थेट आयसीयु मधे नेले. तीथे वृध्द कोरोना महिलेवर उपस्थित डॉक्टरांनी योग्य उपचार केले तर सुनिता जाधव यांनी त्या रुग्णाची मनोभावे सेवा केली. या रुग्णांसह अनेक रुग्णांना रोज पाणी पाजणे, सरकलेले ऑक्सिजनचे मास्क व्यवस्थित लावणे, रुग्णास स्वतःच्या हाताने खायला देणे यासह रुग्णाची आवश्यक ती सेवा सुनिता जाधव यांनी केली आणि अजुनही करत आहेत. डॉक्टरांच्या औषधोपचाराने आणि सुनिता जाधव यांनी केलेल्या चांगल्या सेवेमुळे कोरोना रुग्ण ठण-ठणीत करे झाले आणि कोरोनावर मात करुन घरी परतले. सुनिता जाधव यांनी केलेल्या सेवेबद्दल कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.\nसुनिता जाधव यांचा सत्कार\nत्यांनी केलेल्या कामाचे कौतुक आणि कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या चांगल्या प्रतिक्रिया यामुळे सुनिता जाधव यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोडके यांनी सुनिता जाधव यांचा सत्कार करुन त्यांच्या कामाचे कौतुक केले.\nअशा कर्मचार्‍यांमुळे रुग्णांचे मनोबल वाढते – सौ. रसना देहेडकर\nकोरोना रुग्णांचे मनोबल वाढवायचे असेल तर सुनिता जाधव यांच्यासारख्या कर्मचार्‍यांची नितांत गरज आहे. या लोकांमुळे कोरोना रुग्णांना हिंम्मत मिळते आणि त्यांच्यात मनोबल वाढते, त्यांच्या वाढलेल्या मनोबलामुळे रुग्ण बरा होण्यास मदत होते. त्यामळे अशा कर्मचार्‍यांची रुग्णांना आणि रुग्णालयांना नितांत गरज असल्याचे मत ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा सामाजीक कार्यकर्ता सौ. रसना देहेडकर यांनी व्यक्त केलेे आहे.\nआम्हाला सुनिता जाधव यांचे मोलाची मदत – रुग्णांचे नातेवाईक\nकोरोना रुग्ण यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जे जे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक सुनिता जाधव यांच्या संपर्कात आले त्यांना त्यांना मोलाची मदत सुनिता जाधव यांनी केली. शिवाय त्यांची सेवा करुन त्यांचे मनोबल वाढवणे व त्यांना धिर देण्याचे काम त्या करतात. त्यामुळे त्यांचे खुप उपकार असल्याच्या भावना अनेक रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत. ज्या पेशंटचे नातेवाईक पेशंट पर्यंत जाऊ शकत नाहीत अशा रुग्णांना त्या स्वतः अन्न, पाणी, मास्क व्यवस्थित लावणे यासह सर्व सेवा त्या करीत असतात. आम्हाला व आमच्या नातेवाईकांना केलेली मदत आम्ही कधीच विसरु शकत नाहीत. त्यांचे झालेले मो���ाचे सहकार्य आणि दिलेला धिर यामुळे आमचे मनोबल वाढले आणि आम्हाला कोरोनावर मात करता आली अशा भावना कृष्णा डांगे, जालींदर बिल्लोरे, डिगांबर सुरंकर यांनी व्यक्त केल्या आहेत.\nअक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व\nलुंबिनी बुद्ध विहार परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/health/healthy-mahua-flowers/", "date_download": "2021-06-23T02:51:46Z", "digest": "sha1:3KBJGMAZEQ5TTEN4J4VMU64FG23KA2JB", "length": 18288, "nlines": 110, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आरोग्यदायी मोहाची फुले", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवनोत्पादनामध्ये मोह अत्यंत महत्त्वाचा वृक्ष असून, तो औषधी आणि व्यावसायिक उपयोगासाठी प्रसिद्ध आहे. त्याला हिंदी व इंग्रजीमध्ये महुआ या नावाने ओळखले जाते. मोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे त्यांचा टिकवण कालावधीही अत्यंत कमी आहे. त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता, मोहाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संधी आहेत.\nमोहाच्या फुलांचा पारंपरिक उपयोग:\nताज्या फुलांमध्ये सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, अर्बीनोज आणि काही प्रमाणात माल्टोज, र्‍हामनोज हे घटक असतात. त्यांची चव गोड असते. फुलांमध्ये ‘सी’ जीवनसत्त्व भरपूर असून, प्रतिकारकतेसाठी फायदेशीर आहे.\nत्यात कॅरेटिन असून ‘अ’ जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत आहे. फुलांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस अशी खनिजे, काही प्रमाणात प्रथिने आणि मेदही असतात.\nअनेक संशोधनांमध्ये मोहाच्या फुलामध्ये जिवाणुरोधक, कृमिघ्न, वेदनाशामक, यकृताच्या व्याधीमध्ये उपयुक्त, कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे पुढे आले आहे.\nमोहाची फुले खाण्यायोग्य असून, त्यात मोठ्या प्रमाणात शर्करा, जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, मेद आढळतात.\nगोडीमुळे फुलांचा वापर नैसर्गिक गोडी आणणारा पदार्थ म्हणूनही होतो.\nपारंपरिक पदार्थ उदा. हलवा, खीर, बर्फी यांना गोडी आणण्यासाठी फुले वापरली जातात. भात, नाचणी, ज्वारी किंवा रताळ्यासोबत फुलांचा वापर करून गोड भाकरी किंवा केक बनवले जातात.\nवाळलेली फुले ही चिंच किंवा साल बियांसह उकळून धान्याला पर्याय म्हणून गरीब आदिवासी लोक खातात.\nजनावरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने फुलांचा वापर पशुखाद्यामध्ये केला जातो, त्यामुळे दुधामध्ये वाढ मिळते.\nमद्य बनवल्यानंतर शिल्लक राहिलेले फुलांचे अवशेष हे पशुखाद्य म्हणून वापरतात.\nभिजवलेल्या तांदळामध्ये मोहाची फुले मिसळून ती दळून घेतात. त्याचे पीठ साल पानामध्ये गुंडाळून आगीमध्ये टाकली जातात. अशा प्रकारे वेगळाच केक बनवला जातो.\nमोहाच्या फुलांचा औषधी उपयोग:\nआयुर्वेदामध्ये मोहाच्या फुलांचा वापर शीतकरणासाठी, वातनाशक, दुग्धवर्धक, स्तंभक म्हणून केला जातो.\nफुलांचा रस: यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असून टॉनिक म्हणून उपयुक्त. दाह होत असलेल्या त्वचेवर चोळल्यास गुणकारी. डोळ्यांच्या रोगामध्येही उपयुक्त. रक्तपित्तातील रक्तस्राव रोखण्यासाठी फायदेशीर. पित्तामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी याचे नस्य केले जाते.\nफुलांची भुकटी: फुलांची भुकटी हगवण, बृहदांत्र शोथावर स्तंभक म्हणून वापरली जाते.\nकच्ची फुले: स्तनदा मातांच्या दुधामध्ये वृद्धीसाठी उपयुक्त.\nभाजलेली फुले: कफ, खोकला आणि दम्यासाठी वापरली जातात. वंध्यत्व आणि दुर्बलता विकारांमध्ये दुधामध्ये मिसळून फुलांचा वापर केला जातो. तुपामध्ये तळून फुलांचा वापर मूळव्याधीच्या उपचारामध्ये केला जातो.\nहेही वाचा:कोबी वजन कमी करण्यात फारच मदत करते ,आरोग्यास बर्‍याच प्रकारे फायदा\nमोहाचे लोणी: मोहाच्या बियांपासून मऊसूत घट्ट लोणी तयार केले जाते, त्याला किंचित मेदाचा वास येतो. वनस्पतीजन्य लोण्याप्रमाणे याचा विविध पदार्थांमध्ये वापर करता येतो. हे लोणी त्वचेच्या संपर्कात येताच त्वरित वितळते. हे लोणी हिवाळ्यामध्ये किंवा सुरकुत्या कमी करण्यासाठी त्वचेवर लावले जाते. या लोण्यामध्ये क्रूड लिपीड घटकांचे प्रमाण सर्वाधिक (एकूण लिपीडपैकी 94.5 टक्के) असते. त्यानंतर त्यात ग्लायकोलिपीड आणि फॉस्फोलिपीड हे घटक असतात. या लोण्याचा उपयोग स्वयंपाकासाठी, चॉकलेट निर्मितीमध्ये केला जातो.\nमोहाचे तेल व पेंड: मोहाच्या बियांमध्ये 50 ते 61 टक्के तेल, 16.9 टक्के प्रथिने, 3.2 टक्के तंतुमय पदार्थ, 22 टक्के कर्बोदके, 3.4 टक्के राख, 2.5 टक्के सॅपोनिन्स आणि 0.5 टक्के टॅनिम हे घटक असतात. तेल काढल्यानंतर शिल्लक राहणार्‍या पेंडीमध्ये 30 टक्के प्रथिने, 1 टक्का तेल, 8.6 टक्के तंतूमय पदार्थ, 42.8 टक्के कर्बोदके, 6 टक्के राख आणि 9.8 टक्के सॅपोनिन्स आणि 1 टक्का टॅनिन असे घटक असतात.\nमोहाच्या बियांतील मेद काढून घेतल्यास त्यातील प्रथिनांचे, सॅपोनिन्स आणि टॅनिनची पातळी वाढते. वाढलेली सॅपोनिनची पातळी आयसोप���रोपॅनोलच्या प्रक्रियेने कमी करता येते. या प्रक्रियेनंतर पेंडीची पचनीयता 81 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आढळले आहे. अशा विषारीपणा कमी केलेल्या मोह बियांच्या पिठाचा वापर आहार आणि पशुखाद्यामध्ये प्रथिनांचा स्रोत ठरू शकतो. तेल काढल्यानंतर शिल्लक पेंडीमध्ये तेल शोषण्याचे इमल्सिफिकेशनचे गुणधर्म दिसून येतात.\nएरंड आणि निम तेलाच्या तुलनेमध्ये मोहाच्या तेलामध्ये ओलेईट आम्लाचे प्रमाण अधिक (45 टक्के) असते. पामतेल, साल मेद किंवा कोकमच्या तुलनेमध्येही ओलेईक आम्लाचे प्रमाण अधिक असल्याने अन्य कोकोआ पदार्थांना पर्याय म्हणून मोहाच्या तेलाचा वापर होतो. मोहाचे तेल हे अखाद्य तेलामध्ये महत्त्वाचे आहे. मोहाच्या पेंडीमध्ये कीटकनाशकाचेही गुणधर्म असून, मत्स्यपालनामध्ये वापर करता येऊ शकेल.\nमोहाचे मद्य: फुलांच्या किण्वन प्रक्रियेनंतर त्यातून मद्य आणि मद्यआधारित पेयांची निर्मिती केली जाते. वायव्य भारतातील स्थानिक लोक मोहापासून मद्य (त्यात अल्कोहोलचे प्रमाण 20 ते 40 टक्के) तयार करतात. त्यात गूळ, अमोनियम क्लोराईडबरोबरच काही वेळेस मिरी मिसळून तीव्र स्वाद मिळवला जातो. मुरवल्यानंतर डिस्टिलेशनद्वारे मद्य मिळवले जाते. एक किलो वाळवलेल्या फुलांपासून 300 ते 400 मिली मद्य मिळू शकते. ओरिसामध्ये मोहाच्या फुलापासून बनवलेल्या मद्याला महुली म्हणतात. त्याची बनवण्याची पद्धत किंचित वेगळी आहे. किण्वनाच्या प्रक्रियेत बाखर गोळ्या टाकल्या जातात. त्यातील अल्कोहोलचे प्रमाण अधिक म्हणजे 30 ते 40 टक्के असते.\nश्री. शैलेंद्र कटके व डॉ. आर. बी. क्षीरसागर\n(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nmahua mahua flowers मोहाची फुले मोह महुआ mahuli महुली महुआ मद्य\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजाणून घ्या,चहा पिल्यामुळे शरीरास होणारे जबरदस्त फायदे\nजागतिक योग दिन विशेष- योग आण��� मानवी शरीर\nजाणून घ्या,नारळाचे पाणी पिल्याने शरीरास होतात हे फायदे\nलवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-06-23T03:34:25Z", "digest": "sha1:F4Y4EX6FYZNDEKLM4WKPLG4LTMSE3Y4J", "length": 6741, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मणिपुरी नृत्य - विकिपीडिया", "raw_content": "\nमणिपुरी ही मणिपूर राज्यातील अभिजात भारतीय नृत्यशैली आहे.[१]\nकृष्णभक्ती हा या नृत्यप्रकाराचा मुख्य गाभा आहे. [२]मणिपुरी शैलीचा उगम प्रामुख्याने पूजाविधी या स्वरूपात झाला. मणिपुरमध्ये वैष्णव पंथाच्या प्रसारासोबत या नृत्यास उत्तेजन मिळाले. पंधरावे ते अठरावे शतक हा मणिपुरी नृत्याच्या विकासाचा काळ मानला जातो. हे नृत्य शब्दाधारित असते.\nमणिपुरी नृत्याची २ रूपे आहेत.\nराधा कृष्ण गोपी या विषयावरिल नृत्य[२]\nसंकीर्तन हे प्रामुख्याने पुरुषांद्वारा खोल (पंग) नावाचे वाद्य घेऊन केले जाते.\n१९१९ साली रवींद्रनाथ टागोर यांनी सिल्हेट येथील बिष्णुप्रिय़ा मणिपुरी लोकांचे नृत्य पाहिले. या नृत्याने प्रभावित होऊन त्यांनी याचे प्रशिक्षण शांतीनिकेतन येथे सुरू केले. त्यासाठी त्यांनी नीलेश्बर मुखर्जी, गुरु बुद्धिमन्त सिंह (त्रिपुरा) व गुरु सेनारिक सिंह राजकुमार (आसाम) यांना आमंत्रित केले.\n• भरतनाट्यम • कथक • कथकली • कुचिपुडी • मणिपुरी • मोहिनीअट्ट्म • ओडिसी नृत्य • सत्तरी नृत्य\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/12/MinisterShambhurajDesai.html", "date_download": "2021-06-23T01:25:08Z", "digest": "sha1:TEJH3MQC7NBPDFPPTR5OVEOFIFRC4CBD", "length": 9424, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर मंत्री शंभूराज देसाई - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र सातारा कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर मंत्री शंभूराज देसाई\nकर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर मंत्री शंभूराज देसाई\nकर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर मंत्री शंभूराज देसाई\nसातारा येथील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि वॅगन आर कारचा अपघात झाला,त्याच वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा गाड्यांचा ताफा त्याच मार्गावरून जात होता.\nअपघात पाहून मंत्री देसाई यांनी गाड्यांचा ताफा थांबवला, गाडीतून खाली उतरत मंत्री देसाई यांनी प्रथम जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय भेदरलेली होती, तिच्या समवेत एक लहान मुलही होते.\nमंत्री देसाई यांनी प्रथम जखमी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. लहान मुलाला उचलून घेतले, आणि तेथिल अधिकाऱ्यांना तात्काळ जखमींना हॉस्पीटल मध्ये नेण्याच्या सुचना केल्या.मंत्री देसाई यांनी जखमींसाठी पाणी आणण्याच्या सूचना केल्या.त्याच वेळी अपघातग्रस्त एसटीच्या चालकासही शंभूराज देसाई यांनी चांगलेच सुनावले.\nमंत्री देसाई यांनी या वेळीं दाखविलेली माणुसकी उपस्थित अनेकांना भावली. या वेळी त्यांच्यातील माणूसपनाचेही दर्शन घडले,मंत्रीपणाचा डामदौल बाजूला ठेऊन देसाईं यांनी गाडीतून खाली उतरून अपघातग्रस्तांना केलेली मदत खऱ्या अर्थाने, त्यानी लोकनेत्यांचा वारसा जपला असेच म्हणावे लागेल.\nTags # पश्चिम महाराष्ट्र # महा��ाष्ट्र # सातारा\nTags पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र, सातारा\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-23T03:19:11Z", "digest": "sha1:H7PV6X7BGE2GA4W2FBSTNFTST36TSUVA", "length": 10247, "nlines": 259, "source_domain": "krushival.in", "title": "खेड मध्ये कडकडीत बंद - Krushival", "raw_content": "\nखेड मध्ये कडकडीत बंद\nखेड नगरपरिषद महसूल विभाग व आरोग्यविभाग यांचे साथीने खेड पोलिसांनी पहील्याच दिवशी अतिशय उत्तम प्रकारे संपूर्ण शहर पूर्ण बंद ठेवून केलेल्या अमलबजावणीमुळे तालुक्यातील वाढत्या कोरोनो रूग्ण संख्येला नक्कीच आळा बसेल म्हणून जनमानसांतुन पोलीस खात्याचे व प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.\nपुढील दिवसांतही असेच नियोजन करून तालुक्याचे वाढत्या रूग्णसंख्येच्या संकटातून दूर करण्यासाठी अशीच महेनत घ्यावी अशी मागणी तालुक्यातील जनमाणसांतून होत आहे. खेड शहरामध्ये व तालुक्यातून येणारे नागरीकांचे सुरक्षीततेसाठी व कडक लॉकडावूनच्या अमजबजावणीसाठी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी तालुक्यात रायगड जिल्ह्याच्या बाजूस असलेल्या कशेडी या ठिकाणी तशेच खेड शहरामध्ये तींबबती नाका शिवाजी चौक महाड नाका भरणे नाका भोसते गाव असे ठिक ठिकाणी नाके लावून अनावश्यक फिरणारे नागरीकांना शहरात येणे जाणे पासून रोखण्याचे काम करीत असतानाच स्वतः पोलीस निरीक्षक सर्वच नाक्यांवर गस्त घालीत असून नगर परिषदेच्या मदतीने शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावून संपूर्ण शहर बंद ठेवण्याचे उत्तम नियोजन केले आहे.\nयामुळे तालुक्यात वाढती कोरोना रूग्ण संख्येस नक्कीच आळा बसेल व तालुक्यात वाढणारी कोरोनोची साखली तोडण्यास यांचे नियोजनाचा नक्की फायदा होईल अशी आशा सर्व सामान्य नागरीकांमधून व्यक्त केली जात आहे. या नियोजनाला तालुक्यातील जनतेस व्यापार्‍यांनीही उत्तम प्रतिसाद दिला असून असाच पुढे काही दिवस प्रतिसाद देवून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच रूग्णसंख्या रोखीला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सर्वसामान्य जनतेला तसेच व्यापार्‍यांना केले आहे.\nस्त्यावर कोसळलेल्या दरडीची पाहणी\nरत्नागिरीतील निर्बंध शिथील होण्याचे संकेत\nकोकणचे ‘कोकणपण’ टिकवूनच विकास करा\n…म्हणून चिपळूण शहरविकास आघाडीत बिघाडीची शक्यता\nआशा सेविकांच्या मागण्या मान्य करा : नीलम गोंधळी\nरुग्णाची तपासणी कोव्हिडमुक्त वातावरणात करण्याची मागणी\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज���यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-cyber-crime-cheating-to-42-years-old-woman-for-2-5-lakh-bys-kyc-updating/", "date_download": "2021-06-23T02:31:35Z", "digest": "sha1:QLP3DXVW22DYEVKZ7BJLG56ZE7BIOBMU", "length": 12753, "nlines": 133, "source_domain": "bahujannama.com", "title": "केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं 42 वर्षीय महिलेला अडीच लाखाचा गंडा", "raw_content": "\nकेवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं 42 वर्षीय महिलेला अडीच लाखाचा गंडा\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – सतत बँक, पोलीस व प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून बँक खात्याची कसलीच माहिती देऊ नये असे बजावत असतानाही सायबर (Pune Cyber Crime) चोरट्यानी केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका महिलेची अडीच लाख घेऊन फसवणूक केली आहे.\nयाप्रकरणी 42 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विमाननगर येथे राहतात. त्यांचे पती सीए आहेत.\nदरम्यान त्यांचे हडपसर येथील एका बँकेत बचत खाते आहे.\nमंगळवारी त्यांना एका क्रमांकावरून मॅसेज आला. त्यात केवायसी डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठीची लिंक दिली होती.\nतर ही लिंक ओपन करणेबाबत मॅसेजमध्ये सांगितले होते. यादरम्यान फिर्यादी यांना काही दिवसांपूर्वीच बँकेकडून केवायसी अपडेट करण्याबाबत रजिस्टर पोस्टामार्फत पत्र आले होते.\nत्यामुळे हा मेसेज बँकेकडून आला आहे, असे समजून त्यांनी लिंक ओपन केली. लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यावरून 14 ट्रांजेक्शन करून त्याद्वारे 2 लाख 50 हजार 558 रुपयांची फसवणूक केली आहे.\nपैसे कट होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माहीती घेतली असता फसवणूक झाल्याचे समजले.\nत्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत.\nदरम्यान बँक कोणताही केवायसी अपडेट किंवा इतर माहितीसाठी लिंक टाकत नाही. किंवा त्यांचे मॅसेज येत.\nयाबाबत पोलीस प्रशासन सतत आवाहन करते. तर बँक देखील असे होत नसल्याचे मॅसेज करत असतात. मात्र तरीही नागरिक फसत आहेत.\nकृपया हे देखील वाचा:\nशरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक, म्��णाले – ‘शिवसेना विश्वास असणार पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता’\nलॉकडाऊन उघडताच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिला वाहन चालकांना इशारा\n होय, ‘कोविशील्ड’ची दुसरी लस घेतल्यानंतर ज्येष्ठाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू\nमहावितरणचे उद्यापासून पुन्हा थकीत वीज बिलांच्या वसुलीचे आदेश\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची भूमिका\nTags: 42 Year Old Women42 वर्षीय महिलेairport policeBank AccountsbankscrimeCyberexcusesfraudKYCPolice AdministrationthievesTwo and a Half Lakh Gangstersupdatesअडीच लाखाचा गंडाअपडेटकेवायसीगुन्हाचोरट्यापोलीस व प्रशासनफसवणूकबँकबँक खात्याबहाण्यानंविमानतळ पोलीससायबर'\nशरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक, म्हणाले – ‘शिवसेना विश्वास असणार पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता’\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकेवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं 42 वर्षीय महिलेला अडीच लाखाचा गंडा\nGulabrao Patil | शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचा भाजपवर निशाणा, म्हणाले – ‘गिरीश महाजनांनी आधी हिंदुत्व सिध्द करावं, मग बोलावं’\nWorker dies in Pimpri | पिंपरीत क्रेन जागेवरुन उखडल्याने धक्का लागून 11 व्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु\nSanjay Raut : ’12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी’\nMaratha Reservation | उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले – ‘…तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार’\n मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय 51,000 रुपयांची भेट; जाणून घ्या कसा घ्यावा फायदा\nAjit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/plyaing-kricket/", "date_download": "2021-06-23T03:35:23Z", "digest": "sha1:SDYNWLCKJQA6FYWKX6WTQAIJ2LR4V6T3", "length": 3061, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Plyaing Kricket Archives - MPCNEWS", "raw_content": "\nWakad : मुलांच्या खेळण्याचा त्रास होत असल्याचे पालकांना सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला सुऱ्याने…\nएमपीसी न्यूज - लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याचा त्रास होत असल्याबाबत मुलांच्या पालकांना सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला पालकाने लोखंडी सु-याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 2) दुपारी काळाखडक, वाकड येथे…\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/maharashtra-state-coronavirus-update-95/", "date_download": "2021-06-23T02:47:03Z", "digest": "sha1:SVIBGPV65IWJZMJ5WHZ3MO4ZQQTMC6TM", "length": 12830, "nlines": 159, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus in Maharashtra : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 52,898 रूग्ण कोरोनामुक्त - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\n राज्यात गेल्या 24 तासात 52,898 रूग्ण कोरोनामुक्त\n राज्यात गेल्या 24 तासात 52,898 रूग्ण कोरोनामुक्त\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात मोठ्या प्रणात रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 7 लाखांपर्यंत पोहोचली होती. मात्र, आता रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पहायला मिळत असून राज्याचा रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 28 हजार 438 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 52 हजार 898 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nआजपर्यंत 49 लाख 27 हजार 480 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69 टक्के आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 679 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 83 हजार 777 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.54 टक्के आहे.\nसध्या राज्यामध्ये 4 लाख 19 हजार 727 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 72 हजार 089 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 15 लाख 88 हजार 717 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 33 हजार 506 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.2 टक्के आहे. सध्या राज्यात 30 लाख 97 हजार 161 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 25 हजार 004 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nकोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना भारतातील ‘ही’ कंपनी देणार 5 वर्षांचा पगार, जाणून घ्या\nमहाआघाडी सरकारला कोंडीत पकण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | ���ूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nPM Modi | पंतप्रधानांच्या नावावर सुरू केलेले…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nCoronavirus In India | कोरोनाची दुसरी लाट झाली नियंत्रित \nPune Rural Police | पोलिसाची हाताची नस कापून घेतल्यानंतर…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nकाश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे…\nPM Modi | पंतप्रधानांच्या नावावर सुरू केलेले ‘हे’ सेव्हिंग…\nGreen Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा…\nकामगारांना मोठा दिलासा मिळणार 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल भरपाई;…\n पहिले प्राधान्य महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे चालविण्याचे – पृथ्वीराज चव्हाण\n पुण्यात सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद; महिला पीएसआयने कारच्या दिशेने पिस्तुल रोखलं अन्…\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/jalgaon-municipal-corporation-general-assembly", "date_download": "2021-06-23T02:40:54Z", "digest": "sha1:4IFFHZXLWEGIPQHBJVGQ5Y7OLYTUAX7N", "length": 5638, "nlines": 55, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon municipal corporation General Assembly", "raw_content": "\nठरावाच्या निर्णयासाठी जळगाव मनपाच्या नगरसेवकांची धाकधूक\nमनपाची उद्या महासभा; वॉटरग्रेस लवाद, गाळ्यांच्या निर्णयाकडे लक्ष\nमनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांसह साफसफाई मक्तेदार वॉटरग्रेससाठी लवाद नियुक्तीच्या निर्णयासह ७७ विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्या दि. १२ रोजी सकाळी ११.३० वाजता महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होणार आहे.\nगाळ्यांचा आणि वॉटरग्रेस लवाद नियुक्तीचा ठराव अडचणीचा ठरत असल्याच्या भीतीपोटी अनेक नगरसेवकांची धाकधूक सुरु झाली आहे. त्यामुळे बुधवारी होणार्‍या महासभेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.\nमनपा मालकीच्या मुदत संपलेल्या २० व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महासभेत प्रस्तावित करण्यात आला आहे.\nमात्र, या ठरावाला जळगाव शहर मनपा गाळेधारक संघटनेने विरोध केला आहे. ज्या गाळेधारकांनी थकबाकीचा भरणा केलेला आहे.\nअशा गाळेधारकांना नूतनीकरण करुन देण्याचा आणि ज्या गाळेधारकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही, अशा गाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय महाभसेत घेतला जाणार आहे.\nमात्र हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी केलेला आहे. तसेच शहरातील कचरा संकलन आणि साफसफाईसाठी मनपाने करार करुन वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षांसाठी मक्ता दिलेला आहे.\nमनपा आणि मक्तेदार यांच्यात असलेल्या वादाबाबत लवाद नियुक्त करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला आहे. परंतू या प्रस्तावावर ऍड. विजय पाटील यांनी हरकत घेतली आहे.\nसदरचा ठराव हा बेकायदेशिर असून नगरसेवकांनी हा ठराव मंजूर केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा ऍड. पाटील यांनी तीन दिवसांपुर्वी पत्रकार परिषदेत दिला आहे.\nत्यामुळे महानगरपालिकेतील सत्ताधार्‍यांसह विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, उद्या दि. १२ रोजी होणार्‍या महासभेत काय निर्णय घेतला जाईल. याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/actress-sonalee-kulkarnis-father-injured-in-theft-attack-crime", "date_download": "2021-06-23T03:35:33Z", "digest": "sha1:I6G6TBNUNY64SDBRM2TB62EUSEUUFL36", "length": 15820, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अभिनेत्री सोनालीचे वडील चोरट्याच्या हल्ल्यात जखमी", "raw_content": "\nअभिनेत्री सोनालीचे वडील चोरट्याच्या हल्ल्यात जखमी\nपिंपरी - इमारतीत शिरलेल्या चोरट्याने (Theft) केलेल्या चाकू हल्ल्यात (Attack) अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडील (Father) ज��मी (Injured) झाले. ही घटना मंगळवारी (ता. २५) सकाळी सातच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली. (Actress Sonalee Kulkarnis Father Injured in Theft Attack Crime)\nयाप्रकरणी अजय विष्णू शेक्टे (वय २४, रा. पाचरगी, ता. पाटोदा, जि. बीड) या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिनेत्री सोनालीचे वडील मनोहर गणपतराव कुलकर्णी (वय ६३, रा. वरलक्ष्मी अपार्टमेंट, सेक्टर क्रमांक २५, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nहेही वाचा: ट्रक मोटारीच्या धडकेत डेप्युटी कमिशनरसह एकाचा मृत्यु\nइमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कुलकर्णी राहतात. आज सकाळी सातच्या सुमारास ते घरात असताना आरोपी अजय हा या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आला. येथे त्याची एका रहिवाशासोबत झटापट झाली. त्यांच्या आरडाओरड्याने कुलकर्णी खाली धावत आले. या वेळी चोरट्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. तरीही त्यांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्यांच्यावर चाकूने वार केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर चोरटा तिसऱ्या मजल्यावर आला आणि त्याने सोनालीच्या आईला, ‘गळ्यातील सोन्याचे दागिने काढून द्या, अन्यथा तुम्हाला जीवे मारेल,’ अशी धमकी दिली. दरम्यान, आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिकांनी कुलकर्णी यांच्या घराकडे धाव घेतली. या वेळी चोरट्याने पळून जाण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, तो हॉटेलच्या पत्र्यावर पडला. त्यात त्याच्या पायाला जखम झाली. नागरिकांनी त्याला चोप दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नायलॉन दोरी, चाकू, स्प्रे जप्त केले.\nमुंबई : २० रुपयांपायी तीन वर्षाची शिक्षा\nमुंबई - चोरीच्या (Theft) गुन्ह्याची (Crime) कबुली कारागृहातून पत्राद्वारे न्यायाधिशांना देणाऱ्या आरोपीला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची (Punishment) सजा सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपीने वीस रुपये चोरण्यासाठी गुन्हा केला होता. (Attack for 20 Rupees Theft Three Years Pu\n'आनेवाला पल जानेवाला है, पप्पा तुमची आठवण येते...\nमुंबई - प्रसिध्द अभिनेत्री हिना खानवर (hina khan ) महिनाभरापूर्वी शोककळा पसरली. तिच्या वडिलांचे गेल्या महिन्यात 20 तारखेला निधन झाले. तिनेच ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. हिना खान हिचे वडिल असलम खान (aslam khan ) यांनी हिनाला अभिनेत्���ी होण्यासाठी पाठींबा दिला होता. ते तिच्या पा\nपुणे : गुन्हेगाराला अटक करण्यास गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार\nपुणे - सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हेगाराने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मंगळवार पेठेत रविवारी सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी फरार झाला आहे.कुमार भागवत चव्हाण (वय २१, रा. मंगळवार पेठ), असे अ\nजन्मदात्याकडूनच मुलाचा खून; घटनेमुळे खळबळ\nयेवला (जि.नाशिक) : अनेक वर्षे बेपत्ता असलेल्या बापाने जमिनीसाठी आपल्याच मुलाचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना येवला तालुक्यातील कोळम खुर्द येथे घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.\nपोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातुन तरुणावर कोयत्याने वार, तर दोघांना जबर मारहाण\nपुणे - किरकोळ भांडणाची (Fighting) पोलिसात तक्रार (Police Complaint) दिल्याच्या रागातुन तिघांनी तरुणावर (Youth) कोयत्याने वार (Attack) केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Police) दोघांना अटक (Arrested) केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्\nमौजेसाठी त्यांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडाविरोधी पथकाने मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तिघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या ३५ दुचाकी जप्त केल्या. संकेत आनंदा धुमाळ (वय २२, रा. खडकवाडी, ता. आंबेगाव), श्रीकांत बाबाजी पटाडे (वय २३, रा. बोरी बुद्रूक, ता. जुन्नर), सुनील आबाजी सुक्रे (वय\n गड्यांनी पोस्टाची 300 रुपयांची लाल पत्रपेटीही सोडली नाही \nपुणे - आत्तापर्यंत चोरट्यांनी (Thief) घरफोडी केली, दुकाने लुटले किंवा वाईनशॉपीमध्ये चोरी केली, इथपर्यंत आपण ऐकत आलो होतो. काही महिन्यांपुर्वी चोरट्यांनी शाळा, दवाखाना, मेडीकलमध्येही चोरी (Theft) केल्याच्या भन्नाट किस्से आपण ऐकले. पण रस्त्याच्याकडेला पदपथावर असलेली पोस्टाची लाल पत्रपेटी (Po\nपिंपरी : कोरोना मृताचे दागिने चोरीचा आणखी एक प्रकार उघड\nपिंपरी - नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या दोन घटना ताज्या असतानाच येथे असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका महिलेच्या अंगाव���ील चाळीस हजारांचे सोने -चांदीचे दागिने चोरीला ग\nसावंतवाडीत बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशीवर मगरीचा हल्ला\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) : बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशीवर मगरीने हल्ला केल्याची घटना सांगेली खळणेवाडी येथे घडली. गुराख्याच्या समोरच ही घटना घडल्याने सुदैवाने मगरीचा जीव वाचला; मात्र या हल्ल्यात मगरीचे दात खोलवर रुतल्याने म्हैस गंभीर जखमी झाली.\nरशियातील शाळेत गोळीबार; विद्यार्थ्यांसह 11 जणांनी गमावला जीव\nमॉस्को - नैऋत्य रशियातील (Russia) एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये आतापर्यंत 11जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांचीही समावेश आहे. RIA न्यूज संस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, कझान (Kazan) शहरातील शाळेमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले. तसंच शाळेतून अल्पवय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/fans-reaction-on-virat-kohli-egg-diet-468250.html", "date_download": "2021-06-23T03:23:22Z", "digest": "sha1:WEAXL6OKDIAS5VIANMWPDFJX5VB5KMHP", "length": 16407, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVirat kohli : विराटच्या अंड्यावरुन ट्विटरवर घमासान, शेवटी चाहते म्हणाले, ‘तू काय पण खा पण RCB ला कप जिंकवून दे\nविराटच्या ट्विटनंतर काही हुशार फॅन्सनी त्याच्या शाळा घेतली आहे. काही फॅन्सने त्याला सांगितलं की, 'विराट सर तुम्ही डाएटमध्ये काहीही खा पण आरसीबीला कप मिळवून द्या...' (Fans reaction On Virat kohli Egg Diet)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat kohli) डाएट प्लॅनवरुन गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर घमासान सुरु आहे (Virat kohli Diet). चार दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामच्या एका लाईव्ह सेशनदरम्यान कोहलीने आपण डाएटमध्ये अंड खात असल्याचं जाहीर केलं. कोहलीच्या या गौप्यस्फोटानंतर चतुर नेटकऱ्यांनी त्याला त्याच्याच एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत त्याला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. मग विराटने एक ट्विट करत ‘मी तसा दावाच केला नव्हता’, असं म्हणत पुन्हा चाहत्यांच्या कोर्टात बॉल ढकलला. अखेर चाहत्यांनीच एक पाऊल मागे घेत शेवटी विराटला शहाणपणाचा सल्ला देत, ‘बाबा तू डाएटमध्ये काहीही खा पण आरसीबीला कप जिंकवून दे’ असं म्हटलं. क्रिकेट फॅन्स आणि विराटच्या या टिट-टिवच्या खेळात नेटकऱ्यांचं मात्र चांगलंच मनोरंजन होतंय. (Fans reaction On Virat kohli Egg Diet)\nसोशल मीडियावरचा वाद काय, विराटचं ट्विट काय\nआपल्या फॅन्ससोबतच्या संभाषणात विराट कोहलीने आपल्या डाएटमध्ये अंड्याचा समावेश असल्याचं सांगितलं. विराटने डाएट प्लॅन सांगितल्याबरोबर चाहत्यांना त्याच्याच एका जुन्या वक्तव्याची आठवण झाली. विराटने त्याच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये व्हीगन असल्याचं सांगितलं होतं. म्हणजेच जे लोक आहारात मास आणि डेअरी पदार्थांचं सेवन करत नाहीत, असा उल्लेख केला होता.\nसोशल मीडियावर सुरु झालेल्या वादानंतर विराटने नवीन ट्विट केलंय. मी कधीच व्हीगन असल्याचा दावा केला नाही. मी शाहाकारी आहे, मी पहिल्यापासून सांगत आलोय. दिर्घ श्वास घ्या आणि शाहाकार घ्या (जर तुमची इच्छा असेल तर…), असं तो ट्विटमध्ये म्हणाला आहे.\nविराटच्या ट्विटनंतर काही हुशार फॅन्सनी त्याच्या शाळा घेतली आहे. काही फॅन्सने त्याला सांगितलं की, ‘विराट सर तुम्ही डाएटमध्ये काहीही खा पण आरसीबीला कप मिळवून द्या…’ तर दुसऱ्या एका फॅन्सने म्हटलं, ‘तुम्ही डाएटमध्ये वाटेल ते खा पण एक शतक ठोका, कारण शेवटचं शतक ठोकून खूप दिवस झालेत आता….’\nहे ही वाचा :\nWTC Final : रोहित शर्माची जर बॅट चालली तर अंतिम सामन्यात दुहेरी शतक ठोकलंच म्हणून समजा…, पाकिस्तानच्या दिग्गजाची भविष्यवाणी\nWTC च्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका, ‘हा’ हुकूमी एक्का होऊ शकतो संघाबाहेर\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nलाईफस्टाईल 2 hours ago\nजिमवरून आल्यावर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा\nHealth Care : सध्याच्या हंगामात हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात समावेश करा\nWeight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करा \nतुम्हीही वजन कमी करण्यासाठी डाएट करत आहात तर ‘ही’ खास बातमी तुमच्यासाठी\nBreaking | पालखीसोबत चाळीस वारकऱ्यांनाच परवानगी, विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश\nBreaking | कश्मीरची ढाल, इम्रान खान के हसीन सपने, सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानवर निशाणा\nमोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nनवी मुंबई22 mins ago\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई43 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nमराठी न्यूज़ Top 9\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nनवी मुंबई22 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे1 hour ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nBreaking : जितेंद्र आव्हाडांना धक्का, टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित\nबेशुद्ध पडलेल्या रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले, राजावाडी पालिका रुग्णालयातील गंभीर प्रकार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 103.63 रुपये तर डिझेल 95.72 रुपये प्रति लिटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/rk-to-ramsetu-bridge-closed-to-traffic", "date_download": "2021-06-23T02:59:01Z", "digest": "sha1:LMOR6NFM4AXOQE4H2YTNXB2YFPTUTXX5", "length": 3742, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "RK to Ramsetu bridge closed to traffic", "raw_content": "\nआरके ते रामसेतू पूल मार्ग वाहतुकीस बंद\nबाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलीसांचे पाऊल\nशहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असानाही बाजारपेठांमधील गर्दी कमी होताना दिसत नाही. शहातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा भांडीबाजार ते रामसेतुपूल हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्ति तैनात करण्यात आला आहे.\nसरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल रविवार कारंजा ते मंगेश मिठाई, सोन्या मारूती चौक, भांडी बाजार व रामसेतु पूल हा मार्ग सकाळी 7 ते 11 वाजेच्या बाजार खुला असल्याच्या कालावधीत वाहतुकीस बंद राहणार आहे. यासह रविवार कारंजा, गोराराम गल्ली, सोनारबाजार हा मार्गही बंद असणार आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी काढले आहेत.\nहा मार्ग बंद असल्याने नागरीकांनी रामसेतु पुलाकडून बादशाही कॉर्नर, प्रकाश सुपारी दुकान दहिपूल या मार्गाचा वापर करावा. रविवार कारंजाकडून जाणार्‍या वाहनांनी सांगली बँक सिग्नल, शालीमार, गंजमाळ, दुधबाजार चौक येथून इतरत्र जावे, तसेच सुर्यनारायण मंदिर, पंचवटी कारंजा, गाडगेमहाराज पूल येथून रामसेतु अगर दहिपूल असा प्रवास करावा असे अवाहन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/12/blog-post_59.html", "date_download": "2021-06-23T01:50:34Z", "digest": "sha1:S5YHPVR57XDP426NFT7RW7ZYGNJMLTNX", "length": 11766, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "जिवापाड जपलेल्या टाॅमी कुत्र्याने घेतला अंतिम श्वास आणि दुःख अनावर झाले - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र रायगड जिवापाड जपलेल्या टाॅमी कुत्र्याने घेतला अंतिम श्वास आणि दुःख अनावर झाले\nजिवापाड जपलेल्या टाॅमी कुत्र्याने घेतला अंतिम श्वास आणि दुःख अनावर झाले\nजिवापाड जपलेल्या टाॅमी कुत्र्याने घेतला अंतिम श्वास आणि दुःख अनावर .........................\nउतेखोल येथिल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंता थळकर यांना त्यांचे मित्र नगरसेवक रत्नाकर उभारे यांनी बारा वर्षापूर्वी एक कुत्र्याचे पिलू भेट दिले होते. त्याला थळकर कुटुंबियांनी जिवापाड जोपासले. बघता बघता हे पिलु मोठे झाले. त्याचे टाॅमी असे नामकरन करण्यात आले. या गुणी आणि सर्वांचा लाडका कुत्रा टाॅमीने आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुदेव दत्तांच्या गुरुवारी दुपारी, वयाच्या बाराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आणि थळकर कुटुंबियांना दुःख अनावर झाले. कुत्र्या सोबत खेळत लहानाचा मोठा झालेला थळकर यांचा १२ वर्षाचा एकुलता एक मुलगा साईराज आपल्या आईला रडताना तिच्या डोळ्यातील अश्रु पाहून टाॅमी कडे बघुन हुंदके देऊन रडत होता. घरातील सर्वच जण ओक्साबोक्शी रडू लागले. हे दृष्य पाहून येथे उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. कुत्र्याची जात ईमानी शिवकालीन वाघ्याची गोष्ट आठवली.\nटाॅमीनेही घरातील सगळ्यांनाच लळा लावला, गेले नऊ दिवस अन्नाचा कणही न खाल्लेल्या टाॅमीवर पशु वैद्यानी खुप उपचार केले, इंजेक्शन दिले, सलायन लावले परंतु उपयोग झाला नाही. नेमके आजच मार्गशीर्ष गुरुवारी त्यान�� प्राण सोडला हे विशेष असल्याची चर्चा येथे होती. उतेखोल येथील वाटरसप्लाय रोड पाण्याच्या टाकी कडील वसाहतीत या अतिशय हुशार टाॅमीचा चांगलाच दरारा होता. त्याला माणसाने बोलले समजत असे. आपणास टाॅमी रस्त्यात दिसला आणि त्याला नुसत घरी जा अस बोललो तरी तो घरी जात असे.\nयेथेच राहणारे पर्यावरण प्रेमी शंतनु कुवेसकर याची या कुत्र्याशी चांगलीच गट्टी होती. शंतनु, साईराज आणि थळकर कुटुंबीयाखेरीज टाॅमीच्या अंगाला कोणीही हात लावलेला त्याला चालत नसे. येथील गावातील प्रत्येक जण टाॅमीला ओळखत. त्याचे जवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नसे. रात्री जागता पहार चोरांनाही याची दहशत असायची. त्याच्या मृत्युने आपल्या घरातील एक सदस्य गमावल्याचा दुःखद प्रसंग येथे अनुभवला. टाॅमीची अंतिम पुजा हळद-कुंकू वाहून, आरती ओवाळून पुष्पहार अर्पण करुन कफन टाकून त्याचे दफन करण्यात आले. त्या ठिकाणी एक रोपटे लावून टाॅमीची आठवण जोपासण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.\nTags # महाराष्ट्र # रायगड\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्ज��� कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://gabitsamaj.com/Pages/samaj/sanghatana.htm", "date_download": "2021-06-23T02:05:13Z", "digest": "sha1:YCAKNCAGEHTS56Y5BHALXV4ZL7NGGWMI", "length": 1748, "nlines": 12, "source_domain": "gabitsamaj.com", "title": "YOUR WEB PAGE TITLE GOES HERE", "raw_content": "गृह संघटना छायाचित्रे नोंदणी संपर्क\nअखिल भारतीय गाबीत समाज महासंघ\nकार्यालयीन पत्ता : सागरभुवन सोसायटी, कांजुरमार्ग (पुर्व), मुंबई नं.-400042.\nगाबीत समाज संघटना व त्याच्या शाखा\nअखिल भारतीय गाबीत समाज महासंघ गाबीत समाज-मुंबई(महाराष्ट्र) गाबीत समाज, मालवण गाबीत समाज, देवगड गाबीत समाज, वेंगुर्ला गाबीत समाज, रत्नागिरी गाबीत समाज,भांडुप(पश्चिम) गाबीत समाज युवक संघटना- कांजुरमार्ग गाबीत समाज, डोंबिवली गाबीत समाज, वडाळा गाबीत समाज,वरळी गाबीत समाज,पनवेल गाबीत समाज,नवी मुंबई गाबीत समाज,ठाणे गाबीत समाज,पुणे गाबीत समाज,जोगेश्वरी गाबीत समाज,विक्रोली\nसमाजातील उद्योजक सण व उत्सव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://aroundindiadotblog.wordpress.com/2020/03/05/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2021-06-23T03:27:57Z", "digest": "sha1:OUFS74ZRB557TLXHGR4RCITSSY2SWMC5", "length": 23030, "nlines": 193, "source_domain": "aroundindiadotblog.wordpress.com", "title": "शिवाजीराव खटकाळे – गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही", "raw_content": "\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nशरद पवारांचे \" सखे आणि सोबती \", अरेबियन नाईटस व इतर गोष्टी\nशरद पवार यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना शिवाजीराव खटकाळे\nमहाराष्ट्राच्या औद्योगिक विश्वात १९८० ते ९० चा काळ संप, ताळेबंदी असा औद्योगिक अशांततेचा होता. कामगार युनियन अत्यंत आक्रमक होत्या. मुंबईमध्ये कापड गिरण्यांमध्ये मालक व कामगारांचा मोठा स���घर्ष सुरू होता, ज्याची परिणती मुंबईच्या कापड गिरण्या बंद होण्यात झाली. याची झळ बारामतीच्या परिसरातील वालचंदनगर इंडस्ट्रीजलासुद्धा लागली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वालचंद शेठनी मोठ्या धडाडीने सुरू केलेली ही कंपनीही संपामुळे बंद झाली; परंतु याठिकाणी मात्र हा संघर्ष चिघळला नाही. कारण येथे शरद पवारांसारखा कणखर नेता कंपनी आणि कामगार यांच्यामधील समन्वयाच्या बाजूने उभा राहिला.\nया सार्‍या घडामोडी जवळून पाहिलेली, त्यात सहभागी असलेली एक व्यक्ती म्हणजे शिवाजीराव रामचंद्र खटकाळे. शिवाजीरावांचे वडील वालचंदनगर येथे शेती महामंडळात कामाला होते. घरची परिस्थिती सर्वसाधारण. कॉलेजचे शिक्षण बारामतीला झाले. सामाजिक कामाची आवड, त्यामुळे नकळत काँग्रेसच्या कामात ओढले गेले. अनेक राजकीय पदांवर काम केले. त्यावेळेस वालचंदनगर येथील राहणार्‍या एका अनाथ कुटुंबातील बहिणीचे लग्न सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नीरा नरसिंगपूर येथे लावले. त्यासाठी वालचंदनगरचे हे कार्यकर्ते वर्‍हाडी बनून सायकलवरून तेथे गेले होते.\nकॉलेज संपल्यावर वालचंदनगर इंडस्ट्रीत नोकरी सुरू झाली. आयुष्याची घडी व्यवस्थित बसू पाहत होती. त्याचवेळी १९८५ साली संप सुरू झाला. दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय आक्रमकपणे कामगार एकत्र आले आणि संप सुरू झाला. सुमारे २५०० कामगार, त्यांच्यावर अवलंबून असलेली कुटुंबे अचानक संकटात आली. कंपनीवर अवलंबून असलेली वालचंदनगरची बाजारपेठ ठप्प झाली. महिना झाला तरी मार्ग निघेना. दोन्ही बाजू हटून बसल्या.\nशिवाजीरावांसारख्या काही कामगारांच्या मनात मात्र अस्वस्थता होती. काहीतरी चुकत आहे, असे सारखे वाटत होते. संघर्ष हा मार्ग नाही याची जाणीव होत होती; परंतु बहुमत दत्ता सामंतांकडे होते. त्यांच्या आक्रमकतेपुढे सर्वसामान्य कामगार हतबल होता; पण शिवाजीरावांमधला कार्यकर्ता त्यांना गप्प बसू देत नव्हता. हळूहळू त्यांनी आपल्या विचाराचे कामगार एकत्र केले. सुहास जोशी, पांडुरंग बोराटे, राजाभाऊ दुसगकर, सदाशिव दंगाणे, विठ्ठल भोसले, सदाशिव यादव, शिवाजी लोहार, शांताराम दंडवते, सुधाकर इनामदार, डी.जी.कुलकर्णी, लक्ष्मण घाडगे, वंदन चंदनशिवे, शिवाजी जमदाडे, गुलाब वीरकर, सतीश दडस असे अनेकजण एकत्र आले. वातावरण फार तणावाचे होते. बहुमताविरुद्ध उभे राहणे धोक्याचे होते. या वेळेस या मंडळींच्या मागे ठामपणे उभे राहणारे एकमेव राजकीय नेतृत्व होते ते म्हणजे शरद पवार.\nपवारसाहेब आणि शिवाजीरावांचा प्रत्यक्ष संबंध या काळात आला. यापूर्वी बारामतीत कॉलेजला असताना निवडणुकीच्या काळात मतदारांच्या भेटी घेताना पाहिले होते, त्यांची भाषणे ऐकली होती. या माणसाच्या वेगळेपणाची, दूरदृष्टीची जाणीव त्यावेळेसही मनात ठसली होती. पण त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय संपाच्या काळात आला. वालचंदनगर इंडस्ट्री हा शरद पवारांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. कंपनी बंद पडली तर हजारो कामगार रस्त्यावर येणार होते. तसेच हे लोण आसपासच्या कारखान्यांतही पसरण्याचा धोका होताच. ही कंपनी पुन्हा सुरू व्हावी, संप मिटावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न सुरू केले. त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते. हातात सत्ता नव्हती; पण त्यापेक्षा मोठा जनतेचा विश्वास होता. सर्व गटांनी त्यांची मध्यस्थी मान्य केली. कंपनी मालक, दत्ता सामंत यांची युनियन आणि कंपनी सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणारा शिवाजीराव व त्यांच्या सहकार्‍यांचा गट हे सारे त्यामध्ये होते. शिवाजीरावांना अजून स्पष्टपणे तो दिवस आठवतो. साहेबांच्या बी-४ या बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरू होते. कंपनी मालक श्रीमान शेठ चकोर दोशी यांच्याबरोबर पवारसाहेबांची बैठक झाली. त्यानंतर दत्ता सामंत यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर सुहास जोशी, पांडुरंग बोराटे, राजाभाऊ दुसगकर, सदाशिव दंगाणे व शिवाजीराव भेटायला गेले. गेल्या गेल्याच साहेबांनी सांगितले, ङ्गङ्घमी तुमच्या बाजूने आहे. मला कंपनी पुन्हा सुरू करायची आहे. तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात.फफ हे ऐकल्यावर समन्वयाचा विचार मांडणार्‍या या कामगारांच्या अंगात बारा हत्तींचे बळ आले. या बैठकीनंतर शिवाजीराव पवारसाहेबांचेच झाले. साहेब मांडतील तो विचार, देतील ती जबाबदारी पुढच्या आयुष्यभरात डोळे झाकून स्वीकारली.\nबैठकीनंतर दत्ता सामंत सर्व कामगारांपुढे आले, त्यांनी सांगितले, ङ्गङ्घपवारसाहेबांबरोबर माझे बोलणे झाले आहे. पवारसाहेब जे ठरवतील त्याला माझी मान्यता असेल.फफ दत्ता सामंत यांच्यासारख्या अत्यंत आक्रमक कामगार नेत्यानेही साहेबांचे म्हणणे मानले, यातच सारे आले. पुढे दोन्ही युनियनचे लोक घेऊन समन्वय समिती स्थापन झाली. याला समन्वय समिती हे नाव��ी साहेबांनीच दिले. वालचंदनगरच्या भूमीतून हा समन्वयाचा विचार पेरला गेला, जो आज देशभरातील औद्योगिक क्षेत्रात पसरला आहे. पुढे कंपनी सुरू झाली. हळूहळू कामगार कामावर येऊ लागले. हे सर्व झाले तरी संपाच्या काळातला कडवटपणा अजून शिल्लक होता. समन्वयाचा विचार मांडणारे अजूनही अल्पमतातच होते. त्यांना कामगारांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. यातून शिवाजीराव बाहेर पडले १९९२ साली, तेही पवारसाहेबांच्याच मदतीने. या निवडणुकीत साहेबांनी शिवाजीरावांना पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे केले. विरोधी युनियनही शिवाजीरावांचा पराभव करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली; पण सर्वसामान्य कामगार शिवाजीरावांच्या विचाराचा असल्याचे दिसून आले. ही निवडणूक शिवाजीराव जिंकले. एक कामगार लोकप्रतिनिधी झाला. यानंतर मात्र शिवाजीरावांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. तीसहून जास्त वर्षे युनियनचे जनरल सेक्रेटरी म्हणून ते काम पाहत आहेत. समन्वयाचा विचार घेऊन कामगार आणि कंपनी या दोघांसोबतही ते उभे आहेत. जनरल सेक्रेटरीपदाची पंचवीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल १४ जानेवारी २०११ रोजी शिवाजीरावांचा भव्य नागरी सत्कार झाला. त्यावेळी पवारसाहेब आवर्जून उपस्थित होते. प्रत्येक वेळेस पवारसाहेबांनी त्यांना बळ दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत त्यांना कामाची जबाबदारी दिली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सदस्यपदावर चार वेळा काम करण्याची संधी दिली. आजही ते साहेबांच्या विचाराचा झेंडा घेऊन उभे आहेत. अनेकदा साहेबांच्या भेटीचा योग आला, कधी बारामतीत, कधी मुंबईत तर कधी दिल्लीत. प्रत्येक वेळी लक्षात राहिला तो साहेबांचा जिव्हाळा, सर्वसामान्य कामगारांबद्दलची कळकळ. ङ्गउद्योग टिकला तर कामगार कामगार जगेल व कामगार जगला तरच उद्योग टिकेलफ ही ठाम भूमिका. साहेब भेटले की विचारतात. आसपासच्या कंपन्यांमधील परिस्थितीची माहिती घेतात. कामगारांसंबंधातील काही विषय पुढे आले तर चर्चा करतात.\nशिवाजीरावांना आज असंख्य लोक ओळखतात. कामगारांच्या जगात नेता म्हणून, राजकीय क्षेत्रात राजकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून, प्रशासनामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा राबता आहे; पण आजही त्यांना जी ओळख सर्वांत महत्त्वाची वाटते ती म्हणजे पवारसाहेबांच्या विश्वासातला माणूस ही होय.\nज���पर्यंत कंपनीच्या चिमणीतून धूर येतो आहे, तोपर्यंत कामगार म्हणून आपले अस्तित्व राहणार आहे. त्यामुळे कंपनी सुरू ठेवून कामगारांच्या प्रश्नावर लढा देण्याचा समन्वयाचा विचार हाच पवारसाहेब आणि शिवाजीराव यांच्यातील या गाढ विश्वासाचा अतूट धागा आहे.\nNext Post सखे आणि सोबती – बी. जी. ऊर्फ बाळासाहेब काकडे\nFollow गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही on WordPress.com\nqorkpklypq on सगळंच जुनं नसतं बरं सोनं …\nkswapnil60 on प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रे…\nफेअर गेली, लव्हली ग्लो झाली\nकमला हॅरिसच्या निमित्ताने …..\nबिहारी पण बांगलादेशातील – कथा आणि व्यथा\nधर्म म्हणजे काय रे भाऊ \nन व र स\nशब्दांना कागदावरच मुक्ती मिळते आणि नवीन जन्मही\nउदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म \nन व र स\nकेल्याने होत आहे रे \nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव... मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lawyer-beaten/", "date_download": "2021-06-23T03:26:44Z", "digest": "sha1:EFX6RTGIYQ3J2GE4Q35O42GJ3P5HTYS2", "length": 2906, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lawyer beaten Archives - MPCNEWS", "raw_content": "\nHinjawadi : फी म्हणून दिलेले पैसे परत मागत वकिलाला मारहाण\nएमपीसी न्यूज – वकिलाला केस चालविण्यासाठी फी म्हणून दिलेले पैसे परत मागत एकाने वकिलाला मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शनिवारी (दि. 13) दुपारी भुजबळ वस्ती, वाकड येथे घडला.चंद्रशेखर शिवाजी भुजबळ (वय…\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/leverage-edu-scholarship-of-rs-5-crore-for-foreign-education/", "date_download": "2021-06-23T03:24:44Z", "digest": "sha1:WQT2Y3NG65QVAM5JK6X6ZOB6QNVTZG5O", "length": 12371, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "'हि' संस्था देणार परदेशी शिक्षणासाठी पाच कोटी - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे ���ांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/क्रीडा-अर्थमत/‘हि’ संस्था देणार परदेशी शिक्षणासाठी पाच कोटी\n‘हि’ संस्था देणार परदेशी शिक्षणासाठी पाच कोटी\nआगामी शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्याच्या विचारात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी लेव्हरेज एडूने (Leverage Edu)आज भारतातील सर्वात मोठी सर्वात मोठी स्टडी अब्रॉड स्कॉलरशिपची घोषणा केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र का आहेत, असे विचारणारा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल. यामुळे भारतातील कोणत्याही कोपऱ्यातील विद्यार्थी त्यांची ट्यूशन फी, राहण्याचा खर्चात सवलत मिळवू शकतात. लॅपटॉप जिंकू शकतात, प्रवासातील खर्चात सवलत तसेच कॅम्पसमधील अनेक गोष्टी, जे त्यांच्या स्वप्नांच्या जवळ नेईल, अशा अनेक गोष्टी यात करता येतील. ५ करोड रुपयांच्या शिष्यवृत्तीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.\n‘विद्यार्थी-प्रथम प्लॅटफॉर्म या नात्याने, प्रत्येक शक्य त्या मार्गाने विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करणे, हा आमचा धर्म आहे. काळानुसार आम्ही, योग्य सल्ला देण्याचे काम वाढवले असून यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या कौशल्यापेक्षा जास्त संधी मिळते. लेव्हरेज एडु (Leverage Edu) स्कॉलरशिप प्रोग्राम हा विद्यार्थ्यांवरील ताण कमी करत आहे. तसेच त्यांची ट्यूशन फी कमी करण्यासाठी काही चांगल्या ऑफर आणत आहे. इतरांसाठी ते थेट कॅम्पस खर्चात समाविष्ट केले जातात. या सुविधेमुळे विद्यापीठात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होते’ असे लेव्हरेज एडुचे सह संस्थापक आणि सीईओ अक्षय चतुर्वेदी म्हणाले.\nशिष्यवृत्तीसाठी अर्ज येत असून दर पंधरवाड्यानंतर विजेत्यांची नावे घोषित केली जातील. परदेशात जाण्याच्या संधीमुळे आपले आणि परिणामी कुटुंबाचे जीवनमान उंचावेल, या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा याद्वारे शोध घेतला जात असून विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांनुसार त्यांचे परीक्षण केले जाईल. शैक्षणिक क्षेत्रातील परीक्षक आणि ज्येष्ठ व्यावसायिकांद्वारे विजेत्यांची निवड केली जाईल. ही शिष्यवृत्ती लेव्हरेज एडु प्लॅटफॉर्मवरून अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. अधिक माहिती https://leverageedu.com/scholarships या संकेतस्थळावर मिळू शकेल.\nमयंक जैन 'कारदेखो'चे ऑटो बिझिनेस सीईओ\n'​हे' यंत्र करणार ​कार्यालयात कोरोनाला अटकाव\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘मिल्खा सिंग भविष्यातही देत राहतील प्रेरणा’\n‘एंजेल ब्रोकिंग’ने जोडले ५ दशलक्ष ग्राहक\nमिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/aaj-paha/only-village-maharashtra-where-corona-has-not-been-infiltrated-13267", "date_download": "2021-06-23T01:33:21Z", "digest": "sha1:24KQEMZMF4CHWC3IUL45R3HTJ4YD7CDX", "length": 5175, "nlines": 30, "source_domain": "www.saamtv.com", "title": "महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे कोरोनाचा शिरकाव झालाच नाही !", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे कोरोनाचा शिरकाव झालाच नाही \nलातूर : संपूर्ण देशासह महाराष्ट्र Maharashtra कोरोनाशी Corona झगडतोय, गावागावात कोरोनाने तांडव केले आहे. मात्र लातूर Latur जिल्ह्यातील आणि कदाचित राज्यातील पहिलेच असे एक गाव, ज्या गावात Village कोरोनाचा शिरकाव झालाच नाही, ना गतवर्षी ना आज \nएकीकडे सबंध राज्य, राज्यातली गावखेडी आणि देश, कोरोनाच्या महामारीत संकटाचा सामना करता आहेत. मात्र लातूर जिल्ह्यात आणि कदाचित महाराष्ट्र राज्यात एकमेव गाव असेल जिथे कोरोनाचा शिरकाव Infiltration झालाच नाही.\nहे देखील पहा -\nमहाराष्ट्र आणि कर्नाटक Karnatak सीमेपासून Boundry फक्त दीड किलोमीटर असणारे व लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात असलेले आंनदवाडी Anandwadi गाव. गावच्या नावाप्रमाणेच हे गाव आजही आनंदी आहे. कारण गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाची सुरुवात झाली. कोरोनाने देशात आणि राज्यातल्या प्रत्येक गावात हाहाकार माजवला. मात्र या गावाची शीव आजपर्यंत कोरोनाने ओलांडलीच नाही. The Only Village In Maharashtra Where Corona Has Not Been Infiltrated\nयामागचे कारण देखील तितकेच महत्वाचे आहे. कोरोनाची सुरुवात झाली आणि गावकऱ्यांनी एकच निश्चय केला, कि गावातून कोणीच बाहेर पडायचं नाही . शासनाने ठरवून दिलेले नियम पाळायचे. त्यानुसार हे गाव वागलं आणि सध्या देखील हे गाव कोरोनामुक्तच आहे.\nसंचारबंदीच्या काळात जालन्यात खेळ रंगला..\nया गावाने सुरुवातीपासूनच कोरोनाची नियमावली काटेकोरपणे पाळली, शिवाय कर्नाटक राज्याचा संबंध देखील पूर्णपणे तोंडला. गावातला भाजीपाला, गावातला किराणा आणि वृद्धांच्या औषधांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायला एकच व्यक्ती जाणार व ते हि पूर्णपणे सुरक्षा ठेवून हे सूत्र गावाने तयार केले.The Only Village In Maharashtra Where Corona Has Not Been Infiltrated\nत्यामुळेच आज हे गाव अजुनपण कोरोनामुक्त असल्याचे स्थानिक सांगतात.\nया गावाचा आदर्श राज्यातल्या सर्वच गावांनी आणि ग्रामस्थांनी घेतल्यास गावातून, शहरातून नव्हे तर राज्यातून कोरोना हद्दपार होण्यास मदत मिळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/corona-lockdown-from-today-this-shops-will-start/", "date_download": "2021-06-23T01:53:44Z", "digest": "sha1:DX3YQUNUHCSROTFYSLGA2WSQME7FBR2E", "length": 10051, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Corona Lockdown : आजपासून देशात 'ही' दुकाने उघडण्याची सूट, सरकारचा निर्यण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nCorona Lockdown : आजपासून देशात 'ही' दुकाने उघडण्याची सूट, सरकारचा निर्यण\nआजपासून मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकाने सुरू करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रेसनोटनुसार, गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. परंतु कंटेनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बाजारपेठांमधील दुकाने मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसेच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल.\nमद्य विक्री करणाऱ्या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचेही स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे, असेही सरकारने स्पष्ट केले. दरम्यान काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासण्यात आले आहे. जळगावातील आंबा लिलावावेळी लोकांची गर्दी उसळल्याने सोशळ डिस्टन्सिंगला हरताळ फासल्या गेल्या आहे. यासह नागपूरमध्ये भाजीपाला बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली होती.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प��रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0/6001cf6164ea5fe3bd08e7a4?language=mr", "date_download": "2021-06-23T02:15:55Z", "digest": "sha1:2DR76GI6PJCV2JAJNIYJU2QZKIZDGKMA", "length": 4731, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - खरीप पीक विमा संदर्भात नवीन धोरण जाहीर! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nखरीप पीक विमा संदर्भात नवीन धोरण जाहीर\nकृषीमंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतीची पाहणी केली असता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- CSC RELATED INFORMATION, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nघरच्याघरी सायकल कोळपे बनविण्याचा जबरदस्त जुगाड\n➡️ मित्र��ंनो, पिकातील आंतरमशागत, तणनियंत्रण करण्यासाठी आपण घरच्याघरी सायकल कोळपे कसे तयार करावे याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार...\nकृषि जुगाड़पाणी व्यवस्थापनठिबक सिंचनव्हिडिओकृषी ज्ञान\nठिबक स्वच्छ करण्याचा सोपा देशी जुगाड\n➡️ ब्लॉकेज असलेली ठिबक झटपट स्वच्छ करण्याचा जुगाड व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. संदर्भ:- होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून...\nकृषि जुगाड़ | होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS\nकृषि जुगाड़हार्डवेअरव्हिडिओपीक संरक्षणपीक पोषणकापूसमिरचीकृषी ज्ञान\nसर्वाधिक लोकप्रिय फवारणी जुगाड\n➡️ मोटार सायकलच्या साहाय्याने हा जुगाड बनविला असून कमी वेळ व श्रमात अधिक क्षेत्रात सहज फवारणी करणे शक्य होते. सर्व शेतकरी मित्रांसाठी हा जुगाड अत्यंत उपयुक्त आहे तर...\nकृषि जुगाड़ | आदर्श कृषी यंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-savitri-sanman-foundation-agitates-in-front-of-the-office-of-the-deputy-director-of-education/", "date_download": "2021-06-23T03:01:10Z", "digest": "sha1:UMR7D7EL7DVBFAVGL2VEOW37UJZQCJZC", "length": 12912, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "सावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन - बहुजननामा", "raw_content": "\nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nin ताज्या बातम्या, पुणे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्री सन्मान फाउंडेशनने वारंवार पत्र व्यवहार करूनही शाळांवर कारवाई न केल्यामुळे आज (सोमवार, दि. 17 मे) पालकांनी माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या आंदोलनामध्ये 70 हून अधिक पालक सहभागी झाले होते. यावेळी टिळेकर यांनी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदन स्वीकारल्यानंतर दोषी शाळांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे सावित्री सन्मान फाउंडेशनच्या सचिव सोनल कोद्रे यांनी सांगितले.\nकोद्रे म्हणाल्या की, “शाळेची फी” या कारणामुळे ज्यामध्ये मुलांची काही चूक नाही, अशा कारणामुळे ऑनलाइन शिक्षण थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. आरटीई 2009 मधील कलम 16 व 17 मधील तरतुदीनुसार मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. शिक्षण मिळणे हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. ज्या मुलांना ट्रान्सफर सर्टिफिकेट देऊन शिक्षण थांबवले आहे, त्यांचे रीतसर प्रवेश करून घ्यावे. “जेवढा खर्च तेवढीच फी” हे धोरण प्रत्येक शाळेने अंगिकारावे. ऑनलाइन शिक्षण पद्धती व यासंबंधीची नियमावली अथवा मार्गदर्शिका शासनाने शाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ जाहीर करावी. ज्या शाळांनी कायद्याचा भंग करून मुलांचे शिक्षण थांबविले आहे. त्या शाळांचे मागील 3 वर्षाचे फायनान्सियल ऑडिट करून दोषी शाळा व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत. ईपीटीए (पालक शिक्षक कार्यकारी संघ) ने शाळांचे सर्व आर्थिक व्यवहार पाहून व कागदपत्रांची पडताळणी करून फी ठरवावी. पडताळणी न करता फी ठरविली असेल, तर ती त्वरित रद्द करावी, ईपीटीएची ऑनलाईन स्थापना पारदर्शक पद्धतीने व्हावी. त्या संबंधाचे नियमावली शासनाने त्वरित जाहीर करावी. ईपीटीएमध्ये शाळेचे शिक्षक व शाळेशी संलग्न असलेली कोणतीही व्यक्ती पालक प्रतिनिधी म्हणून नसावी. तसे धोरण शासनाने जाहीर करावे. ईपीटीएची निवड करतानाचे व्हीडिओ रेकॉर्डिंग ऑडिओसहित पालकांना उपलब्ध करून द्यावेत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीसुद्धा रीतसर सुरु करून शासनाने त्याला योग्य दर्जा देऊ करावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.\nTags: Audumbar UkirdeBehavior MovementDeputy Director of EducationFormer MLA Yogesh TillekarleadershipLettersOfficeparentsSavitri Sanman FoundationTillekarऔदुंबर उकिरडेकार्यालयाटिळेकरनेतृत्वापत्रपालकांमाजी आमदार योगेश टिळेकर —व्यवहारआंदोलनशिक्षण उपसंचालकांसावित्री सन्मान फाउंडेशन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक���षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न\nअखेर ‘त्या’ दोन पोलिस अधिकार्‍यांसह 5 पोलिसांवरील निलंबन मागे; सोमवारी झाली होती ‘सस्पेन्शन’ची कारवाई\nSerum Institute of India | सीरम पुढील महिन्यापासून मुलांसाठी सुरू करणार कोवोव्हॅक्सची ट्रायल \nIndian Developer | सोलापूरच्या विद्यार्थ्याने Instagram मधील चूक शोधली, Facebook ने दिले 22 लाखांचे बक्षीस\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nसर्वसामान्यांच्या खिशाला ‘झळ’ बसणार; जुलैमध्ये ‘या’ वस्तू 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/start-covid-test-center-at-malbhat/", "date_download": "2021-06-23T03:32:13Z", "digest": "sha1:SEHR6XO6NPBNHDFUSYRLM2RY6BX5J22A", "length": 13103, "nlines": 161, "source_domain": "rashtramat.com", "title": "'मालभाट येथे कोविड चाचणी केंद्र सुरू करा' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/गोवा /‘मालभाट येथे कोविड चाचणी केंद्र सुरू करा’\n‘मालभाट येथे कोविड चाचणी केंद्र सुरू करा’\nविरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची मागणी\nगोव्यातील भाजप सरकारने कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन आताच तयारी करणे गरजेचे आहे. मालभाट येथे सरकारने कोविड चाचणी केंद्र सुरू करावे असा प्रस्ताव मी सरकारकडे ठेवला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सदर चाचणी केंद्र सुरू करण्यास त्वरित मान्यता द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.\nसदर चाचणी केंद्रासाठी मालभाट येथे आज दिगंबर कामत यांनी उप-जिल्हाधिकारी ज्योती कुमारी, संयुक्त मामलेदार रघुराज फळदेसाई व तलाठी कल्पेश देवुलकर यांच्या सोबत जागेची पाहणी केली.\nसरकारने येथे लवकर चाचणी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. लोकांना सुरक्षित राहण्यास त्यामुळे मदत होणार आहे. सरकारला माझ्या ह्या प्रस्तावात राजकारण दिसणार नाही अशी मी आशा बाळगतो असे दिगंबर कामत म्हणाले.\nकाल आदर्श हायस्कुलमध्ये कोविड लसीकरणाचे पर्यटन मंत्री व पेडणेचे आमदार मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी केलेल्या उद्घाटनावर प्रतिक्रीया देताना दिगंबर कामत यांनी ” सदर चार दिवसीय कोविड लसीकरणाचा प्रस्ताव मी २८ एप्रिल व १ मे २०२१ रोजी लेखी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवला होता. माझ्या लेखी पत्रात मी कोविड लसीकरण केंद्राची नावे सादर केली होती. त्यानंतर मागील कित्येक दिवस पाठपुरावा केल्यानंतरच सरकारने लसीकरण करण्याचे जाहिर केले. प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजपला माझ्या प्रयत्नांमुळे फोटो काढुन सवंग प्रसिद्धी घेण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे असे दिगंबर कामत म्हणाले.\nआमचे कार्यकर्ते लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. एनएसयुआयचे पथक मडगावात असुन, ज्येष्ठ नागरीकांना कोविड लसीकरण केंद्रावर ने-आण करण्यासाठी ते मदत करीत आहेत. आम्हाला समाजसेवा करताना फोटो काढण्याची गरज नसुन, आमच्या सेवेचा लाभ झालेल्यांच्या ह्रदयातुन मिळणारे आशिर्वाद आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत.\nमी स्वत: चोविस तास लोकांसाठी उपलब्ध असुन, रात्री-अपरात्री गरजू कोविड रुग्णांना ऑक्सिजन, खाटा, औषधे मिळवुन देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर नुकसान झालेल्या मडगावातील प्रत्येक घराला व इतर जागांना मी भेट देवुन पाहणी केली आहे व त्यांना मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु, अश्या सगळ्याच कामाचे फोटो काढुन ते समाजमाध्यमांवर टाकणे बरोबर नव्हे असे दिगंबर कामत म्हणाले.\nपालिकेच्या मेहरबानीने व्यावसायिकांनी केला वारसा नष्ट\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\n‘निरोगी स्वास्थासाठी नियमित करा योगासने’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/newasa-corona-patient-update-3", "date_download": "2021-06-23T02:54:39Z", "digest": "sha1:QUU6OF7MDOSSBYADZUDBGHD6NFF7NHKD", "length": 4898, "nlines": 53, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नेवासा : 60 गावांतून आढळले 193 संक्रमित", "raw_content": "\nनेवासा : 60 गावांतून आढळले 193 संक्रमित\nनेवासा शहर 18, सोनई 17, जैनपूर 13, घोडेगाव 12, नेवासा बुद्रुक 10 बाधित\nनेवासा |का. प्रतिनिधी| Newasa\nनेवासा तालुक्यातील 60 गावांतून काल 193 संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 18 नेवासा शहरात, सोनईतून 17, जैनपूरमधील 13, घोडेगावात 12 तर नेवासा बुद्रुकमध्ये 10 संक्रमित आढळून आले. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 9190 झाली आहे.\nचांदा, खरवंडी व कुकाणा येथे प्रत्येकी सहा बाधित आढळून आले. खामगाव व महालक्ष्मी हिवरे येथे प्रत्येकी पाच संक्रमित आढळले.\nभेंडा बुद्रुक, देवगाव, करजगाव, म्हाळसपिंपळगाव व तरवडी येथे प्रत्येकी चौघे संक्रमित आढळले. रांजणगाव, पुनतगाव, पाथरवाला, वांजोळी, पिंप्रीशहाली, मुकिंदपूर, माळीचिंचोरा व तेलकुडगाव या 8 गावात प्रत्येकी तिघे बाधित आढळले.\nटोका, वरखेड, तामसवाडी, म्हसले, कौठा, माका, वडाळा, माका, शिरसगाव, गोपाळपूर, हिंगोणी, चांदगाव व भानसहिवरे या 13 गावात प्रत्येकी दोघे बाधित आढळले.\nशिंगवेतुकाई, वाकडी, वाघवाडी, शंकरवाडी, पाचेगाव, मक्तापूर, लोहारवाडी, खुणेगाव, मक्तापूर, खेडलेपरमानंद, कारेगाव, जेऊरहैबती, गोणेगाव, गोयगव्हाण, गोधेगाव, गेवराई, देवसडे, देवगड, पाचुंदा, जळके बुद्रुक, देडगाव, चिलेखनवाडी, गोगलगाव, बेलपिंपळगाव व भेंडा बुद्रुक या 26 गावांमधून प्रत्येकी एक संक्रमित आढळला.\nतालुक्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 9 हजार 190 झाली आहे.\n5 गावांतून 70 संक्रमित\nनेवासा शहर, घोडेगाव, सोनई, जैनपूर व नेवासा बुद्रुक या पाच गावांतून एकूण 70 संक्रमित आढळले. तीन गावांतून प्रत्येकी 6, दोन गावांतून प्रत्येकी पाच, पाच गावांतून प्रत्येकी चार, 8 गावांतून प्रत्येकी तिघे, 13 गावांतून प्रत्येकी दोन तर 26 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/foreign-national-got-his-money-due-pratap-dighavkar-nashik-crime", "date_download": "2021-06-23T03:36:19Z", "digest": "sha1:VXL7I2ZNB23OVMEF22KFRCGIT3BLQTNQ", "length": 28739, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | IGP प्रताप दिघावकरांचा परदेशातही डंका! परदेशी नागरिकास अवघ्या २४ तासात पैसे परत", "raw_content": "\nनाशिक परिक्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी व बेरोजगारांच्या होत असलेल्या फसवणुकीसंदर्भातील त��्रारींची तीव्रता लक्षात घेत नऊ सप्टेंबर २०२० पासून विशेष मोहीम राबवीत कोट्यवधी रुपये फसवणूकदारांना मिळवून दिले आहेत.\nIGP प्रताप दिघावकरांचा परदेशातही डंका परदेशी नागरिकास अवघ्या २४ तासात पैसे परत\nनाशिक : जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी मोहिम चालवत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कोट्यावधी रुपये परत मिळवून दिले आहेत. डॉ. दिघावकरांच्या या कामाची महती आता थेट परदेशात पोहचली आहे. अशाच नेपाळच्या एकाकांदा व्यापाऱ्यासा त्याचे पैसे अवघ्या २४ तासात परत मिळाले आहेत\nनेपाळ येथील व्यापाऱ्यास स्वस्तात कांदा देतो म्हणून ऑनलाइन रक्कम घेतली. कांदा ही दिला नाही व पैसेही परत केले नाहीत. व्यापाऱ्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याचे बघताच नेपाळच्या खरेदीदाराने व्यापाऱ्यास गाठले. मात्र, व्यापाऱ्याने बनावट धनादेश देत फसवणूक केली.फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने व्यापाऱ्यास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांची महती समजली. त्याने डॉ. दिघावकर यांची भेट घेतली.\nहेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले\nनाशिक परिक्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी व बेरोजगारांच्या होत असलेल्या फसवणुकीसंदर्भातील तक्रारींची तीव्रता लक्षात घेत नऊ सप्टेंबर २०२० पासून विशेष मोहीम राबवीत कोट्यवधी रुपये फसवणूकदारांना मिळवून दिले आहेत. या संदर्भातील मोहीम व त्याच्या कारवाईचे वृत्त ‘सकाळ’ ने वेळोवेळी इ-सकाळसह विविध माध्यमातून दिले होते. यामुळे ही मोहीम जगभरात पोहचली होती.\n२४ तासात साडेसाह लाख मिळाले परत\nनेपाळ देशातील कांदा व्यापारी राजाराम मुक्तीनाथ रेग्मी यांना स्वस्तात कांदा देतो म्हणून ग्रीबेल एक्सपोर्टचे संचालक राहुल कचरू चौधरी (रा. निंबोळे ता. चांदवड) तांनी अर्जदाराकडून ऑनलाइन साडेसहा लाख रुपयांची रक्कम घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी कांदा व पैसे देण्यास टाळाटाळ केली. काही दिवसानंतर धनादेश दिले. परंतु तेही वटले गेले नाहीतचौधरी यांच्याकडे रेग्मी यांनी वेळोवेळी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कांदा द्या नाहीतर पैसे द्या अशी मागणी केली. परंतु त्यांनी टाळाटाळ केली. रेग्मी यांना ऑन���ाइन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या मोहिमेची माहिती मिळाली. त्यांनी नाशिक येथे येत डॉ. दिघावकर यांना माहिती दिली. त्यांनी पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. डॉ. दिघावकर यांनी आपल्या खाक्या दाखविताच अवघ्या २४ तासात नेपाळच्या खरेदीदारास साडेसहा लाख रुपये परत मिळाले.\nहेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ\nअधीक्षक सचिन पाटील यांनी लासलगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक विश्‍वनाथ निमसे, रामकृष्ण सोनवणे, शिपाई प्रदीप आजगे, गणेश बागुल, सागर आरोटे यांचे पथक पाठविले. अवघ्या २४ तासात संबंधित व्यापाऱ्यास चौधरी यांच्याकडून साडेसहा लाख रुपये मिळवीत परत केले.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुण���ने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/16/if-you-find-the-diamond-in-this-land-it-belongs-to-you/", "date_download": "2021-06-23T01:36:18Z", "digest": "sha1:PDLT3OWWU7UXI3ZWI4J2R52MO6KWQ3LJ", "length": 7898, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या जमीनीत तुम्हाला जर हिरा सापडला तर तो तुमच्या मालकीचा - Majha Paper", "raw_content": "\nया जमीनीत तुम्हाला जर हिरा सापडला तर तो तुमच्या मालकीचा\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अजब गजब, अमेरिका, हिरे खाण / May 16, 2021 May 16, 2021\nहिरा हा किती मौल्यवान असतो याची माहिती तर तुम्हाला असेलच त्याचबरोबर हिरा हा केवळ खाणीतच सापडतो. जगभरात अशा हिऱ्यांच्या खूप खाणी आहेत. ज्यातून अनेक हिरे काढण्यात आले आणि अनेक कंपन्या यांच्या माध्यमातून श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचल्या. पण आम्ही आज तुम्हाला एका अशा जागेबद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती देखील हिरा शोधू शकते. त्याच बरोबर त्या व्यक्तीला जर हिरा सापडला तर तोच त्याच मालक असतो.\nअमेरिकेच्या अरकान्सास राज्याच्या पाइक काउंटी क्षेत्रातील मरफ्रेसबोरोमध्ये ही खाण आहे. येथील अरकान्सास नॅशनल पार्कमध्ये ३७.५ एकराच्या शेतातील जमिनीवरच हिरे सापडतात. १९०६ पासून येथे हिरे मिळणे सुरू झाल्यामुळे ‘द क्रेटर ऑफ डायमंड्स’ असेही या ठिकाणाला म्हटले जाते.\nजॉन हडलेस्टोन नावाच्या एका व्यक्तीला ऑगस्ट १९०६ मध्ये त्याच्या शेतात दोन चमकते दगड मिळाले होते. हे दगड त्यांनी एक्सपर्टला दाखवले तर कळाले की, हे हिरे आहेत. जॉनने त्यानंतर त्याची २४३ एकर जमीन एका डायमंड कंपनीला चांगल्या किंमतीत विकली. डायमंड कंपनीने १९७२ मध्ये खरेदी केलेली जमीन नॅशनल पार्कमध्ये गेल्यानंतर डायमंड कंपनीकडून अरकान्सास डिपार्टमेंट ऑफ पार्क अॅन्ड टूरिज्मने जमीन खरेदी केली आणि हे ठिकाण सर्वसामान्य लोकांसाठी खुले केले. पण सर्वसामान्य लोकांना या खाणीत हिरे शोधण्यासाठी नाममात्र फी द्यावी लागते.\nआतापर्यंत हजारो हिरे या शेतातून लोकांना मिळाले आहेत. नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनुसार, या जमिनीवर १९७२ पासून आतापर्यंत ३० हजारांपेक्षा अधिक हिरे मिळाले आहेत. याच जमिनीत ‘अंकल सेम’ नावाचा हिरा मिळाला होता. हा हिरा ४० कॅरेटचा होता. हा अमेरिकेत मिळालेला सर्वात मोठा हिरा आहे. येथे सापडणारे हिरे सामान्यपणे छोट्या आकाराचे असतात. येथे चार ते पाच कॅरेटचे हिरे अधिक सापडतात. मोठ्या संख्येने येथे लोक हिरे शोधण्यासाठी येतात. यात आता ज्याचे नशीब चांगले त्याला हिरे सापडतात तर काहींना हाती काहीच लागत नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्य��� घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/will-these-opposition-parties-come-together-on-the-occasion-of-farmers-agitation-sharad-pawars-question-ms-62735/", "date_download": "2021-06-23T02:58:06Z", "digest": "sha1:DIZYSALTR2V6WFZAXT7O43IIQG7JDVXJ", "length": 14307, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Will these opposition parties come together on the occasion of farmers' agitation ?, Sharad Pawar's question ms | शेतकरी आंदोलना निमित्त हे विरोधी पक्ष एकत्र येतील का?, शरद पवारांचा सवाल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nFarmers Agitationशेतकरी आंदोलना निमित्त हे विरोधी पक्ष एकत्र येतील का, शरद पवारांचा सवाल\nपंजाब आणि हरियाणातील शेतकरी (Farmers) या कायद्याविरोधात दिल्लीच्या (Delhi Border) वेशीवर येऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलना निमित्त हे विरोधी पक्ष एकत्र येतील का असा सवाल शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थित केला आहे.\nमुंबई : केंद्र सरकारने तीन कृषी (Agriculture Laws) कायदे आणले. या कृषी कायद्याविरोधात पंजाब (Punjab ) आणि हरियाणामध्ये (Hariyana) नाराजीचा सूर उमटला आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी (Farmers) या कायद्याविरोधात दिल्लीच्या (Delhi Border) वेशीवर येऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलना निमित्त हे विरोधी पक्ष एकत्र येतील का असा सवाल शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थित केला आहे.\nपंजाब आणि हरियाणातील शेतकरी या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर येऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहे. असं असताना देशातील विरोधी पक्ष मात्र अजून एकत्र येत असल्याचे चित्र नाही. कालच विरोधी पक्षातील शरद पवार, राहुल गांधी, सीताराम येचुरी आणि डी.राजा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यात पंजाबमधील अकाली दलाचा समावेश मात्र नव्हता.\nदुसरीकडे पंजाब मधील अकाली दल देशातील विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अकाली दलातील नेत्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. असं असलं तरी सर्व पक्ष अजूनही शेतकरी कायद्याविरोधात ही एकत्र येताना दिसत नाहीये.\nराज्यात निवडणुका घ्या… दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत ; जयंत पाटलांना भाजपा नेत्याने दिलं आव्हान\n२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात कोणी इतका आवाज उठवला नव्हता जेवढा आता शेतकऱ्यांनी उठवला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे पण देशातील विरोधी पक्ष मात्र अजूनही चाचपडत आहे. काँग्रेस पक्षातील अध्यक्ष कोण इथून सुरुवात आहे. तर प्रादेशिक पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली एकत्र येतील हा प्रश्न अनुत्तरित आहेत.असे शरद पवार म्हणाले.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठ��� फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/bird-chirping-in-the-lumbini-buddha-vihar-area/", "date_download": "2021-06-23T01:48:13Z", "digest": "sha1:ISWAVA3D3XHS7C56YMLITFK3LOH2BVTV", "length": 11193, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "लुंबिनी बुद्ध विहार परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nलुंबिनी बुद्ध विहार परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट\nनांदेड – बदलती जीवन शैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, मोबाईलचे टॉवर, रेंज यामुळे चिमण्यांसह अनेक पक्ष्यांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. पक्षी ही आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे.‌ पक्ष्यांच्या विविध प्रजाती जतन करणे आपले कर्तव्य आहे.झाडांची पानगळ सरली आणि नवी पालवी आली की नव्या नवतीच्या झाडांवर लहान मोठे पक्षी दिसू लागलात. ते नवी घरटी बांधण्याच्या कामालाही लागतात.‌ शहरातील तरोडा शिवरोड नजिकच्या सप्तगिरी काॅलनीमधील लुंबिनी बुद्ध विहार परिसरातील जोपासलेल्या झाडांवर आता अनेक पक्षांचा वावर वाढला असून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर इथल्या अनेक झाडांवर पक्षांनी आपले बस्तान बसवले असल्याचे पहावयास मिळत आहे.\nउन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मानवासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. या कडक उन्हात पाण्यावाचून प्राणी, पक्ष्यांचा मृत्यूदरही वाढतच असतो. अशातच सतत होणारी अवैध वृक्षतोड, तसेच वाढणारी सिमेंटची जंगले यामुळ��� पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र आहे. एरवी सतत अंगणात येणारी, एवढ्याश्‍या पाण्यात स्नान करणारी आणि वेळप्रसंगी जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी अलीकडे गायबच झाली आहे. निसर्गसाखळीत प्राणी-पक्ष्यांचं असलेलं महत्त्व ओळखून त्यांचे संगोपन गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात जिथे जागा मिळेल तिथे विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे व झाडांचे संगोपन केल्यामुळे इथल्या झाडांवर चिमणीसह लाल बुडाचा पक्षी, कबुतर, कोकीळ, जांभळा सूर्यपक्षी, तांबट, शिंपी, लालबुड्या बुलबुल आदी पक्ष्यांचा राबता वाढला आहे.\nसप्तगिरी काॅलनीतील काही चिमुकल्यांनी आपल्या परसातील झाडांवर छोट्या छोट्या द्रोणांमध्ये पाण्याची खास सोय केली आहे. यामुळे मुलांची प्राणीमात्रांबद्दलची मैत्री भावना वाढीस लागल्याचे लक्षात येत असून अनेकांनी चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. उन्हाळयात पाण्याअभावी पक्षी तडफडू लागतात. तर कधी पक्ष्यांना उष्माघाताला तोंड द्यावे लागते. आता उन्हाचे चटके मुक्या पशुपक्ष्यांना सोसावे लागत आहेत. सर्व नाले, नद्या, पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे मुके पशु, पक्षी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडतात. पाणी पिण्यास तात्काळ न मिळाल्यास पक्षी आकाशातून कोठेही रस्त्यावर अचानक पडतात. अशावेळी सुती कापड थंड पाण्यात बुडवून त्या पक्षाला आच्छादन दिले जाते. पाखरांना पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी काॅलनीतील युवराज ढवळे, तन्मय कांबळे, अभिजित जाधव, अनिकेत खिल्लारे, तनिश सूर्यवंशी, असित गायकवाड, अनुष्का जोशी, पायल भावे, जयंती ढवळे या चिमुकल्यांनी पक्ष्यांसाठी पाणपोई व दाण्याची व्यवस्था करून पाण्यासोबतच पक्ष्यांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.\nनैसर्गिक समतोल राखण्यासाठी पशु, पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. ही जाणीव बाळगून या चिमुकल्यांनी मातीच्या कुंड्या, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, ज्यात पाणी ठेवता येईल अशा पण टाकाऊ वस्तूंपासून पाणवाट्या तयार करून त्या झाडांना बांधून त्यात दररोज पाणी टाकून पक्षी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. या वाटेवरून येता, जाता पक्ष्यांन�� पाणी पिताना पाहून वाटसरूंना समाधान प्राप्त होत आहे.\n… ही पॉझिटीव्ह महिला ठरत आहे कोरोना रुग्णांसाठी वरदान; पॉझिटीव्ह नाही तर निगेटीव्ह आहे ती… आणि निगेटीव असतांनाही पॉझिटीव्ह आहे ती…\nकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जालना जिल्ह्यात ताळेबंदी कालावधीत 1 जून पर्यंत वाढ जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/trekking-on-forts-allowed-192413/", "date_download": "2021-06-23T02:54:25Z", "digest": "sha1:BLANG5PWDMFX3ZJEIAOCW2SHTDAINKJH", "length": 10433, "nlines": 93, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News : करा तयारी, गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : करा तयारी, गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी\nPune News : करा तयारी, गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी\nएमपीसी न्यूज : कोविड १९ च्या पार्श्‍वभुमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोविडचे प्रमाण कमी होत असल्याने सरकारने एका- एका क्षेत्राला परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या गिर्यारोहणाला ही परवानगी मिळाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश काढले आहेत.\nमहाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनामध्ये गिर्यारोहण व इतर साहसी खेळांच्या वृद्धीसाठी अविरतपणे काम करणारी संस्था आहे. ज्या प्रमाणे धरण परिसरातील पर्यटन निर्बंध हटविण्यासंदर्भात प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.\nत्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग करण्यासंबंधी प्रशासनाची परवानगी प्रकाशित केल्यास साहसवीरांना हुरूप येईल. गिर्यारोहण व साहसाचे माहेरघर पुन्हा एकदा खुलेल’ अशी विनंती करण्यात आली होती.\nया निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी दिली आहे. परंतु, ही परवानगी देताना काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपात पुणे जिल्हयातील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग साठी जाताना एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत तसेच ट्रेकिंगसाठी येणा-या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रिनिंग करणेत यावे, अधिक संख्या असल्यास वेगवेगळे ग्रुप करुन वेळेमध्ये फरक ठेवावा, ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील, सहभागी व्यक्तींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहिर केलेल्या सूचनांनुसार योग्य ते शारिरिक अंतर राखणेबाबतचा नियम काटेकोरपणे पाळणेत यावा, दहा वर्षांचे आतील तसेच पासष्ट वर्षावरील व्यक्तींना सहभाग देऊ नये, ताप, सर्दी खोकला इ. कोरोना सदृश्य लक्षणे असणा-या व्यक्तींना सहभाग देऊ नये, स्थानिकांच्या घरात भोजन, मुक्काम इ.करु नये, एकमेकांच्या वस्तू हाताळू नयेत आदि सूचना देण्यात आल्या असून या सूचनांचे उल्‍लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nChinchwad : दारुड्या मुलाने केला वडिलांचा खून\nBusiness News : देशभर सोन्याचा एकच दर, सराफ व्यावसायिक घेणार निर्णय\nPimpri News: कोरोनामुळे जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांना मोठे आव्हान : डॉ.किशोर खिल्लारे\nIndia Corona Update : संसर्गाचा वेग उतरणीला, सलग दुसऱ्या दिवशी साठ हजारांहून कमी रुग्ण\nPimpri News : गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक\nWTC 2021 : पावसाचा व्यत्यय सुरुच, चौथ्या दिवसाचा खेळ रद्द\nPune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम\nPune News : सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महराष्ट्रात लागू करा ; भारतीय मजदूर संघ\nNigdi News : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचा वर्तुळाकार मार्ग पूर्ण होऊनही बंद का : नागरिकांचा प्रशासनाला सवाल\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nDehuroad News : शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावू नका : युवा सेनेची मागणी\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\nMaharashtra Corona Update : राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.9 टक्के\nPimpri Corona Update : सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजाराच्या आत; आज 194 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : नालेसफाई विरोधात म��ाविकास आघाडीचे महापालिका सभागृहात आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0682+se.php", "date_download": "2021-06-23T03:07:55Z", "digest": "sha1:ELK2HLORSGKXK6PFOPWX37LSGMQZ4GLU", "length": 3526, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0682 / +46682 / 0046682 / 01146682, स्वीडन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0682 हा क्रमांक Rätan क्षेत्र कोड आहे व Rätan स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Rätanमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Rätanमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 682 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनRätanमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 682 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 682 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-agripada-residents-buy-sputnik-for-vaccination-drive-at-nearby-hospital-mca-alm-group", "date_download": "2021-06-23T03:29:20Z", "digest": "sha1:EGDUT7USLIEL4XVSGVKNGIQHCP2EICMW", "length": 16953, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईत लसीकरणाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडतेय मोठी गोष्ट", "raw_content": "\nमुंबईत लसीकरणाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडतेय एक मोठी गोष्ट\nमुंबई: मुंबईत आतापर्यंत राज्य सरकार, महापालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण सुरु होतं. पण पहिल्यांदाच नागरिकांच्या गटाने एकत्र येऊन लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई सेंट्रल आणि आग्रीपाडामधील अ‍ॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटने डॉ. रेड्डी लॅब बरोबर करा�� केला आहे. डॉ. रेड्डी लॅबकडून MCA ALM ला 'स्पुटनिक' (Sputnik )ही रशियन लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. लसीचे डोस देण्यासाठी मुंबई सेंट्रल (Mumbai central) आणि आग्रीपाडामधील (agriapada) अ‍ॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटने जवळच्या वोकहार्ट हॉस्पिटल बरोबर करार केला आहे. तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली लसीचे डोस दिले जातील. (Mumbai Agripada residents buy Sputnik for vaccination drive at nearby hospital MCA ALM group)\nआतापर्यंत खासगी रुग्णालयामध्ये तसंच राज्य सरकार आणि महापालिकेमार्फत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस दिले जात होते. \"आमच्या भागातील ८० इमारती ALM ग्रुपचा भाग आहेत. ६ ते ७ हजार रहिवाशी आहेत. अनेकांचे लसीकरण आधीच झाले आहे. आता ३ हजार रहिवाशांचे लसीकरण करण्याची आमची योजना आहे. आम्हाला रेड्डी लॅबकडून १ हजार लसीचे डोस सुरुवातीला मिळतील. त्यानंतर उर्वरित डोसही लवकर उपलब्ध होतील. ज्या नागरिकांचे लसीकरण बाकी राहिलं, त्यांच्यासाठी लसीकरणाचा आणखी एक राऊंड घ्यावा लागेल\" असे MCA ALM चे सचिव मेहबूब पटेल यांनी सांगितले.\nहेही वाचा: मुंबईकरांना तूर्तास फायझरची लस नाही मिळणार कारण...\nMCA ALM हा मुंबईतील पहिलाच असा ग्रुप आहे, जो स्वत: लस विकत घेऊन, आरोग्य केंद्राशी संधान साधून नागरिकांचे लसीकरण करत आहे. \"MCA ALM ने आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्यांच्या विनंतीनुसार काम सुरु केलं. लसीकरणासाठी ALM ने जो पुढाकार घेतलाय, त्याला मदत करताना आम्हाला आनंद होत आहे\" असे वोकहार्ट हॉस्पिटलचे डॉ. पराग रिनदानी म्हणाले.\nहेही वाचा: 'माझं नाव सनी, मी घराबाहेर पडू का' मुंबई पोलिस म्हणाले...\n\"प्रतिमाणसी लसीकरणासाठी १४०० रुपये आकारले जातील. एक स्वतंत्र मजला MCA ALM साठी ठेवला जाईल. सदस्यांमध्ये आम्ही फॉर्मचे वाटप केले आहे\" असे मेहबूब पटेल यांनी सांगितले. स्पुटनिक लसीची किंमत भारतात १ हजार रुपयापेक्षा कमी आहे. पण अतिरिक्त पैसे जे आहेत, तो वोकहार्ट हॉस्पिटलचा सर्व्हीस चार्ज आहे.\nकेंद्राकडून निर्णयांचा धडाका; परदेशातील 4 लशींना मान्यता\nनवी दिल्ली- कोरोनाप्रतिबंधक परदेशातील मान्यताप्राप्त लशींचा भारतातील वापराचा मार्ग मोकळा होणार असून यासंदर्भात शासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. देशातील लसीकरणाचा वेग वाढविण्याबरोबरच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून यासाठी शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घेतले जा\nकोरोना प्रतिबंधक लस घेणं का गरजेचं; ICMR च्या महासंचालकांचं स्पष्टीकरण\nदेशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं वेग घेतला आहे. मात्र, लस घेताना ती का घ्यायला हवी, हे बहुतेकांना माहिती नसतं. एखादी लस किंवा औषध आपण आपल्या शरिरात टोचून घेणार आहोत तर ते का घ्यावं याचं कारणंही तुम्हाला माहिती असायला हवं. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे (ICMR) महासंचालक ब\nलस संपल्याने कालेत पुन्हा लसीकरण बंद\nकाले (जि. सातारा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लस संपल्याने लसीकरण पुन्हा बंद पडले. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. प्राथमिक आरोग्य केंद्रातून आजअखेर सुमारे तीन हजार नागरिकांनी लस घेतली आहे.\nदेशात कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय तज्ज्ञांनी सांगितली 4 कारणं\nनवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंगळवारी देशभरात १ लाख ६१ हजार ७३६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ झाली आहे. सोमवारी दिवसभरात ८७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत १ लाख ७१ हजार ५८ जणांना\nलस घेतल्यानंतर पाळा \"हे' नियम दुसरा डोस घ्या आठ आठवड्यांतच\nसोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांतच घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेकजण दोन महिन्यांनंतर लस टोचण्यासाठी येत असल्याने त्यांना लस द्यायची की नाही, याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. तत्पूर्वी, आधार कार्ड अपडेट नसलेल्यांसाठी दुसरा पर\nपुणे - पुणेकरांना सहजासहजी लस मिळेना, महापालिकेकडे लशींचे पुरेसे डोस नाहीत, लसीकरण केंद्रांवर लोक हेलपाटे मारताहेत... अन्‌ महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी जागोजागी मांडव टाकण्याचा आग्रह धरलाय. त्यावर आठ-दहा कोटींच्या निविदा काढण्याची तयारी चालविली आहे. पहिल्या टप्प्या वडगावशेरी व य\nलसीकरण कामाच्या मोबादल्यासाठी आशा, गटप्रवर्तक महिलांचा आंदोलनाचा इशारा\nनाशिक : प्रतिबंधक लसीकरण कामाचा मोबदला न देता आशा व गटप्रवर्तक महिलांकडून काम करून घेतले जात आहे. त्यामुळे या कामाचा मोबादला देण्यात यावा, अशी मागणी आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक महिलांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांना निवेदनही देण्यात आले.\n18 वर्षांवरील सर्वांना लस; नोंदणी कशी कराल\nनवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास\nलसीची एक मात्रा पुरेशी\nभारतात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असताना सरकारकडून लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सध्या देशात दोन लशींचा वापर सुरू झाला असून नुकतीच रशियाच्या लस आपत्कालीन परिस्थितीतील वापरण्यास परवानगी दिली. सध्याच्या आणीबाणीसदृश परिस्थितीत कमी वेळेत अधिकाधिक लोकांचे लसीकरण कसे करता येईल, य\nCorona Vaccination: विदेशी लसींबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nCorona Vaccination: नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.med-edu.in/news-category/seniority-list-2021-22/", "date_download": "2021-06-23T01:19:25Z", "digest": "sha1:QNHAUKM5Z3MHTCEGXDOUGWXB2O44R56I", "length": 5926, "nlines": 75, "source_domain": "www.med-edu.in", "title": "Seniority-List-2021-22 | Category | संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई", "raw_content": "\nगट – क (तांत्रिक)\nगट-क तांत्रिक पदाच्या सेवा प्रवेश नियमांना प्रसिद्धी देण्याबाबत\nसंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दि. ०१.०१.२०२० रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय अंतिम सेवा जेष्ठतासुची प्रसिद्ध करण्याबाबत\nसेवा ज्येष्ठता यादी – गट-क (तांत्रिक)\nसेंट जॉर्जेस रुग्णालय स्वच्छतेबाबत संपूर्ण मुंबई शहरात अव्वल\nसेवा ज्येष्ठता यादी (सन २०२१-२२)\nसंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दि. ०१.०१.२०२० रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय अंतिम सेवा जेष्ठतासुची प्रसिद्ध करण्याबाबत\nमा. मुख्यमंत्री, महार���ष्ट्र राज्य\nडॉ. टी. पी. लहाने\nसेंट जॉर्जेस रुग्णालय स्वच्छतेबाबत संपूर्ण मुंबई शहरात अव्वल\nअनुकंपा तत्वावर अधिपरिचारीका संवर्गातील पदावर नियुक्ती देण्यासाठी राज्य निहाय सामायिक प्रतिक्षासुची ( २०१८ )\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई येथे वैद्यकीय अध्यापक गुणगौरव पुरस्कार सोहळा दिनांक 05/09/2019 रोजी डॉ. टी. पी. लहाने संचालक (अति.) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई येथे वैद्यकीय अध्यापक गुणगौरव पुरस्कार सोहळा दिनांक 05/09/2018 रोजी डॉ. प्रविण शिनगारे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.\nकॉपीराइट © २०२१ | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय | डिजाइन आणि डेव्हलोपमेंट: वेबमॅक्स टेक्नोलॉजीज |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/ssc-result-maharashtra-ssc-result-msbhse-ssc-exam-result-ma-be-declare-on-second-week-of-july/", "date_download": "2021-06-23T03:13:23Z", "digest": "sha1:P7JM42NJEBCIA6BT7EKCG2CJNZFB2OM3", "length": 16522, "nlines": 143, "source_domain": "bahujannama.com", "title": "इयत्ता 10 वी चा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होणार", "raw_content": "\nइयत्ता 10 वी चा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होणार\nin ताज्या बातम्या, शैक्षणिक\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – २८ मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल (ssc exam result) जाहीर करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad) यांनी निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल (SSC Result) जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये जाहीर होणार आहे. शाळांकडून दहावीच्या निकालसंदर्भातील शासन निर्ण्ययानुसार गुण नोंदवण्यात येत असल्याची माहिती आहे. शाळांना शासनानं ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरु करण्यात आलं आहे.\nप्रक्रियेचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक (Maharashtra State Secondary) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (Board of Higher Secondary Education) शासन निर्णयाच्या अधीन राहून दहावीचा निकाल वस्तूनिष्ठचं असायला हवा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत.\nप्रक्रियेचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.\nदहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परी���्षा, प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याच सूत्र निश्चित करण्यात आलं आहे.\n… तर शाळांची मान्यताच होणार रद्द\nमूल्यमापन पद्धतीच्या नियमांचा भंग केल्यास शाळांवर कारवाई होणार आहे.\nराज्य सरकारनं निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे वस्तूनिष्ठपणे निकाल जाहीर करावा, अशा सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.\nमुल्यमापनात फेरफार झाल्यास शाळांची मान्यताच होणार रद्द किंवा शाळेचा सांकेतिक क्रमांक बोर्डाकडून काढून घेण्यात येणार आहे.\nशाळास्तरावर निकालाची तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत होणार आहे.\nदहावीच्या मूल्यमापनासंदर्भात माध्यमिक बोर्डाकडून शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.\nदहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी शाळास्तरावर समिती स्थापन करावी लागणार आहे.\nया समितीमध्ये मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षकांचा समावेश असेल.\nविद्यार्थ्यांचा नववीचा निकाल, दहावीच्या मूल्यमापनाची कागदपत्रे आणि उत्तरपत्रिका निकाल समितीच्या पडताळणीनंतर मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवावे लागणार आहेत.\nअसा लावणार दहावीचा निकाल\nविद्यार्थ्यांचा निकाल हा १०० गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष २०२०-२१ साठी इ.१० वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जुलै महिन्यात जाहीर होईल, असं म्हटलं होतं.\n1. विद्यार्थ्यांचा इ. ९ वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी ५० गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.\n2. विद्यार्थ्यांचे इ १०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण देण्यात येतील.\n3. विद्यार्थ्यांचे इ १० वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण देण्यात येतील.\nशालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल लावताना ९ वी आणि १० वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय ०८ ऑगस्ट २०१९ नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे.\nकृपया हे देखील वाचा:\n25 हजाराच्या लाच प्रकरणी शिक्रापूरच्या तलाठयासह खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा\nसफरचंदाच्या वजनाएवढे आहे संपूर्ण जगात असलेल्या कोविड-19 चे वजन, ��ाणून घ्या रिसर्च\nसुरक्षेत ‘आत्मनिर्भर’ होणार रेल्वे दोन ट्रेनची धडक रोखणार्‍या ‘स्वदेशी’ प्रणालीला सरकारची मंजूरी\nएकाच दिवशी ओपन होत आहेत तीन IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\nराज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर\nTags: AnnouncedClass X Examinationsmaharashtra state board of secondary and higher secondary educationMinister for School Education Varsha Gaikwadइयत्ता 10 वीजाहीरजुलै महिन्यादहावीच्या परीक्षेनिकालपहिल्या पंधरावड्यामहाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n25 हजाराच्या लाच प्रकरणी शिक्रापूरच्या तलाठयासह खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा\n… म्हणून शनिवारी बोट क्लब रोड, ताडिवाला रोड, ढोले पाटील रोड परिसरातील वीज बंद राहणार\n... म्हणून शनिवारी बोट क्लब रोड, ताडिवाला रोड, ढोले पाटील रोड परिसरातील वीज बंद राहणार\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nइयत्ता 10 वी चा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होणार\nलिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहणार्‍या विवाहित महिलेला हायकोर्टाकडून झटका, सुरक्षा याचिका फेटाळली आणि ठोठावला दंड\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 318 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\nचार धाम यात्रा प्रकल्पातील नुकताच बांधलेला रस्ता पावसाने झाला खराब\nbjp gaurav bhatia |भाजप नेत्याचा राहुल-सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाले – काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज\nFlying Sikh | फ्लाइंग शिख मिल्खासिंग यांची प्राणज्योत मालविली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/lpg-cylinder-of-rs-769-for-only-rs-69-know-the-offer/", "date_download": "2021-06-23T03:34:46Z", "digest": "sha1:VYNKFY6T7DL6Z7ERFBL75E66ZEFZF3PF", "length": 11241, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "काय सांगता ! ७६९ रुपयांचा एलपीजी गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयात; जाणून घ्या ऑफर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n ७६९ रुपयांचा एलपीजी गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयात; जाणून घ्या ऑफर\nएलपीजी गॅस सिलिंडरसाठी Paytm ची ऑफऱ\nसध्या आपल्याला महागाईचा मार सहन करावा लागत आहे. इंधनाच्या दर वाढीनंतर भाजीपाल्यांचे दरही वाढत आहेत. यामुळे लोकांच्या खिश्याला झळ पोचत आहे. आता गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. किंमत जास्त असूनही आपल्याला सिलिंडर खरेदी करावा लागत आहे.\nपरंतु, जर तुम्हाला स्वस्तात सिलिंडर खरेदी करायचा असेल तर एक जबरदस्त ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या सिलिंडरची किंमत ७६९ रुपये आहे. ही ऑफर लिमिटेड वेळेसाठी आहे. जाणून घ्या सविस्तर ऑफर.\nएलपीजी सिलिंडर बुक केल्यानंतर मिळणार ७०० रुपयांचा कॅशबॅक\nही ऑफर Paytm वर मिळत आहे. युजर्संना यासाठी एलजीपी सिलिंडर पेटीएमवरून बुक करावे लागेल.\nसर्वात आधी Paytm वर जा. फोनमध्ये अॅप नसेल तर अॅप डाउनलोड करा.\nयानंतर मेन पेजवर दिलेल्या Recharge & Pay Bills पर्यायाला टॅप करा. यानंतर Book a Cylinder वर टॅप करा.\nआता जे पेज तुमच्या समोर असेल यात गॅस सर्विस प्रोव्हाइडरला सिलेक्ट करा. त्यानंतर आपला १७ डिजिटचा एलपीजी आयडी टाका.\nपुन्हा गॅस सिलिंडरला सिलेक्ट करा. आता एलपीजी आयडीच्या जागी कं��्यूमर नंबर किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकू शकता. यानंतर प्रोसिडवर टॅप करा.\nया ठिकाणी तुमची डिटेल्स दिसेल. खाली ७६९ रुपयांची रक्कम दिसेल. तसेच खाली स्क्रॉल केल्यानंतर एक ऑफर दिसेल. ज्यात युजर्संना ७०० रुपयांचा कॅशबॅक दिली जाणार आहे. एक स्क्रॅचकार्डसाठी.\nया पेजवर देण्यात आलेले Proceed to Book Cylinder वर टॅप करावे लागेल.\nयानंतर तुम्हाला काही ऑफर्स दिले जातील. या ठिकाणी खाली Apply Promocode लिहिलेले असेल.\nयावर टॅप करा. खाली दिलेल्या LPG ऑफर जवळ देण्यात आलेल्या Apply वर टॅप करा. ही ऑफर अप्लाय होईल.\nयानंतर तुम्हाला पेमेंट पेजवर घेऊन जाईल. या ठिकाणी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता.\nसध्या तुम्हाला ७६९ रुपयांचे पेमेंट करावे लागेल. परंतु, कॅशबॅकमध्ये तुम्हाला काही रक्कम परत मिळून जाईल. जर युजर्संना ७०० रुपयांचा कॅशबॅक परत मिळत असेल तर त्यांना गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयांत मिळेल.\nनोटः ७०० रुपयांचा कॅशबॅक पेमेंट एका युजरला केवळ एकदाच मिळेल. तसेच ही ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत उपलब्ध आहे. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस कंपनीसोबत करार केला आहे.\nLPG gas cylinder LPG cylinders paytm offer paytm एलपीजी गॅस सिलिंडर एलपीजी सिलिंडर पेटीएम पेटीएम offer\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/3355-2/", "date_download": "2021-06-23T03:32:41Z", "digest": "sha1:D2S73KB7D475KDHZ5E6WEIHG5JSK42OL", "length": 15343, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "...आणि १०० बेडचे कोरोना सेंटरच चोरीला गेले - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/शहर/सातारा /…आणि १०० बेडचे कोरोना सेंटरच चोरीला गेले\n…आणि १०० बेडचे कोरोना सेंटरच चोरीला गेले\nसातारा (महेश पवार) :\nविहीर चोरीला गेली होती… मकरंद आनासपुरेंच्या चित्रपटात आपण पाहिले व पोट धरून हसून मनोरंजन करुन घेतले.पण चक्क शिरवळ औद्योगिक वसाहतीतील तब्बल ६० कंपन्यांनी मिळून वडवाडी ता.खंडाळा जि .सातारा येथील खंडाळकरांच्या सेवार्थ उभारलेले १०० बेडचे कोरोना केअर सेंटर एकाही रुग्णाच्या उपचारापूर्वीच चोरीला गेल्याची तक्रार भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस अनुप सुर्यवंशी व पदाधिकारी यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे.\nदि.२३/०८/२०२० रोजी वडवाडी ता.खंडाळा जि.सातारा येथे अभिनव विद्यालय मध्ये नीरा व्हॕली मॕन्युफॕक्चरर्स असोसिएशन , सातारा जिल्हाधिकारी , आणि तालूका स्थानिक प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने उभारणी केलेल्या १०० बेडच्या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात तहसिलदार दशरथ काळे , शिरवळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक उमेश हजारे , नीरा व्हॕलीचे अशोक जाधव व परिसरातील सर्व कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले होते.\nत्यावेळी नीरा व्हॕली असो.मधील गोदरेजसह एकूण ६० कंपन्यानी एकत्र येऊन प्रशासनास सहकार्य म्हणून व कोरोना बाधितांच्या सेवेसाठी हे कोरोना केअर सेंटर उभारले असून व्यवस्थापनाची सर्व जवाबदारी सरकारी यंत्रणेकडे सुपुर्द केल्याचे नीरा व्हॕली असो.तर्फे जाहिर करणेत आले होते. त्याचबरोबर सेंटरसाठी लागणारी आर्थिक व व्यवस्थापकीय मदत नीरा व्हॕली असो.मधील सर्व कंपन्या मिळून करणार असल्याचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी जाहिर केले होते.तर हे कोरोना केअर सेंटर अत्यावश्यक वेळी प्रशासनासाठी सहकार्य ठरणार असल्याचे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी तालुका प्रशासनाचे वतीने तहसिलदार दशरथ काळे यांनी केले होते.\nपरंतु आता कोरोनाचा महाभयंकर प्रकोप खंडाळ्यावर होत असताना शिरवळ येथिल भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोरोना केअर सेंटरचे तत्कालीन उद्घाटक तहसिलदार दशरथ काळे यांचेकडे चौकशी साठी गेले असता कोणतेहि समाधानकारक उत्तर मिळाले नाही.त्यानंतर वडवाडी येथिल अभिनव विद्यालयाचे सेंटरचे जागेवर जावून प्रत्यक्ष पाहणी केली आसता सेंटरचे अस्तित्व वा अस्तित्वाच्या खुणाही आढळून आल्या नाहीत.त्यामुळे उद्विग्न व संतप्त झालेल्या भाजपा ओबीसी सेल सरचिटणीस अनुप सुर्यवंशी व पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी सदर कोविड सेंटर चोरीस गेले असल्याचि फिर्याद दाखल करुन संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून जवाबदार आधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करणेबाबत निवेदन शिरवळ पोलिस ठाणेस दिले आहे व त्याच्या प्रती मुख्यमंत्री यांचेसह सर्व अधिकारी ,पदाधिकारी यांना दिल्या आहेत.\nकोरोना केअर सेंटर उभारणी करणाऱ्या कंपन्या हयात आहेत ,कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे तहसिलदार ,आरोग्य अधिकारी ,पोलीस अधिकारी व सर्वच प्रशासकीय अधिकारी त्याच विभागात त्याच पदांवर कार्यरत आहेत , पाहुणा म्हणून आलेला कोरोनाही अनेक लाटांच्या प्रवाहात खंडाळ्याची वाताहात करित दबा धरून तसाच बसून आहे परंतु अस्तित्वात नाही ते वडवाडी येथिल कोरोना सेंटर… मग ते आभाळाने खाल्ले कि धरतीने गिळले कि वाऱ्याने उडुन गेले या विवंचनेत समस्त खंडाळकर आहेत . ज्यांनी बाप म्हणून देखभाल करायची तेच कोरोना बाधितांना वरदान ठरु पाहणारे व कंपन्यांच्या दातृत्वाची निशाणी असणारे अख्खे कोरोना सेंटर गिळंकृत करुन मेलेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खात असतील तरआम्ही कोणाकडे बघायचे असा सवाल खंडाळ्यातील जनता करित आहे व संबंधितांना याचा जाब द्यावाच लागेल.\n'मांद्रे'च्या सरपंचपदी सुभाष आसोलकर बिनविरोध\nहॉकर्स संघटनेला धान्याच्या किटचे वाटप\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nसाताऱ्यात दिवसभरात 16 बाधितांचा मृत्यू\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/bjp-sangh-connections-are-against-maratha-reservation/", "date_download": "2021-06-23T02:50:34Z", "digest": "sha1:DK54PJRKMEHTYUOZKRFQW2W7RAG7DMTO", "length": 18008, "nlines": 162, "source_domain": "rashtramat.com", "title": "'मराठा आरक्षणविरोधाचे आहेत भाजप-संघ कनेक्शन' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/महाराष्ट्र/‘मराठा आरक्षणविरोधाचे आहेत भाजप-संघ कनेक्शन’\n‘मराठा आरक्षणविरोधाचे आहेत भाजप-संघ कनेक्शन’\nकाँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला दावा\nमुंबई (अभयकुमार देशमुख) :\nमराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचे व त्यांच्या पदाधिका-यांचे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर कनेक्शन उघड झाले असून यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपानेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का असा संतप्त सवाल करून जनतेची दिशाभूल करण्याकरिता ५ जूनला भाजप पुरस्कृत आंदोलनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार उडाला तर त्याला सर्वस्वी सुपर स्प्रेडर भाजपा जबाबदार असेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.\nया संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजपची मानसिकता संघ विचारधारेप्रमाणेच आरक्षण विरोधी आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र आरक्षण मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भाजपची कार्यपद्धती आहे. याचे कारण असे की, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणविरोधी लढाई लढणारे सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या संघटनेचे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्शन आहे. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे आरएसएसशी संबंधित असून नागपूरचेच आहेत. त्याचबरोब��� भाजपाच्या संघाच्या कार्यामध्येही ते अग्रेसर असतात याचेही पुरावे समोर आले आहेत. CAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी भाजपच्या व्यासपीठावर होती. त्यापेक्षा गंभीर बाब ही की, या संस्थेचे संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे पूर्व विदर्भातील समन्वयक आहेत. त्यांनी स्वतःचा पत्ता या संस्थेचा पत्ता म्हणून नोंदवलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीच त्यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात ही न्यायालयीन लढाई चालली होती त्यावेळी ही संस्था अस्तित्वात नव्हती. परंतु मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर या संस्थेचे कामकाज सुरु झाले आणि ही संस्था प्रमुख्याने मराठा आरक्षण विरोधातच कार्यरत आहे असे कागदपत्रावरून दिसते. मराठा आरक्षण विरोधात चार याचिकाकर्ते या संस्थेने पाठवले असे या संस्थेच्या वेबसाईटवर नमूद आहे.\nमराठा समाजाने कोल्हापूरला ज्या संस्थेविरोधात आंदोलन केले त्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation\nसंस्थेची स्थापना भाजपाच्या इशाऱ्यावर नागपूर येथे २०१९/२० करण्यात आली का. या संस्थेचे विश्वस्त नागपूरचे असून भाजपा आणि संघाशी संबंधित आहेत pic.twitter.com/s8iWQ0yHwQ\nडॉ. अनुप मरार हे मराठा आरक्षणाविरोधात त्यांच्या सहकाऱ्याबरोबर नागपूरमध्ये मोर्चे काढत होते तरीही भाजपा पदाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर संस्थेमार्फत नामवंत वकील मराठा आरक्षणाचा विरोध करण्यासाठी देण्यात आले होते. तसेच डॉ अनुप मरार यांचे देवेंद्र फडणवीस याच्यासह अनेक भाजपा नेत्यांशी संबंध आहेत. हे सर्व पाहता भाजपाने मराठा आरक्षण विरोधात रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली का याचे उत्तर दिले पाहिजे अशी मागणी सावंत यांनी केली. कोल्हापूर येथे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेच्या कारवायांविरोधात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी घेतलेल्या आरक्षण विरोधी भूमिकेविरोधात मराठा समाजाच्या आंदोलकांनी मोठे आंदोलन केले यातून या संस्थेची भूमिका आणि मराठा समाजाचा या संस्थेविरोधातील रोष किती मोठा आहे हे स्पष्ट होते. कोणी वैयक्तिक पातळीवर कोणत्याही प्रश्नावर न्यायालयात जाऊ शकतो पण इथे भाजपाचा पदाधिकारी हा भाजपाच्या नीती नियमां���ी बांधील असतो. मग भाजपाने त्याला का थांबवले नाही याचे उत्तर दिले पाहिजे अशी मागणी सावंत यांनी केली. कोल्हापूर येथे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेच्या कारवायांविरोधात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी घेतलेल्या आरक्षण विरोधी भूमिकेविरोधात मराठा समाजाच्या आंदोलकांनी मोठे आंदोलन केले यातून या संस्थेची भूमिका आणि मराठा समाजाचा या संस्थेविरोधातील रोष किती मोठा आहे हे स्पष्ट होते. कोणी वैयक्तिक पातळीवर कोणत्याही प्रश्नावर न्यायालयात जाऊ शकतो पण इथे भाजपाचा पदाधिकारी हा भाजपाच्या नीती नियमांशी बांधील असतो. मग भाजपाने त्याला का थांबवले नाही यांचे उत्तर मिळाले पाहिजे असेही सावंत म्हणाले.\nभारतीय जनता पक्षाचे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला अडथळा निर्माण झाला हे स्पष्ट असताना भाजप जनतेची दिशाभूल करून आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. याकरिता ५ जून रोजी भाजप पुरस्कृत आंदोलन केले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाची ख्याती कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून अगोदरच प्रस्थापीत झालेली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना पाच राज्यांच्या निवडणुकीत सत्तापिपासू वृत्तीने भाजपाने मोठमोठ्या सभा व रोड शो करून कोरोनाचा प्रसार केला त्यामुळेच देशात कोरोनाचा हाहाकार उडाला. ५ जूनच्या आंदोलनानंतर जर महाराष्ट्रात कोरोनाचा भडका उडाला तर त्याला सुपर स्प्रेडर भाजपाचे वर्तनच जबाबदार असेल असा इशारा सावंत यांनी दिला.\n'राज्यातील दुसऱ्या लाटेला मुख्यमंत्रीच जबाबदार'\nतेजस्विनीला निर्मितीच्या 'क्रिएटिव्ह वाईब'\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n‘भाजपशी जुळवून घ्या, तेच फायद्याचे आहे’\n‘जनहिताला नेहमीच काँग्रेसने दिले प्राधान्य’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्य���त…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Palermo+it.php", "date_download": "2021-06-23T01:49:03Z", "digest": "sha1:SH2IOVNPJD6CB6IZNCNI6WGOMB35LESG", "length": 3233, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Palermo", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Palermo\nआधी जोडलेला 0921 हा क्रमांक Palermo क्षेत्र कोड आहे व Palermo इटलीमध्ये स्थित आहे. जर आपण इटलीबाहेर असाल व आपल्याला Palermoमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. इटली देश कोड +39 (0039) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Palermoमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +39 0921 लावावा लागेल.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची स���चना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनPalermoमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +39 0921 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0039 0921 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/students-with-disabilities-can-also-take-the-exam-online", "date_download": "2021-06-23T01:55:38Z", "digest": "sha1:QJCOFNVVBPGLUZ4FDNYTBMPLFKEA4AVE", "length": 5425, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Students with disabilities can also take the exam online", "raw_content": "\nदिव्यांग विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन परीक्षा देता येणार\n६७६ अंध विद्यार्थ्यांनी केली नोंदणी\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा आता दिव्यांग(अंध)विद्यार्थ्यांनाही देता येणार आहेत.\nविद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा प्रणालीमध्ये अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सुविधा निर्माण केली असून, अंध विद्यार्थ्यांना टेक्स्ट टू ऑडियो तंत्रज्ञानाद्वारे परीक्षा देता येईल.\nविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांच्या ६७६ अंध विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी आहे. अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक घेणे किंवा वीस मिनिटे अधिकचा वेळ असे दोन पर्याय विद्यापीठाकडून दिले जातात. मात्र करोना काळात लेखनिक नको, आम्ही अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा देऊ इच्छितो असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले होते.\nत्यासाठी त्यांनी पाठपुरावाही केला. त्यातून अ‍ॅक्सेसेबिलिटीचा विषय पुढे आला. ऑनलाइन परीक्षेसाठीच्या प्रणालीमध्ये अ‍ॅक्सेसिबिलिटीनुसार बदल करणे हे मोठे काम होते. मात्र परीक्षा घेण्याचे काम विद्यापीठाच्याच फाउंडेशनकडे असल्याने अ‍ॅक्सेसेबिलिटीसाठीचे आवश्यक बदल करून ऑनलाइन प्रश्नपत्रिकेत प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय श्राव्य पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर आणण्यात आले.\nस्वत: परीक्षा देण्यासाठी विनंती केलेल्या विद्यार्थ्यांपैकी युवराज झांझडे या विद्यार्थ्याची प्रायोगिक तत्त्वावर परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा यशस्वी पूर्ण झाली आणि त्याचा निकालही तयार झाला. स्वत:ला परीक्षा देता आल्याबद्दल विद्यार्थ्याने लघुसंदेश पाठवून आनंद व्यक्त केला, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.\n‘करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा देण्यात बऱ्याच अडचणी होत्या. आता विद्यापीठाची परीक्षाप्रणाली सहायक झाल्यामुळे अंध विद्यार्थी स्वयंपूर्ण झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/10/blog-post_997.html", "date_download": "2021-06-23T02:33:21Z", "digest": "sha1:VQ4Y3KOBXI7JIJJDUXQABZ6LH35HKYDO", "length": 6902, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "शेतकरी अडचणीत - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र शेतकरी अडचणीत\nअस्मानी संकटाने शेतकरी किती अडचणीत आहे ,गेले चार पाच दिवस झाले परतीच्या पावसाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आणि शेतकऱ्यांचे उभे पीक आडवं करून मातीमोल केलं.ही शेतकऱ्याची व्यथा सांगतायत कवितेतून परभणी जिल्ह्यातील मिरखेलचे शेतकरी उमेश देशमुख.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्��्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/pune-police-asi-sameer-sayyad-murdered-by-tadipar-goon-pravin-mahajan-near-budhwar-peth-crime-news-today-450790.html", "date_download": "2021-06-23T02:32:36Z", "digest": "sha1:JFUVKC2H6C22E6OHBABD6FRCASJTCXU7", "length": 15865, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nतडीपार गुंडाने पोलीस अधिकाऱ्याचा गळा चिरला, हत्याकांडाने पुण्यातील बुधवार पेठ हादरली\nतडीपार गुंड प्रवीण महाजनकडून (Pravin Mahajan) फरासखाना पोलीस ठाण्यातील (Faraskhana Police Station) सहाय्यक फौजदार समीर सय्यद (Pune ASI Sameer Sayyad murder) यांची हत्या केली.\nअश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे\nतडीपार गुंडाकडून पोलीस अधिकाऱ्याची हत्या\nपुणे : तडीपार गुंडाने चक्क सहाय्यक फौजदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune crime news) घडली आहे. तडीपार गुंड प्रवीण महाजनकडून (Pravin Mahajan) फरासखाना पोलीस ठाण्यातील (Faraskhana Police Station) सहाय्यक फौजदार समीर सय्यद (Pune ASI Sameer Sayyad murder) यांची हत्या केली. बुधवार पेठेतील (Budhwar Peth Pune) श्रीकृष्ण टॉकीजवळ हे हत्याकांड झालं. मध्यरात्री 1 च्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेनंतर गुंड प्रवीण महाजनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुंडाने चक्क पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याने पुणे शहर हादरुन गेलं आहे. (Pune Police ASI Sameer Sayyad murdered by tadipar goon Pravin Mahajan near Budhwar Peth crime news today)\nशिवाय या कुख्यात गुंडाचं इतकं डेअरिंग कसं काय होऊ शकतं हा प्रश्न आहे. जर एखाद्या गुंडाची पोलिसाची हत्या करण्यापर्यंत मजल जात असेल, तर पुणे पोलिसांचा वचक राहिलाय की नाही हा प्रश्न आहे.\nप्रवीण महाजन या गुंडावर अनेक खटले दाखल आहेत. त्याला तडीपार करण्यात आलं आहे. मात्र त्याने काल रात्री डाव साधत पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलला. केवळ हात उचलला नाही तर त्याची मजल थेट हत्येपर्यंत पोहोचली.\nसहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद (वय 48) हे काल ड्युटीवर होते. रात्री ड्युटी आरोपून ते घराकडे निघाले होते. त्यावेळी गुंड प्रवीण महाजनने त्यांना बुधव���र पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ रात्री 1 च्या सुमारास गाठलं. तिथे त्याने सय्यद यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रवीण महाजनने समीर सय्यद यांचा गळा चिरला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे हत्याकांड नेमकं का झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.\nकोण आहे गुंड प्रवीण महाजन\nप्रवीण महाजन हा तडीपार गुंड आहे.\nडबल तडीपार आरोपीचा बुधवार पेठेत होता वावर\nप्रवीण महाजनवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत\nसहाय्यक फौजदार समीर सय्यद\nसमीर सय्यद हे पुणे पोलिसात कार्यरत होते\n48 वर्षीय समीर हे फरासखाना पोलिसात ASI होते\nकाल रात्री ड्युटीवरुन परतताना त्यांच्यावर हल्ला झाला\nगुंड प्रवीण महाजनच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला\nजी भीती होती, ती अखेर खरी ठरली; रोहित पवारांचं ‘ते’ ट्विट चर्चेत\nमोठी बातमी: राजीव सातवांच्या प्रकृतीत सुधारणा, ऑक्सिजन लेव्हल वाढली, उपचारांना प्रतिसाद\nVideo | परमबीर सिंग यांना 2 जुलैपर्यंत दिलासा, अटक होणार नाही\n पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिपायाचा गळफास, सुसाईड नोट सापडली\nपाच वर्षांपूर्वी दोन जुळे, आता तिळ्यांना जन्म, जुन्नरमध्ये महिलेची यशस्वी प्रसुती\nVijay Shivtare | कौटुंबिक वादातून बदनामीचा प्रयत्न, विजय शिवतारेंच्या मुलीची भावनिक पोस्ट\nमंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा शैलेश शिंदे भाजपचा माजी पदाधिकारी\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे17 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे17 mins ago\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/opinion/bramha-chatte-write-about-new-mla-devendra-bhuyar-133459.html", "date_download": "2021-06-23T02:59:15Z", "digest": "sha1:564QFXMHTWSYDKM2QA3D4TKWKO5UVTNM", "length": 24647, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBLOG: विधानसभेत आलेला नवा वाघ; जबाबदाऱ्या अनेक\nविधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. त्यामुळे कोण हरलं. कोण जिंकलं याची चर्चा घराघरात, गावागावात, चौकाचौकात, वाड्या वस्तीवर, गल्लोगल्ली, न्यूज चॅनलच्या न्यूज रूममध्ये, न्यूज पेपरच्या संपादक मंडळात, पानाच्या टपरीवर, चहाच्या ठेल्यावर, बस स्थानकात, ट्रेनच्या गर्दीत सगळीकडं होत आहे.\nब्रम्हा चट्टे, टीव्ही 9 मराठी\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nविधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. त्यामुळे कोण हरलं. कोण जिंकलं याची चर्चा घराघरात, गावागावात, चौकाचौकात, वाड्या वस्तीवर, गल्लोगल्ली, न्यूज चॅनलच्या न्यूज रूममध्ये, न्यूज पेपरच्या संपादक मंडळात, पानाच्या टपरीवर, चहाच्या ठेल्यावर, बस स्थानकात, ट्रेनच्या गर्दीत सगळीकडं होत आहे.\nविधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चा होते आहे ती नव्याने निवडून आलेल्या नव्या युवकांची. या सगळ्या नव्या युवकांकडे उद्याचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. या युवकांमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव युवा सेनेचे अध्यक���ष आदित्य ठाकरे आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर आहेत. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री बंटी पाटील यांचे बंधू ऋतुराज पाटील, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख, माजीमंत्री बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव जीसीन सिद्धकी देखील आहेत.\nया युवा राजकारण्यांपलिकडे कोणाचाही वारसा न लाभलेला सगळ्यात आगळावेगळा एक युवक देखील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करतोय. एक नवा वाघ विधानसभेच्या आखाड्यात आला आहे. फक्त हा नावाचा वाघ नाही. कामाचाही वाघ आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विदर्भाचा चेहरा देवेंद्र भुयार.\nदेवेंद्र भुयार याने दोन वेळा आमदार असलेल्या आणि राज्याचे विद्यमान कृषिमंत्री पद भूषवत असलेल्या अनिल बोंडे यांचा पराभव केला आहे. देवेंद्र भुयार याच्या घरात ना कोणी आमदार आहे, ना कोणी खासदार, ना कोणी मंत्री. अगदी राजकीय कोरी पाटी असणारा हा तरुण देवेंद्र भुयार शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे. स्वतःची क्रांती नावाची संघटना स्थापन करून देवेंद्र भुयार विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेत होता. त्याच वेळेस त्याची भेट झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांच्याशी झाली. रविकांत तुपकर यांनी देवेंद्र भुयारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आणून विदर्भाचा अध्यक्ष केला. विदर्भात स्वाभिमानीचे काम करत असताना देवेंद्र भुयार जिल्हा परिषद निवडणूक लढून जिंकूनही आला.\nमी पहिल्यांदा देवेंद्र भुयार याला 2016 मध्ये मंत्रालयातील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनामध्ये पाहिले. त्यावेळी देवेंद्रला तडीपारीची नोटीस आली होती. त्याला अमरावती जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत होती. अर्थात देवेंद्रने शेती प्रश्ना संदर्भातच आंदोलन केलं होतं. शेतमालाला भाव मिळावा म्हणून रस्ता रोको केला होता. उपोषण केले होते. सत्तेला सळो की पळो करून सोडलं होतं आणि त्याचमुळे देवेंद्रच्या पाठीमागे सत्ताधारी लागले होते. त्यावेळी देवेंद्र जिल्हा परिषदेचा सदस्य होता.\nअनेक अडचणींना टक्कर देत, भल्याभल्यांना पाणी पाजत, अनेक संकटं झेलत देवेंद्र अमरावतीच्या जिल्��ा परिषदमध्ये पोहोचला होता. त्याची शेती प्रश्नाकडे असलेली ओढ बघून स्वाभिमानाने त्याला विदर्भाची जबाबदारी दिली होती. हीच तळमळ देवेंद्रच्या प्रगतीच्या आड येत होती. त्याचमुळे पोलिसांनी बळाचा वापर करत देवेंद्रला रोखण्याचा प्रयत्न केला. खोटे गुन्हे दाखल करून त्याला राजकारणातून संपवण्याचा डाव खेळला जात होता.\nसत्तेत असलेले सदाभाऊ आणि राजू शेट्टी मनात असूनही देवेंद्रची तडीपारी कमी करू शकत नव्हते. त्यावेळेस राजू शेट्टीही वैतागलेले होते. सत्तेत असून जर आपल्याच लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात असेल, तडीपार केले जात असेल तर असल्या सत्तेत राहून काय करायचं असा प्रश्न राजू शेट्टी व्यक्त विचारत होते. पुढे सदाभाऊ राजू शेट्टी वेगळे होत, राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडले इथपर्यंतचा इतिहास तुम्हाला माहिती असेलच. असो. मूळ मुद्द्याकडे येऊ या.\nदरम्यान, त्यावेळी मी देवेंद्रशी शेती प्रश्न, विदर्भातील प्रश्न, देवेंद्रला होणारा राजकीय त्रास याची कारणं समजून घेण्यासाठी त्याच्याशी बोलत उभा राहिलो होतो. सरळ नाकाचा, दाढी वाढवलेला, लांब केस वाढवून पाठीमागेही हिप्पी वाढवलेला, लाल गंधाचा नाम ओढलेला देवेंद्र शांतपणे आदबीने भाऊ भाऊ असं बोलत त्याच्या व्यथा सांगत होता. देवेंद्रच्या बोलण्यातून जाणवत होतं की, चळवळीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडणाऱ्या तरुणांना कशा पद्धतीने व्यवस्था त्रास देते. ‘शेती प्रश्‍नासाठी माझा जीव गेला तरी मी काम करत राहणार,’ असा निर्धार देवेंद्र बोलून दाखवत होता. पुढे राजू शेट्टींच्या रेट्यामुळे त्याची तडीपारी कॅन्सल झाली.\nपरवा मतदानाच्या दिवशी देवेंद्रच्या गाडीवर हल्ला झाला. त्याची कार जाळून टाकण्यात आली. त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यावर 4 राऊंड फायरिंग करण्यात आले. ही बातमी कानावर आली आणि डोळ्यासमोर तो देवेंद्र उभा राहिला. जो म्हणत होता, ‘माझा जीव गेला तरी हरकत नाही पण मी चळवळ सोडणार नाही.’\nआता देवेंद्रवर हल्ला कोणी केला का केला याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र राजकारणात आल्यावर तुम्हाला नमवण्यासाठी राजकीय नेते कोणत्या थराला जातील याचा काही नेम नसतो. यातून देवेंद्र बरा होऊन आर्वी मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तो एकमेव आमदार आहे. ��्यामुळे त्याला आता राज्यातील समस्थ शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन विधानसभेत लढावे लागेल. त्याला मार्गदर्शन करायला बच्चू कडू सारखा शेतकरी प्रश्नांवर नेहमी पोटतिडकीने बोलणारा आमदार आहेच म्हणा.\nदेवेंद्रला कापसाच्या, सोयाबीनच्या, तुरीच्या, कांद्याच्या, उसाच्या हमीभावावर तर बोलावंच लागेल. पण पिक विम्यामध्ये शेतकऱ्यांची होणारी फसवणुकीवर, पीककर्ज मिळवताना शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीवर सभागृहांमध्ये भांडवं लागेल. सिंचनाच्या प्रश्नासाठी झगडावं लागेल. सभागृहातील मुरब्बी राजकारण्यांशी दोन हात करावेच लागतील. शेतकरी चळवळीच्या मुशीत तयार झालेल्या देवेंद्रला हे अवघड असेल मात्र अशक्य नाही.\n(NOTE : लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)\nJaykumar Gore | सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय, भाजप आमदार जयकुमार गोरे यांची टीका\nVideo | सरकारमुळे राज्यात जातीय तेढ निर्माण झाल्याचं वातावरण : गोपीचंद पडळकर\nFast News | मुख्यमंत्र्यांनी केली मोदींकडे राज्यपालांची तक्रार, पाहा महत्त्वाच्या घडामोडी\nMonsoon Update | अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर\nMonsoon Update | राज्यात आजपासून 4 दिवस पावसाचा इशारा\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई19 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे44 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nPHOTO | मधुमेह ते अतिसारापर्यंत अनेक रोग बरे करण्यास फायदेशीर उंबर\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nमराठी न्यूज़ Top 9\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई19 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे44 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-HDLN-sameer-gaikwad-write-about-jerusalem-5764922-NOR.html", "date_download": "2021-06-23T03:32:51Z", "digest": "sha1:PLPA5YKVYQZYBXYUU36S6IIR65Z65KPA", "length": 20321, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sameer Gaikwad write about Jerusalem | जेरुसलेम व मुस्लिमद्वेषाचे सत्ताकारण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजेरुसलेम व मुस्लिमद्वेषाचे सत्ताकारण\nजेरुसलेमच्या निमित्ताने ज्यू-ख्रिश्चन एकत्र झाले तर कधी ज्यू-मुसलमान, तर कधी मुसलमान-ख्रिश्चन एक झाले अन् उरलेल्या धर्माला त्यांनी जेरीस आणले हा इतिहास आहे. आता मुस्लिमद्वेष्टे ट्रम्प आणि इस्रायली राजवट एकत्र आली तर काय होईल हे\nसांगायला राजकीय पंडिताची गरज नाही. जगभरात इस्लामी मूलतत्त्ववाद फोफावला असताना ट्रम्प यांनी लावू घातलेल्या या आगीस भडकू द्यायचे की तिच्यावर उतारा शोधायचा, हे थेरेसा मे किंवा इमॅन्युएल मॅक्रोनसारख्या परिपक्व लोकांच्या हाती आहे.\nअमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘आपण अध्यक्ष झालो तर इस्रायलमधील अमेरिकन दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेम येथे हलवू’ असे आश्वासन दिले होते. जगभरातील प्रसारमाध्यमांनी तेव्हा याकडे कानाडोळा केला. पण मुस्लिमांना कट्टरतावादी वा फंडामेंटालिस्ट म्हणून सातत्याने टोमणे मारणारे आणि त्यांना डिवचण्याची एकही संधी न सोडणारे ट्रम्प हे खरे तर केवळ उजव्या व��चारसरणीचेच नसून पक्के मुस्लिमद्वेष्टेही आहेत, हे आता यथावकाश स्पष्ट होतेय. अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर ‘अमेरिका फर्स्ट’ अशी साखरपेरणी करताना त्यांनी नाझिझमच नव्या रूपात अंगीकारला होता. याची अगदी ताजी उदाहरणे ब्रिटिश पीएम थेरेसा मे यांच्याशी झडलेले ट्विटरवॉर आणि दुसरे म्हणजे जेरुसलेममध्ये दूतावासाच्या स्थलांतराची घोषणा.\nथेरेसा मे यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा विरोधक असणाऱ्या ‘ब्रिटन फर्स्ट’ या कडव्या उजव्या विचारसरणीच्या ग्रुपच्या वतीने मुस्लिमविरोधक पोस्ट्स आणि व्हिडिओ सातत्याने शेअर केले जातात. २९ नोव्हेंबरला ट्रम्प यांनी यातील काही व्हिडिओ रिट्विट केले. ट्रम्प यांच्या या कळलाव्या कृतीवर ब्रिटनकडून पंतप्रधानांच्या प्रवक्त्याद्वारे संयमी प्रतिक्रिया आली. तरीही ट्रम्प यांचे पित्त खवळले, त्यांनी थेट थेरेसा मे यांच्या ट्विटर अकाउंटला टार्गेट करत लिहिलं की, “तुम्ही तुमच्या देशातील विध्वंसक कडव्या मुस्लिम दहशतवादाकडे लक्ष द्या, आमचं सगळं आलबेल आहे.’ दहशतवादाचा उल्लेख करताना ट्रम्प मुस्लिम समुदायाचा उद्धार करायला कधी विसरत नाहीत, हे इथे पुन्हा अधोरेखित झाले. मे यांच्यावर हा शाब्दिक हल्ला चढवला तेव्हा त्या मध्यपूर्वेतील देशांच्या दौऱ्यासाठी जॉर्डनमध्ये आल्या होत्या. याच दौऱ्यात त्यांनी इराक आणि सौदी अरेबियालाही भेट दिली होती हे उल्लेखनीय. मागील दशकात एकाही ब्रिटिश पीएमनी जे केले नव्हते ते मे यांनी करून दाखवले आणि नेमक्या त्याच काळात ट्रम्प यांनी मुस्लिमांना टार्गेट करताना थेरेसा मे यांच्यावरही निशाणा साधला.\nयाच्या नंतरची घटना म्हणजे अमेरिकन दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेममध्ये स्थलांतरित करण्याची ट्रम्प यांची घोषणा. या घोषणेचा सर्वात प्रखर निषेध सौदीसह अरब जगतातून झाला हे विशेष. यावरून काही पाश्चिमात्य देशांनीही ट्रम्प यांना कानपिचक्या दिल्या तर मुस्लिम जगतातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोप फ्रान्सिस यांनी काही दिवसांपूर्वी म्यानमारला गेल्यावर रोहिंग्या मुस्लिमांबद्दल धारण केलेल्या मौनावरून मुस्लिम जगतात खळबळ असतानाच ट्रम्प यांनी ही भूमिका जाहीररीत्या मांडलीय. या घडामोडींवरून ट्रम्प यांच्या मनात ठासून भरलेला मुस्लिमद्वेषाचा विखार स्पष्ट दिसून येतो. जेरुसले��चा उल्लेख करून ट्रम्प यांनी आग्यामोहोळास डिवचले आहे याचे कारण जेरुसलेमचा इतिहास आणि त्याचे महत्त्व.\nजगभरातील लोकांना जेरुसलेमबद्दल कुतूहल आहे. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मांचं उगमस्थान व श्रद्धास्थान असलेलं जेरुसलेम म्हणजे गेल्या तीन हजार वर्षांचा जिवंत इतिहासच आहे. जेरुसलेमचा प्राचीन इतिहास सुसंगत असा उपलब्ध नाही. या शहरावर जोशुआची स्वारी होण्याआधी ते इजिप्शियन लोकांच्या ताब्यात होते. पुढे सालोमनच्या कारकीर्दीत जेरुसलेमची भरभराट झाली. इजिप्तचा राजा तिशक याने जेरुसलेमच्या राजाचा पराभव करून येथील अपार संपत्ती लुटून नेली. या नंतरचा जेरुसलेमचा तीन शतकांचा इतिहास म्हणजे हे शहर आपल्या ताब्यात आणण्यासाठी निरनिराळ्या लोकांच्या प्रयत्नांचा इतिहास होय. अरबांकडून बायझेनटाइन राजवटीचा जेरुसलेममधून पाडाव झाल्यावर जेरुसलेमवर इस्लामी खलिफांचं राज्य आलं आधी मदिनाचे राशीदून, मग दमास्कस (सिरिया) चे उमय्यद आणि नंतर बगदादचे अब्बसीद आधी मदिनाचे राशीदून, मग दमास्कस (सिरिया) चे उमय्यद आणि नंतर बगदादचे अब्बसीद या इस्लामी खालिफांनी ज्यूंना नवे सिनागोग (ज्युइश मंदिर) बांधायला मनाई घातली. ६३७ मध्ये खलिफा उमर याने हे शहर जिंकले, पण त्याने या शहराचा विध्वंस केला नाही व सर्वधर्मीयांनी त्याने शांततेने राहू दिले. जवळपास पाचशे वर्षांनी ज्यूंना जेरुसलेममध्ये राहायला अणि धर्माचरण करायला मोकळीक मिळाली होती. पुढे १०९९ सालापर्यंत हे शहर मुसलमानांच्या ताब्यांत होते. नंतर खलिफा अब्द-इल मालिकनं ज्यूंच्या फोडलेल्या मंदिरातील पवित्र दगडावर “डोम ऑफ़ द रॉक” बांधला. कारण इस्लामनुसार पैगंबर तिथून स्वर्गात जाऊन आले. यामुळे जेरुसलेम मनस्वी ‘इस्लामिक श्रद्धास्थान’ बनले. दरम्यान, मध्य-पूर्व आशियामधे जसजशी इस्लामची ताकद वाढत गेली तसतसे युरोपात ख्रिश्चन मजबूत होत गेले. ग्रीसचा झालेला पाडाव अणि जेरुसलेममधून गेलेली सत्ता पाहून पोप अर्बन (दुसरे) यांनी “क्रुसेड”ची आरोळी देत धर्मयुद्ध पुकारले. युरोपातून लाखो क्रुसेडर्सच्या टोळ्या जेरुसलेमवर धावून आल्या. ज्यू अणि मुसलमानांनी कसोशीनं प्रयत्न केले, पण जेरुसलेम पडले. असंख्य ज्यूंची कत्तल झाली. जेरुसलेम परत एकदा ख्रिश्चन शहर बनलं अणि पॅलेस्टाइनमधून पुन्हा एकदा ज्यूंची गच्छंती झ���ली. १५१७ सालपर्यंत हे इजिप्तच्या सुलतानांच्या ताब्यात होते, पण तुर्क ओटोमन राजा सुलेमाननं हे शहर जिंकले. यापुढची चार शतकं ज्यूंसाठी थोडी बरी राहिली. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण जगाचं राजकीय समीकरण बदललं होतं. युरोपियनांचे जगावर राज्य होते. याच काळात जगभरातल्या ज्यूंनी ‘झिओनिझम’ची चळवळ सुरू केली. झिओनिझम म्हणजे जगभरातल्या ज्यू लोकांना एकत्र आणून इस्रायल म्हणजे ओटोमन पॅलेस्टाइनमध्ये न्यायचं या इस्लामी खालिफांनी ज्यूंना नवे सिनागोग (ज्युइश मंदिर) बांधायला मनाई घातली. ६३७ मध्ये खलिफा उमर याने हे शहर जिंकले, पण त्याने या शहराचा विध्वंस केला नाही व सर्वधर्मीयांनी त्याने शांततेने राहू दिले. जवळपास पाचशे वर्षांनी ज्यूंना जेरुसलेममध्ये राहायला अणि धर्माचरण करायला मोकळीक मिळाली होती. पुढे १०९९ सालापर्यंत हे शहर मुसलमानांच्या ताब्यांत होते. नंतर खलिफा अब्द-इल मालिकनं ज्यूंच्या फोडलेल्या मंदिरातील पवित्र दगडावर “डोम ऑफ़ द रॉक” बांधला. कारण इस्लामनुसार पैगंबर तिथून स्वर्गात जाऊन आले. यामुळे जेरुसलेम मनस्वी ‘इस्लामिक श्रद्धास्थान’ बनले. दरम्यान, मध्य-पूर्व आशियामधे जसजशी इस्लामची ताकद वाढत गेली तसतसे युरोपात ख्रिश्चन मजबूत होत गेले. ग्रीसचा झालेला पाडाव अणि जेरुसलेममधून गेलेली सत्ता पाहून पोप अर्बन (दुसरे) यांनी “क्रुसेड”ची आरोळी देत धर्मयुद्ध पुकारले. युरोपातून लाखो क्रुसेडर्सच्या टोळ्या जेरुसलेमवर धावून आल्या. ज्यू अणि मुसलमानांनी कसोशीनं प्रयत्न केले, पण जेरुसलेम पडले. असंख्य ज्यूंची कत्तल झाली. जेरुसलेम परत एकदा ख्रिश्चन शहर बनलं अणि पॅलेस्टाइनमधून पुन्हा एकदा ज्यूंची गच्छंती झाली. १५१७ सालपर्यंत हे इजिप्तच्या सुलतानांच्या ताब्यात होते, पण तुर्क ओटोमन राजा सुलेमाननं हे शहर जिंकले. यापुढची चार शतकं ज्यूंसाठी थोडी बरी राहिली. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण जगाचं राजकीय समीकरण बदललं होतं. युरोपियनांचे जगावर राज्य होते. याच काळात जगभरातल्या ज्यूंनी ‘झिओनिझम’ची चळवळ सुरू केली. झिओनिझम म्हणजे जगभरातल्या ज्यू लोकांना एकत्र आणून इस्रायल म्हणजे ओटोमन पॅलेस्टाइनमध्ये न्यायचं पहिल्या महायुद्धात ओटोमन साम्राज्याचा पराभव झाला आणि १९१७ मध्ये ब्रिटनने हे शहर काबीज केले. दुसऱ्या महायुद्धात नाझी फौजांनी ज्यूंचे जेनोसाइड केले. झिओनिस्ट ज्यू लोकांनी राष्ट्र उभारणीसाठी लढा उभारला. यासाठी जेरुसलेमलगतच्या अरबांशी त्यांनी उघड वैर पत्करलं. यात अनेक चकमकी झडल्या. अरबांना पॅलेस्टाइन नावाचा इस्लामी देश हवा होता, तर ज्यूंना इस्रायल हवं होतं. नियोजनपूर्वक त्या भागातील जमीन खरेदी करणाऱ्या ज्यूंची संख्या अरबांपेक्षा जास्त झाली आणि १४ मे १९४८ ला अमेरिकेचा टेकू घेत इस्रायल जन्माला आलं. याच भूमीचा उर्वरित भाग अरबांकडे राहिला, तोच पॅलेस्टाइन. आज इस्रायल आणि पॅलेस्टिनी हे दोघंही जेरुसलेमवर आपली राजधानी म्हणून दावा सांगतात. एका आकडेवारीनुसार जेरुसलेम दोनदा पूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं. २३ वेळा त्याला वेढा घातला गेला. ५२ वेळा या शहरावर हल्ले झाले आणि ४४ वेळा ते सत्ताधाऱ्यांकडून हिसकावून घेतलं गेलं. अर्थात ही ज्ञात इतिहासाची आकडेवारी आहे, पण त्यावरून जेरुसलेमसाठी सातत्याने कशा लढाया झाल्या याची कल्पना यावी. यावरून जेरुसलेमचे सत्ताकारणातील महत्त्व ध्यानी येते.\nआज इस्रायल जरी जेरुसलेमला आपली राजधानी मानत असला तरी जगातील एकाही देशाने या दाव्याला मान्यता दिली नाही. पण ट्रम्प यांच्या आततायी घोषणेनुसार जर जेरुसलेममध्ये यूएस दूतावास सुरू झाल्यास असं कृत्य करणारा तो पहिला देश ठरेल. त्याचबरोबर जगाला पुन्हा धर्मयुद्धाच्या खाईत लोटण्याचे पापही अमेरिकेच्याच माथी लागेल. कारण ट्रम्प यांनी ही घोषणा करताच पॅलेस्टिनी अरबांनी जेरुसलेममध्ये अमेरिकनांना प्रवेशबंदी केलीय. मुस्लिम राष्ट्रांच्या तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्यात. याआधी जेरुसलेमच्या निमित्ताने ज्यू-ख्रिश्चन एकत्र झाले तर कधी ज्यू-मुसलमान, तर कधी मुसलमान-ख्रिश्चन एक झाले अन् उरलेल्या धर्माला त्यांनी जेरीस आणले हा इतिहास आहे. आता मुस्लिमद्वेष्टे ट्रम्प आणि इस्रायली राजवट एकत्र आली तर काय होईल हे सांगायला कोणा राजकीय पंडिताची गरज नाही. जगभरात इस्लामी मूलतत्त्ववाद फोफावला असताना ट्रम्प यांनी लावू घातलेल्या या आगीस भडकू द्यायचे की तिच्यावर उतारा शोधायचा, हे थेरेसा मे किंवा इमॅन्युएल मॅक्रोनसारख्या परिपक्व लोकांच्या हाती आहे. नाही म्हणायला आपल्याकडे सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रम्प यांच्या आगीत तेल ओतायचे काम केले आहे.\n- समीर गायकवाड, सामाजिक-सांस्कृतिक ��िश्लेषक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-9-people-killed-in-small-plane-crash-in-alaska-5033943-NOR.html", "date_download": "2021-06-23T02:19:24Z", "digest": "sha1:OND73HGTZYSIZXMHHP47MEMZAUR3XXWW", "length": 4723, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "9 people killed in small plane crash in alaska, Latest News in Marathi | अमेरिकेत विमान कोसळले, वैमानिकासह नऊ जणांचा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेरिकेत विमान कोसळले, वैमानिकासह नऊ जणांचा मृत्यू\nवॉशिंग्टन- अमेरिकेतील अलास्का प्रांतात गुरुवारी एक विमान कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रोमेक एअर कंपनीचे हे विमान आहे.\nDHC-3T Otter हे विमान केत्चीकन शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या इला तळ्याजवळ कोसळले. यात वैमानिकासह नऊ जण होते. दुर्घटनेत सगळ्यांचा मृत्यु झाल्याची माहिती सिएटल येथील प्रोमेक एअर कंपनीने दिली आहे.\nकोस्टगार्ड आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु झाले आहे. इला तळ्याजवळील डोंगराळ भागात एका हेलिकॉप्टरने एका आणखी विमानाचा ढिगारा पाहिला असल्याची माहिती मिळाली आहे.\nकोस्टगार्ड ऑफिसर लॉरेन स्टीनसन यांनी सांगितले की, ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी सव्वा दोन वाजता घडली. त्यानंतर रेस्कू ऑपरेशन सुरु करण्‍यात आले आहे. खराब हवामानामुळे नव्हे, तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचा दावा, एका स्थानिक रेडिओ चॅनलने केला आहे. विमानातील सर्व प्रवासी एमएस. वेस्टर्डम शिपचे क्रू मेंबर्स होते.\nताशी 185 मील वेगाने इमारतीतून बाहेर काढले विमान, पाहा VIDEO...\nचीनने तयार केले जगातील पहिले इलेक्ट्रिक विमान\nअलाहाबादजवळ नॅनी रेल्वे स्टेशनजवळ एयरफोर्सचे विमान कोसळले, पायलट सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/protein-food-health-benefits-for-women-6006189.html", "date_download": "2021-06-23T01:26:15Z", "digest": "sha1:G53YVC62WYAKBI7W2PKSZNGWG6EDN5FF", "length": 4876, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "protein food health benefits for women | प्रोटिन्समुळे महिलांना होतात हे खास शारीरिक फायदे, तुम्हीही जाणून घ्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रोटिन्समुळे महिलांना होतात हे खास शारीरिक फायदे, तुम्हीही जाणून घ्या\nप्रोटीनयुक्त पदार्थ फक���त पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे बरेचदा मानले जाते. परंतु पुरुषांसोबतच महिलांसाठी सुध्दा हे फायदेशीर असते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, चंदिगडच्या डायटीशियन रिमा भाटिया महिलांना रोज प्रोटीन रिच डायट घेण्याचा सल्ला देतात. त्या महत्त्वाच्या प्रोटीनयुक्त पदार्थांविषयी सांगत आहेत.\n1. प्रोटीनने महिलांना एनर्जी मिळते. यामुळे कमजोरी दूर होते.\nसोर्स : ओट्स, राजमा, नट्स\n2. प्रोटीन डायटने भूक कमी लागते. यामुळे महिलांचे वजन नियंत्रणात राहते.\nसोर्स : अंडे, दही, बिन्स\n3. प्रोटीनने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते. हे हार्ट प्रॉब्लमपासून महिलांचा बचाव करते.\nसोर्स : हरबऱ्याची डाळ, तीळ, शेंगदाणे\n4. प्रोटीनने केस गळती कमी होते. यामुळे महिलांचे केस लांब आणि दाट होतात.\nसोर्स : सोयाबीन, चीज, फिश\n5. प्रोटीनने हाडे मजबूत होतात. हे जॉइंटपेनपासून बचाव करते.\nसोर्स : डाळ, पालक, दही\n6. प्रोटीनने ब्रेन अॅक्टिव्ह राहते. यामुळे मेमरी वाढते.\nसोर्स : पालक, टोफू, दूध\n7. प्रोटीन स्किनचे टिशूज रिपेअर करते. हे रिंकल्सपासून बचाव करते.\nसोर्स : काळे हरभरे, मुगडाळ, चीज\n8. यामुळे महिलांच्या मांसपेशी मजबूत होतात.\nसोर्स : बदाम, अंडी, सी फूड\n9. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते. हे डायबिटीसपासून महिलांचा बचाव करते.\nसोर्स : काबुली चणा, पनीर, डाळ\n10. यामुळे मूड चांगला राहतो. हे महिलांचा राग कंट्रोल करते.\nसोर्स : मूगडाळ, भोपळ्याचे बीज, राजमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-23T03:33:31Z", "digest": "sha1:IAHFF2N6MRPKR342Q4K5HXOF4B6BPWCK", "length": 3969, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गुयानामधील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"गुयानामधील नद्या\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-���ोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/chandrapur/nagbhid-nagpur-railway-line-will-be-broad-gauge/?utm_source=Lokmat.com&utm_medium=InfiniteArticle-Desktop", "date_download": "2021-06-23T02:11:03Z", "digest": "sha1:GVGUDREULHA4TOZRCOCIOP7Z27SBWTCD", "length": 17571, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नागभीड-नागपूर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होणार - Marathi News | Nagbhid-Nagpur railway line will be broad gauge | Latest chandrapur News at Lokmat.com", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाशरद पवार कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nनागभीड-नागपूर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होणार\nनागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nनागभीड-नागपूर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होणार\nठळक मुद्देकंपनीने दिले रेल्वे विभागाला पत्र : १ डिसेंबरपासून रेल्वे बंद ठेवणार \nनागभीड : नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\n१९१३ पासून या मार्गावर ही नॅरोगेज रेल्वे अव्याहत धावत आहे. पण काळाच्या ओघात या रेल्वे गाडीची उपयोगिता कमी कमी होऊ लागली. सुरूवातीला १९५२ रोजी या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी संसदेत करण्यात आली होती. त्यानंतर १९८२-८३ रोजी या मागणीचा पुनरूच्चार झाला होता. पण पुरेशा पाठपुराव्याअभावी ही मागणी तशीच पडून राहिली. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात १०६ किमी लांबीच्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु प्रत्येक वेळेला अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. मात्र या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.\nमार्गासाठी ७०८ कोटी ११ लाखांचा खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकारने उचलणार आहे. राज्य सरकारने तशी कबुलीही दिली. या क्षेत्राचे खासदार नेते यांनी मार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी, यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना पण या रेल्वे मार्गासाठी संबंधित विभागाने निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या मार्गाचे काम करणाºया संबंधित कंपणीने येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती आहे. हे गृहित धरूनच १९१३ पासून अव्याहत धावणारी ही नॅरोगेज रेल्वे गाडी बंद होणार असल्याची माहिती आहे. ब्रिटीश कालखंडापासून सुरू असलेल्या या रेल्वेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाला चालना मिळाली. परंतु, प्रवाशांची संख्या वाढल्याने काळानुसार निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली. नॅरोगेज झाल्यास नागपूर-नागभीड अंतर कमी कालावधीत गाठात येईल. यामुळे संपर्काची गती वाढणार आहे.\nऔरंगाबाद :मी अतिरेकी बोलतोय.. स्टेशनवर बॉम्ब आहे\nसोमवारी पहाटेच आलेल्या या निनावी फोनमुळे पोलीसांचे धाबे चांगलेच दणाणले होते. मात्र कुठेही काहीही संशयास्पद सापडले नाही. त्यामुळे आता हा निनावी फोन कोणी केला, यामागे काय हेतू आहे, याविषयीही चौकशी पोलीस विभाग करत आहे. ...\nजळगाव :जांभोरा रेल्वेगेट सोमवारपासून पाच दिवस राहणार बंद\nजांभोरा रेल्वेगेट दुरुस्तीसाठी पाच दिवस राहणार बंद राहणार आहे. ...\nपुणे :पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेसेवा सुरू होणार मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांचे परिपत्रक 'व्हायरल'\nराज्य शासनाकडून लोकल सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. ...\nराष्ट्रीय :विमान, रेल्वे क्षेत्राला 60,000 कोटींचा तोटा\nलॉकडाऊनमधील तीन महिने : मालवाहतुकीत मात्र १५ टक्क्यांची वाढ ...\nमुंबई :करड्या आणि लाल रंगांनी बहरणार मेट्रोचे खांब\nMumbai Metro : मेट्रोची कामे वेगाने सुरु असून, मेट्रोच्या बांधकामांच्या सौंदर्यांत भर... ...\nऔरंगाबाद :शिवाजी नगर भुयारी मार्गाचा तिढा कायम\nशिवाजीनगर येथील भुयारी मार्ग अद्यापही प्रस्तावातच आहे. भुयारी मार्गाच्या कामासाठी रेल्वेबरोबर राज्य शासनानेही निधीचा वाटा उचलावा. यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती गुरू��ारी दक्ष ...\nचंद्रपूर :उत्तरप्रदेशातील जखमी मोकाट श्वानाच्या मदतीला धावून गेले चंद्रपुरातील युवक\nChandrapur : प्राण्यासाठी शेकडो मैल दूर प्रवास करून चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी उपचार केले. या त्यांच्या कार्याला पेंढूर्णा येथील महापौरांसह तेथील प्रशासनाने सलाम केला असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ...\nचंद्रपूर :आता चिमूरचे आमदार भांगडिया-देशमुखांच्या भेटीतून मनपात खलबते\nचंद्रपूर: चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी भाजपमधील नाराज नगरसेवक आणि मनपातील भाजपचे गटनेते वसंता देशमुख यांची सोमवारी भेट घेतली. ... ...\nचंद्रपूर :विदेशात जाणाऱ्यांसाठी उद्या कोविड लसीकरण\nआतापर्यंत एकही डोस न झालेल्या नागरिकांना पहिला डोस आणि २८ दिवस झालेल्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. हे लसीकरण ... ...\nचंद्रपूर :नागरिकांनो, कोरोनापासून गाफील राहू नका\nचंद्रपूर : कोरोना महामारीत अनेकांचा मृत्यू झाला. लहान मुले पोरकी झाली. हे दु:ख फार मोठे आहे. अशी वेळ कोणत्याही ... ...\nचंद्रपूर :पालकमंत्र्यांनी केले कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन\nचंद्रपूर : कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना मानसिक आधार देण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच ... ...\nचंद्रपूर :चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ओपन जिम उरल्या नावालाच\nमनपाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील विविध प्रभागात ५५ जिम आहे. यामध्ये २ लाख ७४ रुपये किमतीचे ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronavirus: राष्ट्रानंतर आता महाराष्ट्रानंही रचला विक्रम; एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार लोकांचं लसीकरण\nनिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा ड्रग्सच्या विळख्यात; एनसीबीने घरावर मारला छापा\n'उद्धव ठाकरेंचा विदेशात काळा पैसा, माझ्याकडील पुरावे ED ला देणार'\nमहाविकास आघाडीची बैठक संपली; शिर्डी अन् पंढरपूर देवस्थान समितीचं वाटप ठरलं, एकनाथ शिंदे म्हणाले...\nCorona Vaccination: लसीकरण घोटाळ्याबाबत हायकोर्टाची तीव्र नाराजी; पालिका, ठाकरे सरकावर ताशेरे\n'सॉरी मॉम' असे सुसाईड नोटमध्ये लिहून पोलीस शिपायाने केली आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-23T02:48:45Z", "digest": "sha1:XLRKC5QNW2LK337S7ZRKBTPLY3D3GXQX", "length": 10486, "nlines": 263, "source_domain": "krushival.in", "title": "खा.राजीव सातव यांचे कोरोनाने निधन - Krushival", "raw_content": "\nखा.राजीव सातव यांचे कोरोनाने निधन\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं रविवारी ( 16 मे) निधन झाले. राजीव सातव यांना कोरोनाची लागत झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. पुण्यात जहांगिर हॉस्पिटलमध्ये त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. 23 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणार्‍या काँग्रेस खासदार राजीव सातव यांची जगण्याशी झुंज अपयशी ठरली आहे.राजीव सातव यांच्या निधनाबद्दल राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक प्रकट केला आहे. सातव यांची राजकीय कारकिर्दही हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समिती सदस्य ते खासदार अशी झाली.हिंगोली जिल्हा परिषद सदस्य ,कृषी व पशुसंवर्धन सभापती,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष,कळमनुरी विधानसभेतून पहिल्यांदा आमदार,अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार काँग्रेसचे ते गुजरात प्रभारी महाराष्ट्रातून राज्यसभेवर नियुक्त असा त्यांचा राजकीय प्रवास घडला आहे.एक उमदे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. काँग्रेस नेते राहूल गांधी ब्रिगेडचे ते एक प्रभावी नेते होते.\nसंसदेतील माझे मित्र राजीव सातव जी यांच्या निधनाने मी दु:खी आहे. ते अधिक क्षमता असलेले भविष्यातील आगामी नेते होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांबद्दल मला दु:ख आहे. ओम शांती.\nकाँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे.\nआषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी\nनवी मुंबईत गर्दीच ठरतेय धोक्याची\nपटोलेंच्या ‘एकला चलो रे’ वर आघाडीत अस्वस्थता\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/https-cmnews-co-in-p3777previewtrue/", "date_download": "2021-06-23T02:14:33Z", "digest": "sha1:LLFSR3VVJ3DJGDDXSJFDOOUGCNQMVCU4", "length": 16904, "nlines": 206, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*चौघींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/क्राईम/*चौघींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ*\n*चौघींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ*\nअहमदनगर दि 2 ऑगस्ट टीमसीएम न्यूज\nआईसह तीन अल्पवयीन मुलींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.या चौघींचे मृत्यू नेमका कशाने झाला याचा पोलीस तपास करत आहेत.\nजिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एक महिला आणि तिच्या तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला.रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल��याने खळबळ उडाली आहे.याबाबतचे अद्याप कारण मात्र समजू शकले नाही.\nजामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील महिला दुपारी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली होती.त्यानंतर ती परत आलीच नाही .तिच्या सोबत तिच्या तीनही अल्पवयीन मुलीही होत्या .सायंकाळी उशिरा घरी न आल्याने त्यांची शोधाशोध केली असता त्यांचे एका विहिरीत मृतदेह आढळून आले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विहिरीतून काढले असून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.घटना स्थळाला तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली . मृत महिलेचे स्वाती राम कार्ले नाव असून वय 30,तिच्या मुली अंजली कार्ले 11,सायली कार्ले 9, कोमल कार्ले 6 यांचा समावेश आहे.\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने अभ्यासू नेता गमावला, विविध मान्यवरांची श्रद्धांजली\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले\nकथित रेणू शर्माने आणखी कोणाला अडकवण्याचा केला प्रयत्न \nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने अभ्यासू नेता गमावला, विविध मान्यवरांची श्रद्धांजली\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले\nकथित रेणू शर्माने आणखी कोणाला अडकवण्याचा केला प्रयत्न \n*अज्ञात 5 दरोडेखोरांचा खरवंडी कासार येथील केळगंद्रे वस्तीवर सशस्त्र दरोडा*\n*इगतपुरी येथे कोरोना केअर सेंटर व डेडिकेटेड हॉस्पिटल उभारण्याची सिटूची मागणी*\nकावळ्यांच्या पाठोपाठ आता शिरापूर येथे कोंबड्यांचा मृत्यू\nडीवायएसपी च्या लग्नाचाच चोरटयांनी गाठला मुहुर्त \nपोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले\nनक्षलवादयांचे अयशस्वी प्रयत्न;150 जिलेटिन, 27 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरसह 20 किलो स्फोटके जप्त\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसी��रण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2021-06-23T02:58:02Z", "digest": "sha1:HV4ASD2SRDYN2PXLHNFRV5OP2DCBUOWZ", "length": 5963, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शंभुधन फुंगलोसा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशंभुधन फुगलोंसा हे एक आसामी क्रांतीकारक होते. त्यांचा जन्म आसाम राज्यातल्या माईब-लकेर गावातील रहिवासी दीपेन्द्र फुंगलोसा यांच्या घरी इ. स. १८५० मध्ये झाला.\nलहानपणापासूनच इंग्रज अधिकाऱ्याचा उन्मत्तपणा व अत्याचार पाहून इंग्रजाबद्दल शंभुधनच्या मनात तिरस्कार निर्माण झाला होता. तरूण वयात शंभुधनने युद्धशास्त्रात शिक्षण घेतले होते. त्यांनी समविचारी तरूण मित्रांच्या सहाय्याने तरूणांचे संघटन बनविले. शंभुधनांनी त्या सर्वांनाही सैनिकी शिक्षण दिले होते. इंग्रज अत्याचाराच्या विरोधात शस्त्राने प्रतिकार करण्याची मानसिकता त्यांचात ठासून भरली होती. त्यामुळे ठिकठिकाणी इंग्रजाविरोधात संघर्ष सुरू झाले होते.\nइंग्रज सरकार शंभुधन फुगलोंसांना पकडण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांनी आपल्या कचार जातीच्या आदिवासी सहकाऱ्यांच्या सहाय्याने इंग्रजांशी छापामार युद्ध सुरू ठेवले होते. ते भूमीगत राहून इंग्रजाविरोधात जनतेला चेतवित होते. मेजर वायडने शंभूधनना एका खेड्यात गाठले. शंभूधन आणि मेजर वायड यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. शंभुधनने मेजर वायडचा खातमा केला. इंग्रज अधिकाऱ्यांनी कूटनीतीचा अवलंब करून शंभुधनांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण एका गद्दाराने इंग्रजांना शंभुधनाचा ठावठिकाणा दिला. मोठी सेना घेवून इंग्रज अधिकारी मेजर विल्यमने शंभुधनला घेरले. त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात शंभुधनजी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार वेळेवर न झाल्याने त्यांची शारिरीक स्थिती अधिकच बिघडली. शेवटी १२ जानेवारी, इ.स. १८८३ रोजी शंभुधन फुंगलोसा यांचा मृत्यू झाला.\nLast edited on १८ ऑक्टोबर २०१९, at १७:४१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१९ रोजी १७:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्ग��� उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/kasarvane-canal-burst-due-to-negligence-of-irrigation/", "date_download": "2021-06-23T01:45:44Z", "digest": "sha1:DGCBHLOOMS5AZG3MVWF74HIGSN4KP7LK", "length": 11417, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "'जलसिंचन'च्या हलगर्जीपणामुळे फुटला 'तो' कालवा - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/गोवा /‘जलसिंचन’च्या हलगर्जीपणामुळे फुटला ‘तो’ कालवा\n‘जलसिंचन’च्या हलगर्जीपणामुळे फुटला ‘तो’ कालवा\nपेडणे (निवृत्ती शिरोडकर) :\nकासार्वरणे पेडणे येथील तीलाळीचा जो कालवा फुटला त्याला पूर्णपणे जबाबदार जलसिंचन खाते असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. या कालव्याची दुरुस्ती करावी अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे लक्ष दिले नाही , त्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले ते पाणी शेतीसाठी दररोज वापरले जात होते. कोसळलेला कालवा जलसिंचन खात्याने माती घालून तात्पुरता दुरुस्त केला आहे , तर सरकारी यंत्रणेने धावपळ करून रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी बरीच धावपळ करून सायंकाळी सहा नंतर रस्ता सुरळीत केला .\nतिळारी कालव्यातून हणखणे , चांदेल , हसापुर , कासार्वारणे , नागझर , धारगळ या भागातील विविध शेतीसाठी पाणी सोडले जाते . हा मुख्य शेतीचा कालवा ठिकठिकाणी कमकुवत बनला आहे , त्यातून दिवसा अनेक लिटर पाणी वाया जात आहे , हा कालवा दुरुस्त करावा यासाठी अनेकवेळा शेतकऱ्यांनी मागणी केली होती त्या मागणीकडे जलसिंचन खात्याने दुर्लक्ष केले आहे . त्यामुळे आज एका ठिकाणी कालवा फुटून घटना घडली , भविष्यात जर हा कालवा पूर्णपणे दुरुस्त केल��� नाही तर अश्या घटनांची पुनरावृत्ती होवू शकते .\nकालवा फुटून कासार्वरणे रस्ता तब्बल अर्धादिवस धोकादायक स्थितीत बनला , वाहनांना ये जा करण्यासाठी दूरचा रस्ता पकडावा लागला .चिखल झाल्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर चिखलात रुतून राहिली . शेवटी , जेसीपी घालून चिखल आणि रस्त्यावर वाहून आलेली माती काढावी लागली , रस्ता पूर्णपणे पाणी मारून अग्निशमन दलाच्या जवानाना बरीच मेहनत घ्यावी लागली . एकीकडे लोकाना चंदेल प्रकल्पातून नळांना पाणी मिळत नाही तर दुसऱ्या बाजूने शेतीसाठी मिळणारे पाणी असे वाहुन जात आहे.\n'केंद्राने सर्वसामान्यांचे शोषण थांबवावे'\nगावकरवाडा नाल्यावर उभारणार संरक्षक भिंत\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\n‘निरोगी स्वास्थासाठी नियमित करा योगासने’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजा��� ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/lifestyle/tips-for-monsoon-gardening-you-must-follow-akola", "date_download": "2021-06-23T02:18:20Z", "digest": "sha1:S7TTK6LUTMFGMRTW5MDI4CG3BNF2OOBG", "length": 11052, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चला, फुलवू आपली बाग, पावसाला होतेय सुरुवात", "raw_content": "\nचला, फुलवू आपली बाग, पावसाला होतेय सुरुवात\nअकोला: पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दरम्यान, कोरोनाच्या (Corona Virus) भीतीमुळे आम्ही सर्वजण एक महत्त्वाचे काम विसरलो. दरवर्षी पावसाळ्यात आपल्या बागेला सजवण्याचे काम करणारे आम्ही यावर्षी स्वत: चे रक्षण करण्यात मग्न होतो. कोरोनाची प्रकरणे विक्रमी वेगाने वाढत असली तरी, त्यांची भीती आता शक्य तितक्या वेगाने कमी होत आहे. तर ते प्रलंबित काम करूया. (tips-for-monsoon-gardening-you-must-follow)\nपावसाळा आणि बागकाम यांच्यात काय संबंध आहे\nमान्सून हा वर्षाचा काळ असतो जो प्रत्येक बागकाम प्रेमीची अपेक्षा करतो. पावसाळ्याच्या काळात आपली झाडे कशी सुरवात करतात हे आपण पाहू शकता. त्यांची वाढ इतर हंगामांपेक्षा खूप वेगवान आहे. हे केवळ पावसाच्या पाण्यामुळेच नव्हे तर वातावरणातील मॉइश्चरायझरमुळे देखील होते. हवेतील ओलावामुळे एक नवीन स्फूर्ती भरली जाते. हा वारा केवळ आपल्या मनालाच संतुष्ट करत नाही तर झाडे आनंदाने झोपायला देखील तयार करतो. आपण घरातील बागकाम किंवा मैदानी काम असलात तरीही, पावसाळ्यात आपले हात मातीत खराब होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. नक्कीच, बागकाम करणार्‍यांना मातीमध्ये हात गलिच्छ झाल्याबद्दल वाईट वाटेल. तथापि, या हंगामात झाडे राखणे इतके सोपे आहे, म्हणूनच ते मातीपासून दूर राहण्याचा विचारही करू शकत नाहीत. बरेच बागकाम करणारे वर्षभर वेगवेगळ्या वनस्पतींचे बियाणे गोळा करीत असतात, जेणेकरून ते पावसाळ्यामध्ये रोप लावता येतील. पावसाच्या ओघामुळे आपल्या बागेत आधीपासूनच हजेरी लावलेल्या झाडे आनंदी आहेत, नवीन झाडे लावण्यासाठीही योग्य वेळ आहे. जुन्या वनस्पतींची काळजी घेणे म्हणजेच माती उलट करणे या दृष्टीने पावसाळी हवामान देखील योग्य आहे.\nहेही वाचा: सावधान; ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर\nमहाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवर\nपण मान्सून देखील काही समस्या आणतोच\nन���्कीच, वातावरण आणि सूर्यप्रकाशामध्ये ओलावाची उपलब्धता ही वनस्पतींसाठी एक वरदान आहे, परंतु आपण हवामानावर अवलंबून झाडे ठेवू शकत नाही. या हवामानात त्यांना अतिरिक्त काळजी आवश्यक आहे जी वाढीसाठी अनुकूल आहे. कारण म्हणजे मान्सून देखील वनस्पतींसाठी काही समस्या आणतो. जर आपण मैदानी बागकाम केले तर जास्त प्रमाणात पाणी साचणे वनस्पतींसाठी हानिकारक आहे. त्याच वेळी, घरातील बागकामात जास्त पाण्याचा धोका उद्भवणार नाही परंतु हवेच्या जास्त आर्द्रतेमुळे अनेक प्रकारच्या कीटकांचा धोका आहे. काही कीटक इतके हानिकारक आहेत, जर त्यांना वनस्पतींमधून त्वरीत काढून टाकले नाही तर काही दिवसांतच तुमची झाडे मरतात आणि मरतात किंवा काही वेळा मरतात. आपणास आपल्या बागेस या धोक्‍यांपासून वाचवायचे असेल तर बाहेरच्या बागेत बागांमधून जास्तीत जास्त पाणी साचू देऊ नका. मऊ पाने किंवा वनस्पतींच्या देठांना चिकटलेल्या कीटकांना त्वरित काढा. आपण रोपांची छाटणी देखील करू शकता. यासह ते फिकट आणि वेगवान वाढतात.\nहेही वाचा: महाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवर\nपावसाळ्याच्या बागकामात हे खास काळजी घ्या\nजर झाडाची माती फारच जुनी झाली असेल तर पावसात त्याची माती बदलण्याचे काम करा. तुटलेली भांडी बदलण्यासाठी देखील ही योग्य वेळ आहे.\nकिडीमुळे त्यांचे बरेच नुकसान होऊ शकते, परंतु त्यांचा नाश करण्यासाठी रासायनिक कीटकनाशके वापरणे देखील प्राणघातक ठरू शकते. सेंद्रिय कीटकनाशकांच्या वापराने कीटकांचा नाश करण्यापेक्षा तुम्ही बरे आहात. आपण कीटकांना योग्य प्रकारे धुवून काही प्रमाणात मुक्त देखील करू शकता.\nरासायनिक खताऐवजी कंपोस्टसारखे सेंद्रिय पर्याय वापरा.\nझाडांच्या ड्रेनेज सिस्टमवर विशेष लक्ष द्या.\nवनस्पतींना त्यांच्या गरजेनुसार कापणी करा. यासह, आपण त्यांना योग्य आकारात वाढण्यास मदत करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/hingoli-bird-flu-reported-asolwadi-stir-kalamanuri-taluka-411196", "date_download": "2021-06-23T03:38:00Z", "digest": "sha1:VRKV7JXAVSRRGRRJZJWO3GYR74H6KUHU", "length": 17624, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोली : असोलवाडी येथील कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्याचा अहवाल प्राप्त, कळमनुरी तालुक्यात खळबळ", "raw_content": "\nकळमनूरी शहरालगत असलेल्या असोलवाडी येथे शुक्रवार (ता. १२) फेब्रुवारी रोजी गावातील अल्पभुधारक तरुण शेतकऱ्���ांनी उभारलेल्या कुक्कुटपालन केंद्रातील तीनशे कोंबड्या दगावल्या होत्या.\nहिंगोली : असोलवाडी येथील कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्याचा अहवाल प्राप्त, कळमनुरी तालुक्यात खळबळ\nकळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : असोलवाडी येथील तीनशे कोंबड्या दगावल्या प्रकरणी भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला असून या कोंबड्या बर्ड फ्लू आजारामुळे दगावल्याचे निदान करण्यात आले आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून शनिवार (ता. २०) या गावातील कुकुट पक्षांना दयामरण देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nकळमनूरी शहरालगत असलेल्या असोलवाडी येथे शुक्रवार (ता. १२) फेब्रुवारी रोजी गावातील अल्पभुधारक तरुण शेतकऱ्यांनी उभारलेल्या कुक्कुटपालन केंद्रातील तीनशे कोंबड्या दगावल्या होत्या. याप्रकरणी पशुसंवर्धन विभागाने घटनास्थळी भेट देऊन दगावलेल्या कोंबड्यांचे शवविच्छेदन करून आजाराचे निदान करण्यासाठी काही नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने गावांमध्ये सर्वेक्षण करुन कुकुट पक्ष्यांच्या नोंदी घेत पक्षी मालकांना स्वच्छता विषयक मार्गदर्शन केले होते.\nदरम्यान अज्ञात आजाराने दगावलेल्या कोंबड्यांचा अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेकडून गुरुवार (ता. १८) ला सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून दगावलेल्या तीनशे कोंबड्या बर्ड फ्लू आजारामुळे दगावल्या असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनेची नोंद घेतली आहे. बर्ड फ्लू आजाराची निदान झाल्यामुळे गावामध्ये असलेल्या कुकुट पक्षांना नष्ट करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्याअनुषंगाने आता पशुसंवर्धन विभागा अंतर्गत पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व परिचर यांच्यासह वीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पाच पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान शनिवारी पशुसंवर्धन विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या पाच पथकाकडून असोलवाडी गावाला भेट देऊन गावांमधील सर्व कुकुट पक्षांना दयामरण देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. माधव आठवले यांनी दिली आहे.\nकोरोनाच्या दहशतीने पुणे येथून आलेल्या ग्रामस्थांना पाणीही मिळेना\nआखाडा बाळापूर(जि. हिंगोली) : शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोन���ची धास्ती ग्रामस्थांनी घेतली आहे. डिग्रस (ता. कळमनुरी) येथे तर पुणे येथून आलेल्या सूर्यवंशी कुटुंबीयांना गावकऱ्यांनी पाणी देण्यासही नकार दिला. त्यामुळे पाण्याअभावी चांगलीच गैरसोय झाली. दरम्यान, केंद्रप्रमुख बालाजी गोरे, तलाठी व\nपरजिल्‍ह्यातून आलेल्या हजारोंमुळे हिंगोलीची चिंता वाढली...\nहिंगोली ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू झाले आहे. जिल्‍ह्यात परजिल्‍ह्यातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या १७ हजार १२९ जणांना होम क्‍वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहेत. यापैकी काही जण नियमांचे उल्‍लंघन करीत असल्याने नागरिकांची चिंता वाढत आहे.\nहिंगोली : असोलवाडीपशुसंवर्धन विभागातर्फे कुक्कुट पक्षी सर्वेक्षण, तीनशे कोंबड्या दगावल्याने घेतली दक्षता\nकळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील असोलवाडी येथील तीनशे कोंबड्या दगावल्या प्रकरणी पशुसंवर्धन विभागाने शनिवार (ता. १३) गावांमधील कुक्कुटपालनातील पक्षी सर्वेक्षण हाती घेत पक्षी गणना करुन पक्षी मालकांना देखरेख स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.\nकोरोना अपडेट : मुंबईहून आलेले चारजण कोरोनाबाधित\nहिंगोली : तालुक्‍यातील लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटर येथील दोन व्यक्‍ती, वसमत येथील २४ वर्षीय पुरुष व राज्य राखीव पोलिस दलातील एक जवान, असे चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून गुरुवारी (ता.१८) कळमनुरी येथील एका कोरोनामुक्त रुग्णाला घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ\nहिंगोली जिल्ह्यातील अकरा गावे ठरली हॉटस्‍पॉट\nहिंगोली : जिल्‍ह्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर यासह इतर जिल्‍ह्यातून अनेक जण येत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्‍ह्यातील ११ गावात रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता असल्याने ही गावे हॉटस्पॉट ठरली असून नियमित सर्वेक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्‍हा शल्‍यचिक\nदोन दिवसानंतर सापडला पती-पत्नीचा मृतदेह, पुरात बैलगाडीसह गेले होते वाहून\nकळमनुरी (जि.हिंगोली) : दोन दिवसांपूर्वी ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या कुंडलिक असोले यांचा मृतदेह रविवार (ता. २२ जून) सकाळी सहा वाजता पुयना तलावात आढळून आला. त्यानंतर त्यांचा शोध घेणाऱ्या नागरिकांनी तो पा���्याबाहेर काढून शवविच्छेदन केले. असोलवाडी या त्यांच्या गावात शोकाकुल वातावरणात त्यां\nविद्यार्थी घरी, शिक्षक शाळेच्या दारी, कुठे ते वाचा...\nहिंगोली ः जिल्‍ह्यात शाळा पूर्वनियोजनासाठी शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीची सोमवारी (ता.२२) शाळेत बैठक घेऊन पहिल्या दिवसाची सुरवात जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे व्हॉट्सॲपवर मॅसेज टाकून आदेश दिल्याने सर्व शिक्षक सकाळी\nCorona Breaking, हिंगोलीत नव्याने आठ रुग्ण वाढले\nहिंगोली : कळमनुरी येथील क्‍वारंटाईन सेंटर अंतर्गत सात व्यक्‍ती व वसमत तालुक्‍यातील चंदगव्हाण येथील 38 वर्षीय पुरुष असे एकूण आठ व्यक्‍ती सोमवार रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोना बाधीत झाले असून सध्या कोरोनाचे 25 रुग्ण झाले. अशी माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास\nपत्नीचा मृतदेह सापडला, पतीचा शोध सुरू\nकळमनुरी (जि. हिंगोली): ओढ्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह वाहून गेलेल्या शेतकरी दांपत्यापैकी शनिवारी (ता.२०) सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला. दुसरा मृतदेह हाती लागला नसून प्रशासन, नागरिकांतर्फे शोध घेतला जात आहे.\nआता गणनिहाय अधिकारी पुरविणार कोरोनाची माहिती\nहिंगोली : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वाढती संख्या लक्षात घेता, तातडीने माहिती मिळविणे तसेच आवश्‍यक कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने आता प्रत्येक पंचायत समिती गणासाठी एक समन्वय अधिकारी, अशा सुमारे १०४ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ राधाबिनोद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/05/will-raj-thackerays-prediction-come-true-in-anil-deshmukhs-case/", "date_download": "2021-06-23T03:18:47Z", "digest": "sha1:6VY6OTJALJX6JCDT4A2M3SMH3G2D4766", "length": 7887, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अनिल देशमुखांच्या प्रकरणी राज ठाकरेंचे 'ते' भाकीत खरे ठरणार? - Majha Paper", "raw_content": "\nअनिल देशमुखांच्या प्रकरणी राज ठाकरेंचे ‘ते’ भाकीत खरे ठरणार\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अनिल देशमुख, मनसे, राज ठाकरे, राजीनामा / April 5, 2021 April 5, 2021\nमुंबई : अनिल देशमुख मुंबई उच्च न्यायालयाच्या सीबीआय तपासाच्या निकालानंतर गृहमंत्रीपदावरुन पायउतार झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर या प्रकरणात राजीनाम्यासाठी दबाव होता. पण देशमुखांवर झालेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचा असा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिल्यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका वक्तव्याची या राजीनाम्यानंतर चर्चा होत आहे, त्यांनी ज्यात केंद्र सरकारकडून चौकशीची मागणी केली होती. केंद्र सरकारने निष्पक्ष चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, असे भाकीत राज ठाकरेंनी केले होते.\nमुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट अनिल देशमुख यांनी दिले होते, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. भाजपनंतर राज ठाकरे यांनीही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करुन तपास करावा, केंद्राने योग्य चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे हे निलंबित होते. पोलीस सेवेत त्यांना पुन्हा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह होता. शिवाय शिवसेनेतही वाझे होते. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी घनिष्ट मित्र आहेत. याच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते. ही स्फोटकांनी भरलेली गाडी पोलिसांनी ठेवली,असा आरोपही होतो. मुळात अशी घटना कोण्यातरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकते का ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली म्हणूनच या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी. कारण याची चौकशी महाराष्ट्रात होणार नाही आणि जशी चौकशी योग्य प्रकारे झाल्यास फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावे बाहेर येतील, त्याची कल्पनाही कोणी केली नसेल, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/congress-mp-rajiv-satav-passes-away-in-pune/", "date_download": "2021-06-23T02:13:14Z", "digest": "sha1:HS7NMNVQ7V3D7Y2NLY5NINTD3GGMFXRB", "length": 11129, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "राहुल गांधी यांचे 'विश्वासू' सहकारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं पुण्यात उपचारादरम्यान निधन - बहुजननामा", "raw_content": "\nराहुल गांधी यांचे ‘विश्वासू’ सहकारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं पुण्यात उपचारादरम्यान निधन\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी नुकतीच कोरोनावर मात केली होती. पण, शनिवारी (दि. 15) पुन्हा एकदा त्यांची तब्येत खालावली. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आणि आज (रविवार) त्यांचे निधन झाले आहे.\nराजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी हॉस्पिटलकडे धाव घेतली होती. सातव यांच्यावर पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू होते.\nगेल्या महिन्यात खासदार सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर 10 मे रोजी त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घऱी सोडण्यात येणार होते. पण अचानक खासदार सातव यांची प्रकृती खालावली. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला. आज (रविवार) सातव यांचे निधन झाले.\nसातव हे कॉंग्रेस नेेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. गेल्या वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी सातव यांची निवड करण्यात आली होती. 2014 साली सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.\nTags: CongressCoronadiedPneumoniaRajya Sabha MP Rajiv Satavकाँग्रेसकोरोनानिधनन्युमोनियाराज्यसभा खासदार राजीव सातव\nUK एक्सपर्टचा दावा : भारतातून पसरलेल्या कोरोनाच्या B1.617.2 व्हेरियंटवर व्हॅक्सीन सुद्धा प्रभावी नाही, जाणून घ्या\nकाँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांची २२ दिवसांची झुंज ठरली अपयशी\nकाँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांची २२ दिवसांची झुंज ठरली अपयशी\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नक��� \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nराहुल गांधी यांचे ‘विश्वासू’ सहकारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं पुण्यात उपचारादरम्यान निधन\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nMaratha Reservation | उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले – ‘…तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार’\nMaharashtra Unlock | निर्बंध शिथिल होणार , मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट\nजर तुमच्याकडे असेल 1994 चे हे नाणे तर मिनिटात कमावू शकता 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल\n विवाहित तरूणाला ‘लिव्ह इन’ गर्लफ्रेंडसोबत सुद्धा करावा लागला विवाह, आता 3-3 दिवस दोघींसोबत राहणार\nPM Modi | पंतप्रधानांच्या नावावर सुरू केलेले ‘हे’ सेव्हिंग अकाऊंट देते 2.30 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://stories.flipkart.com/category/marathi/", "date_download": "2021-06-23T01:43:50Z", "digest": "sha1:U3NOBSSRZTOPD4ZID4V4EGAO3I672E4G", "length": 18038, "nlines": 260, "source_domain": "stories.flipkart.com", "title": "Marathi Archives - Flipkart Stories", "raw_content": "\n#सेलफमेड – टेबलवरील कामापासून ते “आवडत्या” कामा पर्यंत, या फ्लिपकार्ट विक्रेतीने थोड्याशा प्रेमाने आणि धारणेने ते केले\n#सेलफमेड – या विक्रेतीला तिची स्वप्ने जाणून घेण्यास फ्लिपकार्टने मदत केली. आता, ती तिच्या सारख्या अऩ्य महिलांना मदत करत आहे\nकार्डविना कर्ज – या बिग बिलीयन डेजच्या सेलमध्ये, ₹1 लाखापर्यंतच्या क्रेडिटसह खरेदी करा आणि पैसे भरा नंतर\nआता तुमच्या फ्लिपकार्टवरच्या ऑर्डरचा पाठपुरावा करणे (ट्रॅकिंग) झाले आणखी सोपे. हा पहा एक झटपट मार्गदर्शक\nफ्लिपकार्टच्या बनावट नोकर्‍या आणि नोकरी देणार्‍या तोतया एजंट्सपासून सावध राहा.\nपानिपतमधील फ्लिपकार्ट विक्रेत्याला कसे यश आले आणि त्याने भारतीय ग्राहकांसाठी मूल्य कसे निर्माण केले.\nसाथीच्या आजाराच्या काळात अधिक ग्राहक ई-कॉमर्सकडे वळले असल्याने ऑनलाइन विक्रेत्यांनी मागणी पूर्ण करण्याच्या बाबतीत कोणतीही कसर सोडली नाही. पूर्व नियोजन आणि यशस्वी होण्याचा निर्धार करणारा संकल्प, # सेल्फफ्रेड फ्लिपकार्ट विक्रेता पुनीत जैन यांनी बिग बिलियन डेज 2020 च्या विक्रीदरम्यान केवळ नवीन उदाहरणच घालून दिले नाही, तर त्यांचे कर्मचारी आणि पुरवठादारांना लाभकारक पद्धतीने कामात गुंतवून ठेवले. पानिपतमधील या उद्योजकाने यश मिळविण्याचे हे प्रयत्न कसे वाढविले ते वाचा.\nरोज 10 ते 10 हजार ऑर्डर्स: हा फ्लिपकार्ट विक्रेता यशाकडे वेगाने कसा वाटचाल करत आहे\nआशिष सैनी यांनी आपला व्यवसाय ऑनलाईन नेला तेव्हा त्यांनी रोजच्या दहा ऑर्डरपासून सुरुवात केली. आज, हा फ्लिपकार्ट विक्रेता दररोज 10,000 पेक्षा अधिक ऑर्डर पाठवितो त्यांच्या सोबत असलेल्या अकाउंट मॅनेजर्सच्या मदतीने त्यांनी फ्लिपकार्टवरील प्रगती आणि दृश्यमानतेची रहस्ये उलगडली. बिग बिलियन डेज 2020 दरम्यान, त्यांच्या शू ब्रँड चेव्हिट सेटने कोटींची कमाई करून नवीन विक्रम केला. ही त्यांची कथा आहे.\n आपण जिंकलात …: नाही, त्या बनावट संदेशाला बळी पडू नका\nबनावट संदेश किंवा कॉलचे एक लक्ष्य असतेः आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशांची लूट करणे आणि आपला संवेदनशील डेटा हस्तगत करणे. असे संदेश व्हायरल होत असतात आणि असे कॉल अस्सल वाटतात. परंतु आमिषाला बळी जाण्याऐवजी, प्रतिकार कर���े आणि रिपोर्ट करणे ही सर्वात चांगली गोष्ट आपण करू शकता. बनावट संदेश कशा हाताळायचा हे शिकण्यासाठी किंवा प्रोसारखे कॉल कसे करावे हे वाचा.\n#फाईटफ्रॉडविथफ्लिपकार्ट- बनावट फ्लिपकार्ट संदेश, जाहिराती आणि वेबसाइटविषयी माहिती कळवा\nऑनलाईन घोटाळे आणि गैरव्यवहार वाढत आहेत. आपण आपल्या ऑनलाइन क्रेडेन्शियल्सचे संरक्षण करणे आणि आपण ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही फसवणुकीच्या घटनेचा अहवाल देण्यासाठी खालील फॉर्म भरा.\nफ्लिपकार्ट सुपरकॉइन्सः मल्टी-ब्रँड रिवॉर्ड इकोसिस्टमविषयी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे ते सर्व काही\nआपली आवडती फ्लिपकार्ट प्लस नाणी आता फ्लिपकार्ट सुपरकॉइन आहेत काय बदलले आहे हे जाणून घेण्यासाठी आणि फ्लिपकार्ट सुपरकॉइन्ससह आपण घेऊ शकत असलेल्या सर्व फायद्यांसाठी पुढे वाचा.\nआपल्याला फ्लिपकार्ट पे लेटरविषयी माहीत असणे आवश्यक आहे असे सर्वकाही – खरेदी करण्याचा सर्वात सोयीस्कर आणि विश्वासार्ह मार्ग\nफ्लिपकार्ट पे लेटर हा फ्लिपकार्टचा खरेदी सोयीस्कर आणि चिंतामुक्त करण्यासाठीचा ग्राहक-केंद्रित उपक्रम आहे. फ्लिपकार्टचे डेबिट कार्ड ईएमआय आणि नो कॉस्ट ईएमआय आणि बायबॅक गॅरंटी खरेदी स्वस्त परवडणारी असताना, पे लेटर तुमच्यासाठी ऑनलाइन खरेदी सुलभ आणि सोयीस्कर करते. निष्ठावान फ्लिपकार्ट ग्राहकांना या सेवेचा आनंद घेण्यासाठी शॉर्टलिस्ट केले गेले आहे आणि पात्र ग्राहकांची यादी दर महिन्यात वाढत आहे. फ्लिपकार्ट पे लेटरचे काम कसे चालते हे सर्व आपल्या सोयीसाठी आहे - आपले उत्पादन निवडा, पेमेंटच्या तपशीलासाठी किंवा ओटीपीसाठी जास्त धडपड न करता चटकन आणि अखंडपणे पहा, उत्पादन प्राप्त करा, त्याचा अनुभव घ्या आणि आपण आपल्या सर्व उत्पादनांसाठी पुढील महिन्यात एकाच वेळी पैसे द्या. सोपे हे सर्व आपल्या सोयीसाठी आहे - आपले उत्पादन निवडा, पेमेंटच्या तपशीलासाठी किंवा ओटीपीसाठी जास्त धडपड न करता चटकन आणि अखंडपणे पहा, उत्पादन प्राप्त करा, त्याचा अनुभव घ्या आणि आपण आपल्या सर्व उत्पादनांसाठी पुढील महिन्यात एकाच वेळी पैसे द्या. सोपे पैज लावा अधिक जाणून घेऊ इच्छिता फ्लिपकार्ट पे लेटरविषयी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे असे सर्वकाही इथे आहे.\nफ्लिपकार्टने डिजिटल आणि त्रास-मुक्त मोटर विम्��ाकरिता बजाज अलियान्झ बरोबर भागीदारी केली आहे\nआपणास अडचणीपासून दूर ठेवण्यासाठी, बजाज अलियान्झ खाजगी मालकीच्या 4-चाकी आणि दुचाकीसाठी डिजिटल मोटर विमा योजना देत आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅपवर साइन अप करणे ही केवळ काही क्लिक्सची बाब आहे आणि मोटार ऑन-द स्पॉट, एनसीबी ट्रान्सफर, इन्स्टंट सपोर्ट यासारख्या वैशिष्ट्यांसह नुकसान भरपाईचा दावा करणे देखील तितकेच सोपे आहे. 24x7 रोडसाईड सहाय्यासह, आपली मौल्यवान वस्तू सुरक्षित आहे हे जाणून आपण रस्त्यावर उतरू शकता.\nकिराणा सामान खरेदी करण्यासाठी आपल्या अ‍ॅपशी बोला: फ्लिपकार्ट व्हॉईस असिस्टंटचा वापर करून खरेदी करण्यासाठी 5 सोप्या पायऱ्या\nसोपा, सोयीस्कर आणि नैसर्गिक, फ्लिपकार्टचा व्हॉईस असिस्टंट पूर्वीपेक्षा ऑनलाइन खरेदी सुलभ करतो. याचा वापर करून, आपण सहजतेने आणि जलदतेने आवश्यक वस्तूंची खरेदी करू शकता - जसे आपल्या परिचित दुकानदाराशी बोलताना आपण कराल आपल्या प्रत्येक कमांडचा शोध घेणार्‍या अंतर्ज्ञानी एआय प्लॅटफॉर्मचे धन्यवाद, जो आपला प्रत्येक आदेश ओळखतो, आपण हिंदी, इंग्रजी किंवा त्या दोघांचे मिश्रण करून सहज संभाषणातूनही खरेदी सुरू करू शकता. हे नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य कसे वापरायचे ते जाणून घेण्यासाठी वाचा.\nसर्वांसाठी परवडणारी खरेदी: फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डबद्दल तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे\nको-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी अ‍ॅक्सिस बँक आणि मास्टरकार्डबरोबर भागीदारी करून फ्लिपकार्टने भारतात औपचारिक क्रेडिट आणि रिटेल अधिक समावेशक केले आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि त्यातील फायद्यांविषयी सर्व वाचा.\nआसाममध्ये एक खूष ग्राहक म्हणतो की, फ्लिपकार्ट त्याच्या कुटुंबासाठी चांगली उत्पादने उपलब्ध करून घेण्यास सक्षम बनवते.\nअलीकडेच फ्लिपकार्टच्या ग्राहकांच्या पुनरावलोकनाने आमचे आणि सोशल मीडियावरील बर्‍याच युजर्सचे लक्ष वेधून घेतले. या पुनरावलोकनात फ्लिपकार्टकडून नुकत्याच खरेदी केलेल्या पोशाखातील एका हसऱ्या मुलीचे चित्र होते, आणि तिची आई वाटणारी एक स्त्री तिच्या मागे अभिमानाने बसली होती. यामुळे कुतूहल वाटून, आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्या अनुभवाबद्दल अधिक ऐकण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये जे आढळले त्याने आमचे अ���तःकरण सुखावले ही कथा वाचा, आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातून.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10141", "date_download": "2021-06-23T02:40:12Z", "digest": "sha1:36QPYKKNYWKXNTAI5D36RHK2QNQU6IVI", "length": 31062, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nअन्य काही उपाये पोट भरावे. असं युवकांना सांगणारे समर्थ आयुष्यभर शौर्य , धैर्याचा आणि भक्ती , निष्ठेचा उपदेश आणि आग्रह जनांना करीत होते. धीर धरा , धीर धरा , हडबडू गडबडू नका. विवेकी जे गवसेना , ऐसे काहीच असेना. म्हणून विचारी बना , विवेकी बना. कृतीशील बना. प्रयत्नांची शिकस्त करा. यत्न तो देव जाणावा. प्रपंच नेटका करा. उगीच वणवण हिंडोनी काय होते म्हणोन योजनाबद्ध , शिस्तबद्ध , नेटाने हाती काम घ्या अन् ते पूर्ण करा. निरोगी असा. सदा मारुती हृदयी धरा. शक्तीची उपासना करा.\nशक्ती युक्ती जये ठायी , तेथे श्रीमंत धावती. म्हणजेच ईश्वर युक्ती त्यांच्याच मदतीला धावतो. संसार आणि व्यवहार उत्तम करा. जयासी प्रपंच साधेना तो परमार्थी खोटा. सशक्त व्हा. कोण पुसे अशक्ताला , रोगीसा बराडी दिसे. सुंदर दिसा , सुंदर असा , सुंदर जगा असा साराच आणि अजूनही कितीतरी मानवी जीवनाला उपयुक्त अन् मार्गदर्शक असा जीवनवेद समर्थांनी आयुष्यभर सांगितला. स्वत: व्यक्तिगत तीन दगडांचा संसार न मांडता अवघ्या जनलोकांचा संसार सुखी आणि कर्तव्यतत्पर व्हावा यासाठी त्यांनी स्वत:च जीवन महाराष्ट्राच्या सहाणेवर चंदनासारखं झिजवलं. त्या समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला , त्या दिवशीही माघ वद्य नवमी होती.\nतानाजी मालुसऱ्याने सिंहगडावर देह ठेवला त्याही दिवशी माघ वद्य नवमी होती. फक्त वर्ष वेगवेगळे. एकाने मराठी मुलुखाला जीवन दिले. दुसऱ्याने मराठी मुलुखासाठी जीव दिला. दोघांनीही वाट्याला आलेली तिथी साजरी केली. या भूमीसाठी या जनलोकांसाठी आपलेही जीवन वा जीव खचीर् घालणारे कितीतरी समर्थ आणि कितीतरी मालुसरे इतिहासात आपल्याला दिसतात ना युवकांनी आकाशालाही ठेंगणं ठरविणारी आकांक्षा हृदयी धरावी अन् हसतहसत जगावं अन् हसतहसतच येणारी अशी तिथी साजरी करावी असंच हे इतिहासातील वीर आणि विवेकी स्त्री- पुरुष आपल्याला सा���गत असतात नाही का युवकांनी आकाशालाही ठेंगणं ठरविणारी आकांक्षा हृदयी धरावी अन् हसतहसत जगावं अन् हसतहसतच येणारी अशी तिथी साजरी करावी असंच हे इतिहासातील वीर आणि विवेकी स्त्री- पुरुष आपल्याला सांगत असतात नाही का बेचैन जगा अन् चैनीत मरा , भान ठेवून योजना करा अन् बेभान होऊन काम करा हाच याचा अर्थ.\nतानाजीच्या मृत्युने महाराजांच्या आणि मराठ्यांच्या मनावर दु:खाचं सावट आलं. पंधरा दिवस उलटले. अन् विसाव्या दिवशी म्हणजेच दि. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर बाळंतीणीच्या दालनावरचा पडदा हलला. सोयराबाईसाहेब , राणीसाहेब प्रसूत झाल्या. त्यांचे पोटी पुत्र जन्माला आला. मनं उमलली. आवतीची भिंगरी फिरली. राजकुमार जन्मास आले. गडावर रीतीप्रमाणे नगारे चौघडे अन् बारुदगोळा उडवीत बंदुका वाजल्या. महाराज यावेळी राजगडावरच होते. त्यांना जिजाऊसाहेबांनी ही आनंदाची बातमी सांगितली. सिऊबा , राजकुमार जन्मास आले.\nआनंदच , मुलगा जन्माला आला अन् समजा मुलगी जन्माला आली असती तर तरीही आनंदच. महाराजांच्या पोटी एकूण सहा कन्या जन्माला आल्याच की. फरक नाही.\nपण इथे जरा नियतीनं मानवी मनाला कोपरखळी दिलीच. नवीन जन्माला आलेला हा राजकुमार ( राजाराम महाराज) पालथा म्हणजे पालथ्या स्थितीत जन्माला आला. मानवी मनाला हे असलं काही झालं की , खटकतंच. मन जरा चुकचुकतंच. मग मन शांत करण्यासाठी करा अभिषेक , फोडा नारळ. म्हणा मंत्र. करा शांत. अन् बाळाच्या बऱ्याकरता करा नवस. हे चालतंच. आजच्याही जगात आपण पाहतोच की. पण पुत्र राजाराम जन्माला आल्यावर महाराजांना हेही समजले , ‘ राजकुमार जन्मास आले , पण पालथे जन्मास आले. ‘\nहे ऐकताच महाराज चट्कन उद्गारले , ‘ पालथे जन्मास आले बहुत उत्तम आता दिल्ली पालथी घालतील\nजीवनातल्या अशा घटनांचा पुरोगामी अर्थ लावणारा हा राजा होता. हा तीर्थरुप होता.\nएकूण वातावरण बदलले. नवी पालवी आली. इथं सहज जाताजाता सांगायचंय की , शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांनी देवाला किंवा देवीला नवस केल्याची एकही नोंद सापडत नाही. व्यक्तिगत स्वत:च्या सुखदु:खासाठी किंवा स्वराज्याच्या अवघड सवघड कामगिऱ्या फत्ते व्हाव्यात , आग्ऱ्याच्या कैदेतून सुटावं , सिद्दी जौहरच्या वेढ्यातून पार व्हावं अशा गोष्टींसाठीही महाराजांनी कधी नवस केल्याची नोंद मिळत नाही. त्यांचं मन अत्यंत श्रद्धावंत होतं. पण अंधश्��द्धावंत नव्हतं. ते भावनाशील होते. पण भावनाप्रधान नव्हते. ते स्वकष्टाने , तपश्चयेर्ने यशे मिळवीत होते. नवसासायासांनी नव्हे.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/10/blog-post_125.html", "date_download": "2021-06-23T03:14:36Z", "digest": "sha1:PDQIUVDDS3PUFKHFAZKQG3YIKW3UBP3S", "length": 9353, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "किलज येथील कुटुंबांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली मदत. - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome उस्मानाबाद किलज येथील कुटुंबांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली मदत.\nकिलज येथील कुटुंबांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली मदत.\nकिलज येथील कुटुंबांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली मदत.\nदि.१३ व १४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे किलज मधील अनेक घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे.यात नदीलगतच्या कुटुंबाला मोठा फटका बसला आहे. त्यांची घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.याची काळजी घेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आर्थिक मदत केली आहे.यामध्ये आपत्तीग्रस्त १३ कुटुंबाना दि.१८ ऑक्टोबर रोजी प्रत्येकी १०,००० रु मदत करण्यात आली. आपण खचून जाऊ नका तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगण्यात आले. माजी सभापती जिल्हा उपाध्यक्ष दिपक दादा आलुरे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह जी देशमुख साहेब,तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे ,नारायण भाऊ नन्नवरे,माजी जिप सदस्य वसंतराव दादा वडगावे ,उपसभापती शिवाजी गोरे,प.स.सदस्य सिध्देश्वर आण्णा कोरे,भिवाजी इंगोलें दयानंद मुडके सह आदी मान्यवर तर गावातील वैजिनाथ कोनाळे, दिनकर पाटील, बालाजी शिंदे, प्रल्हाद सगर, दगडू शिंदे,विठल मरडे,महादेव पाटील,नामदेव शिंदे,सह आदी गावातील मंडळी उपस्थित होती.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेर��न येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/29/health-department-appeals-to-those-whose-birth-was-registered-15-years-ago-without-registration/", "date_download": "2021-06-23T02:30:48Z", "digest": "sha1:HXHIYUUPXGWXTYZ6TXPFYOTQ5AXWONZK", "length": 5779, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "१५ वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालेल्यांनी नावाची नोंदणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन - Majha Paper", "raw_content": "\n१५ वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालेल्यांनी नावाची नोंदणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / जन्म नोंदणी, महाराष्ट्र सरकार, राज्य आरोग्य विभाग / May 29, 2021 May 29, 2021\nमुंबई २८ : राज्यातील ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आणि त्याला १५ वर्षे झाली आहेत अशांनी जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.\nराज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची जन्म नोंदणी नावाशिवाय झाली व त्याला १५ वर्षे झाली असतील त्यांनी अशा जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घ्यावी. यामध्ये सन १९६९ पूर्वीच्या जन्म नोंदणींचा देखील समावेश आहे.\nनावाची नोंदणी २७ एप्रिल २०३६ पर्यंत करता येणार आहे. त्यानंतर जन्म नोंदणीमध्ये बाळाच्या नावाची नोंदणी करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे तेथे नागरीकांनी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/service/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2021-06-23T03:20:17Z", "digest": "sha1:XA374THXOBR47B7U5YLQ5MKM4WGXVXON", "length": 4256, "nlines": 102, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\nऑनलाईन उपलब्ध असलेल्या नागरिक सेवा\nस्थान : जिल्हाधिकारी कार्यालय | शहर : बुलढाणा, महाराष्ट्र | पिन कोड : 443001\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 27, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ferfatka.blogspot.com/2012/11/blog-post.html", "date_download": "2021-06-23T02:34:58Z", "digest": "sha1:HVKQIJS3QSR5URRZED37LQYNYP7H3ZQJ", "length": 36787, "nlines": 152, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: लवासा", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nसध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर तर येथे देशी - विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. या पर्यटनगरीला अजून आकर्षण निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पर्यटकांसाठी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे पर्यटनासाठी खुली करून देण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. पूर्वी खडकवासल्याच्या व मुंबईच्या चौपाटीवर जाऊन भेळ खाल्याची चैन आठवते. आता ही चैन आधुनिक जगात अजून वाढली आहे. श्रीमंतांसाठी या गावातल्या दरीत ‘स्कूबा डायव्हिंग’ ‘रिव्हर राफ्टिंग’ करणं आदी गोष्टी म्हणजे चैन मानलं जावू लागले आहे.\n‘लवासा’ हे प्रकरण रोजच प्रसारमाध्यमांतून गाजतयं. रोज त्यावर उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. लवासा प्रकल्पाला सुरूवात झाल्यापासून त्याची प्रसिद्धी केली जात आहे. पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात मुळा-मुठा नदीच्या क्षेत्रात हा प्रकल्प उभा रहात आहे. वरसगावच्या धरणाच्या बाजूची १८ गावे वेल्हा, मावळ, मुळशी या तीन तालुक्यांतर्गत येतात. त्यांचा पर्यटनासाठी विकास सध्या सुरू आहे. पुण्यातून चांदणी चौकातून पिरंगुटच्या पुढे गेले की लवासाकडे जाण्यारे मोठे फलक आपले लक्ष वेधून घेतात.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे हा अवाढव्य प्रकल्प उभारत असताना स्थानिक रहिवाशांना कितपत विश्वासात घेतले आ��े. हा प्रश्न पडतो. येथील वातावरण पर्यटन स्थळाला पोषक आहे. पर्यटन स्थळाच्या नावाखाली निसर्गाला धक्का लावून, कायद्याला धाब्यावर बसवून हा प्रकल्प सुरू असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यांतून येऊ लागल्या आहेत.\nलवासा हे शहर सरकारच्या विशेष निर्माण अधिकार वापरून म्हणजेच ‘स्पेशल प्लानिंग आॅथॉरीटी’ अतंर्गत तयार होत आहे. जागतिक ख्यातीची डिझाइनिंग कन्सल्टंट असलेल्या ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’ या कंपनीने या संपूर्ण प्रकल्पाची आखणी केली आहे. यात लवासामध्ये तीन मोठी महानगरेच वसवण्यात येत आहेत. यातल्या पहिल्या नगराचं नाव आहे दासवे. भोईनी, मुगाव, कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, पडलघर, वदवली, आळमळ, पाथरशेत, बेंबटमाळ, मोसे ब्रदुक, साईव, भोडे, वरसगाव या गावांमध्ये संपूर्ण लवासा सिटी २०२१ पर्यंत उभी राहील, अशी अपेक्षा आहे. नावातच लवासा ‘सिटी’ आल्यामुळे पर्यटनाबरोबरच येथे अत्याधुनिक शहर उभे राहणार हे निश्चित आहे. अनेक आयटी कंपन्या इथे कार्यालये थाटणार असून त्यातील आयटी प्रोफेशनल्स याच भागात राहावेत, अशी ही कल्पना आहे. अर्थातच अनिवासी भारतीयांची मोठी गुंतवणूक येथे आहे. आज राज्यात कुठे नसेल असा सुमारे ४० किमीचा रस्ता पुण्यातून थेट लवासाला तयार करण्यात आलेला आहे. याच रस्त्यावर टोल नाका झाला आहे.\nभौगोलिक दृष्ट्या परिसर :\nया १८ गावांत शेती जमिनीबरोबर वन जमिनीचे क्षेत्रही मोठ्याप्रमाणावर आहे. हा सगळा भाग दाट झाडाझुडुपांनी, डोंगराळ भागांनी वढलेला आहे. शतकानुशतके वाढलेले मोठे वृक्षसंपादा या ठिकाणी आहे. गावांमध्ये जुने रस्ते आहेत काही ठिकाणी पायवाटा आहेत. लवासा प्रकल्प ज्या ठिकाणी पूर्ण होतोय त्या ठिकाणी डोंगर उतारावर शेकडो वर्षांपासून ठाकर, कातकरी व धनगर, कुणबी शेतकरी कुटुंब करून राहतात.\nदासवे, मुगाव आणि नासा, लवार्डे या ठिकाणी अनेक ठिकाणी डोंगरावरील झाडे बांधकामासाठी तोडण्यात आली. काही ठिकाणी झाडे लावण्यातही आली आहेत. पण ती किती प्रमाणात याचा प्रश्न पडतो आहे.\nपुणे जिल्ह्यातल्या मोसे खोºयात खडकवासला धरणाच्या मागे वरसगाव नावाचं एक धरण आहे. वरसगाव धरणाचं २५ किलोमीटर लांबीचं पाणलोट क्षेत्र आहे. मुळातच दुर्गम असलेला हा भाग पूर्वी सहजरित्या पोहचण्यास अवघड होता. हे संपूर्ण पाणलोट क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचं ठरवल्यानंतर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने ही संपूर्ण जमीन विकत घ्यायला सुरूवात केली. यातील १२५०० एकर विकसित करण्याची ही योजना आहे.\nकोणत्याही राज्यात धरणे बांधण्यासाठी प्रथम केंद्रशासन व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागते. या परवानगीनंतरच देशाच्या मालकीचे होते. या धरणामध्ये काही सुधारणा करायची असेल तर पुन्हा केंद्र शासनाची परवानगी लागते. वरसगाव धरणामध्ये मागील बाजूस आणखीन एक धरण बांधण्याचे अधिकार लवासाला देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे नवीन नियम कायद्यात करून धनाढ्य लोक कायद्यात तुरतुद असल्याचे सांगत आहे. या धरणामुळे वरसगाव धरणातील ५ टीएमसी पाणी अडविले जाणार आहे. या पाण्याची मालकी लवासाकडेच आहे. धामणओहोळ आणि दासवे या खेडय़ांजवळ प्रत्येकी पाच बंधारे बांधून सुमारे २ अब्ज घनफूट पाणीसाठा व्यापारी वापराकरता करण्याची परवानगी लवासाने मिळवली आहे. हे वाढीव धरण बांधण्यापूर्वी वरसगाव धरणातल्या पाण्यावरचा अधिकार जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योगक्षेत्र यांचा होता. तो आता नष्ट होणार असल्याच्या बातम्याही वाचण्यास मिळू लागल्या आहेत. लेकसिटीमधील हॉटेल्स, बंगले, बागा, उद्याने, क्रीडा अशासाठी हे पाणी वापरले जाणार आहे.\nपुणे जिल्ह्य़ाच्या पश्चिम हद्दीच्या सीमेवर सह्याद्रीच्या प्रचंड पर्वतरांगा आहे. या डोंगर फाटय़ांच्या बेचक्यामध्ये डोंगरात उगम पावलेले नदीनाले यांची खोरी आहेत. घाटमाथ्यावर वारेमाप पाऊस पडतो नव्हे कोसळतो. येथे नसिर्गाची मुक्त उधळण आपल्याला पाहायला दिसते. हे पाणी साठवण्याच्या दृष्टीने या खोºयात अनेक धरणे बांधलेली आहेत. या डोंगरातून अनेक झरे मिळून टेकपोळे व धामण ओहोळ नजीक अंबी नदी व मोशी नदी उगम पावते.\nब्रिटिशकालात पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण पुणे शहराच्या पश्चिमेला १६ किमी अंतरावर मुठा नदीवर धरण बांधण्यात आले. मुठा उजव्या कालव्याने पुणे शहर व शेतीसाठी पाणी पोचवले जाई. शहराची व शेतीसाठी वाढणारी गरज लक्षात घेऊन १९५७ साली मुठा खोºयात म्हणजेच खडकवासल्याच्या वरील क्षेत्रात पानशेत या ठिकाणी धरणाचे बांधकाम सुरू झाले. काम अर्धेकच्चे असतानाच १२ जुलै १९६१ रोजी धरण फुटले याच्या तडाख्याने खडकवासला धरणही फुटले. अर्थातच याचा फटका जनसामान्यांना बसलाच. १९७५ साली पानशेत धरण पुन्हा बांधण��यात आले.\nमुठेच्या दोन उपनद्या आहेत एक अंबी व दुसरी मोशी या अंबी नदीवर पुण्याच्या पश्चिमेस अंदाजे ४० कि. मी. वर पानशेतजवळ तानाजी सागर तर मोशी नदीवर वरसगावजवळ वीर बाजी पासलकर सागर आणि मुठा नदीवर टेमघर अशी धरणे बांधण्यात आली. टेमघरच्या उत्तरेस मुळा नदीवर टाटांचे मुळशी धरण आहे. वरसगाव, पानशेत व टेमघर धरणांमधील पाणी मुठा नदीच्या पात्रातून खडकवासला धरणात व तेथून कालव्याने व पाइपने पुण्यास आणले जाते.\nपुणे शहराला पानशेत, खडकवासला आणि वरसगाव धरणातून पाणी पिण्यासाठी मिळते. या तीनही धरणांची पाण्याची साठवण क्षमता ३१ टीएमसी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे शहराला अंदाजे १४ टीएमसी पाण्याची गरज भासते. जिल्ह्यातील शेतीसाठी १८ टीएमसी पाणी वापरले जाते. औद्योगिक क्षेत्रासाठी ०.४० टीएमसी पाणी राखीव ठेवले जाते. अशा परिस्थितीत लवासाच्या बांधकामासाठी ३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.\nयेथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, तलाव, क्रीडांगणे आादी बांधण्यासाठी डोंगरमाथ्यावर व डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणात डोंगर खोदाई सुरू आहे. हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. जांभूळ, आंबा, फणस, हिरडा, शिकेकाई, बेहडा, खैर, ऐन, कडुलिंब, करंज, पळस, शिसम, आवळा, कोकम, बांबू, तसेच अनेक औषधी वनस्पतींचे इथे नैसर्गिक भांडार आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून आहेत. या समृद्ध निसर्गाचे या ‘पर्यटन’ स्थळामुळे काय हानी होईल ते काळाच ठरवेल.\nया धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीची हानी तर होत नाही ना असा प्रश्न उभा राहातो. आणि ही हानी तरी कशासाठी पर्यटनासाठी. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. नाहीतर नैसर्गिक अन्नसाखळी तुटण्याची शक्यता आहे. ही सारी मानवनिर्मित शहरे आज मुळशी, भाटगर, पानशेत, टेमघर, वरसगाव, पवना या धरणाच्या पाण्याची वाट लावणार आहेत. याचा थेट परिणाम पुणे व आजुबाजूच्या लोकवस्तीवर झाल्यावाचून राहणार नाही.\nलवासाचे हे मानवनिर्मित ‘हिल’ स्टेशन उभारताना अनेक ठिकाणी डोंगर ‘किल’ केलेले दिसतात. त्याशिवाय एवढा मोठा रस्ता, खिशाला न परवडणारे येथील अवाढव्य गृहप्रकल्प हे झालेच नसते. डोंगरांचे सपाटीकरण करून उभे क���लेले हे हिल स्टेशन म्हणले तर वावगे ठरणार आहे. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे भरपूर आहेत महाबळेश्वर, माथेरान, आंबोली येथे हिल स्टेशन बांधली जातात. परंतु तेथील पर्यावरणाला धक्का न लावता लवासातील डोंगर तीव्र उताराचे आहेत आणि त्यावर माथे विस्तीर्ण नाहीत अर्थातच हा प्रकल्प डोंगर सपाट करून काही ठिकाणी झाडांची कत्तल करून पूर्ण करावा लागणार आहे.\nसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असलेले हे आधुनिक शहर राहणार आहे. सध्या वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून अनेक खेडोपाडी वंचित आहे. सध्या पडलेला २०१३ सालचा कोरडा भीषण दुष्काळ पाहता अशा प्रकल्पांना राज्य सरकार परवानगी तरी कशी देते याचे गौडबंगाल काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. हिलस्टेशनची महागडी घरे, तेथील उच्चभ्रू स्कूल, वाहतुकीसाठी एअर कंडिशन बस या सेवा नाहीतर काय कामाच्या. पर्यावरणाची मानवनिर्मित हानी पाहून मन खिन्न होते. आपण एक दिवसाची पिकनिक म्हणून या क्षेत्राकडे न पाहता येणाºया पिढीसाठी निसर्ग ठेवणार आहोत का नाही याचा विचार करायला हवा. ‘मला काय त्याचे’ हे धोरण आता थांबविले पाहिजे.\nपर्यावरणाच्या प्रश्नावरून लवासा वादात असतानाच आणखीन एका खासगी हिल स्टेशन उभे राहू लागले आहे. तेही मुळशी तालुक्यातच. मुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर, माजगाव बार्फे, भांबुर्डे, एकोले, घुटके, आडगाव येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पाला लागणारं पाणी मुळशी धरणातून मिळणार आहे. जमीन खरेदी करण्याचा काम सध्या जोरात सुरू आहे.\nवरील लेख लिहण्यासाठी पुन्हा एकदा मी व मित्र लवासाला गेलो तेथील एकूण भौगोलिक परिस्थिती सध्या तेथील लोकवस्ती यांचा अभ्यास करून व काही वर्तमानपत्रात आलेल्या लेखाच्या आधारे हा लेख लिहीला आहे. चूका आढळल्यास जरूर कळवा. धन्यवाद\nआज रविवार होता. बरेच दिवस लवासाबद्दल ऐकत होतो. त्याबद्दल वर्तमानपत्रातून लेखही वाचले होते. येथे जाण्याचा मोह अवरेना दुपारी 2 ला घर सोडले. हिंजवडी, माण, घोटावडे मार्गे पिरंगुट चौकातून रस्ता आहे. काही किलोमीटर रस्ता खराब आहे. मात्र, 10 किमीअंतर पुण्यातून चांदणी चौकातून जाण्याचे वाचते. पिरंगुट सोडल्यानंतर लवासा सिटीचा सरळ रस्ता आहे. वाटेत वरसगावचे धरण दिसते.\nमुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर, भांबर्डे, एकोले, घुटके, आडगाव गावाच्या परिसरात हा प्रक���्प उभा आहे. लवासा सिटीकडे जाणारा रस्ता छानच आहे. येथील डोंगर तीव्र उताराचे आहेत. रस्ता नागमोडी व घाटाचा आहे. काही टर्न खूपच मास्त आहे. वाटेत लवासातर्फे दिवे लावले आहेत. रस्त्याच्या आजुबाजूला जास्त लोकवस्ती नाही. पुण्यातून चांदणी चौक ओलांडून पिरंगुटच्या पुढे गेले की डाव्या हाताला लवासाकडे जाता येते. वाटेत भुगाव, लवार्डे, दासवे अशी गावे आहेत. याच रस्त्याने पुढे ताम्हीणी घाटात जाता येते. दुपारी 4 ला लवासा सिटीत पोहचलो.\nयेथील निसर्गदृश्य बघण्यासाठी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणारं आहे. वरून लवासा सिटीचा परिसर, पूल, आजुबाजूच्या इमारती, दिवाळीतल्या किल्लांवरील चित्रंसारख्याच दिसतात. लवासा सिटीत एक गार्डन असून, त्यात लहान मुलांसाठी खेळणी बसविलेली आहेत. गार्डन छान आहे. सायंकाळी 5.30 ला लवासा सिटीतून निघालो. चांदणी चौकात एक टोल आहे. 30 रुपयांचा. जाताना पिरंगुट मार्गे चांदणी चौकातून बाणेर मार्गे घरी पोहचलो.\nलवासा पाडून वने, जंगले मानवनिर्मित का होईना करायला हवीत आज सिमेंटच्या जंगलापेक्षा वनांची गरज आहे आज सिमेंटच्या जंगलापेक्षा वनांची गरज आहे तेथील पक्षी,झाडे , पशूंची गरज आहे तेथील पक्षी,झाडे , पशूंची गरज आहे पृथ्वी फक्त निलाजऱ्या धनदांडग्यांची व राजकारण्यांची बिल्डरांची,ऊन्मत्त, माजखोर, पैसेवाल्या माणसांची नाही पृथ्वी फक्त निलाजऱ्या धनदांडग्यांची व राजकारण्यांची बिल्डरांची,ऊन्मत्त, माजखोर, पैसेवाल्या माणसांची नाही परमेश्वरा, तू आहेस कारे या जगात परमेश्वरा, तू आहेस कारे या जगात तुझ्या निसर्गासाठी तू माणसाला मार तुझ्या निसर्गासाठी तू माणसाला मार हाल हाल करून मार पण निसर्ग जगव हाल हाल करून मार पण निसर्ग जगव निसर्ग आहे तरच माणूस नाहीतर काहीच नाही निसर्ग आहे तरच माणूस नाहीतर काहीच नाही या लवासावासियांसारख्या सर्वांचा शेवट कर व लवासा सारखी मानवनिर्मित शहरे तयार करणाऱ्या सगळ्यांना असं शासन कर की पाणी, पृथ्वी यासह सर्व पंचमहाभूतांचा अपमान करण्याची त्यांची कधीच हिंमत होऊ नये या लवासावासियांसारख्या सर्वांचा शेवट कर व लवासा सारखी मानवनिर्मित शहरे तयार करणाऱ्या सगळ्यांना असं शासन कर की पाणी, पृथ्वी यासह सर्व पंचमहाभूतांचा अपमान करण्याची त्यांची कधीच हिंमत होऊ नये करशील ना तू परमेश्वरा \nभारतात जागतिक दर्जाची शहरे निर्माण होणे गरजेचे आहे ते जर पुण्या सारख्या ऐतिहासिक शहराजवळ होत असेल तर स्वागतच आहे.फक्त निसर्गाची कमीत कमी हानी व्हवी,त्याचबरोबर झालेली हानी भरून काढण्यासाठी ठोस उपाय करणे याकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे आहे. काही उदात्त करण्यासाठी काही त्याग करणे गरजेचे असते. उगाच विरोधासाठी विरोध किंवा प्रसिद्धी साठी विरोध चुकीचा आहे. अभ्यासू लोकांनी या प्रकल्पाचा अभ्यास करून यासाठी काही मौलिक व विधायक सूचना असतील तर त्या हटखोर पणा न करता निकोप चर्चेसाठी मांडल्या पाहिजेत.\nकाही फोटो मिससिंग झाले आहेत. ते परत अपडेट करत आहे .....\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल्...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\nतुळापूर रविवार होता. ‘एलबीटी’मुळे सर्व दुकाने आठवड्यानंतर सुरू झाली होती. सकाळीच खरेदी केल्याने संध्याकाळी फिरायला जायचे अस...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री ...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maximumpune.com/the-watchful-eye-of-bigg-boss-returns-for-the-second-season-on-colors-marathi-marathi/", "date_download": "2021-06-23T02:40:50Z", "digest": "sha1:BO4KS3I2LA6AHZ5LOGEGTZWERTTZ4FHX", "length": 22108, "nlines": 86, "source_domain": "maximumpune.com", "title": "“तो परत येतोय” … नवं घर, नवे सदस्य घेऊन कलर्स मराठीवर !", "raw_content": "\n“तो परत येतोय” … नवं घर, नवे सदस्य घेऊन कलर्स मराठीवर \nबिग बॉस मराठी सिझन दुसरा २६ मे संध्या. ७ वा. आणि रोज रात्री ९.३० वा.रीनचा प्रस्तुतकर्ते म्हणून सहभाग आणि विशेष प्रायोजक म्हणून पुराणिक आणि Helo App यांचादेखील सहभाग\nमे, २०१९ : एक असं घर ज्याने तमाम प्रेक्षकांची मने जिंकून त्यांना आपलसं केलं, एक असं घर ज्याने भांडण-वाद विवाद बघितले, असं घर ज्याने मैत्री कशी निभवावी हे शिकवलं, ज्याने सदस्यांचे रडण – हसण पाहिलं, ज्या घराने सदस्यांचे मुखवटे काही दिवसांतच उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला, असं घर जे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं… आता ते घर परत येत आहे नवे आणि अतरंगी सदस्य घेऊन तुमचं मनोरंजन करायला, तुमची मने पुन्हा जिंकायला… तुम्हांला नवा अनुभव मिळवून द्यायला…राजकारण्याची महत्वकांक्षा, लावणी नृत्यांगनेला तिची प्रतिष्ठा पुन्हा कमवण्याची संधी, सेलिब्रिटी शेफ तसेच पुन्हा एकदा चित्रपटात प्रवेश करण्याची कलाकाराला मिळालेली सुवर्णसंधी अश्या विविध, विलक्षण स्वभावांची व्यक्ती पुन्हा एकदा एकत्र येणार “त्या” घरात…कारण कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिअॅलिटी शो म्हणजेच रीन प्रस्तुत बिग बॉस मराठी – सिझन दुसरा कार्यक्रमासाठी विशेष प्रायोजक म्हणून पुराणिक आणि Helo App यांचादेखील सहभाग. … विविध क्षेत्रातील १५ कलाकार घेऊन बिग बॉस मराठी सिझन २ सज्ज आहे मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला.\nबिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर. मागच्या पर्वात आपल्या दमदार व्यक्तिमत्वाने ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली तेच महेश मांजरेकर याही पर्वात सुत्रसंचालकाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मागच्या पर्वात त्यांनी ज्या प्रकारे घरातील सदस्यांना कधी मित्र बनून, तर कधी गुरु बनून, तर कधी मार्गदर्शक बनून तर कधी घरातील एक मोठी व्यक्ती बनून मार्गदर्शन केलं प्रसंगी परखड मत व्यक्त करत त्यांचे ��ानही उपटले.. चुकलेल्यांना समज दिली, खोटेपणाचे मुखवटे उतरवण्याचं काम केलं हे सर्व काही आता याही पर्वात बघायला मिळणार आहे. एक उत्तम अभिनेता, एक कौशल्यपूर्ण दिग्दर्शक यामुळे महेश मांजरेकर प्रत्येक मराठी प्रेक्षकांना आपलेसे वाटतात आणि त्यांच्या याच स्वभावगुणांमुळे त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती सुद्धा वाटते त्यामुळे याहीवर्षी ते घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांवरही आपल्या दमदार सुत्रसंचालनाची छाप सोडतील हे निश्चित. एंडेमॉल शाइन इंडिया निर्मित बिग बॉस मराठी सिझन 2 एका दिमाखदार सोहळ्याद्वारे २६ मे रोजी संध्या. ७.०० वा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानंतरचे भाग सोम ते रवि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. बिग बॉसच्या घरातील सदस्यांची धम्माल मस्ती, एकमेकांबद्दल करत असलेले गॉसिप याबद्दल तरूण पिढी मध्ये खूपच उत्सुकता असते यावेळेसदेखील VOOT वर कार्यक्रमाचे मूळ भाग, अनदेखा आणि प्रक्षेपित न केलेले भाग प्रेक्षक कधीही बघू शकतात.\n“बिग बॉस मराठी सारख्या संकल्पना प्रादेशिक भाषांमध्ये घेऊन येणे हे नेहेमीच फायदेशीर ठरते… कारण यांसारख्या कार्यक्रमांचे स्वरूप, उत्तम कॉनटेंट वेगळ्याप्रकारचे इंटिग्रेशन करण्याची उत्तम संधी देतात आणि त्यामुळेच असे ब्रॅण्डस जाहिरातदारांच्या आवडत्या ब्रॅण्डसपैकी एक बनतात. कार्यक्रमामध्ये होणारे वाद विवाद आणि मत यांमुळे मागील वर्षी सगळ्या कार्यक्रमांपैकी बिग बॉस मराठी हा शो मराठी मनोरंजन क्षेत्रातील म्हणजेच फक्त टेलिव्हीजन प्रेक्षकांसाठी नव्हे तर डिजिटल माध्यमांवर देखील सगळ्यात जास्त चर्चेत असणारा कार्यक्रम ठरला तेसुध्दा हिंदी कार्यक्रमांच्या तुलनेत… रविश कुमार हेड, रीजनल एंटरटेनमेंट, वायाकॉम१८ यांनी सांगितले…\nपुढे ते म्हणाले, “कलर्स मराठीने गेल्या आर्थिक वर्षात ४९% इतकी वाढ बघितली आहे, ज्यामध्ये बिग बॉस मराठीचा मोलाचा वाटा आहे. ही बाब लक्षात घेता आम्ही विविध प्रकारच्या संकल्पना असलेले कार्यक्रम प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत जसे बिग बॉस… ज्याद्वारे आम्हांला विविध भागांमधील प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.. पण हा प्रयत्न करत असताना देखील कलर्स मराठी आपल्या मातीशी जोडलेले राहील हे निश्चित”.\nनिखिल साने व्यवसाय प्रमुख – मराठी मनोरंजन, वायाकॉम१८ म्हणाले, “ब���ग बॉस हा हिंदी भाषे बरोबरच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये देखील लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहे, असे असूनही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला अभूतपूर्व यश मिळाले. जवळपास ८६ लाख प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी पहिल्या पर्वाचा शेवटचा भाग पहिला तर ५३ लाख इतके वोट स्पर्धकांना मिळाले… यामुळेच हा कार्यक्रम मराठी टेलिव्हिजनवर सर्वात यशस्वी कार्यक्रम ठरला.\nपुढे ते म्हणाले, “मला असं वाटत बिग बॉस व्यतिरिक्त असा कुठलाही अनस्क्रीपटेड रिअॅलिटी शो नाही जो स्पर्धकांमधील भावना खऱ्या अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोहचवू शकतो आणि या कार्यक्रमाचे हेच वैशिष्ट्य आहे जे बाहेरच्या जगातील वास्तविकतेशी साधर्म्य दाखवते. मागील पर्वापेक्षा यावर्षीच्या पर्वाला अधिक रंजक व्हावा याकरीता आम्ही कार्यक्रमामध्ये काही बदल केले आहेत जसे कठोर नियम, आव्हानात्मक टास्क. या पर्वातील सगळ्यात मोठं आकर्षण असणार आहे “बिग बॉसचं घर” ज्याला अस्सलं मराठमोळ्या वाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे.”\nबिग बॉसच्या कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सर्वात मोठी उत्सुकता असते यात कोणते स्पर्धक सहभागी होतायत. संपूर्ण महाराष्ट्र आता या सिझनमध्ये कोणते कलाकार सदस्य म्हणून असतील याबाबत प्रेक्षक तर्क लावू लागले आहेत. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असून याबाबत बोलताना ते म्हणाले, “बिग बॉस मराठी हा मराठी टेलिव्हीजन वरील सगळ्यात महत्वाचा शो आहे असं मला वाटतं, कारण या कार्यक्रमामुळे आपल्याला माणसं खऱ्या आयुष्यात कशी आहेत ते बघायला मिळतं. घरामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे चेहऱ्यावर असलेले मुखवटे काही क्षणांतचं पूर्णपणे उतरून जातात आणि यामुळेच हा शो प्रेक्षकांना खरा वाटतो. माझ्या चाहत्यांना कार्यक्रमाबद्दल खूपच उत्सुकता आहे, मला खात्री आहे पहिल्या सिझन प्रमाणे हा सिझन देखील त्यांच्या पसंतीस उतरेल.”\nबिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील १५ लोकप्रिय व्यक्तिमत्व घरामध्ये सदस्य म्हणून जाणार आहेत. याव्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी एक मोठं सरप्राईझ असणार आहे आणि ते म्हणजे बिग बॉसचे घर जे तब्बल १४,००० चौरस फूट अश्या भव्य जागेमध्ये तयार करण्यात आले आहे. या घराला आलिशान अस्सलं मराठमोळ्या वाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे, ज्याच्या मध्यभ���गी मोठे आंगण आणि मोठे ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे. याव्यतिरिक्त, एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील.\nबिग बॉस मराठी सिझन दुसरा याबाबत बोलताना सीईओ, एंडेमॉल शाइन इंडिया अभिषेक रेगे – म्हणाले, आम्हाला अभिमान आहे, आम्ही बिग बॉस मराठीचा सिझन दुसरा घेऊन येत आहोत. ज्या कार्यक्रमाने मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये एक बेंचमार्क तयार केला. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाच्या स्वरूपाला पसंती दर्शविली… या सिझनमध्ये देखील आम्ही प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होईल हे नक्की. स्पर्धक, उत्तम सूत्रसंचालक, टास्क आणि नवीन ट्विस्ट जे प्रेक्षकांना संपूर्ण सिझन मनोरंजन देतील आणि खिळवून ठेवतील”.\nसर्वात लोकप्रिय आणि प्रेक्षक ज्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत असा कार्यक्रम “बिग बॉस मराठी”चा सिझन दुसरा देखील पहिल्या पर्वा प्रमाणेच तितकाच धमाकेदार असेल ज्यात स्पर्धकांमधील वाद- विवाद, चुरस, भांडण, प्रेम, मैत्री असे विविध पैलू बघायला मिळतील. वाहिनीने विस्तृत मार्केटिंग आणि डिजिटल योजना तयार केली आहे ज्याद्वारे प्रेक्षकांना शोबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. हे १५ कलाकार त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच १०० दिवस एका अनोळखी जागी ७५ कॅमेरांच्या नजरकैदेत रहाणार आहेत. हा प्रवास त्यांना आनंददायी आणि अविस्मरणीय असेल इतकीच आम्ही आशा करतो …\nबिग बॉसची नजर तुमच्यावर देखील आहे तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन दुसरा आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि चुकून राहलंच तर विसीट करा www.colorsmarathi.com … तुम्हाला आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर देखील याचे अपडेट्स मिळू शकतात @Colorsmarathi and @BiggBossMarathi त्यासाठी हॅशटॅग #BiggBossMarathi2 | इंस्टाग्राम युसर्सना एक्सक्लूसिव्ह माहिती मिळू शकते @Colorsmarathiofficial यावर…\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कॉर्पोरेशनमध्ये ५ वर्षांसाठी करार\nसाई श्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी घरपोच औषधे पुरविणार\nजितोची राष्ट्रीय युवा परिषद 2020 पुण्यात\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nग्लोबल एनसीएपी’च्या वतीने रेनो ट्रायबर’ला प्राप्त 4-स्टार एडल्ट सेफ्टी रेटींग’ने अधोरेखित केले\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर से��वाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/campaign/", "date_download": "2021-06-23T03:03:37Z", "digest": "sha1:3TZK4XMXXNOCF4EOAYKKASRSG6DSSVDB", "length": 14389, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "campaign Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nजावडेकरजी कुठे आहेत 1,121 व्हेंटिलेटर्स पुण्याला विशेष कोट्यातून लस कधी मिळणार पुण्याला विशेष कोट्यातून लस कधी मिळणार\nपुणे - कोवीडग्रस्त पुण्याला केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटर्स पुरविले जातील अशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चौदा दिवसांपूर्वी केली. परंतु, अद्यापही पुण्याला व्हेंटिलेटर्स मिळालेले नाहीत. दिवसेंदिवस येथे रुग्ण वाढत असताना ही…\nBelgaum Bypoll : गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची…\nबेळगाव : वृत्तसंस्था - शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर होते. नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते फक्त विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी बेळगावातील…\nकर्तव्य दक्ष मुख्याधिकारी कंकाळ यांनी राबविले स्वच्छता अभियान\nPune News : सहकार विभागाची मानीव अभिहस्तांतरणासाठी (डीम्ड कन्व्हेअन्स) 1 ते 15 जानेवारी दरम्यान खास…\nBihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला…\nपाटणा : प्रचार अंतिम टप्प्यात असताना बिहार निवडणुकीत एक अतिशय थरारक प्रकार घडला आहे. शनिवारी येथे एक उमेदवार प्रचारासाठी निघालेला असताना त्याची व एका कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर हल्लेखोराला उमेदवाराच्या…\n16 वर्षाची मुलगी बनली फिनलँडची एक दिवसाची पंतप्रधान\nपोलिसनामा ऑनलाईन - जलवायू आणि मानवाधिकार या मुद्द्यांवर अभियान चालवणारी १६ वर्षीय युवतीला एक दिवसाचे फिनलँड ची पंतप्रधान बनविले आहे.माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार लिंगभेद मिटविण्याचा या अभियानाच��या माध्यमातून देशातून लिंगभेद…\nनितेश राणेंची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका\nपोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी राज्यात 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाचे स्वयंसेवक राज्यातील २ कोटी २५ लाख कुटूंबीयांपर्यंत…\n‘या’ देशात मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या व्यक्तीनं घेतली खासदारकीची शपथ\nपोलिसनामा ऑनलाईन टीम - श्रीलंकेत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले प्रेमलाल आता खासदार झाले आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. सत्ताधारी श्रीलंका पोडुजन पक्षाकडून ते निवडणूक लढले आहेत. 2015 मध्ये एका…\nPM मोदींनी ‘हेडलाईन’ दिली देशाला ‘हेल्पलाईन’ची गरज : कॉग्रेस\nपोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी 20 लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा केली. 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती येणार आहे. मात्रा,…\n14 कोटी शेतकर्‍यांसाठी खुशखबर 6000 रूपयांच्या PM-Kisan सन्मान निधीसह आता मिळणार लाखो रूपयांचे 3…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nNew Gas Stove | 10 लाखापेक्षा जास्त घरांमध्ये नैसर्गिक गॅसने…\n पुण्यात सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद;…\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर\nWhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्��्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \n पवारांसोबतच्या बैठकीत नक्की काय…\nGoogle ने न्यूयॉर्कमध्ये उघडले जगातील पहिले रिटेल स्टोअर\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात…\n…म्हणून अजितदादांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही –…\n पुण्यात सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद; महिला पीएसआयने कारच्या दिशेने पिस्तुल रोखलं अन्…\nPune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे शाखेकडून अटक; आज दुपारी कोर्टात हजर करणार\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/chennai/", "date_download": "2021-06-23T03:16:33Z", "digest": "sha1:PP2SNLQPYAUFXFV4LFAFYO2GD3RPHTZX", "length": 13453, "nlines": 177, "source_domain": "policenama.com", "title": "chennai Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nGold Price Today | 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचा दर\nगंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयात नोकरीची संधी, जाणून घ्या पगार किती\nGold Price Today | 9000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने, 2600 रुपयांनी घसरले चांदीचे दर, चेक करा 10…\nपेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या आजचे पुण्यातील दर\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Petrol and diesel prices | तेल कंपन्यांनी गुरुवारी एक दिवस ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर आज पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात भाववाढ (Petrol and diesel prices) केली आहे. तेल कंपन्यांनी गेल्या १८ दिवसांपैकी ७ दिवस…\nसलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ 23 वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे भाव, जाणून घ्या नवे…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Petrol-Diesel Price | तेल कंपन्यांनी आज सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ (petrol diesel price) केली आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात २८ पैशांनी वाढ करण्यात आली होती. शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रति…\nPetrol & Diesel Price Today | मुंबईत 101 रूपये पेट्रोल ���र डिझेल दरात ही ‘उच्चांक’,…\nमुंबई/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसापासून इंधनदरवाढ सुरु झाली आहे. दररोज वाढत असणाऱ्या दरांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे ( Petrol & Diesel Price Today ) दर रोज नवे उच्चांक गाठत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी…\nGold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर\nइंधन दरात वाढ सुरूच; मुंबईत विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे दर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसापासून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशात महागाई वाढू लागली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल २९ पैशांनी वाढ केली आहे.…\nGold Price Today : लॉकडाऊनमुळे ऑनलाईन ‘सोने-चांदी’च्या खरेदीवर मिळतेय ऑफर, Gold च्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सण आणि लग्नसराईचा सिझन असल्याने अनेकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल वाढला आहे. त्यातच उद्या (शुक्रवार) अक्षय तृतीया आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ मानले जाते.…\nशपथविधीनंतर अवघ्या 48 तासात पुदुच्चेरीचे CM रंगास्वामींना कोरोनाची बाधा, चेन्नईत उपचार सुरू\nचेन्नई : वृत्तसंस्था - पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर एन. रंगास्वामी यांनी शुक्रवारी (दि. 7) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीनंतर अवघ्या 48 तासात रंगास्वामी यांना कोरोनाची…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nPune News | पुण्यात इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणार्‍यानं…\nPune Rural Police | पोलिसाची हाताची नस कापून घेतल्यानंतर…\n शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार; म्हणाले…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे��\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nस्वबळावरून शिसवेनेचा कॉंग्रेसवर निशाणा, म्हणाले – ‘फक्त…\nPM Modi | पंतप्रधानांच्या नावावर सुरू केलेले ‘हे’ सेव्हिंग…\n चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला; म्हणाले –…\n शरद पवारांचा ‘हा’ पहिला प्रयत्न नाही;…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी;…\nPune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्‍यास घेतले पुण्यातून ताब्यात\nPune News | पुण्यात इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणार्‍यानं मौजमजेसाठी चोरल्या दुचाकी, चतुःश्रृंगी पोलिसांकडून 3 गुन्हे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10142", "date_download": "2021-06-23T02:07:35Z", "digest": "sha1:SR2BDESHA6P3SWUWWKDA34XQ7KB7TQNR", "length": 35482, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nमहाराजांच्या जीवनात लढाया अनेक. शत्रूकडील भुईकोट अन् गिरीकोट काबीज करण्यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या. पण एक गोष्ट लक्षात येते की , किल्ले घेताना ते एकदम आकस्मिक हल्ला करूनच घेण्याचे त्यांचे बेत असत. त्यांच्या संपूर्ण जीवनात किल्ल्याला वेढा घालून तो जिंकण्याचा प्रयत्न महाराजांनी अगदी बोटावर मोजण्याइतक्याच वेळी केला. मिरजेचा किल्ला घेण्यासाठी त्यांनी या भुईकोटाला दोन महिने वेढा घातला होता. जातीने ते वेढ्यात होते. (दि. २९ डिसेंबर १६५९ ते मार्च २ , १६६० ) सतत झुंजूनही हा भुईकोट त्यांना मिळाला नाही. अखेर त्यांनी मिरजेहून पन्हाळ्याकडे माघार घेतली. सेनापती नेतोजीने विजापूरच्याच भुईकोटावर सतत आठ दिवस हल्ले केले. शेवटी त्याला माघार घ्यावी लागली. येथे ‘ सरप्राइज अॅटॅक ‘ नेतोजीस जमला नाही.\nइ. १६७��� तंजावर मोहिमेचे वेळी तामिळनाडूमधील वेल्लोरच्या भुईकोटास मराठी सैन्याने वेढा घातला. हा वेढा प्रदीर्घकाळ म्हणजे सुमारे एक वषेर् चालू होता. अखेर वेल्लोर कोट मराठ्यांनी काबीज केला. बस्स वेढे घालण्याचे हे एवढेच प्रसंग. बाकी सर्व वेगवेगळ्या हिकमतीने कमीतकमी वेळात त्यांनी ठाणी जिंकलेली दिसतात. वेढे घालण्यात फार मोठे सैन्य प्रदीर्घ काळ गंुतून पडते. शिवाय विजयाची शाश्वती नसते. अन् एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांपाशी अशा वेढ्यांकरिता लागणारा तोफखाना कधीच नव्हता.\nआता महाराजांच्या डोळ्यासमोर उभा होता गड पुरंदर. दि. ८ मार्च १६७० या दिवशी हल्ल्याचा बेत होता. निळो सोनदेव बावडेकर यांना महाराजांनी पुरंदरची मोहिम सांगितली. दि. ८ मार्चलाच सोनोपंतांनी पुरंदरावर छापा घातला. एकाच छाप्यात पुरंदर स्वराज्यात आला. लढाई झाली. पण जय मिळाला. मोगली किल्लेदार शेख रजीउद्दीन पराभूत झाला. मराठी सैन्यातील केशव नारायण देशपांडे हा तरुण लढताना मारला गेला. गड मिळाला. दि. ८ मार्च मुरारबाजी देशपांड्यांच्या पुरंदराला पुन्हा स्वराज्यात स्थान मिळाले. इथे एक गोष्ट लक्षात येते की , महाराजांनी सिंहगडापासून औरंगजेबाविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले. सिंहगड मिळाला. या घटनेने पुरंदरचा किल्लेदार शहाणा व्हावयास हवा होता ना पण पुरंदरही असाच झटकन मराठ्यांनी घेतला. किल्लेदार शेख पराभूत झाला. तो सावध नव्हता पण पुरंदरही असाच झटकन मराठ्यांनी घेतला. किल्लेदार शेख पराभूत झाला. तो सावध नव्हता त्याचे कौशल्य किंवा हत्यार कुठे तोकडे पडले त्याचे कौशल्य किंवा हत्यार कुठे तोकडे पडले की मराठ्यांनीच अगदी वेगळाच काही डाव टाकून पुरंदर घेतला की मराठ्यांनीच अगदी वेगळाच काही डाव टाकून पुरंदर घेतला या लढाईची तपशीलवार माहिती मिळतच नाही.\nमहाराजांनी लगेच (मार्च १६७० ) इतर किल्ल्यावरच्या मोहिमाही निश्चित केल्या. इतकेच नव्हे तर स्वत:ही जातीने मोहिमशीर झाले. आखाडा मोठाच होता. तुंग , तिकोना अन् लोहगडापासून थेट खानदेश वऱ्हाडपर्यंत महाराज धडक देणार होते. निरनिराळ्या सरदारांच्यावर एकेका गडाची मोहिम महाराजांनी सोपविली होती. या प्रचंड आघाडीच्या अगदीच थोडा तपशील हाती लागला आहे. सर्वत्र मराठ्यांना विजय मिळत गेला , मिळत होते , हा त्याचा इत्यर्थ. मोरोपंत पिंगळ्यांनी त्र्यंबकचा क��ल्ला काबीज केला. हंबीररावर मोहित्यांनी नासिकच्या उत्तरेस मुसंडी मारली. ठरविलेले घडत होते. मोगली ठाण्यातून धनदौलत आणि युद्धसाहित्य मिळत होते. विजयाच्या बातम्या राजगडावर आणि स्वराज्यात सतत येत होत्या. यावेळी एक गंमत घडली. अत्यंत मामिर्क. पुरंदर घेतल्यानंतर महाराजांनी गडाच्या उत्तर बाजूचा मुलुख म्हणजे सामान्यपणे पुण्यापासून बारामतीपर्यंतच्या मुलुखावरती निळो सोनदेव बावडेकर (ज्यांनी पुरंदर काबीज केला) यांची मुलकी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. आज्ञेप्रमाणे ते कामही पाहू लागले होते. याच काळात मराठ्यांची ही उत्तर आघाडी सुरू झाली होती. विजयाच्या बातम्या हररोज येत होत्या. त्या या निळोपंत बावडेकरांनाही समजत होत्या. त्या ऐकत असताना निळोपंत अस्वस्थ होत होते का त्यांना असं वाटत होतं की , या नवीन तलवारीच्या मोहिमेत महाराजांनी आपल्याला घेतलं नाही. सगळे राव आणि पंत ठिकठिकाणी विजय मिळवीत आहेत तसा मीही तलवारीने मिळविला नसता का त्यांना असं वाटत होतं की , या नवीन तलवारीच्या मोहिमेत महाराजांनी आपल्याला घेतलं नाही. सगळे राव आणि पंत ठिकठिकाणी विजय मिळवीत आहेत तसा मीही तलवारीने मिळविला नसता का का घेतला नाही मला का घेतला नाही मला मुलखाची मुलकी कारकुनी मला का सांगितली मुलखाची मुलकी कारकुनी मला का सांगितली अन् या म्हाताऱ्या बावडेकराची लेखणी मानेसारखीच थरथरली. त्यांनी महाराजांना या काळात लिहिलेले एक पत्र सापडले आहे. त्यांनी लिहिले आहे की , महाराज आपण स्वत: आणि राजमंडळातील अनेक समशेरवंत पराक्रमाची शर्थ करीत आहेत. ठाणी घेत आहेत. मोगलांकडील धनदौलत स्वराज्यासाठी मिळवीत आहेत आणि मला मात्र आपण लेखणीचा मनसुबा सांगितला आहे. मलाही समशेरीचा मनसुबा सांगावा. मीही चार ठाणी अन् चार सुवर्णाची फुले मिळवून आणीन.\nम्हाताऱ्या बावडेकरांना बाळसं आलं होतं. त्यांचा उत्साह आणि आकांक्षा यांच्यापुढे गगन ठेंगणेसे झुकले होते. निळोपंतांचे वय यावेळी नेमके किती होते ते समजत नाही. बहुदा ते पंच्याहत्तीच्या आसपास असावे असा तर्क आहे. वयाने थोराड असलेले असे त्यांचे दोन पुत्र यावेळी स्वराज्यात काम करीत होते. एकाचे नाव नारायण अन् दुसऱ्याचे रामचंद. असा हा निळोपंत न वाकलेला म्हातारा बाप्या माणूस होता. त्यांचे पत्र महाराजांस मोहिमेत मिळाले. ते वरील आशयाचे पत���र महाराजांस मिळाल्यानंतर त्यांना काय वाटले असेल आपली म्हातारी माणसेही केवढी उमेदीची आहेत आपली म्हातारी माणसेही केवढी उमेदीची आहेत यांचे पोवाडे गायला शाहीरच हवेत. यांच्या आकांक्षापुढे आभाळ बुटके आहे. अन् हेच स्वराज्याचे बळ आहे. महाराजांनी मायेच्या ओलाव्याने आणि कौतुकाने भिजलेले उत्तर निळो सोनदेव बावडेकरांना पाठविले. ते सापडले आहे. महाराज म्हणतात , ‘ लेखणीचा मनसुबा आणि तलवारीचा मनसुबा सारखाच मोलाचा आहे. कुठे कमी नाही. एकाने साध्य करावे , दुसऱ्याने साधन करावे. म्हणजेच ते सांभाळावे. ‘\nखरं म्हणजे आता नव्या नव्या तरुणांनी नव्या मोहिमांवर मोहीमशीर व्हावे. फत्ते करावी. त्याचे जतन मागच्या आघाडीवर असलेल्या अनुभवी पांढऱ्या केसांनी करावे. आता जर तुम्हांसारख्या इतक्या वयोवृद्धांना आम्ही तलवारीची कामे सांगू लागलो तर जग काय म्हणेल महाराजांच्या पत्राचा हाच आशय होता. निळो सोनदेवही समजुतीचे शुभ्र होते. कलंक नव्हता. तेही समजले. उमजले. त्यांची लेखणी मुलकी कारभारात घोड्यासारखीच दौडत राहिली.\nयानंतर एकाच वर्षाने (इ. १६७१ ) निळो सोनदेव बावडेकर वार्धक्याने स्वर्गवासी झाले.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान ���सावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\n���िवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्��माला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/mucormycosis-black-fungus-drug-amphotericin-b-to-be-available-for-rs-1200", "date_download": "2021-06-23T02:19:51Z", "digest": "sha1:AMTVKTNJHM45DWROVXD6XLTT2GWRCAR6", "length": 5176, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मोठी बातमी! 'म्युकरमायकोसिस'वरील इंजेक्शनचे वर्ध्यात उत्पादन सुरु, आता 'इतक्या' रुपयांना मिळणार इंजेक्शन", "raw_content": "\n 'म्युकरमायकोसिस'वरील इंजेक्शनचे वर्ध्यात उत्पादन सुरु, आता 'इतक्या' रुपयांना मिळणार इंजेक्शन\nकरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं असतानाच आता 'म्युकरमायकोसिस' म्हणजेच ब्लॅक फंगस (Black Fungus) नावाच्या आजारानं डोकं वर काढलं आहे. त्यातच म्युकरमायकोसिस आजारावर प्रभावी असलेल्या औषधांचाही तुटवडाही निर्माण झाल्याने चिंतेत आणखी भर पडली होती.\nअशातच ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत बाजारात ७००० रुपयात मिळणारं हे इंजेक्शन अवघ्या १२०० रुपयात उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे इंजेक्शन लॉन्च केलं आहे.\nवर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सने ब्लॅक फंगसवरील उपयोगी Amphotericin B Emulsion या इंजेक्शनचे उत्पादन सुरु केलं असून सोमवारपासून त्याचं वितरण करणार असल्याचं स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नानंतर या कंपनीला या उत्पादनाची परवानगी मिळाली होती.\nसध्याच्या घडीला देशातील केवळ एकच कंपनी Amphotericin B Emulsion इंजेक्शनची निर्मिती करत होती. त्यानंतर आता जेनेटेक लाईफ सायन्सेस ही या इंजेक्शनची निर्मिती करणारी दुसरी कंपनी ठरली आहे. यामुळे इंजेक्शनची टंचाई दूर होईल आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होणार नाही. जेनेटेक लाईफ सायन्सेसनं तयार केलेल्या इंजेक्शनची किंमत १२०० रुपये असणार आहे. सोमवारपासून इंजेक्शनचं वितरण सुरू होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/nashik-news-ten-suspects-in-anandwalli-murders-case-six-days-police-custody-breaking-news", "date_download": "2021-06-23T03:11:31Z", "digest": "sha1:O57O6OHAZD2JXFDUTMQ62QHG4V7MCSIQ", "length": 5878, "nlines": 53, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आनंदवल्ली खून : १० संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी | nashik news ten suspects in anandwalli murders case six days police custody breaking news", "raw_content": "\nआनंदवल्ली खून : मोक्का तपासासाठी न्यायालयाची परवानगी\n१० संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी\nभूमाफियांनी केलेल्या आनंंदवलीतील रमेश मंडलिक खून प्रकरणात या टोळीविरोधात शहर पोलीसांनी दाखल केलेल्या महाराष्ट्र संघटीत कायद्यानुसार (मोक्का) विशेष न्यायालयाने मान्यता दिली असून मोक्का तपासास पुढील 45 दिवसांचा कालावधी देत अटक असलेल्या 11 संशयितांपैकी दहा जणांना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे...\nआनंदवली येथे शेती असलेले वयोवृद्ध शेतकरी मंडलिक यांची फेब्रुवारी महिन्यात हत्या झाली होती. वरवर हा वाद किरकोळ स्वरूपाचा असल्याचे भासवण्यात आले.\nप्रत्यक्षात मंडलिक यांची हत्या हा मोठ्या नियोजनाचा भाग असल्याचे पोलिस तपासात निष्पण झाले. त्यानुसार पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या महिन्याच्या सुरूवातीलाच सदर टोळीविरोधात महाराष्ट्र संघटीत कायद्यानुसार कारवाई करण्याच्या प्रस्तावा मंजुरी दिली.\nआता हे प्रकरण विशेष जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश वर्धन पी. देसाई यांच्या समोर सुनावणीसाठी आले. मंगळवारी यावर युक्तीवाद झाला, सकाळपासूनच बचाव आणि सरकारी पक्षामध्ये जोरदार युक्तीवाद सुरू होता यामध्ये सर��ारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी बाजु मांडली.\nसरकारी पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने मोक्का तपासासाठी 45 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. यावेळी तपासाधिकारी व सहायक पोलिस आयुक्त समीर शेख हजर होते. या गुन्ह्यात पोलिसांनी 11 जणांना अटक केली असून, त्यातील एकाने मोक्का लागण्यापूर्वी जिल्हा न्यायालयातून जामीन मिळवला आहे. उर्वरीत संशयितांना विशेष न्यायालयाने 24 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.\nभुमाफिय टोळीवर मोक्कातंर्गत कारवाई करता येऊ शकते असे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले. त्यामुळे न्यायालयाने यास मान्यता देत सदर तपासासाठी मुदत दिलेली आहे. अटक आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, आता पोलिसांच्या तपासास सुरूवात झाली असल्याचे विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी सांगीतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/mamata-banerjee-slams-on-pm-modi-over-covid19-meeting", "date_download": "2021-06-23T03:35:17Z", "digest": "sha1:VGMJ7AEFEXCMXWATACN2ANUOGW3ZN5K6", "length": 5022, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पंतप्रधान मोदींकडून अपमानास्पद वागणूक; ममतांचा आरोप", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींकडून अपमानास्पद वागणूक; ममतांचा आरोप\nपंतप्रधान मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी भडकल्या\nकरोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही.\nकरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील सहभागी झाल्या होत्या. मात्र, या बैठकीत बोलण्याची संधीच मुख्यमंत्री बॅनर्जी यांना मिळाली नाही. याबद्दल ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर आपली निराशा आणि रोष व्यक्त केला आहे.\nया बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही बोलू दिलं नाही, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत ममता बॅनर्जी यांनी मोदी यांच्यावर आरोप केला आहे.\nममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आम्हाला पंतप्रधानांनी काहीही बोल��� दिलं नाही. या बैठकीत आम्हाला पुतळ्यासारखं बसवून ठेवलं. शिवाय तेही आमच्याशी बोलले नाहीत. फक्त काही भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना या बैठकीत बोलण्याची संधी दिली होती. त्यानंतर मोदी यांनी भाषण केलं आणि बैठक संपली.'\nतसेच, 'पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत चार ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळले आहेत. पंतप्रधान मोदींनी ऑक्सिजन आणि ब्लॅक फंगस समस्येसंदर्भात कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. तसंच त्यांनी लसीकरणा संदर्भातही आमच्याकडे विचारणा केली नाही. त्यांची ही वागणूक अपमानास्पद होती, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/distribution-of-free-umbrellas-on-the-occasion-of-chandrakant-patils-birthday/", "date_download": "2021-06-23T02:36:55Z", "digest": "sha1:6EETDE7VFZLJFYQDV2NCRTY3FWYLOPXR", "length": 11431, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) गरीब गरजूंना पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर (Corporator Jyoti Kalmakar) व भाजप (BJP) उपाध्यक्ष गणेश कळमकर (Ganesh Kalmakar) यांच्या वतीने प्रभागातील 200 जणांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रीचे (Umbrella) वाटप करण्यात आले. प्रभागातील 2500 जणांना छत्रीचे वाटप करण्यात येणार असून आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात छत्रीचे वाटप करण्यात आले.\nयावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरचिटणीस तथा नगरसेविक दिपक पोटे, सरचिटणीस गणेश घोष, भाजप प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस, नगरसेवक सुशील मेंगडे, उपाध्यक्ष धनंजय जाधव, चिटणीस चंद्रकांत पोटे, प्रशांत हरसुले, प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, राहुल पारखे, सागर ताम्हाणे, बाळकृष्ण कळमकर, लखन कळमकर, संदीप कळमकर, प्रशांत कळमकर, भरत कळमकर, सुरेश कळमकर, अनिल कळमकर, गणेश चाकणकर आदी उपस्थित होते.\nयावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ, हार न आणता सर्वसामान्यांना मदत करावी अशी विनंती केली होती. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. माझ्या वाढदिवसाला सर्वसामान्यांना गजर असलेली छत्री वाटप करुन मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.\nStress Reducing Exercise : तणाव तुमच्यावर ‘हावी’ होत असेल तर फक्त ‘या’ 3 व्यायामांनी करा दूर, जाणून घ्या\nTags: birthdayBJPChandrakant PatilcorporatorJyoti Ganesh KalamkarMLA Chandrakant PatilumbrellaVice President Ganesh Kalamkarआमदार चंद्रकांत पाटीलउपाध्यक्ष गणेश कळमकरचंद्रकांत पाटीलछत्रीज्योती गणेश कळमकरनगरसेविकाभाजपवाढदिवस\nपरमबीर सिंहांना सुप्रीम झटका महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या\n1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे\n1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nचंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप\nPimpri-Chinchwad News | नातेवाईकांच्या मदतीने सुनेनेच फोडली कार, सासुची केली तक्रार\nनारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे शाखेकडून अटक; आज दुपारी कोर्टात हजर करणार\nBreak The Chain | मुंबई लोकल सेवेबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची महत्वाची माहिती, म्हणाले…\nGood News For Farmers | ‘या’ सरकारचा 2.46 लाख शेतकर्‍यांना मोठा दिलासा, तब्बल 980 कोटींचे कर्ज केलं माफ\n मोदी सरकार घरबसल्या देत आहे 2 लाख रुपये; केवळ 30 जूनपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-5-2017-2018-%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A6-%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-23T02:31:52Z", "digest": "sha1:CVPNVXKIAT33ZWRYX5KLWNSYBSNYZGHR", "length": 7679, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भू.सं.प्र.क्र 5/2017-2018 मौजे शेलूद राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी सरळ खरेदी प्रस्तावांमध्ये खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हितसंबंधी व्यक्तींकडून हरकती / सूचना मागविण्याबाबत जाहीर नोटीस | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभू.सं.प्र.क्र 5/2017-2018 मौजे शेलूद राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी सरळ खरेदी प्रस्तावांमध्ये खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हितसंबंधी व्यक्तींकडून हरकती / सूचना मागविण्याबाबत जाहीर नोटीस\nभू.सं.प्र.क्र 5/2017-2018 मौजे शेलूद राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी सरळ खरेदी प्रस्तावांमध्ये खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हितसंबंधी व्यक्तींकडून हरकती / सूचना मागविण्याबाबत जाहीर नोटीस\nभू.सं.प्र.क्र 5/2017-2018 मौजे शेलूद राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी सरळ खरेदी प्रस्तावांमध्ये खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हितसंबंधी व्यक्तींकडून हरकती / सूचना मागविण्याबाबत जाहीर नोटीस\nभू.सं.प्र.क्र 5/2017-2018 म��जे शेलूद राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी सरळ खरेदी प्रस्तावांमध्ये खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हितसंबंधी व्यक्तींकडून हरकती / सूचना मागविण्याबाबत जाहीर नोटीस\nभू.सं.प्र.क्र 5/2017-2018 मौजे शेलूद राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी सरळ खरेदी प्रस्तावांमध्ये खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हितसंबंधी व्यक्तींकडून हरकती / सूचना मागविण्याबाबत जाहीर नोटीस\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/gangadhar-dhawale-and-nivruti-lone-felicitated-at-shramaner-training-center/", "date_download": "2021-06-23T02:40:48Z", "digest": "sha1:65XO6QZYW25DQECOS7U4K7J3EVULFJIJ", "length": 9334, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे यांचा सत्कार – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nश्रामणेर प्रशिक्षण केंद्रात गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे यांचा सत्कार\nनांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्रात येथील धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे आणि धम्मसेवक निवृत्ती लोणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो, पत्रकार संजय टिके, अॅड. श्रीधर कांबळे, भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शिलानंद, भंते सुनंद, भंते संघमित्र, भंते सुमेध, भंते सुदत्त, भंते सुजात, भंते शिलभद्र, भंते सुगत, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, एस.एच. इंगोले यांची उपस्थिती होती. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर गंगाधर ढवळे यांनी भिक्खू संघासाठी धम्मसंदेश व धम्मदान यात्रेची संकल्पना मांडली होती. या यात्रेचा प्रारंभ कंधार तालुक्यातील कुरुळा येथून करण्यात आला होता. त्यानंतर नांदेड व नांदेड परिसरातील तसेच हिंगोली तथा परभणी जिल्ह्यातील एकूण शंभराहून अधिक गावांत ही यात्रा नेण्यात आली होती. हा उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षीही ही धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचा दुसरा टप्पा प्रारंभ होणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले.\nसाहित्य चळवळीतील योगदानाबद्दलही सप्तरंगी साहित्य मंडळ शाखा उमरीच्या वतीने साहित्यिक गंगाधर ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, आकाश प्रकाशन युट्युब चॅनलचे संचालक पांडूरंग कोकुलवार, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, नगरसेवक रतन खंदारे, सतीश खंदारे, उद्धव झडते, एन.एम. कांबळे, बापुराव रिठ्ठेकर, भीमराव ढगारे आदींची उपस्थिती होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सात दिवसीय आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्त पाच दिवसीय आॅनलाईन पद्धतीने व्याख्यानमाला आयोजित करुन यशस्वी केल्याबद्दल ढवळे यांना शाल व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.\nमातूळ येथेही सत्काराचे आयोजन\nभोकर तालुक्यातील मातुळ या गावी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थांनी साहित्यिक गंगाधर ढवळे यांचा साहित्य चळवळीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल हृद्य सत्कार करण्यात आला. ‘कौतुक माझ्या गावाचं- एक दृष्टिक्षेप’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात हा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर, मातुळचे सरपंच प्रतिनिधी प्रकाशराव कदम, अक्षय कदम, अरविंद कदम, दत्ताहरी कदम, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, आकाश प्रकाशन यु-ट्यूब चॅनेलचे संचालक पांडुरंग कोकुलवार, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, मातुळ येथील उपसरपंच माधव बोईनवाड, पोलीस पाटील लक्ष्मण बोईनवाड यांची उपस्थिती होती.\nपैठण डावा कालव्यास पळसीपूल ते वाकडापुल आष्टी जवळ मोठ मोठी भगदाड पडल्याने कालवा (कॅनॉल) पुâटण्याची शक्यता-सुग्रीव मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maximumpune.com/global-premiere-of-renault-triber-in-india-hindi/", "date_download": "2021-06-23T02:28:15Z", "digest": "sha1:6ZSNMQNV7OBIFCKF2B5KGCH4GL2NFT3R", "length": 40033, "nlines": 155, "source_domain": "maximumpune.com", "title": "भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर", "raw_content": "\nभारतात होणार ��ेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर\nग्रुप रेनोची नवीकोरी, सर्वात प्रशस्त आणि अत्याधुनिक गेम चेंजर\nआधुनिक, प्रशस्त तरीही संक्षिप्त, अल्ट्रा मॉड्युलर, इंधनाचे बचत करणारे वाहन सोबत आकर्षक इंटेरियर ज्यामध्ये आहे अनेक आधुनिक तसेच व्यवहार्य वैशिष्ट्ये\nएकूण 100 पेक्षा अधिक विविध सीट–कॉन्फीगरेशन्स, उद्योगक्षेत्रातील पहिली इझीफिक्स सीट्स उपलब्ध\n4एमचे सर्वाधिक प्रशस्त केबिन, 625एल बूट स्पेस आणि 31एल पर्यंतची इंटेरियर स्टोरेज स्पेस.\n20.32 सेमी (8-इंच) मल्टीमीडिया टच स्क्रीन वैशिष्ट्य, मीडियानेव्ह इवोल्युशन जे मल्टीमीडिया सिस्टीमशी जोडते\nएनर्जी इंजिन : रेनो ट्रायबरमध्ये 1.0-लिटरचे पेट्रोल इंजिन असून त्यामध्ये कामगिरी व इंधन बचतीचे सर्वोत्तम मिश्रण आहे, तसेच या वाहनाचा देखभाल खर्च देखील कमी आहे.\nनवी दिल्ली, 19 जून 2019: रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून त्यांनी नवीन ग्लोबल प्रॉडक्ट, रेनो ट्रायबर आज भारतात घोषणा केली आहे. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे. तसेच हे जगातील पहिले असे वाहन आहे, जे विशेषतः भारतीय बाजारपेठांसाठी डिझाईन केले आहे.\n“ग्रुप रेनोकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. भारतात आम्ही नवतरुण आहोत, तरीही आमच्या महत्त्वाकांक्षा ही आमची धोरणात्मक योजना “ड्राईव्ह द फ्युचर” प्रमाणे मोठी आहे. 2022 पर्यंत आम्हाला आमची विक्री दुप्पट करायची आहे. या कारणास्तव आम्ही रेनो ट्रायबर ही आणखी एक अद्वितीय संकल्पना घेऊन आलो आहोत. जी प्रमुख भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. रेनो ट्रायबरचा जन्म, विकास आणि निर्मिती भारतातील आहे, भारतीय ग्राहकांचा प्राधान्याने विचार करून ती बनविण्यात आली आहे. इतर देशांमध्ये उपलब्ध होण्याआधी ती भारतात उपलब्ध होईल. हे वाहन खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे,” असे ग्रुप रेनोचे सीईओ थिएरी बोल्लोरे रेनो ट्रायबरच्या अनावरणाप्रसंगी म्हणाले.\nरेनो ट्रायबरच्या डिझाईनिंग इनोव्हेशनविषयी बोलताना ग्रुप रेनोचे एक्झिक्युटीव्ह वाईस-प्रेसिडेंट लॉरेन्स वॅन देन ऍकर म्हणाले की, “ट्रायबर सोबत आमचे उद्दिष्ट्य हे आमच्या ग्राहकांच्या आयुष्यातील अनेक गरजांनुरूप परिवर्तन आणण्याचे आहे. मग हे ग्राहक पालक असू द्या, चाहते असो, मित्रांचा गट किंवा मग कुटुंबियांचा समूह असो, त्यांची ट्राईब (प्रकार) कोणतीही असली रेनो ट्रायबर त्यांना साजेशी ठरेल. ट्रायबरने भारतीयांची उत्सवप्रियता आणि शेअरिंग करण्याची नैतिक मूल्ये जपली आहेत; जी रेनोमध्ये एकसमान आढळतात. हे उत्पादन आकर्षक, वेगवान आणि संक्षिप्त डिझाईन उपलब्ध करून देते, यामधील जागेचे देखील पुन्हा नियोजन करण्यात आले आहे. आम्हाला आमच्या आधुनिक अद्वितियतेचा अभिमान वाटतो, ज्यामुळे 4 मीटरमध्ये लांबीचे आव्हान जादुईरित्या पूर्ण केले आहे\nरेनो ट्रायबर: भारताकरिता अनोखे वाहन\nरेनो ट्रायबर हे आकर्षक डिझाईन असलेले दणकट, संक्षिप्त, तरीही भरपूर जागा असलेले, मॉड्युलर, अष्टपैलू वाहन आहे, ज्यामध्ये चार मीटरहुन कमी जागेत सात प्रौढ व्यक्ती अगदी सहज बसू शकतात. रेनो ट्रायबर अतिशय विचारपूर्वक आणि भारतीय ग्राहकांच्या अपेक्षांचे संपूर्ण विश्लेषण करून तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये अद्वितीय लवचिकता दडली आहे. रेनो ट्रायबर हा खरा गेम चेंजर असून हे आधुनिक, प्रशस्त तरीही संक्षिप्त, अल्ट्रा-मॉड्युलर, इंधनाची बचत करणारे वाहन आहे, ज्यामध्ये आकर्षक इंटेरिअरसह अनेक आधुनिक आणि वास्तविक वैशिष्ट्ये आहेत. रेनो ट्रायबर त्याच्या कॅटेगरीमधील असे वाहन आहे, ज्यामध्ये पाच-सीटर प्रकारात सर्वाधिक बूट कपॅसिटी दिसून येते.\nग्रुप रेनोच्या विकासाच्या दृष्टीने भारत ही एक प्रमुख बाजारपेठ आहे, रेनो ट्रायबरसोबत ग्रुप रेनोचे ध्येय भारतात विस्ताराला चालना देण्याचे आहे. त्यांच्या धोरणात्मक योजनेचा म्हणजे ड्राइव्ह द फ्युचरचा भाग म्हणून ग्रुप रेनोचे उद्दिष्ट्य विक्री 40% नी वाढवण्याचे आहे. 2022 पर्यंत वाहने 5 दशलक्षांहून अधिक वाढविण्याचे ध्येय आहे. आगामी तीन वर्षांत भारतात वार्षिक 200,000 युनिट्ससोबत विक्री क्षमता दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. रेनो ट्रायबरची निर्मिती चेन्नई प्रकल्पात होणार असून 2019 च्या द्वितीय अर्धसत्रात भारतीय बाजारपेठांत स्पर्धात्मक किंमतीत वाहनांची विक्री होईल.\n“जागा आणि मॉड्युलरीटीमध्ये रेनो ट्रायबरने नावीन्य आणले आहे, जे ग्राहकांचे विस्तारीत सेगमेंट लक्षात घेऊन बनविण्यात आले आहे, जे बी-सेगमेंटने अग्रेसर आहे. रेनो ट्रायबर म्हणजे भारतीय टीमच्या तज्ञतेची पोचपावती म्हणावी लागेल, त्यांनी भारतीय ग्राहक सखोलपणे समजून घेतले आहेत, आपली कौशल्यपूर्ण अभियांत्रिकी क्षमता, डिझाईनमधील संपूर्ण तज्ज्ञता आणि बळकट निर्मिती क्षमतांचा अवलंब केला आहे. भारतीय ग्राहकाना किंमतीच्या मोबदल्यात सर्वोत्तम उत्पादनाची अपेक्षा असते. आणि रेनो ट्रायबर त्यांना अत्याधुनिक डिझाईन, आधुनिक वैशिष्ट्ये, आधी कधीही नव्हती इतकी प्रशस्त जागा, मोकळा वाव आणि सोबत अष्टपैलूत्व देते. रेनो ट्रायबर केवळ एक कार नसून, त्याहून अधिक असा अद्वितीय मापदंड आहे. जो आमच्या मध्यम-कालावधी उद्दिष्ट्यात मुख्य भूमिका बजावेल, भारतातील आमची विक्री दुप्पट करेल,” असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम ममीलापल्ले म्हणाले.\nरेनो ट्रायबर: अर्थपुर्ण आणि आकर्षक स्टाईल\nभारत आणि फ्रान्समधील रेनो टीमच्या संयुक्त प्रयत्नातून रेनो ट्रायबरची निर्मिती झाली आहे, याचे अंतर्गत डिझाईन अतिशय अनोखे, आधुनिक आणि आकर्षक आहे, चार मीटरहुन कमी जागेत धमाकेदार आणि दणकट उत्पादन तयार करण्यात आले असून यामध्ये सर्वोत्तम जागा ठेवण्यात आली आहे.\nरेनो ट्रायबरचा लूक सर्वांत उठून दिसणारा आहे, त्याशिवाय पातळ आणि ठळक रेषा, याची शोभून दिसणारी विंडस्क्रीन व रियर विंडो तसेच स्लाईट रूफ ड्रॉप देखणेपण अधोरेखित करते. याचे बॉडी-फोल्ड डोअर हॅन्डलकडे येतात व थेट विंग शोल्डरपर्यंत विस्तारित होतात.\nयाचे नवीन फ्रंट-बंपर दणकटपणा व आधुनिकपणा दर्शवतात, तसेच सर्वात कठीण रस्त्यांवर याची सर्वाधिक क्षमता दाखवतात. याचा ग्राउंड क्लिअरन्स 182 एमएमचा असून हे याच्या वेगवानपणाचे प्रतीक आहे, इतर वैशिष्ट्यांमध्ये याचे स्कल्पटेड बोनेट, फ्रंट आणि रियर एसयूव्ही स्किड प्लेट्स, रूफ बार्स व ब्लॅक प्लास्टीक व्हील आर्क प्रोटेक्शन आणि लोअर प्रोटेक्टीव्ह डोअर पॅनल्स वाहनाला साहसी लूक प्रदान करतात, त्याला सर्वप्रकारच्या रस्त्यांसाठी साजेसे बनवतात.\nरेनो ट्रायबरचा फ्रंट-एंड हा समकालीन आणि अत्याधुनिक आहे, ज्यामध्ये सिग्नेचर रेनो डिझाईन वैशिष्ट्ये जसे की एलईडी डेटाईम रनिंग लाईट सरकल्ड क्रोम व ब्लॅक हेडलॅम्प मास्क्समध्ये देण्यात आले आहेत. रेनोचा लोगो हा ट्रिपल एज क्रोम फ्रंट ग्रीलवर अधोरेखित करण्यात आला असून त्याचा विस्तार प्रोजेक्टर हेडलॅम्पपर्यंत आहे. हेडलॅम्पमुळे योग्य दृश्यता राहते,शिवाय रेनो ट्रायबरला देखणा लूकही मिळतो.\nदोन भाग असलेले रि��र ईगल बिक टेल लॅम्प विंग्जचा बाहेरील भाग विस्तारीत आहेत व टेलगेटच्या मध्यावरील केंद्रावर येतात, यामुळे वाहनाला विस्तारीत स्वरूप मिळते. एसयूव्ही स्किड प्लेट्स बम्परपर्यंत देण्यात आल्या असून त्यामुळे वेग अधोरेखित होतो.\nरेनो ट्रायबरच्या आत: परिवर्तनशील, सामायिकीकरण आणि आधुनिकता\nरेनो ट्रायबरच्या आतमधील आधुनिक इंटिरिअर अग्रगण्य तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून त्यामुळे प्रत्येक दिवस आरामदायक आणि सोप्या उपयोगासाठी असेल. प्रवासी कप्पा किंवा कम्पार्टमेंटची आखणी परिवर्तनशील आणि प्रवाशाला आनंदी ऑन-बोर्ड अनुभव घेण्याच्या दृष्टीने बनविण्यात आला आहे.\nमोहक आणि उच्च दर्जाचे वातावरण सोबत प्रत्येक बारीक तपशीलावर लक्ष\nरेनो ट्रायबरच्या अंतर्गत सजावटीत उबदारपणा आणि टू-टोन रंगाचा वापर केल्याने स्वतःचे असे व्यक्तिमत्व आहे. डॅशबोर्डवरील वरच्या भागाला गडद काळा तर खालील भागाला आणि डोअर ट्रीम्सला बेज व व्हाईट टोन ठेवण्यात आला आहे. ही रंगसंगती सामान्यपणे मोहकतेशी मिळतीजुळती आहे व तिला एक उच्च दर्जा आहे. याच्या एअर व्हेंट्सवर, एअर कण्डिशन्ड डायल्स, स्टार्ट/स्टॉप बटणावर, डॅशबोर्डवरील सिल्व्हर असेंटवर क्रोम ट्रिम असून सिल्व्हर डोअर हॅन्डल आणि डोअर आर्मरेस्टवर कापडाला स्पर्श केल्याचा आनंद मिळतो, यामुळे कारला एकंदर व्हिज्युअल अपील मिळते.\nया श्रेणीतील सर्वोत्तम स्टोरेज\nप्रवाशाच्या आरामाचा विचार करून पहिल्या आणि दुसऱ्या सीटच्या मध्यभागी मध्यवर्ती रेफ्रिजरेटेड स्टोरेज एरिया आणि कपहोल्डर्स देण्यात आले आहेत, सर्वांचे हात पोहोचतील अशी जागेची रचना आहे. त्याशिवाय लोअर ग्लोव्ह कंम्पार्टमेंट देखील आहे, हा देखील रेफ्रिजरेटेड असून अप्पर ग्लोव्ह कम्पार्टमेंटची क्षमता चार लिटरहून अधिक आहे. रेनो ट्रायबरमध्ये 31 लिटरपर्यंतची सर्वोत्तम स्टोरेज कम्पार्टमेंटची सोय आहे. याच आकाराच्या इतर हॅचबॅकच्या तुलनेत साधारणपणे दुप्पट व्यवस्था आहे.\nरेनो ट्रायबरच्या 20.32 सेमी (8 इंच) मल्टिमीडिया टच स्क्रीनमध्ये मीडियानेव्ह इवोल्युशन मल्टिमीडिया सिस्टीमशी जोडलेले आहे. यामधील स्मार्टफोन रिप्लिकेशन वैशिष्ट्यासमवेत ते अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसोबत अनेक ड्रायव्हिंग व मनोरंजक अॅप्सना जोडता येते. यामधील मल्टिमीडिया सिस्टीमवर यूएसबी प्लगच्य��� साथीने व्हिडियो सुरू करता येतात.\nयामधील आडव्या रेषांमुळे लूक विस्तारित दिसतो. डॅशबोर्ड वर मल्टिमीडिया टच स्क्रीन देण्यात आल्याने वापर आरामदायक ठरतो. यामधील फुलली डिजिटल एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच वापरले गेले आहे) सोबत 8.9 सेमी एलसीडी स्क्रीनवर तीन व्हर्च्युअल गॉज टचमीटर, फ्युएल लेव्हल आणि इंजिन टेम्परेचरसाठी देण्यात आले आहेत.\nहॅन्ड्स-फ्री स्मार्ट एक्सेस कार्ड\nसुलभ हॅन्ड्स-फ्री कार्डमुले दरवाजे उघड-बंद करता येतात आणि यातील स्मार्ट स्टॉप बटनद्वारे इंजिन सुरू करता येते. त्यासाठी चावीला हात लावण्याची गरज नाही. कार्डमधील सेन्सरमुळे दरवाजे लॉक किंवा अनलॉक करता येतात. त्यासाठी कार्ड पाकिटातून किंवा बॅगेतून बाहेर काढण्याची गरज नाही अथवा कोणतेही बटण दाबण्याची आवश्यकता नाही. यामधील हॅन्ड्स-फ्री सिस्टीममध्ये ऑटो-लॉक फंक्शन आहे, जे चालक वाचनापासून दूर गेल्यावर आपोआप आपले काम चोख बजावते. ज्यामुळे वेळेची बचत होते आणि ते हाताळायला सोयीचे ठरते.\nप्रत्येक रांगेत कार्यतत्पर एअर-कंडिशनिंग\nरेनो ट्रायबरच्या रिअर आणि फ्रंट सीटवरून प्रवास करणाऱ्यांची समसमान काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये स्मार्ट पॅकेज्ड ट्वीन एअर कंडिशनिंग सिस्टीम आहे, जी प्रत्येक रांगेत आरामदायक कुलींगची खातरजमा करते. दुसऱ्या रांगेतील प्रवाशांना मध्यवर्ती पिलरवर त्यांच्या सोयीचे वेन्ट देण्यात आले आहेत तर तिसऱ्या रांगेत सिलिंगला वैशिष्ट्य एअर वेन्ट्स बसवले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या सुविधेनुसार हवेचा प्रवाह उपलब्ध होतो.\nरेनो ट्रायबर: अतिशय प्रशस्त, आरामदायक आणि अल्ट्रा मॉड्युलर\nरेनो ट्रायबरमध्ये एक ते सात जण आरामात मावतात, कारण यामधील अल्ट्रा मॉड्युलरीटी आणि चार मीटरच्या आतील अभिनव लगेज स्पेस.\nरेनो ट्रायबर सर्वोत्तम जागा उपलब्ध करून देते तसेच सर्व प्रवाशांना कोणत्याही जागी बसल्यास आरामदायी अनुभव देते. यामध्ये पुढच्या सीटवर सर्वोत्तम कपल डिस्टन्स (710 एमएम)चे आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्तम सेकंड-रो लेग रूम (200 एमएमपर्यंत) व सर्वोत्तम तिसरी रो-लेग-रूम (91 एमएम)ची आहे. सर्वच रांगा समान आरामदायक आहेत. सोबतच त्यात 12V चार्जिंग सॉकेटस आहेत व सर्व प्रवाशांसाठी एअर कंडिशनची सुविधा आहे. यामध्ये उंच प्रवासी देखील अगदी आरामात दोन स्वतंत्र- तिसऱ्या रांगेमधील सीटवर बसू शकतात. याची सर्वोत्तम रूफ हाईट (834 एमएम) आहे, ज्यामध्ये आर्मरेस्ट बॉडी पॅनल्सना फिट बसतात.\nरेनो ट्रायबरमध्ये स्लायडिंग, रिक्लायनेबल, फोल्डेबल आणि टम्बल सेकंड-रो सीट्ससोबत मोठे डोअर ओपनिंग अँगल्स (74° रिअर डोअर्सवर) देण्यात आले आहेत, ज्याद्वारे सेगमेंटमधील सर्वोत्तम इंग्रेस आणि इग्रेस देण्यात आली आहे. यामधील पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या इजीफिक्स सीट्स हाताळण्यास सोप्या असून तिसऱ्या रांगेतील स्वतंत्र सीट काढता येते. रेनो ट्रायबरमध्ये एकूण 100 पेक्षा अधिक वेगवेगळी सीट-कॉन्फिगरेशन उपलब्ध आहेत.\nबसण्याच्या पद्धती (सीटिंग मोडस):\n• लाईफ मोड: बऱ्याचदा ग्राहकाकडून 5 सीट कॉन्फिगरेशन वापरले जाते, त्यापासून प्रेरणा घेऊन. सर्वाधिक आरामदायी 5 सीटसोबत स्लायडर + रेकलायनर + ट्विन एसी समवेत कार्यतत्पर एसी वेन्ट्स\n• ट्राइब मोड: कारच्या नावावरून प्रेरणा घेत, आम्ही कारमधील बसण्याच्या जागेचा पुरेपूर वापर करतो\n• सर्फिंग मोड: अभिनव आकाराच्या वस्तू सहज सामावून घेतो (उदा: सर्फ बोर्ड) ग्राहक अनुभवाचा भाग म्हणून.\n• कँपिंग मोड: 2 व्यक्तींसाठी सीटिंग कॉन्फिगरेशन, सर्व जागा मजा-मस्ती आणि साहसाकरीता\nरेनो ट्रायबरमध्ये सर्वोत्तम स्टोरेज कम्पार्टमेन्ट उपलब्ध आहे (31 लिटर्सपर्यंत) तर सर्वोत्तम बूट क्षमता (625 लिटर्स) फाईव्ह-सीटर कॉन्फिगरेशनसाठी उपलब्ध आहे. सहा जणांकरिता बूट क्षमता 320 लिटर्स तर सात व्यक्तींसाठी 84 लिटर्सची राहील. रेनो ट्रायबर फंक्शनल रूफ रेल्स समवेत येते, ज्याची वजन पेलण्याची क्षमता 50 किलो इतकी आहे.\nऊर्जाक्षम इंजिन आणि अभिनव मंच; जे कामगिरी-संपन्न, खिशाला परडणारा आणि सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव देणारे आहेत\nरेनो ट्रायबरचे ऊर्जाक्षम इंजिन भारतीय बाजाराला शोभेल असे आहे, जे कामगिरी आणि इंधन बचतीचे संतुलन राखते. हे वाहन अभिनव व अत्याधुनिक मॉड्युलर मंचावर अलीयांसद्वारे तयार करण्यात आले आहे.\nहे इंजिन भारतीय वापरकर्त्यांच्या खऱ्या गरजांनुरूप बनविण्यात आले आहे\nरेनो ट्रायबरमध्ये 1.0-लिटर 3- सिलेंडर पेट्रोल एनर्जी इंजिन असून त्यातून 72पी‘ज सोबत 96 एनएम टॉर्क निर्मिती होते. यामध्ये फाईव्ह–स्पीड मानवी हाताळणीयुक्त ट्रान्समिशन किंवा फाईव्ह–स्पीड इजी–आर एएमटी आहे. हा एक ग्लोबल पॉवरट्रेन असून आधीच ग्रुप रेनोच्या युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील क्लिओ आणि सँडेरोमधील बी सेगमेंट कारमध्ये वापरण्यात आला आहे. हे ड्युएल व्हीव्हीटी सिस्टीमप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून इंजिन सर्व रेव्ह्सवर पुरेसा प्रतिसाद देते. लो लेव्हलपासून टॉर्क उपलब्ध असून पुरेशा एक्सलरेशनची खातरजमा करते, हे भारतातील ड्राइव्हिंग स्थितीकरीत आदर्श आहे. हे इंजिन कामगिरी आणि बचतीत योग्य संतुलन राखते सोबतच इंधन कार्यक्षमता चांगली ठेवते व देखभाल खर्च कमी करते.\nहा मंच मोड्यूलरीटी, प्रशस्त जागा, आराम आणि अभिनव असा ड्रायव्हिंग आनंद देतो\nरेनो ट्रायबरचा मॉड्युलर मंच नवीन आहे जो भारतात रेनोच्या बी-सेगमेंटमधील प्रवेशाला अधोरेखित करतो. हा मंच फायदा देऊ करतो, जो रेनो ट्रायबरला बाजारात महत्त्वपूर्ण आधार देतो:\n•\tप्रवासी कप्प्यात कमाल जागा\n•\tपुरेसा इंजिन कप्पा\n•\tसर्वोत्तम जागा आणि अद्वितीय लवचिकता\n• आरामदायक आणि सर्वोच्च ड्रायव्हिंग अनुभव\nरेनो ट्रायबरमध्ये रिअर पार्किंग सेन्सर आणि रिव्हर्स कॅमेरा आहे, ज्यामुळे चालकाला सुधारित दृश्यता (व्हिजिबलीटी) आणि सुलभ हाताळणी व पार्किंगचा अनुभव मिळतो.\nरेनो ट्रायबरने भारतीय बाजारांसाठी सुरक्षेची सर्व ती खबरदारी घेतली आहे तसेच एक पाऊल पुढे जाऊन प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या संरक्षणाची खातरजमा ठेवली आहे. वाहनाचा मंच त्याला वेगवान तर ठेवतोच, सोबतच सर्वोच्च सुरक्षेची हमी देतो. सुरक्षेची हीच पुष्टी करत सर्वच रांगांमध्ये 3-पॉइंट बेल्ट्स देण्यात आले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतील साईड सीटवर बसणाऱ्यांसाठी रेट्रॅक्टर देण्यात आले आहेत. चालकाच्या सीटवर देखील प्रीटेन्शनर आणि लोड लिमीटरची सोय आहे. रेनो ट्रायबरमध्ये 4 एअरबॅग्जची सुविधा आहे. : ड्रायव्हर, प्रवासी आणि पुढील बाजूला.\nरुंदी 1739 एमएम (दरवाज्यावरील आरसे वगळता)\nउंची 1643 एमएम (रूफ रेल्स वगळता)\nकेर्ब वेट 947 किलो\nइंजिन प्रकार 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन\nगिअरबॉक्स 5 स्पीड मानवी हाताळणी-युक्त प्रक्षेपण (मॅन्युअल ट्रान्समिशन)\nपुढले सस्पेन्शन एमसीफेरसन स्टर्ट\nमागील सस्पेन्शन टॉर्जन बीम\nबूट व्हॉल्युम 84 एल (7-सीटर स्थिती) 320 एल (6-सीटर स्थिती) 625 एल (5-सीटर स्थिती)\nग्राऊंड क्लिअरन्स (अनलेडन) 182 एमएम\nइंधन टाकीची क्षमता 40 लिटर्स\nडेयरी डे की नई पेशकश चिली गुआवा अमरूद के ग���द्दे, मिर्ची और नमक का जायकेदार मेल\nअब एलेक्‍सा पर उठाइये हंगामा म्‍यूजिक का आनंद\nहंगामा ने वायु प्रदूषण के खिलाफ गीत “हवा आने दे” लॉन्च किया, भामला प्रॉडक्शन्स और शान के सहयोग से बनाया गया यह गीत\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nग्लोबल एनसीएपी’च्या वतीने रेनो ट्रायबर’ला प्राप्त 4-स्टार एडल्ट सेफ्टी रेटींग’ने अधोरेखित केले\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.org.in/bank-of-baroda-head-sales-officer-2020/", "date_download": "2021-06-23T01:54:37Z", "digest": "sha1:2N4IGE4MWQXNAWDWBGBH4KMOYXPRPEIO", "length": 6327, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.org.in", "title": "Bank Of Baroda Recruitment 2020 - Apply On Majhi Naukri", "raw_content": "\n🎓 शिक्षण नुसार जॉब्स\n🔔 पदवीधर साठी नौकरी\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nबँक ऑफ बडोदा (BOB) च्या फायनॅसियाल सोलुशन लिमिटेड मध्ये विक्री कर अधिकारी च्या जागा\nपदाचे नाव: मुख्य विक्री कर अधिकारी\nपोस्ट क्र. पोस्ट नाव जागा\n१. मुख्य विक्री कर अधिकारी ३०\nसंबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.\nसंबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १६+ वर्षाचा अनुभव.\nवयाची अट: – ५५ वर्ष [SC/ST/PWD साठी:05 वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]\nआपले वय वर्ष, महिने, तास मध्ये मोजण्या करीत Age Calculator चा वापर करा.\nनोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)\nऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट: १२ फेब्रुवारी २०२०\nजाहिरात (download Notification): पाहा व डाउनलोड करा\nअधिकृत वेबसाईट: Apply Online\nPrevious कनिष्ठ लिपिक पदासाठी जागा सहकार पणन व वस्त्रउद्योग विभागाअंतर्गत पुणे इथे\nNext मोईल लिमिटेड (MOIL LIMITED) मध्ये विविध पदाच्या २२ जागा\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nपुणे मेट्रो मध्ये भरती जाहीर\nगूगल प्लेस्टोर वरून अँप डाउनलोड करा\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, म��ंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/icici-bank-provides-crop-loans-by-inspecting-agriculture-with-the-help-of-satellite/", "date_download": "2021-06-23T03:23:50Z", "digest": "sha1:CHDNYBM35O6EHPWHSVSSZHOKSNNL75JZ", "length": 10564, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सॅटेलाईटच्या मदतीने शेतीची पाहणी करुन ICICI Bank देते पीक कर्ज", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसॅटेलाईटच्या मदतीने शेतीची पाहणी करुन ICICI Bank देते पीक कर्ज\nयावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्यावे, अशा आशयाच्या सूचना शासनस्तरावरून सगळ्या बँकांना देण्यात आल्या होत्या. तरीही काही बँकांनी पीक कर्ज देण्याच्या बाबतीत टाळाटाळ केली किंवा एकंदरीत पीक कर्जाच्या प्रक्रियेमध्ये उशीर झाला. परंतु याला अपवाद म्हणजे आयसीआयसीआय या खाजगी बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याच्या प्रक्रियेमध्ये होणारा वेळ दूर करण्यासाठी महत्वपूर्ण असा निर्णय घेतला. आयसीआयसीआय बँकेमध्ये शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठीचा अर्ज दिल्यानंतर जवळजवळ पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होते. हाच प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी बँकेने आता सॅटेलाइटचा वापर करायचे ठरवले आहे. त्यायोगे कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल, अशा प्रकारची तयारी बँकेने केली आहे.\nयाबाबतीत आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी माध्यमांना माहिती दिली कि, अशा पद्धतीच्या सेवा जगभरातील मोजक्याच बँका देत आहेत. आयसीआयसीआय बँकेने एका खाजगी कंपनीच्या साह्याने ही सेवा सुरू केली आहे. संबंधित सॅटॅलाइटचा वापर करून शेताची, त्या शेतांमधील पीक पद्धती व इतर गोष्टींची माहिती काढली जाईल. एकूणच कर्ज प्रकरणासाठी लागणारा सर्च रिपोर्ट करण्याची ही खास पद्धत या बड्या खासगी बँकेने आणली आहे.\nहे पण वाचा: Mobile App द्वारे काढा एटीएममधून पैसे; आरबीएल बँकेची सुविधा\nशेती व ग्रामीण भागांमधील इतर व्यवसायांना कर्जपुरवठा करणारी आयसीआयसीआय बँक ही एक महत्त्वाची खाजगी बँक आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील समस्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडण्याची तयारी बँकेने केली आहे. आतापर्यंत या पद्धतीच्या सेवेद्वारे भारतातील 500 गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आलेले आहे. पुढील काळामध्ये सुमारे 63 हजार गावांमध्ये अशी सुविधा देऊन पीक ��र्जाची सेवा विश्वास आर्य आणि वेगवान करण्याची तयारी बँकेने केली आहे.\nमाहिती स्त्रोत- कृषी रंग\nicici bank आयसीआयसीआय बँक खरीप हंगाम kharif season पीक कर्ज crop loan\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=sunil%20kedar", "date_download": "2021-06-23T02:08:37Z", "digest": "sha1:KIFLSGW3V7DXZ7GIMNV7FWJ5ZSO3STRP", "length": 5527, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "sunil kedar", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदूध, मांस, लोकर, अंडी यांच्या उत्पादनाच्या वाढीस प्राधान्य द्यावे\nदुधातील भे��ळ रोखण्याकरिता कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश\nदुधातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर\nदुधातील भेसळ रोखण्यासाठी आता क्यूआर कोड\nप्रतिदिन 10 लक्ष लिटर दुधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास मान्यता\nग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पशुधन विकास महत्त्वपूर्ण घटक\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू राहणार\nराज्यातील दूध संकलन वाढवून दुग्ध उत्पादकांना लाभ मिळवून द्यावा - सुनिल केदार\nराज्यात बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात – पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार\nशासन दुग्ध उत्पादकांच्या खंबीरपणे पाठिशी – सुनील केदार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/devotees-should-celebrate-ganeshotsav-and-moharram-with-simplicity-on-the-backdrop-of-corona-home-minister-anil-deshmukh-23292/", "date_download": "2021-06-23T03:15:53Z", "digest": "sha1:O73QGOPE6EGF2TRK5DHTFZ5TAVU4SDHP", "length": 22690, "nlines": 187, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Devotees should celebrate Ganeshotsav and Moharram with simplicity on the backdrop of Corona: Home Minister Anil Deshmukh | कोरोना पार्श्वभूमीवर भाविकांनी गणेशोत्सव तसेच मोहरम साधेपणाने करावेत : गृहमंत्री अनिल देशमुख | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमुंबईकोरोना पार्श्वभूमीवर भाविकांनी गणेशोत्सव तसेच मोहरम साधेपणाने करावेत : गृहमंत्री अनिल देशमुख\nमुंबई : कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव तसेच मोहरम साध्या पदध्तीने करावेत, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. २२ तारखे पासून राज्यात गणेशोत्सव हा सण सुरु होत आहे. गणेशोत्सवासाठी गृहविभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.\n१)सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.\n२) covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपा बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.\n३) श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी. ४)यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदि मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर���जन करण्यात यावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन माघीगणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्‍य आहे.\nजेणेकरून श्री गणेशाचे आगमन/ विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल.\n५) उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.\n६) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंगू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.\n७) आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.\n८) श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.\n९) गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंग ची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टेंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम मास्क,\nसँनीटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.\n१०) श्री च्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये.\n११) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी. या सर्व सूचनांचे पालन करून राज्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.\nमोहरमचा दुखवटा दि. २८,२९ व ३० हे तीन दिवस पाळण्या बाबतही गृह विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात मातम मिरवणूक, वाझ/मजलीस,ताजिया/आलम, सबील/छबील संदर्भात सूचना आहेत.\nमातम मिरवणूक: कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमाप्रमाणे मोहरम दरम्यान देखील आपआपल्या घरात राहूनच दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाला बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनीदेखील एकत्रीत मातम /दुखवटा करू नये.\nवाझ/मजलीस: हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया/आलम : ताजिया/आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही. सबील/छबील- सबील/छबील बांधण्यास संदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये. सदरील ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे.\nकोणत्याही कार्यक्रमात चार पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी राहणार नाही. कोविड-१९ च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान, आरोग्य, प्लाज्मा शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत. अशा उपक्रमांमध्ये स्वच्छते विषयक जनजागृती करावी.\nकोविड-१९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या *नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.\nया सूचनांचे सर्वांनी पालन करावे. कोरोना विरुद्ध चे युद्ध आपल्या सर्वांना एकत्रितपणे लढायचे आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी शासन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या निमित्ताने केले आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू ���का, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/along-with-the-chief-minister-for-maratha-reservation-now-the-leaders-of-mahayuti-will-also-meet-the-prime-minister-big-statement-of-this-leader-nrdm-141085/", "date_download": "2021-06-23T03:11:40Z", "digest": "sha1:LUKMOWJJGRM3PSUUYSR3FGSVU3E37DXX", "length": 17508, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Along with the Chief Minister for Maratha reservation, now the leaders of Mahayuti will also meet the Prime Minister; Big statement of 'this' leader nrdm | मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता महायुतीचे नेतेही पंतप्रधानांना भेटणार; 'या' नेत्याचं मोठं विधान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nनागपूरमराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता महायुतीचे नेतेही पंतप्रधानांना भेटणार; ‘या’ नेत्याचं मोठं विधान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर आता राज्यातील महायुतीचे नेतेही पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. येत्या 20 तारखेनंतर मोदींची भेट घेणार असल्याचं रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं रामदास आठवले आज नागपुरात आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना आठवले यांनी हे मोठं विधान केलं आहे.\nनागपूर : मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर आता राज्यातील महायुतीचे नेतेही पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. येत्या 20 तारखेनंतर मोदींची भेट घेणार असल्याचं रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं रामदास आठवले आज नागपुरात आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना आठवले यांनी हे मोठं विधान केलं आहे.\nदरम्यान येत्या 20 जूननंतर युतीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण आणि वादळामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी आदी मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करण्यात येईल. तसेच क्षत्रियांना 10 टक्के आरक्षण मिळावं ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्याबाबतही मोदींशी चर्चा करण्यात येणार असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं.\nतसेचं राज्यात मराठा आरक्षणाचा विषय आणि एसी, एसटीचा पदोन्नतीतील आरक्षण हे मोठे विषय आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला योग्य प्रकारे भूमिका मांडता आलेली नाही. मराठा समाज राज्यकर्ता आहे. श्रीमंत आहे. असं कोर्टाला वाटलं असावं. पण मराठा समाजात अनेक लोक गरीब आहेत. त्यांना आरक्षणाची गरज आहे. मात्र, त्यांना आरक्षण नाकारण्यात आलं आहे. 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या पुढे जाऊन आरक्षण देता येऊ शकते. हे कोर्टाला पटवून देण्याची गरज आहे, असं आठवले म्हणाले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाबाबत घातकी भूमिका घ्यायला नको होती. हे सरकार दलित विरोधी आहे, असं सांगतानाच या सरकारमध्ये प्रचंड मतभेद आहेत. हे सरकार किती दिवस टीकेल हे सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीत या सरकारकडून केंद्राकडे बोट दाखविलं जातं, असंही ते म्हणाले.\nविद्युत विभागातील अधिकारी, अभियंते व कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी\nमोदींजींसोबत उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर हे सरकारच अस्तित्वात आलं नसतं. भाजपसोबतच सरकार स्थापन झालं असतं. आताही शिवेसना आणि भाजपने अडीच अडीच वर्षे सरकार स्थापन करण्याचा विचार करावा. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं. मोदींजींसोबत उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे हा फॉर्म्युला ठाकरे यांनी स्वीकारावा, असं सांगतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही वाघासोबत दोस्ती करायला हरकत नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे दोघांनीही आता पुढं यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेचं कोरोना महामारीत मोदी सरकारने अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोफत लस देण्याचा प्रयत्न केला आहे. या महामारीत अनेक मुलं अनाथ झाली आहेत. त्यांची जबाबदारी सरकारने घेतली आहे, असंही त्यांनी सांगितलं.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जव��नांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/science-technology-news-marathi/whatsapp-new-update-users-will-be-able-to-chat-without-internet-know-details-nrvb-108970/", "date_download": "2021-06-23T03:14:39Z", "digest": "sha1:M7CMOSAHKD6BD3CCDKXDQMKP6DMBNTOX", "length": 15225, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "whatsapp-new-update-users-will-be-able-to-chat-without-internet-know-details nrvb | WhatsApp चं नवं अपडेट येऊ घातलंय; इंटरनेट विनाही होणार चॅटिंगची सोय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nNew UpdateWhatsApp चं नवं अपडेट येऊ घातलंय; इंटरनेट विनाही होणार चॅटिंगची सोय\nव्हॉट्सअ‍ॅप सध्या आयओएस (iOS) आणि अँड्रॉईड बीटा (Android Beta) युजर्ससाठी, व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा प्रोग्रामवर (WhatsApp Web Beta Program) काम करत आहे, जो युजर्सला आपल्या स्मार्टफोनच्या इंटरनेटशी (Internet) कनेक्ट केल्याविनाच WhatsApp Web चा वापर करता येऊ शकतो.\nनवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. फेसबुकच्या (Facebook) मालकीचं असलेला मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आयओएस (iOS) आणि अँड्रॉईड बीटा (Android Beta) युजर्ससाठी, व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा प्रोग्रामवर (WhatsApp Web Beta Program) काम करत आहे, जो युजर्सला आपल्या स्मार्टफोनच्या इंटरनेटशी (Internet) कनेक्ट केल्याशिवाय WhatsApp Web चा वापर करता येऊ शकतो.\nव्हॉट्सअ‍ॅपला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, ही सर्विस व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर (WhatsApp Messenger) आणि व्हॉट्सअ‍ॅप बिजनेस अ‍ॅप (WhatsApp Business App) दोघांसाठी असेल. मल्टी डिव्हाईस सपोर्ट फंक्शनचं (Multi-Device Support) टेस्टिंग करण्यासाठी अ‍ॅपची मदत करणार आहे.\nव्हॉट्सअ‍ॅप डेव्हलपमेंट ट्रॅक करणारी साईट WABetaInfo ने ही माहिती शेअर केली आहे. ‘आपल्या फोनच्या इंटरनेटशी कनेक्ट केल्याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करण्यासाठी, व्हॉट्सअ‍ॅप आयओएस आणि अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी एक व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा प्रोग्रॅम येईल.’, असं सांगण्यात आलं आहे. WABetaInfo ने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे, ज्यात व्हॉट्सअ‍ॅप वेबचं फीचर Delete for Everyone प्रत्येकासाठी व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा प्रोग्राममध्ये सामिल झाल्यानंतर काम करणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे.\nव्हॉट्सअ‍ॅपने दिलेल्या माहितीनुसार, या प्रोग्राममध्ये दुसऱ्या युजर्ससह चॅट करण्यासाठी युजर्सला अ‍ॅपच्या लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट करण्याची आवश्यकता आहे. जर दुसरा युझर व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट वर्जनचा वापर करत नसेल, तर कॉल आणि मेसेज दोन्हीला सपोर्ट केलं जाणार नाही.\nया प्रोग्राममध्ये सामिल होणारे युझर्स एकाचवेळी फेसबुक पोर्टलसह चार डेस्कटॉप डिव्हाईसला लिंक करू शकतील. तसंच या प्रोग्राममध्ये सामिल होण्याचा पर्याय व्हॉट्सअ‍ॅप वेब-डेस्कटॉप ऑप्शनअंतर्गत सेटिंग्ज मेन्यूमध्ये उपलब्ध असेल.\nएकदा युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा प्रोग्रामवर क्लिक केल्यानंतर, त्यांना एका मेसेज पाठवला जाईल की, ‘नव्या व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटामध्ये सामिल झाल्यानंतर तुम्हाला आपल्या फोनला कनेक्ट करण्याची गरज नाही’. त्यानंतर ‘Got it’ बटणावर क्लिक केल्यानंतर युजर्स यात Enroll करू शकतात. सध्या हे उपलब्ध नसून यावर काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/try-this-home-remedy-to-get-rid-of-dark-circles-on-the-neck-471564.html", "date_download": "2021-06-23T02:27:22Z", "digest": "sha1:TLHPIJ6IH32YTTNSYUQUBIQY7RGGCGP6", "length": 20189, "nlines": 266, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSkin Care : मान काळवंडलीय मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा, होतील फायदे\nआपण सर्वजण त्वचेच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देतो. परंतु मान आणि कोपरांच्या स्वच्छतेकडे म्हणावे तसे लक्ष देणे होत नाही.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठ�� डिजीटल टीम\nआवळ्यामधील अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. एक चमचा आवळा पावडर घ्या आणि गरम पाण्यात मिसळा. चेहरा स्क्रब करण्यासाठी या पेस्टचा वापर करा, पाच मिनिटांनंतर चेहरा धुवा. आपणास हवे असल्यास आपण पेस्टमध्ये थोडी हळद देखील घालू शकता.\nमुंबई : आपण सर्वजण त्वचेच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देतो. परंतु मान आणि कोपरांच्या स्वच्छतेकडे म्हणावे तसे लक्ष देणे होत नाही. ज्यामुळे आपले कोपरे आणि मान काळी दिसते. मानेचा काळपटपणा काढण्यासाठी विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर हा केला जातो. मात्र, त्यानंतर चार ते पाच दिवसांनंतर परत मान काळीच दिसते. मात्र आपण काही घरगुती उपाय करून मानेवरचा काळपटपणा काढू शकतो. (Try this home remedy to get rid of dark circles on the neck)\nकोपरांचा आणि मानेचा काळपटपणा काढण्यासाठी कोरफड अत्यंत फायदेशीर आहे. कोरफड मानेला लावल्यानंतर मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते. कोरफडमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे त्वचेमध्ये मेलेनिनचे उत्पादन कमी करण्यास मदत करतात. मानेवर कोरफड लावण्यासाठी आपल्याला कोरफडमधील गर काढावा लागेल. कोरफड मानेवर लावा, काही मिनिटे स्क्रब करा. सुमारे वीस मिनिटांनंतर मान थंड पाण्याने धुवा.\nआपल्यापैकी बर्‍याचजणांना हे माहित आहे की अॅपल व्हिनेगर त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे त्वचेतून मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला 2 चमचे अॅपल व्हिनेगर थोड्या पाण्यात मिसळावे लागेल. हे मिश्रण कापूसच्या सहाय्याने मानेवर लावा. साधारण दहा मिनिटे तसेच ठेवा आणि पाण्याने मान धुवा. हा उपाय आपण आठवड्यातून दोन वेळा केला पाहिजे. यामुळे मानेवरील काळपटपणा जाण्यास मदत होईल.\nबदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि ब्लीचिंग एजंटचे गुणधर्म असतात. या दोन्ही गोष्टी त्वचेचा रंग वाढविण्यासाठी कार्य करतात. बदाम तेलाचे काही थेंब घ्या आणि आपल्या मानेवर मालिश करा. यामुळे मानेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते. बदामांमध्ये व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करून, रंग उजळण्यास मदत करते. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा.\nदह्यामध्ये नैसर्गिक एंजाइम असतात. जे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. मानेवरील काळपटपणा काढण्यासाठ�� दोन चमचे दही घ्या आणि मानेवर लावा. 15 मिनिटांसाठी ही पेस्ट मानेवर राहूद्या आणि थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण आठवडाभर सतत मानेवर लावली तर मानेचा काळपट दूर होण्यास मदत होते.\nबटाट्यामध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात. जे त्वचेचा रंग चांगला करण्यास मदत करतात. यासाठी, आपल्याला बटाटा किसून घ्यावा लागेल आणि त्याचा रस काढावा लागेल. हा रस आपण मानेवर लावा आणि सुमारे 15 मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा रस मानेला लावा.\nअर्ध्या लिंबाला कापून त्यामध्ये मीठ टाका आणि कोपर आणि मानेवर लावा. दहा मिनिटांनंतर ते ओल्या कपड्याने स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर बाऊलमध्ये खायचा एक चम्मच सोडा घ्या आणि पांढरं टूथपेस्ट त्यात मिसळा. ही पेस्ट मानेवर आणि कोपरावर लावा. सुखल्यानंतर धुवून घ्या. त्यानंतर मॉईश्चरायझर लावा.\nटोमॅटो मिक्सरमधून बारिक पेस्ट करुन घ्या. कोपर आणि मानेवर लावा. 20 मिनटांनंतर धुवून घ्या. एका आठवड्यात तीनवेळा हे केल्याने काळपटपणा दूर होईल.\nमानेवरील आणि कोपरावरील काळपटपणा दूर करण्यासाटी मसूरचा दाळ रात्री भिवजून घ्या. त्यानंतर सकाळी मिक्सरमधून बारिक करुन घ्या. त्यामध्ये कच्च दूध मिसळा आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावा. 15 ते 20 मिनटांनंतर पाण्याने धुवून घ्या.\n(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)\nHoli 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nSkin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nPM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही वाचा काय आहेत कारणं\nयूटिलिटी 9 hours ago\nघर खरेदीसाठी मान्सून सगळ्यात चांगली वेळ, कधीही फसवणूक होणार नाही, कारण काय\nदही आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक त्वचेला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा \nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे12 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य सं���ंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे12 mins ago\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/sports-photos/uefa-euro-2020-most-titles-goals-and-record-474259.html", "date_download": "2021-06-23T02:49:59Z", "digest": "sha1:T2P7KDNQVKY3UMAVF56K545KACYVXFFZ", "length": 15579, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : ‘सगळ्यात जास्त जेतेपद ते गोलमास्टर…’ वाचा यूरो कपचा 60 वर्षाचा रेकॉर्ड आणि इतिहास\nयुरोपियन फुटबॉलच्या सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धाला आज सुरुवात होत आहे. इटली विरुद्ध तुर्की या मॅचने युरो चषकाला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 11 देशांतील 11 शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (UEFA Euro 2020 most titles Goals And record)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nयुरोपियन फुटबॉलच्या सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धाला आज सुरुवात होत आहे. इटली विरुद्ध तुर्की या मॅचने युरो चषकाला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 11 देशांतील 11 शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा फ्रान्समध्ये प्रथम 1960 मध्ये आयोजित केली गेली होती. सोव्हिएत युनियनने पहिलं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत 15 वेळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. आता 16 व्या मोसमापूर्वी स्पर्धेचा इतिहास आणि मोठ्या विक्रमांबद्दल आपण जाणून घेऊया...\nयुरो चषकात आतापर्यंत 10 वेगवेगळ्या संघांनी विजेतेपद जिंकले आहे, परंतु आतापर्यंत सर्वांत जास्त वेळा जर्मनी आणि स्पेनने करंडक आपल्या नावे केलाय. आतापर्यंत 3-3 वेळा दोन्ही संघ चॅम्पियन बनले आहेत. 1972, 1980 आणि 1996 मध्ये जर्मनीने विजेतेपद जिंकले. दुसरीकडे स्पेनने 1964, 2008 आणि 2012 मध्ये विजेतेपद मिळविलं.\nस्पेन हा युरोपमधील एकमेव देश आहे, ज्याने सलग दोन वेळा विजेतेपद पटकावलं .2008 मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर स्पेन संघाने 2012 मध्ये दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकून इतिहास रचला. परंतु 2016 साली स्पेनला हॅटट्रिक करता आली नाही.\nया दोन संघांव्यतिरिक्त फ्रान्सने दोन वेळा जेतेपद जिंकलं आहे. तर सोव्हिएत युनियन, इटली, चेकोस्लोवाकिया, नेदरलँड्स, डेन्मार्क, ग्रीस आणि पोर्तुगाल यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद जिंकले आहे. युरो कपची गतविजेती टीम पोर्तुगाल आहे, ज्या संघाने 2016 मध्ये जेतेपद जिंकलं होतं.\nस्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम दोन महान खेळाडूंच्या नावावर आहे. फ्रान्सचा महान अॅटॅकर मिशेल प्लॅटिनी आणि पोर्तुगालचा दिग्गज कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी 9-9 गोल नोंदवले आहेत. प्लॅटिनीने तर 1984 मध्ये सर्व 9 गोल केले, जो एक विक्रम आहे.\n‘द फॅमिली मॅन’चा नवा विक्रम, जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज, ‘फ्रेंड्स’लाही टाकले मागे\n2023 AFC Asian Cup qualifiers : भारत vsअफगानिस्तान सामना अनिर्णीत, 7 मिनिटांत स्कोरबोर्डवर 2 गोल\nPhoto : ‘सगळ्यात जास्त जेतेपद ते गोलमास्टर…’ वाचा यूरो कपचा 60 वर्षाचा रेकॉर्ड आणि इतिहास\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nUEFA Euro 2020 : तुर्���ी विरुद्ध इटली मॅचने युरो कपची सुरुवात, गुगलचं खास डूडल\nTurkey Sea Snot : पृथ्वी आहे की दुसरा ग्रह तुर्कीतील या समुद्राची अवस्था पाहून तुम्हीही चकित व्हाल\nआंतरराष्ट्रीय 2 weeks ago\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई10 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे34 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nPHOTO | मधुमेह ते अतिसारापर्यंत अनेक रोग बरे करण्यास फायदेशीर उंबर\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nमराठी न्यूज़ Top 9\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई10 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे34 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/engagement-of-ceo-broke-after-neerav-sold-him-duplicate-diamond-ring-5967191.html", "date_download": "2021-06-23T02:25:21Z", "digest": "sha1:IEEPAUP4EN2SZMDIZ37N3MZWOFMQXBDM", "length": 7632, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Engagement of CEO broke after Neerav sold him duplicate diamond ring | बँकांचे कोट्यवधी तर बुडवलेच, पण नीरव मोदीच्या फसवणुकीमुळे या सीईओची एंगेजमेंटही मोडली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबँकांचे कोट्यवधी तर बुडवलेच, पण नीरव मोदीच्या फसवणुकीमुळे या सीईओची एंगेजमेंटही मोडली\nओटावा - फरार हिरे व्यापारी नीरव मोदीने केल्या फसवणुकीचा फटका फक्त भारतीय बँकांनाच बसला आहे असे नाही. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणानुसार नीरव मोदीने केलेल्या फसवणुकीमुळे कॅनडातील एका कंपनीच्या सीईओचा साखरपुडा मोडला आहे. कॅनडाच्या पेमेंट प्रोसेसिंग कंपनीच्या सीईओंची ही फसवणूक याचवर्षी एप्रिल महिन्यात झाली आहे. त्यांनी 2 लाख डॉलर म्हणजे 1.47 कोटींमध्ये हिऱ्याच्या दोन अंगठ्या खरेदी केल्या होत्या. पण त्यातील हिरे नकली होते. कॅनडाचे पॉल अल्फोंसो यांनी गर्लफ्रेंडबरोबर एंगेजमेंटसाठी या अंगठ्या खरेदी केल्या होत्या. पण यातील हिरे खोटे असल्याचे समजल्यानंतर तिने साखरपडा मोडला.\n2012 मध्ये भेटले होते मोदी आणि अल्फोंसो\nसाऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार नीरव आणि अल्फोंसो 2012 मध्ये अमेरिकेत भेटले होते. त्यानंतर दुसऱ्या भेटीत ते एकत्र जेवलेही होते. एप्रिल 2018 मध्ये अल्फोंसोने नीरव मोदीला ई मेलद्वारे साखरपुड्यासाठी खास अंगठीची ऑर्डर गिली. त्याने एक लाख डॉलर (73.95 लाख रुपये) चे बजेट ठरवले होते. पण नीरव मोदीने 3.2 कॅरेटच्या हिऱ्याच्या अंगठीचे बिल 1.20 लाख डॉलर (88.73 लाख) बनवले.\nपहिली अंगठी आवडल्यानंतर अल्फोंसोच्या गर्लफ्रेंडने 2.5 कॅरेट हिऱ्याची दुसरी अंगठी तयार करण्याची ऑर्डर दिली. त्यासाठी 80 हजार डॉलर (59.15 लाख) दिले. नंतर जूनमध्ये अल्फोंसोने दोन्ही अंगठ्यांसह गर्लफ्रेंडला प्रपोज केले आणि त्यांचा साखरपुडा झाला.\nअल्फोंसो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला अंगठ्यांचा विमा करायचा होता. पण नीरव मोदीने त्यांना हिऱ्याचे सर्टिफिकेट पाठवलेच नाही. अल्फोंसोने अनेक ईमेल केले. पण नीरव वारंवार टाळत राहिला. दोन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये अल्फोंसोच्या गर्लफ्रेंडने अंगठ्या तपासून पाहिल्या तर त्या नकली अशल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अल्फोंसोला नीरव मोदीच्या पीएनबी फ्रॉडबाबत माहिती मिळाली.\nअल्फोंसोने सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली, तू खूपच हुशार आहेस. तू हिरे चेक न करताच दोन लाख डॉलर दिले. हे माझ्या बुद्धीपलिकडचे आहे. मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही.\nसाखरपुडा मोडल्यानंतर 13 ऑगस्टला नीरव मोदीने ई मेल केला त्यात लिहिले, तुला माहिती नाही तू मला किती त्रास दिला आहेत. तू मला आणि माझ्या एक्स गर्लफ्रेंडला फार दुःख दिले आहे. माझ्या जीवनातील एका खास क्षणाचा तू विचका केलास. अल्फोंसोने आता कॅलिफोर्नियाच्या सुपरियर कोर्टात नीरव मोदीच्या विरोधात 30.66 कोटींच्या नुकसा भरपाईचा दावा केला आहे. त्याची सुनावणी जानेवारी 2019 मध्ये होईल. नीरव मोदी यावर्षी जानेवारीपासून भारतातून फरार होऊन लंडनमध्ये राहत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leader-of-opposition-in-the-legislative-council-pravin-darekar/", "date_download": "2021-06-23T02:51:03Z", "digest": "sha1:IROIFUEPF7M25OCGGLI53BOLKX4QAOBF", "length": 7753, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Leader of Opposition in the Legislative Council Pravin Darekar Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai News : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज\nLonavala News : कामगारांना किमान वेतन 20 हजार मिळायला हवे – प्रविण दरेकर\nPune News : प्रवीण दरेकर यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन\nएमपीसी न्यूज - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे (रविवारी, दि.3) भेट देऊन सावित्रीबाई यांच्या स्मृतींना वंदन केले.'क्रांतीसूर्य…\nSolapur News: भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंच्या गर्दीमुळे सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा \nएमपीसी न्यूज : कोरोनावर औषध येईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात 50 जणांनीच हजर राहायची मर्यादा आहे. पण सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्यात हजारोंची…\nPune News : राज्य सरकारकडून षडयंत्राद्वारे काँग्रेस मंत्र्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न :…\nएमपीसी न्यूज : राज्य सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेेसच्या मंत्र्यांकडून षडयंत्राद्वारे काँग्रेस मंत्र्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा घणाघाती आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज…\nLonavala News : कोविडचा प्रतिबंध करण्याऐवजी सरकार कंगना प्रकरणात रंगलं – प्रवीण दरेकर\nLonavala News : कोरोना महासर्वेक्षण अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद\nएमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने शासनाच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमांतर्गत आज, मंगळवारी राबविलेल्या कोरोना महासर्वेक्षण अभियानाला लोणावळा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.…\nMumbai : यूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा मंगळवारी विधानमंडळातर्फे गौरव\nएमपीसी न्यूज - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा- 2019 (यूपीएससी) मध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा गौरव सोहळा मंगळवार (दि.…\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leaflets/", "date_download": "2021-06-23T02:37:26Z", "digest": "sha1:KCGUEJYG4MJXUF6ELRBTSEQZW7N3BG52", "length": 2980, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "leaflets Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon Maval : भाजपच्या वतीने ‘कोरोना विषाणू’ प्रतिबंधबाबत माहितीपत्रकांचे वाटप\nएमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टी वडगांव शहर/युवा मोर्चा, महिला आघाडी, व्यापारी आघाडी, विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने कोरोना (कोविड 19) या आजारावर \"कोरोना \"- काळजी करू नका - सावध रहा - लक्षणे दिसल्यास उपचार घ्या - निरोगी रहा. याबाबत माहिती…\nPune News : पुण्यात ५३ केंद्रांवर आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला ��टक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/left-a-permanent-mark/", "date_download": "2021-06-23T03:20:44Z", "digest": "sha1:PVLSGK77U5WV4JK7U4YGZQPAXSOOR5LB", "length": 3781, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "left a permanent mark Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri-Chinchwad RTO : वाहन परवाना मिळण्याचे कामकाज 22 जूनपासून होणार सुरु\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स), पक्की अनुज्ञप्ती (परमनंट लायसन्स) चाचणीचे कामकाज येत्या सोमवार (दि. 22 जून) पासून सुरु होणार आहे. नागरिकांनी स्लॉट बुकिंग करून…\nMarathi TV Serial: तेजस्विनीच्या पाठीवर ‘या’ मालिकेने दिली कायमची खूण\nएमपीसी न्यूज - असं म्हणतात काही जखमा या वेदनादायक असतात तर काही गुलाबी. चित्रपट किंवा मालिकेच्या शूटिंगदरम्यान काही किस्से, अपघात घडतात जे आयुष्यभर लक्षात राहील, अशी छाप सोडून जातात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या बाबतीत एका मालिकेच्या…\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10144", "date_download": "2021-06-23T03:14:35Z", "digest": "sha1:FNLOIXDV6CJRAMFCID2NS2PNFKCOP3CS", "length": 33844, "nlines": 199, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nयाच काळात (इ. १६७१ ) महाराज रायगडावर काही काळ होते. नेमका महिना आणि तारीख माहीत नाही. एके दिवशी गडावर एक पाहुणा आला. अचानकच आला. तरुण होता. तो हिंदी भाषिक होता. कवी होता. याचं नाव भूषण तिवारी. तो राहाणारा यमुनाकाठीच्या टिकमापूरचा. या गावाचं खरं नाव त्रिविक्रमपूर. कानपूरपासून काही कोसांवर हे गाव आहे. अकबर बादशाहाच्या जो राजा बिरबल म्हणून चतुर सरदार होता त्याचंही गाव हेच टिकमापूर. या गावात बिहारीश्वर महादेवाचं मंदिर आहे.\nकवी भूषणाच्या बाबतीत अधिकृत माहिती फारच थोडी मिळते. बाकी साऱ्या कथा आणि दंतकथा. हा महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत तेजस्वी भाषाप्रभू टिकमापूरहून रायगडाकडे आला. हे अंतर कमीतकमी तेराशे कि.मी. अंदाजे आहे. इतक्या दूरवरून तो दगडाधोंड्यांच्या आणि काट्याकुट्यांच्या सह्यादींवरच्या रायगडावर आला. कशाकरीता शिवाजीराजांच्या दर्शनाकरता. कथा , दंतकथा बाजूला ठेवल्या तरी एक गोष्ट लक्षात येते की , या भूषणाला यमुनाकाठी शिवाजीराजांच्या शौर्याच्या आणि मुत्सद्देगिरीच्या कथावार्ता नक्कीच समजलेल्या होत्या. विशेषत: महाराजांचे आग्रा प्रकरण अन् त्यातून त्यांची झालेली विलक्षण सुटका. त्याच्या मनावर या शिवचरित्राचा विलक्षण प्रभाव पडला होता.\nहा काळ मोगलाईचा अन् विशेषत: औरंगजेबाचा होता. गंगायमुना अंधारातूनच चाचपडत वहात होत्या. अन्याय आणि अपमान जनतेच्या आता अंगवळणी पडले होते. जगन्नाथ पंडितासारख्या संस्कृत कवींनाही दिल्लीचा बादशाह जगदीश्वर वाटत होता. अशा काळात एक हिंदी तरुण कवी सह्यादीत येत होता. आजपर्यंत ज्यांना कधी पाहिलेलेही नाही अशा महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने येत होता.\nआला. महाराजांची आणि त्याची भेट रायगडावर झाली. तो कवी आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी त्याला म्हटलं , आपण कवी आहात मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का \n‘ हे राजन ,\n शेर शिवराज है ,\nशेर शिवराज है ‘\nही अप्रतिम कविता ऐकून महाराजांना आनंदच झाला. पण त्यात महाराजांची भूषणाने तुलना केली होती रामाशी , कृष्णाशी , सिंहाशी. महाराजांनी येथे एवढेच लक्षात घेतले की , हा हिंदी भाषिक कवी प्रतिभावंत भाषाप्रभू दिसतोय. या पाहुण्याचा आदर करावा आणि गडावर त्याला ठेवून घ्यावे , असे त्यांच्या मनात आले. भूषणाचा मुक्काम गडावर पडला. या काळात (म्हणजे सुमारे अडीच वषेर्) भूषणाने महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा अन् विशेषत: युद्धप्रसंगांचा वेध घेतला , हे निश्चित आणि त्याने महाराजांच्या जीवनावर काव्यरचना करावयास प्रारंभच केला.\nपण ही काव्यरचना करताना त्याने या शिवकाव्य रचनेतच वाङ्मयातील अलंकारशास्त्राचा परिचय करून दिला आहे. म्हणजे पंडित मम्मट या संस्कृत पंडिताने अलंकारशास्त्रावर काव्यप्रकाश हा गंथ लिहिला आणि वाङ्मयातील अनेकविध अलंकारांची ओळख करून दिली तसाच उपक्रम भूषणाने आपल्या शिवकाव्यात केला आहे. एक एक अलंकार त्याने फार सुंदर आणि प्रभावी शब्दांत शिवच���ित्रात गुंफला आहे. अन् शिवचरित्र काव्यात गुंफले आहे. अलंकारशास्त्रावरचा हा त्याचा गंथ चिरंजीव आहे. संस्कृत भाषेत जबरदस्त प्रभावी गद्य नाटक लिहिणाऱ्या विशाखदत्त या दोन हजार वर्षांपूवीर्च्या नाटककार कवीची जेवढी योग्यता संस्कृत वाङ्मयात आहे , तेवढीच शक्तीशाली प्रतिभा आणि तेज भूषणाच्या या शिवकाव्यात आहे.\nत्याने आपल्या या गंथास नाव दिले , शिवराजभूषण. यात वीररसाचा परमोत्कर्ष दिसेल. प्रत्येक अलंकाराची व्याख्या सांगून त्याचं साक्षात उदाहरण म्हणून शिवचरित्रातला एखादा प्रसंग आणि तत्त्व कवीने रसपूर्ण काव्यात लिहिले आहेत. या कवी भूषणचे एक चित्र सापडले आहे. चित्रात भूषण घोड्यावर बसलेला दाखविला आहे. चित्रकाराचे नाव कुठेही दिलेले नाही. चित्रावर तळाशी ‘ भूषणकब ‘ अशी अक्षरे आहेत. हे चित्र औंध येथील ( जि. सातारा) ऐतिहासिक वस्तुसंग्राहलयात आहे. सर्वात विशेष म्हणजे शिवचरित्रातील घटना , त्यातील संबंधित स्थळे आणि व्यक्ती यांचे उल्लेख अन्य पुराव्यांनी बिनचूक असल्याचे अभ्यासकांच्या प्रत्ययास येते. त्याचा ग्रंथ काव्याचा आहे पण विषय इतिहासाचा आहे. शस्त्रधारी वीरांचा जेवढा आदर रायगडावर होत होता , तेवढाच प्रतिभावंत कलावंतांचाही आदर होत होता.\nभूषणाचं घराणं हे विद्वान कवींचं होतं. त्याचे बंधू आणि वडील हेही उत्तम कवी होते. भूषणावर अनेक संशोधकांनी लेखन केलेले आहे. पण दंतकथांच्याशिवाय त्याच्या प्रत्यक्ष जीवनातील घटनांचा शोध लागत नाही. इतिहास संशोधनाची आणि लेखनाची आपल्याकडे कुणी पर्वा केली नाही. इतिहास तो ही संशोधनपूर्वक साधार इतिहास म्हणजे देशाचे अत्यंत मोलाचे धन आहे , याचा सुगावा आत्ताशी गेल्या शंभर वर्षात आम्हाला जरा लागू लागला आहे. महाराष्ट्राबाहेर तर इतिहासाकडे फार थोडे लक्ष दिले जात आहे. आसाम , राजस्थान , कर्नाटक आणि आंध्र या प्रांतांना महाराष्ट्राइतकाच विलक्षण तेजस्वी आणि प्रेरक इतिहास आहे. तेथील कला आणि विविध विषयांवरील ग्रंथ म्हणजे कुबेराचे धन आहे. पण फार थोड्या प्रज्ञावंतांचे तिकडे लक्ष गेलेले आहे. या कविराज भूषणाबद्दल उत्तरप्रदेशात जास्तीतजास्त संशोधन होण्याची आवश्यकता आहे. हा भूषण म्हणजे प्रतिभेचा कस्तुरीगंध आहे.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्��ूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/operation-thunderbolt-israil-mossad-commando-perration-uganda-328404", "date_download": "2021-06-23T03:27:15Z", "digest": "sha1:SLWX4YRMUMRN7XXM2X5HNHGDYFFCUNGU", "length": 23794, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑपरेशन थंडरबोल्ट: जेव्हा इस्त्राईलच्या 'मोसाद'ने दाखवला जगाला पराक्रम", "raw_content": "\n27 जून 1976 रोजी इस्त्राईलची राजधानी तेल अवीव येथील विमानतळावरुन रात्री 11 वाजता एक विमान ग्रीसची राजधानी एथेंसकडे निघाले होते. या विमानात 246 प्रवाशांसह 12 क्रू सदस्य होते. या सर्वांना माहित नव्हतं की यांच्यासमोर काय वाढून ठेवलं होते.\nऑपरेशन थंडरबोल्ट: जेव्हा इस्त्राईलच्या 'मोसाद'ने दाखवला जगाला पराक्रम\nतेल अवीव- 27 जून 1976 रोजी इस्त्राईलची राजधानी तेल अवीव येथील विमानतळावरुन रात्री 11 वाजता एक विमान ग्रीसची राजधानी एथेंसकडे निघाले होते. या विमानात 246 प्रवाशांसह 12 क्रू सदस्य होते. या सर्वांना माहित नव्हतं की यांच्यासमोर काय वाढून ठेवलं होते.\nजवळपास अडीच तासानंतर हे विमान एथेंस येथे पोहोचले. येथे 58 प्रवाशी आणि 7 दहशतवादी या विमानात बसले. यातील दोन दहशतवादी पॅलिस्टिनी लिबरेशन आर्मीशी संबंधित होते, तर 2 जर्मन रिवोल्यूशनरी ब्रिगेडशी संबंधित होते. या दहशतवाद्यांना या विमानाचे अपहरण करायचे होते. एथेंसमधून जेव्हा हे विमान फ्रान्सची राजधानी पॅरिससाठी निघाले, तेव्हा दहशतवाद्यांनी या विमानाने अपहरण केले.\nपाकिस्तानची बालीशपणाची हद्द; काश्मिर ताब्यात घेण्याचे पाहतोय स्वप्न\nसुरुवातीला दहशतवाद्यांनी हे विमान लिबियातील बेनगाजी येथे नेले. येथे विमानात इंधन भरण्यात आलं. सात तास येथे थांबल्यानंतर दहशतवाद्यांनी एका आजारी महिलेला येथे सोडून दिले. त्यानंतर दहशतवाद्यांनी अनेक अरब देशांना विमान उतरु देण्याची मागणी केली, पण कोणत्याही देशाने त्यांना आपल्या देशात विमान उतरु दिलं नाही.\n28 जूनला दुपारी 3 वाजता दहशतवाद्यांनी हे विमान युगांडाच्या एंतेबे हवाई तळावर उतरवले. तत्काळीन हुकूमशादा ईदी अमीन यांनी अपहरणकर्त्यांच्या मागणीनुसार सर्व सुविधा पुरवल्या. शिवाय विमानतळावर ईदी अमीनने या विमानाला सुरक्षा पुरवली. विमान येथे उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना जवळच्या टर्मिनलमध्ये घेऊन जाण्यात आले.\nविमान अपहरणाच्या बातमीने इस्त्राईलमध्ये खळबळ उडाली. इस्त्राईल सरकारने लष्कर प्रमुख आणि गुप्तचर संघटना मोसादच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी दहशतवाद्यांच्या मागण्या अगोदर ऐकण्याचं ठरवलं. दहशतवाद्यांनी इस्त्राईलच्या तुरुंगामध्ये बंद असलेल्या त्यांच्या साथीदारांना सोडण्याची मागणी केली. याशिवाय परदेशात असणाऱ्या साथीदारांना सोडण्यासोबत 5 मिलियन अमेरिकी डॉलरची मागणी त्यांनी केली. यासाठी दहशतवाद्यांनी इस्त्राईलला 48 तासांचा वेळ दिला.\nइस्त्राईलने आपल्या शत्रूंसोबत कधीही तडजोड केलेली नाही. दहशतवाद्यांचे लक्ष हटवण्यासाठी इस्त्राईलने त्यांच्यासोबत चर्चा सुरु केली. यानंतर इस्त्राईलची गुप्तचर संघटना मोसादने हवाईतळाची माहिती गोळा करणे सुरु केले. 30 जून रोजी वयस्कर आणि आजारी 48 लोकांना सोडून दिलं.\nअमेरिकेच्या इतिहासात जे घडलं नाही त्यासाठी ट्रम्प यांचा हट्ट\nइस्त्राईलने दहशतवाद्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी 4 जूलैपर्यंतची वेळ मागितली. त्यामुळे दहशतवाद्यांना इस्त्राईल आपल्यासमोर झूकत असल्याचं वाटलं. दहशतवाद्यांनी गैर इस्त्राईली लोकांना सोडून दिले. त्यामुळे त्यांच्या ताब्यात आता 116 इस्त्राईली प्रवासी राहिले.\n3 जूलै रोजी इस्त्राईलने ऑपरेशन थंडरबोल्डची योजना आखली. यादरम्यान मोसादने दहशतवाद्यांनी सोडून दिलेल्या गैर-इस्त्राईली प्रवाशांकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. यात दहशतवाद्यांची संख्या आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांची माहिती मिळवण्यात आली. यानंतर मोसादला हेही कळालं की, एंतेहे हवाईतळावरील एक टर्मिनल इस्त्राईलच्या कंपनीनेच बनवलं आहे. ऑपरेशनमध्ये सामील असलेल्या सर्व कमांडोंना हवाईतळाचा नकाशा समजवण्यात आला.\n3 जूलै रोजी इस्त्राईलच्या 100 कमंडोच्या टीमने 130 सुपर हरकुलिस विमानाने युगांडाच्या एंतेबेकडे उड्डान केले. सोबत दोन बोईंग 707 विमानही घेण्यात आले. एकात वैद्यकीय गट आणि दुसऱ्यात प्रवाशांना घेऊन जाण्यात येणार होते. या विमानात काळ्या रंगाच्या मर्सीडीच कार ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी युंगाडाचे हुकूमशाहा ईदी अमीन काळ्या रंगाच्या मर्सिडीजमधून प्रवास करायचे. त्यामुळे दहशतवादी आणि युंगाडाच्या सैन्याला भ्रमात घालण्यासाठी इस्त्राईलने ही योजना बनवली होती.\nरात्री इस्त्राईली विमाने एंतेबे हवाईतळावर उतरली. त्यानंतर मर्सिडीज कार घेऊन कमांडो टर्मिनल बिल्डिंगकडे वेगाने निघाले. मात्र, त्यांना हे माहित नव्हतं की त्यावेळी ईदी अमीन युगांडामध्ये नाहीत. त्यामुळे इस्त्राईलची पंचायत झाली. मात्र, इमारतीची पूर्ण माहिती असल्याने कमांडो वेगाने बंधक असणाऱ्यांपाशी पोहोचले. त्यांनी हिब्रु भाषेत जोऱ्यात ओरडून प्रवशांना खाली झोपण्यासं सांगितलं. या कारवाईत सात दहशतवादी आणि युगांडा सैनेचे जवळजवळ 50 जवान मारले गेले. यात 3 इस्त्राईली बंधकांचाही मृत्यू झाला. मात्र, कमांडोंनी ऑपरेशन यशस्वी केलं होतं. येतेवेळी इस्त्राईली कमांडोने हवाईतळावरील युंगांडाचे सर्व लढाऊ विमाने बॉम्बने उडवून दिले.\nया ऑपरेशनमध्ये इस्त्राईली यूनिटचे कमांडर आणि सध्याचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचे बंधू योनाथन नेतन्याहू यांचा मृत्यू झाला होता. मोसादने प्रवाशांना सूखरुप मायदेशी आणलं होतं. अशक्य वाटणारा पराक्रम इस्त्राईलच्या मोसादने करुन दाखवला होता. आपल्या लोकांना वाचवण्यासाठी कुठपर्यंत जाऊ शकतो, हे इस्त्राईलने संपूर्ण जगाला दाखवून दिलं होतं. या ऑपरेशननंतर मोसादचं जगभरात कौतुक झालं.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\n\"कोरोना'वर हाच एकमेव उपाय\nचीनसह काही देशांमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूने (कोवीड-19) आता भारतातही प्रवेश केला आहे. देशभरात आतापर्यंत 28 रुग्ण आढळल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सर्वप्रथम केरळमध्ये तीन रुग्ण आढळले होते. आता दिल्लीपाठोपाठ बंगळूर व पुण्यातही कोरोनाग्रस्त आढळल्याने धोका वाढला आहे. अद्याप प्\nकोरोना : भारतीय वस्तूंच्या विक्रीवर भर\nश्रीरामपूर : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा परिणाम येथील खेळण्यांच्या बाजारावरही झाला आहे. चीनमध्ये तयार झालेल्या विविध वस्तूंची आयात महिनाभरापासून बंद असल्याने, चिनी वस्तूंच्या दरात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बाजारात चिनी वस्तू उपलब्ध होत नसल्याने येथील व्य\nअग्रलेख : विषाणूशी लढाई\nकोरोना विषाणूसारखे संकट येते, तेव्हा ते सर्वस्पर्शी असे आव्हान उभे करते, य��चा प्रत्यय सध्या येत आहे. या विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही, ती शोधून काढण्यासाठी वैद्यकीय संशोधकांपुढे आव्हान आहेच; परंतु तातडीची परीक्षा आहे ती संसर्गाची व्याप्ती आटोक्‍यात आणण्याची. ची\nसोन्याने गाठला नवा उच्चांक... दहा ग्रॅम सोन्यासाठी 'हा' आहे दर\nनाशिक/ पंचवटी : फेडरल रिझर्व्हने आश्‍चर्यकारकरीत्या कमी केलेले 0.50 व्याजदर व डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली मोठी घसरण यामुळे सोन्याच्या भावाने बुधवारी (ता. 4) नवा उच्चांक गाठला. दहा ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 45 हजार रुपये मोजावे लागत असल्याने भविष्यात मध्यमवर्गीयांच्या सोने खरेदीत मोठ्या\nदेशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nCoronavirus : भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होता होईना; आता...\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. भारतातही या व्हायरसने धुमाकूळ घातला असून, आता या रुग्णांची संख्या 31 झाली आहे.\nहुंडीवाले हत्याकांडातील दोन फरार आरोपी दहा महिन्यांनंतर अटकेत\nअकोला : अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी मुन्ना उर्फ प्रवीण श्रीराम गावंडे आणि मंगेश श्रीकृष्ण गावंडे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.6) दुपारी अकोल्यातूनच अटक केली. हे दोन्\nज्या रूद्राला दोन पावलंही चालायला त्रास व्हायचा..त्यानेच केली अशी धडाकेबाज कामगिरी\nनाशिक / भगूर : भगूर येथील बांधकाम व्यावसायिक व नगरसेवक दी���क बलकवडे यांचे पुतणे रूद्रा बलकवडे याने वयाच्या पंधराव्या वर्षी दिव्यांगत्वावर मात करून महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असलेले कळसूबाई शिखर सर केले. कधीकाळी ज्या रूद्राला दोन पावलं चालायलाही त्रास व्हायचा, तोच रूद्र आज ट्रेकिंग करत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/10/samaj-sudharak-baba-essay-in-marathi.html", "date_download": "2021-06-23T03:36:28Z", "digest": "sha1:LBVHFMZ4SD6QRCKXS2ESEFT5A2HYK4TD", "length": 15533, "nlines": 120, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "Marathi Essay on \"Samaj Sudharak Baba Amte\", \"मानवतेचे पुजारी बाबा आमटे निबंध मराठी\", \"माझा आवडता समाजसेवक निबंध\" for Students - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nMarathi Essay on \"Samaj Sudharak Baba Amte\", \"मानवतेचे पुजारी बाबा आमटे निबंध मराठी\", \"माझा आवडता समाजसेवक निबंध\" for Students\nMarathi Essay on \"Samaj Sudharak Baba Amte\", \"मानवतेचे पुजारी बाबा आमटे निबंध मराठी\", \"माझा आवडता समाजसेवक निबंध\" for Students\nनसे राऊळी वा नसे मंदिरी\nजिथे राबती हात तेथे हरी \nसंत गाडगे बाबा, महात्मा जोतिबा फुले यांच्याच पंक्तीतील उदाहरणं म्हणजे बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ, अभय बंग, राणी बंग आणि रवींद्र कोल्हे.\nप्रत्येकाचं कार्य प्रेरणादायी - समाजाला सशक्त करण्याचं, दिशा देण्याचं, माणुसकी जागृत करण्याचं, एकमेकांना समजून घ्या असा संदेश देणारं\nसमाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं मिळावं म्हणून बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं. दृष्टी दिली आणि संधीही\nआनंदवनात 'श्रमसंस्कार छावणी' आयोजित केली जाते. बाबांच्या कर्तृत्वाला मर्यादाच नाही. सुखवस्तू मालगुजर घराण्यात जन्मलेल्या, उच्चशिक्षित (वकील) असूनही सुखासीन आयुष्याकडे पाठ फिरवत बाबांनी खडतर मार्ग निवडला.\nअसह्य वेदनांनी कण्हत असलेला, नासलेला, बोटं झडलेला तुळशीराम पाहिला अन् बाबांनी आपल्या सुखासीन आयुष्याला रामराम ठोकला. पतीनं घेतलेल्या या व्रतासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी करणारी पतिव्रता, साध्वी होत्या त्यांच्या पत्नी - साधनाताई.\nसर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र आणलं बाबांनी समाजानं धूत्कारलेल्या, झिडकारलेल्यांना बाबांनी कष्टाची भाकरी खायला शिकवलं. कुष्ठरोग या भयानक रोगावर उपाय शोधण्यासाठी बाबा कोलकात्याला गेले. कुष्ठरोगाचे जंतू स्वतःला टोचून घेतले.\nबाबा आमटे या पाच अक्षरांमध्ये पंचप्राणांचं सामर्थ्य आहे.\nआनंदवनात आज कुष्ठरोग्यांनी बनविलेल्या चादरी, टॉवेल, कापडी वस्तू, चामड्याच्या शिलाई व खिळे नसलेल्या चप्पल, फॅन्सी बॅग, पर्स, पेंटिंग, ग्रीटिंग अशा अनेक वस्तू तयार होतात. मानानं जगण्याचं कौशल्य बाबांनी त्यांना दिलं. म्हणून म्हणतो की,\nतेथे कर माझे जुळती\"\nबा. भ. बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे 'देखणी ती जीवने' अर्थात बाह्य सौंदयपिक्षा आंतरिक सौंदर्याला मानवीजीवनात अधिक महत्त्व देणारे असे बाबा आमटे.\nसमाजकार्याचं व्रत घेतलेल्या थोर विभूती या जगातून गेल्या असल्या तरी त्यांच्या कार्यानं ते निश्चितच अजरामर राहतात.\n\"देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके\nदेखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती...\nवाळवंटातून सुद्धा स्वस्तिपर्दो रेखिती\nआनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्प.\nअंध-अपंग, समाजानं नाकारलेल्या महारोग्याचं वैभवशाली प्रख्यात गाव वसवण्याचं पुण्याचं काम महान समाजसेवक बाबा आमटेंनी केलं. इथं विविधांगी उद्योग, प्रगतिशील शेती, फुलाफळांचे बागबगीचे, निर्माण केलेल्या शाळा-कॉलेजेस्, नवनवे कलात्मक सर्जन, इथली शिस्त, वक्तशीरपणा, शांती, क्रांती, मानवता आणि विकास व प्रकाश हे सारं इथं पहायला मिळतं.\nआनंदवनात तीन पिढ्यांचा इतिहास आहे. बाबा आमटे व साधनाताई आमटे, दुसरी पिढी डॉ. विकास आमटे व डॉ. भारतीताई, तसेच डॉ. प्रकाश आमटे व सौ. डॉ. मंदा आमटे आणि तिसरी पिढी डॉ. कौस्तुभ - शीतल आमटे, दिगंत आमटे.\nहेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प प्रेरणादायी आहे. बाबा आमटेंचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली आणि मृत्यू ९ फेब्रुवारी २००८ साली (वयाच्या ९३ व्या वर्षी) आनंदवन इथं झाला.\nपद्मश्री १९७१ रॅमन मॅगसेसे अवॉर्ड १९८५, पद्मविभूषण १९८६ हे आणि असे अनेक आंतरराष्ट्रीय सन्मानाने विभूषित. अशा अचाट आणि अफाट कार्य करणाऱ्या बाबा आमटेंना माझा सलाम\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र से पूर्व हिन्दी में न...\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध मैं नर्मदा नदी हूँ मुझे गर्व है कि मैं भारत में बहती हूँ, जहाँ नदियों को माँ और उनके जल को अमृत के समा...\nद���स्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/murder-case-mother-law-latur-13920", "date_download": "2021-06-23T03:08:22Z", "digest": "sha1:7Z7IS5KG5P2VTX6UGJTYDFNCKV4OP2DY", "length": 4367, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "गळा आवळून सुनेने केला सासूचा खून", "raw_content": "\nगळा आवळून सुनेने केला सासूचा खून\nलातूर - आई समान असलेल्या सासूलाचा mother in law गळा आवळून ठार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी सून व नातवाला लातूर Latur जिल्ह्यातील निलंगा पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. murder case of mother in law from latur\nलातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथील 75 वर्षीय रूक्मिणबाई राजाराम माने या महिलेचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला असता सून ललिता शिवाजी माने व नातू गणेश शिवाजी माने यानी घरामध्ये कोणी नसल्याचे बघून घरात असलेल्या सासूला दोघांनी गळा आवळून जागीच ठार केले आणि घटनास्थळावरून पळून गेले.\n3 वर्षावरील मुलांना लसीकरणाची मान्यता देणारा चीन ठरला पहिला देश\nआरोपी महिलेचा पती व सासू पासून अनेक वर्षापासून दोघे वेगळे राहत हो��े. तसेच पतीला व सासूला मारहाण करणे आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने यापूर्वी हल्ले केले असल्याचे समजते. आई समान असलेल्या सासूला ठार मारून जीव घेतल्याने माणूसकीला काळींबा फासेल अशी घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. murder case of mother in law from latur\nहे देखील पहा -\nसदरील आरोपी महिलेचा पती हा पाटबंधारे विभागात शासकीय सेवेत आहे. पतीला अनेकदा वाद करून त्यांना पण मारहाण केली आहे. याबाबत कोर्टातुन पतीच्या पगारातून पोटगी घेत आहे. तसेच पतीला सुध्दा जीवघेणे हल्ले सदरील आरोपी महिलेने केले आहेत. असे संबंधित महिलेच्या पतीने सांगितले आहे. याबाबत माझ्या आईचा खून माझ्या पत्नीने व मुलाने केला आहे असा आरोप पती शिवाजी माने यांनी केला आहे. निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामा केला आहे. पुढील तपास निलंगा पोलिस करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aroundindiadotblog.wordpress.com/2019/12/27/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T03:11:08Z", "digest": "sha1:ZKALPTIJ4B4EPJPUXB7ZLMXLS4BQWQ4B", "length": 9361, "nlines": 181, "source_domain": "aroundindiadotblog.wordpress.com", "title": "असोनिया व्यथा.. | लोकसत्ता – गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही", "raw_content": "\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nशरद पवारांचे \" सखे आणि सोबती \", अरेबियन नाईटस व इतर गोष्टी\nअसोनिया व्यथा.. | लोकसत्ता\nसध्याच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या भारतविषयक अहवालाने असे काहीच नवे सांगितले नाही, जे भारतीय तज्ज्ञांनी सांगितले नव्हते..\nमंदीच आहे याची जाणीव, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दराबद्दल शंका, रोजगारविहीन वाढ व उत्पादन क्षेत्राच्या स्थितीबद्दल चिंता.. यावर उपाय म्हणून कामगार कायदे, बँकांची गळती बंद करणे, तोटय़ातील महामंडळे वा कंपन्या यांना कायमची मुक्ती देणे आदी ‘खऱ्या’ सुधारणांची गरज हाही अहवालही व्यक्त करतो..\nजे भारतीय तज्ज्ञ सांगत होते त्यावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शिक्कामोर्तब केले. या जागतिक संघटनेचा भारतविषयक अहवाल सोमवारी वॉशिंग्टन येथे प्रकाशित झाला आणि दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. वित्त व्यवस्थापन, बँका, उद्योग आदी मुद्दय़ांच्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेचे वास्तव सम्यकपणे समजून घ्यावयाचे असेल तर या अहवालाची दखल घेऊन त्यावर ऊहापोह होणे आवश्यक ठरते. त्याआधी लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे हा अहवाल भारतातील आर्थिक मंदीवर एक प्रकारे शिक्कामोर्तबच करतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्याकडे आहे ती मंदी की मंदीसदृश स्थिती यावर शब्दच्छल करण्यात बराच वेळ दवडला. तसेच ही आर्थिक परिस्थिती तात्कालिक आहे की व्यवस्थेशी संबंधित…\nNext Post जगभरातील हिंदुचा कैवार घेणारे भाजपा सरकार बांग्लादेशाच्या बडतर्फ हिंदू सरन्यायाधिशांबाबत गप्प का.\nFollow गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही on WordPress.com\nqorkpklypq on सगळंच जुनं नसतं बरं सोनं …\nkswapnil60 on प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रे…\nफेअर गेली, लव्हली ग्लो झाली\nकमला हॅरिसच्या निमित्ताने …..\nबिहारी पण बांगलादेशातील – कथा आणि व्यथा\nधर्म म्हणजे काय रे भाऊ \nन व र स\nशब्दांना कागदावरच मुक्ती मिळते आणि नवीन जन्मही\nउदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म \nन व र स\nकेल्याने होत आहे रे \nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव... मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/new-arrival/products/butter-women-boots", "date_download": "2021-06-23T02:35:41Z", "digest": "sha1:3HKWYINSFYMIFM4L2VXD7GKN23B6UNKA", "length": 4255, "nlines": 51, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "लोणी महिला बूट - कॉड", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर नवीन आगमन लोणी महिला बूट\nआकार यूएस 6.5 / बाई यूएस 7 / बाई यूएस 7.5 / बाई यूएस 8.5 / बाई यूएस 9 / बाई यूएस 9.5 / बाई यूएस 10 / बाई यूएस 11 / बाई यूएस 12 / बाई\nआत्ताच ते खरेदी करा\nबीटीएस लोणी महिला बूट\n30.69 औंस स्टाईलिश आणि वैयक्तिकृत फॅशन महिलांसाठी डिझाइन केलेले.\nउच्च प्रतीचे कॅनव्हास बनलेले, परिधान करण्यास आरामदायक व्हा.\nअर्धपारदर्शक GUM RB एकमेव आणि मागील पुल-लूप बूट टिकाऊ ठेवतात आणि सहजपणे वापरता येतात.\nRibed मिडसोल आणि जाळी फोम अस्तर.\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nलोणी ब्लॅक वुमेन्स सेफ्टी स्नीकर्स\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/covid/", "date_download": "2021-06-23T02:45:13Z", "digest": "sha1:63OJRDFDFWXF7EZN5RXNLW5H4QD45RTT", "length": 14326, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "Covid Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात…\nVaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लसीच्या तुटवड्यामुळे राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातच आता मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी बोगस पद्धतीने लसीकरण (Vaccination Scam) सुरू असल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर…\nAjit Pawar | बारामतीतील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार पण…\nबारामती : पोलीसनामा ऑनलाइन - अनेक जिल्ह्यात, शहरात रुग्णाची संख्या घटत असल्याने तेथील निर्बंध शिथिल केले आहेत. तर बारामती (Baramati) शहर आणि ग्रामीण भागातही कोविड (covid) रुग्णाचा आकडा कमी होतो आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यंमत्री…\nCOVID-19 in India | गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 94 हजार नवे पॉझिटिव्ह, एका दिवसात सर्वात जास्त…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा वेग मंदावताना दिसत आहे. सर्व राज्यातील रूग्णांची संख्या वेगाने कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, देशात मागील 24 तासात कोरोनाची 94 हजार 52 प्रकरणे समोर आली,…\nThane : 15 तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला कोरोनाची बाधा; आईची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह\n12 वी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल\nBlack Fungus : कोरोनातून रिकव्हरीनंतर सुद्धा होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका, ‘या’ लक्षणांकडे…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायरसची महामारी सुरू असतानाच आता फंगसची (Black Fungus ) प्रकरणे वाढू लागली आहेत. अनेक लोकांना कोविडमधून रिकव्हर झाल्यानंतर सुद्धा फंगल इन्फेक्शन होत आहे. अशावेळी रूग्णांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट…\n‘कोविड योद्धे बनून बाहेर पडा’ CM ठाकरेंच्या सल्ल्यावर संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया,…\nसिंधुदुर्ग: पोलीसनामा ऑनलाइन - मराठा आरक्षणाच्या (maratha reservation ) मुद्द्यावर आक्रमक झालेले खासदार संभाजीराजे भोसले (MP Sambhaji Raje Bhosale) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्धे म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता.…\n पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून संकेत\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने 1 जूनपासून निर्बंध शिथिल होतील, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान मुंबईतील 50 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कडक निर्बंध शिथिल करणे…\n‘कोरोनामुळे 3 महिन्यात देशभरातील 577 मुलं झाली अनाथ’\nमुंबई, ता. २४ : पोलीसनामा ऑनलाइन : “१ एप्रिल ते आज दुपारी २ वाजेपर्यंत, राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार ५७७ मुलांनी आपल्या पालकांना करोनामुळे गमावल्याची माहिती दिली आहे. भारत सरकार कोरोनामुळे आपले दोन्ही पालक…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | पुण्यात इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणार्‍यानं…\nMP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांचे मोठं विधान, म्हणाले…\n इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य;…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nFraud News | लष्करात नोकरीस असल्याचं सांगत भामटयानं तरूणीशी केला…\nGoogle ने न्यूयॉर्कमध्ये उघडले जगातील पहिले रिटेल स्टोअर\n पुण्यात सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद; महिला…\n राज्य सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्ष…\nघरपट्टी आणि असेसमेंट उतारा’ देण्यासाठी चक्क मागितली ‘लाखा’ची ‘लाच’; ग्रामविकास अधिकार्‍यासह कर्मचार्‍याला पकडले…\nShirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना\nPune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्‍यास घेतले पुण्यातून ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://praharvidyarthi.blogspot.com/2011/11/blog-post_05.html", "date_download": "2021-06-23T03:19:22Z", "digest": "sha1:IO36LS4CGBJQ6CXYYZMGGERBFQQBQMDN", "length": 3026, "nlines": 44, "source_domain": "praharvidyarthi.blogspot.com", "title": "लढा: प्रहार पक्ष, वरोरा आयोजित 'लोकशाहीचा जागर'", "raw_content": "शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११\nप्रहार पक्ष, वरोरा आयोजित 'लोकशाहीचा जागर'\nद्वारा पोस्ट केलेले Vidyarthi येथे ११:०४ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलढा… हा ब्लॉग प्रहारसाठी मी (रुपेश घागी) काही वर्षांपूर्वी सुरु केला. यातील प्रत्येक शब्द व फोटो ची जबाबदारी माझी आहे. कुणाला यातील मजकुरावर आक्षेप असल्यास मला prahar.vidyarthi@gmail.com यावर कळवावे. कुणाला सदर ब्लॉगसाठी लिखाण करावयाचे असल्यासही संपर्क साधा.\n\"लोकशाहीचा जागर-2\" --- रुपेश घागी, प्रहार पक्ष, वरोरा\n\"लोकशाहीचा जागर\" --- रुपेश घागी, प्रहार पक्ष, वरोरा\nप्रहारचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष - मा. पप्पुभाऊ देशम...\nप्रहार पक्ष, वरोरा आयोजित 'लोकशाहीचा जागर'\nचल उठ तरुणा, देश तुला बोलावतोय… विजय तुला खुणावतोय…\nसाधेसुधे थीम. imagedepotpro द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10145", "date_download": "2021-06-23T02:46:40Z", "digest": "sha1:D3KRYW2OKZGHQGFVSUWQZ2YTVFHK2WFY", "length": 33832, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nरायगड किल्ला हा तत्कालीन लष्करी दृष्टीने अभ्यास करण्यासारखा किल्ला आहे. एखाद्या ताटात भाताची मूद ठेवावी तसा हा सर्व बाजूंनी अलिप्त असा डोंगर आहे. रायगड सह्यादीचा पराक्रमी पुत्रच आहे. रायगडाची प्��त्येक दिशा केवळ अजिंक्य आहे. भिंतीसारखे ताठ सरळ कडे पाहिले की , असं वाटतं , हा गड आपल्या अंगावर येतोय. पावसाच्या दिवसांत अन् त्यातल्या त्यात आषाढी पावसांत रायगड चढून जाणं हा एक अघोरी आनंद आहे. आषाढी ढगांची फौज गडाला गराडा घालून तांडव करीत असते. कधीकधी त्यातच वादळ घुसते अन् मग होणारा ढगांचा गडगडाट आणि विजांचाही कडकडाट आपण कधी अनुभवला आहे का वेळ दिवस मावळण्याची असावी , हे सारं थैमान सुरू झालेलं असावं अन् आपण गडावरच्या नगारखान्याच्या उत्तुंग माथ्यावर उभे असावं.\nरणवाद्यांचा बेताल कल्लोळ , शिंगतुताऱ्यांचा आणि शंखांचा अचानक आक्रोश , रुदवीणांच्या तारा तुटाव्यात असा विजांचा सणाणत सणाणत उठणारा चित्कार पावसाच्या भयंकर वर्षावात डोळे उघडता येत नाहीत पण उघडले तर अवतीभवतीचा तो महाप्रलय कल्लोळ भयभयाट करीत आपल्याला गदागदा हलवत असतो. तो प्रलयंकाल , महारुद , क्षुब्ध सहस्त्रशीर्ष , दुगेर्श शिवशंकर आणि सर्व संहारक चंडमुंडभंडासुरमदिर्नी , उदंडदंड महिषासुरमदिर्नी महाकालिका दुर्गाभवानी भयंकर रौद तांडव एकाचवेळी करीत आहेत असा भास व्हायला लागतो. कभिन्न अंधार वाढतच जातो. रायगड हे सारं तांडव आपल्या खांद्यावर आणि मस्तकावर झेलीत उभा असतो. अन् त्याही भयानक क्षणी आपल्याला वाटायला लागतं , अर्जुनाला दिसलेलं कुरूक्षेत्रावरचं ते भयप्रद दर्शन यापेक्षाही किती भयंकर असेल\nअसा हा पावसाळ्यातला रायगड , कोण जिंकायला येईल अन् बिनपावसाळ्यातला रायगड तरी अन् बिनपावसाळ्यातला रायगड तरी तेही अशक्यच. शिवाच्या भोवती तांडव करणाऱ्या त्याच्या भूतप्रेत , पिशाच्च , समंधादि भयंकर शक्ती मावळ्यांच्या रुपानं रायगडावरती असायच्याच ना \nअशा रायगडात प्रवेश करण्याची कोणा दुष्मनाची हिंमत होती रायगडात प्रवेश करणं शत्रूला अशक्य होतं. सीतेच्या अंत:करणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य तेवढंच शत्रूला रायगडावर प्रवेश मिळणं अशक्य होतं.\nया रायगडावर शिवाजीमहाराजांनी राजधानी आणली. हिरोजी इंदुलकरासारखा कुशल बांधकामगार महाराजांनी गडावरच्या तटाकोटाबुरुजांसाठी आणि अन्य बांधकामांसाठी नामजाद केला. हिरोजी कामाला लागला. रायगडाच्या अंगाखांद्यावर श्रावणातल्या गोकुळासारखं बांधकाम सुरू झालं. गडाचे कडे आणखी अवघड करण्यासाठी सुरुंगांच्या बत्त्या शिलगावल्या जाऊ लागल्या. सुरुंगांचे पडसाद दाही दिशांस घुमू लागले. महादरवाजा , चित्ता दरवाजा , नाणेदरवाजा , वाघ दरवाजा अन् अवघड सांदीसापटीत बांधलेला चोरदरवाजाही अंग धरू लागला. तीन मनोरे रूप घेऊ लागले. नगारखाना , सातमाडी महाल , पालखी दरवाजा , मेणा दरवाजा , शिरकाई भवानीचं देऊळ , कुशावर्त तलाव , गंगासागर कोळंब तलाव पाण्याने भरू लागले. कमीजास्त चाळीस बेचाळीस दुकानांची दोरी लावून सरळ रांग उभी राहिली. मधे रस्ता , समोर दुसरी रांग. जगदिश्वराचं भव्य मंदिर उभं राहिलं. असा रायगड पगडीवरच्या कलगीतुऱ्यांनी अन् नऊ रत्नांच्या फुलदार जेगो चौकड्यांनी सजवावा तसा हिराजीने सजवला.\nकेवळ राजधानीचा किल्ला म्हणून तो सुंदर सजवावा एवढीच कल्पना रायगडच्या बांधणीबाबतीत नव्हती. तर एक अजिंक्य लढाऊ किल्ला म्हणून गडाचं लष्करी महत्त्व महाराजांनी आणि हिराजीनं दक्षतापूर्वक लक्षात घेतलं आहे. गडावरच राजघराण्याचं वास्तव्य राहणार असल्यामुळे राजस्त्रियांची राहण्याची व्यवस्था हिराजीने खानदानी पडदा सांभाळून केली. या विभागाला बादशाही भाषेत म्हणत असत , ‘ झनानखाना ‘ किंवा ‘ दरुणीमहाल ‘ किंवा ‘ हरमखाना ‘. पण रायगडावर या कौटुंबिक राजवाड्याला म्हणत असत ‘ राणीवसा ‘ या राजकुटुंबाच्या विभागात प्रवेश करण्याकरिता स्त्रियांसाठी दक्षिणेच्या बाजूस एक खास दरवाजा बांधला. त्याचं नाव मेणादरवाजा. बारद्वारी आणि बाराकोनी उंच झरोक्याचे दोन मनोरे गडावर बांधले या मनोऱ्यात प्रत्येक मजल्यावर मध्यभागी कारंजी केली. भिंतींशी लोडतक्के ठेवून सहज पंधरा- सोळा आसामींनी महाराजांशी गोष्टी बोलण्याकरता वा राजकीय चर्चा करण्याकरता बसावं , अशी जागा मनोऱ्याच्या दोन्ही मजल्यांवर ठेवली आहे.\nदिवे लावण्याकरता सुंदर कोनाडे आहेत. झरोक्यांवर पडदे सोडण्याकरता गोल कड्याही ठेवल्या आहेत. आबदारखाना , फरासखाना , शिलेखाना , जिन्नसखाना , दप्तरखाना , जामदारखाना , मुदपाकखाना इत्यादी सारे महाल , दरख आणि कोठ्या गडावर बयाजवार होत्या. रात्री सगळीकडे दिवेलागण व्हायची. नगारखाना कडकडायचा. सनईचे सूर कोकणदिव्याला साद घालायचे. गडाचे सारे दरवाजे कड्याकुलुप घालून बंद व्हायचे. तोफ उडायची. गस्तीच्या पाहरेकऱ्यांच्या आरोळ्या लांबून लांबूनही उठायच्या. मशाली पेटायच्या. अन् सारे व्यवहार तेवढ्या प्रकाशात गडावर चालायचे. देवघरात अन् राजवाड्य���त उदाधुपाचे अन् चंदनाचे सुगंध दरवळायचे. अन् देवघरात जगदंबेची आरती निनादायची. असा रायगड डोळ्यापुढं आला की मन फार सुखावतं. आजचा उद्ध्वस्त भकास आणि आम्ही लोकांनीही सिगरेटची थोटकं , दारुच्या रिकाम्या बाटल्या , अन् खरकटे प्लॅस्टिकचे कागद आणि पिशव्या अस्ताव्यस्त फेकून अन् ठिकठिकाणी भिंतींवर आपली नावं लिहून विदुप केलेला गड पाहिला की , स्वत:च्याच मनाला सुरूंग लागतो. त्याच्या चिंधड्या उडतात. अन् वाटतं , ‘ तुझ्या विछिन्न रूपाला , पाहुनि फाटतो ऊर. ‘\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकार�� उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्�� स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/reviews/mobile-phones/xiaomi-redmi-note-5-pro-review-126153.html", "date_download": "2021-06-23T03:09:46Z", "digest": "sha1:AADK2T4QSZIMH34YP7FWYJRDCAI4AN4G", "length": 22696, "nlines": 210, "source_domain": "www.digit.in", "title": "झिओमी Redmi Note 5 Pro Review", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nएंड्राइड 8.0 ओरियो नाही.\nUSB टाइप-C पण नाही.\nडिजाइन अजून चांगली होऊ शकली असती.\nXiaomi Redmi Note 5 Pro 15 हजार रुपयांत मिळणारा आता पर्यंतचा सर्वात चांगला फोन आहे. याच प्रदर्शन चांगल आहे, याची बॅटरी दोन दिवस चालते यातील दोन्ही कॅमेरे चांगले चालतात.\nस्टॉक मध्ये नाही 16999\nकाही वर्षांमध्ये शाओमी ने भारतीय बाजारत आपली एक चांगली ओळख बनवली आहे. आता कंपनी ने बाजारत आपला एक एकदम नवीन स्मार्टफोन Xiaomi Redmi Note 5 Pro सादर केला आहे. आम्ही काही दिवस वापरून याचा रिव्यू केला. चला तर बघुया हा क्या स्मार्टफोन 15 हजार रुपयांमध्ये तुमच्यासाठी कसा आहे.\nबनावट आणि डिजाइन: नवीन डिजाइन, पण काही प्रमाणात जुन्या फोन्स सारखीच आहे.\nRedmi Note 4 च्या रुंदी मुळे काही लोकांना वापरताना त्रास होतो, पण आता कंपनी ने आपल्या नव्या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेश्यो दिला आहे, ज्यामुळे आता यूजर्सना एक लांब पण कमी रुंदीचा डिस्प्ले मिळतो. Xiaomi Redmi Note 5 Pro मध्ये 5.99-इंचाचा 2160x1080 पिक्सल डिस्प्ले आहे. या फोन चे किनारे बारीक आहेत ज्यामुळे याची डिजाइन चांगली वाटते. या फोन मध्ये कर्व्ड बॅक देण्यात आली आहे. ज्यामुळे हा सहज पकडता येतो. हा त्याच मटेरियल ने बनला आहे ज्याने MiA1 बनला आहे. Xiaomi Redmi Note 5 मध्ये अजूनही मेटल यूनिबॉडी नाही देण्यात आली. एंटेना बसविण्यासाठी यात टॉप आणि बॉटम ला प्लास्टिक चा वापर करण्यात आला आहे.\nफोन मधील डुअल रियर कॅमेरा पण बंप सह येतो. हा उठाव दिसून येतो. फ्लॅश दोन कॅमेर�� च्या मध्ये बसविण्यात आला आहे.\nडिस्प्ले आणि यूआई: काही कमी नाही, पण ओरियो असता तर उत्तम.\nडिवाइस मधील 18:9 की डिस्प्ले याला अजून दिलचस्प बनवतो. जर आपण शाओमी च्या अन्य डिवाइसेज पाहीले तर 5.99 इंचाचा डिस्प्ले तेवढाच चांगला आहे. शाओमी अजूनही IPS LCD पॅनल वापरते जे चांगले व्यू एंगल्स आणि कलर प्रोड्यूस करतात. साधारण पणे कलर तेवढे जास्त रिलाएबल नाहीत, डिस्प्ले वार्म टोन ऑफर करतो जो रोजच्या वापरासाठी चांगला आहे. टच रिस्पोंस च्याबाबती आमची काही तक्रार नाही पण, शाओमी ने स्पष्ट नाही केले की Redmi Note 5 Pro ला सुरक्षेसाठी गोरिला ग्लास प्रोटेक्शन आहे की नाही. असं दिसतय की कोणतीतरी कठीण काच आहे पण ही लेटेस्ट गोरिला ग्लास प्रोटेक्टिव वाटत नाही.\nMIUI मागच्या वर्षांप्रमाणे यंदाही तेवढाच कलरफुल वाटत आहे. यात तुम्हाला एंड्राइड ओरियो नाही मिळत. कुठे ना कुठे तरी ऑपरेटिंग सिस्टम चे लेटेस्ट वर्जन नसणे निराशाजनक आहे. या व्यतिरिक्त, शाओमी ने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका पोल वरून कळले की ग्राहकांना फक्त लेटेस्ट एंड्राइड नाही तर MIUI ऐवजी एंड्राइड स्टॉक वर्जन हवा आहे. पण हा पोल कंपनी ने हटवला.\nNote 5 Pro स्मार्टफोन मध्ये MIUI9 काही डुअल अॅप्स आणि काही अतिरिक्त स्पेस देण्याचा प्रयत्न करतो. डुअल अॅप्स मुळे, यूजर एक अॅप मध्ये जनरल अकाउंट आणि एक मध्ये आपलं पर्सनल अकाउंट मॅनेज करू शकतो. जसा एक कामासाठी आणि एक घरासाठी. दोन्ही सेटिंग्स मेनू मध्ये उपलब्ध आहेत. यासोबतच तुम्हाला काही प्रीलोडेड अॅप्स पण मिळतात, माइक्रोसॉफ्ट अॅप्स, फेसबुक, अमेजॉन, मिन्त्रा आणि अमेजॉन प्राइम वीडियो अॅप इत्यादी. सोबतच यूजर्सना अतिरिक्त टूल्स (कॅलकुलेटर, क्लॉक, फाइल मॅनेजर इ.) पण मिळतात. शाओमी चा स्वतःचा अॅप स्टोर पण यात आहे. गूगल प्ले स्टोर असल्यामुळे शाओमी चा अॅप स्टोर निरुपयोगी ठरतो.\nया UI ला चांगली बॅटरी लाइफ देण्यासाठी बनवण्यात आले आहे आणि याची ब्राइटनेस गरजेपेक्षा जरा कमी आहे. पण हा चांगला चालतो आणि आम्ही यातच खुश आहोत.\nआधी सांगितल्याप्रमाणे, फोनचे मुख्य फीचर नवीन चिपसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 आहे. शाओमी ने सांगितले की हा Redmi Note 3 ची जागा घेईल, ज्याला स्नॅपड्रॅगन 650 मुळे खुप रिव्यु मिळाले. शाओमी पुन्हा तेच यश मिळवू इच्छित आहे आणि कंपनी नुसार ते त्यांच्या Mi फॅन्स चे ऐकत आहेत आणि म्हणूनच हा फोन उपलब्ध झाला आहे. 14nm प्रोसेस वर बनवलेला हा फोन SD636 एट Kryo 260 कोर्स चा वापर करतो जो 1.8GHz वर क्लॉक आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीने स्नॅपड्रॅगन 660 मेळ खातो जो याच Kryo 260 कोर उपयोग करतो जो 2.2GHz वर क्लॉक आहे. क्वालकॉम चा दावा आहे की Kryo 260 स्नॅपड्रॅगन 630 जो एट ARM A53 कोर्स वर आधारित आहे, याच्यापेक्षा 40% पर्यंत चांगली परफॉरमेंस देतो. एड्रेनो 509 GPU सह Redmi Note 5 Pro या किंमतीच्या सर्व फोन्स पेक्षा उत्तम ठरतो.\nरोजच्या टास्क साठी हा फोन सध्यातरी या किंमतीत मिळणार्‍या फोन्सना मात देतो. मग गेम्स लोड करणे असो वा मल्टीप्ल अॅप्स उघडणे असो वा मग हेवी अॅप्स आणि गेम्स मध्ये स्विच करणे. पण फोन मधील सर्व अॅप्स उघडल्यावर पण हा फोन थांबला नाही. हा फोन आपल्या प्रतिस्पर्धी फोन्सच्या पुढे स्लो नाही वाटला. याच्या लिमिट पार केल्या नंतर कदाचित हा स्लो होऊ शकतो. जर तुम्हाला फ्लॅगशिप फोंस वापरण्याची सवय असल्यास हा फोन स्लो वाटेल नाहीतर तुम्ही याच्या परफॉरमेंस ने खुश राहाल.\nफोन बद्दल चांगली गोष्ट ही की फोन मध्ये एक तास गेम खेळल्यावर पण हा खुप कमी गरम होतो. शाओमी नुसार या फोन मध्ये सिंगल पायरोलायिटिक ग्रेफाइट शीट आहे जी 1 डिग्री सेल्शियस पर्यंत तापमान कमी करते. फोन ची ऑडियो क्वालिटी 25 हजार च्या अतिल अन्य फोंस प्रमाणे चांगली आहे.\nबॅटरी लाइफ: दोन दिवस चालू शकते.\nआधी सांगितल्याप्रमाणे डिवाइसचा UI गरजेपेक्षा कमी ब्राइटनेस ऑफर देतो आणि बॅटरी लाइफ वाचवतो. फोन मधील 4000mAh बॅटरी आणि पॉवर एफ़िशिएन्ट SoC चा मेळ आरामात तुम्हाला दोन दिवसांची बॅटरी लाइफ देतो बॅटरी एका दिवसात संपत नाही आम्ही दोन तास इंजस्टिस 2 गेम्स हेडफोन ऑन केला आणि प्ले केला आणि बैकग्राउंड मध्ये अनेक अॅप्स चालवले ज्याने बॅटरी संपेल. दोन तास असे करुनही बॅटरी फक्त 20% कमी झाली. हेवी गेमिंग सह 9-10 तास बॅटरी लाइफ देईल. आम्हाला Redmi Note 4 ची बॅटरी लाइफ आवडलेली आणि आता Note 5 Pro ची परफॉरमेंस पाहता याची बॅटरी लाइफ अजूनच आवडली आहे.\nअस वाटतय की शाओमी आपल्या Mi फॅन्स ना ऐकत नाही आहे, पण मागच्या वर्षी कॅमेरा बद्दल मिळालेल्या फीडबॅक वर कंपनीने लक्ष दिले आहे. नवीन डुअल कॅमेरा सेटअप आपल्या मागच्या फोंस पेक्षा चांगला आहे. तुम्हाला 12MP चा प्राइमरी कॅमेरा (सोनी IMX486) मिळत आहे. जो 1.25um साइज च्या सेंसर आणि f/2.2 अपर्चर सह येतो. दूसरा 5MP कैमरा डेप्थ सेंसिंग साठी असून त्याची सेंसर साइज 1.12um आहे आणि अपर्चर f/2.0 आहे.\nचांगल्या लाइट कंडीशन मध्ये कॅमेरा उत्तम डिटेल्स कॅप्चर करतो आणि उत्कृष्ट कलर रिप्रोड्यूस करतो. कलर रिप्रोडक्शन थोडा जास्त वाढले आहे पण खुप वेगळा नाही आहे एखाद्या सामान्य यूजरला आवडेल. कमी प्रकाशात घेतलेल्या फोटो ची सक्षमता बरोबर आहे आणि कॅमेरा मध्ये चांगली डायनामिक रेंज आहे. कमी प्रकाशात घेतलेला फोटो पण चांगले डिटेल्स कॅप्चर करतो. हा Mi A1 सारखा चांगला कॅमेरा आहे आणि काही जागी हा Mi A1 ला पण मात देतो.\nमागे असलेला सेकेंडरी कॅमेरा ऑप्टिकल झूम देत नाही, त्याचे मुख्य काम डेप्थ सेंसिंग आहे. हा इमेज क्वालिटी वाढवण्यासाठी मदत करतो आणि उत्तम सब्जेक्ट सेपरेशन देतो. आतापर्यंत आम्ही घेतलेल्या फोटो मध्ये या फोन ने घेतलेले पोर्ट्रेट फोटो याच्या प्रतिस्पर्धी पेक्षा चांगले आहेत. या फोटो मध्ये डिटेल्स आहेत आणि किंमत पाहता बैकग्राउंड ब्लर खूप चांगला आहे. आम्हाला याची एक गोष्ट चांगली वाटली की पोर्ट्रेट मॉड मध्ये ब्यूटीफाई सेटिंग्स नाही, ज्यामुळे तुम्हाला नैचुरल पोर्ट्रेट्स मिळतील.\nकॅमेरा क्वालिटी नुसार फोन चा वीडियो मॉड निराशाजनक आहे. 1080p वीडियो प्रोड्यूस करण्यासाठी 8.3MP पर्यंत वीडियो क्रॉप करावा लागेल, जो फोन ने शूट करण्यात येणारा अधिकतम रेज़ोल्यूशन आहे आणि वीडियो क्वालिटी पण चांगली नाही. हा फोन 30fps पेक्षा जास्त शूट नाही करू शकत, जरी SD636, 30fps वर 4K अल्ट्रा HD पर्यंत शूट करण्यासाठी सक्षम असला आणि 120fps वर 1080p वीडियोज शूट करू शकतो.\nसमोरच्या बाजूस 20MP IMX376 सेंसर आहे जो सर्व लाइटिंग कंडीशन मध्ये चांगले फोटो घेतो. या डिवाइस मध्ये एक फ्रंट-फेसिंग फ्लॅश आहे. तुम्हाला सॉफ्टवेयर आधारित पोर्ट्रेट फोटो पण मिळतो ज्यातून तुम्ही ब्लर बॅकग्राउंड सह बोकेह फोटो घेऊ शकता. हे फोटो चांगले आहेत पण इतके खास नाहीत जितके तुम्ही रियर कॅमेरा ने घेऊ शकता.\nXiaomi Redmi Note 5 Pro या सेगमेंट चा नवा राजा आहे हा परफॉरमेंस (स्पीड) हा चांगल्या बॅटरी लाइफ चा मेळ आहे. याचा डिस्प्ले चांगला आहे आणि रियर तसेच फ्रंट कॅमेरा पण चांगला आहे. आम्हाला अस वाटतय की शाओमी ने हा फोन एंड्राइड 8.0 आणि USB टाइप-C सह सादर केला पाहीजे होता. शाओमी चा दावा आहे कंपनी देशात नंबर 1 स्मार्टफोन ब्रैंड आहे मग इथे काही एक्शन का नाही\nXiaomi Redmi Note 5 Pro एक विजेता आहे आणि यावर्षी येणार्‍या सर्व मिड-रेंज स्मार्टफोंस चे मायाने ठरणारा आहे. हा एक बेस्ट फोन आहे जो ��ुम्ही विकत घेऊ शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/complaints-can-be-lodged-against-hospitals-forcibly-collecting-money-high-court", "date_download": "2021-06-23T03:41:47Z", "digest": "sha1:NV2P4P3Q3DJRW4DVTEFSNIQMXGD45XCR", "length": 17542, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सक्तीने पैसे वसूल करणाऱ्या रुग्णालयांविरोधात मागता येणार दाद", "raw_content": "\nसक्तीने पैसे वसूल करणाऱ्या रुग्णालयांविरोधात मागता येणार दाद\nपुणे - कोरोनाच्या उपचारांसाठी (Corona Treatment) अल्प उत्पन्न किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींकडून सक्तीने पैसे वसूल (Money Recovery) करणाऱ्या रुग्णालयांविरोधात (Hospital) जिल्हा संनियंत्रण समितीकडे दाद मागता येईल, असे निर्देश उच्च न्यायालयाने (High Court) दिले आहेत. (Complaints can be Lodged against Hospitals Forcibly Collecting Money High Court)\nराज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत धर्मादाय रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित दारिद्र्य रेषेखालील रुग्णांवर मोफत उपचार होतील, असे जाहीर केले. मात्र बऱ्याच ठिकाणी अशा व्यक्तींकडून पैसे घेतल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल जनहित याचिकेवर हे निर्देश देण्यात आले आहेत. जे रुग्णालय योजनेनुसार रुग्णांवर उपचार करीत नाहीत, त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे, असे राज्य सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना ही दारिद्र्य रेषेखालील आणि मोठी रक्कम देऊन उपचार घेऊ शकत नाहीत, अशा व्यक्तींच्या हितासाठी आहे.\nहेही वाचा: पवारांचा डान्स, भाजपचे \"तांडव\"\nआर्थिक कारणास्तव उपचारासाठी रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धावाधाव करण्यास सांगितले जाणार नाही. अशा रुग्णांची काळजी सरकार घेईल. कोणत्याही रुग्णाला या योजनेचा लाभ नाकारला जाणार नाही, हे पाहण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असे निर्देश न्यायाधीश संजय गंगापूरवाला व श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिले. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा संनियंत्रण समिती गठित केली जाईल. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, पालकमंत्री नियुक्त सदस्य आणि खासगी रुग्णालयांचे दोन प्रतिनिधी असतील. उच्च न्यायालयाच्या निकालामुळे जिल्हा संनियंत्रण समितीमार्फत सर्वांना लाभ मिळेल, असे मत पब्लिक ट्रस्ट प���रॅक्टिशनर्स असोसिएशनचे विश्वस्त ॲड. शिवराज जहागीरदार यांनी व्यक्त केले आहे.\nउपचार नाकारता येणार नाही\nया योजनेची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी ही समिती आवश्यक खबरदारी घेईल. या योजनेच्या ज्या पात्र लाभार्थ्यांना पैसे देऊन उपचार घ्यावे लागले, ते जिल्हा संनियंत्रण समितीकडे दाद मागू शकतात, असेही निकालपत्रात म्हटले आहे.\nउद्योगांची अडवणूक; पोलिसांकडून त्रास होत असल्‍याची तक्रार\nपुणे - उद्योगांमधील कामगारांची नियमितपणे अँटिजेन चाचणी केली तरी आता चालणार आहे. मात्र, कोरोनाची लक्षणे असलेल्या कामगारांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करावी लागणार आहे. दरम्यान, अँटिजेन चाचण्यांचे किट मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावेत, यासाठी उद्योग विभागानेही प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारने सुर\nखासगी रुग्णालयांतील बिलांचे महापालिकेकडून होणार लेखापरीक्षण\nपिंपरी - कोविड उपचारासाठी महापालिकेने शंभरहून अधिक रुग्णालयांना परवानगी दिलेली आहे. तेथील बेड मॅनेजमेंटची माहिती मिळण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केलेली आहे. अशा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या उपचाराची बिले वाजवीपेक्षा अधिक आल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळ\nपीएमपीच्या संचालक बदलाचा वाद पोचला पोलिसांपर्यंत\nपुणे - पीएमपीचे (PMP) संचालकपद (Director) बदलण्याच्या वादातून (Dispute) स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये (Police Station) शुक्रवारी परस्परविरोधी तक्रारी (Complaint) दाखल झाल्या. या घटनेमुळे संचालक बदलण्याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पीएमपीएमएलने महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यां\nपुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यामध्ये अडचणी आल्याने त्यांना गैरहजेरी दाखविण्यात आले आहे. १३ हजार पैकी तब्बल ९ हजार तक्रारी याच स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयात नापास होण्याची भीती सतावत असताना\nपीएमपीच्या वाहकांनी ई-तिकिटिंग मशिनबाबत केल्या तक्रारी\nपुणे - मशिनमधून (Machine) तिकीट (Ticket) निघण्यास विलंब लागतो... निश्‍चित दरापेक्षा (Rate) कमी दराची तिकिटे बाहेर येतात... कोणत्याही प्रकारचे रिपोर्ट (Report) निघत नाही आणि एका मार्गावरून दुसऱ्या मार्���ावर जाण्यासाठी पुन्हा डेपोमध्ये येऊन मशिन बदलण्यासाठी जावे लागते... या आहेत पीएमपीच्या (P\nखासदार रक्षा खडसेंनी तक्रार करताच तपासणी नाका मध्यप्रदेश हद्दीत \nमुक्ताईनगर : येथून अंतुर्ली परिसरात जाण्यासाठी ईच्छापूरमार्गे राष्ट्रीय महामार्ग (National Highways) हा मुख्य रस्ता असून, मध्यप्रदेश पोलिसांनी (Madhya Pradesh Police) लावलेल्या नाक्यामुळे परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांना हा प\nनागपुरात ऑक्सिजन प्लांट स्थापनेला राज्य सरकारची मंजुरी, राज्यात इतरत्रही प्लांट उभारण्याचा विचार\nनागपूर : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली कठीण परिस्थिती लक्षात घेता नागपुरात ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती प्लांट स्थापन करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. यासंदर्भात, राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये माहिती दिली. विशेष म्हणजे, राज्यात इतर\n...तर प्रयोगशाळांवर कारवाई करा, उच्च न्यायालयाचे आदेश\nनागपूर : कोरोनाबाधितांचा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पोर्टलवर २४ तासाच्या आत अपलोड करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रयोगशाळा चालकांना दिले.\n'मूर्खपणा चाललाय', हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारची कानउघडणी\nमुंबई: रेमडेसिव्हीर पुरवठ्याच्या मुद्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारची चांगलीच कानउघडणी केली. नागपूरमधील रुग्णालयांना १० हजार रेमडेसिव्हीरच्या व्हायल्सचा पुरवठा करण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. पण या आदेशाचे पालन झाले नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक\nरेमडेसिव्हिरबाबत उच्च न्यायालयाची नाराजी; राज्य आणि केंद्र सरकारला निर्देश\nमुंबई : राज्यात निर्माण झालेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (ता.१९) घेतली. इंजेक्शनचे वाटप गरजेनुसार व्हायला हवे. केंद्र सरकारने राज्यांना रेमडेसिव्हिरच्या वाटपासाठी काय निकष आणि नियोजन केले आहे, याची माहिती देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/huge-crowd-in-dadar-market-amid-rising-covid-cases-nraj-104369/", "date_download": "2021-06-23T03:09:53Z", "digest": "sha1:4FC6W6GNEW32WY4SRRPDCKVIXTZIRPI5", "length": 15547, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Huge crowd in Dadar market amid rising Covid cases NRAJ | हम नही सुधरेंगे ! दादरच्या भाजी बाजारात नागरिकांची तुडुंब गर्दी, कोरोना निकषांची ऐशीतैशी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nCorona Updateहम नही सुधरेंगे दादरच्या भाजी बाजारात नागरिकांची तुडुंब गर्दी, कोरोना निकषांची ऐशीतैशी\nगुरुवारी मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळूनदेखील मुंबईकर काळजी घेताना दिसत नाहीत. उलट जागोजागी गर्दी करण्यातच ते धन्यता मानत असल्याचं चित्र आहे. दादरच्या भाजी बाजारातलं आज (शुक्रवार) सकाळचं चित्र धक्कादायक होतं. हजारो मुंबईकरांनी दादरच्या भाजी बाजारात गर्दी केल्याचं दिसलं. सोशल डिस्टन्सिंंगचे कुठलेही निकष न पाळता दाटीवाटीनं मुंबईकर भाजी खरेदी करताना दिसत होते.\nमहाराष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून काल (गुरुवारी) दिवसभरात सापडलेल्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं सर्व उच्चांक मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला. कोरोनाचं आगमन झाल्यापासून गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. राज्यातील परिस्थिती चिंताजनक असून सरकारकडून प्रतिबंधात्मक उपायही केले जात आहेत. मात्र मुंबईकरांना त्याचं काहीच गांभिर्य नसल्याचं चित्र आहे.\nगुरुवारी मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक को��ोना रुग्ण आढळूनदेखील मुंबईकर काळजी घेताना दिसत नाहीत. उलट जागोजागी गर्दी करण्यातच ते धन्यता मानत असल्याचं चित्र आहे. दादरच्या भाजी बाजारातलं आज (शुक्रवार) सकाळचं चित्र धक्कादायक होतं. हजारो मुंबईकरांनी दादरच्या भाजी बाजारात गर्दी केल्याचं दिसलं. सोशल डिस्टन्सिंंगचे कुठलेही निकष न पाळता दाटीवाटीनं मुंबईकर भाजी खरेदी करताना दिसत होते.\nगुरुवारी राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सर्वाधिक २४ हजार ८९६ रुग्ण एक दिवसात आढळले होते. आज २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. नागपूर, औरंगाबाद, अमरावतीसह अनेक शहरांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही दैनंदिन बाधितांची संख्या आपले जुने विक्रम मोडीत काढत आहे. गुरुवारी राज्यात २३ हजारापेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर पडली.\nएका दिवसात महाराष्ट्रात २५ हजार कोरोना रुग्ण\nराज्यातील १५ हजार कोरोनाबाधित रुग्णांपैकी गंभीर रुग्णांचे प्रमाण ४०० एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात पुन्हा लॉकडाऊन न लावता कडक निर्बंध लावले जातील, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही चिंतेची बाब असून कोविड नियंत्रण उपयोजना सुरू आहे. राज्यात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहे. राज्य सरकार लवकरच नवीन नियामवली जाहीर करणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.\nलोकांनी कोरोनाबाबतचे सर्व निकष पाळणं गरजेचं आहे. अन्यथा, कोरोनाचा प्रसार रोखणे अशक्य आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक था���बणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/the-landslide-caused-part-of-the-mountain-to-collapse-on-the-house-death-of-a-female-cricketer-33258/", "date_download": "2021-06-23T02:19:57Z", "digest": "sha1:RLALL4CHKUQMVII63IHTNNN7P5GXW7CD", "length": 13135, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The landslide caused part of the mountain to collapse on the house; Death of a female cricketer | भूस्खलनामुळे डोंगराचा काही भाग घरावर कोसळला; एका महिला क्रिकेटपटूचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nभूस्खलनामुळे डोंगराचा काही भाग घरावर कोसळला; एका महिला क्रिकेटपटूचा मृत्यू\nमुसळधार पावसामुळे (Heavy rain) भूस्खलन (Landslide) होऊन डोंगराचा काही भाग घरावर ( Mountain collapse on the house) कोसळल्याची धक्कादायक ��ाहिती समोर आली. ही दुर्घटना मेघालयमधील (Meghalaya) पूर्व खासी या डोंगराळ जिलह्यात घडली.\nशिलाँग: मुसळधार पावसामुळे(Heavy rain) भूस्खलन (Landslide) होऊन डोंगराचा काही भाग घरावर ( Mountain collapse on the house) कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही दुर्घटना मेघालयमधील (Meghalaya) पूर्व खासी या डोंगराळ जिलह्यात घडली. मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा मोठा भाग तुटून त्याखाली अनेक घरे दबली गेली. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील एका महिला क्रिकेटपटूचा मृत्यू (Death of a female cricketer) झाला आहे. तर पाच अन्य व्यक्ती बेपत्ता (Five other people are missing) आहेत.\nअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना काल शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास पूर्व खासी जिल्ह्यातील मावनेई भागात घडली. या दुर्घटनेत राष्ट्रीय स्तरावर मेघालयचे प्रतिनिधित्व केलेल्या ३० वर्षीय रझिया अहमदचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आहे. मात्र, पाच अन्य व्यक्ती अजूनही बेपत्ता आहेत. सध्या पोलीस आणि होमगार्डच्या पथकाकडून बचाव अभियान सुरू आहे.\nरझिया अहमद २०११-१२ पासून राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करत होती. बीसीसीआयने गतवर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये ती मेघालयकडून सहभागी झाली होती. असे मेघालय क्रिकेट असोसिएशनचे महासचिव गिडिओन खारकोंगोर यांनी सांगितले. तसेच रझियाच्या संघातील सहकाऱ्यांनीही तिच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.\n२००० फूट उंचीवर महिलेची प्रसूती\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार���यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-malegaon-blast-case-anonymous-letter-exposes-threat-to-lawyers-life-5035678-NOR.html", "date_download": "2021-06-23T03:12:23Z", "digest": "sha1:N2NYOR2ZFUW7MBIWDEPWFNPCVYCA7WC6", "length": 3826, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Malegaon blast case: Anonymous letter exposes threat to lawyer's life | मिसर प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश : राम शिंदे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमिसर प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश : राम शिंदे\nनाशिक - विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या हत्येचा कट सोने लूट प्रकरणातील संशयितांनी नाशिकरोड कारागृहात रचल्याची माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. संशयितांवर संबंधित पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याचेही आदेश त्यांनी दिले.\nविशेष मोक्का न्यायालयाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुंबई व नाशिक पोलिसांच्या तपासात नाशिकरोड कारागृहातून हा कट रचल्याचे निष्पन्न झाले. अजय मिसर यांना धमकीचे पत्र वरिष्ठ अधिकार्‍यांना प्राप्त झाले आहे. मीरा बोरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नाशिकरोड कारागृहातून फोनद्वारे धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. सोने लूट प्रकरणातील काही संशयित कारागृहात आहेत. यातील संशयितांनी हा कट रचल्याचा दुजोरा गृहमंत्री राम शिंदे यांनी दिला.\nविशेष सरकारी वकील मिसर यांच्या हत्येचा कट उघडकीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-karnataka-writer-held-for-posting-rape-comment-on-facebook-4702078-NOR.html", "date_download": "2021-06-23T01:55:58Z", "digest": "sha1:KREGC5IGJGWA4LRYWQBPZL3K3NX54LWE", "length": 3300, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Karnataka writer held for posting rape comment on Facebook | बलात्काराला चिथावणी; कन्नड लेखकावर गुन्हा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबलात्काराला चिथावणी; कन्नड लेखकावर गुन्हा\nबंगळुरू - एका महिला कार्यकर्तीवर अत्याचारासाठी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप कन्नड साहित्यिक व्ही.आर. भट्ट यांच्यावर करण्यात आला आहे. कार्यकर्तीच्या तक्रारीवरून भट्ट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअतिरिक्त पोलिस आयुक्त आलोककुमार यांनी माहिती देताना सांगितले की, भारत विज्ञान समितीची सचिव असलेली महिला अंधश्रद्धेविरुद्ध जागृतीचे काम करते. याबाबत रविवारी त्यांनी फेसबुकवर विचार पोस्ट केले होते. भट्ट यांनी अवमानकारक पद्धतीने कॉमेंट टाकली होती. अशा कार्यकर्तीच्या झिंज्या पकडून चेहरा जाळून टाकला पाहिजे. तसेच बलात्काराची शिक्षा दिली पाहिजे, असे भट्ट यांनी म्हटले होते. भट्ट यांनी माफी मागितली असली तरी अत्याचाराची धमकी देणे गुन्हा असल्याचे कार्यकर्तीचे म्हणणे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-sakshi-dhoni-in-bangladesh-for-t20-cricket-world-cup-2014-news-in-marathi-4564068-PHO.html", "date_download": "2021-06-23T03:08:19Z", "digest": "sha1:U6IVITBMQ2EY5DJYMG6OILOEZW5M7QCK", "length": 2862, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sakshi Dhoni In Bangladesh For t20 Cricket World Cup 2014 News In Marathi | स्‍पॉट फिक्सिंगच्‍या आरोपाला तोंड देणा-या महेंद्रसिंह धोनीला 'साक्षी' ची साथ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्‍पॉट फिक्सिंगच्‍या आरोपाला तोंड देणा-या महेंद्रसिंह धोनीला 'साक्षी' ची साथ\nमीरपूर - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर स्‍पॉट फिक्सिंगचे आरोप होत आहेत. आरोपांचा परिणाम त्‍याच्‍या खेळावर होऊ नये यासाठी त्‍याची पत्‍नी 'साक्षी' बांगलादेशला पोहचली आहे. त्‍याचबरोबर आर. अश्विनची पत्‍नी 'प्रीती' सुध्‍दा बांगलादेशला गेली आहे. टी-20 विश्‍च चषकात आपापल्‍या पतींचे या महिला मनोर्धेर्य वाढवित आहेत. त्‍यापैकीच काही फोटो त्‍यांनी फेसबुक पेजला पोस्‍ट केली आहेत.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, साक्षी धोनीचे छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/social-perceptions-and-immediate-context-1566814526.html", "date_download": "2021-06-23T03:27:13Z", "digest": "sha1:CGTSGP4QSUJ5BK7EOMWUBSO5BOMH6GYQ", "length": 8214, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Social perceptions and immediate context | सामाजिक धारणा आणि तत्कालीन संदर्भ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसामाजिक धारणा आणि तत्कालीन संदर्भ\nसाहित्यातून आपण माणूस त्या त्या वेळच्या सामायिक धारणा शोधतो. त्या चुकीच्याही असू शकतात, बरोबरही. एकटा कवी/लेखक नव्हे, तर लेखकू, समाजधारणा, संस्कृती यांच्या धुक्यातून कथेला चाचपडायचे असते.\nआज उपलब्ध प्राचीन साहित्य हे मौखिक परंपरेतून आले आहे. लिपी, मुद्रणकला यांच्या शोधानंतर ते लेखकूंनी भूर्जपत्रांवर उतरवले. त्यात नव्याने भर पडली, प्रक्षिप्त गोष्टी घुसडल्या गेल्या. चिकित्सक आवृत्त्यांमध्ये प्रक्षिप्त शोधण्याचा, संपादित करण्याचा प्रयत्न झाला/ होतो.\nअनेक रामायणे लिहिली गेली. त्यातील वाल्मिकी रामायण टिकले, लोकप्रिय झाले. म्हणून वाल्मिकी आद्यकवी ठरला. एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाची कथा लिहिली. तिच्यात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब पडले. कुठल्याही साहित्याकडे “तत्कालीन पर्यावरणातून” पहात चिकित्सा करावी. पुरुषप्रधान व जेत्यांना महत्व देणारीच ती संस्कृती होती/ आहे. सीतेवर अन्याय झालेला आपल्या संस्कृतीला मान्य झाला/होत असतो. राम आदर्श पुत्र, भाऊ व पती व राजा म्हणूनही अनेकांचे श्रद्धास्थान झाला. आज आधुनिक, पुरोगामी, मानवतावादी व विवेकी वातावरणातून भूतकाळाकडे बघताना आपल्याला अन्याय करणारा राम व हे पात्र आदर्श म्हणून बिंबवणारा वाल्मीकी दोघेही दोषी वाटतात. त्यावर वादही होतात. त्याला वर्ग-वर्ण-जात-धर्म यांच्या मोजपट्ट्याही चिकटवल्या जातात.\nग्रंथ जाळले जातात. आज आपण दलित जाणिवा, स्त्रीवाद, स्वातंत्र्य इ. परिप्रेक्ष्यातून पुराणकथांकडे पाहतो. मागे वळून बघताना आपण जिथे उभे आहोत, तिथले पर्यावरण पुराणकथांमध्येही हवे, अशी अपेक्षा करतो. काळाचा विपर्यास करतो.वाल्मिकीने अमुक लिहायला हवे, नायक असा दाखवायला हवा होता, असे म्हणतो. म्हणजे त्याचे (उपलब्ध, प्रक्षिप्त जी आवृत्ती आहे त्याचे) अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमान्य करतो. वाल्मीकी शोषित समाजातला होता हे खरे की तीही दंतकथा शोषित समाजातला असूनही त्याने जेत्यांची भाटगिरी केली, हे बरोबर नाही, असे काही जण उद्वेगाने व उपरोधाने म्हणतात. म्हणजे कोणी काय लिहावे, कुणाला काय सुचावे, यांवर बंधने घालणे होय. कुणाल��� युद्धाची कथा लिहावीशी वाटेल, कुणाला चोराची. पुराणकथांमध्ये लेखकूंकडून संदर्भ, श्लोक, उपकथा घुसडल्या जातात. हेही “तत्कालीन पर्यावरणा”स धार्जिणे असते. उदा. धोब्याची कथा. ही वाल्मीकीची की\n कदाचित वाल्मिकींनी वेगळा शेवट केला असेल. कदाचित लव-कुशांनी काही बदल केले असतील...तात्पर्य अतिप्राचीन साहित्याविषयी विश्वासार्ह माहिती नसते.\nरामकथा हा वाल्मीकींच्या प्रतिभेने निवडलेला हुंकार असू शकतो. त्याला महाकवी माना/नका मानू. त्याला उत्तर देण्यासाठी प्रति-रामायण/रावणायन/सीतायन/अमकायन लिहावे. तेही तितकेच रसाळ, काव्यमय नि नाट्यपूर्ण की काळ त्यालाच डोक्यावर घेईल, नाकारेल वा उपेक्षेने मारेल. साहित्यातून आपण माणूस नि त्या त्या वेळच्या सामायिक धारणा शोधतो. त्या चुकीच्याही असू शकतात, बरोबरही. एकटा कवी/लेखक नव्हे, तर लेखकू, समाजधारणा, संस्कृती यांच्या धुक्यातून कथेला चाचपडायचे असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/likes/", "date_download": "2021-06-23T01:28:48Z", "digest": "sha1:2XCAGM2PAGHR5OMNRNUFSFC5QV36JYHS", "length": 4934, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "Likes Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : मालकासोबत प्राणायाम करणारा श्वान होतोय सोशल मीडियावर व्हायरल\nMumbai : व्हीव्हीएस लक्ष्मणने शेअर केलेला दिव्यांग क्रिकेटपटूंचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का\nएमपीसी न्यूज - भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजारहून अधिक धावा करणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत द्विव्यांग क्रिकेटपटू सराव करताना तसेच सामने खेळताना दिसत आहेत. 'व्यक्तीची…\nMumbai : ऐश्वर्याच्या लहानपणीच्या फोटोवर लाइक्सचा वर्षाव\nएमपीसी न्यूज : फक्त भारतीय सिनेसृष्टीतीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वांत सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. आपल्या आरस्पानी सौंदर्याने ती आजही चाहत्यांना घायाळ करते. इन्स्टाग्रामवर सध्या तिच्या लहानपणीचा एक फोटो व्हायरल…\nMumabi : ‘आर्ची’ च्या मनमोहक अदांवर नेटकरी झाले फिदा\nएमपीसी न्यूज ; आर्ची म्हणजे आपली लाडकी रिंकू राजगुरू वेगळी इनिंग सुद्धा गाजवतेय. ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. अर्थातच याचं कारण म्हणजे तिने पोस्ट केलेले वेगळ्याच मूडमधले फोटो. रिंकूने पहिल्यांदाच हॉट अंदाजातील फोटो तिच्या…\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10146", "date_download": "2021-06-23T02:15:01Z", "digest": "sha1:7JKZWUFZMPIK6TZ4RMZK3IWR2O5VJ5EB", "length": 34784, "nlines": 193, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nइतिहासात गाजलेल्या जुन्या वाड्या राजवड्यांच्या, किल्लेकोटांच्या आणि शूर वा कूर , सज्जन वा दुर्जन , आदरणीय वा तिरस्करणीय अशा व्यक्तींच्या भोवती इतिहासाचं विश्वसनीय असं वलय असतंच. पण दंतकथांचं आणि आख्यायिकांचं असंही एक वर्तुळ असतंच. या साऱ्या आख्यायिका खऱ्याच असतात असं नाही किंवा खोट्याच असतात असंही नाही. पुरावा मिळेपर्यंत त्यांना सत्य इतिहासाच्या शेजारी बसविता येणार नाही. या कथांना नवलकथा असे नाव द्यावेसे वाटते. केवळ आपल्याकडेच नाही तर झाडून साऱ्या पाश्चात्य देशांसह जगात अशा नवलकथा लोकमानसावर कायमच्या शतकानुशतके चितारल्या गेल्या आहेत.\nकिल्ले रायगडावरही अशा नवलकथा चमकत आहेत. अशीच ही एक प्रख्यात नवलकथा.\nआभाळाला भिडलेल्या अन् भुईवरही अस्ताव्यस्त पसरलेल्या रायगडाच्याभोवती झाडीझुडपांच्या दाटीत शेतकऱ्यांची बरीच गावं नांदत होती. मुलींनी सागर गोट्याचा डाव टाकावा अन् ते विखुरलेले स्वैर सागरगोटे जसे दिसावेत , तशी या गावातली लहानलहान खोपटी गडावरून आपल्याला दिसतात. त्यातलंच हे एक गाव , रायगडवाडी. उगीच वीस-बावीस गवती छपरांचं हे गाव. एखाददुसरं घर कौलारू. आजही याचं रूप पालटलेलं नाही.\nनवरात्र संपली. रायगडावरचा दसराही नगाऱ्यासारखा दणाणला. शिलंगण झालं. महाराज छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीने शिलंगणाहून परतले. दरबार झाला. मानपान झाले. खांद्याला खांदा भिडवून सरदार शिलेदार उराउरी भेटले. पुरणावरणाचा सण साजरा झाला.\nचार दिवस उलटले. अन् गडाभोवतीच्या वाड्या-हुंड्यात गडाच्या गडकऱ्याचा एकेक स्वार शिपाई वाडीत येऊन गावकऱ्यांना गडावरचा निरोप सांगून गेला ‘ आयांनो , बायांनो , उद्या हाय पुनव. कोजागिरी. तवा गडावर महाराजांच्या राजवाड्यात संध्याकाळला दूध लागतंय हंडाहंडा , तरी समद्या आयाबायांनी जमल तेवढं दूध हंड्याभांड्यातून , दिस मावळायच्या आंत , गडावर वाड्यांत आणून घालावं. उशीर करू न्हाई. ‘\nदुसरे दिवशी कोजागिरी पुनव उगवली. रायगडवाडीतल्या आयाबाया अन् लेकीसुना सुखावल्या. दूध घालायला गडावर जायचं. राजाराणीच्या हंड्यात दूध घालायचं. चार पावलं गडावरची शोभा बघायची अन् परतायचं. ठरलं.\nजमला तेवढा टाकमटिकला करून गवळणी तयार झाल्या. कुणाच्या कानी बाळ्याबुगड्या तर कुणाच्या दंडात चांदीच्या येळा. दंडाचं का असना तरी नीटनेटकं लुगडं अन् चोळी , असल तर नाकात वाटोळी नथ तर कुणी काहीच नसल्यामुळे अंगभर माहेरी चालल्यासारखा आनंदच. लेवूनलपेटून तयार झाल्या. या गोकुळच्या गवळणी हसत बोलत चकचक घासलेले हंडे घेऊन निघाल्या. त्यांनी हिरा गवळणीला साद घातली. हिरा घरी एकटी. नवरा स्वारीवर गेलेला. बाकी कुणीच नाही. फक्त पाळण्यात सहा-सात महिन्याचं पोर , त्याला पदराखाली पाजून हिरा निघाली. ‘ आलो , आलो , आलो ‘ म्हणून हिरा पडसाद देत उठली. पेंगुळलेलं बाळ पाळण्यात झोपिवलं अन् गाडग्या मडक्यांनी भरलेल्या आपल्या संसाराला कडी घालून टचटच जोडवी वाजवीत , हंडा डोक्यावर घेऊन निघाली. म्हणत असेल , आलो वैन्सं. हसत बोलत रायगडवाडीतल्या या सगळ्या तरण्या राधा चालू लागल्या. थट्टा चेष्टांना दुधासारखा ऊत येत होता.\nहिराच्या घरात कुणी माणूस नव्हतं. राजाराणीचा संसार. मांडीवर तान्हुलं. तिनं मनाशी हिशेब केला , की माझा बाळा आत्ताच पिवून झोपलाय. आता दिस मावळतो काही जागा व्हायाचा न्हाई. तवपावतर गडावर जाऊन , दूध घालून कवाच परत येऊ , पाळण्यातला राजा जागा व्हायच्या आत. अशा हिशेबानं हिरा निघाली. कुजबूज गोष्टीत अन् थट्टाचेष्टेत आयाबाया झपाझपा गड चढून गेल्या. महादरवाज्याशी आल्या. केवढा बया तो दरवाजा वर झेंडा. भैरोबा , खंडोबासारखे धिप्पाड बाप्येगडी हाती भाले घिऊन गस्त घालत्याती. अशा दरवाजातून या गौळणी गडात गेल्या. गड कसा रामराजाच्या गावावाणी गजबजला होता. पालख्या मेणं अधूनमधून लगाबगा धावत होते. तलावावर दोन तीन हत्ती सोंडेनं पाणी उडवीत होते. गंगातळ्याला वळसा घालून या सगळ्या राधा गौळणी लगाबगा चालल्या होत्या. वाड्यात आल्या. केवढा बया त्यो सौपाकाचा रांधवडा वर झेंडा. भैरोबा , खंडोबासारखे धिप्पाड बाप्येगडी हाती भाले घिऊन गस्त घालत्याती. अशा दरवाजातून या गौळणी गडात गेल्या. गड कसा रामराजाच्या गावावाणी गजबजला होता. पालख्या मेणं अधूनमधून लगाबगा धावत होते. तलावावर दोन तीन हत्ती सोंडेनं पाणी उडवीत होते. गंगातळ्याला वळसा घालून या सगळ्या राधा गौळणी लगाबगा चालल्या होत्या. वाड्यात आल्या. केवढा बया त्यो सौपाकाचा रांधवडा\nसाऱ्या जणींनी राजवाड्यात दूध घातलं. हंडेकळशा रिकाम्या केल्या अन् कारकुनानं एकेकीला हातावर दुधाचे पैसे दिले. रिकाम्या चुंबळीवर अन् कमरेवर रिकामे हंडे अन् घागरी घेऊन गौळणी सगळीकडे टकामका पाहात राजवाड्यातून बाहेर पडल्या. सूर्यदेव डुंबायला घडीभर वेळ होता. दोन पैसे जास्तच मिळाले या आनंदात साऱ्याजणी सुखावल्या मनानं परतत होत्या. हसताबोलताना नथांचे झुबके हलत होते. एकटी हिरा एका खडकावर उभी राहून दोन्ही हातानं रिकामा हंडा गुडघ्यावर धरून समोर दिसणारं अल्याडपल्याडचं गडाचं रूप बघत होती. ती पहिल्यांदाच गडावर आली होती , लगीन झाल्यापासून , नवऱ्याच्या तोंडी गडाचं रूप तिनं ऐकलं होतं. पण पाहिलं नव्हतं. ती पाहण्यात रमली होती. सूर्य डुंबत होता. तिला मैतरणींनी सांगितलं होतं की , ‘ हिरे , गडाचं दरवाजं दिस मावळताच तोफ वाजली की कड्याकुलपं घालून बंद होत्यात गं ध्यान ठिव\nसाऱ्याजणी निघून गेल्या. हिरा रिकामा हंडा घेऊन उभी होती , ती मंतरल्यासारखी बाजारपेठेकडे झपाझपाझपा चालत निघाली. केवढी बाजारपेठ लखलख माल झगमगत होता. साड्या काय , चिरगुटं काय , हंडे भांडी काय , चांदीचं गोठ तोंड काय , येळा काय , वाळं काय लखलख माल झगमगत होता. साड्या काय , चिरगुटं काय , हंडे भांडी काय , चांदीचं गोठ तोंड काय , येळा काय , वाळं काय आता सांगू तरी किती असं वाटत होतं , सगळा बाजार हंड्यात घालावा अन् घरी दादल्यासोनुल्यासाठी घरला न्यावा. पुनवेचा दिस. गोंधळी पोत पेटवून संबळ झांजा वाजवीत पेठेतून चालले होते. कडकलक्षीम्या आसूड कडाडीत दान मागत होत्या. कुणी बहुरुपी सोंग घेऊन फिरत होता. तर मधूनच कोणाचा पालखीमेणा ‘ पैसपैस ‘ करीत गदीर्तून झपाझपा जात होता. हिरा भान विसरली होती.\nअन् तेवढ्यात झाणकन तोफेचा आवाज कडाडला. हिरा एकदम भानावर आली. तिला एकदम आठवलं , की तोफेसरशी गडाचं दरवाजं बंद व्हत्यात.\n तिच्या तोंडून घाबरलेला अन् कळवळलेला शब्द उमटला. ‘ आई\nतिला स्वत:तलीच आई आठवली होती. अन् घरचा पोराचा पाळणा दिसू लागला होता.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\n���िवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्���ी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भ���ुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_76.html", "date_download": "2021-06-23T03:01:19Z", "digest": "sha1:TWWFZEYJZR65P73CL6JGC36WKB5F5BQQ", "length": 13044, "nlines": 98, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कराडच्या मुख्याधिकारी यांनी केले कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र कराडच्या मुख्याधिकारी यांनी केले कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार\nकराडच्या मुख्याधिकारी यांनी केले कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार\n.......कठीण प्रसंगात माणसातल्या देवाचे घडले दर्शन\nकराडच्या मुख्याधिकारी यांनी केले कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार....\nवाईट काळ आला की मनुष्य प्राण्यांची परीक्षा खऱ्या अर्थाने सुरू होते, असे म्हणतात....एवढा काळ लांबून पहायला मिळणारे covid पेशंट आता शेजारी पाजारी आणि स्वतःच्या घरात बघायला मिळत आहेत. ..\nCovid मुळे आज जिल्ह्यांत एक जण माणूस मृत्य पावला अशी बातमी भूतकाळात जाऊन आपल्या पेठेत किंवा अगदी गल्लीत यायला लागली आहे रोज कोरोनाच्या मृत्यूने थैमान घालणे सुरू झाले आहे....कोरोना निगडित सर्व उपाययोजना यांच्या पुढे शासन आणि सर्वसामान्य लोकं हतबल झाली आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली.......अशावेळी प्रशासन अधिकाऱ्यांनी व प्रमुखाने सर्व सिमा पार करून आपल्या कर्तव्याचा एक वस्तुपाठ समस्त कराडकरांना आज दाखवुन दिला.मधील सोमवार पेठेत आज दुर्दैवाने एक कोरोना पेशंट मृत्यू पावले, सदरच्या व्यक्तीचा मृतदेह सील करून अंतिमविधी करण्यासाठी ऐनवेळी कर्मचारी उपलब्ध न झाल्याने हे काम आता कोणी करायचे असा प्रश्न प्रशासन आणि नातेवाईक या सगळ्यांच्या समोर उभा राहिला......\nमाणूस सर्वात जास्त स्वतःच्या मृत्यूला घाबरतो असे म्हटले जाते, पण त्याला अनेक अपवाद असतात जे मृत्यूला न घाबरता धाडस करतात त्यांना वीर पुरुष म्हणतात...... कऱ्हाडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके आणि त्यांचे सहकारी या पठडीतले.... या बहाद्दरांनी स्वतः PPE किट घालून मृत्यू पावलेल्या या कऱ्हाडकर ना��रिकाच्या अंत्यसंस्कारासाठी दाखवलेले धाडस म्हणजे त्यांच्या आणि त्यांचे सहकारी यांच्या धाडसी वृत्ती आणि कर्तव्य तत्परतेचे ज्वलंत उदाहरण...मृतदेहास संपूर्ण सील करून त्यांच्या अंत्यविधीसाठी दाखवलेले धाडस खरंच कौतुकास्पद आहे,\nसध्याच्या काळात असे शेकडो \"रमाकांत\" उभे रहावेत हीच प्रार्थना, खबरदाऱ्या घेवून समाजाला उपयोगी पडणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांनी \"जिथे कमी तिथे आम्ही\" असे म्हणून काम करायला हवे. प्रशासनाने देखील समाजातून पुढे येणाऱ्या अशा स्वयंसेवी वृत्तीच्या लोकांना उत्तेजन देवून आणि योग्य दक्षता घेवून सध्याच्या वाईट काळात बरोबर घ्यावे असे वाटते .....\nरमाकांत डाके यांचे कौतुक आहेच परंतु भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाने सर्व प्रकारच्या कामांच्या साठी प्रत्येक स्तरावर यंत्रणेला अजून जास्तीच्या कर्मचारी संख्येची जोड देणे आवश्यक आहे......जे काम सैनिकांचे किंवा स्वयंसेवकाचे ते काम प्रमुख निर्णयकर्त्यांनी अपवादात्मक करणेच ठीक राहिल..... कऱ्हाड ग्रेट आहेच पण कऱ्हाड ला ग्रेट बनवणारे कऱ्हाडकर आणि त्यांना लाभलेले असे मुख्यअधिकारी आपल्या गावाची शान आहेत.....सगळे मिळून एकमेकाला सावरत या काठीणकाळात उभे राहूया, कारण लढाई खूप मोठी आहे....असं कराडकर जनतेच म्हणणं आहे.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nक���मल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/20/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AB-%E0%A4%AC%E0%A5%87/", "date_download": "2021-06-23T02:51:08Z", "digest": "sha1:SFZV4HJRDHLTPYB4ZZ5AAJNOKQLUZQMS", "length": 5984, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एलोन मस्क- नासा करार, जेफ बेजोसना फटका - Majha Paper", "raw_content": "\nएलोन मस्क- नासा करार, जेफ बेजोसना फटका\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / एलोन मस्क, करार, जेफ बेजोस, नासा / April 20, 2021 April 20, 2021\nस्पेस एक्सचे मालक आणि टेस्ला सीइओ एलन मस्क यांनी नासा बरोबर मून मिशन म्हणजे चंद्र मोहिमेसाठी २.८९ अब्ज डॉलर्सचा करार केला असल्याचे समजते. या कराराअंतर्गत मस्क ५० वर्षे नासाच्या अंतराळवीरांना चंद्रावर नेण्यासाठी स्टार शिप बनविणार आहेत. नासा त्यांच्या आर्टेमिस मिशन साठी मोठ्या प्रमाणावर मस्क याना ऑर्डर देत आहे. त्यामुळे मस्क यांचा नक्कीच फायदा झाला असला तरी अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस याना मात्र त्यामुळे मोठा फटका बसणार आहे.\nबेजोस यांच्या रॉकेट कंपनी ब्ल्यू ओरिजिन कडून नासा बरोबरच्या या करारासाठी प्रयत्न केले जात होते. बेजोस यांनी त्यासाठी लॉकहिड मार्टीन आणि नॉर्थरोप ग्रूमन बरोबर राष्ट्रीय टीम बनविण्याचा प्रस्ताव नासा ला दिला होता. सीएनएन च्या बातमीनुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी न���साच्या २०२४ मधल्या चांद्र मोहिमेत अश्वेत अंतराळवीराचा समावेश केला जावा असा निर्णय घेतला आहे. मस्क यांच्या अंतराळ यानाचे नाव स्टार शिप असून याच स्टार शिप मधून मंगळावर जाण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. आर्टेमिस मिशन मध्ये पहिली महिला अंतराळयात्री चंद्रावर पाठवून नासा इतिहास रचण्याचा प्रयत्न करणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/thane-news-thane-police-action-three-arrested-in-multi-crore-ulc-scam-the-main-suspect-is-still-at-large/", "date_download": "2021-06-23T02:15:21Z", "digest": "sha1:DRJAJYZ6EUBYU4A3VFQM6NOWGY55QHNR", "length": 13962, "nlines": 134, "source_domain": "bahujannama.com", "title": "Thane News | ठाणे पोलिसांची कारवाई ! शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी", "raw_content": "\nThane News | ठाणे पोलिसांची कारवाई शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच\nमीरा भाईंदर : बहुजननामा ऑनलाईन – मीरा भाईंदर शहरात झालेल्या शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळ्याप्रकरणी ULC scam आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. मीरा भाईंदरचे निवृत्त सहाय्यक नगररचनाकार सत्यवान दणेगावे, आरेखक भरत कांबळे, आर्किटेक्ट चंद्रशेखर लिमये अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान यातील मुख्य सूत्रधार असलेला संशयित दिलीप घेवारे अद्यापही फरारच आहे. ठाणे पोलिसांनी (Thane police) Thane News गुरुवारी रात्री उशीरा ही कारवाई केली. दरम्यान या तिघांच्या अटकेमुळे मीरा भाईंदर परिसरात खळबळ उडाली आहे.\nनागरी कमाल जमीन धारणा अधिनियम 1976 च्या कलम 20 अंतर्गत जिल्हाधिकार्‍यांनी मंजूर केलेल्या गृहबांधणी प्रकल्पात अपर जिल्हाधिकार्‍यांच्या ना हरकत दाखल्यानंतरच त्यावर मुदतवाढ देण्याचे स्पष्ट आदेश आहेत.\nमात्र हे आदेश धाब्यावर बसवत पालिकेकडून विकासकांना गृहबांधणी प्रकल्पांना मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.\nयामध्य��� शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.\nहा घोटाळा संपूर्ण राज्यात गाजला आहे.\nयाप्रकरणी 2016 मध्ये चार बिल्डरांविरोधात ठाणे नगर पोलिस (Thane police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nत्या गुन्ह्यात तपास करून त्याचे आरोपपत्रही न्यायालयात पाठवण्यात आले आहे.\nमात्र विकासक राजू शहा यांनी उच्च न्यायालय, High Court गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करून या गुन्ह्याचा पुन्हा तपास करण्याची मागणी केली आहे.\nत्यानुसार या गुन्ह्याचा Crime पुन्हा ठाणे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.\nत्या तपासात या तिघांची नावे उघड झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.\nशुक्रवारी त्यांनी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.\nयाप्रकरणात नगरविकास विभागातील अनेक बड्या अधिकार्‍यांचा समावेश असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. शिवाय अधिकार्‍यांसह अनेक मोठे बिल्डर अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात या गुन्ह्याचा तपास सीआयडी CID किंवा स्पेशल एसआयटीकडे देण्याची मागणी विकासक राजू शहा यांच्यासह मीरा भाईंदर परिसरातून होत आहे.\nकृपया हे देखील वाचा:\nMaratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात\nकोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू\nपरमबीर सिंह यांच्याविरूध्द आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, जाणून घ्या प्रकरण\nAjit Pawar | पुणेकरांना दिलासा तर पिंपरी चिंचवडकरांची निराशा, सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल\nCoWIN पोर्टल पूर्णपणे सुरक्षित, केंद्राने म्हटले – ‘हॅक झाला नाही 15 कोटी भारतीयांचा डेटा’\nTags: actionarrestChief Suspect GhewareHundreds of CroresMira Bhayander CityThane Policethree arrestedULC Scam Caseअटककारवाईठाणे पोलिसांतिघांना अटकमीरा भाईंदर शहरामुख्य संशयित घेवारेयुएलसी घोटाळा प्रकरणीशेकडो कोटीं\nMaratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात\nमुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात ‘हे’ 18 दिवस धोक्याचे\nमुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात 'हे' 18 दिवस धोक्याचे\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघा��ी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nThane News | ठाणे पोलिसांची कारवाई शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच\nThe Poona District Police Co-op Credit Society Ltd. Pune | दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पुणे संस्थेचा 101 वा वर्धापन दिन संपन्न\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nModi Government | मोदी सरकार बदलणार नियम, आता 12 तासाच काम अन् अर्धा तासाचा ब्रेक, पगार कमी अन् पीएफ मिळणार जास्त\nOBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात, उद्यापासून राज्यभरात आंदोलन\nMLA pratap sarnaik letter | शिवसेनेची रोखठोक भूमिका, म्हणाले – ‘पंतप्रधान मोदींशी वाकड नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे\nPune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-2 ची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/pratidwandvi-by-asha-bage", "date_download": "2021-06-23T01:23:23Z", "digest": "sha1:MCTY7TLW5544PYEJZ2HH5VZUOP3QTNKK", "length": 3275, "nlines": 98, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Pratidwandvi by Asha Bage Pratidwandvi by Asha Bage – Half Price Books India", "raw_content": "\nत्याला अनूची तीव्र अशी आठवण आली. तो लवकरच पूर्ण बरा होत होता आणि आता तिची तशी गरज राहणार नव्हती. पण तिची ही आठवण त्या गरजेपलीकडचीच होती हे त्याला आतून लख्ख समजले. तिची आठवण तिच्या त्याला वाटणाऱ्या स्पर्शाच्या ओढीचीही नव्हती. त्याही पलीकडली होती. त्याची वरची खोली, छत, भिंती , खिडकी, बाजूची गच्ची, ती बाई, तिचा व्यायाम, ते मूल, ती सळसळणारी झाडे आणि अनू, तिची चार वाजताची येण्याची वेळ, तिचा नि त्याचा घडलेला, न घडलेला संवाद हे सगळे एकच चित्र होते. त्याच्यातल्या कार्तिक नसलेल्या दुसऱ्या कोणीतरी ते काढले होते. त्याला गरज होती ती या सगळ्यांच्या एकत्रित असण्याची. भले त्या एकमेकांत काही अनुबंध न का असेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-06-23T01:22:28Z", "digest": "sha1:FC5VBYSS5U5M3PAZNAMXC57ALUQILIMU", "length": 4669, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लॉर्ड्स क्रिकेट मैदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(लॉर्ड्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nलॉर्ड्स मैदान हे लंडनमधील क्रिकेटचे मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानांपैकी हे सगळ्यात सुप्रतिष्ठित मानले जाते. येथील मैदानावर नैसर्गिक उतार आहे त्यामुळे तेथे वेगवान गोलंदाजी ला मदत होते.इथे शतक करणे किंवा एका डावात ५ बळी मिळवणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे.\nशेवटचा बदल १५ डिसेंबर २००७\nस्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nहे सुद्धा पहासंपादन करा\nलॉर्ड्स क्रिकेट मैदान, डर्बन\n केदार लेले (लंडन) esakal.com\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ३१ जानेवारी २०२१, at १७:३७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०२१ रोजी १७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/google/", "date_download": "2021-06-23T03:36:43Z", "digest": "sha1:3ZWMUYCBSVHC564QCFB4OAAKHKT4SCJ2", "length": 15780, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गुगल मराठी बातम्या | google, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाशरद पवार कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\n09:01 AM चंद्रपूर : ताडोबा बफर झोन अंतर्गत येत असलेल्या पळसगाव रेंजमध्ये वाघाने चरणदास बनसोड या इसमाला जखमी केले. ही घटना आज सकाळी घडली.\n08:56 AM सीरमचे सीईओ अदर पूनावाला लंडनहून पुण्याला परतले; पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा\n08:42 AM जम्मू-काश्मीर: कथुआतील हिरानगर सेक्टरमध्ये २७ किलोचे अंमली पदार्थ जप्त\n08:21 AMCoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न'\n07:57 AM पाकिस्तान : इस्लामाबादपासून 146 किमी अंतरावर सकाळी साडे सहाच्या सुमारास भूकंप झाला.\n07:35 AMकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\n07:15 AM अमेरिकेने इराण न्यूज वेबसाइट्स सीज केल्याचा इराणचा दावा, कारण अस्पष्ट\n06:44 AM श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी बाेलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गुपकर आघाडीने सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला आहे.\n06:23 AM नवी दिल्ली : भारत बायाेटेकने विकसित केलेली काेव्हॅक्सिन ही स्वदेशी काेराेना प्रतिबंधक लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर दिसून आले आहे.\n06:11 AM ठाणे: कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे.\n11:37 PMपरिवहन मंत्री अनिल परबांसह अधिकाऱ्यांना दिलासा; RTO भ्रष्टाचाराच्या आरोपातून मिळाली क्लीनचीट\n11:36 PMWTC Final 2021 IND vs NZ : भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरवणार का पाणी\n11:06 PM नाशिक - राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही, पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण\n10:29 PM नवी मुंबई - कळंबोली ते उरण फाटा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 24 तारखेला सकाळी 8 ते रात्री 8 बंद\n10:13 PMWTC Final 2021 IND vs NZ : थंडीनं कुडकुडत होता विराट कोहली अन् रोह��त शर्मानं उडवली खिल्ली, पाहा मजेशीर Video\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा\nगुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.\nतंत्रज्ञान :Google देखील Apple सारखं आणणार फीचर; घरबसल्या शोधू शकणार चोरी झालेला मोबाईल\nGoogle New Feature : गुगलदेखील अॅपलप्रमाणे नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. घरबसल्या शोधता येणार हरवलेला मोबाईल. ...\nराष्ट्रीय :केरळच्या किनाऱ्याजवळ अज्ञात बेट अनेकांना आश्चर्य; तपासानंतर चित्र होईल स्पष्ट\nगुगल मॅप्सने हे उघड केल्यावर चेल्लानाम कार्शिका टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटीने कुफोसला पत्र लिहिल्यानंतर तज्ज्ञांसह अनेक जण गोंधळून गेले. ...\n गुगलचा फोन झाला आणखी स्वस्त, Google Pixel 4a वर 5,000 रुपयांचा डिस्काउंट\nFlipkart Big Saving Days: 5,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 4a 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...\nतंत्रज्ञान :सीईओ सुंदर पिचाई यांचाच जन्मदिवस चुकीचा सांगतय Google, समोर आल्या दोन तारखा\nआज पिचाई यांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे, मात्र, त्यांच्या जन्म तारखेवरून चर्चा सुरू आहे. ...\nहॉलीवुड :Miss Little Miracle : कोण आहे शर्ली टेंपल; जिच्यासाठी गुगलने बनवले खास डूडल\nशर्ली टेंपलच्या आठवणीत गुगलने बनवले खास डूडल.. 2015 मध्ये आजच्याच दिवशी सांता मोनिका हिस्ट्री म्यूझियमने Love, Shirley Temple ची सुरुवात केली होती. ...\nतंत्रज्ञान :टेकटॉक : गुगल, फेसबुक मुकाट्याने पैसे टाका\nजगाच्या एका टोकावरची बातमी अवघ्या काही सेकंदांत आणि एका माऊसच्या क्लिकवरती जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचू लागली आहे. ...\nव्यापार :ॲमेझॉन, गुगलला मिळणार प्रोत्साहनपर रक्कम कमी, जी सेव्हन देशांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला\nAmazon, Google : ग्लाेबल कंपनी कर (कार्पोरेट टॅक्स) कमीत कमी १५ टक्के लागू करण्यास जी सेव्हन विकसित देशांनी पाठिंबा दिल्यानंतर कोरोनामुळे रिकाम्या झालेल्या या देशांच्या तिजोऱ्यांत शेकडो अब्जावधी डॉलर्स येऊ शकतील. ...\nराष्ट्रीय :देशातील सर्वात वाईट भाषा कोणती Googleच्या उत्तरानं उद्भवला वाद; नाराजीनंतर मागितली माफी\nगूगलने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे, की सर्च रिझल्ट नेहमीच परफेक्ट नसतात. ज्या पद्धतीने कंटेंटसंदर्भात सांगितले जाते, अनेक वेळा, ते एखाद्या स्पे���िफिक क्वेरीच्या रिझल्टमध्येही दिसते. हे योग्य नाही, पण अशा गोष्टी निदर्शनास येताच आम्ही त्यावर तत्काळ अॅ ...\nराष्ट्रीय :भारतातील नवे आयटी नियम आम्हाला लागू होत नाहीत; गुगलचा दावा\nन्यायालयाने केंद्राचे मत मागविले ...\nतंत्रज्ञान :Battlegrounds Mobile India गेम जूनमध्ये ‘या’ दिवशी होईल लॉन्च; या मोबाईल्सवरून खेळता येईल हा गेम\nBGMI launch: PUBG चा भारतीय अवतार म्हणजे Battlegrounds Mobile India गेम या महिन्यात लॉन्च केला जाईल. तुम्ही पण जाणून घ्या बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची लॉन्च डेट आणि हा कोणत्या स्मार्टफोन्सवर चालेल\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न'\nकोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश\nनागपूर हत्याकांड: गळा घोटल्यानं पत्नीची जीभ बाहेर आली; सासू खोलीत आल्यावर म्हणाला, बघा ना मरत पण नाही\nटीआरपी घोटाळा: रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामींचे आरोपींमध्ये नाव; पुरवणी आरोपपत्र दाखल\nविधिमंडळ अधिवेशन केवळ दोन दिवसांचे; कामकाज सल्लागार समितीत निर्णय, फडणवीस बैठकीतून पडले बाहेर\n‘राष्ट्रमंच’ केंद्र सरकारला दिशा देण्याचे काम करणार; शरद पवार यांच्या घरातील बैठकीत निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/ipl-2021-rr-vs-pbks-head-to-head-records-rajasthan-royals-vs-punjab-kings-in-ipl-history-436169.html", "date_download": "2021-06-23T02:56:20Z", "digest": "sha1:SCO4EULFYQ46LDJ3VXQPOX5HZC3D72BW", "length": 14206, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL 2021 RR vs PBKS Head to Head Records: प्रतिस्पर्धी संघांत 21 मॅच, राजस्थान विरुद्ध पंजाब, कुणाचा पगडा भारी राहणार\nआयपीएलमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 21 सामन्यात राजस्थान रॉयल्सने 12 वेळा विजय मिळविला तर 9 वेळा पंजाब किंग्जने राजस्थानला पराभूत केलंय. (IPL 2021 RR vs PBKS head To head records)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआयपीएल 2021 चा चौथा सामना सोमवारी म्हणजेच आज राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यासह दोन्ही संघ आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) प्रवासाला सुरुवात करतील. याअगोदर 21 वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. आज 22 व्या वेळी हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील.\nआयपीएलमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 21 सामन्यात राजस्थान रॉयल्सने 12 वेळा विजय मिळविला तर 9 वेळा पंजाब किंग्जने राजस्थानला पराभूत केलंय.\nभारतीय मैदानावर दोन्ही संघांमध्ये 16 सामने खेळले गेले. येथेही राजस्थानने बाजी मारत 9 सामने जिंकले. पंजाबने 7 सामन्यात बाजी मारली आहे.\nराजस्थान रॉयल्सकडून पंजाब किंग्जविरोधात सर्वाधिक 406 धावा करणारा फलंदाज कर्णधार संजू सॅमसन आहे तर बेन स्टोक्स 6 विकेट्स घेऊन पहिल्या क्रमांकावर आहे.\nतर पंजाब किंग्जकडून राजस्थानविरोधात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कर्णधार केएल राहुल आहे. त्याने आतापर्यंत 350 रन्स केले आहेत. तर मोहम्मद शमीने आतापर्यंत राजस्थानच्या 5 विकेट्स मिळवल्या आहेत.\nझेल घेण्याच्या बाबतीतही दोन्ही संघांचे कर्णधार एकमेकांच्या जवळपास आहेत. संजू सॅमसनने 8 कॅच पकडले आहेत तर केएल राहुलने 5 कॅच पकडले आहेत.\nडोंबिवलीच्या तरुणाकडून जयपूरच्या बिझनेसमनची सुपारी, एकतर्फी प्रेमातून गोळीबार\nलग्नाच्या आमिषाने मित्राच्या बहिणीवर सहा वर्ष बलात्कार, कॉन्स्टेबलला अटक\nPunjab Election 2022: अकाली दल आणि बसपाची आघाडी, 25 वर्षानंतर एकत्र; पंजाबमध्ये काँग्रेसच्या सत्तेला मोठं आव्हान\nराष्ट्रीय 2 weeks ago\nनापास करण्याची धमकी देत शिक्षकांकडून सहावीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार, पीडिता गर्भवती झाल्यानंतर संतापजनक कृत्य उघड\nBCCI ची मोठी घोषणा, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या तारखा ठरल्या, इंग्लंड दौऱ्यानंतर थरार रंगणार\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई16 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे41 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nPHOTO | मधुमेह ते अतिसारापर्यंत अनेक रोग बरे करण्यास फायदेशीर उंबर\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nमराठी न्यूज़ Top 9\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई16 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे41 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/krishnamchri-shrikkanth-electrical-engineer-turned-opner-batsman-team-india-457009.html", "date_download": "2021-06-23T02:22:04Z", "digest": "sha1:QCF4H5XEOQMGY5V3MMC5ZMK2OBYIJDBM", "length": 16404, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nभारतीय संघाचा इलेक्ट्रिक इंजिनिअर, ज्याने बोलर्सला दिले 440 व्होल्ट्सचे झटके, संघाला वर्ल्ड कप जिंकवून दिला\nश्रीकांत पुढे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये आपल्या करियरचं स्वप्न पाहत होते त्यापूर्वीच त्यांना भारतीय क्रिकेट संघाचं बोलावणं आलं. श्रीकांत यांनी 1981 मध्ये भारतीय संघात प्रवेश केला. (Krishnamchri Shrikkanth Electrical Engineer Turned Opner Batsman Team India)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nभारतीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडूंचं योगदान लाभलं, ज्यांच्या खेळाने भारतीय क्रिकेटची जगात वाहवा झाली, नाव मिळालं. एक काळ होता ज्या काळात 'शिकून सवरुन मोठा हो' असं मध्यमवर्गीय घरातले आईबाबा सांगायचे. पण कृष्णमचारी श्रीकांत या खेळाडूने उच्च शिक्षण तर घेतलंच पण आपल्या खेळाने जागतिक क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घ्यायला लावली.\nश्रीकांत यांचा जन्म 21 डिसेंबर 1959 साली तेव्हाच्या मद्रास (सध्या चेन्नई) येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण मद्रासमध्ये पूर्ण केले आणि याचदरम्यान त्यांनी क्रिकेट देखील सुरु केले. भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी तमिळनाडूसाठी रणजी करंडक खेळून आपला बहारदार खेळ दाखवला. खेळाबरोबर श्रीकांत यांना अभ्यासाचीहीह गोडी होती. त्यांनी चेन्नईच्या प्रसिद्ध अण्णा विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. केले.\nश्रीकांत पुढे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये आपल्या करियरचं स्वप्न पाहत होते त्यापूर्वीच त्यांना भारतीय क्रिकेट संघाचं बोलावणं आलं. श्रीकांत यांनी 1981 मध्ये भारतीय संघात प्रवेश केला. त्यानंतर, त्यांनी ज्या प्रकारे जगातल्या भल्या भल्या बोलर्सला 440 व्होल्ट्सचे झटके द्यायला सुरुवात केली, त्यावरुन हे रसायन काहीतरी अजब आहे, याची जाणीव निवड समितीला झाली. तेव्हापासून त्यांची संघात जागा फिक्स झाली. त्यांनी 90 च्या दशकात प्रतिस्पर्धी बोलर्सवर सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये हुकुमत गाजवली पुढे जाऊन ते ओपनर बॅट्समनसाठी आयडॉल बनले.\nकारकिर्दीच्या केवळ 2 वर्षांतच श्रीकांत यांना मोठं बक्षीस मिळालं.1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने क्रिकेट विश्वाला धक्का दिला. 'डेव्हिल्स ऑफ कपिल' संघाने अंतिम फेरीत दिग्गज वेस्ट इंडिज संघाला 43 धावांनी हरवून विजेतेपद पटकावलं. या लो स्कोरिंग मॅचमध्ये श्रीकांतने 38 धावा केल्या, ज्या दोन्ही संघातील फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा होत्या.\nश्रीकांत यांनी 43 कसोटी सामन्यांमध्ये 2062 रन्स केले. ज्यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 146 एकदिवसीय सामन्यात 4 शतके आणि 27 अर्धशतकांसह त्यांनी 4091 रन्स केले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्षही होते.\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nPM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही वाचा काय आहेत कारणं\nयूटिलिटी 9 hours ago\nनेपाळच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान, म्हणतात योगाची उत्पत्ती नेपाळमध्ये, नेटकऱ्यांकडून केपी शर्मा ओली ट्रोल\nआंतरराष्ट्रीय 11 hours ago\nऑफिस वेळेशिवाय 30 ���िनिटांपेक्षा अधिक काम केल्यास कंपनीला ओव्हरटाईम द्यावा लागणार, काय आहेत नियम\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी 2 days ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे6 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nSkin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे6 mins ago\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/bhagat-singh-koshyari-new-governor-of-maharashtra/", "date_download": "2021-06-23T03:11:54Z", "digest": "sha1:QIA2CVFUOBZSTTBMFOKAUP5X45YIIWOE", "length": 11577, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "श्री. भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nश्री. भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल\nमुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.\nराजभवनात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पणन व वस्त्रोद्योग मंत्री प्रा. राम शिंदे, पदुममंत्री महादेव जानकर, शालेय शिक्षण मंत्री एड. आशिष शेलार, सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, उत्तराखंडचे वनमंत्री एच. एस. रावत, कृषी मंत्री सुबोध उनियाल, राज्यमंत्री रेखा आर्य, राज्यमंत्री डॉ. दान सिंह रावत, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी श्री. कोश्यारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती यांच्या आदेशाचे वाचन केले.\nराज्यपाल श्री. कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. त्यांनी उत्तरप्रदेशातील राजा इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. परवत पियूष या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. त्यांनी उत्तरांचल प्रदेश क्यू आणि उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान या दोन पुस्तकांचे लेखन केले. श्री. कोश्यारी हे 30 ऑक्टोबर 2001 ते 1 मार्च 2002 या कालावधीत उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार, लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कामे केली आहेत.\nशपथविधी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लोकायुक्त न्या. एम. एल. तहिलियानी, सेवा हक्क चे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, पोलीस म��ासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. शशिकला वंजारी यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, चित्रपट सृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.\nBhagat Singh Koshyari भगत सिंह कोश्यारी राज्यपाल Governor परवत पियूष उत्तराखंड Uttarakhand\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kuitun+cn.php", "date_download": "2021-06-23T02:57:52Z", "digest": "sha1:TTT2FSG5WI72BOFFSYXKSQ23DGFWKFGO", "length": 3337, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kuitun", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kuitun\nआधी जोडलेला 992 हा क्रमांक Kuitun क्षेत्र कोड आहे व Kuitun चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Kuitunमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 (0086) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kuitunमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 992 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनKuitunमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 992 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 992 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/penalties-for-violating-lockdown-rules-in-akola", "date_download": "2021-06-23T03:29:53Z", "digest": "sha1:NPHWDEUNTA63FQTXBGFEIGZNNYD7ZR44", "length": 5499, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लॉकडाउन दुकान उघडाल तर कारवाई होणारच!", "raw_content": "\nलॉकडाउन दुकान उघडाल तर कारवाई होणारच\nअकोला ः कोरोनाच्‍या (Corona Virus) पार्श्‍वभूमीवर अकोला महानगरपालिका (Akola Muncipal Corporation) क्षेत्रातील विविध भागातील व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानावर लॉकडाउन (Lockdown in Akola) नियमाचे उल्‍लंघन केल्‍यामुळे २० दुकानदारांवर एकूण ५७ हजार रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली. (Penalties for violating lockdown rules in Akola)\nहेही वाचा: रक्ताच्या नात्यांनी नाकारले; दीपकने केला स्वीकार\nकारवाई करण्यात आलेल्या प्रतिष्ठानांमध्ये पिंजारी गल्‍ली येथील मोहन मॅचींग सेंटर, सुरत साडी सेंटर, शगुन साडी सेंटर, मॉं शाकंम्‍भरी साडी सेंटर, आकाश साडी सेंटर, ओम फॅशन, सुहानी सा���ी सेंटर, जुना कपडा बाजार येथील पुष्‍पक हाऊस, सोनी फॅशन, टिळक रोडवरील खत्री होम अप्‍लायन्‍सेस, प्रवीण क्रिएशन, प्रितम फुटवेअर, साईबाबा मार्केटींग आणि मेहता ईलेक्‍ट्रीकल्‍स व बाहेती ब्रदर्स खेतान गल्‍ली येथील क्‍वालिटी हार्डवेअर, फतेह चौक येथील दीपक कलेक्‍शन, रूपम-रोशन राठी आदींचा समावेश आहे. इंदौर गल्‍ली येथील अनवरभाई चप्‍पलवाले आणि अलंकार मार्केट येथील श्री मार्केटींग यांच्‍यावरही कारवाई करण्यात आली आहे.\nसंपादन - विवेक मेतकर\nहेही वाचा: रेड झोन; १ जूननंतरही लॉकडाउनमधून सुटका अशक्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/nagraj-manjule/", "date_download": "2021-06-23T02:27:10Z", "digest": "sha1:G4VVUC45CO4PPL3TN4GG2Y7OTHEZJLCH", "length": 15095, "nlines": 137, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नागराज मंजुळे मराठी बातम्या | Nagraj Manjule, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाशरद पवार कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\n07:35 AMकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\n07:15 AM अमेरिकेने इराण न्यूज वेबसाइट्स सीज केल्याचा इराणचा दावा, कारण अस्पष्ट\n06:44 AM श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी बाेलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गुपकर आघाडीने सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला आहे.\n06:23 AM नवी दिल्ली : भारत बायाेटेकने विकसित केलेली काेव्हॅक्सिन ही स्वदेशी काेराेना प्रतिबंधक लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर दिसून आले आहे.\n06:11 AM ठाणे: कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे.\n11:37 PMपरिवहन मंत्री अनिल परबांसह अधिकाऱ्यांना दिलासा; RTO भ्रष्टाचाराच्या आरोपातून मिळाली क्लीनचीट\n11:36 PMWTC Final 2021 IND vs NZ : भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरवणार का पाणी\n11:06 PM नाशिक - राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही, पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण\n10:29 PM नवी मुंबई - कळंबोली ते उरण फाटा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 24 तारख��ला सकाळी 8 ते रात्री 8 बंद\n10:13 PMWTC Final 2021 IND vs NZ : थंडीनं कुडकुडत होता विराट कोहली अन् रोहित शर्मानं उडवली खिल्ली, पाहा मजेशीर Video\n10:01 PM WTC Final : दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का, धावफलकावर २४ धावा असताना शुबमन गिल माघारी\n09:58 PMदिल्लीतील सरकारी शाळांचा नववी-अकरावीचा निकाल जाहीर; 80 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण\n09:44 PM Corona Cases in Washim : २९ पॉझिटिव्ह; ३३ जणांची कोरोनावर मात\n09:30 PM पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्र बुधवारी बंद राहणार, महापालिकेची माहिती\n08:59 PM WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी; केन, साऊदीची दमदार खेळी\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा\nमराठी सिनेमा :नागराज मंजुळेचा जुना फोटो होतोय व्हायरल, आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल\nमराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं होतं. ...\nमराठी सिनेमा :फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का, एका रात्रीत ही अभिनेत्री झाली होती लोकप्रिय\nया फोटोतील ही चिमुरडी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...\nमराठी सिनेमा :‘सैराट’मधील ‘आनी’ आठवते का सध्या काय करतेय आर्चीची ही मैत्रिण\n‘सैराट’ हा सिनेमा आठवला की आठवतो आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या. पण या सिनेमातील आणखी एका अशाच व्यक्तिरेखेने सर्वांचे लक्ष वेधले होते, ती म्हणजे आनी. ...\nमराठी सिनेमा :राजेश्वरी खरातने शेतातील व्हिडिओ केला पोस्ट, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nया व्हिडिओत राजेश्वरी शेतात फिरताना दिसत असून तिने नारंगी रंगाची साडी नेसली आहे. साडीत ती खूपच सुंदर दिसत असून तिचे हे रूप तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ...\nमराठी सिनेमा :'तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर 'फँड्री'च्या शालूने दिले भन्नाट उत्तर\n'फँड्री' सिनेमातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...\nमराठी सिनेमा :रिंकू राजगुरू म्हणतेय, 'प्रत्येक चित्रपट 'सैराट'सारखा यशस्वी ठरेलच असे नाही'\n२०१६ साली सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत रिंकू राजगुरू स्टार झाले. ...\nसोनी म��ाठी वाहिनीवर \"कोण होणार करोडपती\" कार्यक्रमाचं दुसरं पर्व लवकरच सुरू होतंय. या कार्यक्रमाचा लोगो रिव्हिल करण्यात आला. पहा याची एक झलक - ...\nबॉलीवुड :नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित झुंड चित्रपट प्रदर्शित होणार या दिवशी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत झुंड या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. ...\nमराठी सिनेमा :‘फँड्री’च्या शालूनं चाहत्यांना लावलं याडं, पाहा, तिचा इंग्लिश गाण्यावरचा तुफान डान्स\nहोय, शालूचा एक डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. ...\nमराठी सिनेमा :फ्रँड्री फेम राजेश्वरी खरातने केला जलेबी बेबीवर तुफान डान्स, पाहा हा व्हिडिओ\nजलेबी बेबी या गाण्यावर राजेश्वरी थिरकताना दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n‘राष्ट्रमंच’ केंद्र सरकारला दिशा देण्याचे काम करणार; शरद पवार यांच्या घरातील बैठकीत निर्णय\n‘डेल्टा प्लस’चे नवे संकट, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सावध राहण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश\nकोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश\nMaratha Reservation: मराठा आरक्षणासाठी राज्याची फेरविचार याचिका; निकालाला सुप्रीम कोर्टात दिले आव्हान\nआजचे राशीभविष्य - 23 जून 2021 - मिथुनसाठी आनंदाचा तर कर्कसाठी काळजीचा दिवस\nCoronaVaccine: अमेरिका करणार जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण; जो बायडेन यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/deepika-padukone-manager-karishma-prakash-said-ncb-officers-thretening-her-for-changing-advocate-nrsr-108653/", "date_download": "2021-06-23T02:56:21Z", "digest": "sha1:QL3B35ZS74BY4C3IFANYBHAAJSOWGTRU", "length": 13031, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "deepika padukone manager karishma prakash said ncb officers thretening her for changing advocate nrsr | ‘वकील बदल नाहीतर....’ एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी धमकावल्याचा दीपिकाच्या मॅनेजरचा आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिल��, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन‘वकील बदल नाहीतर….’ एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी धमकावल्याचा दीपिकाच्या मॅनेजरचा आरोप\nअभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिष्मा प्रकाश(karishma prakash said ncb officers thretening her) हिने आपल्यावर चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. आपला वकील बदल, अन्यथा तुझ्यावर गुन्ह्याची कठोर कलमे लावू, असे या अधिकाऱ्यांनी मला धमकावल्याचे करिष्मा प्रकाश हिने म्हटले आहे. मात्र, एनसीबीने हा आरोप फेटाळून लावला आहे.\nमुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीतील ड्रग्ज रॅकेटप्रकरणी एनसीबीच्या रडारवर असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिष्मा प्रकाश(karishma prakash said ncb officers thretening her) हिने आपल्यावर चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. आपला वकील बदल, अन्यथा तुझ्यावर गुन्ह्याची कठोर कलमे लावू, असे या अधिकाऱ्यांनी मला धमकावल्याचे करिष्मा प्रकाश हिने म्हटले आहे. मात्र, एनसीबीने हा आरोप फेटाळून लावला आहे.\nसनराईज हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीची सखोल चौकशी करा, रामदास आठवलेंची मागणी\nएनसीबीने यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून माहिती दिली. करिष्माविरोधात कठोर कलम लावण्याचे पहिल्यापासून ठरले होते, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. करिष्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर आहे. अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. याप्रकरणी करिष्मा प्रकाश हिच्यासह अनेक बड्या अभिनेत्रींना चौकशीला सामोरे जावे लागले होते.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/bhima-koregaon-violence-case-honey-babus-stay-in-the-hospital-extended-till-thursday-nrvk-136694/", "date_download": "2021-06-23T02:39:55Z", "digest": "sha1:GYR42VSZXLTCD5KMA6JZHSPVLROGKWHF", "length": 14786, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Bhima Koregaon violence case; Honey Babu's stay in the hospital extended till Thursday nrvk | भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; हनी बाबूंचा गुरुवारपर्यंत रुग्णालयातील मुक्काम वाढला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्याया���यात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nहायकोर्टाचा आदेशभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; हनी बाबूंचा गुरुवारपर्यंत रुग्णालयातील मुक्काम वाढला\nकोरोनामुळे मुंबईतील ब्रीच कॅंण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला आहे. येत्या ३ जूनपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देऊ नये, असे स्पष्ट निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने रुग्णालय प्रशासनाला दिले.\nमुंबई : कोरोनामुळे मुंबईतील ब्रीच कॅंण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला आहे. येत्या ३ जूनपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देऊ नये, असे स्पष्ट निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने रुग्णालय प्रशासनाला दिले.\nपुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेचा भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंध जोडत पुणे पोलिसांनी रोना विल्सन, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव यांना अटक करून गुन्हा दाखल केला होता. प्राध्यापक हनी बाबू यांना एनआयएकडून जुलै २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. त्यातच मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना सर्वप्रथम जे. जे रुग्णलयात त्यानंतर जीटी रुग्णलायत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nत्यातच हनी बाबू यांना डोळ्यांचा गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्यांच्या पत्नी जेनी रोवेना यांनी उच्च न्यायालयात बाबू यांना अंतरिम जामीन आणि वैद्यकीय मदत मिळावी म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळव���री एस. एस. शिंदे आणि न्या. अभय अहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, बाबूंच्या डोळ्याला झालेल्या संसर्गामध्ये आता थोडी सुधारणा दिसून येत आहे. तरीही त्यांना अधिक उपचाराची गरज असल्याची माहिती अँड. युग चौधरी यांनी खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत गुरवारपर्यंत हनी बाबू यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देऊ नये, असे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी ३ जूनपर्यंत तहकूब केली.\n9900 मुलांना कोरोनाची लागण; तिसऱ्या लाटेची चिंता वाढली\nलोकलमध्ये चोरासाेबत झटापटीत महिलेचा मृत्यू; पोलिसांच्या कार्यक्षमेतेवर प्रश्नचिन्ह\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/zimbabwe-cricket-players-glue-shoes-after-every-series-puma-sends-shoes-after-ryan-burl-post-462566.html", "date_download": "2021-06-23T02:53:14Z", "digest": "sha1:5GLD4TWCZIHDERKWJZD5V7ZPT5NYDYSY", "length": 16364, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n शूज चिकवटून खेळणाऱ्या झिम्बाम्वेच्या संघाला ‘प्युमा’ने पाठवलं गिफ्ट\nएकेकाळी क्रिकेटविश्वात बऱ्यापैकी स्थान असलेल्या झिम्बाम्वेच्या संघाची अवस्था सध्या बिकट आहे. | Zimbabwe shoes Ryan Burl\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआम्हाला प्रत्येक सिरीजनंतर बुट चिकटवून घ्यावे लागतात.\nमुंबई: एकेकाळी क्रिकेटविश्वात बऱ्यापैकी स्थान असलेल्या झिम्बाम्वेच्या संघाची अवस्था सध्या बिकट आहे. काही दिवसांपूर्वीच झिम्बाम्वेचा (Zimbabwe) खेळाडू रायन बर्ल (Ryan Burl) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने आम्हाला प्रत्येक क्रिकेट (Cricket) सिरीजनंतर बुट चिकटवून घ्यावे लागतात. त्यामुळे आम्हाला शूजसाठी कोणीतरी स्पॉन्सरशिप द्यावी, अशी विनंती रायन बर्ल याने केली होती. (Glue Our Shoes Back After Every Series imbabwe Cricketer Makes Shocking Revelation)\nही पोस्ट प्युमा कंपनीतील अधिकाऱ्यांच्या नजरेस पडली. त्यानंतर प्युमा कंपनीने झिम्बाम्वेच्या क्रिकेट संघाची मदत करायचे ठरवले. रायन बर्लच्या पोस्टनंतर अवघ्या काही तासांमध्ये प्युमा कंपनीने झिम्बाम्वेच्या संघाला शूज पाठवले. हे शूज तुमच्या जर्सीला मॅच होतील, अशी आशा आहे, असे प्युमा कंपनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nअलीकडच्या काळात ट्वेन्टी-20 क्रिकेटमुळे अनेक तरुण क्रिकेटपटुंना उत्पन्न मिळू लागले आहे. मात्र, झिम्बाम्वेसारख्या क्रिकेट हा खेळ तितकासा लोकप्रिय नसलेल्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यानंतही खेळाडुंना मुलभूत सुविधांसाठी झगडावे लागते, हे स्पष्ट झाले आहे.\nरायन बर्लच्या पोस्टनंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी झिम्बाम्वेच्या संघाला मदत करण्याचे आवाहन केले. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी झिम्बाम्वेत होणाऱ्या मालिका पुढे ढकलू नयेत. या सिरीजमुळेच झिम्बाम्वेच्या खेळाडुंना अनुभव आणि पैसा मिळू शकतो. एकेकाळी झिम्बाम्वेचा संघ खरंच उत्तम होता. मात्र, सध्याही या संघात अनेक चांगले खेळाडू असतील, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.\nकोण आहे रायन बर्ल\nरायन बर्ल याने झिम्बाम्वेच्या संघाची अवस्था समोर आणल्यानंतर अनेकांना धक्काच बसला होता. एकेकाळी क्रिकेटविश्वात नावाजलेल्या संघावर शूज चिकटवून खेळण्याची वेळ येणे, ही गोष्ट अनेकांच्या मनाला लागली होती. मात्र, आता रायन बर्लच्या पोस्टनंतर झिम्बाम्वेच्या संघासाठी सकारात्मक हालचाली होताना दिसत आहेत.\nरायन बर्ल याने 2017 साली क्रिकेटविश्वात पदार्पण केले होते. रायन बर्ल याने आतापर्यंत तीन कसोटी सामने, 18 एकदिवसीय सामने आणि 25 ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत. नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-20 मालिकेत तो झिम्बावेच्या संघात होता.\nअवघ्या 6 धावांवर काम तमाम, 10 खेळाडू शून्यावर बाद, 4 चेंडूत निकाल\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई13 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे37 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nPHOTO | मधुमेह ते अतिसारापर्यंत अनेक रोग बरे करण्यास फायदेशीर उंबर\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nमराठी न्यूज़ Top 9\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई13 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे37 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/importance-of-akshay-akshayya-tritiya/", "date_download": "2021-06-23T03:20:05Z", "digest": "sha1:ZYMVZLNMBKQSGNNS64SIARODS7623RMZ", "length": 16697, "nlines": 109, "source_domain": "hirkani.in", "title": "अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nअक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व\nसाडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. ‘मदनरत्न’ या पुरातन संस्कृत ग्रंथातील संदर्भानुसार ‘अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते. या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यांसारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो. या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते’. सनातन संस्थेद्वारा संकलित लेखातून अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी हा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. प्रस्तुत लेखात कोरोनाच्या संकटकाळातील निर्बंधांमध्येही अक्षय तृतीया कशी साजरी करू शकतो हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत.\nअस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं\nतच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव \nअर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.\n‘साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाणे – अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाते.\nअवतार होणे – अक्षय (अक्षय्य) तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. यावरून अक्षय तृतीया या तिथीचे महत्त्व लक्षात येते.\n२. अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत : ‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.\nधर्मकृत्यांचा अधिक लाभ होणे – या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.\n३. अक्षय तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व : अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. सत्पात्रे दान करणे, हे प्रत्येक मनुष्याचे परम कर्तव्य आहे’, असे हिंदु धर्म सांगतो. सत्पात्रे दान म्हणजे सत्च्या कार्यार्थ दानधर्म करणे दान केल्याने मनुष्याचे पुण्यबळ वाढते, तर ‘सत्पात्रे दान’ केल्यामुळे पुण्यसंचयासह व्यक्तीला आध्यात्मिक लाभही होतो. येथे सत्पात्रे दान, म्हणजे जेथे अध्यात्मप्रसारासमवे��� राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले जाते, अशा सत्‌च्या कार्यात दान करणे. संत, धार्मिक कार्य करणार्‍या व्यक्ती, धर्मप्रसार करणार्‍या आध्यात्मिक संस्था, धर्माविषयीचे उपक्रम आदींना वस्तू वा द्रव्य रूपाने दान करणे हे काळानुरुप सत्पात्रे दानच आहे. तसेच धर्माविषयीच्या उपक्रमांत सहभागी होणे, हे तनाचे दान होय, यासाठी देवतांचे विडंबन, धार्मिक उत्सवांतील अपप्रकार इत्यादी रोखावे. कुलदेवतेचा जप करणे, तिला प्रार्थना करणे यांद्वारे मन अर्पण (दान) करावे.\n४. कोरोनाच्या संकटकाळातील निर्बंधांमध्ये आपत्काळात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने धर्माचरण कसे कराल \nयंदा अनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक निर्बंध असल्यामुळे हा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घरी राहूनच धर्माचरण करण्याला प्राधान्य द्यावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पुढील कृती करता येतील.\n१. पवित्र स्नान : आपण घरातच गंगेचे स्मरण करून स्नान केल्यास गंगास्नानाचा आपल्याला लाभ होईल. यासाठी पुढील श्लोक म्हणून स्नान करावे.\nगंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |\nनर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु ||\n२. सत्पात्रे दान : सध्या विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहेत. तरी अध्यात्मप्रसार करणारे संत अथवा अशा संस्थांना आपण ‘ऑनलाईन’ अर्पण करू शकतो. घरूनच अर्पण दिले जाऊ शकते.\n३. उदकुंभाचे दान : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उदकुंभ (उदककुंभदान) दान करावे, असे शास्त्र आहे. या दिवशी हे दान करण्यासाठी बाहेर जाणे शक्य न झाल्यास अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दानाचा संकल्प करावा आणि शासकीय नियमांनुसार जेव्हा बाहेर जाणे शक्य असेल, तेव्हाच दान करावे.\n४. पितृतर्पण : पितरांना प्रार्थना करून घरूनच पितृतर्पण करता येईल.\n५. कुलाचारानुसार अक्षय्य तृतियेला करण्यात येणाऱ्या धार्मिक कृती : वरील कृतींव्यतिरिक्त कुलाचारानुसार अक्षय्य तृतीयेला आपण अन्य काही धार्मिक कृती करत असाल, तर त्या सध्याच्या शासकीय नियमांत बसणाऱ्या आहेत ना, हे पहावे.\nसंदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’\nसंपर्क- श्री. दत्तात्रेय वाघूळदे- 9284027180\nकोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल\n… ही पॉझिटीव्ह महिला ठरत आहे कोरोना रुग्णांसाठी वरदान; पॉझिटीव्ह नाही तर निगेटीव्ह आहे ती… आणि निगे���ीव असतांनाही पॉझिटीव्ह आहे ती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/in-the-last-24-hours-5221-patients-in-the-district-cured-from-corona", "date_download": "2021-06-23T02:20:40Z", "digest": "sha1:4GU5T6A3KD5WECXJRK4CGIWMULRM6JNK", "length": 5867, "nlines": 60, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "In the last 24 hours, 5,221 patients in the district cured from corona", "raw_content": "\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात 5 हजार 221 रूग्णांची करोनावर मात\n2 हजार 366 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह ; आज ३५ बळी\nजिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात सातत्याने करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत घट येत आहे. आज पुन्हा या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात केवळ 2 हजार 366 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात त्याच्या दुप्पट 5 हजार 221 रूग्णांनी करोनावर मात केली.\nयामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त होणारांच्या संख्येने 3 लाख 32 हजार 533 चा आकडा पार केला आहे. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत तब्बल 3 हजाराची घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.\nबरे होणार्‍या रूग्णांपेक्षा पॉझिटिव्हचा आकडा तब्बल दुपटीने कमी आहे. दरम्यान मृत्युखींचे प्रमाण मात्र कायम असून आज 35 रूग्णांचा मृत्यू झाले. नाशिक शहरात करोना आटोक्यात येत असून ग्रामिण भागातही ही घट दिसत आहे. मात्र त्या तुलनेत मृत्युचे प्रमाण ग्रामिण भागात अधिक आहे.\nजिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 2 हजार 366 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या 1 हजार 217 इतकी आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या घट असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 97 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात केवळ 52 रूग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील करोना रूग्णांचा आकडा 3 लाख 62 हजार 472 इतका झाला आहे.\nयाबरोबरच करोना मृत्यूमध्ये घट झाली असून आज जिल्ह्यात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील 12 रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील सर्वाधिक 23 रूग्णांचा सामावेश आहे.\nयामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 3 हजार 970 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही घटत चालला असून मागील चोवीस तासात 2 हजार 875 नवे संशयित दाखल झाले आहेत.\nयात सर्वाधिक 2 हजार 599 नाशिक शहरातील आहेत. तर आज दिवसभरात उपचार घेणार्‍या रूग्णांमध्ये तब्बल 3 हजाराने घट आली असून हा आकडा आता 25 हजार 969 इतका झाला आहे.\n* एकूण करोना बाधित : 3,62,472\n* उर्वरित ज���ल्हा : 1,32,279\n* जिल्हा बाह्य ः 5,081\n* एकूण मृत्यू: 3,970\n* करोनामुक्त : 3,32,533\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/food/crispy-poha-tikki-recipe-food-marathi-news-kolhapur-409168", "date_download": "2021-06-23T03:42:26Z", "digest": "sha1:3ETTGCF63RMT3KSRZXKKIO7GB5YKYJVI", "length": 19755, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Crispy Poha Tikki Recipe: ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा क्रिस्पी पोहा टिक्की", "raw_content": "\nघरी रोजच पोहे बनविता पण त्या पद्धती पेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज आपण पोहे बनविण्यास शिकणार आहोत. ते म्हणजे बेस्ट क्विक पोहे टिक्की झटपट कसे बनवायचे हे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\nCrispy Poha Tikki Recipe: ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा क्रिस्पी पोहा टिक्की\nकोल्हापूर : भारतामध्ये विशेषता सकाळी नाष्टा मध्ये प्रत्येक घरामध्ये पोहे बनवले जातात. प्रत्येकाला सकाळी नाश्ता मध्ये गरम गरम पोह्याची डिश खायला खूप आवडत असते. पोहे हेल्दी आणि पचण्यास हलके असते. पोह्यामुळे आपण खूप वेळ भुकेवर नियंत्रण ठेवू शकतो. याच्याशिवाय ही रेसिपी बनवण्यास खुप सोपी असते. पोह्याची लोकप्रियता देशभर आहे .प्रत्येक ठिकाणी पोहे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. प्रत्येकाची पद्धत सुध्दा वेगळी असते. तुम्ही घरी रोजच पोहे बनविता पण त्या पद्धती पेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज आपण पोहे बनविण्यास शिकणार आहोत. ते म्हणजे बेस्ट क्विक पोहे टिक्की झटपट कसे बनवायचे हे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\nटिक्की म्हटले की आपल्या डोक्यात येते हा काहीतरी मांसाहारी पदार्थ असेल मात्र हा मांसाहारी पदार्थ नसून पूर्णता शाकाहारी असा पदार्थ आहे. जो काही वेळातच सकाळी नाष्टा साठी तयार होऊ शकतो. आपण पोट भर खाऊ शकतो. ही रेसिपी ब्लॉगर अल्फा मोदी यांनी आपल्या यूट्यूब चैनल वर समथिंग कुकिंग विद अल्फा वर शेअर केली आहे.\nहेही वाचा- काॅम्प्यूटर पेक्षा जास्त चालेल तुमची बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्तीत होईल वाढ ; डायटमध्ये समावेश करा या आठ गोष्टीं\nहेल्दी क्रिस्पी पोहा टिक्की रेसिपी कशी बनवाल\nक्रिस्पी पोहा टिक्की या स्पेशल रेसिपीसाठी आपल्याला आपल्या आवडीचा ब्रेड, पोहे आणि काही मसाल्यांच्या आवश्यकता लागेल. साधारणत बाजारामध्ये दोन प्रकारचे पोहे मिळतात. एक म्हणजे पातळ, दुसरे जाड. आम्ही या रेसिपी मध्ये जाडसर पोह्याचा उपयोग करणार आहोत. नरम मुलायम पोहे तयार होण्यासाठी आपण जाड पोहे यामध्ये वापरणार आहोत.\nहेही वाचा- गाजराचा ज्यूस मदत करतो पचन संस्था चांगली ठेवण्यासाठी कसा वाचा\nपोहे, ब्रेड ,कोथंबीर, जिरे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, सिमला मिरची, आमसूल पावडर, गाजर, तांदळाचे पीठ इत्यादी\n.पोहा टिक्की असे तयार करा\n१) पोह्या वरती थोडे थोडे पाणी सोडून पोहे स्वच्छ धुऊन घ्या आणि काही वेळ पसरुन ठेवा\n२)ब्रेडचे दोन स्लाईस घ्या. ते दहा सेकंद पाण्यामध्ये भिजु द्या. त्यानंतर पाणी पूर्णपणे काढून पोहे आणि ब्रेड दोन्ही एका बाऊलमध्ये मिक्स करून घ्या.\n३) आले, लसूण, हिरवी मिरची, शिमला मिरची, कापलेला कांदा, गाजर, कोथंबीर, जीरे, आमसूल पावडर, तांदळाचे पीठ घाला.\n४) दही घालून हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. एकदम नरम पीठ बनवा.\n५)एका प्लेटवर पीठ पसरून घ्या आणि रेफ्रिजरेटरमध्ये पाच मिनिट ठेवा.\n६) आता धारदार सुरीने बर्फीच्या आकारात चौकोनी किंवा त्रिकोणी,गोल आकार देऊन कापून घ्या.\n७) गॅसवर एक भांडे गरम करत ठेवा. त्यामध्ये थोडे तेल घाला.आपण हे शॅलो फ्राय करू शकतो आणि डीप फ्रायही करू शकतो. पण शॅलो फ्राय हे आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यामुळे थोडे तेल घालून शॅलो फ्राय करुन घ्या. बर्फीला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या. गरम गरम ही बर्फी एका प्लेटमध्ये ठेवून द्या.ही झाली तुमची पोहा टिक्की तयार. त्याला आता केचप किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.\nव्हॉट्‌सऍपद्वारे मुलांना खेळाचे धडे\nकोल्हापूर : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला. अचानक सुटी जाहीर झाली. परीक्षाही रद्द झाल्या. त्यामुळे लहान मुलांना तर पहिल्यांदाच अशी सुटी मिळाली, ज्यामध्ये घराच्या बाहेर पडायचे नाही, खेळायला जायचे नाही, मित्रांनाही भेटायचे नाही. अशाने लहान मुले घरात तेच तेच खेळ खेळून कंटाळली. शाळा कधी स\nशंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार\nअकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस असलेलं भांडण मजेशीर वाटू लागतं.\n खोट्या जॉबच्या ऑफर देऊन होतेय फसवणूक\nकोल्हापूर : बऱ्याच वेळा इंटरनेटवर काही गोष्टी पाहत असताना महिलांना आकर्षित जॉब ऑफर्स दाखवल्या जातात. कधीकधी जॉबशी संबधित फोन कॉलही येतात. चांगला जॉब करत आहात, करियरमध्ये बढती हवी आहे का असे अनेक प्रश्न विच��रले जातात. परंतु जॉबच्या अशा ऑफरमध्ये महिलांना अनेक प्रॉब्लेम येतात. कारण यामध्ये\nफेसबुक पोस्टमुळे सापडली हरवलेली चिमुरडी; चोवीस तासांनी झाली आई-वडिलांशी भेट\nसांगली ः आईचा पदर सोडून अवघ्या चार वर्षांची मुलगी भरकटली होती. ना पत्ता माहिती, ना पालकांचा मोबाईल नंबर... या स्थितीत सतर्क नगरसेवक अभिजित भोसले आणि समाज माध्यमातील एका पोस्टने मार्ग दाखवला. तब्बल चोवीस तासांनी या चिमुरडीला तिचे आई-वडील मिळाले. सांगलीतील आनंदशांती पार्कमध्ये ही घटना घडली.\nकेक बनवायला शिकताय, तर या टिप्ससह घरच्या घरी बनवा सोप्या पध्दतीने व्हॅनिला स्पंज केक\nकोल्हापूर : केक हा प्रत्येक घरातील आवडता पदार्थ झाला आहे. अलीकडच्या काळात केकमध्ये नवनवीन स्वाद आले आहेत. आपण प्रत्येक जण घरामध्ये केक बनवण्यासाठी उत्सुक असतो, परंतु अनेक वेळा हे आपल्याला शक्य होत नाही. जेव्हा आपण पहिल्यांदा केक बनवण्यासाठी तयारी करतो त्यावेळी आपल्याला ही प्रक्रिया अत्यंत\nनवीन ऑफिस जॉइन करताय कामाच्या ठिकाणी वावरताना लक्षात ठेवा या 4 गोष्टी\nकोल्हापूर : नोकरीच्या ठिकाणी आपण एका वेगळ्या वातावरणात असतो. तिथले लोक कामामुळे ओळखीचे झालेले असतात. सरकारी असो किंवा खासगी जेव्हा ऑफिस, नोकरीचं ठिकाण बदलतं तेव्हा नवीन उत्साह असतो. काम करण्यासाठी नवीन वातावरण, नवीन आव्हाने असतात. वर्किंग वूमन्ससाठी नवीन जॉब प्रोफाइलमध्ये कंपनीच्या कामानुस\nराजीव कपूर यांना प्रचंड आवडायची कोल्हापूरातील 'ही' ठिकाणे\nकोल्हापूर : पंचवीस वर्षापूर्वी अख्खं कपूर कुटुंब येथील शालिनी पॅलेसमध्ये वास्तव्यास होते. निमित्त होते, होम प्रॉडक्‍शन असलेल्या \"प्रेमग्रंथ' या चित्रपटाच्या शुटींगचे. पन्हाळा, मसाई पठार परिसरात या चित्रपटाचे शुटींग झाले होते आणि \"हिना' चित्रपटासाठी आपण उगीचच देशभरात फिरत बसलो. क\nशेअर मार्केट गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल पैसे गुंतवूया म्हणत साडेअकरा लाखाला घातला गंडा\nकोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवून 11 लाख 60 हजारांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आज एकाला अटक केली. पुष्कराज शरदचंद्र सावंत (सध्या रा. मंगेशकर कॉलनी, उचगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे\nमायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म; ट्विटरला भारतात नवा पर्याय, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकोल्हापूर : मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची संख्या देश आणि जगात सतत वाढत आहे. त्यांच्यामध्ये ट्विटर सर्वात लोकप्रिय आहे. परंतु आता लोक इतर ऑप्शनही शोधत आहेत. लोकप्रिय असलेल्या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर आणि भारत सरकारचे यापूर्वी काही वाद होते. ज्यामुळे केंद्रीय मंत्र्यांसहित कोट्यावध\nBreaking : आता कोणत्याही बँकेच्या ATM मधून काढा पैसे; तेही चार्जेसविना\nCoronavirus : नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता ३ महिन्यापर्यंत कोणत्याही बँकेच्या एटीएममधून (ATM) तुम्ही पैसू काढू शकणार आहात. आणि त्यासाठी कोणतेही इतर चार्जेस आकारले जाणार नाहीत. तसेच या कालावधीत तुमच्या खात्यात ठराविक रक्कम शिल्लक असलीच पाहिजे, अशी कोणतीही अट लागू राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/old-man-killed-agricultural-tool-14183", "date_download": "2021-06-23T03:36:41Z", "digest": "sha1:APFNQ6LK32SBPEAKKOGKOWLFFP72Q3K6", "length": 3409, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शेती अवजाराने वार करून ५२ वर्षीच्या इसमाचा खून", "raw_content": "\nशेती अवजाराने वार करून ५२ वर्षीच्या इसमाचा खून\nनागपूर - जिल्ह्यातील खापरखेडा पोलिस स्टेशन Police Station अंतर्गत पिपळा डाग बंगला या ठिकाण संतोषनाथ सोलंकी (52) या व्यक्तीची हत्या Murder करण्यात आली आहे.संतोष नाथ आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. old man killed with agricultural tool\nशेतीच्या कामासाठी वापरली जाणारी कुदळ agricultural tool वापरून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही हत्या का करण्यात आली, कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही. मृतकाचे खापरखेडा या ठिकाणी मिल्क शेक व जूसचे दुकान आहे.\nराजगुरुनगर शहरात चालत्या दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट...\nमृतकाची बायको मुलांसह 4 महिन्या पासून वेगळी धापेवाडा येथे राहत होती. घटनेच्या वेळेला मृतक घरी एकटेच होते. घटनेची माहिती समजताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठवून तपासाला सुरुवात केली आहे. old man killed with agricultural tool\nहे देखील पहा -\nसंतोषनाथ सोलंकी हे कुटुंबापासून वेगळे राहत होते. त्यांचे कुणासोबत भांडण होते का या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या शिवाय पोलीस मृतकाच्या परिचित आणि नातेवाईकांची विचारपूस करण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/jee-main-april-may-session-application-last-date-extended-to-4-april-427373.html", "date_download": "2021-06-23T01:42:03Z", "digest": "sha1:JLL7TEVPXNVZYDMVUSVMZHQDXJ3CJSA6", "length": 15702, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nJEE MAIN 2021| जेईई मेन एप्रिल मे सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ\nनॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE MAIN 2021 च्या एप्रिल आणि मे सत्रासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nजेईई मेन मे सत्र\nNTA JEE MAIN 2021 APPLICATION नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE MAIN 2021 च्या एप्रिल आणि मे सत्रासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केले नसतील त्यांना एनटीएकडून आणखी एक संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्याना परीक्षेसाठी अर्ज करायचा असल्यास त्यानी jeemain.nic.in या वेबसाईटला भेट देऊन नोटीस वाचावे. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी 4 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल ठेवण्यात आली आहे. (JEE Main April May session application last date extended to 4 April)\nB.Arch आणि B.Planning च्या विद्यार्थ्यांना विशेष सूचना\nनॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे B.Arch आणि B.Planning च्या विद्यार्थ्यांना विशेष सूचना देण्यात आली आहे. B.Arch आणि B.Planning च्या विद्यार्थ्यांनी मे सत्रातील परीक्षेला अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण एप्रिल सत्रातील परीक्षा केवळ B.E. आणि B.Tech साठी पेपर आयोजित केला जाणार आहे.\nअर्ज दाखल करण्यास पुन्हा मुदतवाढ नाही\nविद्यार्थ्यांना 4 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत त्यांनी 4 एप्रिलपूर्वी अर्ज भरावेत. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांना 4 एप्रिलपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची संधी आहे. NTA JEE Main April 2021 परीक्षा 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित केली जाणार आहे. NTA JEE Main May 2021 परीक्षा 24 ते 28 मे या दरम्यान आयोजित केली जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र jeemain.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल.\nनव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे.\nपवार-शहांची भेट झाली तर चूक काय\nJEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख ठरली, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा\nIPL 2021 | लवकरच चौकार षटकार, आयपीएलच्या 14 व्या मोसमाची तारीख जवळपास निश्चित\nमे महिन्यात जीएसटीमध्ये 65 टक्के वाढ, जाणून घ्या सरकारी तिजोरीत किती रक्कम आली\nअर्थकारण 3 weeks ago\nSecond Wave | भारतासाठी मे महिना घातक, 21 दिवसात 71 लाखांहून अधिक कोरोनाबाधित, मृतांचा आकडाही गंभीर\nराष्ट्रीय 1 month ago\nBank Holidays: कोरोनाकाळात बँकेत जायचा विचार करताय, त्यापूर्वी 8 सुट्ट्यांची यादी वाचली का\nअर्थकारण 1 month ago\nइंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत धमाका, मात्र आयपीएल 2021 मध्ये अयशस्वी, शार्दुलच्या नावे लाजिरवाणा विक्रम\nBank Holidays | RBIकडून बँकेच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखांना बँकेची कामं करु नका\nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nSkin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनव्या रेल्वे गाड्यांची घोषणा : 24 जूनपासून कोणत्या रुटवर 14 स्पेशल ट्रेन धावणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर\nफोटो गॅलरी3 hours ago\nExplained: Online Shopping च्या नव्या कायद्यांचा कुणाल फायदा वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर\nFact Check : Indian Oil कडून Samsung चा स्मार्टफोन जिंकण्याची संधी\nAnjali Damania | अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी अविनाश भोसलेंवर ED ची कारवाई – अंजली दमानिया\nउंदराने बेशुद्ध रुग्णाचे डोळे कुरतडले, मुंबईच्या राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nAquarius/Pisces Rashifal Today 23 June 2021 | अधिक खर्च होईल, कर्जा संबंधीत कोणताही व्यवहार करु नका\n‘माणुसकी खड्ड्यात; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार’, भातखळकरांचा हल्लाबोल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 23 June 2021 | जमीन संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता, तणावग्रस्त परिस्थितींपासून दूर राहा\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nVideo | तरुणांनाही लाजवे��� असा डान्स, आजोबांचे ठुमके एकदा पाहाच\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/car-sales-maruti-suzuki-tops-car-sale-company-in-january-2021-388554.html", "date_download": "2021-06-23T02:30:39Z", "digest": "sha1:UCE22ZLOKZ7S4R2WQTPTN45TH7Z7FKMY", "length": 17679, "nlines": 254, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nCar sales : गाडी घ्यायचा विचार करत असाल तर ही लिस्ट बघा, कोणत्या गाड्या नव्या वर्षात टॉपवर\nसर्वच कंपन्यांच्या कार आणि मोठ्या गाड्यांची चांगल्या प्रमाणात विक्री झालाचं अहवालातून समोर आलं आहे. यातही सर्वात जास्त मारुती सुझुकीच्या गाड्यांची विक्री नोंदली गेली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : कोरोना महामारीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रावर आलेली मंदी आता हटताना दिसत आहे. कारण 2021 या नव्या वर्षाचा पहिला महिना सर्वच ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी चांगला राहिलाय. सर्वच कंपन्यांच्या कार आणि मोठ्या गाड्यांची चांगल्या प्रमाणात विक्री झालाचं अहवालातून समोर आलं आहे. यातही सर्वात जास्त मारुती सुझुकीच्या गाड्यांची विक्री नोंदली गेली आहे. जानेवारी महिन्यात विकल्या गेलेल्या कारची नावं पाहिली तर टॉप 5 च्या सर्व कार या मारुती सुझुकीच्या आहेत.(Maruti Suzuki tops car sale company in January 2021)\nतस पाहिलं गेलं तर भारतात सर्वाधिक कार विक्री ही मारुती सुझुकी या कंपनीची होत आली आहे. मात्र जानेवारीत विकल्या गेलेल्या टॉप 10 कारमध्ये मारुती सुझुकीच्या 7 कार आहे. तर उर्वरित 3 कार ह्युंदाई मोटार्सच्या आहेत. जानेवारी महिन्यात मारुती सुझुकीच्या एकूण 1 लाख 39 हजार 2 कार विकल्या गेल्या आहे. पण 2020च्या तुलनेत ही संख्या 1 टक्क्याने कमीच आहे.\nजानेवारी महिन्यात भारतीय बाजारात सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीत मारुतीच्या Alto ने बाजी मारली आहे. जानेवारीमध्ये मारुती Alto च्या एकूण 18 हजार 260 कार विकल्या गेल्या आहेत. जानेवारी 2020च्या तुलनेत हा आकडा कमीच आहे.\nदुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी Swift या कारचा नंबर लागतो. मारुतीच्या या हॅचबॅक कारचे जानेवारी महिन्यात 17 हजार 180 युनिट्स विकले गेले आहेत. स्वाभाविकरित्या गेल्या वर्षीच्या जानेवारीतील विक्��ीपेक्षा ही विक्री कमी आहे.\nजानेवारी 2021 मध्ये मारुती सुझुकी WagonRचे 17 हजार 165 युनिट्स विकले गेले आहेत. विक्रीबाबत या कारचा तिसरा क्रमांक लागतो. इथे मात्र जानेवारी 2020च्या तुलनेत WagonR त्या कार विक्रीमध्ये 12.69 टक्के वाढ झाल्याचं दिसून येत आहे.\nकार विक्रीमध्ये मारुती सुझुकी Baleno ने चौथा क्रमांक पटकावला आहे. जानेवारी 2021 मध्ये Balenoचे 16 हजार 648 युनिट्स विकले गेले आहेत. जानेवारी 2020च्या तुलनेत मात्र ही विक्री कमी आहे.\nकार विक्रीमध्ये मारुती सुझुकी Dzire ही पाचव्या क्रमांकावर आहे. जानेवारीमध्ये Dzireचे एकूण 15 हजार 125 युनिट्स विकले गेले आहेत. जानेवारी 2020च्या तुलनेत मात्र ही विक्री 32 टक्के घटली आहे. जानेवारी 2020 मध्ये Dzireचे 22 हजार 406 युनिट्स विकले गेले होते.\nकार विक्रीमध्ये सहाव्या क्रमांकावर ह्युंदाईची बेस्ट सेलिंग SUV क्रेटा आहे. जानेवारी महिन्यात या कारचे एकूण 12 हजार 284 युनिट्स विकले गेले आहेत. महत्वाची बाब म्हणजे जानेवारी 2020च्या तुलनेत या कारची विक्री तब्बल 78 टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी 2020 मध्ये या कारचे 6 हजार 900 युनिट्स विकले गेले होते.\nकार विक्रीमध्ये Hyundai Venue सातव्या क्रमांकावर आहे. या कारचे 11 हजार 779 युनिट्स विकले गेले आहेत. तर आठव्या क्रमांकावर मारुती सुझुकीची ईको आहे. नवव्या क्रमांकावर ह्युंदाई Grand i10 Nios तर दहाव्या क्रमांकावर मारुती सुझुकीची विटारा ब्रेजा आहे.\nइलेक्ट्रिक सनरूफ फंक्शन आणि कनेक्टेड कार टेकसह 2021 Mahindra XUV300 लाँच, जाणून घ्या किंमत\nजानेवारीत दुचाकी वाहनांची विक्री वाढली, Honda, Yamaha चा मार्केटमध्ये जलवा\nVideo | कार आणि बाईकवर थरारक स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहाच\nट्रेंडिंग 3 days ago\nSpecial Report | घाटकोपरमध्ये विहिरीत पडलेल्या ‘त्या’ कारचं पुढे काय झालं\nVideo: काढायला गेले कार, सापडला मासा, मुंबईकरांच्या सुट्टीला असाही तडका\nमुंबईकरांनो तुम्ही जे कराल ते इथेच भराल, ‘ती’ गाडी बघता बघता का बुडाली\n काही सेकंदात घरासमोर उभी असलेली कार थेट जमिनीत, पहा व्हिडीओ\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे15 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे15 mins ago\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-80/", "date_download": "2021-06-23T02:33:52Z", "digest": "sha1:WYDEW3P2TQYNF4CM63PFSHLE6BNLF7AG", "length": 5231, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक ९७/२०१२-१३ मौजे पिंपळवाडी ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ९७/२०१२-१३ मौजे पिंपळवाडी ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ९७/२०१२-१३ मौजे पिंपळवाडी ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ९७/२०१२-१३ मौजे पिंपळवाडी ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ९७/२०१२-१३ मौजे पिंपळवाडी ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ९७/२०१२-१३ मौजे पिंपळवाडी ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 27, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://praharvidyarthi.blogspot.com/2012/06/blog-post_05.html", "date_download": "2021-06-23T02:10:45Z", "digest": "sha1:AZEQUBHDBDOZHH6YUGOP26JDMUSKEW6N", "length": 9831, "nlines": 51, "source_domain": "praharvidyarthi.blogspot.com", "title": "लढा: आ. बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ७ आणि ८ जूनला तहसील कार्यालयांसमोर भजन-ठिय्या आंदोलन: प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन", "raw_content": "मंगळवार, ५ जून, २०१२\nआ. बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ७ आणि ८ जूनला तहसील कार्यालयांसमोर भजन-ठिय्या आंदोलन: प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन\nशेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी १ जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रालीस सुरुवात केली.महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत ते ४ जून रोजी मुंबईत पोहचले. त्याच दिवशी , ४ जून रोजी त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. शरीराची रक्तदान व प्रवासामुळे झालेली झीज भरून निघायच्या आधीच त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही ज्याच्या जगण्याची दैना होते, ज्याची झीज होते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दगडी काळजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. ग्राहकांच्या आधी शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा, देशाच्या धोरणातच ते दिसायला हवे या महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या उपदेशाचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे. ती आठवण व शेतकरी हिताचे धोरण या सरकारला राबविण्यासाठी आपण भाग पाडू असा निर्धार प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केला.\nनंतर भाववाढीसाठी फसवी आंदोलना करण्यापेक्षा , अमुलाग्र बदल घडवू शकणार्या मागण्या घेऊन प्रहाराने ���ुरु केलेल्या या आंदोलनास राज्यातील अनेक आमदार, शेतकरी नेते व शेतकऱ्यांचे समर्थन प्राप्त होत आहे. परंतु हि लढाई आता मुंबईबरोबरच गाव-गावात लढली जावी. ठीक-ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे. आ. बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ७ आणि ८ जूनला तहसील कार्यालयांसमोर शेतकरी-कष्टकर्यांनी- शेतमजुरांनी, प्रकल्पग्रस्तांनी भजन-ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर भजन करून, या शासनाला सद्बुद्धी देण्यासाठी देवाला साकडे घाला. तसेच आपल्या भावना निवेदनाद्वारे तहसिलदारामार्फात मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवाव्या अशा सूचना प्रहारतर्फे कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.\n'न्याय मिळायला उशीर होणे हे न्याय न मिळण्यासारखे आहे.' गेल्या ५०-६० वर्ष शेतकरी वाट पाहतोय. आमचा अंत सरकारने पाहू नये. आंदोलनाचा शांततामय मार्ग हि आमची 'एकमेव' पसंती नसून 'पहिली' पसंती आहे, हे शासनाने लक्षात ठेवावे असा इशाराहि प्रहारचे विदर्भ-प्रमुख संजय देशमुख यांनी दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क करावा संजय देशमुख,विदर्भ-प्रमुख ९८२२६५७५०६, सुहास गोलांडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख ९८५५२५५४५४, पवन वासू, अमरावती ९०१११०८८६८ ,गजूभाऊ कुबडे, वर्धा ९४२००६०६६१, राजेश पाखमोडे, भंडारा ९६३७६३२६३०, बाळा जगताप, वर्धा ९८२३५४०८८८ ,प्रदीप देशमुख, चंद्रपूर ७५७८६८७१७१, धर्मेंद्र तारक, यवतमाळ ९४२०५४९१९२, वैभव मोहिते, बुलढाणा ९८२२५०५०५\nद्वारा पोस्ट केलेले Vidyarthi येथे १:४१ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलढा… हा ब्लॉग प्रहारसाठी मी (रुपेश घागी) काही वर्षांपूर्वी सुरु केला. यातील प्रत्येक शब्द व फोटो ची जबाबदारी माझी आहे. कुणाला यातील मजकुरावर आक्षेप असल्यास मला prahar.vidyarthi@gmail.com यावर कळवावे. कुणाला सदर ब्लॉगसाठी लिखाण करावयाचे असल्यासही संपर्क साधा.\n१ जुलै रोजी अमरावती येथे प्रहारचा कार्यकर्ता मेळावा\nकृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची बच्चू कडू या...\nआ. बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ७ आणि ८...\nअन्नदाता शेतकऱ्यांच्���ा हक्कांसाठी आ. बच्चू कडू यां...\nधुळे येथील जाहीर सभेत आ. शरद पाटील तसेच शेतकरी संघ...\nअन्नदाता शेतकऱ्यांसाठी मा. आ. बच्चू कडू व कार्यकर्...\nसाधेसुधे थीम. imagedepotpro द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/crime-news-two-group-fight-rahuri", "date_download": "2021-06-23T01:41:06Z", "digest": "sha1:QO7HINSA7U6I7Q4S2JYK7EA66U6FBCXL", "length": 3782, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘या’ तालुक्यात लहान मुलांच्या कारणावरून हाणामार्‍या", "raw_content": "\n‘या’ तालुक्यात लहान मुलांच्या कारणावरून हाणामार्‍या\nलहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून एका महिलेला गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. 21 मे रोजी राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे घडली आहे.\nदि. 21 मे रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे बालम बशीर शेख यांच्या घरासमोर काही मुले खेळत होती. यावेळी आरोपी भाऊसाहेब दौंड याने घरासमोर खेळणारे फिर्यादीचे लहान मुलांना खेळण्याचे कारणावरून शिवीगाळ केली. यावेळी बालम शेख यांच्या पत्नी आरोपीला शिवीगाळ करू नका असे समजावून सांगत होते. याचा राग येऊन बालम शेख यांच्या पत्नीस आरोपीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. बालम शेख हे भांडणाची सोडवासोडव करण्यास मध्ये पडले. त्यावेळी त्यांना लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.\nशेख यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब नभु दौंड रा. पिंपरी अवघड याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. व कलम - 393/21 भादंवि. कलम -324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अमित राठोड हे करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-raymond-housing-project-interrupted-again-268579", "date_download": "2021-06-23T03:31:19Z", "digest": "sha1:GD4EUT7HO5VDDTTRPGZNJ6RK6OB6RXC3", "length": 17554, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ठाण्यातील ...या गृहनिर्माण प्रकल्पात पुन्हा अडथळा?", "raw_content": "\nठाण्यातील रेमंड गृहनिर्माण प्रकल्प उभारणीसाठी परवानगी घेताना अनेक नियमांना फाटा देण्यात आल्याची तक्रार थेट विधिमंडळात करण्यात आली. विशेष म्हणजे या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.\nठाण्यातील ...या गृहनिर्माण प्रकल्पात पुन्हा अडथळा\nठाणे : एकेकाळी ठाण्यातील औद्योगिक पट्ट्यात रेमंड कंपनीचे नाव अग्रक्रमावर होते. पण काळाच्या ओघात या कंपनीचे ठाण्यातील उत्पादन बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्यानंतर येथील जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पण येथे गृहनिर्माण प्रकल्प उभारणीसाठी परवानगी घेताना अनेक नियमांना फाटा देण्यात आल्याची तक्रार थेट विधिमंडळात करण्यात आली. विशेष म्हणजे या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.\nही बातमी वाचली का ...प्रवेशद्वाराचं मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छापत्र; महिला कर्मचारी आनंदित\nरेमंड कंपनीचा कारभार ठाण्यातील सुमारे एकशेसत्तावीस एकरच्या परिसरात सुरू होता. त्यामुळेच एवढ्या मोठ्या जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारताना अनेक नियमांची काटेकोर अंमलबजाणी अपेक्षित आहे. पण रेमंड कंपनीच्या जागेवर इमारती बांधण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवानगीसाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी केला आहे. विशेष म्हणजे येथील बांधकाम व्यावसायिकाच्या सोईनुसार या भूखंडावरील आरक्षणात बदल करण्यात आले असून त्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाले असल्याचा गंभीर आरोप फाटक यांनी केला आहे. विधिमंडळात मांडण्यात आलेल्या लक्षवेधीच्या दरम्यान त्यांनी हे आरोप केले आहेत. या लक्षवेधीवर चर्चा करताना रेमंडमधील साडेबारा एकर आदिवासींची जागा ही नियमांचे उल्लघंन करून बांधकाम व्यावसायिकाने हस्तांतरित केली असल्याचा दावा फाटक यांनी केला आहे.\nही बातमी वाचली का सावधान तुमच्या होळीच्या रंगात बसलाय कोरोना\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे; तर येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी जर महापालिकेकडून आरक्षणात बदल करण्यात आले असतील, तर हे बदल रद्द करुन आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये काही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.\nकोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा\nठाणे - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासन\nविरंगुळा म्हणून त्यानं WhatsApp ग्रुपवर टाकलं 'मला कोरोना झालाय', मग पोलिसांनी...\nमुंबई: भारतात सध्या कोरोनची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. केंद्र सरकारनं पुढच्या २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरूनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे तर अनेकांना थेट सुटी देण्यात आली आहे. अशा कठीण आणि संवेदनशील परिस्थितीत फक्त\nअवयवदानाचे प्रचारक : माधव अटकोरे\nनांदेड : अवयवदानाबद्दलचे गैरसमज आणि अज्ञान खऱ्या अर्थाने दूर करायचे असतील तर प्रत्येक ग्रामपंचायतीने अवयव दानाची प्रतिज्ञा जाणून घेतली पाहिजे. ग्रामसभा, वाचनालय, शाळा, मंदिर, पारायण, मार्गदर्शन शिबीर, पोलिस ठाणे, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, महाविद्यालये, आणि सार्वजनिक कार्यक्रमांत अवयवदानाचा\nनांदेडमध्ये पुन्हा पीस्तुलधारी युवकास अटक\nनांदेड : परिसरात पिस्तुलचा व तलवारीचा धाक दाखविणाऱ्या युवकास श्रावस्तीनगर भागातून अटक केली. त्याच्याकडून एक एअर पीस्तुल, छर्रे आणि तलवार जप्त केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी शनिवारी (ता. २२) केली.\nइतिहासात दुसऱ्यांदा रेल्वेची धडधड थांबली, कशी\nनांदेड : भारताची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे. १९७४च्या कर्मचारी संपानंतर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प होण्याची ही दुसरी वेळ.\nमोबाईल लावताच येतो खोकल्याचा आवाज\nनांदेड : कोरोना विषाणूचा सामान्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. आता त्यात भर पडली आहे मोबाईलवर ऐकू येणाऱ्या खोकल्याची. सात मार्चपासून कुठल्याही कंपनीच्या सीमवर काॅल केला असता उचलण्याआधी तब्बल ३३ सेकंदांचा कोरोना जनजागृती संदेश ऐकायला मिळतो आहे.\nरवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी प्रतीक्षा\nठाणे : अंडरवर्ल्डमधील कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी याचा ताबा मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वीच सहा गुन्ह्यांत मोक्का लाग���ेल्या रवी पुजारी याला नुकतीच डकारची राजधानी सेनेगलमधून अटक करण्यात आली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी राज्य शासनाच्या गृहविभागासह संबंधित न्याय\nसिग्नलवरची मुले आता तयार करणार रोबो\nठाणे : शिक्षण हक्क कायदा व सर्व शिक्षा अभियानासारख्या शासकीय कार्यक्रमानंतरही काही समूह शिक्षणाच्या परिघाबाहेर राहत होता. सिग्नल शाळा हे शिक्षण क्षेत्रातील धाडसी पाऊल म्हणावे लागेल. सिग्नल शाळेने शिक्षणाचा परिघ मोठा करत वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, रोबेटीक लॅबसारख्या आधुनिक सुव\nसावधान ८० देशातील १२ कोटी लोकांना या रोगाची लागण\nनांदेड : आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणातून देशाला ‘पोलिओमुक्त’ करण्यात पूर्णपणे यश आले आहे. परंतू, पोलिओ प्रमाणाचे अनेक गंभीर व दूर्धर आजार आहेत. ज्या आजाराचे आजही समुळ उच्चाटन झाले नाही. अशा गंभीर व दूर्धर आजारांचा फौलाव होऊ नये, म्हणून राज्य आरोग्य विभागाने औषधोपचाराच्या मदतिने असाध्य आजा\n सर्पदंशात महाराष्ट्र अव्वल..तर महाराष्ट्रात 'हा' जिल्हा टॉपला..\nनाशिक : संशोधकांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सरकारी डेटाचा वापर सर्पदंश आणि त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणांचा अंदाज घेण्यासाठी केला.या अभ्यासात आढळून आले की, जागतिक सर्पदंशाच्या निम्मे मृत्यू भारतात झाले आहेत. त्यांच्या संशोधनानुसार, २०१७-१८ मध्ये महाराष्ट्रात एक लाख लो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-yoga-banana-eating-benefits-4703672-PHO.html", "date_download": "2021-06-23T03:20:17Z", "digest": "sha1:RWTJEKMGQLNEKURWLQHUE2R23B3B4257", "length": 3876, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "yoga: Banana Eating Benefits | केळीचे असेही फायदे; जाणून घ्या, सौंदर्य वाढवण्यापासून मधूमेहाच्या आजारापर्यंतचे उपाय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेळीचे असेही फायदे; जाणून घ्या, सौंदर्य वाढवण्यापासून मधूमेहाच्या आजारापर्यंतचे उपाय\nउज्जैन - केळी या फळाबद्दल तुम्ही जेवढे जाणून घ्याल तेवढे कमीच आहे. कारण जवळपास 10,000 वर्षांपासून केळी हा मानवी जिवनाचा अविभाज्य घटक आहे. जगातील अनेक देशांमध्ये केळीची शेती केली जाते. अनेक लोक केवळ याला एक शक्ती देणारे फळ म्हणूनच खातात. मात्र या फळाच्या इतर फायद्यांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. केळी हे औषधी फळ आहे. अनेक आजारांसाठी केळीचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला केळीच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत.\n- केळीमध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्त वाढण्यासोबतच शरीराला बळ मिळते.\n​- केळीमध्ये मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांसाठी केळी उपयुक्त आहे. तसेच शरीरातील नसांमध्ये यामुळे रक्त गोठत नाही.\n- लहान मुलांसाठी केळी हे एक उत्तम आणि पौष्टीक फळ आहे. अतिसाराच्या आजारापासून वाचवण्यासाठी मुलांना केळी खायला द्यावी\nपुढील स्लाईडमध्ये केळीचे अजून काही फायदे आणि गुणांबद्दल माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jivheshwar.com/sali-matrimony/jyotishakadejanyapurvi/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2021-06-23T03:47:53Z", "digest": "sha1:GCNXKQMUP4PAAHGMCV7YKZ3UPZ23JE4R", "length": 12699, "nlines": 105, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - साडेसाती काय प्रकार आहे?", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeउपवधू-वर कोशज्योतिषाकडे जाण्यापुर्वीसाडेसाती काय प्रकार आहे\nसाडेसाती काय प्रकार आहे\nशनीने पिडलेली साडेसात वर्षे म्हणजे साडेसाती. ही साडेसात वर्षे तीन अडीचक्यांमध्ये विभागलेली असतात. आयुष्यातला बॅड पॅच या अर्थानेही साडेसाती शब्द वापरला जातो. कोणत्याही काळी बारा पैकी कोणत्या ना कोणत्या तरी तीन सलग राशींना एकाच वेळी साडेसाती चालू असतेच. याचा अर्थ, शंभरातल्या २५ जणांना साडेसाती चालूच असते. एकेका राशीत अडीच वर्षे राहात शनी ३० वर्षात बारा राशीतून प्रवास करतो. माणसाच्या जन्म-वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्याची रास मानतात. समजा एखाद्याची वृषभ रास असेल तर शनी जेव्हा त्या राशीच्या 'अलिकडे` म्हणजे मेष राशीत येतो तेव्हा त्याला साडेसातीची पहिली अडीचकी चालू होते. जेव्हा शनी प्रत्यक्ष 'त्या` म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा मधली अडीचकी चालू होते व जेव्हा तो 'पलिकडे` म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा शेवटची अडीचकी चालू होते. अशी ही साडेसाती.\nसाडेसातीच्या काळात माणसाच्या प्रयत्नांना यश येत नाही, त्याची व्यावहारिक गणितं चुकतात, त्याला दुर्बुद्धी सुचते, त्याच्यावर संकटं कोसळतात अशी समजूत आहे. खरंतर अशा गोष्टी आपल्या आयुष्यात इतर वेळीही होत असतात. पण साडेसातीच्या काळात घडल्या तर त्यांचा संबंध लगेच शनीशी जोडला जातो. ���ा काळात शनीची अवकृपा होउ नये म्हणून शनिवारी, अमावस्येला शनीला तेल वहाणे, रूईची माळ वहाणे, शनीमहात्म्य वाचणे इ. गोष्टी पीडाशामक म्हणून ज्योतिषी सुचवतात अन् माणूस त्या गोष्टी करतो. समजा शनीने जाहीर केले की, बाबांनो मी काही तुम्हाला त्रास देणार नाही, तर मग कोण कशाला करील या गोष्टी म्हणजे या सर्व गोष्टी शनीच्या भीतीपोटी केल्या जातात, भक्तीपोटी नव्हे. साडेसाती बाबत विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या १८७५ साली प्रसिध्द झालेल्या निबंधमालेतील 'लोकभ्रम` या निबंधात म्हणतात, '' येथे कोणाच्या राशीवर शनिमहाराजांची स्वारी वळली की, त्याच्या प्रीत्यर्थ लोहदान, तिलदान वगैरे हजारो धर्मकृत्ये केली तरी त्यांचा रोष कमी होत नाही; पण तीच स्वारी इंग्लंडातल्या वगैरे मनुष्यांच्या बिलकुल वाटेस न जाता खुशाल आपल्या वाटेने चालती होते. तेव्हा या त्यांच्या पंक्तीप्रपंचाचे काय बरे चीज असावे. म्हणजे या सर्व गोष्टी शनीच्या भीतीपोटी केल्या जातात, भक्तीपोटी नव्हे. साडेसाती बाबत विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या १८७५ साली प्रसिध्द झालेल्या निबंधमालेतील 'लोकभ्रम` या निबंधात म्हणतात, '' येथे कोणाच्या राशीवर शनिमहाराजांची स्वारी वळली की, त्याच्या प्रीत्यर्थ लोहदान, तिलदान वगैरे हजारो धर्मकृत्ये केली तरी त्यांचा रोष कमी होत नाही; पण तीच स्वारी इंग्लंडातल्या वगैरे मनुष्यांच्या बिलकुल वाटेस न जाता खुशाल आपल्या वाटेने चालती होते. तेव्हा या त्यांच्या पंक्तीप्रपंचाचे काय बरे चीज असावे. ज्या अत्युग्र ग्रहाने प्रत्यक्ष शंकरावरही दोन तीन घटिका प्रभाव गाजवला, ज्याची दृष्टि लंकापतीच्या सिंहासनावर सारखी लागली असता लवकरच चौदा चौकडयांचे राज्य फडशा होऊन गेलेे, त्याचेच सामर्थ्य य:कश्चित परदीपस्थ मनुष्यांवर चालू नये हे केवढे आश्चर्य ज्या अत्युग्र ग्रहाने प्रत्यक्ष शंकरावरही दोन तीन घटिका प्रभाव गाजवला, ज्याची दृष्टि लंकापतीच्या सिंहासनावर सारखी लागली असता लवकरच चौदा चौकडयांचे राज्य फडशा होऊन गेलेे, त्याचेच सामर्थ्य य:कश्चित परदीपस्थ मनुष्यांवर चालू नये हे केवढे आश्चर्य\nज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे आपण उपाय करतोय् ना, मग आता आपल्याल त्रास होणार नाही, या स्वयंसूचनेनेच माणसाला बळ येते. त्याचा उपयोग संकटांशी सामना करण्यासाठी होतो. \"आपल्या अपयशाला आपण जबाबदार नसून ग्रहस्थितीमुळे तसे घडतंय्, देवादिकांना सुद्धा जिथं साडेसाती चुकली नाही तिथं तुमची आमची काय कथा\" हा विचार माणसाला धीर देतो.\nलेखक - प्रकाश घाटपांडे\nस्त्रोत - येथे पहा.\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/free-gas-cylinder-supply-under-ujjwala-yojana-helps-poor-tide-over-the-lockdown-period/", "date_download": "2021-06-23T01:31:14Z", "digest": "sha1:5S25ORPKSW5EYCJ3B3ARUAHOCKC4BNI5", "length": 8451, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लॉकडाऊनच्या काळात गरीबांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nलॉकडाऊनच्या काळात गरीबांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ\nमुंबई: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 39 लाख घरगुती गॅस सिलेंडर्सची नोंदणी करण्यात आली, त्यापैकी 97 लाख 80 हजार लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर वितरित झाली आहेत. लॉकडाऊनच्या काळातही गॅस सिलेंडर्सचे वितरण विना अडथळा सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 कोटी 72 लाख रुपयांची आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.\n“3 गॅस सिलेंडर्स आणि महिना 5 किलो धान्य मोफत देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील माणसांचे जीवन स��सह्य झालं आहे, यामुळे घरातच राहून लॉकडाऊन यशस्वी होण्यास मदत होईल\", अशा शब्दात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सावित्री शिवकुमार दिक्षित यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\nअन्न सुरक्षा, थेट रोख हस्तांतरण, मोफत गॅस सिलेंडर्सचा पुरवठा, महिला ,जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना निवृत्तीवेतन अशा सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ मिळत असल्याने उपेक्षित आणि गरीब नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करणे शक्य झाले आहे.\nगॅस सिलिंडर Pradhan Mantri Ujjwala Yojana lockdown लॉकडाऊन पंतप्रधान उज्ज्वला योजना gas cylinder\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/purchase-of-10-lakh-liters-of-milk-every-day-in-the-state-at-rs-25-per-liter/", "date_download": "2021-06-23T01:25:37Z", "digest": "sha1:BJRZRYZHX4VV7CZSHFKL7WFDBH3BB3AD", "length": 10116, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यात दररोज 10 लाख लिटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यात दररोज 10 लाख लिटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी\nमुंबई: ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\n‘कोरोना’ प्रादुर्भावामुळे राज्यातील दूधव्यवसाय, दूधउत्पादक शेतकरी संकटात आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 लाख दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दुधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे.\nया शेतकऱ्यांना दिलासा, आधार देण्यासाठी तसेच ‘कोरोना’च्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले 10 लाख लिटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून शासन 25 रुपये प्रतिलिटर दराने खेरदी करेल. त्या दुधाची भुकटी करुन ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे 200 कोटी रुपये निधी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nउपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकासमंत्री सुनील केदार (दूरध्वनीद्वारे), वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह वरिष्ठ अधिकारी व दूध महासंघाचे व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंब��� दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2021-06-23T02:10:46Z", "digest": "sha1:RIF6PMLUREOERVAQLXJTQWCENMAI45RD", "length": 14952, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "अक्षयतृतीया - विशेष मराठी लेख | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nअक्षयतृतीया - विशेष मराठी लेख\nअक्षयतृतीया - विशेष मराठी लेख\nअक्षयतृतीया - विशेष मराठी लेख✍ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगल अक्षयतृतीया या सणाला ग्रामीण भाषेत आकिती असे म्हणतात. पूर्वीच्या आजीबाई म्हणायच्या आकिती दिवशी परसात फळभाज्यांच्या बिया पेरा. आकितीचं आळं आणि बेंदराला फळं. बेंदूर या सणापर्यंत फळं हवी असतील तर अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बियांची पेरणी करा. किती छान मंत्र दिलाय पूर्वजांनी आपल्यासाठी या सणाची नैसर्गिक पार्श्वभूमी: चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचेच आहेत. या महिन्यातील पौर्णिमेला सायंकाळी विशाखा नक्षत्र क्षितिजावर उगवते म्हणून या महिन्याला आपल्या पूर्वजांनी वैशाख असे नांव दिले. वैशाख महिना अगदीच वेगळा. या महिन्यात सर्वत्र कडक असा रखरखीत उन्हाळा असतो. सगळे वातावरण तापून गेलेले असते. उष्म्याने जीव अगदी नकोसा झालेला असतो. दिवस रात्रीपेक्षा मोठा झालेला असतो. वसंताच्या कडक उन्हातच निसर्ग देवतेचा एक हिरवा चमत्कार दिसतो. झाडावेलीना सर्वत्र हिरवीकंच कोवळी लुसलुशीत पालवी फुटलेली असते. वातावरणात रानफुलांचा एक मधुर सुगंध दरवळत असतो. हिरव्या गर्द पानाआड बसून शेपटी खालीवर करत कोकिळा आनंदाने गात असते.या सणामागील पौराणिक कथा: भगवान श्री परशुराम महापराक्रमी होते. त्यांनी एकवीस वेळा निःक्षत्रिय केली. परशुरामांचा जन्म याच तिथीला अक्षयतृतीयेला झाला, म्हणून या दिवशी सर्वत्र श्री परशुरामांची जयंती साजरी केली जाते. कोकणात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराजवळच्या महेंद्रगिरी नावाच्या पर्वतावर भगवान श्री परशुरामांचे पावन क्षेत्र आहे. या ठिकाणी हा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात कथा कीर्तन चालते. जागरणाचा कार्यक्रम असतो. या निमित्ताने अन्नदानही केले जाते. दुसरी एक फार फार वर्षापूर्वी ची गोष्ट सांगितली जाते. कुशावती नावाचे एक शहर होते. तेथील राजा सदा चैनीत, ऐष आरामात रहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करायचा. प्रजेची त्याला कसलीच काळजी नव्हती. त्याचे अधिकारी प्रजेवर अन्याय करीत, लोकांचा छळ करीत. त्या राजाने या अन्यायाची कधीच दखल घेतली नाही. अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार करणार कोणया सणाची नैसर्गिक पार्श्वभूमी: चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचेच आहेत. या महिन्यातील पौर्णिमेला सायंकाळी विशाखा नक्षत्र क्षितिजावर उगवते म्हणून या महिन्याला आपल्या पूर्वजांनी वैशाख असे नांव दिले. वैशाख म���िना अगदीच वेगळा. या महिन्यात सर्वत्र कडक असा रखरखीत उन्हाळा असतो. सगळे वातावरण तापून गेलेले असते. उष्म्याने जीव अगदी नकोसा झालेला असतो. दिवस रात्रीपेक्षा मोठा झालेला असतो. वसंताच्या कडक उन्हातच निसर्ग देवतेचा एक हिरवा चमत्कार दिसतो. झाडावेलीना सर्वत्र हिरवीकंच कोवळी लुसलुशीत पालवी फुटलेली असते. वातावरणात रानफुलांचा एक मधुर सुगंध दरवळत असतो. हिरव्या गर्द पानाआड बसून शेपटी खालीवर करत कोकिळा आनंदाने गात असते.या सणामागील पौराणिक कथा: भगवान श्री परशुराम महापराक्रमी होते. त्यांनी एकवीस वेळा निःक्षत्रिय केली. परशुरामांचा जन्म याच तिथीला अक्षयतृतीयेला झाला, म्हणून या दिवशी सर्वत्र श्री परशुरामांची जयंती साजरी केली जाते. कोकणात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराजवळच्या महेंद्रगिरी नावाच्या पर्वतावर भगवान श्री परशुरामांचे पावन क्षेत्र आहे. या ठिकाणी हा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात कथा कीर्तन चालते. जागरणाचा कार्यक्रम असतो. या निमित्ताने अन्नदानही केले जाते. दुसरी एक फार फार वर्षापूर्वी ची गोष्ट सांगितली जाते. कुशावती नावाचे एक शहर होते. तेथील राजा सदा चैनीत, ऐष आरामात रहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करायचा. प्रजेची त्याला कसलीच काळजी नव्हती. त्याचे अधिकारी प्रजेवर अन्याय करीत, लोकांचा छळ करीत. त्या राजाने या अन्यायाची कधीच दखल घेतली नाही. अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार करणार कोण सर्वजण धास्तावले होते. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी रहात होते. राजाला या तपस्व्याबद्दल नितांत आदर वाटत होता. लोकांना युक्ती सुचली. लोक त्या तपस्वी ऋषीकडे गेले. त्यांनी आपले दुःख तपस्वी ऋषीना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कान उघडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव राजाला झाली. त्यांनी ऋषींचे पाय धरले आणि प्रजेला सुखी करण्याचे वचन दिले. ऋषींनी राजाला कल्पना दिली की की, \"हे राजा, तू पूर्वी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे अक्षयतृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य ���ेले नाहीस तर पुर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील सर्वजण धास्तावले होते. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी रहात होते. राजाला या तपस्व्याबद्दल नितांत आदर वाटत होता. लोकांना युक्ती सुचली. लोक त्या तपस्वी ऋषीकडे गेले. त्यांनी आपले दुःख तपस्वी ऋषीना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कान उघडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव राजाला झाली. त्यांनी ऋषींचे पाय धरले आणि प्रजेला सुखी करण्याचे वचन दिले. ऋषींनी राजाला कल्पना दिली की की, \"हे राजा, तू पूर्वी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे अक्षयतृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य केले नाहीस तर पुर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील\" ऋषींच्या या खड्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर राजाने अन्नदान केले. जलकुंभ दान केले. लोक संतुष्ट झाले. प्रजा सुखी झाली. तेंव्हापासून लोक भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी गार पाण्याचे माठ, रांजण भरून ठेवतात. कडक उन्हात वाटेने जाणाऱ्या येणाऱ्या वाठसरूचा जीव कासावीस होतो. अशावेळी हे व्याकुळ जीव थंडगार पाण्याने शांत होतात. आजही ठिकठिकाणी यादिवशी अनेकजण अन्नदान करतात. पाणपोई सुरु करतात.सण कसा साजरा करतात: या दिवशी अनेक लोक ज्ञानी, शास्त्री पंडीतांना घरी बोलावून गोडधोड, उत्तम भोजन देतात. दानधर्म करतात. अशा ज्ञानी लोकांमुळेच समाजाचे पाऊल पुढे पडते. आपण जे शक्य असेल ते दान द्यायचे. पाण्याने भरलेला कुंभ द्यायचा. अशा या दानाची अक्षय म्हणजेच अखंड आठवण रहाते असे मानले जाते. दान करणाऱ्यास सुखसमृद्धी लाभते अशी आपली परंपरा आहे. अक्षयतृतीयेला वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपणास जे शक्य आहे असे एखादे पुण्यकर्म करावे. समाजातील गोरगरीब, पददलित, उपेक्षित यांना मदत करण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे. त्यामुळे समता निर्माण होऊन बंधुभाव आणि ऐक्य वाढण्यास मदत होते. अक्षयतृतीयेच्या दिवशी अनाथ विद्यार्थ्यांना मदत केली जाते. अन्नदान, वस्त्रदान केले जाते. सुवासिनी इष्ट मैत्रिणींना बोलावून, हळदीकुं���ू व सौभाग्य अलंकाराची देवाण-घेवाण करतात. सौभाग्य दान म्हणून चूडे बांगड्या देतात. त्याबरोबर थंडपेये देऊन संतुष्ट करतात अक्षयतृतीयेला केलेले दान, सत्कृत्य अखंड टिकणारे असते म्हणून दान द्या. सत्कार्य करा. सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://praharvidyarthi.blogspot.com/2011/11/blog-post_6203.html", "date_download": "2021-06-23T03:13:15Z", "digest": "sha1:XR7JBBP4UMIGFDQMC2CFK4PLQYSGUTOT", "length": 3059, "nlines": 44, "source_domain": "praharvidyarthi.blogspot.com", "title": "लढा: \"लोकशाहीचा जागर\" --- रुपेश घागी, प्रहार पक्ष, वरोरा", "raw_content": "गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११\n\"लोकशाहीचा जागर\" --- रुपेश घागी, प्रहार पक्ष, वरोरा\nद्वारा पोस्ट केलेले Vidyarthi येथे ७:४७ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलढा… हा ब्लॉग प्रहारसाठी मी (रुपेश घागी) काही वर्षांपूर्वी सुरु केला. यातील प्रत्येक शब्द व फोटो ची जबाबदारी माझी आहे. कुणाला यातील मजकुरावर आक्षेप असल्यास मला prahar.vidyarthi@gmail.com यावर कळवावे. कुणाला सदर ब्लॉगसाठी लिखाण करावयाचे असल्यासही संपर्क साधा.\n\"लोकशाहीचा जागर-2\" --- रुपेश घागी, प्रहार पक्ष, वरोरा\n\"लोकशाहीचा जागर\" --- रुपेश घागी, प्रहार पक्ष, वरोरा\nप्रहारचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष - मा. पप्पुभाऊ देशम...\nप्रहार पक्ष, वरोरा आयोजित 'लोकशाहीचा जागर'\nचल उठ तरुणा, देश तुला बोलावतोय… विजय तुला खुणावतोय…\nसाधेसुधे थीम. imagedepotpro द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/21/decision-regarding-10th-12th-exams-to-be-taken-in-two-to-three-days-uddhav-thackeray/", "date_download": "2021-06-23T02:45:30Z", "digest": "sha1:F6G2YHBIFOYXWR75VFC3DBQOPY3LVLMG", "length": 11732, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दोन ते तीन दिवसांत घेणार दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय - उद्धव ठाकरे - Majha Paper", "raw_content": "\nदोन ते तीन दिवसांत घेणार दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय – उद्धव ठाकरे\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर / उद्धव ठाकरे, दहावी-बारावी परीक्षा, महाराष्ट्र मुख्यमंत्र��, मुंबई उच्च न्यायालय / May 21, 2021 May 21, 2021\nसिंधुदूर्ग – मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी ताशेऱे ओढले आहेत. सरकारने परीक्षा रद्द करून शिक्षणाची थट्टा चालवली असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने सरकारला दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न विचारला. याबाबत न्यायालयाने तपशीलवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केले असून दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सिंधुदूर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.\nपरवा मंत्रिमंडळाची बैठक झाली, तेव्हा हा विषय मांडण्यात आला होता. संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना एक दोन दिवसांत रिपोर्ट तयार करण्यास सांगितले आहे, त्यानंतर निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.\nदहावीची परीक्षा रद्द करताना राज्य मंडळ वगळता अन्य शिक्षण मंडळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार, निकाल कसा देणार याचा निदान विचार तरी केला आहे. पण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून राज्य मंडळ मोकळे झाले आहे. राज्यातील शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात लोटणाऱ्या राज्यातील शिक्षणव्यवस्थेला आता देवच तारेल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला आहे.\nधनंजय कुलकर्णी यांनी अ‍ॅड्. उदय वारूंजीकर यांच्यामार्फत राज्य मंडळासह केंद्रीय आणि अन्य शिक्षण मंडळांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून, निकालाचे सूत्र आठवड्याभरात निश्चित करण्यात येईल. तज्ज्ञांच्या समितीकडून त्याबाबत शिफारस करण्यात आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी यावेळी न्यायालयात सांगितले.\nत्यावर निकालाच्या सूत्राला काही अर्थ नाही, परीक्षा कधी घेणार हे सांगा, अशी विचारणा न्यायालयाने केली. दहावीची परीक्षा ही शैक्षणिक वर्षातील महत्त्वाची परीक्षा मानली जाते. असे असताना परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून राज्य सरकार शिक्षण व्यवस्थेची थट्टा करत आहे. आम्ही कोरोनाचे कारण अजिबात ऐकणार नाही. कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द केली जात असेल तर तो नियम बारावीच्या विद्यार्थ्यांना का नाही. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव का, असा प्रश्नही न्यायालयाने सरकारला केला. सरकार कोरोनाची सबब पुढे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर आणि भवितव्य अंधकारमय करू शकत नाही, हे खपवूनही घेतले जाणार नसल्याचे म्हणत न्यायालयाने फटकारले.\nयाआधी आठवीपर्यंतच्या मुलांना नापास करू नका, असा आदेश काढण्यात आला होता. आता कोरोनाचे कारण देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण करता येऊ शकत नाही. परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा सल्ला कोणी दिला, अन्य राज्यांनी असा निर्णय घेतला आहे का, याबाबतही न्यायालयाने विचारणा केली. तमिळनाडू सरकारने त्यावर परीक्षा रद्द केली आहे. शिवाय परीक्षा रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय असल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर धोरणकर्त्यांच्या इच्छेनुसार असे विचित्र निर्णय घेतले जात असल्याचे न्यायालयाने सुनावले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांना परीक्षेविना वारंवार उत्तीर्ण करून त्यांचे भवितव्य अंधारात ढकलू नका, असे न्यायालयाने म्हटले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/articles?language=mr&topic=advisory-article", "date_download": "2021-06-23T01:22:28Z", "digest": "sha1:EFOK2FMMBS3IMYARQFV4JWJTJZF72ELZ", "length": 17827, "nlines": 210, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nपीक संरक्षणसल्लागार लेखकापूसमिरचीटमाटरभेंडीकृषी ज्ञान\nप्रकाश सापळ्याचा वापर करून पिकातील किडींचे नियंत्रण\n• भाजीपाला व इतर पिकांमध्ये तर रासायनिक कीडनाशकांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. पिकांमध्ये पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर अधिक...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपीक पोषणसल्लागार लेखऊसकापूससोयाबीनहळदआलेकृषी ज्ञान\nनिमकोटेड युरियाचे फायदे अनेक\n• पिकांना युरिया खत वापरल्यानंतर त्यातील बराचसा नत्र लिचींग व्दारे वाया जातो. • यासाठी केंद्रशासनाने मे २०१५ पासून देशात उत्पादित होणारा यूरिया व डिसेंबर...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसल्लागार लेखखरीप पिकव्हिडिओकापूससोयाबीनचणाकृषी ज्ञान\nशेतमालाच्या हमीभावाबाबत सविस्तर माहिती\n➡️ मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतमालाचा हमीभाव म्हणजे काय, हमीभाव कसा ठरवला जातो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान...\nमहसूल विभागकागदपत्रे/दस्तऐवजव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nवडिलोपार्जित संपत्तीत तुमचा वारसा हक्क समजुन घ्या\n➡️ मित्रांनो, संपत्तीसाठी वारसा हक्काच्या संदर्भात वाद होताना दिसतात. अशावेळी वारसा हक्क नोंदणी कश्याप्रकारे करावी याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 👉...\nइतर पिकेसल्लागार लेखकृषी ज्ञान\nशेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ औषधी वनस्पती\n➡️ आता पारंपारिक पिकांच्या शेतीतून नवीन मार्ग स्वीकारत काही शेतकरी आता औषधी पिकांची लागवड करत आहेत. कमी उत्पादन खर्च आणि मोठी मागणी यामुळे शेतकरी चांगली आर्थिक कमाई...\nसल्लागार लेख | tv9marathi\nमहसूल विभागकागदपत्रे/दस्तऐवजव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nशेतकऱ्यांनो आता जमीनीच्या पोटहिश्याचे वाद मिटणार\n➡️ भूमी अभिलेख कार्यालयाच्या नवीन निर्णयामूळे जमीनीच्या पोटहिश्याचे वाद मिटणार असून स्वतंत्र सात बारा उतारे तयार होणार आहे याबाबत या व्हिडीओमध्ये सविस्तर माहिती दिलेली...\nपीक पोषणऊसहळदआलेकांदाव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nपिकांसाठी रासायनिक खतांचे नियोजन कसे करावे पहा.\n➡️ पिकांसाठी रासायनिक खतांची मात्रा किती असावी. ➡️ रासायनिक खतांचे नियोजन. ➡️ आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी. ➡️ याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ...\nसल्लागार लेखखरीप पिककृषी ज्ञान\nरिस्क ���व्हे उत्पन्न फिक्स अवलंब करा 'बहुस्तरीय पीक पद्धती'चा\nशेतकरी सध्या एका नव्या पीकपद्धतीचा वापर करत आहेत, ज्यामुळे त्यांना भरघोस नफा मिळत आहे. शेतकरी बहुस्तरीय पीकपद्धतीचा वापर करत आहेत. त्यामुळे एकाचवेळी शेतकरी 3-4 पीकं...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसीताफळ लागवडीपासूनचे योग्य छाटणी व्यवस्थापन\nमित्रांनो, आज आपण अनुभवी आणि प्रगतशील महिला शेतकरी 'स्वप्नाताई मगर' यांच्या मार्गदर्शनाद्वारे सीताफळ पिकामध्ये लागवडीपासून छाटणीचे नियोजन कसे करावे हे खालील लेख तसेच...\nभात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी\n➡️ भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट कमाई मिळविण्याची संधी मिळू शकते. शेतकऱ्यांना यासाठी विशेष पद्धतीने भाताची लागवड करावी लागेल. या विशिष्ट प्रकारच्या शेतीला फिश-राईस...\nसल्लागार लेख | TV9 Marathi\nबियाणे खरेदी खरेदी करण्यापूर्वी हि माहिती जरूर पहा.\n➡️ मित्रांनो, सध्या खरीप लागवडीची लगबग सुरु आहे. बियाणांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असताना दिसत आहे. पण मित्रांनो आपण बियाणे खरेदी करताना बियाणांच्या पिशवीवर काय...\nमहसूल विभागकागदपत्रे/दस्तऐवजव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nडिजीटल सहीयुक्त 7/12 उतारा सहज डाउनलोड करा मोबाईलवर\n➡️ जमीनीचा 7/12 उतारा आता मोबाईलवर सुध्दा डाउनलोड करता येत असून बऱ्याच जणांना डाउनलोड करण्याची प्रक्रिया माहिती नसल्याने अडचण येते, महसूल विभागाच्या वेबसाईटवरून अत्यंत...\nमत्स्य बीजांचे सुधारित दर जाहीर...\n➡️ मत्स्य पालनाला प्रोत्साहन तसेच महाराष्ट्र्रात स्वस्तात व उत्कृष्ट दर्जाचे मत्स्य बीज मिळावे यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र च्या माध्यमातून नवे मत्स्य दर जाहीर...\nसल्लागार लेख | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nपीक पोषणसल्लागार लेखव्हिडिओकापूसऊसटमाटरभेंडीकृषी ज्ञान\nविद्राव्य खते ठिबक व फवारणीतून देण्याचे महत्व आणि फायदे\nफर्टिगेशनचे फायदे - • मजूर, पाणी व खते यांची बचत होते. • पिकाच्या मुळापाशी गरजेनुसार योग्य अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात देता येते. • विद्राव्य द्रवरूप...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n7/12 उतारा मोफत डाऊनलोड करा\n➡️ मित्रांनो, विना डिजीटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा उतारा कसा डाऊनलोड करावा याबाबत या व्हिडीओमध्ये माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Tech With Rahul हि...\nमिरचीटमाटरहळदभाजीपालाडाळिंबपीक पोषणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nपहा, दाणेदार खत आणि विद्राव्य खतातील फरक\nदाणेदार खते - 👉 दाणेदार खते जमिनीमध्ये दिली जातात. अशी खते देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. उदा. बांगडी पध्दत, खुरी पध्दत, ओळीतून किंवा फोकूनही दिली जातात. खते...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूसपीक संरक्षणपीक पोषणव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nकापूस पिकासाठी 'भरोसा किट' फायद्याचे\n➡️ कापूस पिकाची सुरवातीची वाढ जोमदार आणि निरोगी होण्यासाठी 'भरोसा किट' अत्यंत फायद्याचे आहे. या किटमध्ये कोणकोणत्या उत्पादनांचा समावेश आहे तसेच त्यांचा वापर आणि फायदे...\nसल्लागार लेख | Modern Farming आधुनिक शेती\nटमाटरपीक संरक्षणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nसावधान; टोमॅटोच्या वाढतोय या व्हायरसचा प्रादुर्भाव\nसध्या राज्यातील प्रमुख टोमॅटो उत्पादक पट्ट्यामध्ये टोमॅटो पिकामध्ये विविध रोग आढळत आहेत. शेतकऱ्यांनी रोगाची लक्षणे व्यवस्थित अभ्यासून त्यातून तज्ज्ञांचे सहकार्य घेत...\nसल्लागार लेख | कृषी विज्ञान केंद्र - नारायणगाव\nसर्वांच्या आवडीच्या बटाट्याचा असा आहे रंजक इतिहास\n➡️ बटाटा. या फळाविषयी कोणाला माहिती नाही असा एकही माणूस भारतात सापडायचा नाही. बटाट्याने भारताची अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. उत्पादकांसाठी हमखास उत्पन्न देणारे पीक...\nभातपीक पोषणपीक संरक्षणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nभात पिकाच्या लागवडी विषयक महत्वाची माहिती\n• अन्नधान्ये पिकांमध्ये भात हे एक प्रमुख तृणधान्ये पीक असून खरिफ हंगामात सगळ्यात जास्त लागवड केली जाते. त्यामुळे भातासाठी योग्य पाणी, अन्नद्रव्ये तसेच कीड, रोग...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/be-careful-that-corona-patients-receive-treatment-on-time-ajit-pawar-174329/", "date_download": "2021-06-23T02:53:45Z", "digest": "sha1:4FPRLD3PPPAK53T5B3VDHIVZRQEEAIVY", "length": 14263, "nlines": 100, "source_domain": "mpcnews.in", "title": "Be careful that corona patients receive treatment on time- Ajit Pawar.", "raw_content": "\nPimpri: कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या – अजित पवार\nPimpri: कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या – अजित पवार\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला प���णे व पिंपरी-चिंचवड महानगरातील 'कोरोना' प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा आढावा. Be careful that corona patients receive treatment on time- Ajit Pawar.\nएमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे. तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) प्रशासनाला दिल्या. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nविभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.\nबैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात ‘कोरोना’ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजनाबरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्यावी.\nतसेच कोरोना विषाणूची भिती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हीडिओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रम��णात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.\nकोरोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. शासनाने ही सर्वात मोठी सुविधा सुरू केली आहे. प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.\n‘कोरोना’च्या संकटाशी आपण सर्व मिळून विविध माध्यमातून लढत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.\nप्रारंभी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय कोरोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा, आठवडानिहाय कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, कोरोना मुक्त झालेले रुग्ण, संपर्क व्यक्ती शोधणे,क्षेत्रनिहाय प्रतिबंधित क्षेत्र, अनुमानित कोरोना रुग्ण व नियोजित बेड उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच जम्बो रुग्णालय उभारणीचे काम गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nTata Launches New Truck : ‘सिग्‍ना 4825 टीके’ टाटाने लॉन्च केला भारतातला सर्वात मोठा टिपर ट्रक\nPune News : कलाकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘महा कला मंडल’ या शिखर संस्थेची स्थापना\nVadgaon News: खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून सभामंडप, रस्त्यांचे काम सुरू\nWakad Crime News : जमीन देण्याच्या बहाण्याने 40 लाखांची फसवणूक\nPune News : सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महराष्ट्रात लागू करा ; भारतीय मजदूर संघ\nPimpri vaccination News : ‘कोविशिल्ड’ची लस मंगळवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार\nMaharashtra Corona Update : राज्यात आज नव्या रुग्णापेक्षा दुप्पट रूग्ण कोरोनामुक्त\nPune New : कचरा वाहतुकही आता ‘ई-वाहना’तून होणार\nAundh News : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टाईला ‘यश’; स्पायसर शाळेकडून फीमध्ये सवलतीची घोषणा\nNigdi News : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचा वर्तुळाकार मार्ग पूर्ण होऊनही बंद का : नागरिकांचा प्रशासनाला सवाल\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPimpri Corona News : कोरोनामुळे 294 बालकांनी गमावले पालक, 8 बालके झाली अनाथ\nPune News : ‘पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा’\nIndia Corona Update : देशात 7.60 लाख सक्रिय रुग्ण, रिकव्हरी रेट 96.16 टक्के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-looted-rs-21-lakh-in-burglary-at-wakdewadi-181992/", "date_download": "2021-06-23T02:42:22Z", "digest": "sha1:NE4ZRX7OTG7J7QNXUVXXNHYTVTSUILRZ", "length": 7526, "nlines": 94, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune crime News : वाकडेवाडी येथील घरफोडीत 21 लाखांचा ऐवज लंपास : looted Rs 21 lakh in burglary at Wakdewadi", "raw_content": "\nPune crime News : वाकडेवाडी येथील घरफोडीत 21 लाखांचा ऐवज लंपास\nPune crime News : वाकडेवाडी येथील घरफोडीत 21 लाखांचा ऐवज लंपास\nएमपीसी न्यूज – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल 21 लाखांचा ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरफोडीचा हा प्रकार 14 सप्टेंबर सायंकाळी 7.30 ते 15 सप्टेंबर मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान भाले इस्टेट, वाकडेवाडी येथे घडला.\nयाप्रकरणी फ्लॅटधारक प्रशांत आमिनभावी ( वय 50,रा.वाकडेवाडी, पुणे ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आमिनभावी यांचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद होता. फ्लॅट बंद असताना चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाचे तरी सहाय्याने उचकटले.\nत्यानंतर दारावाटे फ्लॅटमध्ये प्रवेश करून बेडरूमच्या कपाटातील तीन लाख रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 21 लाख 20 हजार किंमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला.\nखडकी पोलीस अधिक तपास करत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMaharashtra Corona Update : राज्यात आज 23,365 नवे रुग्ण; एकूण रुग्ण संख्या 11 लाखांच्या पुढे\nChinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 129 जणांवर खटले\nTalegaon News : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात ‘योगाचे जीवनातील महत्व ‘या विषयावर…\nBhosari Crime News : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक; पिस्टलसह चार काडतुसे जप्त\nPune News : सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महराष्ट्रात लागू करा ; भारतीय मजदूर संघ\nPimpri News: शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी ‘मी जबाबदार’ अ‍ॅपवर नोंदणी करा; महापालिकेचे आवाहन\nChinchwad News : दोन महिन्यानंतर शहरातील मॉल्स पुन्हा सुरू\nAkurdi News : युवा अधिकाऱ्यांनी वॉर्ड स्तरावर संघटना मजबूत करावी : वरुण सरदेसाई\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\nPune News : पुण्यात ५३ केंद्रांवर आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune News : पुण्यात ५३ केंद्रांवर आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nPune crime news: मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात\nPune Crime News : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकड अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/26/commencement-of-construction-of-14-plants-producing-oxygen-from-air-in-local-bodies-in-mumbai-eknath-shinde/", "date_download": "2021-06-23T03:29:30Z", "digest": "sha1:6KBVVIWN6DG27TUXFAVSRMJJRK6A6QPG", "length": 8113, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात - एकनाथ शिंदे - Majha Paper", "raw_content": "\nमुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात – एकनाथ शिंदे\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / एकनाथ शिंदे, ऑक्सिजन निर्मिती, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था / April 26, 2021 April 26, 2021\nमुंबई : ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.\nवाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.\nहवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणत: एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.\nमुंबई महानगर क्षेत्रातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात ३, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी २ तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा नगरविकास मंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.\nसध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन ऑक्सिजन निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/the-mask-can-also-pull-the-risk-of-mucor-mycosis-know-how-to-take-care-465319.html", "date_download": "2021-06-23T01:28:40Z", "digest": "sha1:LQ2YJZ6KN7BZCXRAUV5MHBTHNGX4UHME", "length": 19284, "nlines": 270, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBlack Fungus : मास्कपासूनही ओढवू शकता म्युकर मायकोसिसचा धोका; जाणून घ्या कशी घ्यायची काळजी\nबराच काळ मास्क घालून राहणे म्हणजे काळ्या बुरशीच्या विकासासाठी सुरक्षित जागा निर्माण केल्यासारखेच आहे. (The mask can also pull the risk of mucor mycosis; know how to take care)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : ब्लॅक फंगस अर्थात काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस. हा एक वेगळा, परंतु जीवघेणा संसर्ग आहे. आपल्या देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच म्युकर मायकोसिसने डोकेदुखी वाढवली आहे. या काळ्या बुरशीचा सायनसवर परिणाम होऊ शकतो. तसेच मेंदू आणि फुफ्फुसांवरही याचा आघात होऊ शकतो. ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, त्यांच्यासाठी काळ्या बुरशीचा संसर्ग प्राणघातक ठरू शकतो. तथापि, हा रोग कोविड-19 इतका संक्रामक नाही. (The mask can also pull the risk of mucor mycosis; know how to take care)\nमास्क वापरताना निष्काळजीपणा टाळा\nआपण कोरोनाच्या संकटातून अजून पूर्णपणे बाहेर पडलेलो नाहीत. त्यामुळे या जीवघेण्या विषाणूच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्करुपी शस्त्र आपल्याला इतक्या लवकर खाली ठेवून चालणार नाही. कोविड-19 पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्याला मास्कचा योग्य वापर करणे आवश्यकच आहे, परंतु जर आपण निष्काळजीपणा केला तर गंभीर स्वरुपाचा काळा बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता वाढू शकते.\nओलसर भागात होतो फंगसचा विकास\nजेव्हा एखादी व्यक्ती बोलते, तेव्हा मास्क घातलेला असतो, त्यामुळे त्या व्यक्तीच्या तोंडावाटे बाहेर पडणारे थुंकीचे थेंब किंवा वाफ मास्कमुळे रोखली जाऊ शकते. त्यामुळे मास्कच्या आतल्या भागात ओलावा निर्माण होतो. नेमक्या याच ओलसर भागात फंगसचा विकास होऊ शकतो. म्हणजेच काय तर याच ओलसर भागात काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो. बराच काळ मास्क घालून राहणे म्हणजे काळ्या बुरशीच्या विकासासाठी सुरक्षित जागा निर्माण केल्यासारखेच आहे. मायक्रोबायोलॉजिस्ट असा दावा करतात की काळ्या बुरशीचे प्रमाण हे 25 ते 35 अंश सेल्सिअसच्या तापमानात वाढते.\n– मास्क नियमितपणे एंटीसेप्टिक लोशनने धुवा.\n– बुरशी घालवण्यासाठी सूर्य किरण सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे तुम्ही धुतलेला मास्क काही वेळ उन्हात ठेवा.\n– कपड्यांचे मास्क घालणे टाळा. कारण ते ओले रा��तात आणि तसेच ते धुळीचे कण जास्त काळ आतल्या भागातच रोखून ठेवतात.\n– मास्कला पुन्हा पुन्हा हात लावू नका.\n– पाणी पिताना मास्क ओला होणार नाही, याची काळजी घ्या\n– खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांचा मास्क सहा तास होण्याआधीच बदलणे गरजेचे आहे.\nएन-95 : 0.12 मायक्रॉनवाला मास्क सुरक्षित आहे. कारण तो धूळ आणि काळ्या बुरशीपासून बचाव करतो.\nसर्जिकल मास्क : हे तीन थरांनी बनलेले मास्क असताते. हे मास्क स्वस्त असतातच, त्याचबरोबर ते विषाणू, जीवाणू आणि बुरशीपासून 80% पर्यंत संरक्षण करतात.\nएफएफपी मास्क : हे मास्क बऱ्याच प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. या मास्कमुळे आपल्याला 85 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळते.\nकार्बन मास्क : हे मास्क विषाणूपासून केवळ 10 टक्के तर बुरशीपासून 50 टक्क्यांपर्यंत संरक्षण करतात.\nकपड्यांचे मास्क : हे मास्क टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे.\nस्पंज मास्क : हे खूप धोकादायक मास्क आहेत. हे मास्क आपल्या तोंडाजवळ काळ्या बुरशीसाठी उपयुक्त अशी जागा बनवू शकतात. या मास्कमुळे विषाणू किंवा धूळीपासून संरक्षण मिळत नाही.\nमास्क दररोज निजंर्तुकीकरण केले पाहिजेत, योग्य मास्क वापरण्याच्या आदेशाचे पालन करावे तसेच स्वत:ची स्वच्छता राखली पाहिजे. (The mask can also pull the risk of mucor mycosis; know how to take care)\nPHOTO | पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच काळ्या रंगात का लिहिली जातात रेल्वे स्थानकांची नावे\nटाटांनी बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला थेट टक्कर\n5G संदर्भात सरकारचं आणखी एक पाऊल, Jio, Airtel सह ‘या’ बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मंजूर\nउच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय कराल\n‘हे’ आसनं करा निरोगी राहा\n“विनामास्क दिसेल त्याचं तिकीट कट, सगळं ऐकता, मग दादाचं ‘हे’ का ऐकत नाही,” सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना सुनावले\nCoronavirus: मास्क घालून बोलण्यात अडचण येतेय, मग हा मास्क पाहाच\nराष्ट्रीय 4 weeks ago\nमहाराष्ट्राने कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नाही, त्यामुळे देशपातळीवर उत्तम काम : राजेश टोपे\nPHOTOS : नेपाळमध्ये कोरोनाच्या संकटातही ‘पावसाच्या देवाची’ रथयात्रा, पाहा फोटो…\nआंतरराष्ट्रीय 1 month ago\nSpecial Report | डबल मास्कमुळे नफा की नुकसान\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरा��त, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनव्या रेल्वे गाड्यांची घोषणा : 24 जूनपासून कोणत्या रुटवर 14 स्पेशल ट्रेन धावणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर\nफोटो गॅलरी3 hours ago\nExplained: Online Shopping च्या नव्या कायद्यांचा कुणाल फायदा वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर\nFact Check : Indian Oil कडून Samsung चा स्मार्टफोन जिंकण्याची संधी\nAnjali Damania | अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी अविनाश भोसलेंवर ED ची कारवाई – अंजली दमानिया\nउंदराने बेशुद्ध रुग्णाचे डोळे कुरतडले, मुंबईच्या राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना\nSpecial Report | चिनच्या अटलांटिक समुद्रात महास्फोट, हादरवणारी घटना कॅमेरात कैद\nGinger Side Effects : आल्याचे दुष्परिणाम; ज्याबद्दल फारच कमी लोकांना आहे माहिती\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nAquarius/Pisces Rashifal Today 23 June 2021 | अधिक खर्च होईल, कर्जा संबंधीत कोणताही व्यवहार करु नका\n‘माणुसकी खड्ड्यात; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार’, भातखळकरांचा हल्लाबोल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 23 June 2021 | जमीन संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता, तणावग्रस्त परिस्थितींपासून दूर राहा\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nVideo | तरुणांनाही लाजवेल असा डान्स, आजोबांचे ठुमके एकदा पाहाच\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/set-exam-application-dates-extended-by-set-exam-department-of-savitribai-phule-university-pune-473963.html", "date_download": "2021-06-23T03:29:31Z", "digest": "sha1:5GN7H5GPW6EJHP4HENFR442HSKQRQGAO", "length": 17151, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSET Exam: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ\nकोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करता ज्या उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत त्यांना अर्ज संधी मिळावी यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. (SET Exam)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसावित्रीब���ई फुले पुणे विद्यापीठ\nपुणे: कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करता ज्या उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत त्यांना अर्ज संधी मिळावी यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात 26 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या 37 व्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) अर्ज भरण्याची मुदत 10 जून ऐवजी आता 17 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. (SET Exam application dates extended by set exam department of Savitribai Phule University Pune)\nदरम्यान, 18 जून ते 25 जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना 500 रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी सेट विभागाकडून 26 ते 30 जून यादरम्यान दिली आहे. याबाबची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.\nया शहरांमध्ये होणार परीक्षा\nसेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली (37 वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, 26 सप्टेंबर, 2021१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे.\n१. खुला रु. 800/- (प्रक्रिया शुल्कासह)\n२. इतर मागासवर्गीय/ भटक्या व विमुक्त जाती जमाती/ रू. 650/- (प्रक्रिया शुल्कासह) विशेष मागासवर्गीय (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)*/ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) आणि विकलांग प्रवर्ग (PwD) / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / तृतीयपंथी / अनाथ\nविद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त क्रेडीट / डेबीट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बैंकिंगद्वारे भरावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क केडिट/डेबीट कार्ड / इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा.\nजर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत���तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.\nSET Exam 2021: सेटची परीक्षा 26 सप्टेंबरला; ‘या’ तारखेपासून अर्ज नोंदणीला सुरुवात\nAICTE ने जारी केले शैक्षणिक कॅलेंडर, जाणून घ्या परीक्षेच्या तारखा आणि समुपदेशनाचा संपूर्ण तपशील\nBreaking | पालखीसोबत चाळीस वारकऱ्यांनाच परवानगी, विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिपायाचा गळफास, सुसाईड नोट सापडली\nपाच वर्षांपूर्वी दोन जुळे, आता तिळ्यांना जन्म, जुन्नरमध्ये महिलेची यशस्वी प्रसुती\nVijay Shivtare | कौटुंबिक वादातून बदनामीचा प्रयत्न, विजय शिवतारेंच्या मुलीची भावनिक पोस्ट\nफक्त कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, परिचारिकांचं आज-उद्या कामबंद आंदोलन\nBreaking | कश्मीरची ढाल, इम्रान खान के हसीन सपने, सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानवर निशाणा\nमोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nनवी मुंबई28 mins ago\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई49 mins ago\nमराठी न्यूज़ Top 9\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nनवी मुंबई28 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे1 hour ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nBreaking : जितेंद्र आव्हाडांना धक्का, टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित\nबेशुद्ध पडलेल्या रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले, राजावाडी पालिका रुग्णालयातील गंभीर प्रकार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 103.63 रुपये तर डिझेल 95.72 रुपये प्रति लिटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B0-300-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/AGS-CP-620?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-23T01:26:11Z", "digest": "sha1:JW2YR7E23QU2Q4AN5RWFLC7UOJK5QLCO", "length": 5809, "nlines": 94, "source_domain": "agrostar.in", "title": "एफएमसी कोराजन (रेनॉक्सीपीर) 300 मिली - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकोराजन (रेनॉक्सीपीर) 300 मिली\nरासायनिक रचना: क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी\nमात्रा: 60 मिली / एकर\nसुसंगतता: इतर कोणत्याही रासायनात मिसळू नये\nप्रभावाचा कालावधी: 15-20 दिवस\nपुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nपिकांना लागू: मिरची; टोमॅटो; वांगल; भेंडी; कापूस\nअतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कीड व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट उपाय\nमॅटको 500 (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 1000 ग्रॅम\nकॉन्स्टा (फिप्रोनील ४०% + इमीडॅक्लोप्रिड ४०%) 100 ग्रॅम\nधानुका ईएम 1 (इमामेक्टिन) 500 ग्रॅम\nसुमीटोमो हारू 500 ग्रॅम\nसिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली\nस्टेलर (जिब्रेलीक ऍसिड ०.००१%) 1000 मिली\nटाटा बहार (1000 मिली)\nताक़त (हेक्साकोनॅझोल) 5% + कॅप्टन 70% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम\nअँट्रॅकॉल (प्रोपीनेब ७०% डब्ल्यूपी) १ किलो\nयुपीएल - साफ - 1 किग्रॅ\nअमॅझ - एक्स (इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी) १०० ग्रॅम\nरॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC) 1000 मिली\nसुमिटोमो होसी जीए 0.001% १ ली.\nबेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)100 ग्रॅम\nपावर जेल (वनस्पती पोषण) (500 ग्रॅम)\nधानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेंडॅझिम) 500 ग्रॅम\nधानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दु���री पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://ferfatka.blogspot.com/2013/08/", "date_download": "2021-06-23T02:26:30Z", "digest": "sha1:7OF4R5ALZQTTXMPUNWXRS5GCOZCGFBPL", "length": 67422, "nlines": 250, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: August 2013", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nअनोखे - श्री. कर्णेश्वर मंदिर\nसकाळी ९.३० ला चिपळूणच्या करंजेश्वरीचे दर्शन घेऊन पुढे संगमेश्वरला श्री कर्णेश्वराचे मंदिर पाहण्यासाठी निघालो. ‘आधि पोटोबा मग विठोबा’ म्हणून चिपळूणच्या काणे बंधूंच्या हॉटेलमधील मिसळ खाऊन संगमेश्वर पाहण्यास निघालो.\nचिपळूणपासून संगमेश्वर अंदाजे ४५ किलोमीटर अंतरावर म्हणजे साधारणपणे गाडी असल्यास १ तास लागतो. मुंबई-गोवा महामार्ग असल्याने रस्ता एकदमच छान होता. वाटेत काही भाग सोडला तर रस्ता एकदम छान होता. वळणदार रस्ते, पाऊस पडून गेल्यामुळे सर्वत्र दिसणारी हिरवाई यामुळे हवेत एक छानसे आल्हाददायक वातावरण तयार झाले होते. ११ वाजता कसबा गावात आम्ही रस्ता विचारत विचारत पोहोचलो.\nकोकणची भूमी ही प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. त्यात कोकणातील अनेक प्राचीन मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. संगमेश्वर तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. येथे कसबा नावाचे गाव आहे. या भागाला ऐतिहासिक महत्त्व आहे. औरंगजेबाच्या सरदारने छत्रपती संभाजीराजांना १६८२ मध्ये याच कसबा गावात अटक करून पुढे पुण्यातील तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली. कसबा गावाची आणखीन एक ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर. कसबा संगमेश्वर या गावांना फार पूर्वी ‘रामक्षेत्र’ असंही ओळखलं जात असे. मुंबई- गोवा महामार्गावर शास्त्री पुल ओलांडल्यावर डावीकडे कसबा नावाच्या या गावात हे कर्णेश्वराचे मंदिर आहे. संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा अद्भूत अविष्कार आहे. भल्या मोठ्या दगडांना आकार देत अप्रतीम शिल्पकला साकारून हे मंदिर उभारण्यात आले आहे.\nसंभाजीमहाराजांचा अर्धपुतळा कसबा गावात शिरल्या शिरल्या दिसतो. याच पुतळ्याच्या मागे जाणारा रस्ता आपल्याला कर्णेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो. आम्ही चालत चालत निघालो. कारण जेमतेम एक गाडीच जाऊ शकेल एवढा बारीक रस्ता आहे. त्या रस्त्यावर बांधकामासाठी साहित्य घेऊन आलेला एक ट्रक उभा असल्याने गाडी पुतळ्याशेजारी लावून मंदिर पाहण्यास निघालो. पाच मिनिटातच मंदिरात पोहचलो. समोर मोठ्या आकारातील कर्णेश्वराचे मंदिर पाहून एकदम जुन्या काळात गेल्याचा भास झाला. अत्यंत सुंदर असे हे मंदिर प्रथम दर्शनीच मनमोहून टाकते. मंदिरात पोहचल्यावर डाव्या बाजूला छोटसे सूर्यमंदिर दिसले. मुख्य मंदिर पुढे असल्याने परत येताना दर्शन घेऊ असे ठरले. मंदिरात पोहचल्यावर ‘ओम नमो:शिवाय’ म्हणत एक पुजारी दिसले. त्यांना मंदिराबाबत विचारले असता त्यांनी मंदिरात कोरण्यात आलेल्या मूर्तींची विस्तारपूर्वक माहिती दिली.\nमंदिर एक आख्यायिका अनेक\nकर्णेश्वर मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. कोणी हे मंदिर पांडवांनी एक रात्रीत बांधले असते सांगतात. तर कोणी पांडवांनी आपला मोठा भाऊ कर्णाची आठवण राहावी म्हणून हे मंदिर बांधले असे सांगतात. भगवान परशुराम यांनी हे मंदिर बांधल्याची सुद्धा आख्यायिका आहे. वनवासात असताना पांडव परशूरामांकडे धर्नुविद्या शिकले. परशरामांनी सहावा मोठा भाऊ कर्णाबद्दल सांगितले. तेव्हा पांडवांनी कर्णेश्वर मंदिर बांधले असेही सांगितले जाते. या मंदिरांच्या वास्तुरचनेवरून सातव्या शतकातील चालुक्य घराण्यातील कर्ण नावाच्या राजाने हे मंदिर उभारले असे इतिहासतज्ज्ञ सांगतात. बाकी आख्यायिका काहीही असो. मंदिरावरील कलाकुसर पाहून मंदिर कोणी बांधले या पेक्षा ते कसे बांधले असेल याचा विचार करतानाच आश्चर्य वाटू लागते. कसबा गावात पूर्वी ३०० ते ४०० मंदिरे असल्याच्या नोंदी आहेत. सध्या यातील काही मोजकीच मंदिरे तग धरून आहेत.\nश्री कर्णेश्वर मंदिराचा कळस.\nकर्णेश्वर मंदिरातील ही गणेशाची छोटी मूर्ती.\nविठ्ठल रुखुमाई व श्री गजानन\nकर्णेश्वराचे मंदिर एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ म्हणून प्रसिद्ध आहे. कर्णेश्वर म्हणजे महादेव. प्रत्येक प्राचीन मंदिराला काहीना काही आख्यायिका असते. अशीच एक आख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते. पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नावाच्या राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. दमल्यावर ते जेवायला बसले असता पहाटे कोंबडा आरवला. पहाट झाल्याने जेवायचे कसे म्हणून ताटे पालथी टाकून उठले. या मंदिरात ५ दगडी पालथी ताटे (पराती) कोरलेल्या आहेत. या ताटाखाली गुप्त धन परले असल्याचे सांगितले जाते. पांडवांनी त्या काळातील लिपीत दोन ओळी लिहून ठेवल्या आहेत. या ओळींचा अर्थ समजू शकल्यास ही पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटाखाली लपवलेले धन मिळेल. अंदाजे चार फूट लांबीची ही दगडात कोरलेली पाच ताटे आहेत. मंदिराला तीन दरवाजे असून, प्रत्येक दारात पालथे ताट आहे. एक ताट मंदिराच्या मध्यभागी असून, पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. त्यावर मोठे शिवलिंग आहे. गाभाºयात न बसता देखील गाभाºयाबाहेर बसून पिंड संपूर्ण दिसते. त्यामुळे ध्यानधारणा करण्यासाठी बाहेर देखील बसता येते.\nमंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत. पूर्व दिशेला असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या दोन राक्षसांचे शंकराबरोबर युद्ध झाले होते. त्या युद्धा पराजय झाल्यावर आपल्या पायाशी स्थान मिळावे असे या दोन राक्षसांनी शंकराकडे वर मागितला. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्यांना मंदिराच्या बाहेरील दरवाज्याच्या चौकटीत स्थान दिले. यांना पाय लावून हात येण्याची प्रथा आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस सुंदर असे दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, राम, कृष्ण, परशुराम, बुद्ध, कलिंकी आदींची शिल्पे कोरलेली आहेत. संपूर्ण मंदिर मगरीच्या पाठीवर उभे असल्याचे मगरीच्या शिल्पावरून वाटते. शक्यतो महादेवाच्या मंदिरात गोमुखातून तीर्थ बाहेर येताना दिसते मात्र याठिकाणी मगरच्या शिल्पातून ही सोय केलेली आहे. कर्णेश्वर मंदिरा बाहेर गणेशाची छोटी मूर्ती आहे. ही मूर्ती पाहिल्यावर मला वाईतील महागणपतीची मूर्तीची आठवण आली.\nदरवाज्याजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे पालाथे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. साधारणपणे चार फूट उंच असलेली आसने आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत. तेथून पुढे मंडप, मंदिराच्या छतावरची कोरीव शिल्प, सिंह, मुख्य छतातून झुंबराप्रमाणे दिसणारे कमलाकृती दगडी झुंबर, सभामंडपातील शिलालेख, शेषशाही विष्णूचे शिल्प कोरून ठेवलेली आहेत. मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराची मूर्ती दिसते. मंडपाला एकूण चार खांब आहेत. विशेष म्हणजे हे चारही खांब एकसमान आहेत. दक्षिण दरवाज्याच्या मागे खांबावर शिलालेख आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. येथील भगवान विष्णूचे शेषशायी शिल्प व दगडी झुंबर हे पाहण्यासारखे आहे.\nमंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरील अलंकृत खांब, सुंदर नक्षीदार कोरलेले आहेत. कर्णेश्वर मंदिराचा कोपरानकोपरा दगडी शिल्पकलाकुसरीने कोरलेला आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिराच्या मागील बाजूने एका ठिकाणाहून पाहिल्यास मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले. मंदिराबाहेर गणपती, पार्वती, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, बलराम, हनुमान या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच मंदिरातील प्रत्येक खांबाला एकाच साच्यामधून काढल्याप्रमाणे नक्षीकाम आहे. मंदिराचे वैशिष्टय म्हणजे बांधकामामध्ये कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही.\nकोकणातील अनेक मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. काळाच्या ओघात मोठमोठ्या संस्कृती नष्ट झाल्या. नुकतेच श्री केदारनाथला महाप्रलय झाला. सुदैवाने मं��िर वाचले. पण प्राणहानी प्रचंड झाली. आज जी काही प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात आहे. ती अप्रतिम कलाकृतींनी साकारलेली आहे. प्राचीन कलाकृतींकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कोकणात अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. खरे तर हे बहुमूल्य ठेवे जपून ठेवायला हवे. त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा खजिना टिकून राहील. कोकण सहलीत कर्णेश्वराचं मंदिर आवर्जून पाहायला हवे. मंदिराभोवती असलेली हिरवीगार दाट झाडी, डोंगर, नद्या, शेती यांनी हा परिसर बहरेला आहे. महाशिवरात्रीला कर्णेश्वर मंदिरात मोठा उत्सव होतो.\nनरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती\nशंख आकारातील बकुळीची फुले\nदरवाज्याच्या मागे खांबावर शिलालेख\nऐतिहासिक वारसा असलेले कसबा गाव\nकसबा गावातच सरदेसाइंच्या वाड्यात संभाजीमहाराज आलेले असताना शत्रूला खबर मिळाली. याच ठिकाणी संभाजीमहाराजांना कैद करण्यात आले. महाराष्ट्राचा इतिहास ज्या जागेवर एक क्षणात बदलला त्या कसबात्यातील सरदेसाइंचा वाडा आज जमिनदोस्त झालेला आहे. येथील गावकºयांना विचारले असता वाड्याच्या काहीच खाणाखुणा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. काय दुर्देवी योगायोग म्हणावे लागेल की अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांच्या संगमावर असलेले कसबा हे गाव. त्यावरून या भागाला संगमेश्वर म्हणू लागले. छत्रपती संभाजीमहाराजांना येथे पकडले गेले. तेथून पुढे पुण्याजवळील तुळापूरजवळील भीमा, भामा, इंद्रायणी या त्रिवेणी नद्यांच्या संगमाजवळ त्यांचा क्रूर वध करण्यात आला. दोन्ही ठिकाणी तीन नंद्यांचा संगम झाला.\nसुंदर असे दशावताराचे शिल्प\nयक्ष-यक्षिणी मूर्तींचे कोरीव काम\nश्री कर्णेश्वर मंदिराची माहिती सांगताना पुजारी.\nमंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे.\nमंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे.\nमंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे.\nबाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम .\nश्री. कर्णेश्वर मंदिराचा परिसर\nबाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम.\nबाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम.\nअलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम\nआणखीन काय पहाल :\nमुंबई-गोवा महामार्गालागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली ये���ील गरम पाण्याची कुंडे.\nप्रसिद्ध मार्लेश्वराचे देऊळ येथून सुमारे ३५ कि. मी. अंतरावर आहे.\nसंभाजीमहाराजांची सासूरवाडी व मुख्य ठाणे असलेले श्रृंगारपूर हे देखील संगमेश्वरच्या जवळ आहे.\nकर्णेश्वर देवस्थानाकडे जाण्याचा रस्ता :\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एन. एच. १७) वर चिपळूणहून संगमेश्वरकडे येताना संगमेश्वर एस. टी. स्थानकाच्या २ कि.मी. अलीकडे शास्त्री पूल लागतो. पूल ओलांडल्यावर लगेचच डावीकडे वळून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर कसबा गाव लागते. तिथे छत्रपती संभाजीमहाराजांचा अर्ध पुतळा आहे. त्या पुतळ्यामागे काही अंतरावर हे मंदिर आहे. मंदिरापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. कर्णेश्वराच्या मंदिराचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गास निघालो. परतीचा मार्ग चिपळूण, कुंभार्ली घाट मार्गे उंब्रज व तेथून सातारा व पुणे असा होता.\nकुंभार्ली घाट चिपळूण-कराड-सातारा पुणे-बंगलोर शहरांना जोडतो. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेल्या पश्चिम घाटातील एक प्रमुख घाट म्हणजे कुंभार्ली घाट. कोकण व घाटांना जोडणारा या कुंभार्ली घाटात थंडगार पण आल्हाददायक वारे, धो-धो कोसळणारे धबधबे व निसर्गरम्य असे ठिकाण आहे. जवळच असणाºया कोयना अभयारण्यामुळे या ठिकाणी प्रचंड झाडी आहे. कोयनानगर पोपळी जलविद्युत प्रकल्पामुळे हा परिसर नवारुपाला आलेला आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम येथे केले जाते. गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे.\nप्राचीन काळी मौर्य व मुघलांच्या पूर्वीपासून प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून प्रसिध्द असलेल्या या कुंभार्ली घाटातून देशावरती येण्यासाठी रस्त्याचा वापर केला जाई. थंड हवेची ठिकाणे इंग्रजांना आवडायची यासाठी त्यांनी माथेरान, महाबळेश्वर, आंबोली अशा घाटातून जाण्यासाठी मार्ग शोधून काढले. हा घाट रस्ता सोनू नावाच्या धनगराच्या मदतीने इंग्रजांनी शोधून काढला. त्यानंतर त्याला मारण्यात आले. त्याची समाधी या ठिकाणी आपणास दिसते. एका वळणावर हे स्थान आहे. प्रत्येक चालक येथे नमस्कार करून पुढे जातात. तसे प्रत्येक घाटामध्ये मंदिरे आहेत.\nकुंभार्ली घाटातून पुण्याकडे येण्यासाठी उंब्रजमार्गे रस्ता आहे. कराडकडे एक फाटा गेलेला आहे. हा संपूर्ण रस्ता मी आलो तेव्हा व यापूर्वीही अनेकवेळा खराबच होता. सकाळी १० ला चिपळूण सोडले होते. तेथून संगमेश्वरमधील कसाब्यातील कर्णेश्वर मंदिरात दुपारी १२ वाजता पोहोचलो. तासभर थांबून तेथून निघालो. परत चिपळूणमार्गे- कुंभार्ली घाट (दुपारी २.००) उंब्रजमार्गे - सातारा - पुणे (६.३०) असा २७० किलोमीटरचा प्रवास करून घरी परतलो.\nया कर्णेश्वर मंदिराच्या लेखात काही त्रुटी आढळल्यास अथवा आपल्याला\nफेरफटका आवडल्यास येथे जरूर कळवा.\nभगवान श्री परशुराम मंदिर\nकोकणात जायचे म्हटले की प्रथम आपल्या डोळ्यांसमोर दिसतो तो अथांग असा समुद्र व त्याचा किनारा. परशुरामांनी समुद्राला ४०० योजने मागे हटवून कोकण वसविले अशी आख्यायिका सांगतात. कोकणातली अनेक पुरातन व प्राचीन मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच चिपळुणजवळील एक परशुराम मंदिर. महाराष्ट्रात परशुराम मंदिर आहेतच त्याशिवाय केरळ, आसाम, गुजरात व पंजाबमध्येही परशुराम मंदिर असल्याचे वाचण्यात आले.\nमुंबई - गोवा महामार्गावर असलेले श्रीक्षेत्र परशुराम हे कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सप्तचिरंजीवांपैकी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात. मनुष्यदेहातील चिरंजीव अवतार म्हणून परशुराम ओळखले जातात. चिपळूणपासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर महेंद्रगिरी डोंगराच्या कुशीत असलेले हे परशुरामांचे मंदिर. या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. परशुराम हे जगदग्नी ऋषी व रेणुका माता यांचे चिरंजीव. परशुरामांचे मूळ नाव राम. त्यांनी हातात परशू धरला म्हणून ते परशुराम. तसेच भृगू कुळामध्ये जन्माला आले म्हणून त्यांना भार्गवराम नावाने हे ओळखले जाते.\nया मंदिराचे वैशिष्ट्य असे सांगितले जाते की हे मंदिर प्रथम विजापूरच्या अदिलशहाने बांधले. त्यानंतर ३०० वर्षांनी श्री.ब्रह्मेंद्र स्वामींच्या सांगण्यावरून जंजिराच्या सिध्दिने मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही कारागिर ख्रिस्ती होते. त्यामुळे मंदिरावर हिंदु, मुस्लिम व ख्रिस्ती स्थापत्यकलेचा अंमल दिसतो. मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे.\nपरशुरामांच्या जन्मोत्सानिमित्त कीर्तन, भजनाचे कार्यक्रम येथे ठेवले जातात. अक्षयतृतीयेस येथे मोठा उत्सव असतो.\nगोगलगाय अन् पोटात पाय\nपरशुराम मंदिराकडे जाणारी वाट\nमंदिराकडे जाण्याच्या पायºयांचे बांधकाम जांभा दगडातून करण्यात आलं आहे. चिपळूणला पायी जाता यावे म्हणून यासाठी चार किलोमीटर ल��ंबीचा एक रस्ता आहे. जावळीचे सरदार चंद्रराव मोरे यांनी हा रस्ता बांधला त्याला 'पाखड्या' म्हणतात. मंदिर परिसरात एक छोटी कमान व एक उंच दगडी जांभा दगडातून तयार केलेली दीपमाळ दिसते. मंदिर परिसरात एक तलाव देखील आहे. त्याच नाव आहे बाणगंगा. परशुरामांनी पाच बाण मारून भूमीच्या पोटातले पाणी वर आणले ते बाणगंगा हे तीर्थकुंड प्रवेशद्वाराशेजारीच आहे. परशुरामाची आई रेणुकामातेचं मंदिरही इथे आहे.\nरेणुका मातेचे मंदिर :\nश्री परशुराम मंदिराच्या मागे रेणुकामातेचे हेमाडपंती पद्धतीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी शस्त्रे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. मंदिर १२८५ च्या सुमारास यादवसम्राट रामचंद्र यांच्या संगमेश्वर-खेड विजयानंतर बांधण्यात आल्याचे येथील जाणकार सांगतात. मंदिरावर अनेक वेळा मुस्लिम आक्रमणे झाली. त्यामुळे इ.स. १६९८ मध्ये ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. प्राचीन काळी दक्षिण भारतामधून हजला जाणारे मुसलमान मक्केला जाण्यासाठी दाभोळ या बंदराचा उपयोग करीत. प्रवासाला निघण्यापूर्वी परशुरामाला ते नवस करीत असत.\nपरशुराम मंदिराचा परिसर मोठा रम्य व शांत आहे. येथून चिपळूणचा परिसर मोठा सुरेखा दिसतो. आम्ही दर्शन घेऊन इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी बºयाच वेळ थांबलो. हे निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी खास वेळ काढून यायला हवे. इथलं शांत वातावरण आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य मन मोहवून टाकतं. उंचावरुन वशिष्ठ नदीचे मोठे पात्र दिसते. जवळच चिपळूणकडे जाताना दोन किलोमीटरवर सवतसडा नावाचा मोठा धबधबाही आहे.\nमंदिरातून चिपळूणकडे जाण्यासाठी निघालो. वाटेत विसावा पॉर्इंटला काही काळ थांबलो.\nविसावा पाइंट वरून दिसणारे वशिष्ठी नदीचा परिसर\nमुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर चिपळूण शहरापासून अंदाजे ८ किमीवर निसर्गरम्य असा हा विसावा पॉईंट आहे. परशुराम घाटातील एक अवघड, व अपघाती वळणावर हा पाँईट आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण येथे आपले वाहन हळू करून काही काळ येथील निसर्गाचे दर्शन घेतो. जवळच परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. या पॉईंटवरून चिपळूण शहराचे दर्शन घडते. जवळच असलेला गोवळकोट किल्ला व वाशिष्ठी नदीचे विस्तीर्ण पात्राचे मनोहारी दृश्य आहे. वाशिष्ठी दर्शन पॉईटला विसावा पॉईट असेही म्हणतात. वशिष्ठ नदीची लांबी ३० किलोमीटर असली तरी तिचे पात्र मोठे आहे. या पाँईटपासून जवळच प्रसिद्ध असा सवतसडा नावाचा धबधबा आहे. वेळ कमी असल्यामुळे मला त्याचे दर्शन फक्त रस्त्यावर थांबून घ्यावे लागले.\nवाशिष्ठी नदीच्या काठावर असलेले चिपळूण हे गाव. पावसाळ्यात वशिष्ठ नदी आपले पात्र सोडून चिपळणू शहरात घुसते. याच्या बातम्या टिव्हीवर पाहण्यास मिळतात. चिपळूणला सवतसडा, गोवळकोट किल्ला, विंध्यवासिनीचे मंदिर, करंजेश्वरी देवीचे मंदिर आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहे. सुमारे ३० ते ३५ किलोमीटरवरील डेरवण येथील शिवसृष्टीचा खजिना मूर्तीस्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो.\nविसावा पॉर्इंटवरून १५ मिनिटातच चिपळणूच्या करंजेश्वर देवी मंदिराकडे जाण्यासाठी निघालो.\nचिपळूण हे मुंबई-गोवा हायवेवरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिपळुणला परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. निसर्गरम्य कोकणात भगवान परशुरामांच्या भूमीत वाशिष्ठी नदीच्या तिरी गोविंदगडाच्या पायथ्याशी गोवळकोट येथे श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. अनेक कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी म्हणून करंजेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. चिपळूणपासून जवळ सुमारे ४ किलोमीटरवर असलेल्या गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी हिचे मुख्य स्थान असून मंदिर अतिशय सुंदर व निसर्ग रम्य परिसरात आहे . पटवर्धन, दीक्षित आडनावाच्या लोकांची ही कुलदेवता आहे. तर गुहागर येथील व्याडेश्वर कुलदैवत आहे.\nआज शनिवार असूनही देखील कमी भाविक आले होते. त्यामुळे सहजच भक्तनिवासातील जागा राहण्यास मिळाली. बरोबरचे आणलेले सामान खोलीमध्ये ठेवले. देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो.\nकरंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी असते. जागृत व पवित्र देवस्थान म्हणजे श्री देवी करंजेश्वरी. शहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. पूर्वीच्या काळी एका करंजीच्या झुडपात ही देवी प्रकट झाली. म्हणून तिला करंजेश्वरी असे नाव पडले. ती ज्या झुडपात प्रकाट झाली, तेथील जागेला शिंगासन असे म्हटले जाते. प्रकट झाल्यानंतर देवीने एका कुमारिकेला हळद-कुंकू आणण्यास सांगितले. कुमारिका हळदी-कुंकू आणण्यास गेल्यानंतर देवी अदृश्य झाली. ती पुन्हा गोवळकोट येथे प्रकट झाली. नंतर एक��� भक्ताच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले की, करंजीच्या झुडपात नाकातील मोती अडकला आहे. तो घेऊन या. त्यानुसार तेथे मोती सापडला. ही घटना ३०० ते ३५० वर्षांपूर्वीची आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या देवीचे कुलभक्त आजही करंजीचे तेल वापरत नाहीत.\nमराठ्यांचे आरमारप्रमुख तुळाजी आंग्रे यांनी गोविंदगड असे किल्ल्याचे नाव ठेवले. किल्ल्यात सध्या वस्ती नाही. सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड तर खाडीच्या आतील भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला. पूर्वी एकदा या किल्यावर गेलो होतो. त्यावेळी कॅमेरा उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी एवढीच माहिती. गोवळकोट खाली बहुतांश मुस्लिम समाज आहे. उत्सवात सोमेश्वर व करंजेश्वरीच्या पालख्या मशिदीजवळ जातात. तेथे मुस्लिम समाजातील मानकºयांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते. नवसाला पावणारी देवी असा करंजेश्वरीचा लौकिक आहे. येथे राहण्याची सोय आहे. फक्त नवरात्रात जागा उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करूनच मुक्कामाला जायला हवे. शक्यतो नवरात्रात जागा मिळणे कठीण असते.\nरात्री मुक्काम करून सकाळी श्री कर्णेश्वर मंदिर पाहण्यास निघालो. त्या विषयी.... लवकरच\nमुंबई गोवा महामार्गावर चिपळूण हे मोठे स्थान आहे. एसटीने येथे जाता येते. येथून मंदिराचा रस्ता चिपळूण बाजारपेठेतून जातो. चिपळूणपासून सुमारे ४ किलोमीटरवर करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे.\nपिंपरी ते रायगड : १३७ किलोमीटर (ताम्हिणी घाटातून)\nरायगड त चिपळणू : ११३ किलोमीटर (महाडमार्गे)\nपिंपरी ते चिपळूण : २५३ किलोमीटर (कुंभार्ली घाटातून)\nचिपळूण ते गुहागर : ४५\nचिपळूण ते परशुराम मंदिर : १३\nचिपळूण ते संगमेश्वर : ४६\nगुहागर ते हेदवी : २१\nगुहागर ते वेळणेश्वर : १८\nसंगमेश्वर ते मार्लेश्वर : ४० किलोमीटर\nमुंबई-गोवा महामार्गावर श्री परशूराम मंदिराची स्वागत कमान आहे.\nचिपळूणच्या अलिकडे मुंबईच्या दिशेला सुमारे ७ किलोमीटरवर हे स्थान आहे.\nया मंदिरापर्यंत वाहनं जाऊ शकतात. एक रस्ता पायºयांनी उतरण्यासाठी तर शेजारचा रस्ता गाडीने मंदिरापर्यंत जातो.\nबरेच दिवसांपासून कुठे तरी लांब हिंडण्याचा मनोदय होता. पाऊस उघडला ��ोता. त्यामुळे लांब कुठेतरी हिंडून येण्याचे पक्के केले. चिपळुणला आमचे कुलदैवत श्री. करंजेश्वरी आहे. तिचे दरवर्षी दर्शन घेण्यासाठी आम्ही नवरात्रात जातो. मागील वर्षी काही कारणामुळे राहून गेले होते. यावर्षी लवकरच दर्शन घेण्यासाठी निघालो. ताम्हिणी घाटातून रायगड, चिपळूण, श्री. परशुराम मंदिर, विसावा पाइंट व नंतर संगमेश्वर येथील श्री. कर्णेश्वर मंदिर व परत येताना कुंभार्ली घाटातून परत घरी असा दोन दिवसांचा प्रवास केला. त्या विषयी....\n(४ ते ५ ठिकाणे असल्यामुळे एकदम सर्व प्रवास वर्णन करणे शक्य नव्हते. फोटो सुद्धा बरेच काढले असल्यामुळे दोन वेगळे भाग करून प्रवास वर्णन करत आहे. सध्या फक्त ताम्हिणी घाट व रायगड रोपेवे मधून रायगड हे वर्णन देत आहे. लवकरच श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर व श्री कर्णेश्वर याचा भाग लिहितो.)\nकोकणात जाण्यासाठी पुण्याहून ताम्हिणी घाट, कुंभार्ली घाट, महाबळेश्वर मार्गे पोलादपूर, वरंधा घाट हे गाडी रस्ते आहेत. तसे पानशेतधरणाच्या पाठीमागून, तसेच सह्याद्रीच्या अनेक खिंडीतून पायी कोकणात उतरणारे रस्ते आहे. चिपळणूमधील करंजेश्वरी आमची कुलस्वामिनी दरवर्षी नवरात्रात देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही नेमाने जातो. जाताना रायगड किल्ला पाहण्याचा विचार नक्की केला.\nताम्हिणी घाटातून जाणारा रस्ता.\nसकाळी घरातून तयारी करून ७ वाजता निघालो. काळेवाडी, हिंजवडीमार्गे घोटावडे व तेथून पौड मार्गे ताम्हिणी घाटात पोहोचलो. येथपर्यंतचा रस्ता चांगलाच खराब आहे. त्यामुळे सकाळचे ९.०० वाजले. शनिवार-रविवार असून देखील हौशी पर्यटकांची गर्दी नव्हती. त्यामुळे ट्रॅफिक जॅमचे प्रकाराचा अनुभव आला नाही. पाऊसाची हलकिशी रिमझिम सुरू होती. ताम्हिणी घाटच्या एका बाजूला दरी व दुसºया बाजुला डोंगर आहेत. वाटेत गरुडमाची म्हणून पाहणेसारखे निसर्गरम्य ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे धबधबे, खळखळून वाहणारे ओढे, डोंगरांवरती आच्छादून टाकणारे ढग, ताम्हिणीचा घाट, समोरच्या डोंगरातून जाणारी एसटी, रस्त्यावरील पांढरे शुभ्र दाट धुके, हिरवाईने वेढलेले डोंगर हे मनोहरी दृश्य मनात साठवून ताम्हिणीचा घाट सोडला. घाट माथ्यावर पोहोचलो व वातावरण स्वच्छ झाले होते. पाऊस सुद्धा थांबला होता.\nताम्हिणी घाटातून जाणारी एसटीची बस.\nपुण्याहून ताम्हिणी घाट लांब ��ाही. हा प्रवास करणे चांगला असला तरी तितकाच धोकायदायकही आहे. वळणवळणाचा रस्ता असल्याने नवशिक्या चालकांनी गाडी न चालविलेलीच बरी. घाटातील वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे वेळ जास्त लागतो. दुर्मिळ औषधी वनस्पती व जीवसृष्टी इथं खूप प्रमाणात आहे. त्यामुळे ताम्हिणी घाटाला महाराष्ट्र शासनाने अभयारण्याचा दर्जा दिला आहे. बिबट्या, शेकरू, सांबर, गिधाड या वन्यजीवांचं अस्तित्व इथं आढळतं.\nताम्हिणी घाटातून रायगड पाहण्यासाठी निघालो.\n(रायगड पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)\nताम्हिणी घाटातील धो-धो कोसळणारे धबधबे.\nघाटात कसे जायचं :\nपुण्याहून जायचे झाल्यास पिरंगुट, पौड, मुळशी मार्गे ताम्हिणी घाट. (काही रस्ता खराब +आहे.)\nपिंपरी-चिंचवडमधून जायचे झाल्यास हिंजवडी, माण, घोटावडेमार्गे पौड, मुळशीधरणा मार्गे ताम्हिणी घाटात जाता येते. (काही रस्ता खराब आहे.)\nमुंबईतून ताम्हिणीला जायचं असेल तर दोन मार्ग आहेत\nपहिला मार्ग मुंबई-पुणे महामार्गावरून लोणावळा गाठावे. तेथून अ‍ॅम्बी व्हॅलीवरून मुळशी धरण व पुढे ताम्हिणी घाट. (काही रस्ता खराब आहे)\nदुसरा रस्ता म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड तिथून ताम्हिणी घाट. कोलाडपासून ताम्हिणी घाट अंदाजे ६० किलोमीटर अंतरावर आहे.\nताम्हिणी घाटात जाण्यासाठी एसटीचीही सोय आहे. पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे कोकणात जाणाºया कोणतीही एसटी या मार्गावरून जाते.\nमुळशी धरणाच्या बाजूने कैलासगड, घनगड, तैलबैला हे किल्ले दिसतात.\nमुळशी धरण, पिंपरी व्हॅली व पिंपरी तलाव ही पाहण्यासारखे आहे.\nहल्ली कोलाडच्या जवळून वाहणाºया कुंडलिका नदी वर रिव्हर राफ्टिंग चा अनुभवू घेता येऊ शकतो.\nताम्हिणी घाटातून घनगड, तेलबैला किल्ल्यांना भेट देता येते.\nकाही फोटो मिससिंग झाले आहेत. ते परत अपडेट करत आहे .....\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल्...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\nतुळापूर रविवार होता. ‘एलबीटी’मुळे सर्व दुकाने आठवड्यानंतर सुरू झाली होती. सकाळीच खरेदी केल्याने संध्याकाळी फिरायला जायचे अस...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री ...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\nरायगड - लोहरज्जू मार्गे\nपाचाड दुर्गदुर्गेश्वर रायगड रस्ता\nभगवान श्री परशुराम मंदिर\nअनोखे - श्री. कर्णेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/actor-irrfan-khans-health-suddenly-deteriorated-he-started-treatment-in-the-icu-of-kokilaben-hospital/", "date_download": "2021-06-23T03:17:42Z", "digest": "sha1:AJ46GCESXA2DQ6PHFEVGPOWR3G2D2BNF", "length": 11071, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "अभिनेता इरफान खानची तब्येत अचानक बिघडली, कोकिलाबेन हॉस्पिटलच्या ICU मध्ये उपचार सुरू ! |Actor Irrfan Khan's health suddenly deteriorated, he started treatment in the ICU of Kokilaben Hospital!", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nअभिनेता इरफान खानची तब्येत अचानक बिघडली, कोकिलाबेन हॉस्पिटलच्या ICU मध्ये उपचार सुरू \nअभिनेता इरफान खानची तब्येत अचानक बिघडली, कोकिलाबेन हॉस्पिटलच्या ICU मध्ये उपचार सुरू \nपोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इरफान खानची तब्येत अचानक खराब झाली आहे. इरफान खानला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या इरफान आयसीयुमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.\nअद्याप इरफान खानला नेमकं काय झालं याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या मात्र त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफानला गेल्या आठवड्यातच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हायचं होतं परंतु कोरोनामुळं हे शक्य झालं नव्हतं.\n2018 साली इरफान खानला आपल्या मेंदूत न्यूरोएंडोक्राईन ट्युमर असल्याचं समजलं होतं. याबाबत खुद्द इरफाननं माहिती दिली होती. यानंतर तो लंडनला गेला होता. एका वर्षांनं तो भरतात परत आला होता. यानंतर त्यानं अंग्रेजी मीडियम हा सिनेमाही शुट केला. काह दिवसांपूर्वीच त्याची आई सईदा बेगमचं निधन झालं होतं. त्यावेळी तो अपसेट होता. व्हिडीओ कॉन्फरंसिंगनं त्यानं आईचं शेवटचं दर्शन घेतलं होतं.\nCOVID-19 : दिल्लीत ‘कोरोना’चा ‘कहर’ सुरूच आतापर्यंत 33 डॉक्टरांसह 4% हून अधिक कर्मचारी ‘प्रभावित’\nदिल्ली हिंसाचार : पोलिसावर बंदूक रोखणारा शाहरूख विनवण्या करतोय, म्हणाला – ‘जेलमध्ये सडतोय, जज साहेब जामीन द्या’\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\n ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nPune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \n चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला; म्हणाले –…\n नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 3 सहकारी बँकांवर…\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात…\nPune News | पुण्यातील 4 धरणाच्या पाणीसाठयात तब्बल दीड टीएमसीची वाढ\nPune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्‍यास घेतले पुण्यातून ताब्यात\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://praharvidyarthi.blogspot.com/2011/09/blog-post_28.html", "date_download": "2021-06-23T02:35:24Z", "digest": "sha1:SFI3MJ2AISPP5RHEEBMGNUHSTUPT4A3H", "length": 4963, "nlines": 55, "source_domain": "praharvidyarthi.blogspot.com", "title": "लढा: शेतकऱ्यांचे डेरा आंदोलन... मुख्यमंत्र्यांनी मागितली तीन महिन्याची मुदत...", "raw_content": "बुधवार, २८ सप्टेंबर, २०११\nशेतकऱ्यांचे डेरा आंदोलन... मुख्यमंत्र्यांनी मागितली तीन महिन्याची मुदत...\n२६ तारखेला पुणे येथे मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलाविलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, मा. आ. बच्चुभाऊ कडू व इतरांशी चर्चा केली. मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मागण्यांचा राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली.\nमागण्यांचे स्वरूप बघून शेतकर्यांनी हि मुदत सरकारला दिली व मुख्यमंत्र्यांच्या गावी निघालेले शेतकरी, आंदोलन 'तूर्तास' स्थगित करून परतले.\nसरकारा सावध... गाठ बळीराजाशी आहे...\nमुदत पाळा, नाही तर रुंमणं घेऊन आम्ही आहोच तय्यार \nद्वारा पोस्ट केलेले Vidyarthi येथे ११:०५ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलढा… हा ब्लॉग प्रहारसाठी मी (रुपेश घागी) काही वर्षांपूर्वी सुरु केला. यातील प्रत्येक शब्द व फोटो ची जबाबदारी माझी आहे. कुणाला यातील मजकुरावर आक्षेप असल्यास मला prahar.vidyarthi@gmail.com यावर कळवावे. कुणाला सदर ब्लॉगसाठी लिखाण करावयाचे असल्यासही संपर्क साधा.\nशेतकरी महामोर्चास मार्गदर्शन: चंदुभाऊ वानखेडे\nशेतकऱ्यांचे डेरा आंदोलन... मुख्यमंत्र्यांनी मागितल...\nबळीराजा दंड थोपटतो तेव्हा...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुणकारी 'बाम' - एक बाम, अ...\nमनमोहना, अजब तुझे सरकार...\nआता मरणार नाही, लढणार आम्ही.\n���लो दसरा मैदान, अमरावती.\nमा. आ. श्री. बच्चुभाऊ कडू - समाजसेवकांना व प्रहारी...\nशेतकरी गर्जना - \"आता मरणार नाही... लढणार आम्ही \nमा. आमदार बच्चुभाऊ कडू वरोरा येथे मार्गदर्शन करताना\nसाधेसुधे थीम. imagedepotpro द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-corona-updates-4157-deaths-in-last-24-hrs-as-per-health-ministry", "date_download": "2021-06-23T02:23:28Z", "digest": "sha1:ORP6ZDFF4IAYM5IJKQ64UAOPWCRU4GZ2", "length": 18110, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona Updates: मृतांची संख्या पुन्हा वाढली", "raw_content": "\nकोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर द्यायला हवा, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरण मोहीमेकडे विशेष लक्ष दिले आहे.\nCorona Updates: मृतांची संख्या पुन्हा वाढली\nनवी दिल्ली : गेल्या आठवड्यापर्यंत दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. गेल्या २४ तासात २ लाख ८ हजार ९२१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे २ लाख ९५ हजार ९५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र गेल्या २४ तासात ४ हजार १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. (India Corona Updates 4157 deaths in last 24 hrs as per Health Ministry)\nसध्या देशभरात २४ लाख, ९५ हजार ५९१ रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. तसेच २ कोटी ४३ लाख ५० हजार ८१६ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत २ कोटी ७१ लाख ५७ हजार ७९५ जणांना कोरोनाची लागण झाली होती.\nहेही वाचा: भारत सरकारच्या विरोधात WhatsApp न्यायालयात\nकोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर द्यायला हवा, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरण मोहीमेकडे विशेष लक्ष दिले आहे. आतापर्यंत २० कोटी ६ लाख ६२ हजार ४५६ जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. लसींचा अपव्यय १ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही राज्ये याकडे दुर्लक्ष करत आहेत. झारखंड (३७.३ टक्के), छत्तीसगड (३०.२ टक्के), तमिळनाडू (१५.५ टक्के), जम्मू आणि काश्मीर (१०.८ टक्के), मध्य प्रदेश (१०.७ टक्के) ही राज्ये लसींचा अपव्यय करण्यात आघाडीवर आहेत. संपूर्ण देशभरात ६.३ टक्के लसींचा अपव्यय होत आहे.\nहेही वाचा: कोण आहेत CBI चे नवे प्रमुख; महाराष्ट्राशी खास कनेक्शन\nलसांचा अपव्यय 1% पेक्षा कमी ठेवण्यासाठी राज्यांना वारंवार आवाहन केले गेले आहे, झारख��ड (.3 37..3%), छत्तीसगड (.2०.२%), तामिळनाडू (१.5.%%), जम्मू व काश्मीर (१०.8%), मध्य प्रदेश (१०.7%) अशी अनेक राज्ये आहेत. राष्ट्रीय सरासरी (6.3%) च्या तुलनेत बर्‍याच प्रमाणात अपव्यय नोंदविणे: आरोग्य मंत्रालय\nमंगळवारी दिवसभरात २२ लाख १७ हजार ३२० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. एका दिवसात सर्वात जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा हा विक्रम ठरला आहे. आतापर्यंत देशभरातील ३३ कोटी ४८ लाख ११ हजार ४९६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.\nदरम्यान, ४० दिवसानंतर रुग्णसंख्या २ लाखांच्या खाली आली आहे. १४ एप्रिलनंतर कोरोना रुग्णसंख्येत सर्वात मोठी घट पाहायला मिळाली आहे. मंगळवारी सक्रिय रुग्णांची संख्या ९१ हजार १९१ ने घटली आहे. सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८९.६६ टक्क्यांवर पोहोचले आहे. आठवड्याला ११.४५ टक्के, तर दिवसाला ९.४२ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे.\nदेशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nCorona Updates: नव्या रुग्णसंख्येत घट; मृतांमध्ये पुन्हा वाढ\nCorona Updates : नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या वातावरणामुळेही रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वारंवार चढउतार होत आहेत. गुरुवारी (ता.२०) दिवसभरात २ लाख ५९ हजार ५९१ नवे कोरोन\n जगाच्या 38 टक्के कोरोना रुग्ण एकट्या भारतात\nCorona Updates: नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून भारतात दररोज ३ लाखापेक्षा जास्त कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे भारताच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम नोंदविला गेला आहे. जगातील एकूण कोरोना संक्रमित लोकांमध्ये भारताचा वाटा ३८ टक्के एवढा आहे. आणि कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या बाबतीत\nभारतावर आली ऑक्सिजन आयात करण्याची वेळ; केंद्राचा मोठा निर्णय\nCorona Update: नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्याप्रमाणात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेत केंद्र सरकारने ऑक्सिजन सिलिंडरची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा जास्त फटका बसलेल्या जगभरातील अनेक देशांनी ऑक्सिजनची आयात करण्यास सुरवात केली आहे, त्यामुळेही ऑक्सिजनला मागणी\nFact Check : केजरीवाल सरकारची मुस्लिम डॉक्टरांनाच मदत\nनवी दिल्ली : ९ मे रोजी दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमधील युवा डॉक्टर अनस सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या तरुण डॉक्टरच्या मृत्यूनंतर दिल्ली सुन्न झाली होती. युवा डॉक्टरच्या मृत्यूची घटना दिल्लीकरांसाठी संवेदनशील अशीच होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवा\n काळजी नको, कोरोना काळात कमाईचे ५ पर्याय\nगेल्या दीड वर्षापासून जगात कोरोनाने (Covid-19) हाहाकार माजवला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जवळपास सर्वच देशांना लॉकडाऊन (Lockdown) करावे लागले. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. यात लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. नोकरी (Jobs) गेल्यानं उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि यातून अने\n दर तासाला 160 हून अधिक रुग्णांचा मृत्यू\nFight with Corona : नवी दिल्ली : देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी (Covid-19 patient) ४ लाखाचा आकडा ओलांडला आहे. चार लाखाचा टप्पा ओलांडण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या २४ तासात देशभरात ४ लाख १४ हजार १८८ इतके नवे रुग्ण आढळले आहेत. तर\nBreaking : पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली\nपुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship exam) पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव पाहता ही शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी\nपरिस्थिती पाहून निर्णय घ्या; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना\nमुंबई : ''कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. 'ब्रेक दि चेन'मध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्व\nलोहमार्ग पोलिसांचे दातृत्व; पुण्यासह 4 जिल्ह्यांना दिला मदतीचा हात\nपुणे : कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विविध समाजघटक आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी धावून येत असताना आता सरकारी यंत्रणा देखील पुढे सरसावल्या आहेत. पुणे लोहमार्ग पोलिस विभागाने त्यांच्याकडील ऑक्सिजन आणि अन्य अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य पुण्यासह 4 जिल्ह्यांतील कोरोनाग्रस्त\nकोरोना लढ्यात RBIचा पुढाकार; आरोग्य सेवेसाठी ५० हजार कोटी\nनव��� दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona 2nd wave) देशभरात हाहाकार माजला आहे. दररोज कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. जगभरातून मदतीसाठीचा ओघ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी आरबीआयतर्फे मदत जाहीर केली. याबाबतची माहित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/17/hurricane-tauktae-two-boats-sank-in-the-sea-at-devgad-in-sindhudurg/", "date_download": "2021-06-23T02:54:32Z", "digest": "sha1:353JKDKE2W3HAYQKICIHAUAXQOCAN3BR", "length": 7919, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तोक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्गातील देवगडच्या समुद्रात २ बोटींना जलसमाधी - Majha Paper", "raw_content": "\nतोक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्गातील देवगडच्या समुद्रात २ बोटींना जलसमाधी\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर / तोक्ते चक्रीवादळ, देवगड, मच्छीमार, सिंधुदुर्ग / May 17, 2021 May 17, 2021\nसिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी तोक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे वाहून गेल्याने बुडाल्या असून या दुर्घटनेमध्ये खलाशी राजाराम कृष्णा कदम याचा मृत्यू झाला आहे.\nयाबाबत देवगडचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) सुधीर पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटीच्या इंजिनामध्ये रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्याचवेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही बोट वाहून जाऊ लागली. त्यामुळे रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी निरज यशवंत कोयंडे हे आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेत होते.\nपण, वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या. त्यानंतर दोन्ही बोटींवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण ७ खलाशी होते. यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी राजाराम कृष्णा कदम (रा. गढीताम्हणे, ता. देवगड) या खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे.\nदरम्यान, उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी या दुर्घटनेनंतर बचावलेल्या खलाशांची भेट घेतली. सदरचे खलाशी हे पालये येथील सागर करंगुटकर यांच्या घरी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाने रविवारी धुमाकूळ घातला होता. मालवण, वैभववाडी, देवगड या तालुक्यांतील किनारपट्टी भागात खवळलेला समुद्र आणि वादळी वाऱ्यांमुळे भीषण स्थिती निर्माण झाली होती. या वादळाचाच तडाखा खलाशांना बसला आहे. आनंदवाडी बंदर येथील दुर्घटनेची माहिती आज हाती आली आहे. बोटींवरील बेपत्ता खलाशांचा अद्याप शोध लागू शकलेला नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.shaalaa.com/subjects/maharashtra-state-board-history-and-civics-10th-standard-syllabus_8409", "date_download": "2021-06-23T02:41:05Z", "digest": "sha1:IR2WT52VW4EC7YSEDHZVWBQ2AYMTL6U3", "length": 20828, "nlines": 379, "source_domain": "www.shaalaa.com", "title": "History and Civics [इतिहास व राज्यशास्त्र] 10th Standard [इयत्ता १० वी] SSC (Marathi Medium) Maharashtra State Board Topics and Syllabus | Shaalaa.com", "raw_content": "\n1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा\n1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा\n1.4 भारतीय कलांचा इतिहास\n1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास\n1.6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास\n1.7 खेळ आणि इतिहास\n1.8 पर्यटन आणि इतिहास\n1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन\n2.4 सामाजिक व राजकीय चळवळी\n2.5 भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने\n1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा\nइतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा (परिचय)\nयुरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहासलेखन\nजॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल (१७७०-१८३१)\nलिओपॉल्ड व्हॉन रांके (१७९५-१८८६)\n1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा\nआधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ\nभारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली\nउपयोजित इतिहास म्हणजे काय \nउपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन\nउपयोजित इतिहास आणि वर्तमानकाळ\nसांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन\n1.4 भारतीय कलांचा इतिहास\nदृक्कला आणि ललित ��ला\nलोककला आणि अभिजात कला\nभारतातील ललित/आंगिक कला परंपरा\nकला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी\n1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास\nवर्तमानपत्रांचे पूर्वसूरी (बेंगॉल गॅझेट, दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय, केसरी आणि मराठा)\nप्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन\n1.6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास\nमनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी\n1.7 खेळ आणि इतिहास\nखेळ आणि इतिहास (परिचय)\nखेळांचे साहित्य आणि खेळणी\nखेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट\nखेळ आणि व्यावसायिक संधी\n1.8 पर्यटन आणि इतिहास\nस्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन\nऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन\nपर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रातील व्यावसायिक संधी\n1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन\nइतिहासाची साधने आणि त्यांचे जतन\nनॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका\nछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई\nकोशाचे प्रकार: शब्दकोश, विश्वकोश, कोशसदृश वाङ्मय, सूचिवाङ्मय.\nइतिहास विषयाशी संबंधित कोश: स्थळ कोश, विश्वकोश, भारतीय संस्कृती कोश, संज्ञा कोश.\nमाहितीचा अधिकार (RTI 2005)\nसामाजिक न्याय व समता\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा\nमहिलांसंबंधी कायदे व प्रतिनिधित्वविषयक तरतुदी\nमतदार याद्या तयार करणे\nनिवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्णकार्यक्रम ठरवणे\nराजकीय पक्षांना मान्यता देणे\nमुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हान\nशासन व जनता यांच्यातील दुवा\nभारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)\nभारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप\n2.4 सामाजिक व राजकीय चळवळी\nसामाजिक व राजकीय चळवळी (परिचय)\n2.5 भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने\nभारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2021-06-23T01:57:42Z", "digest": "sha1:2XUAEXIGE4FQ3D6SMXABYYWD5Z64UBYU", "length": 7539, "nlines": 257, "source_domain": "krushival.in", "title": "देशात कोरोनाची उतरती कळी - Krushival", "raw_content": "\nदेशात कोरोनाची उतरती कळी\nनवी दिल्ली | वृत्तसंस्था |\nदेशात करोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका अजूनही टळलेला नसला तरी ही लाट आता ओसरताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्��ा माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात एक लाख 20 हजार 529 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळ उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 15 लाख 55 हजार 248 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात एक लाख 97 हजार 894 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी 67 लाख 95 हजार 549 वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता 93.38 टक्के झाला आहे.\nकोरोनावर राहुल गांधींची श्‍वेतपत्रिका\nगोळाफेकपटू ताजिंदर ऑलिम्पिकसाठी पात्र\nशरद पवारांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी सक्रीय\nतेलंगणमधील टाळेबंदी पूर्णपणे मागे\nमृतांचा आकडा अजूनही हजारच्या वरच\nअलविदा मिल्खासिंग…एक धाव थांबली…\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-23T02:11:55Z", "digest": "sha1:5BVQZ6QB4TUQK2LVZ4A2ZHW3NDNVA5MT", "length": 4506, "nlines": 109, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "तालुका जळगांव जामोद | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\n“क्यार” व “महा” या चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्तांना मदत वाटप केल्याबाबतची यादी तालुका जळगांव जामोद\nमदत वाटप यादी पाहण्यासाठी वरील लिंकला क्लिक करा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 18, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathiblogs.in/?page=4&category=openmind", "date_download": "2021-06-23T02:09:47Z", "digest": "sha1:3ETTB2NZFE5PCPEKCV74VWDB644OTBOS", "length": 23218, "nlines": 483, "source_domain": "marathiblogs.in", "title": "मन मोकळे | Page 4 | प्रकाशित | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nनर्सचे समर्पण गेल्या वर्षापासून डॉक्टर व नर्स रात्रंदिवस अथक रुग्णांची सेवा करत करोनाच्या ससंर्गाशी लढत आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांवर प्रचंड कामाचा ताण आहे.रुग्णांच्या आरोग्य सेवेसह चाचण्या घेणे व लस देणे ही कामेही सुरु आहेत. आपले कर्तव्य बजावताना कित्येक डॉक्टर व नर्सेचा मृत्यु झाला आहे.सीमेवरील सैनिकाप्रमाणे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत. छत्तीसगडच्या काबीरधाम जिल्ह्यात\nस्त्री सन्मान आणि इस्लाम - मराठी लेख\nस्त्री सन्मान आणि इस्लाम✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगल बरीरह नावाची एक महिला हजरत मुहम्मद (स.) यांच्या धर्मपत्नी हजरत आएशा यांची सेविका होती. तिला हजरत आएशा यांनी मुक्त केले होते. त्या महिलेचा विवाह मुगीस नावाच्या व्यक्तीशी (ज्यांना त्या पसंत करत नव्हत्या) झाला. कांही दिवसांनी त्यांचा हा विवाह संपुष्टात आला. त्यांचे पती त्यांच्याबरोबर पुनर्विवाह करण्याचा आग्रह क\nशुभश्री गावातल्या नव्या घरात राहायला येऊन आता पंधरा दिवस झाले होते. सरकारी नोकरीत असलेल्या नवऱ्याची बदली पहिल्यांदाच तालुक्याच्या गावात झाली होती. गावात राहायला मिळणार म्हणून तिला खरं तर खूप आनंद झाला होता. कारण तिला गावच नव्हतं. पहिल्यापासून मोठ्या शहरात वाढली होती ती. गावाचं आकर्षण मनात फार होतं. लग्न झालं ते गाव होतं खरं पण नावाला. टिपिकल गावासारखं काही नव्हतं तिथे. शहरासारखच वाढल\nविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशाचे प्रभावशाली भाजपा नेते नरेंद्र मोदी आणि भक्तांनी आर्य चाणक्य ठरवलेले अमित शहा ह्यांचा घोडा पश्चिम बंगालच्या ममता दीदींनी अडवला सबंध देश केवळ आपल्याच साम्राज्यात आणण्याची सत्ताकांक्षा विधानसभा निवडणुकीच्या निकालात काल पराभूत झाली. तामिळनाडूतही द्रमुकने अण्णा द्रमुकला सत्तेवरून खाली खेचले. फक्त आसाम राज्यात भाजपाच्या सत्तेला काँग्रेस किंवा अन्य पक्\nकेले आहे प्रेम मी, देऊ किती दाखले ऐश्वर्य कुबेराचे, आज मला लाभले. न बोलता न सांगता, तुझीच मी झाले संपले दुःख तेही, सुख मला लाभले. नसशी जवळ तु, काही आठवले एकटे पण गोड, विरह मला लाभले. त्या कोवळ्या फुलांचे, स्पर्श सांगून गेले. मनात काही शोधता, ते क्��ण मला लाभले न राहवून मी, आरशात पाहिले हरवलेले कधीचे, हास्य मला लाभले. भेटता तु वाटेवर, श्वास एक झाले&\nइस्लाम मधील स्वावलंबनाची शिकवण व बंधुभाव - मराठी लेख\nइस्लाम मधील स्वावलंबनाची शिकवण व बंधुभाव✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगल मक्कावासीयांच्या द्वेष व अत्याचाराला कंटाळून जेव्हा प्रेषित हजरत मुहम्मद साहेबांनी स्वदेश त्याग केला आणि अंदाजे ४५० कि.मी. उत्तरेकडे प्रवास करून मदिना शहरी स्थायिक झाले, तेंव्हा त्यांचे अनेक नातलग, अनुयायी व सोबती देखील त्यांच्या पाठोपाठ हिज्जत (स्थलांतर) करून मदिनेत दाखल झाले. ते पूर्णत: लुट\nउर्जिताला छत्तीसावं लागलं, अन् अचानकच सगळं अगदी योग्य जुळून येऊन तिचं लग्न ठरलं.तशी स्थळं बघायला सुरुवात तर बाविसाव्या वर्षांपासून झालेली, पण ती आईवडील आणि इतर नातेवाईकांकडून आत्ता सुरू केलं तर कुठे चार पाच वर्षात होईल या हेतूनं. पण त्यावेळी उर्जिताचीच मानसिक तयारी नव्हती, तिनं ना आईवडिलांना सिरियसली घेतलं, ना नातेवाईकांना ना पाहिल्या जाणाऱ्या मुलांना. धडाधड एवढ्या तेवढ्या कारणावरू\nमराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या निकालाचे स्वरूप न्यायापेक्षा कायद्याला चिकटणारेच अधिक आहे. इंदिराजींच्या काळात ‘जस्टिंग अकॉर्डिंग टु रूल’ की ‘रूल अकॉर्डिंग टु जस्टिस’ असा वाद कायदा आणि राजकारणाच्या क्षेत्रात उपस्थित झाला होता. कायदा आणि राजकारण ह्या दोन्ही क्षेत्रांशी निगडित असलेल्या मंडळींचे त्या वेळी असे मत होते की कायद्याचे कलम महत्त्वाचे नाही तर कायद्यांच्या कलमांपासून &n\nमागणे असे अचानक विचारलेस कायमला सोडून जाशील का कधीमला सोडून जाशील का कधीआणलेस डोळ्यांत पाणी, सांग मलाडाव असा सोडतात का अधी मधी अपेक्षित नाही तुझाकडून काहीमात्र एकटेपणात साथ हवीआज मी थोडा व्यथित आहे,उद्या देईन, जे मागशील काहि.थोडा धीर धर, जातील हे दिवसकाळ सुद्धा थांबेल क्षणभरजगाच्या गर्दीत हरवलेल्या शांततेत,तु असशील माझी, अन तुझा मी.\nसाने गुरुजीः एक दीपस्तंभ - विशेष लेख\nसाने गुरुजीः एक दीपस्तंभ - विशेष लेख✍ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगल११ जून हा पूज्य सानेगुरुजी यांचा स्मृतीदिन त्यानिमित्त त्यांच्या उज्ज्वल कार्याचा परिचय..... हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे अनेक गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नांवे जगाला माहित नाहीत, ���मुद्राच्या पोटात असे असंख्य गोलबंद व पाणीदार मोती असतील, की ज्यांची जगास वार्ता नाही. भारतमातेला स्वतंत्र कर\n1जागतिक कसोटी अजिंक्यपद ...\n1साजलेखणीचा : मी आणि शाळा...\n1 न्युझिलंड - इंग्लंड कसोटी...\n1अबोली - एक उद्योजिका ...\n1शाळेतील आठवणी व सरकारी शाळ...\n5टिक टिक वाजते डोक्यात...\n5ओल्या जायफळाचा मुरंबा / जॅ...\nबालपण आठवले. मी ४९ चा पण १०...\nखरच अगदी सध्या असेच चालू...\nखरच पूर्वीचे शिक्षक जीव...\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/bracelet", "date_download": "2021-06-23T01:49:50Z", "digest": "sha1:F7ODXRNRCWNASYGG22R4OMAWTXVHM7YO", "length": 3415, "nlines": 34, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "केपॉप ब्रेसलेट - आज आमच्या ब्रेसलेट ब्राउझ करा! | द कॉम", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर बांगड्या 1 पृष्ठ 1\nयाद्वारे फिल्टर करा: सर्व ब्रेसलेट बीटीएस\nक्रमवारी: वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमानुसारः एझेड वर्णानुक्रमानुसार: ZA किंमत: कमी ते उच्च किंमत: कमी ते उच्च तारीखः नवीन ते जुने तारीखः नवीन ते जुने\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sangli-when-sp-come-on-road-nobody-on-highway/", "date_download": "2021-06-23T01:37:06Z", "digest": "sha1:HMXFP5H6DCQFT3EKCBO6THFKQWHSEV6Y", "length": 12768, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "सांगली : पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरताच रस्ते झाले सामसूम - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nसांगली : पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरताच रस्ते झाले सामसूम\nसांगली : पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरताच रस्ते झाले सामसूम\nसांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सांगली जिल्ह्यात काल रात्रीपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरले आहेत. गेले दोन दिवस पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम हे स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारत आहेत.\nसांगली शहरात कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. त्यातच अनेक कडक कारवाई देखील करत आहेत. तसेच, विनाकारण फिरणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत विनंती करून देखील नागरिक सबळ कारण नसताना सुद्धा बाहेर पडत आहेत. यामुळे स्वत: पोलीस प्रमुखांनी कारवाई सुरू केली आहे. शहरात गर्दीत सुरू असलेली दुकाने बंद केली. बुधवारी महापालिका पथकाला बोलावून त्यांनी ९ दुकाने सील सुद्धा करण्यात आलीय. तसेच विनाकारण आणि बोगस पासवर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करीत कारवाई सुरू केली आहे. स्वत: पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून कारवाई करीत असल्याने रस्ते अधिक सामसूम झाले होते.\nवाहनांवर अत्यावश्यक सेवा म्हणून मोठा कागद लावून फिरणाऱ्यांवर वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली. प्रशासनाने अशी कोणालाही परवानगी दिली नसताना वाहनावर पास लावून फिरणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. बुधवार रात्रीपासून कडक लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला होता. दुकानात गर्दी असल्याने अधीक्षक गेडाम यांनी दुकाने सील केली. स्टेशन चौक, बालाजी चौक, पंचमुखी मारुती रोड, रिसाला रोड परिसरातून पायी चालत त्यांनी कारवाई केलीय. तसेच यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.\nतुमच्या जुन्या फोन नंबरने तुमची वैयक्तिक माहिती केली जात आहे लीक, ‘या’ ठिकाणी केला जात आहे वापर\nलग्न सोहळ्यात गोंधळ घालणार्‍या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यावर मोठी कारवाई\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच��या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\n तपास फक्त अनिल देशमुख…\n इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य;…\nPune News | झाडाखाली बसलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील…\nCBSE 12th Result 2021 | ऑगस्टमध्ये होतील मुल्यांकन निकालावर…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \n ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी तक्रार कराल…\n पिंपरीत आणखी एका तरुणाला अटक; 4 हजारांचा 176 ग्रॅम गांजा…\nवयाच्या अगोदर वृद्ध बनवतात ‘या’ 5 चुकीच्या सवयी; निरोगी…\nPimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4…\nPune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे शाखेकडून अटक; आज दुपारी कोर्टात हजर करणार\nShirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना\nWhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील तुमच्या चॅटिंगचा अनुभव; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/10/marathi-essay-on-mi-marathi-bhasha-boltey.html", "date_download": "2021-06-23T03:15:02Z", "digest": "sha1:W7X6GR5QZ65FM5PJJPLXWTGTMXKGQWX2", "length": 17673, "nlines": 123, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "Marathi Essay on \"Mi Marathi Bhasha Boltey\", \"मी मराठी भाषा बोलतेय निबंध मराठी\", \"मराठी भाषेचे कैफियत निबंध\" for Students - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nMarathi Essay on \"Mi Marathi Bhasha Boltey\", \"मी मराठी भाषा बोलतेय निबंध मराठी\", \"मराठी भाषेचे कैफियत निबंध\" for Students\nMi Marathi Bhasha Boltey Essay in Marathi: In this article we are providing \"मराठी भाषेचे कैफियत निबंध मराठी\", \"मराठी भाषेचे मनोगत निबंध मराठी\", \"मी मराठी भाषा बोलतेय निबंध\" for Students.\nMarathi Essay on \"Mi Marathi Bhasha Boltey\", \"मी मराठी भाषा बोलतेय निबंध मराठी\", \"मराठी भाषेचे कैफियत निबंध\" for Students\nमराठी भाषेचे कैफियत निबंध मराठी भाषेचे मनोगत मी मराठी भाषा बोलतेय निबंध\n“एक तुतारी दया मज आणुनि फुकिन मी जी स्वप्राणाने\"\nअगदी केशवसुतांनी लिहिल्याप्रमाणेच माझी अवस्था झाली आहे. महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मान्यता पावलेली मी 'मराठी' माझ्या मनातील वेदना तुमच्यासमोर मांडू इच्छिते.\nज्ञानभाषा म्हणून संस्कृत भाषेचा प्रभाव जनमानसावर असताना तेराव्या शतकापासून मराठी संतांनी मराठी या तत्कालीन बोलीचा आग्रह काव्यलेखनासाठी धरला आणि संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम, रामदासांपर्यंतच्या संतकवितांमुळे मला समृद्ध काव्यपरंपरेचा वारसा लाभला.\nतेरावे शतक हा सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा काळ. यादरम्यान समाजाच्या धर्मभावना प्रबळ होत्या. असे असताना अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा आणि अराजकता दूर करण्यासाठी संतांच्या मांदियाळीने ओवी, अभंग, भारूड इ. लेखनप्रकारांच्या माध्यमातून माझा वापर करून आदर्श कल्पना मांडल्या.\nसंस्कृत भाषेचा अभ्यास करणारे पंडिती कवीही मग संस्कृत महाकाव्याचा परिचय मराठीतून देऊ लागले.\nत्यानंतर वीरश्री आणि प्रेम निर्माण करणारे शाहिरी काव्य बहरास आले. शौर्य आणि पराक्रमाचे वर्णन करणाऱ्या काव्यमय वीरगाथा म्हणजे पोवाडा आणि शृंगार रसाने रसरसलेली लावणी आजही लोकांना हवीहवीशी वाटली ती त्यातील अलंकारिक, वृत्तांच्या सौंदर्यामुळे (भाषिक सौंदर्य) त्याच तेराव्या शतकात लीळाचरित्रातील सूत्रपाठाचे लेखनही झाले.\nललित, रूपक, कथा, कादंबरी, पत्र, आठवणी, नाटक, आत्मकथन अशी साहित्याची विविध अंगे नावारूपास आली. प्रचंड ग्रंथसंपदा, नावाजलेले, ज्ञानपीठ पुरस्कारासारखे साहित्य पुरस्कार मिळवणारे अनेक साहित्यिक माझ्या वापराने मोठे झाले. त्यांच्याबरोबरच मीही मोठी झाले.\nएवढी समृद्धी असूनही इंग्रजी या परक्या नव्हे, सावत्र बहिणीने माझ्या महाराष्ट्रात मला दूर लोटून आपले वर्चस्व गाजवावे\nमी स्वभावाने गरीब आहे म्हणून माझ्या स्वभावाचा गैरफायदा घ्यावा\nमला मान्य आहे आज उच्चशिक्षण घेण्यासाठी सर्वत्र इंग्रजीचा वापर केला जातो. पण म्हणून मातृभाषेचे महत्त्व कमी ठरते का\nमाणूस आपल्या मातृभाषेतून विचार करतो ते तो त्याच भाषेतून उत्तम रीतीने प��रकट करणार नाही का\nइंग्रजीच्या देखणेपणाला भुलून माझ्या सात्त्विक सौंदर्याकडे तुम्ही डोळेझाक करणार का\nमी ऐकतेय की मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारने अनुदान दयावे यासाठी प्रयत्न होताहेत. दहा कोटी लोक ही भाषा बोलत असताना\n माझ्या मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा अभिमान नसावा यासारखे दुर्दैव कोणते\nपण म्हणतात ना, वाळवंटातही कुठेतरी 'हिरवळ' दिसतेच. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून मराठीप्रेमी नागरिक दरवर्षी मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी साजरा करताना दिसताहेत. माझ्यासाठी ही भाग्याचीच बाब आहे ना \nकार्यालयीन कामामध्येही आता मराठीचा वापर होताना दिसतो. दुकानांच्या पाट्या मराठी नावाने झळकताना पाहून मला आनंद होतो. रेडिओवर मराठी गाणी; दूरदर्शनवर झळकणाऱ्या मराठी वाहिन्या या संस्कृतीच्या आणि संवर्धनाच्या दृष्टीने माझ्यासाठी मोलाचे कार्य करत आहेत.\nमहाराष्ट्रात राहणाऱ्या आपल्या अमराठी बांधवांमध्ये तुम्हीच माझ्याविषयी आपुलकी, गोडी निर्माण करू शकता ना त्यासाठी अमाठी शाळेतही हा मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्यायला हवा. आपल्या भाषेचा पोग्य तो, योग्य तिथे, योग्य वेळी सन्मान राखण्यास तुम्ही प्रयत्नशील राहाल असा मला विश्वास वाटतो.\nमहाराष्ट्रात मराठीची अस्मिता जोपासणे हे केवळ तुमच्याच हातात आहे.\nएक आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर महाराष्ट्राचे खरेखुरे भवितव्य ज्या मराठी भाषेच्या भवितव्यावर अवलंबून आहे त्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्व. यशवंतराव चव्हाण पांनी २१ डिसेंबर १९६० रोजी 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली आणि म्हणूनच मराठी मातीशी इमान राखणारा 'जाणता शासनकर्ता' म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांचा गौरव केला. हे काही मी विसरलेली नाही.\nतिला बैसवू वैभवाच्या शिरी'\nही जुलियनांची अपेक्षा खरी ठरणार अशी आशा निर्माण झाली.\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र ���े पूर्व हिन्दी में न...\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध मैं नर्मदा नदी हूँ मुझे गर्व है कि मैं भारत में बहती हूँ, जहाँ नदियों को माँ और उनके जल को अमृत के समा...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/01/2.html", "date_download": "2021-06-23T03:37:57Z", "digest": "sha1:YWUCJTWLMPHKZKENADVFNEJBO7LNZQBA", "length": 10769, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "हरवलेली मुलगी 2 तासात शोधण्यात दादर सागरी पोलिसांना यश - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome Unlabelled हरवलेली मुलगी 2 तासात शोधण्यात दादर सागरी पोलिसांना यश\nहरवलेली मुलगी 2 तासात शोधण्यात दादर सागरी पोलिसांना यश\nहरवलेली मुलगी 2 तासात शोधण्यात दादर सागरी पोलिसांना यश\nपेण तालुक्यातील हमरापूर गावात आपल्या परिवारासोबत वीटभट्टी कामासाठी आलेल्या व अचानक हरवलेल्या निकिता नाईक या 11 वर्षीय मुलीस 2 तासात शोधण्यात दादर सागरी पोलिसांना यश आले आहे.\nसविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यात विटभट्टीचे उत्पादन जोरात सुरू असते. आण�� या रोजगारासाठी दरवर्षी प्रमाणे हिवाळा सुरू झाल्यानंतर बाहेरील जिल्ह्यातील अनेक कुटुंब पेण तालुक्यातील अनेक गावांत येत असतात. याच रोजगाराच्या शोधात अलिबाग तालुक्यातील खंडाळा गावातील नितीन नाईक कुटुंब वीटभट्टी कामासाठी हमरापूर गावात आले आहेत. त्यांचं वीटभट्टीचे काम ही सुरू आहे. मात्र कालच्या संध्याकाळी त्यांची 11 वर्षीय निकिता नितीन नाईक ही मुलगी खाऊ आणण्यासाठी हमरापूर गावात गेली असता ती उशिरा आल्याने तिचे वडील तिला ओरडल्याने ती रात्री 8 च्या सुमारास घरातून रागात निघून गेली. बिबट्याच्या अफवेची दहशत आणि रात्रीचे 11 वाजले तरी आपली मुलगी घरी न आल्याने तिची आई शांता नाईक हिने थेट जोहे गावातील दादर सागरी पोलीस स्टेशन गाठले. व मुलगी हरवल्याची तक्रार दिली.\nमुलगी हरविल्याची तक्रार येताच दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक के.आर.भऊड, सहाय्यक फौजदार शिवाजी म्हात्रे, हवालदार रवी मुंडे, जगताप, होमगार्ड आदेश पाटील, करे यांच्या पथकाने अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांच्या सहकार्याने हमरापूर जंगल भागात शोधा शोध सुरू केली. मात्र घरी गेलो तर वडील मारतील या भीतीने निकिता ही झाडांच्या मागे घाबरून लपून बसलेली सापडली. तिला ताब्यात घेऊन व धीर देऊन तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप देण्यात आली.\nरात्रीच्या अंधारात फक्त 2 तासात सदर मुलीला शोधल्याने दादर सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व देवदूत कल्पेश ठाकूर यांचे नाईक परिवार व ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्याम���ळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/21/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A5%AD%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-23T03:03:00Z", "digest": "sha1:W4TASEOXSYUW4NVMHGADTYS2WZCOQ2VP", "length": 6504, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रशियाची लस ७५० रुपयांत मिळणार - Majha Paper", "raw_content": "\nरशियाची लस ७५० रुपयांत मिळणार\nकोरोना, अर्थ, मुख्य / By शामला देशपांडे / करोना लस, डॉ. रेड्डीज, रशिया, स्पुतनिक ५ / April 21, 2021 April 21, 2021\n१८ वर्षांवरील सर्वाना कोविड १९ लस घेण्याची परवानगी दिल्याची घोषणा सरकारने नुकतीच केली आहे. रशियाची स्पुतनिक पाच लस मे अखेर किंवा जूनच्या सुरवातीला भारतात लाँच केली जाईल असे डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरिजचे संचालक आणि सह अध्यक्ष जीव्ही प्रसाद यांनी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले भारतात या लसीची किंमत ७५० रुपयांपर्यंत असेल. भारताने या लसीला आपत्कालीन वापरासाठी नुकतीच परवानगी दिली आहे.\nप्रसाद या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले, रशियन एफडीआय व रेड्डीज कराराअंतर्गत लसीची आया��� केली जाणार असून आयात वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच तिमाहीत ही लस लाँच केली जाईल. तिच्या कोल्ड चेन आणि अन्य देखभालीची व्यवस्था पूर्ण झाली आहे. स्पुतनिक पाच लस उपलब्ध झाली की देशात अधिक वेगाने आणि अधिक संखेने लसीकरण करणे शक्य होणार आहे. खासगी संस्था सुद्धा या लसीचा वापर करू शकणार आहेत.\nरशियाने जगासाठी या लसीच्या डोसची किंमत १० डॉलर ठेवली आहे. या लसीच्या चाचण्या भारतात झाल्या आहेत आणि त्यात ही लस ९१.५ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. सध्या २५ कोटी डोस आयात केले जात असून त्यातून साडेबारा कोटी नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार आहे. दुसऱ्या तिमाही पासून या लसीचे उत्पादन भारतात सुरु होईल आणि त्यात एक किंवा अधिक औषध कंपन्या सहभागी होतील असेही प्रसाद म्हणाले. जागतिक उत्पादनाच्या ७० टक्के उत्पादन भारतातच होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/do-you-know-the-history-of-shambhuputra-chhatrapati-shahu-maharaj/", "date_download": "2021-06-23T01:43:47Z", "digest": "sha1:IMOAXSZOHPPOJMXPPV5YPPK5WFS637ZI", "length": 69600, "nlines": 188, "source_domain": "rashtramat.com", "title": "शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराजांचा हा इतिहास माहित आहे का? - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/कला-साहित्य/शंभूप���त्र छत्रपती शाहू महाराजांचा हा इतिहास माहित आहे का\nशंभूपुत्र छत्रपती शाहू महाराजांचा हा इतिहास माहित आहे का\nआपणाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा इतिहास माहिती असतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, संभाजीपुत्र शाहू महाराज यांचा इतिहास बहुतांश लोकांना माहीत नसतो, असला तरी अत्यंत त्रोटक पद्धतीने माहित असतो. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करून त्याला विशाल अशा मराठा साम्राज्यात रूपांतरित करण्याचे आणि शक्यतो कोणाचेही मन न दुखवता, सर्वांना अत्यंत मायेने, ममतेने, प्रेमाने, शक्यतो अंतर्गत संघर्ष टाळून त्यांनी ते निर्माण केले, हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आहे.\nसंभाजीराजांच्या निर्दयी हत्येनंतर जवळ जवळ शिवरायांनी निर्माण केलेले रयतेचे स्वराज्य संपुष्टात आले, असे मोगलांना वाटत असतानाच छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी यांनी त्या स्वराज्याला सावरले, पण त्या स्वराज्याचे विशाल अशा म्हणजे अटकेपासून बंगालपर्यंत आणि त्रिचिरापल्लिपासून लखनऊ पर्यंत मराठा साम्राज्यात रूपांतर करण्याचे महान कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांना एकूण 67 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील एकूण 19 वर्ष मोगलांच्या कैदेत गेले. त्यांनी एकूण 41 वर्ष राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या कुटुंबाला, सहकाऱ्यांना, रयतेला आणि शत्रूलादेखील अत्यंत प्रेमाने वागवले. अनेक प्रसंगी शत्रूंना देखील प्रेमाने वागवणारा दिलदार मनाचा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहेत.\nछत्रपती शाहू महाराजांचा जन्म 18 मे 1682 रोजी रायगडाजवळील गांगवली (माणगाव) येथे झाला. त्यांच्या बालपणातील सात वर्ष रायगडावर गेली. क्रांतिकारक पिता संभाजीराजे आणि दूरदृष्टीच्या मातोश्री येसूबाई यांनी त्यांची जडणघडण केली. परंतु त्यांना वडिलांचा सहवास फक्त सात वर्ष लाभला. 11मार्च 1689 रोजी संभाजीराजांची अत्यंत निर्दयपणे हत्या झाली. त्याप्रसंगी शाहू महाराज फक्त सात वर्षाचे होते. महाराणी येसूबाई, बाळ शाहूराजे, छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई हा सर्व राजपरिवार रायगडावरती होता. मोगल सरदार झुल्फिकारखान याने रायगडाला वेढा टाकला. स्वराज्य रक्षणासाठी राजाराम महाराजांनी जिंजीला जायचे व येसूबाईंनी रायगडावर थांबून मोगलांशी लढा द्य���यचा, असे निश्चित झाले. परंतु मोगलांनी मातोश्री येसूबाई, बाळशाहू आणि राज परिवाराला कैद केले व पुढे अठरा वर्ष शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते. कैद म्हणजे तुरुंगवास नव्हता, तर अत्यंत मानसन्मानाने स्वतंत्र अशी राजपरिवाराची व्यवस्था होती. औरंगजेबाने सर्व राजपरिवाराला, त्यांच्या सैन्याला सन्मानाने वागविले. शाहू महाराजांचे जन्म नाव “शिवाजी” असे होते. आजोबांचे-पणजोबांचे नाव नातवंडांना ठेवण्याचा प्रघात पूर्वी होता, आजही काही प्रमाणात तो आहे. औरंगजेब शाहूंना उद्देशून म्हणाला “हा तर खूपच ‘साव’ (सज्जन) आहे. सावचा सावू अर्थात शाहू असा नामोल्लेख झाला. हेच ते संभाजीपुत्र पहिले छत्रपती शाहू महाराज\nऔरंगजेबाची कन्या बेगम झिनतुनिसाने शाहूंना अत्यंत प्रेमाने वागविले. बेगम शाहूला मुलाप्रमाणे सांभाळत असे. शाहूच्या सोबतचे मराठा सरदार, सैन्य, सेवक, हुजरे, मातोश्री येसूबाई इत्यादी राज परिवारांचा उपमर्द होणार नाही, याची काळजी मोगल छावणीत घेतली. छत्रपतींच्या वारसदाराला नजर कैदेत ठेवून स्वराज्य चिरडून टाकण्याचा मोगलांचा डाव होता. त्यांचा हा डाव उधळून टाकण्याचा प्रयत्न राजाराम महाराज, सरसेनापती धनाजी-संताजी आणि नंतर महाराणी ताराराणी करत होते.\nमोगलांच्या छावणीत असतानाच शाहू महाराजांचे दोन विवाह झाले. जाधवराव यांची कन्या राजसबाई आणि कण्हेरखेडच्या शिंदे यांची कन्या अंबिकाबाई या त्यांच्या दोन महाराण्या आणि पुढे शिर्के यांच्या सकवारबाई आणि मोहित्यांची सगुनाबाई अशा चार महाराण्या होत्या. बिरूबाई ही त्यांची दासी होती. मातोश्री येसूबाई यांनी त्यांच्यावर उदात्त विचारांचे संस्कार केले. प्रतिकूल परिस्थितीत संकटावर मात करण्याचे बाळकडू मातोश्री येसूबाई यांनीच शाहू महाराज यांना दिले. त्यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागले. प्रत्यक्ष तुरुंगवास जरी नसला तरी मोगलांची छावणी म्हणजे शाहू महाराजांसाठी सोन्याचा पिंजरा होता. मोगलांच्या छावणीतून मातोश्री येसूबाई, शाहू महाराज यांची सुटका करण्याचा प्रयत्न राजाराम महाराजांनी केला, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. इस 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेबाचा अहमदनगर येथे मृत्यू झाला. खुलताबाद येथे त्याचे दफन झाल्यानंतर मोगल छावणी उत्तरेकडे जात असताना बेगम झिनत-उन-निसाच्या आग्रहाने औरंगजेबपुत्र आजमशहा याने शाहू महाराजांची 8 मे 1707 रोजी भोपाळजवळ सुटका केली.\nशाहू महाराज आपल्या निवडक सैन्यासह माळवा, खान्देश, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे मार्गे 1 जानेवारी 1708 रोजी साताऱ्यात आले,परंतु वाटेत त्यांना खूप संघर्ष करावा लागला. मातोश्री ताराराणी हिमतीने राज्यकारभार करत होत्या. त्यांच्याशी संघर्ष करायची शाहू महाराजांची इच्छा नव्हती. शाहू महाराज मुळातच प्रेमळ अंतःकरणाचे, कुटुंबवत्सल होते. शक्यतो संघर्ष टाळून एकोपा वाढवावा हा त्यांचा स्थायीभाव होता. संघर्ष टाळावा व उत्तरेकडील आक्रमकांना प्रतिकार करावा, या हेतूने अहमदनगर येथे राजधानी करायची हाही शाहू महाराजांचा विचार होता, परंतु नंतर त्यांनी तो बदलला, कारण सह्याद्री रांगातील डोंगरदऱ्या, गड, किल्ले राजधानीसाठी अत्यंत सुरक्षित आणि महत्त्वपूर्ण आहेत, हे त्यांनी ओळखले.\nखानदेशातून अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर शाहू महाराज पारदगढी येथे आले असता, तेथील सयाजी लोखंडे यांनी शाहू महाराजांच्या सैन्याला प्रतिकार केला, तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. त्या छोट्याशा लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला, परंतु सयाजी लोखंडे या लढाईत मृत्युमुखी पडले, तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांचे लहान मूल शाहू महाराजांच्या पालखीत टाकले व म्हणाली “यास वाचवावे. अन्यायी होते ते मारले गेले. हे मूल आपणास वाहिले आहे” शाहू महाराजांना त्या लढाईत यश मिळाले. फत्ते झाले म्हणून शाहू महाराजांनी त्या बाळाचे नाव फत्तेसिंह भोसले असे ठेवले.ही इतिहासाची पुनरावृत्ती होती. शिवरायांनी ज्याप्रमाणे दक्षिण दिग्विजयाच्या प्रसंगी बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांना अभय देऊन त्यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दूध पाजले व अभय दिले, तसेच शाहू महाराजांनी लोखंडे परिवाराला अभय दिले. पारदगढीच्या लोकांना अभय दिले. त्या मुलाला पुत्रवत वाढविले. त्याला स्वतःचे आडनाव दिले व कुटुंबातील सदस्य केले. त्यांना पुढे अक्कलकोटचे राजे केले. इतक्या विशाल अंतःकरणाचे छत्रपती शाहू महाराज होते.\nतिकडे ताराबाईने तोतया शाहू म्हणून आवई उठवली. त्यांनी शाहूंना प्रतिकार करण्यासाठी त्यांच्यावर सैन्य पाठविले. बालपणापासूनच शाहू महाराजांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले होते, परंतु शाहू महाराज अत्यंत संयमाने, धीरोदात्तपणे त्या संकटावर मात करत पुढे जात होते. शाहू महाराज भीमा नदी काठावरील पुणे जिल्ह्यातील खेड येथे आले असता ताराबाईच्या सैन्याने त्यांना प्रतिकार केला. या संघर्षात शाहू महाराज विजयी झाले. अनेक मातब्बर सरदार येऊन शाहू महाराजांच्या पक्षाला मिळाले. त्यामध्ये परसोजी भोसले, हैबतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे, सयाजी भोसले, खंडोबल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव, संताजी जाधव, कांहोजी आंग्रे, खंडेराव दाभाडे, हैबतराव बंडगर, खंडोजी मानकर इत्यादी मातब्बर सरदार होते.\nमातोश्री ताराबाई यांनी शाहू महाराज यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व संकटावर मात करून शाहू महाराज खेड, जेजुरी, वीर, वाईमार्गे 1 जानेवारी 1708 रोजी साताऱ्यात पोहोचले. त्यांनी सातारा राजधानी केली. 12 जानेवारी 1708 रोजी शाहू महाराजांनी सातारा येथे राज्याभिषेक केला. शाहूनगर वसविले. जनतेच्या पाण्याची, सुरक्षिततेची व्यवस्था केली. महाल बांधला व त्यानंतर ते मोहिमेवरती निघाले.\nमातोश्री ताराराणी आपला पुत्र शिवाजी (दुसरा) यांना गादीवर बसवून पन्हाळा या ठिकाणी स्वतः राज्य कारभार करत होत्या. पन्हाळा, विशाळगड, रांगणा हा सर्व भाग मातोश्री ताराराणी यांच्या अधिपत्याखाली होता. शाहू महाराजांनी त्या भागावर मोहीम काढली, दरम्यान शिवाजीराजांचा(दुसरा) मृत्यू झाला. त्यानंतर ताराबाईनी आपली सवत राजसबाईचा पुत्र संभाजीराजे(दुसरा) यांना गादीवर बसवून राज्यकारभार करू लागल्या. शिवाजीराजे यांना पुत्र होता. त्याचे नाव रामराजे ठेवले. शाहू महाराज पन्हाळगडावरती चालून आल्याबरोबर मातोश्री ताराराणी यांनी रांगणा, कोकण, मालवण या भागाचा आश्रय घेतला व शाहू महाराजांना प्रतिकार केला. शाहू महाराजांनी बराचसा भाग जिंकून घेतला, परंतु त्यानंतर जिंकून घेतलेला भाग मातोश्री ताराबाई,चुलत बंधू संभाजीराजे यांना परत केला व त्यांना अभय दिले. ” संभाजीराजे बंधुच आहेत ” असे शाहू महाराज नेहमी म्हणायचे. मातोश्री ताराबाई आणि संभाजीराजे यांच्या प्रती आदर आणि प्रेमळपणा त्यांनी कायम ठेवला.\nशाहू महाराज सुमारे अठरा वर्ष मोगलांच्या छावणीत राहिले होते. स्वराज्यापासून दूर होते, त्यामुळे माणसांचे महत्त्व त्यांना माहीत होते. प्रजेबद्दल ते प्रचंड कनवाळू होते. शक्यतो कोणाला दुखवायचे नाही, सबुरीचे धोरण ठेवून कार्यभाग साधायचा, यासाठी ते प्रयत्नशील असायचे. मोगल, पोर्तुगीज, सिद्धी यांच्याकडे गेलेल्या सरदारांना स्वराज्यात घेण्यासाठी ते अत्यंत समजुतीच्या भाषेत प्रयत्न करत असत. आजोबा शिवाजीराजे, पिता संभाजीराजे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी सचोटीने राज्यकारभार केला.\nशाहू महाराज हे उत्तम संघटक होते. अनेक सरदारांना त्यानी स्वपक्षात सामील करून घेतले. दमाजी थोरात, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव इत्यादी कांही अपवाद सोडले तर बहुतांश सरदार त्यांनी स्वपक्षात आणले. आपल्या सहकाऱ्यांना ते अत्यंत आपुलकीने वागवत. त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवत असत. तसेच त्यांनी त्यांना पराक्रम गाजवायची आणि नवीन मुलूख जिंकायची संधी दिली. त्यांचे कौतुक केले. शाहू महाराज हे उदार अंतःकरणाचे राजे होते. त्यांच्याकडे सहकार्याबद्दल संशय, असूया, असा कोणताही भाव नव्हता. गुजरात, दिल्ली, अटक, बंगाल, त्रिचिरापल्ली, कोकण इत्यादी भाग जिंकणाऱ्या सरदारांना त्यांनी कधीही स्पर्धक समजले नाही. त्यांनी मराठा सरदारांना चौफेर घोडदौड करून मुलुक जिंकण्याची संधी दिली, त्यामुळे खेड्यापाड्यातून सर्व समाजघटकातून अनेक कर्तुत्ववान वीरपुरुष उदयाला आले.\nशाहू महाराज यांनी संताजी जाधव यांना सेनापती केले. बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते केले. संताजी जाधव यांच्यानंतर खंडेराव दाभाडे यांना सरसेनापती केले. इस 1719 साली आपले सैन्य पाठवून मोगल बादशहाकडून शाहू महाराजांनी चौथाईचे अधिकार मिळविले व मातोश्री येसूबाई, सावत्रबंधू मदनसिंग, सेवक, राजपरिवार यांची सुटका करून घेतली. याकामी सरसेनापती खंडेराव दाभाडे, संताजी भोसले, बाळाजी विश्वनाथ, उदाजी पवार आणि सय्यद बंधू इत्यादी वीरांनी मोलाची जबाबदारी पार पाडली. याकामी संताजी भोसले दिल्ली येथे शहीद झाले.\nमुलुखगिरी करावी आणि मराठा साम्राज्याचा विस्तार करावा, हे शाहू महाराजांचे धोरण होते, यासाठी त्यांनी फत्तेसिंग भोसले यांना दक्षिण मोहिमेवर पाठविले. त्यांनी तामिळनाडूतील त्रिचिरापल्लीपर्यंतचा भाग जिंकून घेतला. कानोजी आंग्रे आणि त्यांच्या पुत्राने कोकणभूमी जिंकली. त्यांचे आरमारावती वर्चस्व होते. रघुजी भोसले यांनी बंगालपर्यंतचा भाग जिंकला. सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ, त्यानंतर बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, राणोजी शिंदे, मल���हारराव होळकर यांनी दिल्लीपर्यंतचा भाग अधिपत्याखाली आणला. खंडेराव दाभाडे, त्रिंबकराव दाभाडे, उमाबाई दाभाडे, पिलाजी गायकवाड यांनी गुजरात राजस्थानचा भाग जिंकून घेतला. जवळजवळ 75% भारत देश छत्रपती शाहू महाराजांनी जिंकला. ज्या मोगलांनी स्वराज्याला सळो कि पळो करून सोडले-शाहू महाराजांना कैदेत ठेवले,तेच मोगल बादशहा आता शाहू महाराजांचा आधार होता.नादिरशाहाच्या संकटापासून मोगल बादशाहीचे संरक्षण करण्यासाठी शाहूमहाराजजांनी दिल्लीला सैन्य रवाना केले. पण ते वेळेवर पोहोचू शकले नाही. सेनाकर्ते बाजीराव पेशवे यांचे परतीच्या प्रवासात वाटेतच 28 एप्रिल 1740 रोजी निधन झाले. शाहू महाराजांनी दिलेल्या संधीमुळे मराठा सरदारांनी जवळजवळ संपूर्ण भारत देश जिंकून घेतला. आजच्या पाकिस्तानातील अटके पर्यंतचा भाग मराठा सैन्याने जिंकून घेतला. शाहू महाराज दूरदृष्टीचे, धोरणी, धैर्यशाली आणि प्रजावत्सल राजे होते.\nविजयी घोडदौड चालू असताना गृहकलह नसावा, आपण जेष्ठ असल्यामुळे सर्व कुटुंबाला आधार देणे, ही आपली जबाबदारी आहे, अशी शाहूमहाराजांची भावना होती, त्यामुळे मातोश्री ताराबाई आणि सावत्र बंधू संभाजीराजे यांच्याशी तह करावा व अंतर्गत वाद (गृहछिद्र) कायमचा मिटवावा, ही शाहू महाराजांची प्रांजळ भूमिका होती. मातोश्री ताराबाई आणि चुलतबंधु संभाजीराजे यांनी त्यांना अनेक वेळा त्रास दिला, पण त्यांच्या बद्दल त्यांनी कधीही राग, द्वेषभाव ठेवला नाही. त्यांना सन्मानपूर्वक बोलावून कराड जवळील जखिणवाडी येथे शाहू महाराजांनी संभाजीराजांचे स्वागत केले. संभाजीराजांनी ज्येष्ठ बंधू शाहू महाराजांना वंदन केले. वारणा नदीच्या उत्तरेकडील राज्य शाहू महाराजांचे व दक्षिणेकडील राज्य संभाजीराजांचे असा तह झाला यालाच वारणेचा तह असे म्हणतात. हा तह 13 एप्रिल 1731 रोजी सातारा येथे झाला.\nवारणेच्या तहानुसार शाहू महाराजांनी स्वतः जिंकलेला काही भागदेखील संभाजीराजांना दिला. त्यांचा खूप आदर सन्मान केला. वारणेचा तहामुळे कुटुंबातील अंतर्गत कलह शाहूमहाराजांनी कायमचा संपविला. चुलती ताराबाईबद्दल थोडाही राग, द्वेष, ठेवला नाही. ताराबाई, बंधू संभाजीराजे यांना साताऱ्यात आणून त्यांचे आदरातिथ्य केले. तेव्हापासून ताराबाई कायमच्या साताऱ्यातच राहिल्या. संभाजीराजांना सन्मानपूर्वक पन्हाळ्या��र पोहोच केले, पुढे त्यांचे कायमचे ऋणानुबंध राहिले. शाहू महाराजांनी ताराबाईंना-संभाजीराजांना कायमचे सन्मानपूर्वक वागविले. ताराबाईंना अत्यंत आदराने सांभाळले. चुलतपणाचा भाव कधी ठेवला नाही. त्यांच्याप्रती सूडबुद्धी ठेवली नाही.\nशाहू महाराजांनी राजेशाहीचा कधी बडेजाव बाळगला नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी असायची. अंगावरती असणाऱ्या किमती शाली नेहमी ते अनेक कर्तृत्ववान लोकांना भेट द्यायचे, बक्षीस देऊन सत्कार करायचे. त्यांनी आपल्या मराठा साम्राज्याचा गर्व बाळगला नाही. परंतु गर्विष्ठ, अहंकारी, बडेजाव मिरवणाऱ्या सरदारांचे त्यांनी न बोलता गर्वहरण केले. असेच एकदा मोगल सरदार इंद्रोजी कदम शाहू महाराजांच्या भेटीस आले होते. त्यांना सरदारकी, संपत्ती, सरंजाम याचा प्रचंड गर्व होता. ते मोठा भरजरी पोशाख करून दागदागिने परिधान करून, भलामोठा लवाजमा सोबत घेऊन शाहू महाराज यांच्या भेटीला साताऱ्याला आले. भेटीसाठी त्यांनी शाहू महाराजांकडून आगाऊ परवानगी घेतली होती, तेव्हा शाहू महाराजांनी अत्यंत साधा पेहराव परिधान केला आणि त्यांचा लाडका कुत्रा खंड्या याला भरजरी पेहराव, झुली, मौल्यवान दागदागिने घातले व त्याला शेजारी बसविले. इंद्रोजी कदम आले, त्यांनी शाहू महाराजांना मुजरा केला.शाहू महाराजानी त्यांचे स्वागत केले. इंद्रोजी कदम यांनी शाहू महाराजांचा साधेपणा आणि खंड्या कुत्र्याचा बडेजाव पाहिला, तेव्हा इंद्रोजी कदम खजील झाले. इतका मोठा राजा, पण साधेपणाने वागतो आणि आपण संपत्तीचा गर्व बाळगतो, या भावनेने इंद्रोजी कदम लज्जित झाले. अशाप्रकारे न बोलता महाराजांनी इंद्रोजी कदमांचे गर्वहरण केले. प्रजेला, सहकाऱ्यांना सन्मानाने वागवणे, स्वतः अत्यंत साधेपणाने वर्तन करणे, हे शाहू महाराजांचे वैशिष्ट्य होते. इतकी मोठी सत्ता पण त्यांनी त्याचा कधी अहंकार, गर्व बाळगला नाही.\nशत्रूवर प्रेम करणारा दिलदार मनाचा राजा :\nशाहू महाराजांना शिकारीचा मोठा छंद होता. ते नियमित आपल्या सहकाऱ्यांना शिकारीसाठी घेऊन जात असत. त्यांना पशु, पक्षी, प्राणी यांचीदेखील खूप आवड होती. ते पक्षीप्रेमी असल्याची साक्ष एका अस्सल चित्रावरून होते. इस 1730 च्या सुमारास शाहू महाराज आपल्या फौजेसह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ परिसरात शिकारीसाठी गेले होते, त्यावेळेस तेथे अथणीवरून उदाजी च���्हाण पुंडावा करण्यासाठी आले होते. उदाची चव्हाण हे नेहमी शाहू महाराजांच्या राज्यात येऊन पुंडावा करत असत. शाहू महाराजांच्या सैनिकांना त्यांचा सुगावा लागला. सैनिक शाहू महाराजांना म्हणाले “महाराज आम्हाला आज्ञा करा. उदाजीला धरून आणतो” तेव्हा शाहू महाराज सैनिकांना म्हणाले ” ते काही आपल्यावर चालून आलेले नाहीत. आपण त्यांच्यावर चालून निघालेलो नाही. अचानक भेटले म्हणून धरून आणून त्यांना शिक्षा करणे हा कसला पुरुषार्थ आहे याउलट त्यांना बोलवा. एकत्र शिकार करू. नंतर ते जातील आणि आपण जाऊ. नंतर पाहिजे तर लढाई करू ” असे म्हणून ओळखीसाठी हातातील मुद्रांकची अंगठी पाठवून उदाजीला बोलावले. शिकार खेळले. त्याला वस्त्रे, विडे देऊन निरोप दिला. या प्रसंगावरून स्पष्ट होते की शाहु महाराज हे दिलदार मनाचे राजे होते. आपल्या विरोधकावरदेखील त्यांनी प्रेम केले. स्वराज्यापासून दूर असणाऱ्या सरदारांना जास्तीत जास्त प्रेमाने वागवुन सोबत घ्यायचे, हे त्यांचे धोरण होते. तावडीत सापडला म्हणून त्याचा विश्वासघात करायचा, या वृत्तीचे शाहू महाराज नव्हते. शेवटपर्यंत सुधारण्याची संधी द्यायची हे त्यांचे धोरण होते.\nएकदा भल्या पहाटे शाहू महाराज जंगलात शिकारीसाठी गेले होते. पालखी, सैन्य आणि अंगरक्षक यांना लांब ठेवून महाराज पाखरे धरण्यासाठी दाट जंगलात गेले, तेव्हा त्यांना अचानक दोन बंदुकधारी दिसले. महाराजांनी त्यांना विचारले, ” तुम्ही कोण आहात ” तेव्हा ते म्हणाले “आम्ही मारेकरी असून तुम्हाला मारायला आलोय ” महाराजांनी विचारले ” मग का मारले नाही ” तेव्हा ते म्हणाले “आम्ही मारेकरी असून तुम्हाला मारायला आलोय ” महाराजांनी विचारले ” मग का मारले नाही ” मारेकरी म्हणाले ” महाराज आपणास पाहताच हातपाय गळाले, हिम्मत झाली नाही ” महाराज म्हणाले ” बंदुका टाका आणि निघून जावा, अन्यथा श्रीपतराव आणि सैन्य तुम्हाला जीवे मारेल ” मारेकऱ्यांनी बंदुका टाकल्या. महाराजांना मुजरा केला आणि निघून गेले. याप्रसंगी शाहू महाराज मारेकर्‍यांना ठार मारू शकले असते. इतके ते सामर्थ्यशाली होते, परंतु त्यांनी त्यांच्यावर दया दाखवून सुधारण्याची संधी दिली. शाहू महाराज हे दयावान राजे होते. शत्रूवर देखील प्रेम करणारे दिलदार मनाचे राजे होते. शाहू महाराजांची दयाशीलता ही एका महान वीराची दयाशीलता होती.\nशाहू महाराजांनी आपले आजोबा शिवाजीराजे,वडील संभाजीराजे यांच्याप्रमाणेच प्रजेवर जिवापाड प्रेम केले. प्रजा हेच आपले दैवत आहे. प्रजेला संकटसमयी मदत करणे, हेच खरे पुण्य आहे.त्यांनी या विचारांचे पदोपदी पालन केले. प्रजेवर अन्याय, अत्याचार करणार्‍यांचा त्यांनी कधीही मुलाहिजा बाळगला नाही. जानराव निंबाळकर हे सातारा प्रांतातील प्रजेला त्रास द्यायचे. तेव्हा शाहू महाराजांनी 10 मार्च 1726 रोजी पत्र लिहून निक्षून सांगितले ” गावाचा सत्यानाश करावा व उत्पात करावा हे गोष्टी बरी नव्हे,ऐसी वर्तणूक न करणे ” म्हणजे शाहू महाराजांचे स्वराज्यातील गावावर, प्रजेवर किती प्रेम होते, हे स्पष्ट होते. प्रजेला त्रास देणाऱ्या सरदारांनादेखील त्यांनी निक्षून सांगितले. शाहू महाराज जेंव्हा आपली फौज घेऊन मोहिमेवर निघाले, तेव्हा त्यांनी आपल्या फौजेतील सैनिक अधिकाऱ्यांना आज्ञा केली ” कोणी एक कही कबाड घास लकडी सुद्धा उपद्रव करू नये. जे घेणे ते विकत घ्यावे. यात जो बकैदी करील त्याचा हात पाय तोडीला जाईल ” अशी ताकीद दिली. कोणीही रयतेच्या चारा, लाकूडफाटा, धान्य यांना उपद्रव देऊ नये. हवे असेल तर प्रजेकडून विकत घ्या, प्रजेला लुटू नका. यात जर कोणी गैरवर्तन केले तर त्याचा हात पाय तोडला जाईल, असे शाहू महाराज आपल्या सैनिकांना ताकीद देतात, यावरून स्पष्ट होते की शाहू महाराज आपल्या राज्यातील रयतेवर मुलाप्रमाणे प्रेम करत होते. ते प्रजावत्सल राजे होते. जसे ते प्रेमळ होते, तसेच ते करारी होते. सामान्य प्रजेवर ते खुप प्रेम करायचे. प्रजेवर अन्याय करणाऱ्यांना ते कठोर शिक्षा करत असत.\nमानवी मूल्य जोपासणारे शाहू महाराज\nशाहू महाराज हे मध्ययुगीन काळातील राजे होते. मध्ययुगात स्वातंत्र्य, समता, मानवतावाद, स्त्रीवाद अशा आधुनिक संकल्पना अजून विकसित झालेल्या नव्हत्या, तरी देखील शाहू महाराज प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यांनी आपल्या राज्यात भेदभाव केला नाही. त्यांना सरंजामीवृत्ती मान्य नव्हती. त्यांनी महिलांचा आदर सन्मान केला. आपल्या सेवक, दास यांना अत्यंत सन्मानाने वागविले. मानवतावादी मूल्यं त्यांनी सतत जोपासली. शाहू महाराजांना गुलामगिरी, वर्चस्ववाद, अंधश्रद्धा मान्य नव्हती, हे पुढील प्रसंगावरुन स्पष्ट होते.\nकर्नाटकातील एक कुष्ठरोग झालेला ब्राह्मण गृहस्थ सातार्‍याला शाहू महाराजांकडे आला आणि म्हणाला ” मला असा दृष्टांत झाला आहे की तुम्ही स्नान केलेल्या पाण्याने जर मी स्नान केले, तर माझा कुष्ठरोग पूर्णता नष्ट होईल. तरी तुम्ही स्नान केलेले उदक मला द्यावे ” त्यावेळेस शाहू महाराजांना त्याचे हे म्हणणे पटले नाही, कारण आपण केलेल्या आपल्या स्नानाचे पाणी इतरांना स्नानासाठी देणे हे मानवी मूल्यांना धरून नाही, ही एक प्रकारची गुलामगिरी, अंधश्रद्धा अर्थात मानवी सन्मानाची अवहेलना आहे, असे शाहू महाराजांचे मत होते. कुष्ठरोगी ब्राह्मण हा स्नानाच्या उदकासाठी आग्रही आहे,हे लक्षात आल्यावर त्याला नाराज करायचे नाही, म्हणून शाहू महाराजांनी बाळकृष्णाची मूर्ती मागवली, स्वतःच्या हाताने त्या मूर्तीला स्नान घातले व ते पाणी त्या कुष्ठरोगी ब्राह्मणाला दिले, अशा पाण्याने कुष्ठरोग बरा होणार नाही हे शाहू महाराजांना ज्ञात होते, परंतु त्याला नाराज करायचे नाही, स्वतः स्नान केलेले पाणी त्याला देऊन मानवी मूल्ये पायदळी तुडवायला नाहीत, यासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालून ते पाणी त्या कुष्ठरोगी ब्राह्मणाला दिले, या प्रसंगावरून स्पष्ट होते की शाहू महाराज मानवी मूल्य जोपासणारे महान असे मानवतावादी राजे होते.\nएकोपा कायम राहावा, यासाठी सतत प्रयत्नशील असणारा राजा\nशाहू महाराजांना गृहकलह मान्य नव्हता, तसाच स्वराज्यातील कलह देखील त्यांना मान्य नव्हता. गृहछिद्र हाती घेऊन कोणी युद्ध पुकारत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणत. गृहकलह मिटवून एकोपा कायम ठेवण्यासाठी ते अत्यंत उदार अंतकरणाने प्रयत्नशील असत. मातोश्री ताराबाई, बंधू संभाजीराजे यांनी शाहू महाराजांच्या विरुद्ध अनेक वेळा कागाळ्या केल्या. संभाजीराजे, चंद्रसेन जाधव यांनी नबाबाला हाताशी धरून त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील शाहू महाराजांनी त्यांच्या विरुद्ध टोकाचे पाऊल उचलले नाहीत. एका लढाईत संभाजीराजांना पकडणे शक्य असताना देखील त्यांना सोडून दिले, ” ते आपले बंधूच आहेत ” असे शाहू महाराज नेहमी म्हणत. संभाजीराजांना त्यांनी सन्मानपूर्वक बोलावून घेतले आणि स्वतः जाऊन जखीनवाडी येथे संभाजीराजे यांचे स्वागत केले. त्यांना पोटाशी धरले. साताऱ्यात आणून बक्षीसे दिली. सन्मान केला. मातोश्री ताराबाईचा सन्मान केला. संभाजीराजे- शाहू महाराजा���चे एकमेकांवर खूप प्रेम होते. शाहू महाराजांचा पुत्र लहानपणीच वारल्यामुळे संभाजी राजाला सातारच्या गादीवर दत्तक घेण्याचा शाहू महाराजांचा मानस होता, परंतु मातोश्री ताराबाई यांच्या आग्रहामुळे ताराबाईचा नातू (शिवाजी-भवानीचा पुत्र) रामराजे यांना शाहू महाराज यांनी दत्तक घेतले. सातारा आणि कोल्हापूर गादी असा भेदभाव न ठेवता दोन्ही कुटुंबातील ऐक्य कायम ठेवण्याचे काम शाहू महाराजांनी केले. पुढे संभाजीराजे अनेक वेळा साताऱ्याला शाहू महाराजांच्या भेटीसाठी नियमित येत. मातोश्री ताराबाई या तर वारणा तहापासून (1731) शाहू महाराजांकडे राहिल्या. त्यांना महाराजांनी अत्यंत सन्मानाने वागविले. पूर्वग्रह न ठेवता उदार अंतकरणाने सांभाळले.\nसरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर त्रिंबकराव दाभाडे सरसेनापती झाले. गुजरात मोहिमेवर असताना बाजीराव पेशवा आणि त्रिंबकराव दाभाडे यांच्यात एक चकमक झाली. त्या चकमकीत बाजीरावाकडून सरसेनापती त्रिंबकराव दाभाडे मारले गेले, त्यामुळे त्यांची मातोश्री उमाबाई दाभाडे बाजीरावावर प्रचंड चिडल्या. दाभाडे – पेशवे असा टोकाचा संघर्ष उभा राहिला. बाजीरावाची चूकच होती. पण या अंतर्गत संघर्षाने मराठा साम्राज्याचे मोठे नुकसान होणार आहे, त्यामुळे शाहू महाराज प्रचंड अस्वस्थ झाले. शाहू महाराज स्वतः सातारावरून तळेगावला गेले. मातोश्री उमाबाई दाभाडे यांचे सांत्वन केले. त्यांना घेऊन साताऱ्याला आले. बाजीरावाला साताऱ्यात बोलावून घेतले. उमाबाई दाभाडे, बाजीराव पेशवे यांना जवळ बोलावून ” आपसातील कलह अयुक्त(अयोग्य) आहे ” असे महाराजांनी समजावून सांगितले. बाजीरावाला मातोश्री उमाबाई दाभाडे यांचे पाय धरून माफी मागायला लावली आणि दुःखी झालेल्या उमाबाई बाजीरावाच्या माफीनंतर शांत झाल्या. शाहूमहाराजांनी दाभाडे -पेशवे यांच्यात तह घडवून आणला (4 नोव्हेंबर 1734). स्वराज्यात एकोपा राहावा, आपापसात तंटा -बखेडा, गैरसमज नसावा, यासाठी शाहू महाराज सतत प्रयत्नशील असत. अंतर्गत वादाकडे महाराजांनी कधीही कानाडोळा केला नाही. अंतर्गत गटबाजी निर्माण करून त्याचा गैरफायदा महाराजांनी घेतला नाही. कुटुंबात आणि सार्वजनिक जीवनात ऐक्य खूप महत्त्वपूर्ण असते, ही शाहू महाराजांची भूमिका होती.\nशाहू महाराजांनी संपत्तीची अभिलाषा बाळगली नाही. आपल्या प्रजेला, सहकाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. शाहूमहाराजांच्या या धोरणामुळेच नागपूरकर भोसले, बडोद्याचे गायकवाड,नांदेड-दिवे-वाघोलीचे जाधवराव, पुण्याचे पेशवे, इंदोरचे होळकर, ग्वालियरचे शिंदे, अक्कलकोटचे भोसले, तळेगावचे दाभाडे, खानदेशातील कदमबांडे इत्यादी घराणी उदयाला आली.महाराजांनी निस्वार्थ भाव ठेवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले.वसंतराव कासुर्डे हा शाहू महाराजांचा सेवेकरी होता.तो आयुष्यभर साठवलेले धन शाहू महाराजांना देऊ लागला, तेव्हा महाराजांनी त्याला ते धन दान करण्यास सांगितले. त्या धनाचा उपयोग त्यांनी श्री शंभू महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी केला.\nशाहू महाराज हे कुटुंबवत्सल राजे होते. आपल्या मातोश्री येसूबाई, मातोश्री ताराबाई, मातोश्री राजसबाई यांना अत्यंत सन्मानाने -आदराने वागवले .सावत्र बंधू मदनसिंग, संभाजीराजे यांना प्रेमाने वागवले. शाहू महाराजांना गजराबाई नावाची कन्या होती. त्यांचा विवाह त्यांनी मल्हारराव बांडे यांच्याबरोबर केला. लोखंड यांच्या मुलाला पुत्रवत सांभाळले. त्यांना फत्तेसिंह भोसले हे नाव देऊन त्यांना कर्नाटक मोहीमेवर पाठवले व अक्कलकोट संस्थानचे अधिपती केले. मातोश्री ताराबाई यांचे नातू रामराजे भोसले (यांचे बालपण बार्शी तालुक्यातील पानगाव येथे गेले) यांना दत्तक घेतले.\nशाहू महाराज शूर, पराक्रमी, प्रजावत्सल, प्रेमळ, उदात्त विचारांचे, अजातशत्रू, कर्तव्यकठोर, दूरदृष्टीचे राजे होते.बालपणातील महत्त्वाचे दिवस मोगलांच्या नजरकैदेत गेलेले होते. वडिलांच्या अत्यंत निर्दयी हत्येनंतर त्यांच्या बालमनावर मोगल छावणीत काय परिणाम झाला असेल याची कल्पना न केलेली बरी, अशा अत्यंत जीवघेण्या संघर्षमय वातावरणात देखील त्यांनी आपला समतोल ढळू दिला नाही. अत्यंत संयमाने, धैर्याने त्यांनी सर्व संकटाला तोंड दिले. मोगलांच्या छावणीत त्यांची सत्वपरीक्षा होती. बेगमेच्या आणि औरंगजेबाच्या मनात आपुलकी निर्माण होईल इतक्या समजदारपणे ते राहिले. मातोश्री येसूबाई, अनेक मराठा सरदार, महाराण्या, बेगम यांनी त्यांना खूप मोठा आधार दिला.\nशाहू महाराज जेव्हा मोगलांच्या छावणीतून सुटले, तेव्हा त्यांचे वय फक्त पंचवीस वर्षाचे होते. इतक्या तरुण वयात कोणताही उथळपणा, उर्मटपणा न दाख���ता अत्यंत समजदारपणे, संयमाने, दूरदृष्टीने त्यांनी राज्यकारभार केला. आबालवृद्धांचा मानसन्मान ठेवून स्वराज्याचे गतवैभव त्यांनी मिळविले. मराठा साम्राज्य वृद्धिंगत केले. अशा उदात्त अंतःकरणाच्या शाहू महाराजांचा मृत्यू 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा या ठिकाणी झाला, अशा लोककल्याणकारी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन \n''त्यांच्या' कुटुंबीयांना सामावरून घ्या सरकारी सेवेत'\n'देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड'\n‘लोक सहभागातून पर्यावरण संवर्धन’वर ‘एक मुलाखत’\nभाऊसाहेब बांदोडकर ते डॉ. प्रमोद सावंत\nसाठ वर्षांत आम्ही कुठे पोहोचलो..\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_705.html", "date_download": "2021-06-23T03:13:18Z", "digest": "sha1:5GLHDNZXLIEEVOYRFTQMDYCX5S7T7DRD", "length": 12709, "nlines": 98, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "सातारा होणार कलरफुल!!! सातारा मेकिंग ग्रुपचा अनोखा कन्सेप्ट - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र सातारा होणार कलरफुल सातारा मेकिंग ग्रुपचा अनोखा कन्सेप्ट\n सातारा मेकिंग ग्रुपचा अनोखा कन्सेप्ट\nसातारा मेकिंग ग्रुपचा अनोखा कन्सेप्ट\nसह्याद्री डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले सातारा सुपरकुल शहर आता होत आहे कलरफुल.\nसातारा शहराची ओळख म्हणजे डोंगर-दऱ्या, किल्ले, राजवाडे, कास पठार, प्राचीन मंदिरे , स्मारके आणि सातारचे आल्हाददायक वातावरण यामुळेच दरवर्षी अनेक पर्यटक सातारा शहराला भेट देतात. लोक सुंदर ठिकाणांना भेटी देतच असतात. सातारा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. ती म्हणजे, रंगांच्या मदतीने. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. पण, ज्या शहराने आपल्याला हवे असणारे, आपल्या आवडीचे रंग दिले. त्याला मात्र आपण कधी कामाच्या गडबडीत, तर कधी वैयक्तीक आयुष्याची कोडी सोडवण्याच्या विवंचनेत विसरतो.\n'मेकिंग सातारा' ग्रुपने सातारा शहर आणखी सुंदर बनविण्याचा विडा उचलला आहे. या मोहिमेत तरुणाईचा मोठा सहभाग असून या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणं रंगवण्याचं काम सुरु आहे. दर रविवारी शहरात हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती ग्रुपच्यावतीने नेहा शिरकांडे यांनी दिली. सातारा शहराला अधिक सुंदर व रंगीबेरंगी बनवूया, रंगून जाऊ रंगात आता होऊ स्वैरस्वच्छंद, साताऱ्याच्या अंगणात आता उधळू रंगाने आनंद, या स्लोगन खाली हा ग्रुप कार्यरत आहे.\nशिरकांडे म्हणाल्या, सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपली काळजी घेत आहेत. गेली सात-आठ महिने लोक घरीच राहून कोरोना विषाणूवर मात करत आहेत. मात्र, हे करत असताना घरी बसून लोक कंटाळले आहेत, लोकांच्या मनात भीती आहे, तर काही जण या लाॅकडाउनचा योग्य लाभ घेऊन आपापली कामं घरी राहून करत आहेत, यातून त्यांच्यात असलेला कलाकार, लेखक जागा होत आहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्याचबरोबर सातारला सुंदर बनण्याचा हा एकमात्र उद्देश आहे\nआपण प्रत्येकाने जर यात खारीचा वाटा उचलला तर सातारा शहर सुंदर बनण्यास वेळ लागणार नाही. आपलं शहर स्वच्छ, सुंदर ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाला याची जाणीव असणं देखील गरजेचं आहे. 'एनीबडी अॅण्ड एव्हरीबडी कॅन पेंट'च्या घोष वाक्यात आपण या मोहिमेचा शुभारंभ सदरबझार येथील भिंती रंगवून केला. या मोहिमेत तरुणांचा मोठा वाटा आहे, तर बालचमूंनी देखील सहभाग नोंदवला आहे. दर रविवारी आपण एकत्र जमून सातारा शहरातील विविध भिंती रंगवून सातारच्या सौंद-यात भर घालणार आहोत. आपणही सर्वजण या मोहिमेत सहभागी होऊयात आणि शहराला सुंदर बनवूयात. दरम्यान, आपल्याला सातारकर म्हणून विशेष ओळख देणाऱ्या या शहराचे आपण सर्वांनी आभार मानुयात, असेही 'मेकिंग सातारा ग्रुप'च्या नेहा शिरकांडे यांनी आवाहन केले आहे.\nTags # पश्चिम महाराष्ट्र\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/teaser-launch-tapsi-pannus-hasoon-dilruba-watch-video-14046", "date_download": "2021-06-23T03:24:17Z", "digest": "sha1:2NGBHLLIMKG34O2BQ7RXU7ZN7LNHFZDV", "length": 4693, "nlines": 32, "source_domain": "www.saamtv.com", "title": "तापसी पन्नूच्या 'हसीन दिलरुबा' चित्रपटाचा टिझर लाँच; पाहा VIDEO", "raw_content": "\nतापसी पन्नूच्या 'हसीन दिलरुबा' चित्रपटाचा टिझर लाँच; पाहा VIDEO\nबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'हसीन दिलरुबा' चित्रपटाविषयी बरीच चर्चेत आहे. चित्रपटाचे पोस्टर्स अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. इंटरनेटवर या टिझरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. या चित्रपटात तापसी सोबत अभिनेता विक्रांत मेसी आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. टीझर पाहून चाहते खूप उत्साही आहेत. हा टीझर इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.(Teaser launch of Tapsi Pannu's 'Hasoon Dilruba' WATCH VIDEO)\n'हसीन दिलरुबा' चित्रपटाच्या टीझरमध्ये तापसी पन्नू आणि विक्रांत मेसी हे एक विवाहित जोडपे असून, हर्षवर्धनसोबतचे त्यांचे संबंध आणि तिघांचे आयुष्य कसे एकमेकांना जोडले गेले आहे हे दाखवले आहे. त्यानंतर त्यातील एकाचा मृत्यू होतो. हा चित्रपट एक गूढ थ्रिलर आहे. हा चित्रपट 2 जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केले आहे. आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचा टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.\nCBSE 12th Exam: 28 जूनपर्यंत करा मूल्यांकनाचे गुण अपलोड\n'हसीन दिलरुबा' नंतर तापसी 'शाबास मीठ्ठू' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज यांच्या जीवनावर आधारित आहे. यासह, ती आकाश भाटियाच्या 'लूप लपेता' चित्रपट आणि आकाश खुरानाच्या 'रश्मी रॉकेट' मध्ये देखील दिसणार आहे.\nताज्या बातम्यासाठी भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/web-special-news/worlds-most-common-top-10-passwords-people-set-their-phone-13187", "date_download": "2021-06-23T03:31:00Z", "digest": "sha1:VUHXMUYKVLIKPEZOPHBKM5CAMR7B5AP2", "length": 6178, "nlines": 38, "source_domain": "www.saamtv.com", "title": "तुमचा पासवर्ड सुद्धा \"हा\" आहे का? आत्तापर्यंत सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड", "raw_content": "\nतुमचा पासवर्ड सुद्धा \"हा\" आहे का आत्तापर्यंत सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड\nमुंबई: गेल्या दशकभरापासून इंटरनेटचा Internet वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. इंटरनेट वापरणे देखील गट सोप्पे होऊ लागले. इंटरनेट च्या जगात अनेक अॅप्स Apps बाजारात आले. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्नांसाठी आणि सेक्युरिटी साठी त्यांना पासवर्ड Passward ठेवण्याची सुविधा देण्यात आली. इंटरनेटवरील अनेक गोष्टींसाठी पासवर्डची सुविधा दिली जाते.\nसध्याच्या डिजिटल (digital) युगामध्ये पासवर्ड प्रत्येकाच्या आयुषाचा अविभाज्य भाग आहे. सध्या इतके अॅप्स आहेत कि प्रत्येकासाठी वेगळा ठेवावा लागतो. परंतु जेव्हा ते पससवर्ड लॉगिन करताना तेव्हा आठवून आठवून डोक्यात चक्करच येते. परिणामी, एखादा सोप्पं पासवर्ड ठेवून मोकळे होतात. मोबाईल, इमेल असो वा सोशल मीडिया खातं असो... पासवर्डमुळे यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहत असते. पासवर्ड संबधित एका संशोधनातून अत्यंत रंजक माहिती समोर आली आहे. मागील 12 महिन्यात या संशोधनातून जगभरात सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड समोर आले आहेत.Worlds most common Top 10 Passwords that people set in their phone\nहे देखील पहा -\nविविध अकाऊंटसाठी Account अनेकजण एकच पासवर्ड ठेवतात. पासवर्ड लक्षात राहावा यासाठी युझर नकळत असे पासवर्ड निवडतात, जे हॅकर्स सहजरित्या क्रॅक करु शकतात. आणि काही हॅकर्स हे हॅक करण्यासाठीच बसलेले आहेत. यूकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने (NCSC) नुकतीच एक आकडेवारी जारी केली आहे. जगभरातील सर्वात कॉमन पासवर्ड '123456' आहे. आणि तो सहजरित्या हॅक केला जाऊ शकतो, असं यात समोर आले आहे.\nअंबरनाथमध्ये लसीकरणावर भर देणार, २ लाख लसी खरेदी करण्याचा पालिकेचा निर्णय\nपासवर्ड आणि सायबर सिक्योरिटीबाबात यूकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरचे (NCSC) टेक्निकल डायरेक्टर डॉ. लैन लेवी यांच्यामते एकच पासवर्ड नेहमीसाठी वापरणेही धोकादायक आहे. एकच पासवर्ड विविध खात्याला आणि वारंवार वापरल्यास तो हॅक लवकर होऊ शकतो. असे डॉ. लैन लेवी यांनी सांगितले आहे. यांच्यामते ���्वतःचे पहिले नाव, आवडीच्या खेळाडूचे नाव, स्वतःची जन्मतारीख यासारखे पासवर्ड कधीही ठेवू नका. हॅकर्स हे पासवर्ड कोणत्याही आणि कसल्याच अडचणीशिवाय हॅक करु शकतील. काही युजर्स बॅटमॅन आणि सुपरमॅन फुटबॉल टीम, यांसारखे तसेच, सुपरहीरो आणि पोकेमॉनसारखे कार्टून कॅरेक्टरही आपले पासवर्ड म्हणून ठेवतात.\nया 12 महिन्यात सर्वाधिक वापरलेले पासवर्ड -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aroundindiadotblog.wordpress.com/2017/05/19/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T02:02:25Z", "digest": "sha1:OYWF2EA66KQ3JOZ6X4PLHR22XKOKBLIZ", "length": 27350, "nlines": 203, "source_domain": "aroundindiadotblog.wordpress.com", "title": "सखे आणि सोबती – जमा – गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही", "raw_content": "\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nशरद पवारांचे \" सखे आणि सोबती \", अरेबियन नाईटस व इतर गोष्टी\nसखे आणि सोबती – जमा\nशरद पवारसाहेबांच्या आणखी एका कार्यकर्त्याचे हे व्यक्तिचित्र, दिलखुलास स्वभावाच्या या माणसाच्या नजरेतून दिसणारे पवारसाहेब आणखीच आपलेसे वाटतात……..\nप्रसंग पहिला – इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यानंतर लगेचच लोकसभेची निवडणूक लागली. पवारसाहेब विरोधी पक्षात होते. त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान त्यांना राज्यपालांनी त्यांच्या बंगल्यावर चहापानासाठी बोलावले. सोबत एका कार्यकर्त्याला घेऊन साहेब गेले. राज्यपाल होते शंकरदयाळ शर्मा, ते साहेबांना म्हणू लागले, शरद, हे लोकसभा लढविण्याचे काय ठरवले आहेस तू महाराष्ट्र तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. तु दिल्लीत जाण्याचा विचार कशासाठी करतो आहेस. त्यातून इंदिरा गांधीच्या हत्येमुळे कॉंग्रेसच्या सहानुभुतीची लाट आहे. त्यात तू निवडून येशील का महाराष्ट्र तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. तु दिल्लीत जाण्याचा विचार कशासाठी करतो आहेस. त्यातून इंदिरा गांधीच्या हत्येमुळे कॉंग्रेसच्या सहानुभुतीची लाट आहे. त्यात तू निवडून येशील का सगळे संभाषण इंग्रजीतून चालले होते. साहेब म्हणाले, या कार्यकर्त्याला समजवा. राज्यपालांनी आपल्या पीएला बोलावले व सर्व संभाषण मराठीतून त्या कार्यकर्त्याला सांगायला सांगितले. शेवटी विचारले, साहेब निवडून येतील याबद्दल नवापैसा जरी शंका असली तरी ही निवडणूक लढवू नका. कार्यकर्ता मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, अहो नवा पैसा काय म्हणता, मी 101 टक्के खात्री देतो, ही निव���णूक पवारसाहेबच जिंकणार.\nप्रसंग दुसरा – हीच निवडणूक लढविण्याबाबत राज्यातील कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. साहेब सांगत होते. ही निवडणूक लढवावी की नाही याबाबत तुमची स्पष्ट मते सांगा. मला थोडी काळजीच वाटते. वातावरण इंदिरा गांधीच्या हत्येमुळे कॉंग्रेसबाबत सहानुभुतीचे आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आपण निवडून येऊ का त्यावर इंदापूरचे संपतराव मोहिते म्हणाले, साहेब, आपण पडला तर ते जगातील नववे आश्चर्य असेल.\nप्रसंग तिसरा – याच इंदापूर तालुक्यातील दहाबारा कार्यकर्ते काश्मिरला निघाले होते. जम्मुपर्यंत पोचले, फारुख अब्दुल्ला यांच्या प्रचारासाठी पवारसाहेबांची जम्मुत सभा होती. सगळेजण या सभेसाठी गेले. सगळ्या शिखांच्या गर्दीत आपली मराठमोळी माणसं साहेबांनी बरोबर ओळखली. त्यांनी बोलावून घेतले. कसे आला, कुठे जाणार याची चौकशी केली. नंतर स्वत:चे हेलिकॉप्टर रद्द करायला सांगितले. या कार्यकर्त्यांबरोबर जीपने काश्मिरपर्यंत गेले. जागोजागची निरनिराळी ठिकाणे दाखवली. श्रीनगरमध्ये जेथे स्वत:ची उतरण्याची व्यवस्था होती, त्या हॉटेलमध्येच त्यांचीही व्यवस्था केली.\nअसे अनेक प्रसंग इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचे ज.मा.मोरे सांगतात. पवार साहेबांचा विषय निघाला की त्यांचे भान हरपते. पवारसाहेबांनी तुम्हाला काय दिले, या प्रश्नावर मात्र मिश्किलपणे `गुढगेदुखी दिली` असे उत्तर येते. या उत्तराबरोबरच निमगाव ते पुणे आणि जळगाव ते नागपूर पायी दिंडीची हकिगत सांगायला सुरुवात होते. या दिंडीतही साहेब सर्व कार्यकर्त्यांबरोबर सर्व काळ पायी चालत होते हे मात्र ते आवर्जुन सांगतात.\nमोरे इंदापूरच्या निमगाव केतकीचे. राजकारणाचा वारसा वडिलांकडून आलेला. वडील राजकारण, समाजकारणातील इंदापूर तालुक्यातील महत्वाचे नाव. एकदा विधानसभेला गावाचे मतदान कोणाला द्यायचे यावर गावाची मिटींग सुरु होती. वडिलांनी मत मांडले, बावड्याचा शंकरराव पाटील म्हणून उमेदवार उभा आहे, त्याला मते द्यावी. मुलगा चांगला आहे, शिवाय घरचे गुऱ्हाळ आहे, आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने भ्रष्टाचार करणार नाही. या युक्तिवादावर गावाची मते शंकरराव पाटलांना मिळाली. मोरे या मिटींगमध्ये उपस्थित होते. घरी आल्यावर वडिलांना म्हणाले, गुऱ्हाळ बघून मत देताय, शेतकऱ्यांच्या पक्षाचा उमेदवार तुळशीदास जा��व उभे आहेत. त्यांचा विचार करत नाही.\nयानंतरही गावाची मते शंकरराव पाटलांनाच मिळाली. मात्र याच शंकरराव पाटलांशी मोरेंचा सततचा राजकीय संघर्ष होत राहिला. योग्य कार्यकर्ता ओळखायचा, त्याला बळ द्यायचे ही शरद पवारांची राजकीय नीती. मोरेंचा शंकररावांशी होत असणारा राजकीय संघर्ष पवारसाहेब जवळून पहात होते. मोरेंना त्यांनी बोलावून घेतले. त्यांना सांगितले, आपण बरोबर काम करू. तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा. मोरेंनी गावासाठी पाणी मागितले. साहेबांनी गावासाठी पाणीयोजना मंजूर केली. 77 साली निमगावची ही पाणीयोजना 1 महिन्यात मोरेंनी पुर्ण करून घेतली. त्याच्या उद्घाटनासाठी पवारसाहेबांना बोलावले. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. यानंतर इंदापूर तालुक्यातील पवारांचा कार्यकर्ता म्हणजे ज.मा.मोरे हे समीकरण पक्के झाले. सतत तीन विधानसभेच्या निवडणूका शंकरराव पाटील यांच्याविरोधात ज.मा.मोरेंनी लढविल्या. प्रत्येकवेळी 2500 ते 3000 मतांनी पराभव झाला. पण हिंमत कधीच हरली नाही. लोकांशी संपर्क कधीच तोडला नाही. या साऱ्यात पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते शरद पवार.\nपवारसाहेबांचा सततचा सहवास लाभला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साहेबांबरोबर जाण्याचा योग आला. त्यातून मोरेंचा स्वभाव हसतमुख. सतत काहीतरी विनोद करत राहणार. साहेबही दिलखुलास दाद देणार. एकदा मुख्यमंत्री असताना मोरेंना म्हणाले, जमा, तुम्हाला अशी कोणती जागा देऊ, ज्यामुळे मी बोलावताच लगेच तुम्ही येऊ शकाल. मुख्यमंत्रीपदावर खुप टेँन्शन असते. तुमच्याबरोबर गप्पा मारल्या तर टेन्शन कमी होईल. हजरजबाबी मोरेंनी लगेच उत्तर दिले, साहेब, मला सचिवालयात शिपाई करा, तुम्ही बेल वाजवली की लगेच हजर. यानंतर काही काळाने साहेबही मुख्यमंत्री राहिले नाहीत. त्यानंतर साहेबांची भेट झाल्यावर मोरे पुन्हा म्हणालेच, साहेब, ते सचिवालयात शिपायाचे काम राहिलच की.\nसाहेब विरोधी पक्षात असतानाची गोष्ट. पुणे जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष टिकतच नव्हता. ज्याला जिल्हाध्यक्ष करावे तो काही महिन्यात सत्ताधारी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करी. दोनतीनदा असे झाल्यावर असे झाल्यावर साहेबांनी ठरवले, आता अशा कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष करायचे जो काही झाले तरी पक्ष सोडून जाणार नाही. यासाठी पहिले नाव साहेबांना आठवले ते ज.मा.मोरेंचे. ज.मा.मोरेंनी 11 वर्ष जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. सतत कार्यकर्त्यांशी संपर्क, गावोगाव भेटी देत राहिले. फारसा पैसा नव्हता, साधने नव्हती. फक्त एकच बळ होते ते म्हणजे शरद पवार. मागितला त्या वेळेस साहेबांनी वेळ दिला. याच बळावर जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेतली. साहेबही पदाचा मान राखीत. पुणे जिल्ह्यातील एका तालुक्यातील आमदारकीचे तिकीट मोरेंनी नक्की केले. त्या तालुक्यातील लोकांना ते पसंत नव्हते. ते पवारसाहेबांकडे गेले. पवारसाहेब म्हणाले, जिल्हाध्यक्षाला विचारल्याशिवाय मी बदल करणार नाही. त्यांनी मोरेंना फोन लावला. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांचा होकार घेतला, त्यानंतरच तिकिट बदलले. सत्ता असो किंवा नसो. शरद पवार या नावाला एक वलय होते. विश्वास होता. त्याच बळावर विधानसभेला एस कॉंग्रेसचे 57 आमदार निवडून आले, त्यापैकी 7 पुणे जिल्ह्यातील होते.\nलोकांचे ऐकून घेण्याची साहेबांची क्षमता अफाट. एखाद्या सभेला साहेब आले की व्यासपीठावर बसत. चार तास, पाच तास कार्यकर्त्यांची भाषणे होत. साहेब लक्षपूर्वक ऐकत असत. कार्यकर्त्यांना आग्रह करून बोलायला उभं करीत. सर्वांचे ऐकल्यावर साहेब भाषणाला उभे राहत. कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. त्याला भाषण करता आले पाहिजे यावर कटाक्ष असे. अनेकदा कार्यकर्त्यांना मोरेंचे उदाहरण देत. कार्यकर्ता कसा असावा, कसे काम करावे हे पहायचे असेल तर इंदापूरच्या ज.मा.मोरेंकडे जा. ते कसे काम करतात ते पहा असे सांगत असत.\nसाहेंबांशी बोलताना मोरे कोणताही आडपडदा ठेवत नाहीत, मनात येईल ते बोलणार. एकदा साहेबांसोबत हेलिकॉप्टरने जाण्याचा योग आला. विमानतळावर साहेबांसोबत गेले. हेलिकॉप्टर तयार होते. पायलटची पत्नी त्याच्यासाठी डबा घेऊन आली होती. तिने सहज विचारले, आज कोणाला घेऊन जाणार आहे. पायलटने शरद पवारांचे नाव सांगितल्यावर ती म्हणाली, मला त्यांना भेटायचे आहे. साहेब येईपर्यंत ती थांबली. साहेब आल्यावर पुढे येऊन नमस्कार करून म्हणाली, “मला ओळखलं का, तुम्ही मला बघायला आला होता.”\nसाहेबांच्याही लक्षात आले, ते म्हणाले, “हो, तुम्ही त्या कर्नलसाहेबांची मुलगी ना “ साहेबांनी नंतर सगळी हकिगत सांगितली ती अशी पवारसाहेब त्या मुलीला बघायला गेले. मध्यस्थ होते श्रीनिवास पाटील. मुलीच्या वडिलांनी विचारले, काय करता. उत्तर आले मी आमदार आहे. मुलीचे वडील म्हणाले, ते नाह��, पोटापाण्याची सोय काय . पवारसाहेबांनी उत्तर दिले महिन्याला तीस रुपये भत्ता मिळतो. मुलीचे वडिल म्हणाले, “अहो, माझ्या मुलीचा दररोजचा खर्च तीस रुपये आहे. तुम्ही माझ्या मुलीला काय सांभाळणार. हे जमणार नाही.” ऐवढ्यावर पवारसाहेब व श्रीनिवास पाटीलांना परत यावे लागले.\nही हकिगत ऐकल्यावर मोरे त्या बाईंना म्हणाले, वडिल आहेत का अजून. तिने हो म्हणाल्यावर म्हणाले, त्यांना सांगा, आज तुमच्या जावयाला पवारसाहेंबाची ड्युटी होती ते. तुम्हाला सांगायला जमणार नसेल तर मी येतो घरी.\nअशीच एकदा विधानसभा निवडणूकीचा प्रचार सुरू होता. मराठवाड्यात कुठेतरी मोठी सभा झाली. हजारो माणसे सभेला रात्री 10 नंतरही जमली होती. सभेनंतर जेवण वैगेरे करून गेस्टहाऊसवर जायला रात्रीचे बारा वाजले. जमा आणि काही कार्यकर्ते एका खोलीत झोपायला गेले. पवारसाहेब त्यांच्या खोलीत गेले. रात्री दोननंतर साहेब पुन्हा आले. म्हणाले, तुम्ही झोपला काय अशी मोठी सभा झाली की मला झोपच लागत नाही. एवढ्या माणसांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. यांच्या अपेक्षा आपण केव्हा पूर्ण करणार या विचाराने माझी झोप उडून जाते.\nसदैव लोकहिताचा विचार करणाऱ्या या नेत्यावर म्हणून जमा देवासमान मानतात.\nNext Post तुझा धर्म कोणता \n1 thought on “सखे आणि सोबती – जमा”\nFollow गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही on WordPress.com\nqorkpklypq on सगळंच जुनं नसतं बरं सोनं …\nkswapnil60 on प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रे…\nफेअर गेली, लव्हली ग्लो झाली\nकमला हॅरिसच्या निमित्ताने …..\nबिहारी पण बांगलादेशातील – कथा आणि व्यथा\nधर्म म्हणजे काय रे भाऊ \nन व र स\nशब्दांना कागदावरच मुक्ती मिळते आणि नवीन जन्मही\nउदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म \nन व र स\nकेल्याने होत आहे रे \nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव... मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/shocking-coronated-woman-commits-suicide-by-jumping-into-canal-in-hadapsar/", "date_download": "2021-06-23T02:21:35Z", "digest": "sha1:KKAUMGJC67Z3BLZXIYYZ67ZC3B7JK75M", "length": 11177, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "धक्कादायक ! कोरोनाबाधित महिलेने हडपसर येथील कॅनॉलमध्ये उडी मारून केली आत्महत्या - बहुजननामा", "raw_content": "\n कोरोनाबाधित महिलेने हडपसर येथील कॅनॉलमध्ये उडी मारून केली आत्महत्या\nin ताज्या बातम्या, पुणे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना बाधित उपचार घेत असलेल्या एका 60 वर��षीय महिलेने कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर परिसरात या महिलेने आत्महत्या केली असून, ती समर्थ पोलीस ठाण्याच्या भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती.\nयाप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद होती.\nसंबंधित महिला गणेश पेठेतील एका रुग्णालयात उपचार घेत होती. रुग्णालयात कोरोना बाधित इतर 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामुळे या महिलेने कुटुंबाला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, असे सांगितले. यानुसार कुटुंबाने तिला नाना पेठेतील दुसऱ्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, अचानक येथून ही महिला पहाटे बेपत्ता झाली. कुटुंबाने हा प्रकार समर्थ पोलिसांना सांगितला. तसेच, तिचा शोध घेण्यात आला. मात्र, तिचा शोध लागला नाही. त्याचवेळी रविवारी सकाळी हडपसर येथील मुठा कालव्यात जेष्ठ महिलेचा मृतदेह आढळला. समर्थ पोलिसांना हडपसर पोलिसांकडून याची माहिती मिळाली.\nत्यानुसार बुधवारी सकाळी समर्थ पोलीस घटनास्थळी गेले. कपडे व इतर वर्णन तिच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितल्या प्रमाणे होते. त्यांनी तिची ओळख पटविली. संपूर्ण परिस्थितीवरून त्या महिलेने आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिला आपल्यामुळे कुटुंबाला देखील लागण होईल, अशी भिती असावी, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताम्हाणे यांनी सांगितले.\n15 हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात\n जिवंतपणी उपचार नाही अन् मृत्यूनंतर अवहेलनाच’, रोहित पवारांचा योगी सरकारवर निशाणा\n जिवंतपणी उपचार नाही अन् मृत्यूनंतर अवहेलनाच', रोहित पवारांचा योगी सरकारवर निशाणा\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ���या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n कोरोनाबाधित महिलेने हडपसर येथील कॅनॉलमध्ये उडी मारून केली आत्महत्या\nBhaichand Hirachand Raisoni | भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळयातील 8 आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी\nBlack Fungus | मुंबईत वाढला ब्लॅक फंगसचा धोका, तीन मुलांचे काढावे लागले डोळे\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\n पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, पण..\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा कुणीही नव्हते सोबत, तेव्हा सतीश कौशिक यांनी दिला होता लग्नाचा प्रस्ताव\n17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahampsc.in/editorial-on-us-president-first-official-speech-in-100-days-abn-97-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2021-06-23T02:45:15Z", "digest": "sha1:5PBVZRHP6VQBXYEUTFVJUMWUBD7K2IDA", "length": 31133, "nlines": 297, "source_domain": "mahampsc.in", "title": "editorial on US President first official speech in 100 days abn 97 | आम्ल जाऊ दे मनीचे… - Mahampsc", "raw_content": "\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\n‘किमान सरकार’चा कमाल फायदा काही मूठभरांनाच होतो हे कालौघात वारंवार दिसून आले, त्यानंतर जो बायडेन आर्थिक समतोलाचे सूतोवाच कर��त आहेत…\n…लोकशाहीवाद विद्यमान अमेरिकी अध्यक्षांच्या १०० दिवसांनंतरच्या पहिल्या अधिकृत भाषणातूनही दिसला. तोही, जगात एकाधिकारशहांचीच सद्दी वाढल्याची जाणीव असताना…\nज्या अमेरिकी सभागृहाने अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वी लोकशाहीवरील काळ्या झाकोळाचे दर्शन घडवले तेच सभागृह (भारतीय प्रमाणवेळेनुसार) गुरुवारी पहाटे लोकशाहीच्या प्रसन्न आणि ऐतिहासिक किरणांनी न्हाऊन निघाले. ऐतिहासिक अशासाठी की उपाध्यक्ष आणि सभाध्यक्ष या दोन्ही पदांवर महिला विराजमान असण्याचा अमेरिकेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग. उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि स्पीकर नॅन्सी पलोसी या दोन पाठराखिणींच्या साक्षीने अध्यक्ष जो बायडेन यांनी उभय सभागृहांना उद्देशून आपले पहिले भाषण केले. निमित्त होते त्यांच्या सरकारचे पहिले शंभर दिवस. वास्तविक अध्यक्षांचा किमान चार वर्षांचा कार्यकाल लक्षात घेतल्यास त्या १४६० दिवसांतील पहिले शंभर दिवस पूर्ण होणे ही काही मोठी कामगिरी नाही. तथापि शितावरून भाताची परीक्षा करतात त्याप्रमाणे नव्या सरकारच्या पहिल्या काही दिवसांच्या बाललीलांतून ते पुढे काय दिवे लावणार याचा अंदाज बांधता येऊ शकतो. म्हणून बायडेन यांच्या या भाषणाकडे अनेकांचे लक्ष होते. बायडेन यांनी त्यांना अजिबात निराश केले नाही. त्यांनी काहीही अद्वातद्वा भाष्य केले नाही आणि एकही आचरट घोषणा केली नाही. उच्चपदस्थांनी काहीही वेडपटपणा न करण्यातच शहाणपणा शोधायच्या आजच्या काळात बायडेन यांचे मंद्र, मृदू आणि मार्दवी भाषण अत्यंत हवेहवेसे ठरते. म्हणून त्याची दखल.\nया संपूर्ण भाषणात बायडेन यांनी सरकारचे लक्ष्य स्पष्ट करताना तीन मुद्द्यांवर भर दिला. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार. एकमेव जागतिक महासत्तेचा प्रमुख आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात या मूलभूत मुद्द्यांनाच हात घालतो हा जागतिक नेतृत्व आदी करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी एक धडा आहे. उत्तम व्यवहाराने स्वार्थ साधल्याखेरीज परमार्थ निरर्थक असतो असे आपले अध्यात्मही सांगते. पण त्याच्या शिकवणीचे उत्तम नमुने पाश्चात्त्य देशांतच अधिक पाहावयास मिळतात. बायडेन यांनी घालून दिलेला ताजा धडा या मालिकेतील. सत्तेवर आल्या आल्या बायडेन यांनी करोनाग्रस्त अमेरिकेसाठी जवळपास दोन लाख कोटी डॉलर्सचे विशेष अर्थसाह््य मंजूर केले. यामुळे रिपब्लिकन्स त्यांच्यावर नाराज आहेत. बायडेन यांनी देऊ केलेली मदत ही ट्रम्प यांनी केलेल्या घोषणांपेक्षा जास्त आहे; हे रिपब्लिकनांच्या नाराजीचे कारण. जनता संकटग्रस्त झाल्यास मदतीची संधी आपल्या विरोधकांना न मिळता आपल्यालाच मिळायला हवी, आपणच काय ते जनतेचे तारणहार अशी क्षुद्र मनोभूमिका अनेकांची असते. अशा रिपब्लिकनांना बायडेन यांनी भीक घातली नाही आणि असे मुद्दे अधिकाधिक जलदगतीने निकालात काढण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला. पहिल्या शंभर दिवसांत आपल्या काही उद्दिष्टांना हात घालणे बायडेन यांना जड जाताना दिसते. पण तरीही त्यांनी आपल्या अडचणींसाठी आपल्या पूर्वसुरींना जबाबदार धरण्याचा किरकिरेपणा केलेला नाही, हेदेखील विशेष.\nअमेरिकी उद्दिष्टे आणि मूल्ये यांच्या गतिशील संवर्धनासाठी ज्या कोणाकडे काही कल्पना असतील त्यांनी पुढे यावे, माझे प्रशासन त्याचे स्वागत करेल असे आवाहन करताना बायडेन यांच्यासमोर त्यांचा प्रमुख विरोधी रिपब्लिकन पक्षही होता. देशाच्या प्रगतीत विरोधी म्हणवून घेणाऱ्या पक्षांचाही वाटा असतो आणि त्यांनाही सहभागी करून घ्यायला हवे, हा त्यांचा उदारमतवादी दृष्टिकोन यातून दिसतो. तथापि, असे आवाहन करीत असतानाच ‘जग अमेरिकेसाठी थांबण्यास तयार नाही’, याचीही जाणीव बायडेन करून देतात. ‘निष्क्रियता हा आपल्या समोरील पर्याय नाही’ हे त्यांचे विधान. सर्व अमेरिकी बालकांस समान प्राथमिक शिक्षण आणि किमान समान आरोग्य सुविधा ही त्यांच्या सरकारची प्राथमिकता. या आपल्या उद्दिष्टांसाठी निधी उभारणी कशी असेल हेही त्यांनी स्पष्ट केले. श्रीमंतांवर अधिकाधिक कर आणि गरिबांना अधिकाधिक करसवलती हे तत्त्व त्यांच्या सरकारच्या करआकारणीचा पाया असेल. ‘‘संपत्ती निर्मितीच्या उतरंडीची चर्चा खूप झाली. समाजातील वरचे श्रीमंत झाले की त्यांची संपत्ती खाली आपोआप झिरपते हे आपण ऐकत आलो. पण ते पुरेसे नाही. समृद्धीची बांधणी तळापासूनही व्हायला हवी,’’ असे सांगताना बायडेन यांनी अमेरिकेत गेल्या काही वर्षांत किती कोट्यधीश अब्जाधीश झाले याची आकडेवारी सादर केली.\nभांडवलशाहीचे मूर्तिमंत आणि प्रच्छन्न प्रतीक मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत गेली काही वर्षे एक सर्जक समाजवादी विचार मूळ धरताना दिसतो. बायडेन हे त्याचे प्रतीक. केवळ धनाढ्यवादी ठरवल्या गेल्यामुळे बायडेन यांच्या पूर्वसुरी हिलरी क्लिंटन पराभूत झाल्या. त्याचे कडवे विरोधी टोक म्हणजे त्यांच्याच पक्षाचे बर्नी सँडर्स. ते टोकाचे समाजवादी म्हणून मागे पडले. बायडेन यांचा प्रयत्न आहे तो या दोहोंचा सुवर्णमध्य काढण्याचा. त्यामुळे त्यांचा हा अर्थविचार महत्त्वाचा ठरतो. रिपब्लिकन पक्षीय डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा गरिबांची, पण कृती मात्र धनिकधार्जिणी. हे राजकीय चातुर्य अनेकांत दिसते. पण बायडेन प्रशासन गरिबांसाठी केवळ शब्दसेवेपेक्षा प्रत्यक्ष काही करू इच्छिते. त्यात त्यांना किती यश येते हे काही काळाने कळेल. पण त्यांचा प्रयत्न त्या दिशेने आहे हे निश्चित. अशी खात्री बाळगता येते याचे कारण त्यांनी तितक्याच स्पष्टपणे सरकार या संकल्पनेविषयी घेतलेली भूमिका. सुमारे २५ वर्षांपूर्वी याच स्थानावरून बायडेन यांचे पूर्वसुरी बिल क्लिंटन यांनी ‘मोठ्या सरकारांचा काळ आता संपला’ अशी घोषणा केली. ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅग्झिमम गव्हर्नन्स’चा तो मूलाधार. तो त्या काळी योग्य होताही. तथापि कालौघात किमान सरकारचा कमाल फायदा काही मूठभरांनाच होतो हे वारंवार दिसून आले. पण कोणीही हे सत्य मान्य करण्यास तयार नाही. कारण तसे न करण्यातच सर्वांचे हित आणि हितसंबंध असतात. आपल्या पहिल्याच भाषणात बायडेन मात्र हे सत्य सांगतात आणि आपल्या सरकारचा आकार वाढवण्याची जाहीर भूमिका घेतात. अमेरिकेने असे करण्यास महत्त्व आहे. कारण त्याचेच अनुकरण अन्यत्र केले जाते.\nया पहिल्या भाषणात त्यांनी उपस्थित केलेला अत्यंत लक्षणीय मुद्दा लोकशाही तत्त्वांचा. अमेरिकेत अतिलोकशाही आहे आणि म्हणून जनता त्रस्त आहे या प्रचाराचा दाखला देत बायडेन यांनी जगात एकचालकत्वी विचारतत्त्वे कशी जोर धरीत आहेत याचा दाखला दिला. या तत्त्वांना अमेरिकेच्या पराभवात रस आहे. कारण अमेरिकेचा पराभव हा लोकशाहीचा पराभव असेल. एककल्ली एकाधिकाशाह््यांना मिळणारे यश तात्कालिक असते पण ‘भविष्य मात्र लोकशाहीचे असेल’ ही त्यांची भूमिका जगातील समस्त लोकशाहीवाद्यांसाठी आश्वासक. प्रचंड व्यापक लशीकरणातील यश बायडेन सरकारच्या नावावर आहे. ट्रम्प यांच्या काळात खुरटलेल्या लशींना बायडेन यांनी अत्यंत यशस्वी गती दिली आणि सर्व अमेरिकी नागरिकांची लसीकरण मोहीम झपाट्याने हाती घेतली. त्यामुळे आज अप��क्षेपेक्षा अधिक अमेरिकींना अधिक वेगात लस मिळाली असून सार्वत्रिक मुखपट्टीचा नियम मागे घेण्यापर्यंत त्या देशाने मजल मारली आहे.\nपण याची कसलीही फुशारकी बायडेन यांच्या भाषणात नव्हती. हा त्यांचा संयत शांतपणा उठून दिसणारा. तिसऱ्या प्रयत्नात मिळालेल्या अध्यक्षपदाचे मोल आणि त्याचे क्षणभंगुरत्व हे दोन्ही ते जाणतात. त्यामुळे आपल्या राजकीय विरोधकांविषयीही त्यांच्या मनात कडवटपणा नाही. असला तरी तो प्रदर्शित न करण्याइतका मुत्सद्दीपणा ते दाखवतात, हेदेखील कौतुकास्पद. स्पर्धेचा निकाल लागला की स्पर्धेची भावना संपायला हवी आणि पराभूताकडेही आपला सह-स्पर्धक या कनवाळू नजरेतून पाहता यायला हवे, हे त्यांच्या भाषणातून समजते. मर्ढेकर ‘भंगु दे काठिन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे’ अशी इच्छा व्यक्त करतात. मनाचा असा आंबटपणा संपवलेल्या नेत्यांची आज जगाला अधिक गरज आहे. जग अशा अमेरिकेच्या प्रतीक्षेत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतुमचा Email ID टाका\nखाली तुमचा Email ID टाका आणि Verify करून घ्या. जेव्हा या Website वर कोणती महत्वाची पोस्ट टाकली जाईल ती तुम्हाला Email वर येईल.\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/bigbang", "date_download": "2021-06-23T01:36:06Z", "digest": "sha1:A3HC7ZPAI763MT6W4E7AWHQPW4MMFQHJ", "length": 5357, "nlines": 67, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "बिगबॅंग - कॉड", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर बिगबँग 1 पृष्ठ 3\nयाद्वारे फिल्टर करा: सर्व मोठा 2NE1 सुटे बॅकपॅक पिशवी बीएपी बीस्ट सर्वोत्तम विक्रेता बिगबँग बिगबँग जीडी काळ्या गुलाबी BT21 बीटीएस बीटीएस स्वतःवर प्रेम करा डिझाइनअर्सल्फ EXO जीडी बिगबॅंग जीडी कॅप GOT7 केपीओपी प्रेमी एनसीटी हार सत्तर चमकदार सुपर जूनियर स्वेटरशर्ट विजेता\nक्रमवारी: वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमानुसारः एझेड वर्णानुक्रमानुसार: ZA किंमत: कमी ते उच्च किंमत: कमी ते उच्च तारीखः नवीन ते जुने तारीखः नवीन ते जुने\nबिगबॅंग बॉम्बर जॅकेट (2 स्पेशलसाठी 1)\nबिगबँग जी-ड्रॅगन स्ट्रॅ��� कॅप\nGot7 ब्लॅकपिंका वानाआनो EXO दोनदा सतरा बॅजेस\nबिगबांग तायांग \"द हू\" जॅकेट\nबिगबांग सदस्यांची नावे स्वेटशर्ट\nबिगबँग जी-ड्रॅगन येजी स्टाईल हूडी\nबिगबांग जी-ड्रॅगन शैली एमव्ही स्वेटर\nबिगबँग जी-ड्रॅगन शैली \"एफ ग्रीष्म\" स्नॅपबॅक\nबिगबँग किरीट रिंग बॉक्स\nबिगबॅंग पु लेदर स्नॅपबॅक\nबिगबॅंग मेड डेनिम जॅकेट\nबिगबॅंग गुड बॉय स्वेटशर्ट\nबिगबँग जी-ड्रॅगन शैली \"स्वॅग\" हूडीज\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/20/tamil-nadu-tops-list-of-states-destroying-corona-vaccines/", "date_download": "2021-06-23T02:07:37Z", "digest": "sha1:BVADZ6U7D6JKKVP5EOPKYZCK6QMM54PD", "length": 11235, "nlines": 99, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोना लसींची सर्वाधिक नासाडी करणाऱ्या राज्यांच्या यादीत तामिळनाडू अव्वल - Majha Paper", "raw_content": "\nकोरोना लसींची सर्वाधिक नासाडी करणाऱ्या राज्यांच्या यादीत तामिळनाडू अव्वल\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्रीय आरोग्य मंत्रालय, कोरोना प्रतिबंधक लस, माहिती अधिकार / April 20, 2021 April 20, 2021\nनवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये एकीकडे कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असतानाच एक धक्कादायक माहिती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या अर्जामुळे समोर आली आहे. ११ एप्रिलपर्यंत देशात कोरोना लसींचे तब्बल ४५ लाख डोस वाया गेल्याचा खुलासा माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात सरकारने केला आहे.\nपाच राज्य लस वाया घालवणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. माहिती अधिकाराअंतर्गत देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार योग्यपद्धतीने १० कोटी ३४ लाख लसींचा वापर करण्यात आला आहे तर ४४ लाख ७८ हजार लसी न वापरताच फेकून द्याव्या लागल्या आहेत. एकूण २३ टक्के लसींचे डोस वाया गेल्याची माहिती या आकडेवारीतून समोर आली आहे.\nलसींचा तुटवडा देशातील अनेक राज्यांमध्ये जाणवत असतानाच अनेक राज्यांमध्ये लसींचा योग्य पद्धतीने वापर न होता, त्या वाया जात आहेत. ११ एप्रिलपर्यंत ४४ लाख ७८ हजार लसी नुकत्याच समोर आलेल्या आरटीआय अर्जानुसार वाया गेल्या आहेत. तामिळनाडूमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या लसी���पैकी तब्बल १२.१० टक्के लसींचे डोस वाया गेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरयाणा, तिसऱ्या क्रमांकावर पंजाब, चौथ्या क्रमांकावर मणिपूर तर पाचव्या क्रमांकावर तेलंगण राज्याचा सामावेश आहे.\nहरयाणामध्ये ९.७४ टक्के, पंजाबमध्ये ८.१२ टक्के तर मणिपुरमध्ये ७.८० टक्के लसी वाया गेल्या आहेत. तेलंगणला पाठवण्यात आलेल्या लसींपैकी ७.५५ टक्के लसी न वापरताच फेकून द्याव्या लागल्या आहेत. देशातील काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असेही आहेत ज्यांनी कोरोनाच्या लसींचा अगदी योग्य पद्धतीने वापर करत कमीत कमी लसी वाया जातील याची खबरदारी घेतली आहे. माहिती अधिकारांतर्गत समोर आलेल्या आकडेवारीनुसार केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोरम, गोवा, दमण आणि दीव, अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीपसारख्या ठिकाणी लसींचा अधिक योग्य पद्धतीने वापर करण्यात आला आहे.\nकाही राज्यांमधील वाया गेलेल्या लसींचा आकडा जास्त असला तरी त्यांना पुरवण्यात आलेल्या लसींच्या तुलनेत टक्केवारीच्या हिशोबाने, तो आकडा सर्वाधिक नासाडी करणाऱ्या राज्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळेच गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांमध्ये लाखोंच्या संख्येने लसी वाया गेल्या असल्या तरी एकंदरित विचार करता या राज्यांची कामगिरी समाधानकारक असल्याचे दिसत आहे.\n१६ जानेवारीपासून देशामध्ये लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु झाला. सध्या देशात ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे, तर १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nकोणत्या राज्याने किती लसींचे डोस वाया घालवले \nराजस्थान – ६ लाख १० हजार ५५१\nतामिळनाडू – ५ लाख ४ हजार ७२४\nउत्तर प्रदेश – ४ लाख ९९ हजार ११५\nबिहार – ३ लाख ३७ हजार ७६९\nगुजरात – ३ लाख ५६ हजार\nमहाराष्ट्र – ३ लाख ५६ हजार ७२५\nकर्नाटक – २ लाख १४ हजार ८४२\nतेलंगणा – १ लाख ६८ हजार ३०२\nपंजाब – १ लाख ५६ हजार ४२३\nहरयाणा – २ लाख ४६ हजार ४६२\nआंध्र प्रदेश – १ लाख १७ हजार ७३३\nआसाम – १ लाख २३ हजार ८१८\nछत्तीसगड – १ लाख ४५ हजार\nओदिशा – १ लाख ४१ हजार ८११\nदिल्ली – १ लाख ३५ हजार\nजम्मू काश्मीर – ९० हजार ६१९\nमध्य प्रदेश – ८१ हजार ५३५\nउत्तराखंड – ५१ हजार ९५६\nझारखंड – ६३ हजार २३५\nत्रिपुरा – ४३ हजार २९२\nमणिपुर – ११ हजार १८४\nमेघालय – ७ हजार ६७३\nसिक्कीम – ४ हज���र ३१४\nलडाख – ३ हजार ९५७\nनागालॅण्ड – ३ हजार ८४४\nपुडुचेरी – ३ हजार ११५\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-mseb-news-so-on-saturday-the-power-will-be-off-in-boat-club-road-tadiwala-road-dhole-patil-road-area/", "date_download": "2021-06-23T02:12:25Z", "digest": "sha1:ET6VUXJ34KRVBJB5ZRKHFFMARP4O4IW6", "length": 14207, "nlines": 137, "source_domain": "bahujannama.com", "title": "... म्हणून शनिवारी बोट क्लब रोड, ताडिवाला रोड, ढोले पाटील रोड परिसरातील वीज", "raw_content": "\n… म्हणून शनिवारी बोट क्लब रोड, ताडिवाला रोड, ढोले पाटील रोड परिसरातील वीज बंद राहणार\nin ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – महावितरणच्या बंडगार्डन विभाग MSEDCL Bundgarden Division अंतर्गत नायडू उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचे अजस्त्र पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. 12) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बोट क्लब रोड, वाडिया कॉलेज, ढोले पाटील रोड, ताडिवाला रोड, बंडगार्डन रोड Pune MSEB News आदी परिसरातील सुमारे 8 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.\nमहावितरणच्या नायडू उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रॉन्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे तो बदलणे अत्यावश्यक झाले आहे.\nनवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर उपलब्ध झाला असून तो बसविण्याचे काम शनिवारी (दि. 12) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.\nत्यासाठी या उपकेंद्रातील सहा पैकी पाच 22/11 केव्ही उच्चदाब वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.\nतर नायडू हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटलचा Pune MSEB News वीजपुरवठा सुरु ठेवण्यासाठी उर्वरित एका उच्चदाब वाहिनीचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु ठेवण्यात येणार आहे.\nसध्या वर्क फ्रॉम होमसह work from home संचारबंदीनंतर आयटी कंपन्या,\nखासगी व सरकारी कार्यालये सुरु झाल्यामुळे तसेच ऑनलाईन परीक्षा Online exam सुरु असल्यामुळे गुरुवारऐवजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी शनिवारी पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे काम करण्यात येत आहे.\nनायडू उपकेंद्रांतील पूर्वनियोजित कामामुळे सुमारे 8 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा शनिवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद राहणार आहे.\nयासंदर्भात महावितरणकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईलधारक संबंधीत वीजग्राहकांना ‘एमएसएम’द्वारे पूर्वमाहिती देण्यात येत आहे.\nबंडगार्डन रोड, बोट क्लब रोड, राजगुरु चौक, भाजी मार्केट, ताडिवाला रोड,\nनारंगी बाग रोड, बोट क्लब सोसायटी, कपिला टॉवर, ढोले पाटील रोड, टाटा मॅनेजमेंट एरिया,\nअतूर पार्क, नायर रोड, मंगलदास रोड, वाडिया कॉलेज रोड,\nनठाण रोड, सिटी पॉईंट, सिटी टॉवर, माणिकचंद ऑयकॉन एरिया, साई राधे कॉम्प्लेक्स,\nआरबीएम मिल आदी परिसरासह सेवेज प्लांटचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.\nया कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे.\nकृपया हे देखील वाचा:\nइयत्ता 10 वी चा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होणार\n25 हजाराच्या लाच प्रकरणी शिक्रापूरच्या तलाठयासह खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा\nसफरचंदाच्या वजनाएवढे आहे संपूर्ण जगात असलेल्या कोविड-19 चे वजन, जाणून घ्या रिसर्च\nसुरक्षेत ‘आत्मनिर्भर’ होणार रेल्वे दोन ट्रेनची धडक रोखणार्‍या ‘स्वदेशी’ प्रणालीला सरकारची मंजूरी\nएकाच दिवशी ओपन होत आहेत तीन IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\nTags: 10 MVA10 एमव्हीएBoat Club RoadBundgarden DivisionConsumersDhole Patil Road PremisesInternal Naidu SubstationMSEDCLpower outagePower TransformerSaturdayTadiwala Roadअंतर्गत नायडू उपकेंद्राग्राहकांचाढोले पाटील रोड परिसराताडिवाला रोडपॉवर ट्रॉन्सफॉर्मरबंडगार्डन विभागबोट क्लब रोडमहावितरणवीज बंदवीजपुरवठा बंदशनिवारी\nइयत्ता 10 वी चा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होणार\n11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\n11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n… म्हणून शनिवारी बोट क्लब रोड, ताडिवाला रोड, ढोले पाटील रोड परिसरातील वीज बंद राहणार\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून तरुणावर जीव घेणा हल्ला\nPune News | ट्रकचालकांना लुटणार्‍या तीन दरोडेखोरांना 10 वर्षे सक्तमजुरी\n ताबडतोब करा ‘हे’ काम, अन्यथा रखडू शकते तुमची ‘सॅलरी’, जाणून घ्या\nPune Crime News | अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.org.in/fiat-india-automobiles-recruitment/", "date_download": "2021-06-23T03:12:12Z", "digest": "sha1:2JQSXQLHB6CJT6WYMA7PWWFKKRAPRH6P", "length": 6182, "nlines": 122, "source_domain": "majhinaukri.org.in", "title": "Fiat India Automobiles Recruitment | Majhi Naukri 2021", "raw_content": "\n🎓 शिक्षण नुसार जॉब्स\n🔔 पदवीधर साठी नौकरी\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nफियाट इंडिया ऑटोमोबाईल्स मध्ये अप्रेन्टिस पदांची भरती\nपदाचे नाव व विवरण:\nपोस्ट क्र. पोस्ट नाव शैक्षणिक गुणवत्ता\nवयाची अट: – 16 to 25 [SC/ST/PWD साठी:05 वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]\nआपले वय वर्ष, महिने, तास मध्ये मोजण्या करीत Age Calculator चा वापर करा.\nमुलाखतची तारीख : ५ मे २०२१ ते १२ मे २०२१\nसर्व नवीन जाहिरातीसाठी Majhi Naukri (येधे क्लिक करा)\nमाझी नौकरी अँड्रॉइड अँप डाउनलोड करा Download\nऑनलाइन सराव प्रश्न पत्रिका Online Test (येधे क्लिक करा)\nडाउनलोड मागील वर्षीय प्रश्नपत्रिका Previous Paper (येधे क्लिक करा)\nPrevious कृषी विज्ञान केंद्र भरती २०२१\nNext केंद्रीय रिजर्व पुलिस बल (CRPF) भरती २०२१\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे प्रशिक्षक पदाच्या 08 जागा\nभारतीय रेल्वे पश्चिम (मुंबई) विभागात 3591 जागांसाठी भरती\nराष्ट्रीय जल विकास एजेंसी मध्ये ६२ जागांसाठी भरती\nभारतीय नौसेना मध्ये 2500 जागा\nगूगल प्लेस्टोर वरून अँप डाउनलोड करा\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/shilpa-shetty-family-battling-covid-shes-negative/", "date_download": "2021-06-23T01:52:20Z", "digest": "sha1:TNCSD4QY46Y5EGLXILKKZ4LHRRXRAB44", "length": 10381, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब करोना पॉझिटिव्ह - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/सिनेनामा/शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब करोना पॉझिटिव्ह\nशिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब करोना पॉझिटिव्ह\nबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) संपूर्ण कुटुंबाला करोनाने घेरले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आह���.\nशिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. “मागील १० दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझ्या सासु-सासऱ्यांची करोनो चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर समिषा, विहान, माझी आई आणि आता राज यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे सगळे त्याच्यां त्यांच्या रुममध्ये आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहेत. आमच्या घरातील दोन कर्मचारी देखील करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे आणि वैद्यकीय सुविधेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,” असे शिल्पा म्हणाली.“देवाच्या कृपेने सर्व जण बरे होत आहेत. माझी करोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. नियमांनुसार सर्व खबरदारी घेतली जात आहे. बीएमसी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या मदतीचे आम्ही आभारी आहोत. आमच्यासाठी प्रार्थना करण्याचे देखील आभार. तुम्ही करोना पॉझिटिव्ह असो वा नसो, कृपया मास्क घाला, स्वच्छता ठेवा आणि सुरक्षित रहा..तरी सुद्धा मानसिकदृष्ट्या पॉझिटिव्ह रहा,” अशा आशयाची पोस्ट शिल्पाने (shilpa shetty) केली आहे.\nगोव्यात ९ मे पासून १५ दिवस 'लॉकडाऊन'\n'मुख्यमंत्री, लॉकडाऊन शब्द का उच्चारू शकले नाहीत\nकविता कौशिक देतेय योगाचे धडे\n​का होतोय ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड\n‘हि’ वाहिनी ठरली ​पदार्पणातच अव्वल\n​’सैराट’च्या गाण्यांच्या ‘झिंगाट’ विक्रम\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/21/politics-in-pune-former-mp-sanjay-kakade-arrested/", "date_download": "2021-06-23T03:04:27Z", "digest": "sha1:NNISWCE4UIZ6ZJVFRUVDKGMYUMNH7P7I", "length": 7432, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पुण्यातील राजकारणात खळबळ : माजी खासदार संजय काकडेंना अटक - Majha Paper", "raw_content": "\nपुण्यातील राजकारणात खळबळ : माजी खासदार संजय काकडेंना अटक\nमुख्य, पुणे / By माझा पेपर / कुख्यात गुंड, गजा मारणे, पुणे पोलीस, माजी खासदार, संजय काकडे / April 21, 2021 April 21, 2021\nपुणे – कुख्यात गुंड गजा मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणुक काढली होती. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी या मिरवणुकीला मदत केल्याची माहिती समोर आल्यामुळे गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे.\nकुख्यात गुंड गजा मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणूक काढली. जवळपास तीनशेहून अधिक चार चाकी वाहने या मिरवणुकीत सहभागी झाली होती. सोशल मीडियावर या मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर तळोजा ते पुण्यापर्यंत येणाऱ्या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गजा मारणे आणि सहभागी झालेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही आलिशान गाड्या देखील जप्त करण्यात आल्या. त्याच दरम्यान गजा मारणेला अटक करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.\nत्यानंतर गजा मारणेच्या मिरवणुकीमध्ये अनेक मोठ्या लोकांची नावे समोर आली आहेत. आता तर थेट भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी गजा मारणेला मिरवणुकी करिता मदत केल्या प्रकरणी आज गुन्हे शाखेने अटक केल्यामुळे पुणे शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.\nगजा मारणे याची खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांवर मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता.\nगजा मारणे सहा मार्च रोजी गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच तो गजा मारणे असल्याची खात्री पटताच त्याला पोलिसांना शरण येण्यास सांगण्यात आले. यानंतर त्याला फिल्मी स्टाईलने त्याला पकडण्यात आल्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/06/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B8-2/", "date_download": "2021-06-23T03:24:11Z", "digest": "sha1:FZVBIDBOLXZNFJ32HHYTDUMY4XWFYBWM", "length": 6607, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "न्यूझीलंड पंतप्रधान जेसिंडा वर्षअखेर करणार विवाह - Majha Paper", "raw_content": "\nन्यूझीलंड पंतप्रधान जेसिंडा वर्षअखेर करणार विवाह\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / क्लार्क गेफोर्ड, जेसिंडा आर्डन, न्यूझीलंड, पंतप्रधान, विवाह / May 6, 2021 May 6, 2021\nन्यूझीलंडला करोना मुक्त करण्यात मोठे योगदान दिलेल्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन जगभरात कौतुकाच्या मानकरी ठरल्या आहेत. आता त्यांच्या संदर्भात आणखी एक गोड बातमी आहे. जेसिंडा या वर्षअखेर दीर्घ काळाचा मित्र क्लार्क गेफोर्ड यांच्या बरोबर विवाहबद्ध होत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एंगेजमेंट केली असून त्यांना एक मुलगी आहे.\nजेसिंडा यांनी लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही मात्र द. गोलार्धातील उन्हाळ्यात लग्नाचा विचार असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंड मध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ उन्हाळा असतो. जेसिंडा यांनी २०१८ मध्ये मुलीला जन्म दिला असून तिच�� नाव नेवे आहे. गेफोर्ड हेच नेवेला अधिक काळ सांभाळतात असे समजते. ते टीव्ही फिशिंग शो सादर करतात.\nगेफोर्ड यांनी माहिया या किनारपट्टीवरील शहरात एका पहाडावर चढून जेसिंडा याना प्रपोज केले होते. पण एका अज्ञात माणसाला त्यात काहीतरी गडबड वाटल्याने त्याने पोलिसांना फोन केला होता. पोलीस श्वान पथकासह तेथे हजर झाले होते अशी आठवण जेसिंडा सांगतात. त्या म्हणतात, या गडबडीमुळे प्रपोज केल्याचा क्षण अधिक यादगार झाला.\nपंतप्रधान पदावर असताना फार थोड्या लोकांनी विवाह केले आहेत. फिनलंडच्या पंतप्रधान सना यांनी गतवर्षी मार्क राईकनन याच्यासोबत विवाह केला आहे तर डेन्मार्कचे पंतप्रधान मॅट फ्रेडरिक्सन यांनी गतवर्षी प्रेमिक बो टनबर्ग बरोबर विवाह केला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/gold-and-silver-rate-today-14266", "date_download": "2021-06-23T02:52:24Z", "digest": "sha1:5IWJD56IZ5CS5F72KHOBPKYM6WU6H5YI", "length": 3551, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सोनं आणि चांदीमधील घसरणीला लागला ब्रेक", "raw_content": "\nसोनं आणि चांदीमधील घसरणीला लागला ब्रेक\nनवी दिल्ली - जगभरात भारत दुसरा देश आहे ज्याठिकाणी सोन्याची Gold मागणी सर्वाधिक ही आहे. भारतामध्ये सोनं खरेदीकडे केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर परंपरा म्हणून देखील पाहिले जाते. भारतीयांसाठी सोनं आणि चांदी Silver हा एक शुद्ध धातू आहे. याशिवाय सोन्यामध्ये गुंतवणूक हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. भारतात सोन्याला एवढे महत्त्व आहे की लग्नसमारंभाच्या बजेटमधील Budget एक मोठा हिस्सा सोने खरेदीसाठी वापरला जातो. Gold and silver rate today\nसोनं आणि चांदीमधील घसरणीला आज ११ जून रोजी ब्रेक लागला आहे. आज मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ८० रुपयांनी वाढला तर दुसरकीकडे चांदीचा भाव ४०० रुपयांनी वाढला आहे.\nनागपूरात अपहरण करुन मुलाची हत्या; खंडणी स्वरुपात मागितलं होतं काकाचं शिर\nसध्या सोन्याचा भाव ४९,२८१ रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा भाव ७,२४११ रुपये झाला आहे. या आधी गुरुवारच्या सत्रात सोन्यामध्ये २५० रुपयांची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरामध्ये ११० रुपयांची घसरण झाली होती. Gold and silver rate today\nहे देखील पहा -\nजागतिक कमॉडिटी बाजारात सध्या सोन्याचा भाव १९०० डॉलरवर गेला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार गुरुवारी सोन्याचा भाव ४८७५० रुपये आणि चांदीचा भाव ७१,२२४ रुपये होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/web-special-news/offence-registered-against-complainant-who-stood-against-parambir-singh-13698", "date_download": "2021-06-23T02:32:54Z", "digest": "sha1:ST22FW5EAG55JVLZLE7V2MXFYWLXO7MZ", "length": 4502, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "परमवीर सिंह यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा", "raw_content": "\nपरमवीर सिंह यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा\nरुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर\nवसई /विरार : माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिंबिरे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंध खात्याला तक्रार करणाऱ्या विरार मधील मयुरेश राऊत याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि एम आर टीपी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. Offence Registered against Complainant who stood Against Parambir Singh\nतुळींज पोलिसांनी माहिती दिली की, वसई विरार महानगर पालिका प्रभाग समिती ब चे अनधिकृत बांधकामचे लिपिक अक्षय मोखर (२९) यांनी गुरवारी तुळींज पोलीस ठाण्यात नालासोपारा पूर्व विजय नगर येथे मौजे तुळींज सर्वे क्रमांक २२१ हिस्सा क्रमांक १ येथे बनावट बांधकाम परवाने तयार करून ४ मजली इमारत बांधून शासनाची आणि ग्राहकांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयात भारतीय दंड संहीता कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम ५२, ५३, ५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इतर भागीदारांवर सुद्धा गुन्हा नोंदविला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. Offence Registered against Complainant who stood Against Parambir Singh\nशरद पवारांनी फडणवीसांना नक्कीच मार्गदर्शन केलं असेल\nमयुरेश राऊत हे मनसुख हिरेन प्रकरणानंतर प्रकाशात आले होते. त्यांनी माजी पोलीस आयु���्त परमवीर सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिंबिरे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंध खात्याला तक्रार करत आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/national-examination-board-issues-guidelines-for-corona-neet-pg-exam-to-be-held-in-april-435190.html", "date_download": "2021-06-23T02:48:42Z", "digest": "sha1:K6EZK65GKPZAKA4Z5OZIFFJPBBONTF44", "length": 17210, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nNEET PG 2021 : राष्ट्रीय परीक्षा मंडळाने जारी केली कोरोनासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे, एप्रिलमध्ये होणार एनईईटी पीजी परीक्षा\nएकूण 255 परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तसेच विद्यार्थ्यांमधील सामाजिक अंतरावरही विशेष लक्ष दिले जाईल. याशिवाय इतर राज्यांत परीक्षेसाठी प्रवास करणे टाळण्यासाठी एनबीईने उमेदवारांच्या होम स्टेटमध्ये परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न केला आहे. (National Examination Board issues guidelines for corona, NEET PG exam to be held in April)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nशालांत परीक्षा प्रातिनिधिक फोटो\nNEET PG 2021 नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (NBE) कोरोना संसर्गाची वाढत्या केसेस लक्षात घेता कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एनबीईने राष्ट्रीय पात्रता कम एन्ट्रन्स टेस्ट-पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षे(NEET PG Exam 2021) साठी 18 एप्रिल रोजी होणारी कोव्हीड-19 अॅडव्हायजरी जारी केली आहे. अशा परिस्थितीत या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी निश्चित केल्याप्रमाणे प्रोटोकॉल पाळला पाहिजे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (NBE) पुढील परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असल्याचे अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. एकूण 255 परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तसेच विद्यार्थ्यांमधील सामाजिक अंतरावरही विशेष लक्ष दिले जाईल. याशिवाय इतर राज्यांत परीक्षेसाठी प्रवास करणे टाळण्यासाठी एनबीईने उमेदवारांच्या होम स्टेटमध्ये परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न केला आहे. (National Examination Board issues guidelines for corona, NEET PG exam to be held in April)\nहे नियम लागू होणार\nकोरोना टाळण्यासाठी परीक्षा केंद्रात सामाजिक अंतराचे अनुसरण केले जाईल.\nजास्त गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना कळविण्याकरीता कंपित वेळ स्लॉट असेल.\nउमेदवारांना दिलेला वेळ स्लॉट ईमेल व एसएमएसद्वारे कळविला जाईल.\nपरीक्षा केंद्रात थर्मल ग�� वापरल्या जातील. एन्ट्री पॉईंटवर तापमान, कोविड -19 संसर्गाची लक्षणे तपासली जातील.\nकोविड-19ची लक्षणे दिसल्यास परीक्षार्थीला आयसोल्युशन रुममध्ये परीक्षा घेण्यास परवानगी दिली जाईल.\nएनईईटी पीजी परीक्षा केंद्रात प्रवेश घेताना कोविड -19 सुरक्षा किट दिले जाईल.\nसेफ्टी किटमध्ये फेस मास्क, फेस शील्ड आणि पाच सेनिटायझर्स असतील.\nगेल्या वर्षी राष्ट्रीय परीक्षा मंडळाने कोरोना साथीच्या आजारामुळे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट फॉर पोस्ट ग्रेजुएट एडमिशन्स (NEET PG 2021) पुढे ढकलली. विद्यार्थी बराच काळ या परीक्षेची तयारी करत होते. 7 जानेवारी 2021 रोजी, एनईईटी पीजी 2021 च्या कार्यवाहीच्या संदर्भात आयोगाच्या स्टेक होल्डर्ससह सल्लामसलत केले आणि 18 एप्रिल 2021 रोजी एनईईटी पीजी 2021 रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (National Examination Board issues guidelines for corona, NEET PG exam to be held in April)\nप्राध्यापिका ते पहिल्या महिला शिक्षण मंत्री; वाचा, वर्षा गायकवाडांची राजकीय भरारी\nPhoto : ‘सूर्यास्त आणि ती…’, धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा\nमुंबई महापालिकेत 1850 ते 2070 पदांवर कंत्राटी तत्वावर भरती, 30 हजार ते 2 लाखांपर्यंत पगार\nकोरोनामुक्त गावात दहावी- बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश\nPandharpur Breaking | पंढरपुरात आषाढी वारी दरम्यान संचारबंदी लागणार\nMumbai Corona | 5 नवे कोव्हिड सेंटर, 70 टक्के ऑक्सिजनयुक्त बेड, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज\nमहाराष्ट्र 18 hours ago\nMumbai | Corona Vaccination | वरळीतील पोद्दार रुग्णालयातील लसीकरण केंद्रात नागरिकांची गर्दी\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई8 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे33 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर��शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nPHOTO | मधुमेह ते अतिसारापर्यंत अनेक रोग बरे करण्यास फायदेशीर उंबर\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nमराठी न्यूज़ Top 9\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई8 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे33 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/demand-of-bribe-anti-corruption-case-against-private-person-including-shikrapurs-talatha-in-bribery-case-of-rs-25000/", "date_download": "2021-06-23T02:37:37Z", "digest": "sha1:ZYGHM4PL5AP6E2UF7I4LTGVSPROQCNIT", "length": 12027, "nlines": 132, "source_domain": "bahujannama.com", "title": "25 हजाराच्या लाच प्रकरणी शिक्रापूरच्या तलाठयासह खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी", "raw_content": "\n25 हजाराच्या लाच प्रकरणी शिक्रापूरच्या तलाठयासह खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – शिक्रापूर (shikrapur) येथील जागेची नोंद सातबारा उताऱ्यावर करून घेण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी (Demand of Bribe) तलाठ्यासह (Talathi) खासगी व्यक्तीवर (Personal Person) पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडून (Anti Corruption Bureau Pune) शिक्रापूर पोलिस ठाण्यात (shikrapur police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.\nअविनाश केवलसिंग जाधव Avinash Kewalsingh Jadhav (वय 32, रा. शिरूर) व पंडित उमाजी जाधव (वय 32) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.\nयाबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात (shikrapur police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.\nअविनाश हे तलाठी शिक्रापूर सजाचे तलाठी (Talathi) आहेत.\nयादरम्यान यातील तक्रारदार यांनी पत्नीच्या नावावर शिक्रापूर येथे एक गुंठा जागा घेतली आहे.\nया जागेची नोंद करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता.\nत्यावेळी लोकसेवक अविनाश यांनी सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी 30 हजार रुपयांची लाचेची मागणी (Demand of Bribe) केली.\nयाबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.\nत्यानंतर याची पडताळणी केली. त्यात तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच खासगी व्यक्ती पंडित यांच्या सांगण्यावरून मागणी केल्याचे निष्पन्न झाले.\nत्यानुसार हा गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.\nकृपया हे देखील वाचा:\nसफरचंदाच्या वजनाएवढे आहे संपूर्ण जगात असलेल्या कोविड-19 चे वजन, जाणून घ्या रिसर्च\nसुरक्षेत ‘आत्मनिर्भर’ होणार रेल्वे दोन ट्रेनची धडक रोखणार्‍या ‘स्वदेशी’ प्रणालीला सरकारची मंजूरी\nएकाच दिवशी ओपन होत आहेत तीन IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\nराज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर\n‘नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही’ – शरद पवार\nTags: 25 thousand25 हजाराAnti-CorruptionAnti-Corruption BureauBribery casecrimeIndividualprivatepuneShikrapurShikrapur policeTalathayaअ‍ॅन्टी करप्शनअ‍ॅन्टी करप्शन ब्युरोखासगीगुन्हातलाठयापुण्याच्यालाच प्रकरणीव्यक्तीशिक्रापूरशिक्रापूर पोलिस\nसफरचंदाच्या वजनाएवढे आहे संपूर्ण जगात असलेल्या कोविड-19 चे वजन, जाणून घ्या रिसर्च\nइयत्ता 10 वी चा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होणार\nइयत्ता 10 वी चा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होणार\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n25 हजाराच्या लाच प्रकरणी शिक्रापूरच्या तलाठयासह खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा\nMaratha Reservation | घटना दुरूस्ती शिवाय मराठा समाजाला आरक्षण अशक्य – ॲड. प्रकाश आंबेडकर\n पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय\nMLA pratap sarnaik letter | शिवसेनेची रोखठोक भूमिका, म्हणाले – ‘पंतप्रधान मोदींशी वाकड नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे\nMansukh Hiren Death Case | प्रदीप शर्मांनंतर आता NIA कोणावर करणार कारवाई\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nअखेर ‘त्या’ दोन पोलिस अधिकार्‍यांसह 5 पोलिसांवरील निलंबन मागे; सोमवारी झाली होती ‘सस्पेन्शन’ची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hodges.edu/mr/event/physical-therapy-assistant-informational-sessions/", "date_download": "2021-06-23T01:34:43Z", "digest": "sha1:4YYGGFY7Z377O6TVDC36QXYX2DKYKJI6", "length": 18316, "nlines": 112, "source_domain": "hodges.edu", "title": "कॅपटीई अधिकृत पीटीए माहिती सत्रांमध्ये आमच्यात सामील व्हा od होजेस यू", "raw_content": "\nप्रवेश - भविष्यातील हॉक्स\nहाय एड मध्ये विविधता\nनोंदणी अटी व शर्ती\nआमच्या स्टाफ बद्दल जाणून घ्या\nशारीरिक थेरपी सहाय्यक माहिती सत्रे\nआभासी आणि 4501 कॉलनील ब्लाव्हडी, बिल्डिंग यू, कक्ष यू 361, फोर्ट मायर्स, फ्लोरिडा 33966\nशारीरिक थेरपी सहाय्यक म्हणून फायद्याच्या आरोग्य कारकीर्दीसाठी पहिले पाऊल उचल\nआपण हॉज युनिव्हर्सिटीच्या सीएपीटीई मान्यताप्राप्त कसे प्रारंभ करू शकता याबद्दल जाणून घ्या फिजिकल थ��रपिस्ट असिस्टंट प्रोग्राम आज.\nफिजिकल थेरपिस्ट असिस्टंट बनण्यात स्वारस्य आहे वैयक्तिकरित्या आणि अक्षरशः ऑफर केलेल्या विनामूल्य पीटीए माहिती बैठकीत होज्ज युनिव्हर्सिटी सीएपीटीई अधिकृत पीटीए प्रोग्रामसह मान्यताप्राप्त पीटीए प्रोग्रामचा तपशील जाणून घ्या.\n5 मे, 2021 - सायंकाळी 4:30 वाजता (अक्षरशः किंवा व्यक्तीगत)\nआभासी 4:30 सत्रासाठी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nशारीरिक थेरपिस्ट सहाय्यकांची मागणी वाढत आहे. लेबर अँड स्टॅटिस्टिक्स ब्युरोच्या मते, पीटीएची वाढ आता ते 31 दरम्यान 2026% आहे. आमच्या पीटीए माहिती सत्राला उपस्थित राहून आपण फायद्याच्या आरोग्य सेवा कारकीर्दीची पहिली पायरी कशी घेऊ शकता याबद्दल जाणून घ्या.\nअधिक माहितीसाठी पीटीए प्रोग्राम चेअर डॉ. सिन्थिया व्हॅकारिनो यांच्याशी संपर्क साधा cvaccarino@hodges.edu किंवा (239) 938-7718.\nहॉज्स युनिव्हर्सिटीमधील फिजिकल थेरपिस्ट असिस्टंट प्रोग्रामला कमिशन ऑन फिजिकल थेरपी एज्युकेशन (सीएपीटीई), 3030 पोटोमैक एव्ह., सूट 100, अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया 22305-3085; टेलिफोन: 703-706-3245; ईमेल: accreditation@apta.org; संकेतस्थळ: http://www.capteonline.org. प्रोग्राम / संस्थेशी थेट संपर्क साधण्याची आवश्यकता असल्यास, कृपया 239-938-7718 वर कॉल करा किंवा ईमेल करा cvaccarino@hodges.edu.\nप्रारंभ तारीख:5 शकते, 2021\nशेवटची तारीख:5 शकते, 2021\nस्थान:आभासी आणि 4501 कॉलनील ब्लाव्हडी, बिल्डिंग यू, कक्ष यू 361, फोर्ट मायर्स, फ्लोरिडा 33966\nआमच्या पाळीव प्राणी आणि व्यक्ती देणगी ड्राइव्हमध्ये सामील व्हा\nहोजेस यू संगणक पदवीसह मार्ग दाखवते\nहॉज कनेक्ट वर्कफोर्स स्किल्स गॅप्स भरण्यास मदत करते\nहॉजस यू चे सर्वोत्कृष्ट व्हेट्स २०२०\nहॉज युनिव्हर्सिटीने हॉज कनेक्टची घोषणा केली\n4501 कॉलनील ब्ल्व्हड फोर्ट मायर्स, फ्लोरिडा 33966\nनवीन - हॉज कनेक्ट\nजेव्हा आपण Amazonमेझॉन खरेदी करता तेव्हा समर्थन हॉज यू\nजेव्हा आपण Amazonमेझॉनवर खरेदी करता तेव्हा खालील दुव्यावर क्लिक करा आणि आपल्या खरेदीचा एक भाग हॉज हॉक्स फंडामध्ये दान करा\n© कॉपीराइट हॉज युनिव्हर्सिटी 2018-2021 | गोपनीयता धोरण | ग्राहकांची माहिती | हॉजस युनिव्हर्सिटी हे प्रादेशिकपणे सहकारी, बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यासाठी महाविद्यालयावरील दक्षिणी असोसिएशन ऑफ कॉलेजिज आणि स्कूल कमिशनने अधिकृत केले आहे. हॉज विद्यापीठाच्या मान्यतेबद्दल प्रश्नांसाठी, १1866 For30033 दक्षि��ेकडील लेन, डिकाटूर, जॉर्जिया येथे -००4097-404०. At या दूरध्वनीवर किंवा महाविद्यालय (कमिशन) (679०4500) XNUMX-XNUMX वर कॉल करा. हॉज युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक कार्यक्रम, प्रवेश आवश्यकता, आर्थिक मदत इत्यादी संबंधित इतर सर्व चौकशी हॉज विद्यापीठाकडे निर्देशित केली गेली पाहिजे, न की साउदर्न असोसिएशन ऑफ कॉलेजेस अँड स्कूल कमिशनला. हॉज्स युनिव्हर्सिटीमधील प्रत्येक क्लिनिकल प्रोग्रामचा अभ्यासक्रम फ्लोरिडा राज्यातील व्यावसायिक परवाना गरजा पूर्ण करतो. या क्लिनिकल प्रोग्राम्समध्ये क्लिनिकल मेंटल हेल्थ काउन्सिलिंग मध्ये सायन्स ऑफ सायन्स, नर्सिंग इन सायन्स इन फिजिकल थेरपिस्ट असिस्टंट, सायन्स इन असोसिएशन ऑफ फिजिकल थेरपिस्ट असिस्टंट, सर्टिफिकेट इन पॅरामेडिक्स, प्रॅक्टिकल नर्सिंग इन सर्टिफिकेट. वर सूचीबद्ध केलेले कार्यक्रम इतर राज्यांच्या व्यावसायिक परवाना गरजा पूर्ण करतात की नाही याचा संकल्प हॉज विद्यापीठाने घेतला नाही. ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोरिडा बाहेर स्थलांतर करण्याची योजना आखली आहे त्यांनी अभ्यासक्रम त्या राज्यातील गरजा पूर्ण करतो याची पुष्टी करणे आवश्यक आहे.\nआम्ही कुकीज आणि इतर डेटा संग्रहण साधने वापरतो, शक्यतो उत्तम वापरकर्ता अनुभव तयार करण्यासाठी, त्यांचा कसा वापर केला जातो हे समजून घेण्यासाठी आमच्या गोपनीयता धोरण पृष्ठास भेट द्या. ही साइट वापरणे सुरू ठेवून आपण आम्हाला असे करण्यास आपली संमती देत ​​आहात. जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (“जीडीपीआर”) मला लागू होईल त्या मर्यादेपर्यंत, या वेबसाइटला भेट देऊन मी माझ्या वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेस परिभाषित केल्यानुसार परवानगी देतो. जीडीपीआरद्वारे वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, होजेजच्या धोरणांमध्ये वर्णन केलेल्या आणि त्या पुरविल्या गेलेल्या उद्दीष्टांसाठी. मला हे समजले आहे की विशिष्ट परिस्थितीत, मला माझ्या वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. मी पुढे समजून घेतो की माझ्याकडे (1) माझ्या वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करण्याची विनंती करण्याचा मला अधिकार आहे; (२) चुका किंवा चुका सुधारणे आणि / किंवा माझा वैयक्तिक डेटा मिटविणे; ()) होज माझ्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यास प्रतिबंधित करते; आणि (2) की पोर्टेबल स्वरूपात विनंती केल्यावर होज माझा वैयक्तिक डेटा प्रदान करतात.\nगोपनीयता आणि कुकीज धोरण\nआम्ही कुकीज आणि इतर डेटा संग्रहण साधने वापरतो, शक्यतो उत्तम वापरकर्ता अनुभव तयार करण्यासाठी, त्यांचा कसा वापर केला जातो हे समजून घेण्यासाठी आमच्या गोपनीयता धोरण पृष्ठास भेट द्या. ही साइट वापरणे सुरू ठेवून आपण आम्हाला असे करण्यास आपली संमती देत ​​आहात. जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (“जीडीपीआर”) मला लागू होईल त्या मर्यादेपर्यंत, या वेबसाइटला भेट देऊन मी माझ्या वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेस परिभाषित केल्यानुसार परवानगी देतो. जीडीपीआरद्वारे वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, होजेजच्या धोरणांमध्ये वर्णन केलेल्या आणि त्या पुरविल्या गेलेल्या उद्दीष्टांसाठी. मला हे समजले आहे की विशिष्ट परिस्थितीत, मला माझ्या वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. मी पुढे समजून घेतो की माझ्याकडे (1) माझ्या वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करण्याची विनंती करण्याचा मला अधिकार आहे; (२) चुका किंवा चुका सुधारणे आणि / किंवा माझा वैयक्तिक डेटा मिटविणे; ()) होज माझ्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यास प्रतिबंधित करते; आणि (2) की पोर्टेबल स्वरूपात विनंती केल्यावर होज माझा वैयक्तिक डेटा प्रदान करतात.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jivheshwar.com/msamajdarshan/salihistory/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-06-23T01:39:24Z", "digest": "sha1:2X3K456RWVOASM377DXASW5PECLC6WXO", "length": 16161, "nlines": 126, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - साळी हेच नाव का?", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनसमाजाचा इतिहाससाळी हेच नाव का\nसाळी हेच नाव का\nसाळी या शब्दाचा उत्पत्तीच्या दॄष्टीने अर्थ तो असा: शाल वॄक्षाची साल साळ्णारे ते साळी, किंवा शाली. ही प्रागैतिहासिक काळातील, समाज हा अर्धनग्न व वन्य अवस्थेत असतानाची घट्ना आहे. मानव वनचर असताना वस्त्रे म्हणून या सालीचाच उपयोग करीत होता. रामायण काळात राम, सीता व लक्ष्मणाने वनवासात जाताना याच सालीची वस्त्रे धारण केली होती. त्यास वल्कले म्हणत.(मराठीत त्यांचे देश्य ���ुप वाकळ झाले) वस्त्रे विणण्याची कला मानवास, साध्य झाल्यानंतर या साल साळणार्‍या साळ्यांनी स्वीकारली व ते साळी या नावानेच समाजात परिचित राहिले. `शाल' हा शब्द ही या शाल वॄक्षाच्या साली वरूनच प्रचारात आला आहे. ही अतिशय लवचिक असल्याने अंगाभोवती गुंडाळ्ण्यास फारच सोईची आहे. मात्र तिचा आता कोणी उपयोग करीत नाही. शाल वॄक्षाच्या सालीचे काम वॄक्षाच्या सालीचे संरक्षण तसे उघडया नागडया मानवाच्या शरीराचे या सालीद्वारे संरक्षण करणारे ते साळी. भाताच्या साळीस संस्कॄतमध्ये `शाली' हेच नाव आहे. भाताच्या गाभ्याचे संरक्षण करणारी ती साळ. साधर्म्याने मानवाच्या उघडया शरिराचे वस्त्राद्वारे रक्षण करणारे ते साळी.\nॠग्वेदकालानंतर ब्राम्हणकाळात जाती व्यवस्था स्थीर होऊ लागली होती. ती मनुस्मॄतीकाळात घट्ट झाली. एक गोष्ट दिसते ती ही की, प्रागेतिहासिक काळातही ह्या व्यवसायावरून समाजाचे घटक ओळखले जात होते. साळी हा असाच घटक होता.\nआता `स्वकुळ' या शब्दाविषयी- यांत स्वकुळ यापासून जोड शब्द झाला आहे. संस्कृतात `स्व' चे पुढिल अर्थ होतात १) स्व = म्हणजे स्वतःचा, २) स्व =म्हणजे उच्चस्थान उदाहरणार्थ-स्वर्ग ३) स्व = म्हणजे चांगला, निर्मळ इ. स्वच्छ म्हणजे ज्याचे अच्छादन म्हणजे, वस्त्र, चांगले उंची आहे (स्व अच्छ = वस्त्र अच्छादन) सारांश, उच्चकुळांना म्हणजे राजेरजवाडे यांना वस्त्रे पुरविणारा तो स्वकुळ साळी, किंवा उंची वस्त्रे निर्माण करणारा तो स्वकुळ साळी.म्हणजे स्वकुळ साळी हा साळ्यांतला एक पोटभेद किंवा उपविभाग झाला.या विभागाने प्रामुख्याने 'रेशमी वस्त्रे' निर्माण करण्याचे स्वीकारलेले दिसते. सामान्यसुती वस्त्रे विणणारा तो साळी या सर्वसमादेशक संज्ञेत येतो. या स्वकुळ साळ्यातही प्रांत परत्वे भेद पडत गेले आणि त्यांनी निर्माण केलेल्या वस्त्रांना प्रांत परत्वे नांवे मिळाली पैठणची ती पैठणी झाली. बनारसची बनारसी शाल झाली. नारायणपेठची ती नारयण पेठी पैठणी झाली. पुरुषांसाठी विशेषतः पुरोहितासाठी वापरली जाणारी वस्त्रे पितांबर,मुकुटे आदी सोवळी वस्ते झाली.\nआर्याच्या प्रथमच पाच टोळ्या ऋग्वेदानुसार या भारतातील सुप्रसिध्द प्रदेशात म्हणजे सिंध, पंजाब, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी आल्या. या आततायी स्वरुपाच्या उग्र लढवय्या टोळ्या होत्या. त्यांनी सिंधू संस्कृतीच्या नागवंशीय, दिवोदास, सुद्रास, सारख्या राजांना जिकून त्यांच्याशी सोयरसंबंध जोडले. मोहंजोदारो आणि हरप्पा येथील उत्खनांत लिंगपुजेचे (३) शिस्नदेव, नागमुर्ती व मातृपूजक देवता सापडल्या आहेत. सांगण्याचे तात्पर्य की शंकर हा आर्याचा देव नाही. त्यास आर्य व आर्यांच्या संकरानंतर आर्यांनी स्वतःच्या किंवा मिश्र हिंदुसंस्कृतीत त्यास आर्यांनी सामील केलेला आहे. ऋग्वेदात शंकर नाही. पिण्ड किंवा लिंग म्हणजे शंकर. मराठीत 'किरडू' या शब्दाचा अर्थ नाग साप असा आहे. 'केर' 'चेर' हे शब्दही नाग या अर्थाचे आहेत. 'केरळ' किंवा 'चेरापुंजी' हे शब्द नागालोकांची वस्तीस्थाने दर्शवितात नागपूर हे किंवा नागाभूमी हे नांगवंशीचांचेच द्दोतक आहेत. आणि तक्षशीला ही नागाची पराभवातली दानभूमी आहे. सांगण्याचा उद्देश ज्या शंकराचा पुत्र जिव्हेश्वर आपण आपला मूळ पुरुष मानतो. किंवा साळ्यांचा मुखिया मानतो. तो नागवंशीय आहे. आम्ही साळी नागवंशीयच आहोत. सिंधू संस्कृतीच्या काळांत वस्त्रे विणण्याची कला पराकोटीला पोहोचलेली होती असे दिसते. कारण तलम रेशमी वस्त्रांचे अवशेष मोहोंजोदरो व हरप्पाच्या उत्खनात सापडले आहेत.\nमुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे\nस्त्रोत - 'स्वकुळ दर्शन' या त्रैमासिकामधुन साभार\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुम���ल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathiblogs.in/?page=8&category=openmind", "date_download": "2021-06-23T02:58:20Z", "digest": "sha1:MNBLDPC2OCHGEWM7WPE4SGNKMAHVM42V", "length": 22238, "nlines": 484, "source_domain": "marathiblogs.in", "title": "मन मोकळे | Page 8 | प्रकाशित | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nकाही दिवस चेंज म्हणून ग्रीष्माचा नर्सरीतला मुलगा सोहम हट्टाने त्याच्या आत्याच्या घरी राहायला गेला होता. आत्याचा मुलगा नीरव त्याच्याएवढाच होता साधारण. दोघांची चांगली गट्टी होती. पहिले सारखी एकमेकांकडे ये जा असायची दोघांची, पण कोरोना सुरू झाल्यापासून त्यांच्याही भेटण्यावर बंधनं आली. फोनवर तसं बोलणं व्हायचं दोघांचं, पण एकदा मात्र फारच हट्ट धरला सोहमने मला नीरवकडे नेऊन सोडाच म्हणून.\nशेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’\n'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आलेली आहे. ही कादंबरी आशय, विषय, भाषा, निवेदन अशा अनेक अंगांनी महत्त्वाची आहे. शेतीसाठी भारनियमन हा अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना छळणारा विषय झाला आहे. रात्री उशिराची वीज सोडणे, डीपीवर जास्त लोड असल्याने ट्रान्सफॉर्मर जळणे, तो दुरुस्त होऊन न मिळणे, त\n-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)चांगला जोडीदार मिळाला की आयुष्याची नौका सुरळीत चालते. त्यामुळे जोडीदार निवडीचा निर्णय हा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. घाईघाईत घेतलेला किंवा इतरांच्या सल्ल्याने घेतलेला निर्णय अनेकदा पश्चाताप करायला लावणारा ठरू शकतो. अशावेळी भविष्यात या निर्णयावरून इतरांना दोष देण्यापेक्षा जोडीदार निवडताना नेहमी प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे. यासाठी विव\n( चार पाच वर्षांपूर्वी एक चॅनेल पत्रकार लोकांमध्ये फिरुन त्यांच्याशी संवाद साधत होता. त्यातील अतीव गुळगुळीत मेंदूच्या बाईने ’नेहरु मुस्लिम होते’ असा दावा केला.' कशावरुन’ असा प्रश्न पत्रकाराने केला असता, ’व्हॉट्सअ‍ॅपपे आया था’ असे उत्तर दिले होते. त्यावरुन हे सुचले. त्या बाईप्रमा��ेच गुळगुळीत मेंदू असलेल्या सर्वांना ही कविता सादर अर्पण.) नेहरु असलमें मुस्लिम थे... ...व्हॉट्सअ‍ॅपपे आया था\nमासूम - दो नैना एक कहानी...\n पण त्याही आधी या सिनेमाच्या क्लासविषयी. यातील स्टारकास्ट आणि त्या काळातील समांतर सिनेमाची लाट यामुळे या सिनेमासाठीचा प्रेक्षकवर्ग कथित पांढरपेशी उच्च अभिरुचीचा आणि मध्यमवर्गीय असाच असेल असे आडाखे होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवस चित्र असेच होते नंतर मात्र चित्र बदलले आणि कॉमन पब्लिक देखील थियेटरमध्ये येऊ लागलं. तरीदेखील तद्दन पिटातले म्हणून ज्यांना हिणवले जाते तो प्रेक्ष\nदे दान, न सुटे गिर्हान\nव्याजाचे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केला. व्याजाचे दर कायम ठेवत असताना ह्या वेळी रिझर्व बँकेने लघु आणि मध्यम कारखानदारांना १५ हजार कोटी आणि सिडबीमार्फत वेगळे १६ हजार कोटी रूपयांची कर्जे उपलब्ध करण्याचाही निर्णय जाहीर केला. त्याखेरीच पर्यटण व्यवसायासाठी १५ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोना परिस्थिती लघु आणि मध्यम उद्योगांना सावरण्यासाठी क\n“समोशात साखर टाकली का रे” पहिला घास घेताच निखिल ओरडला.“नाही साहेब बटाटे गोड आहेत. नवीन बटाटे पूर्ण तयार व्हायच्या आधीच मार्केटात येते. ते गोड राहते.”“पण समोशाची चव बिघडते ना.” अपरिपक्व बटाट्यामुळे त्याचा मूड गेला तशीही त्याला Too much Too early ची खूप चीड होती. समोशाची प्लेट तशीच ठेऊन तो अक्कलकोटकडे निघाला. तो अधूनमधून देवस्थानाला भेट … Continue reading पॅकेज असतं रे →\nआप दूर क्या गए लफ्जो के साथ फासले हुएतेरी याद आती रही फिर खुदसे ही फासले हुएयाद सदा आती है तुम्हेभी, हिचकिया हमे ये बतायेदिल अब भी है जुड़े पर बदन के बीच फासले हुए\nडॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार\nजागतिक स्तरावर स्वयंसेवक म्हणून दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अमेरिकेतील डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार यांच्या कार्याचा, अनुभवांचा दृकश्राव्य खजिना सेवाव्रती - डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार.संवादक - मोहना जोगळेकरकाव्यपंक्ती - प्रमोद जोशीगायन - ज्योती कुलकर्णीशनिवार, ५ जून २०२१.सकाळी ११ वाजता (EST) भारत - रात्री ८:३० वाजतानक्की पहा. युट्युब दुवा: https://www.youtube.com/watch सेवाव्रती - डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार.संवादक - मोहना जोगळेकरकाव्यपंक्ती - प्रमोद जोशीगायन - ज्योती क��लकर्णीशनिवार, ५ जून २०२१.सकाळी ११ वाजता (EST) भारत - रात्री ८:३० वाजतानक्की पहा. युट्युब दुवा: https://www.youtube.com/watch\nराष्ट्रीय युवा दिन का साजरा करावा\nगेल्या काही वर्षात तरुणांची,विद्यार्थ्यांची होत असलेली गळचेपी बघून युवकांना हा प्रश्न पडू शकतो की राष्ट्रीय युवा दिवस का साजरा करावा \n1जागतिक कसोटी अजिंक्यपद ...\n1साजलेखणीचा : मी आणि शाळा...\n1 न्युझिलंड - इंग्लंड कसोटी...\n1अबोली - एक उद्योजिका ...\n1शाळेतील आठवणी व सरकारी शाळ...\n5टिक टिक वाजते डोक्यात...\n5ओल्या जायफळाचा मुरंबा / जॅ...\nबालपण आठवले. मी ४९ चा पण १०...\nखरच अगदी सध्या असेच चालू...\nखरच पूर्वीचे शिक्षक जीव...\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/government-tells-twitter-remove-pakistani-khalistani-accounts-provocative-content-farmers", "date_download": "2021-06-23T03:20:47Z", "digest": "sha1:FG7UPWMPXWWSXI6BTMYCGBXBK2DIDXII", "length": 18689, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पाकिस्तानी-खलिस्तानी अकाउंट बंद करा; सरकारचा ट्विटरला पुन्हा आदेश", "raw_content": "\nकेंद्र सरकारने पारित केलेले नवे कृषी कायदे हे काळे कायदे असून ते रद्दच करण्यात यावेत, या मागणीसाठी ऐन कडाक्याच्या थंडीत शेतकरी आपल्या निर्धारावर ठाम आहेत.\nपाकिस्तानी-खलिस्तानी अकाउंट बंद करा; सरकारचा ट्विटरला पुन्हा आदेश\nनवी दिल्ली : गेल्या 72 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने पारित केलेले नवे कृषी कायदे हे काळे कायदे असून ते रद्दच करण्यात यावेत, या मागणीसाठी ऐन कडाक्याच्या थंडीत शेतकरी आपल्या निर्धारावर ठाम आहेत. या आंदोलनाला विरोध करणाऱ्या अनेकांनी हे शेतकरी नसून खलिस्तानी आणि देशद्रोही लोक असल्याची वाच्यता केली आहे. प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसेनंतर या आंदोलनाला अधिक गालबोट लागले. त्यानंतर सरकारने आपला पवित्रा अधिक कडक करत या आंदोलनाला भोवती मोठंमोठे बॅरिकेडींग उभे केले. तसेच अर्धा फूट उंचीचे खिळे रस्त्यावर ठोकून रस्ता बंद केला.\nदरम्यान, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ट्विटरवर अनेक हॅशटॅग ट्रेंड सुरु झाले होते. यानंतर ट्वि��रनं काही अकाउंटवर कारवाई केली होती. मात्र काही खाती अनब्लॉक केल्यानंतर केंद्र सरकारने ट्विटरला कारवाईचा इशारा दिला होता.\nदरम्यान, पुन्हा एकदा केंद्र सरकारने ट्विटरला 1178 पाकिस्तानी आणि खलिस्तानी अकाउंट काढून टाकण्यास सांगितलं आहे. हे अकाउंट्स शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गैरसमज तसेच चिथवणीखोर मजकूर प्रसारित करत असल्याचा ठपका सरकारने ठेवला आहे. सरकारने दिलेल्या या आदेशांबाबत अद्याप तरी ट्विटरकडून कसल्याही प्रकारची हालचाल दिसून आली नाहीये. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.\nहेही वाचा - उत्तराखंड : जीव मुठीत धरुन बसलेल्या 16 जणांची जवानांनी केली सुखरूप सुटका (VIDEO)\nयाआधी देखील सरकारकडून ट्विटरला आदेश\nयाआधी 'शेतकऱ्यांचा नरसंहार' अशा हॅशटॅगवर कारवाई न केल्यानं केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली होती. ट्विटरवर #ModiPlanningFarmerGenocide असा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. सरकारने ट्विटरला अशा अकाउंटवर कारवाई करण्यास सांगितलं होतं. मात्र, ट्विटरने अशा अकाउंटचे ब्लॉक काढले आहे. आता जर केंद्र सरकारनं दिलेल्या आदेशाचं पालन ट्विटरने केलं नाही तर सरकारकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.\nट्विटरला पाठवण्यात आलेल्या नोटिशीत म्हटलं आहे की, #ModiPlanningFarmerGenocide हॅशटॅगचा वापर करून लोकांना भडकावण्याचं, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. तसंच हे कृत्य चुकीचं होतं. समजात तणाव निर्माण करण्यासाठी ही मोहिम चालवली गेली. हिंसाचारासाठी भडकावणं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कायदा सुव्यवस्थेसाठी हे धोकादायक आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी हिंसाचार झाला. सरकारकडून वादग्रस्त ट्विट करणाऱ्या अकाउंट्सना ब्लॉक करण्याचे आदेश दिल्यानंतरही ट्विटरने त्यांच्या मर्जीनुसार या अकाउंटला पुन्हा अॅक्टिवेट केलं असंही केंद्र सरकारने म्हटलं होतं.\nशेतकरी आंदोलनाच्या भाजपला झळा\nनवी दिल्ली - सुरवातीला पंजाब व हरियानात असलेल्या व आता पश्‍चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभलेल्या आंदोलनामुळे सत्तारूढ भाजपसमोर अडचणी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय नेतृत्वाने हे आंदोलन आवरावे, अशी चर्चा भाजप नेत्यांत आहे. विशेषतः आगामी काळातील उत्तर प्रदेश निवडणुकीत पश\nदिल्लीत झालेल्या ट्रॅक्‍टर रॅलीमुळे या वर्षीच्या प्रजासत्ताकदिनाची नोंद इतिह���सात झाली आहे. संसदेत मंजूर झालेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शेतकरी आंदोलनाचे आयोजक आणि पोलिस यांच्यात सविस्तर चर्चा होऊन काढलेल्या या सुनियोजित मोर्चाचे रूपांतर नंतर एका जमा\nलाल किल्ल्यावर जे झालं त्याबद्दल माफ करा; शेतकऱ्यांचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हिंसाचारानंतर बुधवारी शेतकरी नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या व्यासपीठावरून शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितलं की, शेतकरी प्रजासत्ताक परेडमध\nशेतकरी आंदोलनात फूट का, संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल\nमुंबई: सध्या दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. याच मुद्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरातून मोदी सरकारवर निशाणा साधला. तसंच केंद्र सरकारला इशाराही दिला आहे.\n'सरकारनं भींती उभारायचं काम करु नये'; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले आंदोलन सुरु आहे. प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाम निर्धारासह गेल्या 68 दिवसांपासून धरणे धरुन बसले आहेत. गेल्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या धुमश्चक्रीनं\nदेशाच्या इतिहासात काही तारखांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. अशा तारखा देशाच्या इतिहासात मैलाचा दगड बनतात. १९२९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोरमधल्या अधिवेशनात जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार ‘पूर्ण स्वराज दिन’ म्हणून साजरा करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. त्यानंतर १९३० मध्ये २६ जान\nविजबिलाविरोधात भाजप आक्रमक ते पाकच्या झेंड्यामुळे रिहाना ट्रोल; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\nभारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेवरुन मोठं वक्तव्य केलं आहे. पॉपस्टार रिहानाने हातात पाकिस्तानचा झेंडा घेतलेला एक फोटो व्हायरल केला जात आहे. रिहाना एका क्रिकेट स्टेड���यममध्ये उभी आहे आणि तिच्या हातात पाकिस्तानच\n दिल्लीत आंदोलनातील शेतकरी नेत्यांना संपवण्याचा कट\nनवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून शेतकरी नेत्यांना टार्गेट करण्याचा आंतरराष्ट्रीय कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कटामागे खलिस्तान कमांडो फोर्सचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. रॉ आणि इतर गुप्तचर संस्थांनी केसीएफच्या कटाबद्दल माहिती दिली आहे.\nअहवाल नसेल तर, दिल्लीत ‘नो एन्ट्री’\nमहाराष्ट्रासह पाच राज्यांतून येणाऱ्यांसाठी कडक नियम नवी दिल्ली - इतर राज्यातील नागरिकांनी दिल्लीला येण्याचे बेत तूर्तास स्थगित केलेलेच बरे. कारण महाराष्ट्रासह पाच राज्यांतून सार्वजनिक वाहतुकीने दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा ७२ तासांपर्यंतचा कोरोना चाचणीचा ‘निगेटिव्ह’ अहवाल दाखवला तरच\nFight with Coronavirus : देशातील 'हे' २५ जिल्हे आहेत कोरोनामुक्तीच्या वाटेवर; महाराष्ट्रातील...\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. देशातील १५ राज्यांमधील असे २५ जिल्हे आहेत, जे कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmcm/", "date_download": "2021-06-23T02:32:11Z", "digest": "sha1:6SPK2MAOMH2PZJSTK5O37GEYXAN47C5B", "length": 2881, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmcm Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अजित पवार\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (दोन) रोजगार हमी योजनेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे. तर, सोलापूरचे सहाय्यक राज्यकर आयुक्त सुनील वाघमारे यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.…\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/corona-will-be-treated-even-while-staying-home-too-just-one-pill-know-how/", "date_download": "2021-06-23T03:12:31Z", "digest": "sha1:BWLPRQ276R6AZFLKK2BTD4LPZFYI6QDR", "length": 15013, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "काय सांगता ! होय, आता घरबसल्या फक्त एका गोळीनं होणार तुम्ही कोरोना पासून मुक्त - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\n होय, आता घरबसल्या फक्त एका गोळीनं होणार तुम्ही कोरोना पासून मुक्त\n होय, आता घरबसल्या फक्त एका गोळीनं होणार तुम्ही कोरोना पासून मुक्त\nपोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने जगात थैमान घातले असून यावरून लोकांची परिस्थती बिकट झाली आहे. मात्र आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी फायजर कंपनीने कोरोना संसर्ग असणाऱ्या लोकांसाठी औषध तयार केले आहे. तर त्या कंपनीने फक्त एका गोळीमध्ये उपचार होणार असल्याचा दावा केला आहे. परंतु त्या उपचाराचा फायदा भविष्यात होणार आहे. त्या गोळीचे नाव PF-07321332 असे आहे. सध्या तयार केलेल्या या औषधाची क्लिनिकल चाचणी सुरूय, चाचणी नंतर यश आल्यावर रुग्णालयात न जाता लोक घरीच या उपचाराद्वारे ठीक होणार आहे.\nसध्या या गोळ्याची फेज एक चाचणी अमेरिका आणि बेल्जिअमम या देशात सुरु आहे. या चाचणीमध्ये १८ ते ६० वयोगटातील ६० लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, आतापर्यंत या औषधाची चाचणी प्राण्यांवर झाली आहे. यामधून, कोणत्याही प्रकारची जोखीम समोर आली नसल्याचा कंपनीने दावा केला आहे. असे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार माहिती समोर आलीय.\nअशा पद्धतीने करेल काम –\nहे औषध HIV च्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या अॅन्टी रेट्रोव्हायरल औषधाप्रमाणे आहे. याप्रकारचं औषध शरीरात विषाणूचे प्रमाण इतकं कमी करते की, त्याला ओळखंलही जाणार नाही. याने विषाणू वाढू शकत नाही आणि इतर लक्षणांवर उपचार घेऊन रूग्ण ठीक होतो. हे औषध प्रोटीज इनहिबिटर टेक्निकने बनवले आहे. ज्यामध्ये औषध प्रसारित शरीरावर प्रभाव करतं आणि विषाणू कोशिकांमध्ये आपली कॉपी तयार करू शकत नाही. HIV याशिवाय हेपेटायटिस सी संसर्ग विरोधातही अशाप्रकारच्या टेक्नीकने औषध तयार केलं गेलं आहे.\nअल्प व्यक्तीवर चाचणी का\nया औषधाने SARS-कोव -2 व्यतिरिक्त अन्य कोरोना संसर्गावरही प्रभाव दिसून येत आहे. यामध्ये भविष्यात जरी कोरोना संसर्ग याचे नवं रूप आलं तर त्यावरही हे औषध प्रभावी ठरणार आहे. असे फायजर कंपनीने म्हटले आहे. तसेच, पुढे म्हणाले, पहिल्या टप्प्यात थोडक्यात निरोगी लोकांवर या औषधाची चाचणी केली जात आहे. कारण यामुळे, मानवी शरीर हे औषध किती सहन करू शकतं. जर सर्व काही ठीक झालं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अधिक लोकांवर चाचणी करणार आहे. आता औषधावर संशोधन सुरू आहे. यामध्ये हे औषध बाजारात कधी येईल हे सांगता येणार नाही.\nइंजेक्शनच्या डोसची चाचणी –\nगोळ्या व्यतिरिक्त आता फायजर कंपनी इंजेक्शनची सुद्धा चाचणी करणार आहे. यामध्ये, पीएफ – 07304814 असे त्याचे नाव आहे. याची सध्या Phase 1-B multi-dose चाचणी सुरू आहे. हे आता रुग्णालयात दाखल कोरोना संसर्ग रुग्णांना दिला जातो. औषध तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या गोळीच्या रूपात तयार केलं जात. कारण संसर्ग लोकांना प्रथम लक्षणे दिसताच व्यक्तीला देता यावी. यामध्ये रूग्णाला रुग्णालयात घेऊन जाणे किंवा ICU मध्ये दाखल करण्याची आवश्यकता भासणार नाही. असे फायजर कंपनीचे चीफ वैज्ञानिक अधिकारी मायकल डॉलस्टन यांनी सांगितले आहे.\nPune : जेष्ठ नागरिकांच्या मनातील ‘कोरोना’ची भीती दूर करण्यासाठी हडपसरमध्ये राबवला अनोखा प्रयोग\nTMC उमेदवाराचा ‘कोरोना’नं मृत्यू; पत्नीचा EC वर हत्येचा आरोप\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून त्यानं…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nPF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF…\nPeter England | व्हॅक्सीन घेतली असेल तर पीटर इंग्लंड देईल…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट क���ॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nघरपट्टी आणि असेसमेंट उतारा’ देण्यासाठी चक्क मागितली ‘लाखा’ची ‘लाच’;…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण;…\nतुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का UIDAI ने जारी केली लिंक;…\nPune News | पुण्याच्या सदाशिव पेठेतील उमेद फार्माचे मालक आणि बोगस…\nPeter England | व्हॅक्सीन घेतली असेल तर पीटर इंग्लंड देईल 1000 रुपयांच्या फ्री शॉपिंगची संधी \nघरपट्टी आणि असेसमेंट उतारा’ देण्यासाठी चक्क मागितली ‘लाखा’ची ‘लाच’; ग्रामविकास अधिकार्‍यासह कर्मचार्‍याला पकडले…\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/corona-to-8-policemen-from-satara-police-station/", "date_download": "2021-06-23T02:06:06Z", "digest": "sha1:CGOEDTA6QPZR7DA6ZX2WPP6P7BJHICVV", "length": 8514, "nlines": 155, "source_domain": "rashtramat.com", "title": "सातारा ठाण्यातील आठ पोलिसांना कोरोना - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/शहर/सातारा /सातारा ठाण्यातील आठ पोलिसांना कोरोना\nसातारा ठाण्यातील आठ पोलिसांना कोरोना\nसातारा (महेश पवार) :\nतालुका पोलीस (police) ठाण्यातील 66 पोलीस व 14होमगार्ड यांची प्रशासनाच्या वतीने चाचणी करण्यात आली होती, यावेळी आठ पोलीस कर्मचारी कोरोना बाधीत सापडल्याने त्यांना पोलीस विभागाच्या अलंकार हॉल येथील विलिगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. सर्व पोलीस (police) कर्मचारी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\n१ जूनपासून राज���यात मासेमारी बंद\n'बुद्धांचे विचारच जीवन प्रकाशमय करत राहतील'\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nसाताऱ्यात दिवसभरात 16 बाधितांचा मृत्यू\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/state-government-causes-injustice-to-obc-community/", "date_download": "2021-06-23T01:34:51Z", "digest": "sha1:WOKPQZW7CIYHNXSNGHAKKUD6ETYLOFJA", "length": 14632, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "'​राज्य सरकारमुळेच ओबीसी समाजावर अन्याय'​ - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे या���च्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/महाराष्ट्र/‘​राज्य सरकारमुळेच ओबीसी समाजावर अन्याय’​\n‘​राज्य सरकारमुळेच ओबीसी समाजावर अन्याय’​\nदेवेंद्र फडणवीस यांनी केली पत्राद्वारे टीका\nमुंबई​ (अभयकुमार देशमुख) :​\nराज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.\nउद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाअंतर्गत राखीव जागांच्यासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका मा. सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे अखेर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने अजीबात गांभीर्य दाखविले नाही. मा. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील सुनावणी सुरू असताना 15 महिन्यांमध्ये किमान 8 वेळा सरकारने केवळ तारखा मागितल्या. त्याचवेळी एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले होते की, सदर आरक्षणाच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे राज्य सरकारला मागासवर्ग आयोग गठीत करून तसेच इम्पेरिकल डाटा तयार करून आरक्षणाचे समर्थन (जस्टीफाय) करावे लागेल. मात्र, त्यानंतरही यावर कोणतीही कारवाई शासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात पुढची कारवाई स्पष्टपणे विदित केलेली ��सताना केवळ वेळकाढू धोरण सरकारने अवलंबिले. यासंदर्भात 5 मार्च 2021 रोजी सभागृहात मी विषय मांडला, आपल्याकडे बैठक झाली, त्या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग तातडीने गठीत करावा लागेल आणि इम्पेरिकल डाटा सुद्धा तयार करावा लागेल, अन्यथा ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होईल, हा विषय मी आपल्यापुढे प्रकर्षाने मांडला होता. या बैठकीत उपस्थित उपस्थित राज्याचे महाधिवक्ता, विधि व न्याय विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे माजी सचिव या सर्वांनी सुद्धा हीच बाजू उचलून धरली होती. त्यानंतर सुद्धा वारंवार यासंदर्भात मी आपल्याला स्मरणपत्रे पाठविली. पण, त्यावर राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही आणि थोडेही गांभीर्य दाखविले नाही.\nसर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली कारवाई न करता केवळ फेरविचार याचिका दाखल केली गेली. ती आता फेटाळली गेल्यामुळे आता यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी वर्गासाठी एकही जागा आरक्षित राहणार नाही. केवळ आणि केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली कारवाई पूर्ण करीत ओबीसी आरक्षणासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करून ते पुनर्स्थापित करण्यासाठी सत्वर कारवाई करावी, अशी विनंती पुन्हा या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.​​\n'आयपीएल'चे उर्वरित सामने रंगणार युएईत\n​राज्यात ७ जूनपर्यंत संचारबंदी कायम ​\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n‘भाजपशी जुळवून घ्या, तेच फायद्याचे आहे’\n‘मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि स���जय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/center-vaccinated-other-countries-allegations-made-by-arvind-kejriwal", "date_download": "2021-06-23T03:33:17Z", "digest": "sha1:TATGKADPBZW74QAOHOWNLVIY42CPSG2A", "length": 17226, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | केंद्राने इतर देशांना लशी दिल्या; अरविंद केजरीवाल यांनी केला आरोप", "raw_content": "\nकेंद्राने इतर देशांना लशी दिल्या; अरविंद केजरीवाल यांनी केला आरोप\nसकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील कोरोना (Corona) प्रतिबंधक लशींच्या (Vaccine) तुटवड्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी थेट केंद्र सरकारलाच (Central Government) लक्ष्य (Target) केले आहे. जगभरातील अनेक देश त्यांच्या नागरिकांच्या लसीकरणाचा (Vaccination) प्राधान्याने विचार करीत असताना केंद्र सरकारने मात्र इतर देशांना लस पुरविल्याची टीका त्यांनी केली. ‘स्पुटनिक-व्ही’ या लसीच्या उत्पादक कंपनीने दिल्लीस लस पुरविण्याची तयारी दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. (Center vaccinated other countries Allegations made by Arvind Kejriwal)\nहेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'\nकेंद्र सरकारने लसीकरणाची मोहीम सहा महिने उशिराने सुरू केली. तसेच राज्यांनी त्यांच्याच पातळीवर लस खरेदी करावी, अशी जबाबदारीही त्यांच्यावर टाकली. अनेक राज्यांनी जागतिक निविदा काढून लस मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना अपयश आले. आपल्याला कोरोना विरोधातील लढाईत पराभूत होता येणार नाही. ही लढाई केवळ भाजप हारणार नाही तर देशाला त्याचे परिणाम भोगावे लागली, अशी टीका केजरीवाल केली. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री हा कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारला पाठबळ देण्यास तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. राजधानी दिल्लीत कायमस्वरूपी लॉकडाउन ठेवता येणार नाही. व्यवहार टप्प्याटप्याने सुरळीत करावे लागतील. त्यासाठी लसीकरण युद्धपातळीवर करावे लागेल. म्हणूनच अनेक देशांबरोबर राजधानीला लस उपलब्ध करून देण्याबाबत बोलणी सुरू असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.\nहेही वाचा: \"मोदी सरकारने उत्तर कोरियालाही टाकलं मागे\"\nमॉडर्ना, फायझरच्या लशी खरेदी करा\nदिल्लीमध्ये केंद्र सरकारने लोकांना थेट वाहनांमध्येच लस द्यायला सुरूवात केली आहे. स्पुटनिक- व्ही या लसनिर्माता कंपनीने दिल्ली सरकारला डोस पुरवठा करण्याची तयारी दर्शविली असली तरीसुद्धा नेमके किती डोस मिळणार हे अद्याप ठरलेले नाही, अशी स्पष्टोक्ती केजरीवाल यांनी दिली. मॉडर्ना आणि फायझरच्या लशी लहान मुलांसाठी अनुकूल आहेत, केंद्र सरकारने त्या खरेदी कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.\n'लस नसताना कॉलरट्यून का ऐकावी' हायकोर्टाचे केंद्र सरकारवर ताशेरे\nनवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) आज केंद्र सरकारच्या (Central Government) लसीकरण (Corona Vaccination) धोरणावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. ‘‘सध्या तुमच्याकडे लोकांना देण्यासाठी पुरेशा लशी नाहीत पण एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला फोन केला असता तिला लसीकरणाची कंटाळवाणी कॉलर ट\nतुमच्या आरोपांमुळे संस्थेची वाट लागली; बार असोसिएशनवर सुप्रीम कोर्ट भडकले\nनवी दिल्ली - देशभरातील कोरोना संसर्गाच्या गंभीर स्थितीवर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला याबाबत राष्ट्रीय आराखडा सादर करण्याचे निर्देश देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने आज न्यायालयीन आदेशांवर टीका करणाऱ्या वकिलांना देखील खडे बोल सुनावले.एखादी संस्था कशा पद्धतीने उद्‌ध्वस्त केली जाते हेच यातून\nभारत बायोटेक अन्‌ सीरमला केंद्र सरकारकडून निधीची ‘लस’\nनवी दिल्ली - अवघा देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडला असताना केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना साडेचार हजार कोटींचा निधी मंजूर केला. यापैकी सीरमला तीन हजार कोटी तर भारत बायोटेकला दीड हजार कोटींचा निधी दिला जाईल. हा निधी प्रथम को\nभीक मागा, उधार मागा किंवा चोरा, पण लोकांची मदत करा\nकोरोना संसर्ग वाढ, वाढती मृत्यू संख्या आणि अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य सुविधा अशी गंभीर परिस्थिती असतानाही त्यात फारसा बदल होताना दिसत नाही. या सगळ्यांत हतबल झालेल्या जनतेच्या बाजूने न्यायालयाने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारसह विविध राज्य सरकारांच्या कार्यपद्धतीवर आणि संवेदनाहिनतेवर ताशेरे ओढ\nकेंद्र सरकारनं मागच्याच वर्षी, कोरोना महासाथीला आटोक्यात आणण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता. अगदी अनपेक्षितरीत्या मानवी जीवन ठप्प झालं, सर्व दैनंदिन कामांवरही बंधनं आली. रस्त्यांवर रहदारीचा आवाज नाही, माणसांची गर्दी नाही. जणू काही अख्खं जग शांत झालं. जे रोजच्या शहराच्या गोंगाटामध\nतुघलकी लॉकडाऊन हेच कोरोनाविरोधी धोरण; राहुल गांधी यांची केंद्रावर टीकेची झोड\nनवी दिल्ली - पहिली पायरी तुघलकी लॉकडाऊन, दुसरी पायरी घंटी वाजवा आणि तिसरी पायरी म्हणजे देवाची प्रार्थना, हेच केंद्र सरकारचे कोरोनाविरोधातील धोरण आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे आज बरसले.देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे त्यांनी आज ट्विटद्वारे लक्ष केले. कोरोनाला रोखण\nपीक नुकसानीची भरपाई द्या; 'बळीराजा'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nकऱ्हाड (सातारा) : वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा, टोमॅटो, कलिंगडे, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे तत्काळ पंचनामे करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारतर्फे मदत जाहीर करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष\nअग्रलेख : लसीकरणाला बूस्टर डोस\nवेगवान लसीकरणासाठी व्यवस्थेचे विकेंद्रीकरण, कोरोनाने युवक पिढी बाधित होत असल्याने १८वयावरील सर्वांना १ मेपासून लसीकरण, तसेच लस उत्पादक कंपन्यांना मदतीचा हात अशा अनेकविध निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने कोरोनाविरोधातील लढाईला धार येणार आहे. कोरोनाच्या छायेने धास्तावलेल्यांना त्यामुळे दिलासा\nलसीकरणाचे वय २५ वर्षे करा; सोनिया गांधी यांची केंद्राकडे मागणी\nनवी दिल्ली - केंद्र सरकारचा नियोजनाबाबत दूरदृष्टी, पूर्वतयारीचा अभाव आणि तात्कालिक उपाय यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असा आरोप करीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना उपचारासाठी आवश्‍यक औषधे, उपकरणांवरील जीएसटी माफ करावा आणि गरजू लोकांना तातडीने सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करावी,\nलसीकरण धोरणाचा फेरआढावा घ्यावा; सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज कोरोनाप्रतिबंधक लस किंमत धोरणाचा फेरआढावा घेण्याच्या सूचना केंद्र सरकारला दिल्या आहेत. प्रथमदर्शनी हे धोरणच लोकांच्या आरोग्याला हानीकारक असल्याचे दिसून येते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/maratha-reservation/", "date_download": "2021-06-23T02:15:55Z", "digest": "sha1:LVTVMD5S2M5OTHWKTIXRCP4EIJYSNCG4", "length": 16719, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maratha Reservation: Live News| Latest Updates On मराठा आरक्षण | Maratha Aarakshan Verdict Highlights And Coverage By Lokmat.com", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाशरद पवार कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\n07:35 AMकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\n07:15 AM अमेरिकेने इराण न्यूज वेबसाइट्स सीज केल्याचा इराणचा दावा, कारण अस्पष्ट\n06:44 AM श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी बाेलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गुपकर आघाडीने सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला आहे.\n06:23 AM नवी दिल्ली : भारत बायाेटेकने विकसित केलेली काेव्हॅक्सिन ही स्वदेशी काेराेना प्रतिबंधक लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर दिसून आले आहे.\n06:11 AM ठाणे: कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे.\n11:37 PMपरिवहन मंत्री अनिल परबांसह अधिकाऱ्यांना दिलासा; RTO भ्रष्टाचाराच्या आरोपातून मिळाली क्लीनचीट\n11:36 PMWTC Final 2021 IND vs NZ : भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरवणार का पाणी\n11:06 PM नाशिक - राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही, पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण\n10:29 PM नवी मुंबई - कळंबोली ते उरण फाटा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 24 तारखेला सकाळी 8 ते रात्री 8 बंद\n10:13 PMWTC Final 2021 IND vs NZ : थंडीनं कुडकुडत होता विराट कोहली अन् रोहित शर्मानं उडवली खिल्ली, पाहा मजेशीर Video\n10:01 PM WTC Final : दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का, धावफलकावर २४ धावा असताना शुबमन गिल माघारी\n09:58 PMदिल्लीतील सरकारी शाळांचा नववी-अकरावीचा निकाल जाहीर; 80 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण\n09:44 PM Corona Cases in Washim : २९ पॉझिटिव्ह; ३३ जणांची कोरोनावर मात\n09:30 PM पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्र बुधवारी बंद राहणार, महापालिकेची माहिती\n08:59 PM WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी; केन, साऊदीची दमदार खेळी\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा\nमराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.\nमुंबई :Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी राज्याची फेरविचार याचिका; निकालाला सुप्रीम कोर्टात दिले आव्हान\nमराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. ...\nऔरंगाबाद :Maratha Reservation: सरकार टिकवण्यासाठी जे प्रयत्न केले तसेच मराठा आरक्षणासाठी करा\nVinod Patil on state govt's reconsideration petition in supreme court over maratha reservation : राज्य सरकारने याचिका दाखल करण्यापूर्वी विनोद पाटील यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ...\nसांगली :देवेंद्र फडणवीसांना राज्यात फिरुन देणार नसल्याचा मराठा स्वराज्य संघाचा इशारा\nसांगली : देवेंद्र फडणवीस , भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानांमुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यामुळे ... ...\nमहाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल\nMaratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. ...\nमुंबई :सरकार आहे की तमाशा, आता शांत बसणार नाही, फडणवीसांचा इशारा\nराज्य सरकारविरोधी भूमिका घेत आंदोलन करणार आहात का, असा प्रश्न फडणवीस ��ांना विचारण्यात आला होता. त्यावर, आता आम्ही शांत बसणार नाही, काय करणार हे लवकरच सांगण्यात येईल, असे फडणवीस यांनी म्हटले. ...\nकोल्हापूर :Maratha Reservation : आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे कोल्हापुरात रास्ता रोको\nMaratha Reservation : आरक्षणासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी महाराणी ताराराणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत यापुढे मूक नाही, तर ठोक मोर्चा काढण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला हातात भगवे ध ...\nनाशिक :Maratha Reservation: संभाजीराजेंनी सरकारला दिली महिनाभराची मुदत; पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास आंदोलन\nMaratha Reservation: येत्या गुरुवारी राज्य शासन रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार आहे. ...\nनाशिक :Maratha Reservation : 'सरकारने 21 दिवसांची मुदत मागितलीय, आम्ही 1 महिन्याचा कालावधी देतोय'\nMaratha Reservation : नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितलं. तसेच, सारथीला मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ...\nमुंबई :... तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाहीत, मंत्री महोदयांचाच इशारा\nआगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. यासंदर्भात बोलताना थेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच इशारा दिला आहे. ...\nनाशिक :'मी केवळ मराठा समाजाचं नेतृत्व करत नसून बहुजन समाजाला एकत्र आणायचा हा प्रयत्न'\nमराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. रिव्ह्यूव पिटीशन हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग 338 ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n‘राष्ट्रमंच’ केंद्र सरकारला दिशा देण्याचे काम करणार; शरद पवार यांच्या घरातील बैठकीत निर्णय\n‘डेल्टा प्लस’चे नवे संकट, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सावध राहण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश\nकोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश\nMaratha Reservation: मराठा आरक्षणासाठी राज्याची फेरविचार याचिका; निकालाला सुप्रीम कोर्टात दि��े आव्हान\nआजचे राशीभविष्य - 23 जून 2021 - मिथुनसाठी आनंदाचा तर कर्कसाठी काळजीचा दिवस\nCoronaVaccine: अमेरिका करणार जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण; जो बायडेन यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://androidguias.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-06-23T01:45:43Z", "digest": "sha1:YPEUCWZGOOB3GJ6KDK3RFR4BHBYSW32I", "length": 6206, "nlines": 74, "source_domain": "androidguias.com", "title": "अँड्रॉइड मार्गदर्शकांवर डॅनियल गुतीर्रेझ आर्कोसचे प्रोफाइल | Android मार्गदर्शक", "raw_content": "\nAndroid वर आयफोन इमोजी\nAndroid साठी सॉकर गेम\nAndroid साठी Wi-Fi शिवाय खेळ\nAndroid साठी झोम्बी गेम्स\nAndroid साठी रेसिंग खेळ\nAndroid साठी पावसाचा अलार्म\nPicsArt साठी पर्याय विनामूल्य\nमी २०० world मध्ये एचटीसी ड्रीमसह Android जगात सुरुवात केली, हा फोन माझ्याकडे आहे आणि तो अद्याप कार्यरत आहे. अ‍ॅप्लिकेशन्स, गेम्स आणि Google सिस्टमसह जे काही करावे याबद्दल उत्साही.\nडॅनियल गुटियरेझ आर्कोस यांनी जुलै 133 पासून 2020 लेख लिहिले आहेत\n19 जून पोऊमध्ये असीम पैसे कसे मिळवायचे\n15 जून आमची उत्पादकता सुधारण्यासाठी सर्वोत्कृष्ट अॅप्स\n08 जून माझ्या मोबाइलमध्ये ड्युअल सिम आहे की नाही हे कसे कळवायचे\n31 मे फेसबुकवर लपलेले मित्र कसे पहावे\n23 मे फेसबुकवर ठळकपणे कसे लिहावे\n20 मे मला फेसबुक मेसेंजरवर ब्लॉक केले आहे की नाही ते कसे सांगावे\n16 मे क्रेडिट कार्डशिवाय नेटफ्लिक्स कसे मिळवावे\n12 मे आपले क्लॅश ऑफ क्लेन्स खाते कसे रिकव्ह करावे (सर्व संभाव्य पद्धती)\n11 मे डेमन टूल्स डाउनलोड करण्यासाठी आणि ते कशासाठी आहे\n05 मे Android मोबाईलसाठी सर्व ध्वनी गेम\n04 मे आपल्या सॅमसंग मोबाइलसह रक्ताचा ऑक्सिजन कसे मोजावे\n01 मे मालिका विनामूल्य पाहण्यास 10 सर्वोत्तम वेबसाइट\n२ Ap एप्रिल Android साठी 14 सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म गेम\n२ Ap एप्रिल इंस्टाग्रामवर फॉन्ट बदला: वापरण्यास तयार फॉन्ट\n२ Ap एप्रिल पीसी वर एपीके फाइल्स कसे उघडावे आणि विनामूल्य\n२ Ap एप्रिल Android साठी अनीम वॉलपेपर कुठे डाउनलोड करावे\n२ Ap एप्रिल Android साठी सर्वोत्तम वॉलपेपर कुठे डाउनलोड करावी\n२ Ap एप्रिल आमच्यामध्ये नवीन नकाशा कसा प्ले करायचा\n२ Ap एप्रिल या अ‍ॅप्ससह तीन-मार्ग कॉल कसा करावा\n29 Mar आपल्या कुत्र्याच्या जातीची ओळख पटविण्यासाठी 9 सर्वोत्तम अ‍ॅप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/category/city/pune/", "date_download": "2021-06-23T01:30:44Z", "digest": "sha1:YWWVGXCPGTIJ65BONLABK5RIWYXSMUJG", "length": 11225, "nlines": 162, "source_domain": "rashtramat.com", "title": "पुणे - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nपुणे (अभयकुमार देशमुख) : येथील भाजपचा स्थानिक नगरसेवक आनंद रिठे याने दत्तवाडी येथे जुन्या सायकली दुरुस्त करणाऱ्या व्यावसायिकाच्या घरावरील मोबाईल…\n‘सारथी’ संस्थेला देणार स्वायत्तता : उपमुख्यमंत्री\nपुणे (अभयकुमार देशमुख) : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व…\n‘पुण्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा’\nपुणे (अभयकुमार देशमुख) : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी बृहत आराखडा तयार करुन जिल्हा परिषदेकडून निश्चित करण्यात आलेल्या ४०६ पर्यटन स्थळांचा अभ्यास…\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\nपुणे (अभयकुमार देशमुख) : ​अयोध्या येथील राम मंदिराच्या विरोधात सतत काही विरोधी मुद्दे उपस्थित करणे काँग्रेस आणि देशविरोधी शक्तींकडून चालू…\n‘…तरच होणार शहरातील निर्बंध शिथिल’\nबारामती (अभयकुमार देशमुख) : शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब असली तरी पॉझिटिव्हीटी दर…\nपुणेकरांना दिलासा… निर्बंध होणार शिथिल…\nपुणे (अभयकुमार देशमुख) : राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. या पाचही स्तरांसाठी काही निकष…\n‘त्या’ मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत\nमुंबई (अभयकुमार देशमुख) : “पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक ��हे.अग्निशमन…\n‘चीनच्या खाणींमधूनच आला कोरोना\n​पुणे : गेल्या दोन वर्षांपासून जगाला वेठीला धरून सगळ्यांना स्थानबद्ध करून ठेवणाऱ्या कोरोनाच्या निर्मितीबद्दल आणि प्रसाराबद्दल विविध मत-मतांतरे आणि संशोधने…\n‘स्वच्छ पुणे जिल्हा अभियान घराघरात पोहोचवा’\nपुणे (अभयकुमार देशमुख) : शिवस्वराज्य दिनी कचरामुक्त, स्वच्छ पुणे जिल्हा अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान शिवस्वराज्य दिन ते…\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_910.html", "date_download": "2021-06-23T02:41:05Z", "digest": "sha1:57PQDLBYO6DFT5ARYDC3DSA2T5P2QXNC", "length": 8457, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कॅप्टन निधी भोसले यांचा नवकोकण एज्युकेशन सोसायटीकडून सत्कार - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome क���कण कॅप्टन निधी भोसले यांचा नवकोकण एज्युकेशन सोसायटीकडून सत्कार\nकॅप्टन निधी भोसले यांचा नवकोकण एज्युकेशन सोसायटीकडून सत्कार\nकॅप्टन निधी भोसले यांचा नवकोकण एज्युकेशन सोसायटीकडून सत्कार..\nचिपळूणच्या नवकोकण एज्युकेशन सोसायटी तर्फे डि.बी.जे. महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी चिपळूणची पहिली सुकन्या कॅप्टन निधी मंगेश भोसले यांचा छोटेखानी सत्कार चेअरमन मंगेश उर्फ बाबूशेठ तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. कॅप्टन निधीकडून सर्व विद्यार्थी भविष्यात निश्चित प्रेरणा घेतील व कॅप्टन निधी प्रमाणे वेगवेगळ्या शैक्षणिक वाटा निवडतील, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी सचिव माधव चितळे, जेष्ठ सदस्य प्रकाश जोशी, सुचय रेडीज, रामशेठ रेडीज, अतुल चितळे, अविनाश जोशी, लियाकत दलवाई, निलेश भूरण, नित्यानंद भागवत, डॉ.शेखर मेहेंदळे, सौ.वेदा गुढेकर, प्राचार्य डॉ.श्रीकृष्ण बाळ, एम.बी.ए. महाविद्यालयाच्या संचालिका अनघा गोखले, नगरसेवक परिमल भोसले आदी मान्यवर हजर होते.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.org.in/ulhasnagar-mahanagarpalika-recruitment/", "date_download": "2021-06-23T02:10:08Z", "digest": "sha1:ZFPLEKGKEIPSOAXZDIOOOC5NJMEPYBV3", "length": 6627, "nlines": 141, "source_domain": "majhinaukri.org.in", "title": "Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2020 | Majhi Naukri", "raw_content": "\n🎓 शिक्षण नुसार जॉब्स\n🔔 पदवीधर साठी नौकरी\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nउल्हासनगर महानगरपालिका भरती 2020\nपदाचे नाव व विवरण:\nपोस्ट क्र. पोस्ट नाव जागा\n१. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –\nपोस्ट क्र. – MBBS\nवयाची अट: 18 ते ३८ [SC/ST/PWD साठी:05 वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]\nआपले वय वर्ष, महिने, तास मध्ये मोजण्या करीत Age Calculator चा वापर करा.\nमुलाखतची डेट: २० मे २०२०\nमुलाखतची पत्ता: उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग\nसर्व नवीन जाहिरातीसाठी Majhi Naukri (येधे क्लिक करा)\nऑनलाइन सराव प्रश्न पत्रिका Online Test (येधे क्लिक करा)\nडाउनलोड मागील वर्षीय प्रश्नपत्रिका Previous Paper (येधे क्लिक करा)\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) येधे क्लिक करा\nडाउनलोड माझी नौकरी अँप\nPrevious नागपूर महानगरपालिका मध्ये नवीन भरती जाहीर\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nपुणे मेट्रो मध्ये भरती जाहीर\nगूगल प्लेस्टोर वरून अँप डाउनलोड करा\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/watches", "date_download": "2021-06-23T02:31:09Z", "digest": "sha1:3HYMWBFHNTIHSRBE3V555GYZBYF52B4M", "length": 4783, "nlines": 66, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "घड्याळे - कॉड", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर घड्याळे 1 पृष्ठ 2\nयाद्वारे फिल्टर करा: सर्व घड्याळे बीएपी बिगबँग काळ्या गुलाबी बीटीएस बीटीएस डायनामाइट बीटीएस डायनामाइट पिंक वॉच बीटीएस डायनामाइट वॉच बीटीएस वॉच EXO GOT7 इकोन केपीओपी प्रेमी केपीओपी वॉच सत्तर\nक्रमवारी: वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमानुसारः एझेड वर्णानुक्रमानुसार: ZA किंमत: कमी ते उच्च किंमत: कमी ते उच्च तारीखः नवीन ते जुने तारीखः नवीन ते जुने\nBangtan मुले नवीन लोगो लेदर वॉच\nEXO लोगो लेदर वॉच\nGOT7 फ्लाय लेदर वॉच\nबीएपी बनी लेदर वॉच\nएकदा आपण जिमीन आपण जिमआउट लेदर वॉच करू शकत नाही\nमोठा मोठा आवाज लोगो नवीन पहा\nEXO लोगो न्यू वॉच\nक्लासिक लोगो लेदर वॉच\nकेपीओपी आणि चिल लेदर वॉच\nजिमीन 95 लेदर वॉच\nथांबवू शकत नाही केपीओपी लेदर वॉच थांबवू शकत नाही\nGOT7 फ्लाय लेदर वॉच\n1 2 पुढील »\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/delhi-government-extend-lockdown-till-17-may/", "date_download": "2021-06-23T02:07:53Z", "digest": "sha1:4RA7G5JVAMFBTWJLX2P7WBZ2O3FR7QRQ", "length": 10826, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "दिल्लीत लॉकडाऊन पुन्हा वाढवला - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/देश-विदेश/दिल्लीत लॉकडाऊन पुन्हा वाढवला\nदिल्लीत लॉकडाऊन पुन्हा वाढवला\nदिल्लीतील करोना स्थिती गंभीर होत चालली आहे. अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि ऑक्सि��नची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. तसेच दिल्लीत काळाबाजाराला देखील ऊत आला आहे. चढ्या किंमतीत वैद्यकीय उपकरणं आणि सेवा मिळत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन हतबल असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन एक आठवडा वाढवण्यात आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.\nदिल्लीत गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. उद्या १० मे रोजी हा लॉकडाऊन संपणार होता. मात्र करोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी आठवडाभर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत २३ ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं.\nराजधानी दिल्लीत शनिवारी १७ हजार ३६४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. करोनामुळे ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १९ हजारांच्या पार गेला आहे. सध्या दिल्लीत ८७ हजार ९०७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.\n८९२३ कोटींच्या अनुदानातून गोव्याच्या पदरात किती\nहेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री\nतामिळनाडूचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना बलात्कारप्रकरणी अटक\nकोरोनाची तिसरी टाळणे अशक्य : एम्स\n‘…तर ‘अलमट्टी’वर नियंत्रण ठेवता येईल’\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झ���ले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/11/essay-on-rewriting-history.html", "date_download": "2021-06-23T02:22:26Z", "digest": "sha1:LC4LZDNENUD4GCGL36UZOERTV7Q5RD5X", "length": 62649, "nlines": 119, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "Marathi Essay on \"Rewriting History\", \"इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज मराठी निबंध, \"इतिहास लेखन म्हणजे काय\" for Students - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nMarathi Essay on \"Rewriting History\", \"इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज मराठी निबंध, \"इतिहास लेखन म्हणजे काय\" for Students\nMarathi Essay on \"Rewriting History\", \"इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज मराठी निबंध, \"इतिहास लेखन म्हणजे काय\" for Students\n इतिहासाच्या ज्ञानामुळे आपण काही शिकतो काय शिकतो की नाही याबद्दल मतभेद असेल; पण 'शिकावे' हा हेतू मात्र त्यामागे असतो. मानवजात त्यामुळे अधिकाधिक लबाड्या करायला शिकत असेल, सत्ता कशी व कोणत्या मार्गाने लवकरात लवकर हस्तगत करावी हेही शिकत असेल. कदाचित एखादा महात्मा मानवजातीच्या चुकांसाठी त्यांना क्षमा कर' म्हणून हसत हसत फासावरही जाताना दिसत असेल. पण एक निश्चित 'पुढच्यास ठेच, मागला शहाणा', असे काही शहाणपण यावे हा हेतू इतिहास-लेखनास कारण असतो.\nइतिहास म्हणजे राजकीय इतिहास. हा घटनांची साखळी गुंफत आपल्यासमोर उलगडत जातो. या घटना व त्या ज्यांच्या संदर्भात घडतात त्या राजकीय व्यक्तिरेखा, राजेरजवाडे, सम्राट यांच्या हर्षामर्षाच्या, रागालोभाच्या, रणांगणातील पराक्रमाच्या आणि राजवाड्यातील खलबतखान्यातील राजकारण-नैपुण्याच्या कथाच असतात; पण या कथा केवळ मनोरंजनासाठी रचलेल्या नसतात. त्या प्रत्यक्षात पृथ्वीच्या पाठीवर घडलेल्या असतात. या घडलेल्या कथा मराठीत बखरीच्या रूपाने अवतरलेल्या आहेत. पानिपतची बखर, भाऊसाहेबांची बखर, मल्हारराव होळकरांची बखर इत्यादी बखरींतून मराठ्यांच्या इतिहासातील पानिपतच्या संग्रामाचे चित्रण आलेले आहे. हा इतिहासच आहे; पण एकाच घटनेवरचा हा इतिहास, तीन भिन्न दृष्टींनी सांगितलेला आहे. पानिपतावर काय घडले हे सांगतानाच भाऊसाहेबांनी (म्हणजे सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी- सेनापतींनी) केलेला पराक्रम एका बखरीला महत्त्वाचा वाटला, तर मल्हारराव होळकरांसारख्या पेशव्यांच्या सरदारांच्या कार्यकर्तृत्वावर दुसऱ्या बखरीला लक्ष द्यावेसे वाटले. याचा अर्थ लक्षात घ्यायचा तर स्पष्टच आहे. इतिहासकार कुणाच्या तरी आज्ञेने व 'कुणासाठी तरी' इतिहासलेखन करीत असतो. शिवाय घडलेल्या घटनांकडे बघण्याची त्यांचीही खास दृष्टी व भूमिका असते; यामुळे ते रंग वास्तवामध्ये मिसळून इतिहासलेखन होत असते.\nआजही आपण जो इतिहास शिकतो आणि शिकवितो तो अशा घटनांना विशिष्ट तर्कसंगत साखळीत गुंफून सांगितला जातो. तो गतकाळाचा आलेख आहे. बखरी गेल्या तरी सत्ताधीश आहेतच. या सत्ताधीशांच्या दृष्टिकोनांचे रंग इतिहासाच्या घटनांवर चढाओढीने असतातच. तत्कालीन समाजातील सत्ता गाजवणाऱ्या मान्यवर वर्गाच्या कर्तबगारीचा हा इतिहास असतो. ऐतिहासिक घटनांचा अन्वयार्थ लावताना त्या वर्गाची सजग दृष्टी व संस्कृती त्यामधून प्रकटत असते. आज कदाचित ते अन्वयार्थ गैरसमजुतीवर आधारलेले व मुद्दाम पसरविलेले वाटत असतीलही. उदाहरणार्थ- ब्रिटिशांच्या राज्यातील पारतंत्र्याच्या काळात भारतीय इतिहासलेखन कसे व कोणत्या दृष्टीने झाले आहे, हे पाहण्यासारखे आहे. भारतातील राज्यकर्त्यांना राज्य करण्याची व राजकारणाची काहीच समज नव्हती. त्यांच्यामध्ये ना कोणी राजकारणी, ना कलासक्त सम्राट, ना स्वसंरक्षणाची बलदंड सेना, असे चित्र ब्रिटिशांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या इतिहासातून वाचायला मिळते. नवल म्हणजे हे इतिहासलेखन करणारेही भारतीयच आहेत. पण ते ब्रिटिशांच्या वैशिष्ट्यांनी भारावलेले आणि दिपून गेलेले आहेत. म्हणून १८५७ चे झांशीच्या राणीचे ब्रिटिश सत्तेविरुद्धचे युद्ध हे ब्रिटिशांनी 'बंड' म्हणून रेखाटले. तेच 'बंड' भारतातील स्वातंत्र्यवीरांना 'लढा' वाटले. आज स्वतंत्र भारताचा इतिहास पाहताना त्याच घटना स्वातंत्र्याच्या म्हणून किती व कशा महत्त्वपूर्ण आहेत, हे सांगण्याची गरज इतिहासकारांना वाटत आहे. विजयनगरचे साम्राज्य असो, नाहीतर (दिल्लीच्या तख्तावरच्या मोगल साम्राज्याच्या रक्षणासाठी) पुण्याहून पानिपतावर लढण्यासाठी आलेले पेशव्यांचे मराठी सैन्य असो, त्यांचे हेतू ब्रिटिशांनी सांगितलेल्या हेतूंपेक्षा आज स्वातंत्र्योत्तर काळात वेगळे आहेत, हे जाणवायला लागले आहे. चंद्रगुप्त मौर्यांचे साम्राज्य ज्या चाणक्याच्या बुद्धिमत्तेने उभे केले, त्याचे राजकारणातील स्थान आज महत्त्वाचे वाटते आहे. घडून गेलेल्या घटना त्याच असतात; पण ज्या कालखंडात त्यांच्याकडे पाहिले जाते तो कालखंड, त्या कालखंडाची गरज व तेव्हाचा सत्ताधीश वर्ग यांचा प्रभाव त्या इतिहास-लेखनावर पडलेला असतो; म्हणून इतिहासाकडे पुनःपुन्हा वळून पाहण्याची गरज असते. त्याच घटनांचे वेगळे अन्वयार्थ, वेगळ्या कालखंडांत उलगडायला लागतात; वेगळ्या जाणवायला लागतात. पूर्वी जाणवलेल्या इतिहासापेक्षा 'नवा' इतिहास जाणवायला लागतो. अशी ऐतिहासिक कालखंडामध्ये पुनःपुन्हा वळून पाहणारी दृष्टी इतिहासाच्या पुनर्लेखनाला प्रवृत्त करीत असते.\nऔरंगजेबाने मराठ्यांच्या राजाला संभाजीमहाराजांना, कपटाने पकडल्यानंतरच्या इतिहासाकडे बघण्याची अशीच नवी जाणीव, त्या इतिहासाचे पुनर्मूल्यमापन करणारी आहे. या काळात 'राजारामाला' जिंजीला ठेवून मराठी सरदारांनी एक प्रमुख नेता नसतानाही औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटाशी झुंज दिली आणि मराठी राज्य वाचविले, असे इतिहास सांगतो. ते खोटे नाही. पण याच काळात 'राजारामा'सारखा राजा जिंजीला असला तरी त्याची पत्नी राणी ताराबाई राजकारणधुरंधर होती. तिच्या मार्गदर्शनाखाली मराठी सैन्याने आपली गनिमी नीती अवलंबून राज्यरक्षण केले. तिच्या नेतृत्वाखाली 'गवताला भाले फुटले'. शिवाजीमहाराजांच्या धाकट्या सुनेचा, ताराबाईचा हा पराक्रम इतिहासाच्या जेव्हा लक्षात आला तेव्हा या कालखंडात मराठी सैन्यास नेतृत्व नव्हते हे म्हणणे सोडून द्यावे लागते.\nतीच गोष्ट मल्हाररावांच्या सुनेबद्दलची, अहिल्याबाई होळकरांबद्दलची. तिच्या राजकारण-कर्��ृत्वापेक्षा तिने ठायी ठायी भारतभर बांधलेल्या पाणपोया व मंदिरांचे जीर्णोद्धार यांवर लक्ष केंद्रित केले जाते व तिला धर्मभोळी ठरविली जाते; पण त्याचबरोबर तिच्या काटेकोर हिशेबीपणाचे कौतुक होत नाही. राज्याचे सर्व आर्थिक व्यवहार तिने पूर्णपणे आपल्या हातात ठेवले होते. तिचा कारभार अत्यंत पारदर्शी होता, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. \"दौलतीच्या जमेतील एक कवडी मजकडे हिशेबी लागली तर एका कवडीच्या पाच कवड्या देईन.\" या उल्लेखावरून तिच्या आर्थिक व्यवहाराची कल्पना येते. विशेषतः त्या काळातील आर्थिक भ्रष्टाचाराचे चित्र शिंद्यांकडे असलेल्या फ्रेंच अधिकाऱ्यांच्या पत्रावरून जे व्यक्त झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर अहिल्याबाईंचा हा आर्थिक स्वच्छपणा लक्षात घेण्यासारखा आहे. सर्वच प्रश्न युद्धाने सुटत नसतात, ही दृष्टी असल्याने चंबळखोऱ्यातील रामोशी-गोंडांचा त्रास तिने कसा कमी केला हेही तिच्या राजकारणी दृष्टीचे द्योतक आहे.\nऐतिहासिक घटनांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची ही प्रवृत्ती पुनर्लेखनास प्रवृत्त करते. हे पुनर्लेखन म्हणजे 'वास्तवतेचा, खऱ्या इतिहासाचाच शोध असतो. राजकारणी सत्ताधीशांना ज्या गोष्टी लोकांसमोर यायला नको असतात, त्या सफाईने डावलण्याची, नाकारण्याची प्रवृत्ती सत्ताधीशांच्या आज्ञेने लिहिलेल्या इतिहासाची असते; पण जेव्हा सत्ताधीश बदलतात तेव्हा त्यांनी दडवून ठेवलेल्या घटना लक्षात घेण्याची दृष्टी व स्वातंत्र्य इतिहासकारांजवळ येते. या दृष्टीने ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव करताना दडवून ठेवलेल्या काही घटनांवर आजचे इतिहासकार प्रकाश टाकू शकतात. पुण्याजवळच्या वडगाव-मावळच्या लढाईत महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली सन १७७९ सालच्या मकर-संक्रांतीच्या दिवशी ब्रिटिश फौजांचा पराभव करून मराठ्यांनी ब्रिटिशांना लेखी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. मराठ्यांनी, टिपू सुलतानांनी आणि रणजितसिंगांनी ब्रिटिशांचा दणदणीत पराभव करून त्यांना शरणागती पत्करायला लावली होती. हे कर्नल (निवृत्त) अनिल आठल्ये यांचे संशोधन ब्रिटिशांनी भारतीयांसमोर रेखाटेलल्या भारतीयांच्या इतिहासापेक्षा वेगळे आहे. नुसतेच वेगळे आहे असे नाही तर वास्तव आहे. पण हा स्फूर्तिदायी इतिहास तेव्हाच्या भारतीयांसमोर येणे ब्रिटिशांना परवडणारे नव्हते; म्हणून कोण��ेही जेते राष्ट्रजित्यांचा जिताजागता इतिहास जसा दडपून टाकू पाहतो, तसेच ब्रिटिशांनीही केले. त्यातल्या त्यात ब्रिटिशांनी गुरख्यांच्या व शिखांच्या शौर्याचे कौतुक केले; पण ज्या मराठ्यांना हिंदवी स्वराज्याची व भारतीय राष्ट्राची संकल्पना साकार करायची होती, त्या मराठी सत्तेच्या शौर्याचे कौतुक ब्रिटिश सत्तेने करणे सुतराम शक्य नव्हते.\nब्रिटिश सत्तेने जमविलेल्या माहितीशिवाय इतिहासविषयक वेगळे संदर्भ आपल्याकडच्या इतिहासकारांजवळ 'फारसे नव्हते. पोर्तुगीज, डच यांच्या दफ्तरांच्या अभ्यासाकडे आपल्या इतिहासाने नजर वळविली नाही; म्हणूनच जेव्हा आपण पेशवे-दफ्तरादी त्या काळातील अन्य दफ्तरांचा सखोल अभ्यास व संशोधन करू लागतो तेव्हा ब्रिटिश सत्तेने उजेडात न येऊ दिलेला इतिहास उलगडू लागला आहे. शिंदेंच्या सैन्यात सर्व जातिजमातींचे सैनिक होते. त्यांना युद्धकाळातील त्यांच्या टेहळणीविषयक कामगिरीमुळे खास वतनेही दिली गेली होती.\nलष्करी तंत्रज्ञानात होत असलेला बदलही महादजी शिंदेंनी ओळखला होता. आपले सामर्थ्य ओळखून महादजींनी बोरघाटातील युद्धामध्ये वेगळी युद्धनीती अनुसरली. मराठ्यांनी वापरलेल्या रॉकेट्सचा उल्लेख ब्रिटिश कागदपत्रांत तर आहेच, पण ब्रिटिशांनी याच रॉकेट्सचा अभ्यास करून त्यांचा वापर अमेरिकनांविरुद्धच्या सन १७८० च्या लढाईत केला होता, हेही स्वतः ब्रिटिशांनीच लिहून ठेवले आहे; त्यामुळे सर्वच तंत्रज्ञान पाश्चात्त्यांकडून आपण आयात केले आहे, हा आपला न्यूनगंड कमी व्हायला हरकत नाही. ही रॉकेट्स बनविण्याचा कारखाना पुण्यात होता. शिंदेंनी अशा रॉकेट्सचे महत्त्व ओळखून त्यांचे कारखाने उज्जैनी, ग्वाल्हेर अशा ठिकाणीही काढले होते. अशा रॉकेट्सचा उपयोग करून, बोरघाटाच्या भौगोलिकतेचा अभ्यास करून अवलंबिलेल्या युद्धनीतीने ब्रिटिशांना महादजींनी जर्जर करून सोडले. त्या वेळी भारतात अधिक सैन्य पाठविण्याची ब्रिटिशांची ताकदही नव्हती. त्यात वडगावहून पुढे जाऊन मुंबईपर्यंत धडक मारली असती तर कदाचित मराठ्यांचा व देशाचाही इतिहास बदलला असता,' ही गोष्ट जेम्स् डग्लसने सन १८०९ मध्ये लिहून ठेवली आहे. इतिहासाला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या वडगावच्या पराभवाची स्मृतीही राहू नये, म्हणून स्टुअर्टचा उदोउदो करण्यावर ब्रिटिशांनी भर दिला.\nइतिहासाचा हा अपलाप करण्यामागे जेत्यांची भूमिका जितांना सर्वतोपरी नाउमेद करण्याची असते; आपले वर्चस्व वाढविण्याची दृष्टी असते. सत्तेच्या जोरावर 'सत्य' लपवून ठेवण्याचा हा प्रयत्न पुनर्लेखनाने उधळून लावता येतो.\nइतिहास घडविणारे समाजातील सर्व लोक असले तरी इतिहास घडविण्याचे श्रेय प्रामुख्याने अभिजनांकडे, समाजातील वरिष्ठ-सुसंस्कारितांकडे जाते. इतिहास-लेखनाचे व त्याचा अन्वयार्थ लावण्याचे कार्य हाच बुद्धिमान वर्ग करीत असतो. शिक्षणाचे वा सुसंस्कार करण्याचे कार्य हा वर्ग करीत असतो. पुष्कळदा, समाजाची जडणघडण ठरविण्यामध्ये या उत्तम वर्गाचा महत्त्वाचा सहभाग असतो; त्यामुळे लिहिल्या गेलेल्या इतिहासामध्ये या वर्गाच्या चालीरीती, श्रद्धा-समजुती, रहनसहन यांचेच चित्रण असते. पण कोणत्याही काळात सर्व थरांतील चांगले-वाईट, गरीब-श्रीमंत, भले-बुरे, सालस-दुष्ट अशा सर्व प्रकारचे लोक असतात; म्हणूनच इतिहासात त्यांचे प्रत्यक्ष चित्रण नसले तरी त्यांचे अस्तित्व असते आणि त्यांच्या जीवनाचा व जीवनसरणीचा प्रभाव इतिहासातील घटनांवर पडलेला असतो. राजमहाल एकदम उभे राहत नसतात आणि एकाएकी कोसळतही नसतात. त्या घटनांमागे समाजातील या विविध थरांमधील ज्ञात-अज्ञात घटना कारणीभूत असतात. पण पुष्कळदा याचे भान इतिहासकारांना येत नाही. हे भान जेव्हा येते तेव्हा इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज भासते.\nइतिहासाचा नव्याने अर्थ लावताना कधी कधी त्याचे उदात्तीकरण करण्याकडे असलेला कलही घातक असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. आज 'हिंदुत्वा'चे असेच उदात्तीकरण होत आहे. मुद्दाम केले जात आहे, असे काही राजकीय पक्षांना वाटत आले. भारतीयांच्या एकत्रीकरणासाठी कधी कधी अशा भूतकाळाच्या उदात्तीकरणाची गरजही असते. पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काल' अशा श्रद्धा भारतीयांच्या पराक्रमाला जागृती आणण्यासाठी उपयुक्त ठरत असतील तर ते उदात्तीकरण व्यर्थ नाही, असे म्हणावे लागते. उदात्तीकरण वास्तव की अवास्तव यापेक्षाही त्यामागचा उद्देश कोणता ही गोष्ट तितकीच महत्त्वाची असते. उदाहरणार्थअनेक रजपूत राजांनी राजकीय फायद्याकडे लक्ष ठेवून धर्मांतर केले; आपल्या घराण्यातील राजकन्या मोगलांच्या घराण्यात दिल्या. अशा वैयक्तिक फायद्याकडे पाहूनही काही घटना घडत असतात. त्यांना किती महत्त्व द्यायचे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कधी कधी अशा घटनांचे वेगळे अर्थही लावले जातात. पुष्कळदा इतिहासातील 'सत्य' प्रत्यक्ष इतिहासातील घटनांपेक्षा त्यामागील प्रवृत्तीवरून कळत असते.\nआज राजघराणी राहिलेली नाहीत. त्याऐवजी लोकसत्ताक राज्यपद्धती रूढ झालेली आहे. याचा इतिहास लिहिताना तरी घराणेशाहीचा पराक्रम सांगण्याची इतिहासाची पद्धती बदलून घ्यायला पाहिजे. हा इतिहास त्या समाजाच्या सर्व घटकांना कवेत घेणारा असला पाहिजे. राजकीय घटनांना केंद्रिभूत ठेवून रचलेल्या इतिहासातही सामाजिक यंत्रणा, विविध धर्मसंप्रदायांचा आणि विविध वंशजातींचा सहभाग कळू शकला पाहिजे. विशेषतः भारतासारख्या अनेक संस्कृतींनी घडवलेल्या संस्कृतीच्या देशात तर सर्वधर्मीय सहिष्णुतेचा मूलगामी दृष्टिकोन बाळगून इतिहासाकडे बघण्याची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणावर आहे. जातिजातींमधील विसंगती, विसंवादी सूर व एकमेकांवर केले जाणारे अन्याय याचा अर्थ व उगम कशात आहे, याचे आकलन त्याद्वारा होऊ शकेल आणि त्यामुळे कदाचित ही समस्या सोडविण्याचा मार्गही दिसू शकेल. मार्ग अनुसरण्यातील अडथळे काही प्रमाणात तरी दूर करता येऊ शकतील; पण पुष्कळदा राष्ट्रवादी आणि जातिवादी नेमके उलट दिशेला जाऊन समस्या अधिक जटिल व बिकट करून टाकतात.\nभारताचा इतिहास लिहिणे हे अत्यंत अवघड काम आहे. आर्य, अनार्य, आदिवासी, मुस्लिम, मोगल, अहिर, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश अशा अनेकांनी इथे राज्ये केली आहेत. महाभारताच्या काळात तर यक्ष, किन्नर, गंधर्व, असुर, दस्यू, राक्षस, देव अशा अनेकांच्या एकत्र वसाहतींनी भारताचा राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी प्रकारचा इतिहास घडविलेला आहे. जातिजमातींनी निर्माण केलेला दृष्टिकोन आणि इतिहासाचा नेमका अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वसमावेशक व्यापक दृष्टी व उदारवादी भूमिका ठेवून इतिहासातील घटनांकडे बघता आले पाहिजे. भारतीय समाजाचा आर्थिक पातळीवरचा इतिहास लिहायचा असेल तर त्यासाठी धार्मिकतेच्या आघाड्यांना शह द्यावा लागतो; कारण अर्थदृष्टी धर्म, पंथ, संप्रदाय यांच्यात गुंतलेली आहे. व्यवसाय कोणता करायचा, हे जातीशी संबंधित होते. पोशाख, चालीरीती यांचा संबंध धर्मजातींनी बंदिस्त केलेला होता. हे 'अठरापगड जाती' (म्हणजे अठरा जातींच्या अठरा प्रकारच्या पगड्या होत्या.) या शब्दप��रयोगावरून स्पष्ट होत होते. राजवटीच्या संदर्भात पाहता राज्यकर्ते हिंदु असोत किंवा मुस्लिम, गरीब प्रजेच्या स्थितीत फारसा बदल नव्हता. मग ती प्रजा हिंदू असो किंवा मुसलमान असो. भारताचे राजकारण धर्मावर अधिष्ठित आहे असे वाटत असले तरी त्याची बैठक आर्थिक आणि राजकीय फायद्यांशी अधिकतेने निगडित आहे; म्हणून पूर्वी सांस्कृतिक-सामाजिक दृष्टीने भारतात हिंदु-मुस्लिम एकत्र नांदताना दिसतात. ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक मुस्लिमांना त्यांच्या वेगळेपणाची जाणीव करून दिल्याने व त्यांना अल्पसंख्याक म्हणून वेगळी वागणूक दिल्याने आज ते स्वतःला हिंदूंपासून भिन्न मानतात. पण अजूनही कोकणात हिंदूंच्या घराला लागून मुस्लिमांची घरे आहेत. एकमेकांत सलोख्याचे संबंध आहेत. एवढेच कशाला मुस्लिमांच्या पीराला हिंदू भजतात, नवस करतात. शहाजी व शरीफजी यांचा जन्म पीराला नवस करून झालेला आहे. शिवाजीमहाराजांच्या अंगरक्षकांमध्ये एका मुस्लिमाचा समावेश होता. अहमदनगरसारख्या राजकीय दृष्टीने नेहमी महत्त्वाचे स्थान असलेल्या मुस्लिमांच्या राजधानीच्या शहरात हिंदूंची देवळे, मुस्लिमांच्या मशिदी आणि आता ख्रिश्चनांची प्रार्थनामंदिरे (चर्च) एकमेकांना लगटून उभी असलेली दिसतात. भारताचा इतिहास पाहताना ही समन्वयाची दृष्टी समजून घेऊन नव्या भूमिकेतून व नव्या दृष्टीने इतिहासातील घटनांकडे बघण्याची आज खरी गरज आहे. शीख, पंजाबी, बंगाली, कन्नड, गुजराती यांनी पूर्वी देशाची संस्कृती घडविण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तसेच प्रत्येक भागातील जाती व उपजाती यांच्यामध्ये स्पर्धा व विरोध असला तरी त्यांच्यातील एकसंधता जपणे भारताच्या संस्कृतीच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहे; कारण घडलेल्या इतिहासातून भविष्यकाळाच्या यशाची व एकतेची वाटचाल नजरेसमोर ठेवून भारताचा इतिहास पुनर्लिखित करता आला पाहिजे.\nआज भूगर्भशास्त्र, भूचिकित्साशास्त्र विकसित होत आहे. वेगवेगळ्या प्रदेशांतील उत्खननाच्या आधारे अनेक नवे शोध लागत आहेत. मोहेंजोदडोचे उत्खनन असो किंवा नेवाशाचे उत्खनन असो, यांमध्ये मिळालेल्या विविध प्रकारच्या वस्तूंमुळे तेव्हाच्या जीवनमानावर प्रकाश पडत आहे. उदाहरणार्थ- राजस्थान हा प्रदेश वैराण वाळवंटाचा समजला जातो; पण नुकत्याच तिथल्या उत्खननामध्ये जमिनीच्या कितीतरी खालच्या भागामध्ये पावसाच्या प्रदेशात आढळतो तसा दगड आढळला आहे. याचा अर्थ, पूर्वी या प्रदेशात पावसाचे प्रमाण चांगले होते. कोणत्या तरी भौगोलिक कारणाने हा प्रदेश आज मात्र कमी पावसाचा बनला आहे. उत्खननामुळे अशा रूढ व प्रचलित समजुती बदलाव्या लागतात. सिंधू, गंगा, गोदावरी या नद्या अनेकदा प्रवाह बदलतात; त्यामुळे त्यांच्या किनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली गेलेली आढळून येतात. गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या पैठणात (पूर्वीचे प्रतिष्ठान) अशीच एकाखाली एक सात शहरे दडपली गेलेली आढळून आलेली आहेत. या शहरांच्या घेतल्या गेलेल्या शोधांमधून सर्वसामान्य माणसाच्या चालीरीती, आवडीनिवडी, छंद, फॅशन्स या गोष्टी कळू शकतात. त्यातही लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा कळणारा इतिहास समाजातील सर्व थरांचा असतो. केवळ राज्यकर्ते, केवळ समाजातील उत्तम वा अधम वर्ग यांच्यापुरता सीमित नसतो. उत्खननशास्त्राच्या आधारे केवळ घटनात्मक इतिहासच कळतो असे नाही, तर इतिहासातील अनाकलनीय वाटणाऱ्या त्रुटीही कधी कधी त्यांनी भरून निघतात; समाजातील तत्कालीन व्यापार-उदिमाबद्दल कल्पना येते. कोणकोणत्या जातिजमाती, वंश,घराणी यांचे ताफे इथे येऊन हा नवा एकसंध समाज घडला आहे, याचा तपास लागू शकतो.\nइतिहासात सारखी भर पडत आहे. नवे नवे शोध लागून ऐतिहासिक घटनांचा वेध घेण्याची माणसाची शक्तीही विकसित होत आहेच. या नव्या दृष्टीने दाखविलेली जुनी सृष्टीही वेगळी असू शकते. याचा प्रत्यय रामायण किंवा महाभारत, पुराणे यांच्यासारख्या साहित्याच्या संदर्भातही घडत आहे. रामायणातील रामाचा वनवास म्हणजे आर्यांचा जाणूनबुजून केलेला दक्षिणेतील प्रवेश आहे. आधी ऋषि-मुनी जातात, आश्रम उभारतात, मग त्यांच्या रक्षणाच्या निमित्ताने क्षत्रिय येतात; तेथील छोट्या वानरांसारख्या जमातींची मदत घेतात आणि बलाढ्य रावणाला पराभूत करतात. हा इतिहास रामायणामधून कथेच्या माध्यमातून सांगितलेला दिसून येतो. हे साहित्यातून जाणवणारे स्वरूपही इतिहासाला नवी दृष्टी देते व अशा सूचना लक्षात घेऊन इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता स्पष्ट होते.\nकथा-कादंबरीसारखे ललित साहित्य हे व्यक्तिसापेक्ष असते; पण इतिहास-भूगोलासारखे शास्त्रीय लेखन हे विषयनिष्ठ असते, असावे अशी भूमिका इतिहास-लेखनामागे असते. 'जे जसे घडते ते तसतसे सांगणे' म्हणजे इतिहास, हे म���न्य केले तरी शेवटी लेखन करणारी, तपशील गोळा करणारी, त्याचा विशिष्ट परिस्थितीमध्ये अन्वयार्थ लावणारी, एक संशोधक वृत्तीची चिकित्सक दृष्टी बाळगणारी व ज्ञानाची व्यापक बैठक असलेली व्यक्तीच असते. इतिहासकार राजवाडे, इतिहासकार सरदेसाई इत्यादी अलीकडच्या इतिहास-लेखनाची विषयनिष्ठता जाणणारी व जपणारी इतिहासतज्ज्ञ माणसेही शेवटी शास्त्राभ्यासाने जाणवलेले स्वतःचे मत आपल्या इतिहासलेखनाद्वारे मांडत असतात. ते त्यांचे मत एकाच घटनेने ठरलेले नसते. अनेक घटनांच्या संशोधनाने ते मत त्यांच्या मनात सिद्ध झालेले असते. उदाहरणार्थ- मराठ्यांच्या पराभवाची मीमांसा करताना कुणाला त्यांच्यातील फंदफितुरी हे कारण वाटले, तर काहींनी वारकरी समाजाने आध्यात्मिकतेच्या नावाखाली समाजाला निष्क्रिय बनविले, त्याचा हा परिणाम होय, असा निष्कर्ष काढला.राजवाडेंसारख्या भाषाशास्त्र, समाजशास्त्र, संतपरंपरा, महाराष्ट्रातील विविध संप्रदाय, वैदिक साहित्य इत्यादींचा व्यासंग असलेल्या इतिहासलेखकाला वारकऱ्यांबद्दल जाणवणारे मत नंतर संशोधनाअंती बदलावेसे वाटले. या घटनेमागची कारणमीमांसा करताना नव्या अभ्यासाने व इतिहासाव्यतिरिक्त इतर शास्त्रांच्या अभ्यासाने नवी दृष्टी येते व इतिहासातील घटनांचे स्वरूप बदलूनही टाकते, हे स्पष्ट होते.\nज्या समाजाचा व ज्या देशाचा इतिहास लिहावयाचा त्या समाजाविषयी व त्या देशाविषयी इतिहासलेखनाची वृत्ती शत्रुत्व-ममत्व यांपैकी एकीकडे झुकलेली असेल तर घटनांचे रंग त्या त्या भावनेने माखलेले असतात. रामदास-शिवाजीमहाराजांच्या भेटीबद्दल मतमतांतरांमध्ये असाच ब्राह्मण-मराठा (त्यातही क-हाडे-कोकणस्थ) जातीच्या अभिमानाचा भाग उगाचच संशोधनावर वेगवेगळे रंग उमटविताना दिसतो. अर्थात, यावरून इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या काळातील समाजदृष्टीही कळते.\nभाषाशास्त्रविषयक अभ्यास किंवा लोकसाहित्याचा प्रभाव यांमुळेही इतिहासातील घटनांचे स्वरूप बदलत जाते. भाषासंशोधनाच्या आधारे आर्यांच्या मूळ वसतिस्थानाचा शोध किती वेगवेगळी स्थाने सुचवितो हे पाहण्यासारखे आहे. कुणी उत्तर ध्रुव, कुणी मध्य आशिया तर कुणी सरस्वती नदीचे तीर. तीच गोष्ट लोकसाहित्याच्या संदर्भातही औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेले शिवाजीमहाराज कसे पळाले हे इतिहासाला ज्ञात नाही. 'पेटाऱ��यातून पळाले' ही लोकसाहित्याने प्रचलित केलेली गोष्टच वास्तव म्हणून धरली जाते. एवढेच कशाला, 'रामायण' हा इतिहास आहे; पण या रामायणात नसलेल्या 'सीतास्वयंवर' व 'अहिल्याशिळा राघवे उद्धरिली' यांसारख्या घटना रामायण-लोककथेने रूढ केल्या आहेत.\nइतिहास एकदा सांगितला म्हणजे तो तसाच्या तसा न बदलता स्वीकारणे योग्य नसते; तर त्याच्या पुनर्लेखनाची गरज प्रत्येक काळात, वेगवेगळ्या कारणांनी जाणवत असते, हे यावरूनच स्पष्ट होते. कधी त्या घटनाच काल्पनिक आहेत असे नवे संशोधन सांगत असते, तर कधी त्या घटनांमागची कारणमीमांसा वेगळी आहे, हे जाणवते. कधी कालमानाप्रमाणे इतिहासाकडून नवे आदर्श हवे असतात; कधी जुने प्रघात नष्ट करायचे असतात; कधी इतिहासकाराला स्वजाती-वंशाचा अभिमान त्यातून जाणवत असतो. इत्यादी अनेक कारणांनी इतिहास हा पुनर्लेखन करायला माणसाला प्रवृत्त करीत असतो. कधी कधी बखरीसारखा वाङ्मय-प्रकार इतिहास-कथन कथा-कादंबऱ्यांसारखे रंगवून सांगण्याची प्रथा पाळत असतो. लालित्याच्या पसाऱ्यातून नेमके इतिहासदर्शन घडविण्याची बखरकारांची प्रतिभा तेव्हाच्या वाचकांना- हा वाचकवर्ग प्रामुख्याने दरबारीच आहे- उलगडत असेल. (आजच्यासारखा इतिहास हा सर्वसामान्यांचा विषय पूर्वीच्या काळी नव्हता.) तोच इतिहास आजच्या पद्धतीने सांगताना बखरीपेक्षा थोडा बदलतही असेल. कालपरत्वे इतिहास-पुनर्लेखनाची पद्धती व गरज बदलती असू शकते; पण इतिहास घडत असतो. त्याचे अन्वयार्थ असे सुचत असतात; म्हणून इतिहास-पुनर्लेखन फायद्याचे ठरते. राष्ट्र व समाज यांच्यासाठी ते उपयुक्त असते.\nघडलेल्या राजकीय घटनांची व व्यक्तींची अन्वयार्थ लावत केलेली जंत्री म्हणजे 'इतिहास' होय. घडलेल्या घटनांकडे बघण्याचे दृष्टिकोन जितके वेगवेगळे, तेवढे त्या घटनांचे अन्वयार्थ लावले जातात. भारताच्या विशेषतः मराठ्यांच्या इतिहासाला सत्ताधीश ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक कमीपणाचा रंग दिलेला आढळतो. जित राष्ट्राकडे पाहण्याची जेत्या राष्ट्राची दृष्टी त्यामुळे प्रकर्षाने ज्यांना जाणवली त्यांनी त्या घटनांचे पुनर्मूल्यमापन करून व नवे संशोधन करून इतिहासलेखन नव्याने केले. पुनर्लेखन हा वास्तवाचा शोध असतो. त्याला कधी कधी उदात्तीकरणाची दृष्टीही कारणीभूत झालेली असते. इतिहासाकडून वर्तमानातील वर्तनात सुधारणा होऊन भविष्�� घडविण्याचाही प्रयत्न पुनर्लेखनामागे असू शकतो. . भारताच्या इतिहासलेखनाचे काम अवघड आहे. इथे अनेक संस्कृती राज्य करून गेलेल्या आहेत. सर्वसमावेशक भूमिका घेऊन व उदारमतवादी दृष्टीने इतिहास लिहितानाही धार्मिकतेचा अर्थकारणावर व राजकीय घटनांवर असलेला प्रभाव विसरता येत नाही. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन इत्यादींचे नेमके संबंध कोणत्या काळात कसे होते, हे घटनेच्या आधारे उलगडून सांगताना संशोधनाची अधिक गरज आहे हे जाणवते. उत्खनन, भूगर्भशास्त्र वा अन्य क्षेत्रांतील संशोधनाने इतिहासाला नवे वळण मिळत असलेले दिसून येऊ लागले आहे. कोणत्याही मार्गाने नवी दृष्टी आली की जुनी सृष्टी वेगळीच दिसायला लागते; म्हणून पुनर्लेखन आवश्यक ठरते.\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र से पूर्व हिन्दी में न...\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध मैं नर्मदा नदी हूँ मुझे गर्व है कि मैं भारत में बहती हूँ, जहाँ नदियों को माँ और उनके जल को अमृत के समा...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/dhananjay-dhumal-pediatric-award/", "date_download": "2021-06-23T03:12:16Z", "digest": "sha1:IFE5F3IFFJO42GWMDOIV53NPKIJPZF7R", "length": 11221, "nlines": 258, "source_domain": "krushival.in", "title": "धनंजय धुमाळला बालवैज्ञानिक पुरस्कार - Krushival", "raw_content": "\nधनंजय धुमाळला बालवैज्ञानिक पुरस्कार\nमुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल,खेडच्या धनंजय धुमाळ ( इ .9 वी ) याने कांस्य पदक पटकावून बालवैज्ञानिक पुरस्कार प्राप्त केला आहे.सन 2020- 21 मध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत यावर्षी पहिल्यांदाच होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा चार टप्प्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.\nत्यामध्ये प्रथम पातळी वस्तुनिष्ठ परीक्षा द्वितीय पातळी प्रात्यक्षिक परीक्षा,अंतिम पातळी कृतिसंशोधन व मुलाखत अशाप्रकारे या परीक्षेचे स्वरूप होते.यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या धनंजय या विद्यार्थ्यांने होमिभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत कोव्हिड -19 संक्रमण,निदान,उपचार व लसीकरण या विषयावर स्वतः कृतीसंशोधन केले.अभ्यासू वृत्ती,जिद्द व आत्मविश्‍वासाच्या बळावर होमिभाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या चारही टप्प्यांमध्ये धनंजय याने उत्तम सादरीकरण करून उपस्थित परीक्षकांची मने जिंकत कांस्य पदकाला गवसणी घातली.धनंजय याने प्राप्त केलेल्या यशामुळे मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशनच्या वतीने होमिभाभा बालवैज्ञानिक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.सर्वात महत्वाची बाब म्हणजे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल,खेडच्या धनंजय धुमाळ या विद्यार्थ्यांने डॉ . होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत कांस्य पदक पटकावून रत्नागिरी जिल्हयात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.धनंजयच्या यशामुळे सर्वच स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.धनंजय याला अश्‍विनी पाटील,वैभव नांदिसकर,विक्रांत जाकरवार,राहूल एकघरे,रीटा पाटणे,विज्ञान विभागप्रमुख मीरा पवार,रिया पवार,तनुजा चव्हाण,तेजश्री क्षीरसागर,प्रयोगशाळा सहाय्यक सौ . प्राजक्ता जड्याळ व सर्व विज्ञान विषय ��िक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.धनंजय याचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीन पाटणे,भूमिता पटेल,समन्वयक राहुल गाडबैल,सर्व पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .\nस्त्यावर कोसळलेल्या दरडीची पाहणी\nरत्नागिरीतील निर्बंध शिथील होण्याचे संकेत\nकोकणचे ‘कोकणपण’ टिकवूनच विकास करा\n…म्हणून चिपळूण शहरविकास आघाडीत बिघाडीची शक्यता\nआशा सेविकांच्या मागण्या मान्य करा : नीलम गोंधळी\nरुग्णाची तपासणी कोव्हिडमुक्त वातावरणात करण्याची मागणी\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-karnataka-six-die-two-seriously-injured-in-accident-near-beelagi-5689640-NOR.html", "date_download": "2021-06-23T02:24:36Z", "digest": "sha1:66YJDZVYH5O7QYTU7R4EBCTIRYVTHGWW", "length": 5526, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "karnataka six die two seriously injured in accident near beelagi | कर्नाटकात बस-व्हॅनची धडक सोलापूरच्या 6 जणांचा जागीच मृत्यू; 2 जणांची प्रकृती चिंताजनक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकर्नाटकात बस-व्हॅनची धडक सोलापूरच्या 6 जणांचा जागीच मृत्यू; 2 जणांची प्रकृती चिंताजनक\nसोलापुरातील 6 जणांना या अपघातात आपले प्राण गमवावे लागले.\nसोलापूर- कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बेळगी तालुक्यात कर्नाटक राज्य परिवहनची बस आणि एका क्रूझर व्हॅनची धडक होऊन सकाळी झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील दारफळ सिना व उपळाई खुर्द येथील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.\nअपघातग्रस्त क्रुझर व्हॅन (एमएच 45 एन 4327) कारवारहून सोलापूरकडे येत होती. तर, बस विजयपुरा येथून बागलकोटकडे निघाली होती. विजापूर-हुबळी रोडवर कोर्सी गावाजवळ या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की बसच्या धडकेत ���्हॅनच्या अर्ध्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला. व्हॅनमध्ये 12 प्रवासी होते. त्यातील 6 जागीच ठार झाले. तर, दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पांडुरंग हनुमंत साळुंके (२४), विजया अनंता शिंदे (६०), रजनी हनुमंत शिंदे (६१, तिघे रा. दारफळ), चालक नागेश लक्ष्मण माळी (२८, रा. उपळाई खुर्द), सुग्रीव कारंडे (एकुरके, ता. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. आणखी एकाची अाेळख पटू शकली नाही. मृतांपैकी रजनी शिंदे व विजया शिंदे या दोन्ही सख्ख्या बहिणी आहेत. अपघात इतर भीषण हाेता की क्रूझर गाडीचा अक्षरश: चुराडा झाला.\nबसमधील काही प्रवासी जखमी\nबसमधील काही प्रवासीही अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नागेश, विजया शिंदे व पांडुरंग साळुंखे यांचा समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. व्हॅनमधील प्रवासी कॅन्सरवरील उपचारासाठी कारवारला गेले होते, अशी माहिती पुढे आली आहे.\nपुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-supreme-court-brands-human-rights-panels-powerless-to-help-people-4705687-NOR.html", "date_download": "2021-06-23T01:50:15Z", "digest": "sha1:OWQ22MRILLLKLEYGZPVMXOJ7HOIDGHQU", "length": 6068, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Supreme Court brands human rights panels 'powerless to help people' | मानवाधिकार आयोग अपयशी, सर्वोच्च न्यायालयाची टीका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमानवाधिकार आयोग अपयशी, सर्वोच्च न्यायालयाची टीका\nनवी दिल्ली - देशातील मानवाधिकार आयोग सपशेल ‘फेल’ ठरले असून त्यांच्याकडून मोठय़ा मुश्किलीने मानवाधिकारांचे संरक्षण होत असल्याची खंत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. मानवाधिकार आयोगांकडे कारवाईचे अधिकारच (दात) नसल्याने त्यांची ही अवस्था झाली असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.\nएका आरोपीच्या कोठडीत झालेल्या मृत्युप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील मतप्रदर्शन केले. न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वरील मत व्यक्त केले. देशातील सर्व मानवाधिकार आयोग हे निवृत्त न्यायाधीशांसाठी भरलेले एक पद इतकेच र्मयादित ठरले आहेत. आयोगाचे पद मिळाल्यानंतर निवृत्त न्यायाधीशांना बंगला, कार व कार्यालय मिळते. परंतु मानवाधिकाराबाबत बोलायचे झाले तर त्यांच्याकडे काय आहे या आयोगाचे अधिकार अतिशय र्मयादित आहेत. केवळ शिफारस करण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच नसते.\nअनेक राज्यांत त्यांच्याकडे पुरेसे कर्मचारीदेखील नाहीत. अनेक राज्यांत तर आयोगच स्थापन केले गेलेले नाहीत. त्यामुळे या आयोगांकडून कुठला उद्देश साध्य होतोय हा प्रश्नच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जोवर या आयोगांना शिक्षा ठोठावण्याचा अधिकार मिळणार नाही तोवर त्यांच्या स्थापनेचा उद्देश साध्य होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nसात वर्षांमध्ये कोठडीत 15 हजार जणांचा मृत्यू\nयाप्रकरणी न्यायमित्र अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयाला एक अहवाल सादर केला. त्यात म्हटले आहे की, 2007 पासून आजपर्यंत विविध राज्यांत सुमारे 15, 232 जणांचा कोठडीत मृत्यू झालेला आहे. मानवाधिकार आयोगाला आणखी किती व अधिकार द्यायला हवेत प्रत्येक ठाण्यात सीसीटीव्ही बसवावेत, आरोपी पोलिस अधिकार्‍यांनी स्वत: होऊन निलंबित व्हावे, त्यांची विभागीय पातळीवर चौकशीदेखील केली जावी, अशा प्रकरणांत कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश कनिष्ठ न्यायालयांना दिले जावे, असेही सिंघवी यांच्या अहवालात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/swimsuits", "date_download": "2021-06-23T02:24:02Z", "digest": "sha1:V67ZBVUDHNZCOEFRIPV4TVDQW4D5SMSY", "length": 4072, "nlines": 50, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "स्विमूट्स - कॉड", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर पोहण्याचा पोशाख 1 पृष्ठ 1\nयाद्वारे फिल्टर करा: सर्व स्विमूट सूट बिगबँग काळ्या गुलाबी INFINITE केपीओपी प्रेमी मॉन्स्टा एक्स सत्तर\nक्रमवारी: वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमानुसारः एझेड वर्णानुक्रमानुसार: ZA किंमत: कमी ते उच्च किंमत: कमी ते उच्च तारीखः नवीन ते जुने तारीखः नवीन ते जुने\nसतरा रंगीन स्विमूट सूट\nमॉन्स्टा एक्स पर्पल स्विमसूट\nINFINITE बॅक बॅक स्विमूट सूट\nआय हार्ट केपीओपी स्विमूट सूट\nसत्रा लोगो स्विमूट सूट\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bhavishyavedh/marriage-line", "date_download": "2021-06-23T02:05:05Z", "digest": "sha1:74VECDAL25SAVWILU6IH2QDQTUL4XIEA", "length": 7590, "nlines": 58, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Marriage line", "raw_content": "\nविवाह रेषा हातावर नसेल तर, लग्न करू नये \nप्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड 8888747274\nबुध उंचवट्यावरून आत आलेली सर्वसाधारण एक ते दोन सेंटीमीटर लांबीची छोटी रेषा म्हणजे विवाह रेषा होय. विवाह रेषा हातावर एक, दोन किंवा तीनही संख्येेने असतात. किंवा ती अतिशय छोटी असू शकते. छोट्या मोठ्या दोन तीनही असू शकतात.\nविवाह रेषा ही स्त्री पुरूषाच्या मिलनाची रेषा होय. ज्यांचा विवाह झाला नाही अशा लोकाच्या हातावरही विवाह रेषा असते. ज्यांनी आजन्म विवाह केला नाही अशा लोकांच्या हातावरही विवाह रेषा सापडते.\nविवाह रेषा लैंगिक मिलनाची सूचक आहे. तसेच स्त्री पुरूष कौटुंबिक जीवनात किती सुखी आहे, अथवा दुःखी आहे. किंवा एकमेकांत किती कौटुंबिक सुख आहे, ते साधारण उत्तम, अतिउत्तम कोणत्या सदरात मोडते हे या रेषेवरून समजते.\nविवाह रेषा करंगळीच्या तिसर्‍या पेर्‍या खाली बुध ग्रहावर हाताच्या बाहेरून आत आलेली एक ते दीड सेंटिमीटरची रेषा ही विवाह रेषा होय. विवाह रेषा दोनही हातावर करंगळीच्या खाली असते, ही विवाह रेषा एक ते तीन संख्येने हातावर असू शकते.\nनुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या हातावर विवाह रेषा पाहावयास मिळते, विवाह रेषा उत्तम असेल तर वैवाहिक सौख्य उत्तम लाभणार हे हस्त सामुद्रिक शास्त्री रेषा पाहून कोणत्याही वयात भविष्य वर्तवू शकतात.\nविवाह रेषा बारीक चमकदार व सरळ रेषेत असेल तर ती वैवाहिक सौख्य भरभरून देते. विवाह रेषा थोडी वाकडी, जाड - पसरट, दुभंगलेली ,दुसर्‍या रेषेनी छेदलेली, हातावरील इतर रेषां पेक्षा काळपट तपकिरी रंगाची, खूपच छोटी पुसट असेल तर वैवाहिक सौख्य कमी देते.विवाह रेषा हातावर दोन असता दोन विवाहाचे योग येत नाहीत.\nविवाह रेषा करंगळीच्या जवळ छोटीशी, विवाह योग उशिरा व विवाहाची घाई नाही.\nविवाह रेषा जाड - पसरट, असेल तर वैवाहिक सौख्य कमी देते.\nविवाह रेषा दुभंगलेली असेल तर पती-पत्नी मध्ये मतभेद असतात\nविवाह रेषा बाक घेऊन शेवटी वाकडी झाली असेल तर पती-पत्नी मध्ये कायमचे मतभेद असतात.\nफोटोत दाखविलेल्या प्रमाणे तीन चार विवाह रेषा असतील तर विवाह उपरांत विवाह बाह्य संबंधाचे योग असतात. मुख्य विवाह रेषेच्या अलिकडे स्वतंत्र विवाह रेषेचा तुकड�� असेल तर लग्नाआधीचे संबंध दाखविते व मुख्य विवाह रेषेनंतर अजून एक स्वतंत्र बारीक रेषा तुटकपणे हातावर असेल तर लग्नानंतरचे विवाह बाह्य संबंध दाखविते.\nयेथे एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी कि ज्यांच्या हातावर गुरु ग्रह उत्तम असेल तर असे लोक त्यांना संधी येऊन सुद्धा त्या संधीस बळी पडत नाहीत किंवा त्यांचे विवाह बाह्य संबंध ठेवण्याचे धारिष्ट्य होत नाही, अथवा उत्तम संस्कार, सुसंस्कृतपणा त्यांना मोहापासून दूर ठेवतो.\nविवाह रेषा हातावर नसेल तर, अश्या स्त्री अथवा पुरुषाने लग्न करू नये यांच्यात स्त्री आणि पुरुषातील नैसर्गिक आकर्षण नसते,यांना अपत्य प्राप्ती होऊच शकत नाही, हस्त सामुद्रिक शास्त्रात विवाह रेषा स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाची रेषा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/amravati-news-marathi/burn-two-acres-of-wheat-in-a-fire-caused-by-a-short-circuit-nrat-110043/", "date_download": "2021-06-23T02:05:01Z", "digest": "sha1:7TLYJ7725ZLDR6DRWXR5WN7UY7OQFH7E", "length": 12194, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Burn two acres of wheat in a fire caused by a short circuit nrat | शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन एकरातील गहू जळून खाक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nशिंदी बुजरुकशॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन एकरातील गहू जळून खाक\nरासेगाव येथील शेतकरी श्रीकांत अडगोकर यांच्या शेतातील 2 एकरातील गव्हाला आग लागून राखरांगोळी झाली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शॉर्टसर्किटने आग लागल्याचे सांगितले ज��त आहे.\nशिंदी बुजरुक (Shindi Bujruk). नजीकच्या रासेगाव येथील शेतकरी श्रीकांत अडगोकर यांच्या शेतातील 2 एकरातील गव्हाला आग लागून राखरांगोळी झाली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शॉर्टसर्किटने आग लागल्याचे सांगितले जात आहे.\nकोरोना अपडेट/ नागपूरमध्ये कोरोनामुळे २४ तासांत ५८ मृत्यू; २,८८५ नवीन रुग्णांची नोंद\nअडगोकर यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून शॉर्टसर्किट होत होते. या प्रकाराची तक्रार महावितरण कार्यालय रासेगाव येथे करण्यात आली होती. मात्र महावितरण कार्यालयाने या तक्रारीची दखल घेतली नाही. परिणामी रविवारी मध्यरात्री शॉर्टसर्किट होऊन पडलेल्या ठिणगीने दोन एकरातील गव्हाची राखरांगोळी केली.\nयामध्ये ६० हजारांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्या. महावितरणने झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी अडगोकर यांनी केली आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/a-couple-gets-married-at-kelwara-covid-centre-in-bara-shahbad-wearing-ppe-kits-61247/", "date_download": "2021-06-23T02:08:10Z", "digest": "sha1:JK5BMQHUKLXIKCU2A6O4C2CIF3T6YL3U", "length": 11551, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "A couple gets married at Kelwara Covid Centre in Bara, Shahbad wearing PPE kits | नटून थटून नाय तर PPE किट घालून नवरी आली लग्न मंडपात... पाहा अजब लग्नाचा गजब व्हिडिओ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमुहूर्त चुकू दिला नाहीनटून थटून नाय तर PPE किट घालून नवरी आली लग्न मंडपात… पाहा अजब लग्नाचा गजब व्हिडिओ\nराजस्थान : नटून थटून नाय तर PPE किट घालून नवरी आली लग्न मंडपात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. राजस्थानमध्ये झालेल्या या अनोख्या लग्न सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.\nराजस्थानमधील बारा जिल्ह्यातील कोवीड सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. लग्नादिवशीच नवरीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र, विवाह सोहळा रद्द न करता सरकारी नियमावलीनुसार हे लग्न झाले.\nचार पाच लोकांच्या उपस्थितीत हा लग्न समारंभ झाला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत फक्त नवरीच नाही तर नवरदेवाने देखील PPE किट घातलेला दिसत आहे. भटजी देखील PPE किट घालूनच लग्न लावत आहे.\nआमदार मेटे साहेब उधारी द्या; उधारी वसूल करण्यासाठी थेट वर्तमानपत्रातच जाहिरातच छापली\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/2-ex-congress-mla-accepted-the-membership-of-bharitya-janta-party-sr-63799/", "date_download": "2021-06-23T02:50:25Z", "digest": "sha1:4Z6N4O2G75YUI6DEHDPMFQDHKSAQ4QEA", "length": 15030, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "2 ex congress mla accepted the membership of bharitya janta party sr | मध्य प्रदेशात काँग्रेसला झटका -स्थानिक निवडणुकांपूर्वीच २ माजी आमदार भाजपात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालया�� पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nदे धक्कामध्य प्रदेशात काँग्रेसला झटका -स्थानिक निवडणुकांपूर्वीच २ माजी आमदार भाजपात\nमध्य प्रदेश(madhya pradesh) दौऱ्यात पुन्हा एकदा ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya shinde)यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच काँग्रेसचे दोन माजी आमदार प्रतापसिंह मंडलोई आणि अजय चौरे यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.\nभोपाळ: मध्य प्रदेश(madhya pradesh) दौऱ्यात पुन्हा एकदा ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya shinde)यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच काँग्रेसचे दोन माजी आमदार प्रतापसिंह मंडलोई आणि अजय चौरे यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदेही उपस्थित होते. मंडलोई माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांचे तर अजय चौरे माजी मुख्यंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय मानले जातात. तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये चौरेंचे वडील रेवनाथ चौरे मंत्री होते.\nछिंदवाडात चौरे कुटुंबीयांचा प्रभाव\nछिंदवाडातील सौंसरमध्ये चौरे कुटुंबीयांचा बोलबाला आहे. यहा भाग माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा बालेकिल्लाही आहे. कमलनाथ शनिवारी छिंदवाडात दाखल होण्यापूर्वीच चौरे कुटुंबीयानी कमलनाथ यांना दे धक्का दिला. चौरे सौंसर येथून १९९८ मध्ये काँग्रेसचे आमदार होते तर २०१८च्या निवडणुकीत त्यांच्या भावाने विजय संपादन केला होता. यापूर्व विजय चौरेंचे वडीलही १९७७ ते १९८५ दरम्यान सौंसरचे आमदार होते. विजय चौरे यांची आईही काँग्रेसच्या नेत्या होत्या.\nदिग्विजयसिंह यांच्या राजगढ��ध्येही काँग्रेसला धक्का बसला आहे. १९९८ मध्ये राजगढ येथे आमदारकी गाजविणाऱ्या प्रताप मंडलोई यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. एकेकाळी ते दिग्विजयसिंह यांचे विश्वासपात्र म्हणून गणले जात असत. सौंधिया समाजात त्यांची चांगली पकड आहे. १९९३३ मध्ये काँग्रेसने त्यांना तिकिट दिले नव्हते. त्यानंतर प्रताप मंडलोई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती आणि शिंदे समर्थक कुसुमकांत मित्तल यांना धूळ चारली होती. त्यानंतर १९९८ च्या निवडणुकीत दिग्विजयसिंह यांनी त्यांना तिकिट दिले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीतही ते मजबूत दावेदार होते परंतु काँग्रेसने त्यांना तिकिट नाकारले होते.\nइंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने, कल्याणमध्ये निषेध आंदोलन\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/floods-victim-daily-use-materials-and-food-kit-should-be-given-in-the-form-of-help/", "date_download": "2021-06-23T03:10:34Z", "digest": "sha1:3EYPW7IOYJUEI2PRLOD76UM4KZ3OASDN", "length": 11613, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पूरबाधितांना संसारोपयोगी साहित्याचे किट मदत स्वरूपात द्यावे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपूरबाधितांना संसारोपयोगी साहित्याचे किट मदत स्वरूपात द्यावे\nसांगली: पूरबाधित नागरिकांना जेवण, इतर मुलभूत सुविधा तसेच पशुधनासाठी चाऱ्याची जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत स्वीकृती केंद्रात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पूरबाधित क्षेत्रातील पाणी ओसरू लागल्याने लोक आपापल्या घरी परतत आहेत. ज्या संस्था, व्यक्तिंना मदत द्यावयाची आहे, त्यांनी सदरची मदत एका कुटुंबाला एक संसारोपयोगी साहित्याचे किट याप्रमाणे बनवून द्यावी. यामध्ये भांडी, काही धान्य, स्वच्छतेचे साहित्य,शैक्षणिक गरजेच्या वस्तू अशा प्रकारांच्या समावेश असावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.\nजिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, खानापूर, तासगाव तालुक्यातून जिल्ह्याबाहेरून लातूर, वाई, नांदेड, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सातारा, शिर्डी, जालना, पनवेल या ठिकाणाहून पूरबाधितांसाठी मदत येत आहे. यामध्ये श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, मिरज यांच्याकडून भोजन व चारा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा संघ यांच्याकडून भोजन सेवा व स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डी. के. टी. ट्रस्ट, विटा यांच्याकडून एक हजार लोकांचे जेवण, विठ्ठल रूक्मिणी देवस्थानकडून 20 हजार लाडू आणि 5 हजार साड्या पाठवण्यात आल्या आहेत.\nइस्लामपूर दूध संघाकडून बिस्लेरी कंपनीचे 5 हजार पाणी बॉक्स, विभागीय आयुक्त पुणे कार्यालयाकडून मिनरल वॉटरच्या अडीच हजार बाटल्या, श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ (अक्कलकोट) यांच्याकडून 800 पाणी बॉक्स व इतर साहित्य, दत्ताश्रम (जालना) यांच्याकडून 1 हजार 700 लोकांचे जेवण मदत स्वरूपात प्राप्त झाले आहे. इंटरनॅशनल ह्युमन राईटस् (औरंगाबाद), भारतीय जैन अल्पसंख्याक समाज (सोलापूर), इंडियन ऑईल, चितळे डेअरी फार्म, शिवाजीराव भगवानराव जाधव बागेश्वरी कारखाना वरफळ (ता. परनूर, जि. जालना) यांच्याकडून पाणी बॉक्स, सुके खाद्यपदार्थ, धान्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू या स्वरूपात मदत प्राप्त होत आहे.\nया मदतीचे मागणीप्रमाणे गरजूंना वाटप होत आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी इस्लामपूरला 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 3 ट्रक कपडे, पलूसला 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 1 ट्रक पशुखाद्य, मिरजला 3 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 3 ट्रक पाणी आणि महानगरपालिका हद्दीत 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 1 ट्रक पाणी यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, शासकीय रूग्णालयासाठी 1 हजार पाणी बॉक्स आणि औषधे पाठवण्यात आली आहेत.\nflood kolhapur sangli पूर कोल्हापूर सांगली\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महो��्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/mp/", "date_download": "2021-06-23T01:31:03Z", "digest": "sha1:36ASDYUL7LXZGJQVGPSNCXNFICIDM7QO", "length": 10836, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "MP Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : मालमत्ता कर 50% कमी करा : उज्ज्वल केसकर\nएमपीसी न्यूज - सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MMC Act कलम 133 A मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून पुणेकर, व्यावसायिक दुकानदार आणि इतर लोकांचा मालमत्ता कर 50% कमी करावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षने आणि सुहास कुलकर्णी यांनी स्थायी समिती…\nPimpri: औद्योगिकनगरीतील उद्योग सुरु करण्यास परवानगी द्या -श्रीरंग बारणे\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील लघु उद्योजकांना व्यावसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच…\nPune : भाजप नेते संजय काकडे यांचा राज्यपालांवर निशाणा, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने\nएमपीसी न्यूज - राज्य मंत्रिमंडळाने 13 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर घेण्याची शिफारस केली आहे. कॅबिनेटने मंजुरी दिली असताना राज्यपाल निर्णय का घेत नाहीत, असा सवाल भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उपस्थित केला…\nPimpri : केशरी रेशनिंग कार्डधारकांना धान्य वाटपाचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ सर्व देशात राबवा…\nएमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर गरिबांना होणाऱ्या आर्थिक अडचणीला प्रतिसाद म्हणून भारत सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 30 मार्चला परिपत्रक काढले व राष्ट्रीय अन्न…\nPune : खासदार गिरीश बापट यांच्याकडून करोनाग्रस्तांसाठी आणखी 50 लाखांची मदत\nएमपीसी न्यूज - दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत आहे. पुण्यातही या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. 'कोरोना' आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. सामाजिक जबाबदारी ओळखून खासदार गिरीश बापट यांनी…\nPune : ‘कोरोना’ग्रस्तांच्या उपचारासाठी गिरीश बापट यांच्याकडून 50 लाख रुपयांचा…\nएमपीसी न्यूज - जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये, यासाठी यासाठी खासदार गिरीश बापट…\nPune : पुण्यातील नियोजित ‘ट्रिपल आयटी केंद्र’ त्वरित सुरू करा -गिरीश बापट\nएमपीसी न्यूज - पुणे येथे नियोजित 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी' (ट्रिपल आयटी) संस्था सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने एक बैठक आयोजित करावी, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी आज लोकसभेत केली. ट्रिपल आयटी बिलाबाबत लोकसभेत चर्चा…\nPune : मला दिल्लीत जायचे नाही, महाराष्ट्रातच रहायचे आहे -संजय काकडे\nएमपीसी न्यूज - राज्यसभेची उमेदवारी मला न मिळाल्याने मी नाराज नाही. मला दिल्लीत जायचे नाही, मला महाराष्ट्रातच रहायचे आहे, असे स्पष्टीकरण खासदार संजय काकडे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले.काकडे म्हणाले, मी 2 एप्रिलपर्यंत भाजपचा…\nPune : संजय काकडे यांचा ‘खासदारकीचा’ पत्ता कट; पुढील राजकीय भूमिका थोड्याच वेळात जाहीर…\nएमपीसी न्यूज - राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी संजय काकडे यांना उमेदवारी मिळण्याची आशा होती. मात्र, ती फोल ठरली. या जागेची उमेदवारी डॉ. भागवत कराड यांना देण्यासाठी आली. त्यामुळे आता यापुढील काकडे यांची नेमकी कोणती राजकीय भूमिका असणार\nPimpri: खासदार अमर साबळे यांना ‘नारळ’; राज्यसभेतून पत्ता कट\nएमपीसी न्यूज - राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले तीनही उमेदवार जाहीर केले असून विद्यमान खासदार अमर साबळे यांना 'नारळ' दिला आहे. मागीलवेळी 'लकी ड्रॉ' लागलेल्या साबळे यांना यावेळी उमेदवारी अपेक्षित असताना उपेक्षित व्हावे लागले आहे. साबळे…\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/desi-version-of-honeytrap-in-muzaffarpur-the-woman-called-the-middle-aged-passer-by-talking-affectionately-and-cut-off-the-private-part/", "date_download": "2021-06-23T03:21:56Z", "digest": "sha1:SNH3PPDC4RXKTFDEHABOT77V265DRBYK", "length": 12726, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "Honeytrap चे देशी 'व्हर्जन' ! महिलेनं प्रेमाच्या गुलूगुलू गोष्टी करून जवळ बोलावलं प्रौढाला, कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nHoneytrap चे देशी ‘व्हर्जन’ महिलेनं प्रेमाच्या गुलूगुलू गोष्टी करून जवळ बोलावलं प्रौढाला, कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट\nHoneytrap चे देशी ‘व्हर्जन’ महिलेनं प्रेमाच्या गुलूगुलू गोष्टी करून जवळ बोलावलं प्रौढाला, कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट\nमुजफ्फरपुर : जिल्ह्याच्या साहेबगंज तालुक्यातील विशुनपुर पट्टी मुशहर टोला येथून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने एका मध्यमवयीन व्यक्तीचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. पीडित हरिंदर मांझी यास गंभीर आवस्थेत स्थानिक सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जिथे त्याची गंभीर स्थिती पाहून प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी मुजफ्फरपुर येथे हलविण्यास सांगितले. तिथे सुद्धा त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एएसआय घटनास्थळी पोहचले आणि आरोपी महिलेला ताब्यात घेतले. मात्र, महिलेचा साथीदार पळून गेला आहे.\nप्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले\nसाहेबगंजमध्ये हनीट्रॅपचे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. येथील विशुनपुर पट्टी मुशहर टोला रेल्वे लाईनजवळ पीडित हरिंदर मांझीने एका महिलेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या आवस्थेत पाहिले. यानंतर त्या महिलेला चिंता सतावू लागली की हरिंदर आपले बिंग फोडू शकतो. बदनामी टाळण्यासाठी तिने एक कट रचला. अगोदर प्रेमळपणे बोलत तिने ही गोष्ट कुणाला सांगू नकोस असे म्हटले. त्याला पूर्ण विश्वासात घेतले. जेव्हा तिला समजले की त्यास कोणत्याही प्रकारचा संशय नाही तेव्हा त्याला आपल्या जवळ बोलावले. तो तिच्या जवळ जाताच महिलेने प्रियकराच्या मदतीने त्याचा प्रायव्हेट पार्ट विळ्याने कापला.\nयानंतर दोघे तिथून पळून गेले. पीडित हरिंदरचे किंचाळणे ऐकून जवळचे लोक धावत आले, त्यांनी त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महिलेबाबत सांगितले जात आहे की, तिने दोन विवाह केले आहेत, परंतु सासरी जात नाही. माहेरी राहते. त्यानंतर अशाप्रकारची घटना समोर आल्यानंतर आजूबाजूचे लोक सुद्धा हादरले आहेत.\nराजीव सातव यांचे होते पुण्याशी जिव्हाळ्याचे संबंध\nनागपूर : कोट्यवधींची जमीन हडपल्याप्रकरणी सफेलकर टोळीवर FIR\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\n समलैंगिक मुलीमुळे त्रस्त झाली होती आई, जबरदस्तीने…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\nरश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप;…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे लागोपाठ…\nPune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची विहीर, आणि…\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nPost Office | पोस्टाची जबरदस्त योजना 50 हजार जमा करा अन् पेन्शन स्वरुपात जबरदस्त रिटर्न्स मिळवा, जाणून घ्या\nPune Accident News | भरधाव टेम्पोच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-23T03:04:04Z", "digest": "sha1:EI4DI5U7V6AQFWT36AQPQ47A3HZVE3JN", "length": 3563, "nlines": 80, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "माहितीचा अधिकार कागदपत्रे | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n1 माहितीचा अधिकार पहा(622 KB)\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jun 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pm-modi-address-on-vesak-global-celebrations-on-buddha-purnima", "date_download": "2021-06-23T03:37:49Z", "digest": "sha1:YYBZYBGVWH7F7LHTWM34Y4WVOORAFYSW", "length": 6733, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र'", "raw_content": "\n'कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र'\nनवी दिल्ली : कोरोनानंतर आपल्या ग्रहावरील जीवन पूर्ण बदललेले असेल, असे सांगतानाच कोरोनाची साथ अजून संपलेली नाही आणि कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित वैश्विक वैशाख ऑनलाइन संमेलनाला संबोधित करताना मोदी म्हणाले, की शतकातून एकदाच येणाऱ्या इतक्या भयंकर महासाथीच्या काळात देशाने लढाई चिकाटीने सुरू ठेवली आहे. यात डॉक्टर, आरोग्यसेवक, कोरोना योद्धे आणि वैज्ञानिक यांचे योगदान अमूल्य व कधीही न विसरता येण्यासारखे आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यंदाचे हे संमेलनदेखील कोरोना योद्ध्यांना समर्पित करण्यात आले. (Vaccine absolutely important to save lives, defeat Covid: PM Modi)\nमोदी म्हणाले, की अनेक दशकांनंतर मानवतेवर महासंकट आले आहे. वर्षांनंतरही कायम असलेल्या या कोरोनाच्या काळात आम्ही सातत्य आणि बदल यांचे मिश्रण अनुभवतो आहोत. भारतासह अनेक देशांनी दुसऱ्या लाटेबरोबर लढाई सुरू ठेवली आहे. प्रत्येक देशाला प्रभावित करणाऱ्या या कोरोनाने आणलेले आर्थिक संकटही तेवढेच मोठे आणि गंभीर आहे. कोविड-१९ चा प्रभाव ओसरल्यावर आपल्या ग्रहावरील जीवन पहिल��यासारखे अजिबात नसेल, असे नमूद करताना मोदी म्हणाले की मागच्या एका वर्षाच्या काळात आम्ही या आजाराचे बदलणारे स्वरूप पहिल्यापेक्षा जास्त समजून घेतले आहे.\nकोरोनाला हरवण्यासाठीचे प्रभावी हत्यार असलेली लस भारताने एका वर्षात तयार केली. या कामगिरीबद्दल भारताला आपल्या वैज्ञानिकांबद्दल अभिमान वाटतो. आमचे डॉक्टर परिचारिका, आरोग्य सेवक आणि कोरोना योद्धे यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही. या काळात जे मृत्युमुखी पडले त्यांना मी अभिवादन करतो, असे मोदी म्हणाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/roshat-problem-released-belgaum-schools-its-good-news-412564", "date_download": "2021-06-23T03:41:01Z", "digest": "sha1:JTYMVEIITLA5NSFWJ6454EJNG2ZTOJBP", "length": 17707, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बेळगावात भाषिक अल्पसंख्याक शाळांना दिलासा ; रोष्टरचे संकट लवकरच होणार दुर", "raw_content": "\nभाषिक अल्पसंख्याक शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रखडेल्या शिक्षक भरतीलाही गती मिळणार.\nबेळगावात भाषिक अल्पसंख्याक शाळांना दिलासा ; रोष्टरचे संकट लवकरच होणार दुर\nबेळगाव : भाषिक अल्पसंख्याक शाळांच्या मानगुटीवर बसलेले रोष्टर पध्दतीचे भुत लवकरच दुर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रखडेल्या शिक्षक भरतीलाही गती मिळणार असुन शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती दिली आहे.\nभाषिक अल्पसंख्याकांच्या शाळांमध्ये 2010 पुर्वी रोष्टर पध्दत लागु नव्हती त्यामुळे जागा रिक्‍त जागा झाल्यानंतर संस्था त्या जागेवर शिक्षकांची नेमणूक करत होती. परंतु सरकारने रोष्टर पध्दतीनुसार शिक्षक भरती करावी अशी सुचना केल्याने अनेक संस्थासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत काही संस्थानी न्यायालयात धाव घेत रोष्टर पध्दत रद्द करावी यासाठी याचीका दाखल केली होती. त्यानंतर याबाबत निर्णय देताना 2012 मध्ये उच्च न्यायालयाने अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षक भरतीत रोस्टर लागू करु नये असा आदेश दिला आहे. तरीही याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.\nहेही वाचा - आकाशात घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर अचानक आले शाळेच्या पटांगणावर अन्\nकाही दिवसांपुर्वी आमदार शहापूर यांनी विधान परिषदेत रोष्टर पध���दतीवर आवाज उठविला होता. तसेच अल्पसंख्याक शाळांमध्ये रोष्टर पध्दतीमुळे शिक्षक भरतीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीला यश येताना दिसून येत आहे. अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षक भरतीत रोस्टर लागू करु नये, तसेच अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना त्यांचा अधिकार द्यावा अशी सूचना केली आहे. या न्यायालयाच्या आदेशबाबत सेवानियमांर्तगत अभिप्राय मागवण्यात आला आहे. याचा अहवाल लवरकच येणार आहे. अशी माहिती शिक्षण मंत्र्यानी दिली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत रोष्टरबाबतचा अंतीम निर्णय येऊन कामयस्वरुपी शिक्षक करण्यास मदत होईल असे मत व्यक्‍त होत आहे.\nमराठीसह इतर भाषिक अल्पसंख्याक संस्थाच्या शाळांमध्ये 10 वर्षांपासुन रिक्‍त झालेल्या जागांवर शिक्षक भरती झालेली नाही त्यामुळे कायमस्वरुपी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांसाठी रोष्टर पध्दत लवकर दुर होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अंतीम निर्णय लवकर घ्यावा असे अनेकांमधुन व्यक्‍त होत आहे.\nसंपादन - स्नेहल कदम\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\nअरे देवा...शेती करणे म्हणजे \"लाखाचे बारा हजार'\nकेत्तूर (सोलापूर) ः वारंवार बदलणारे हवामान, उत्पादनात होणारी घट, मजुरीचे वाढलेले दर, खते व औषधे आदींचे वाढलेले दर व वीजटंचाई यामुळे सध्या शेती करणे म्हणजे \"लाखाचे बारा हजार' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\nप्रशिक्षणार्थी डॉक्‍टर महोदयांचा \"इगो' दुखावला अन्‌ गाठले पोलिस ठाणे\nनागपूर : मेडिकलशी ���ंलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी बाह्यरुग्ण विभागात कर्तव्य बजावत असलेल्या लिपिकाला खिडकीतून ओढून मारहाण केल्याची घटना घडली. विशेष असे की, या कर्मचाऱ्याला ओढत बाहेर नेण्याचा प्रयत्न चार ते पाच प्रशिक्षणार\nया जिल्ह्यातील तब्बल 193 महिला, मुली बेपत्ताच\nबुलडाणा : गेल्या दोन वर्षात मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातून हजाराहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्‍याचा प्रश्‍न विधिमंडळात उपस्‍थित झाला असून यापैकी अद्यापही 193 महिला, मुलीं बेपत्ताच असल्‍याची गंभीर बाब समोर आली आहे. या महिलांना शोधण्यात अपयशी ठरल्‍याबद्दल पोलिस यंत्रणेच्‍या कार्यक्षमतेवर\nमनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेप\nपंढरपूर (जि. सोलापूर) : एका मनोरुग्ण, मानसिक विकलांग महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी हणमंत ऊर्फ हणमा बापू पडळकर (वय 55, रा. सांगोला) यास येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सी. एस. बाविस्कर यांनी आजन्म कारावास आणि 70 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सांगोला तालुक्‍यातील 22 वर्षीय पीडित महिला\nआमदार भालके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल कारखान्याला दणका\nपंढरपूर (जि. सोलापूर) : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादकांची सुमारे 5 कोटी 79 लाख रुपये इतकी एफआरपीची रक्कम थकीत आहे. ही थकीत रक्कम वसुल करण्यासाठी कारखान्याची मालमत्ता जप्त करावी, असे लेखी पत्र प्रादेशिक सहसंचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. स\n\"घातक परिणाम भोगावे लागतील\" म्हणत महाराष्ट्र 'CID' ची वेबसाईट हॅक\nमुंबई - मुस्लिम सर्वत्र आहेत याचं भान राहू द्या. मुस्लिमांवर होणारे अत्याचार थांबवा नाहीतर तुम्हाला घातक परिणाम भोगावे लागतील. अशी धमकी देत महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची म्हणजेच CID ची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे.\nसोलापूर : कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्‍यक असलेले पीपीई किटस्‌ आणि एन-95 मास्कची मागणी वाढली आहे. मात्र, मागणी वाढल्याने मास्क विक्रीत साठेबाजी होऊ लागल्याच्या तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून आता वैद्यकीय व्यवसायिकांच्या चिठ्ठीशिवाय मास्कची वि\nWomens day- आठ मार्च रोजी अक्षरोदय साहित्य संमेलन\nनांदेड : येथील लोकप्रिय असलेली व सतत कार्यरत असलेली साहित्य संस्था म्हणून नावारूपाला आलेली एकमेव साहित्य संस्था अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. आठ) मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/covid-19-pandemic-sunrisers-hyderabad-donating-rs30-crores-chennai-super-kings-have-donated/", "date_download": "2021-06-23T02:38:15Z", "digest": "sha1:2PNFTBH35VEQKAMIKYWDAIJQMTOFGMHW", "length": 11588, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "कोरोना लढ्यात क्रिकेटर मदतीसाठी पुढे ! सनरायझर्स हैदराबादची 30 कोटींची मदत; CSK कडून राज्य सरकारला 450 ऑक्सिजन सेट - बहुजननामा", "raw_content": "\nकोरोना लढ्यात क्रिकेटर मदतीसाठी पुढे सनरायझर्स हैदराबादची 30 कोटींची मदत; CSK कडून राज्य सरकारला 450 ऑक्सिजन सेट\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने हाहाकार केला आहे. कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्ययंत्रणावर अधिक ताण पडला आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्राणवायू, बेड, रेमडीसीव्हीर अशा अनेक गोष्टीची कमतरता जाणवत आहे. यामुळे अनेक लोकांचा प्राण जात आहे. या परिस्थितीमुळे अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. तसेच क्रिकेट क्षेत्र आयपीएल संघ सुद्धा मदतीसाठी पुढे सरसावला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) तामीळनाडू सरकारला जवळपास ४५० प्राणवायू संच देण्याची घोषणा केलीय. तर सनरायझर्स हैदराबादने सोमवारी दुसऱ्या लाटेत होरपळलेल्यांसाठी तब्बल ३० कोटींची मदतीचा निर्णय घेतला आहे.\nभारतातील कोरोनाचे संकट पाहता अनेकजण मदतीसाठी धावत आहेत. तसेच जादातर क्रिकेटर यांनी कोरोनाच्या काळात मदतीसाठी दोन हात केले आहेत. तसेच म्लास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने १ कोटी, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स यांनी ३७ लाख, ब्रेट ली- ४० लाख, या खेळाडूंनी आपल्या तऱ्हेने कोरोना महामारीत मदतीला धावून आले आहेत. भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली आणि पत्नी अऩुष्का शर्मा यांनी दोन कोटींची मदत जाहीर करत Ketto बरोबर सात कोटींचा निधी गोळा करण्याचे ध्येय पुढं ठेवले. तसेच, त्यांच्या या मोहिमेत युझवेंद्र चहल यानेही ९५ हजारांची मदत केलीय, याचबरोबर भारताचा खेळाडू रिषभ पंतनेही मदतीसाठी ढवळा आहे. तर, राजस्था��� रॉयल्स (RR) या टीमने देखील ७.५ कोटोची मदतीचा निर्णय घेतला आहे.\nTags: CoronacricketerCSKHyderabadMillions HelpOxygensetState governmentsunrisersऑक्सिजनकोटींची मदतकोरोनाक्रिकेटरराज्य सरकारसनरायझर्ससेटहैदराबाद\nशपथविधीनंतर अवघ्या 48 तासात पुदुच्चेरीचे CM रंगास्वामींना कोरोनाची बाधा, चेन्नईत उपचार सुरू\n…म्हणून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांना विकावे लागले Amazon चे 17,600 कोटींचे शेअर\n...म्हणून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांना विकावे लागले Amazon चे 17,600 कोटींचे शेअर\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकोरोना लढ्यात क्रिकेटर मदतीसाठी पुढे सनरायझर्स हैदराबादची 30 कोटींची मदत; CSK कडून राज्य सरकारला 450 ऑक्सिजन सेट\n ईडीकडून नागपूरमध्ये तिघांची गोपनीय चौकशी, महत्त्वाची कागदपत्रे हाती \nअखेर ‘त्या’ दोन पोलिस अधिकार्‍यांसह 5 पोलिसांवरील निलंबन मागे; सोमवारी झाली होती ‘सस्पेन��शन’ची कारवाई\nRashmi Shukla | रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी\nIndian Developer | सोलापूरच्या विद्यार्थ्याने Instagram मधील चूक शोधली, Facebook ने दिले 22 लाखांचे बक्षीस\n मोदी सरकार(Modi Government) देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल\n…म्हणून महाराष्ट्रात होतेय अतिवृष्टी, तज्ज्ञांनी केला महत्वपुर्ण खुलासा, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maximumpune.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-06-23T02:31:44Z", "digest": "sha1:SRNA5ZTNF7KMUP5VG3KPC46JBMSSULMN", "length": 10517, "nlines": 80, "source_domain": "maximumpune.com", "title": "शापूरजी पालोनजी जॉयविले प्रोजेक्टमधील 800 अपार्टमेंटची विक्री", "raw_content": "\nशापूरजी पालोनजी जॉयविले प्रोजेक्टमधील 800 अपार्टमेंटची विक्री\nNovember 10, 2020 November 10, 2020 Maximum PuneLeave a Comment on शापूरजी पालोनजी जॉयविले प्रोजेक्टमधील 800 अपार्टमेंटची विक्री\nनामांकीत व्यवसाय समूह शापूरजी पालोनजी’ने, मागील महिन्यात पूर्व पुण्यात जॉयविले ब्रँड अंतर्गत महत्त्वाकांक्षी गृह प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये 800 हून अधिक अपार्टमेंट्सची विक्री झाली. या प्रकल्पातील जागांचे दर रु. 37.5 लाख ते रु. 78 लाख याप्रमाणे आहेत.\nयामुळे गृह इच्छुक खरेदीदारांचा विश्वास रिअल इस्टेट कंपन्यांवर बळकट होण्यास मदत झाली, तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटला ज्या आव्हानांना सामोरे जावे लागले, या स्थितीतून हळूहळू आत्मविश्वास परत येतो आहे.\nया कंपनीने लॉन्च कालावधीत मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्गाचा अनुभव घेतला. सुमारे 1500 एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) ची नोंद झाली. हा 21 एकर प्रकल्प मोठ्या विकासाचा भाग आहे. या सुमारे 200 एकरहून अधिक भूखंडावर शापूरजी पालोनजी कुटुंबियांच्या मालकीचा स्टड फार्म होता. या स्टड फार्मला 4 दशकांची समृद्ध परंपरा होती आणि या अभिजात भूभागाचे पुरातन महत्त्व होते. या अशा समृद्ध वारशाशी संबंधित भागात घर खरेदी करण्याकडे खरेदी इच्छुकांचा मोठा कल असल्याचा अनुभव ब्रँडने घेतला आहे.\nया यशस्वी लॉन्चविषयी बोलताना शापूरजी पालोनजी रियल इस्टेटचे सीईओ वेंकटेश गोपालकृष्णन म्हणाले, “या प्रकल्पाचे यश हे आमच्या शापूरजी पालोनजी ब्रँड आणि त्याचा 155 वर्षांच्या वारशावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिक ��हे. शापूरजी पालोनजी ब्रँड हा नियोजित वेळेवर दर्जेदार डिलिव्हरी पाळत आला आहे. प्रत्येक संपणाऱ्या वर्षी ब्रँडप्रती विश्वासात वाढ होत आहे. या ब्रँडमध्ये विकास आणि समूहाच्या रचना तज्ज्ञतेचा संगम आहे. त्यामुळेच आम्ही गर्दीतही वेगळे ठरतो. हा आमचा विश्वास आहे.”\nया समुहाने 2019 दरम्यान अनुक्रमे दिल्ली-एनसीआर आणि ठाण्याच्या निवासी बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतरही असाच अनुभव घेतला. जॉयविले गुरुग्राम येथे लॉन्च टप्प्यात 400 हून अधिक अपार्टमेंट्सची विक्री झाली; तर शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट ब्रँड नॉंर्दन लाईट्स (ठाणे) अंतर्गत लॉन्चप्रसंगी 600 पेक्षा अधिक अपार्टमेंट्सची विक्री झाली. एकंदर क्षेत्रावर सुमारे 35 महिन्यांपासून संकटाचे सावट असले तरीही शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट’करिता आव्हानात्मक काळ 10 महिन्यांचा राहिला.\n“दरवेळी आम्ही निराळ्या बाजारांत प्रवेश केला, आम्ही पारंपरीक पद्धतींना आव्हान देत निकालांवर बाजी मारली आणि उद्योग क्षेत्रात नवीन मापदंड निर्माण केले” असे श्री. गोपालकृष्णन म्हणाले.\nशापूरजी पालोनजी रिअल इस्टेटच्या विकासाची घोडदौड 80 दशलक्ष चौ. फूटहून अधिक आहे. आगामी 2 ते 3 वर्षांत ती दुपटीने वाढणार आहे. भारतातील सर्वोच्च पाच रिअल इस्टेट विकासकांत विक्रीच्या हिशेबाने हा एक मानला जातो. रिअल इस्टेट शाखेद्वारे या आर्थिक वर्षापासून त्यांच्या सध्याच्या एमएमआर, पुणे, गुरुग्राम, बेंगळूरू आणि कोलकाता येथे नवीन प्रकल्प आणि नवीन टप्प्यांचे नियोजन सुरू आहे.\nआवास और शहरी मामलों के मंत्रालय ने भारत में लॉन्च किया “नर्चरिंग नेबरहुड्स चैलेंज”\nशापूरजी पालोनजी रियल एस्टेट ने पुणे के अपने जॉयविले प्रोजेक्ट के लॉन्च के दौरान 800 से ज्यादा अपार्टमेंट्स की बिक्री की\n“तो परत येतोय” … नवं घर, नवे सदस्य घेऊन कलर्स मराठीवर \nवाहतूक नियम पाळणाऱ्यांना खास सवलत वाहतूक पोलिस व बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचा संयुक्त उपक्रम\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nग्लोबल एनसीएपी’च्या वतीने रेनो ट्रायबर’ला प्राप्त 4-स्टा��� एडल्ट सेफ्टी रेटींग’ने अधोरेखित केले\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.org.in/pune-mahanagarpalika-recruitment-2020/", "date_download": "2021-06-23T03:07:17Z", "digest": "sha1:4E4S7ETCF3JDGL7FP6L3Q22SRU6NQU4E", "length": 7118, "nlines": 148, "source_domain": "majhinaukri.org.in", "title": "Pune Mahanagarpalika Recruitment 2020 | Majhi Naukri", "raw_content": "\n🎓 शिक्षण नुसार जॉब्स\n🔔 पदवीधर साठी नौकरी\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nपुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी जागां\nपदाचे नाव व विवरण:\nपोस्ट क्र. पोस्ट नाव जागा\n३. सामग्री व्यवस्थापक ( Content Manager) 01\nशैक्षणिक गुणवत्ता: सविस्तर माहितीसाठी नोटिफिकेशन चेक करा\nवयाची अट: 21 to 30 [SC/ST/PWD साठी:05 वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]\nआपले वय वर्ष, महिने, तास मध्ये मोजण्या करीत Age Calculator चा वापर करा.\nमुलाखताचे डेट: 26th June 2020\nसर्व नवीन जाहिरातीसाठी Majhi Naukri (येधे क्लिक करा)\nऑनलाइन सराव प्रश्न पत्रिका Online Test (येधे क्लिक करा)\nडाउनलोड मागील वर्षीय प्रश्नपत्रिका Previous Paper (येधे क्लिक करा)\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) येधे क्लिक करा\nडाउनलोड माझी नौकरी अँप\nNext सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 26 जागा\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nपुणे मेट्रो मध्ये भरती जाहीर\nगूगल प्लेस्टोर वरून अँप डाउनलोड करा\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/10/essay-on-right-to-information-in-marathi.html", "date_download": "2021-06-23T02:41:48Z", "digest": "sha1:LMRKDUNHVNQNOEVTTG6FIUMAWECS6MGO", "length": 27142, "nlines": 107, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "Marathi Essay on \"Right to Information\", \"माहितीचा अधिकार मराठी निबंध\", \"Mahitacha Adhikar Marathi Nibandh\" for Students - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nभारतासारख्या लोकशाही राज्यामध्ये लोकांचा अधिकार कोणता लोकांच्या दैनंदिन गरजा, मागण्या कोणत्या आहेत लोकांच्या दैनंदिन गरजा, मागण्या कोणत्या आ��ेत त्याचा पाठपुरावा किती केला जातो त्याचा पाठपुरावा किती केला जातो साध्या बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या अर्जासाठी त्याला किती चकरा माराव्या लागतात साध्या बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या अर्जासाठी त्याला किती चकरा माराव्या लागतात 'सात-बाराचा उतारा' किंवा अशीच आवश्यक ती वेगवेगळ्या क्षेत्रांतील माहिती त्याला सहजपणे मिळत नाही. समोरची व्यक्ती ती माहिती स्वत:चा आर्थिक लाभ मिळाल्याशिवाय देत नाही, हे सत्य आता उघड होत चालले आहे. एखाद्या शेतकऱ्याला, कामगाराला किंवा अशाच प्रकारच्या कर्मचाऱ्याला या संदर्भात होणारा त्रास वाचावा ही या ‘माहितीचा अधिकार' या कायद्यामागची दृष्टी आहे. 'इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी'च्या साहाय्याने ही माहिती काढता येते, असे कुणी शहरी युवक त्यावर उत्तर देईल; पण ही सुविधा खेड्यापाड्यांपर्यंत किती सुलभ झालेली आहे याचा विचार त्याला सुचत नाही; आणि प्रत्येक क्षेत्रातील अशी माहिती 'आय टी'च्या साहाय्याने मिळू शकत असली तरी ग्रामीण व्यक्तीला ते तंत्र अवगत झालेले नाही. मुख्य म्हणजे नोकरशाहीच्या अरेरावीपुढे सर्वसामान्य माणसाला पुष्कळदा लाचार व्हावे लागते. लाच देण्याची तयारी तर ठेवावी लागतेच; पण प्रत्येकाचे दरकोष्टक माहिती नसेल व पद्धती ठाऊक नसेल तर त्याची होणारी कुचंबणा संपत नाही. खालपासून वरपर्यंत पोसलेल्या या लाचलुचपतीच्या साखळीमध्ये खंड पडावा या जाणिवेने 'माहितीचा अधिकार' कायद्याच्या स्वरूपात यावा लागला. एकाधिकारशाही किंवा 'सात-बाराचा उतारा' किंवा अशीच आवश्यक ती वेगवेगळ्या क्षेत्रांतील माहिती त्याला सहजपणे मिळत नाही. समोरची व्यक्ती ती माहिती स्वत:चा आर्थिक लाभ मिळाल्याशिवाय देत नाही, हे सत्य आता उघड होत चालले आहे. एखाद्या शेतकऱ्याला, कामगाराला किंवा अशाच प्रकारच्या कर्मचाऱ्याला या संदर्भात होणारा त्रास वाचावा ही या ‘माहितीचा अधिकार' या कायद्यामागची दृष्टी आहे. 'इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी'च्या साहाय्याने ही माहिती काढता येते, असे कुणी शहरी युवक त्यावर उत्तर देईल; पण ही सुविधा खेड्यापाड्यांपर्यंत किती सुलभ झालेली आहे याचा विचार त्याला सुचत नाही; आणि प्रत्येक क्षेत्रातील अशी माहिती 'आय टी'च्या साहाय्याने मिळू शकत असली तरी ग्रामीण व्यक्तीला ते तंत्र अवगत झालेले नाही. मुख्य म्हणजे नोकरशाहीच्या अरेरावीपुढे सर्वसामान्य माणसाला पुष्कळदा लाचार व्हावे लागते. लाच देण्याची तयारी तर ठेवावी लागतेच; पण प्रत्येकाचे दरकोष्टक माहिती नसेल व पद्धती ठाऊक नसेल तर त्याची होणारी कुचंबणा संपत नाही. खालपासून वरपर्यंत पोसलेल्या या लाचलुचपतीच्या साखळीमध्ये खंड पडावा या जाणिवेने 'माहितीचा अधिकार' कायद्याच्या स्वरूपात यावा लागला. एकाधिकारशाही किंवा राजसत्ता एकाच व्यक्तीच्या हातात असलेल्या जुन्या काळातील राजांच्या दरबाराबाहेर एक मोठी घंटा म्हणे 'दाद मागण्या'साठी टांगलेली असे. ज्या प्रजाजनाला तक्रार नोंदवायची असेल त्याला ती घंटा वाजविण्याचा अधिकार होता. त्या लोककथेमध्ये जी दाद प्रत्येक प्रजाजनाला मिळू शकत होती तीच आज दुर्मिळ होत आहे; आणि आजच्या संमिश्र व व्यापक पातळीवर या कायद्याच्या रूपाने तो मार्ग खुला होत आहे, असा समज आहे.\nहा कायदा महाराष्ट्र शासनाने नुकताच जारी केला आहे. त्याच्या पाठीमागे असलेला उद्देश किती प्रमाणात सफल होईल हे त्याच्या कार्यवाहीवरही अवलंबून आहे. या कायद्याचा आधार घेऊन सर्वसामान्य माणूस कोणत्या गोष्टींबद्दल कोणत्या क्षेत्रांबद्दल मागणी करेल एखाद्या राजकीय व्यक्तीबद्दल, त्याच्या कारभाराबद्दल तो माहिती मागवू शकतो काय एखाद्या राजकीय व्यक्तीबद्दल, त्याच्या कारभाराबद्दल तो माहिती मागवू शकतो काय अन्यायाविरुद्ध दाद मागणे यासाठीही कायद्याचा उपयोग करून घेता येतो; पण ही दाद कुणाकडे मागायची अन्यायाविरुद्ध दाद मागणे यासाठीही कायद्याचा उपयोग करून घेता येतो; पण ही दाद कुणाकडे मागायची एखाद्या अपघात-स्थळी, अपघाताच्या संदर्भात पोलिसांकडून त्याला तातडीने ही माहिती मिळू शकते काय एखाद्या अपघात-स्थळी, अपघाताच्या संदर्भात पोलिसांकडून त्याला तातडीने ही माहिती मिळू शकते काय कायद्याच्या संदर्भात या सगळ्या तपशिलाचा व्यावहारिक पातळीवरून विचार होत असतो. अनेकदा वृत्तपत्रांतील माहितीचा कल सनसनाटी बातमी देण्याकडे असतो; पण त्यामुळे सत्याकडे डोळेझाक होते व अनावश्यक व वैयक्तिक घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न असतो. त्या वेळी या कायद्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. या कायद्याचे हात कुठपर्यंत पोहोचतात याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत चर्चा, वर्तमानपत्रांतील लेख यांमधून सातत्याने येत आहे; पण त��यांमधील उलटसुलट भूमिकांमुळे सामान्य माणसांचा गोंधळ वाढवायलाच मदत झाली आहे.\nलोकशाहीच्या ज्या पायाभूत गरजा असतात त्या भागविण्याचा उद्देश हा कायदा करण्यामागे आहे. सर्वसामान्यांच्या सामाजिक, सार्वजनिक जीवनात त्याचा फायदा घेता येईल. त्याच्या जीवनातील असे प्रसंग म्हणजे नोकरी, पगारवाढ, विविध अभ्यासक्रम, त्यांचे स्वरूप, परदेशी कंपन्यांची नोकरीविषयक आकर्षणे, नोकरीचा अर्ज, घरादारासंबंधीचे कायदेशीर स्वरूप, सात-बाराचे उतारे, जागाखरेदीचे कायदेशीर स्वरूप, प्रवासस्थळे इत्यादींव्यतिरिक्त त्यास फारशा माहितीची गरज नसते; पण हीसुद्धा माहिती सहजपणे त्याला त्या त्या कार्यालयांतून एका फेरीत मिळत नाही, हा अनुभव सार्वत्रिक आहे. सरकारी खातेही त्याला अपवाद नाही. अर्धसरकारी खाती असोत, सार्वजनिक खाती असोत, सर्व ठिकाणी दिरंगाई, भ्रष्टाचार व बेपर्वाई यांमुळे हा सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आणि म्हणून त्याच्या बाजूने हा विचार मांडला गेला आहे.\nहा कायदा लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आजकाल निवडणुकीमधील गैरकारभाराने व गुंडगिरीने सर्वसामान्य मनुष्य मतदानाचा अधिकार बजावण्यातही निरुत्साही झालेला होता. “आपण काहीही केले तरी राज्यकाराभारातील गोंधळ व भ्रष्टाचार अडविला जाणार नाही. आपणच निवडून दिलेला उमेदवारही सगळ्याच गैरप्रकारांत सामील होतो\" अशा प्रकारच्या भावनेने समाजात निराशेचे वातावरण वाढत चालले होते. सत्यावरचा, कारभारातील स्वच्छ व देशनिष्ठेवरचा त्याचा गमावलेला विश्वास परत मिळविण्याची एक धडपड म्हणून या अधिकाराकडे पाहिले जाते. राज्यकर्त्यांच्या कारभारात पारदर्शकता यावी, त्यांच्या प्रत्येक कृत्याचा जाब विचारणारा कुणीतरी आहे हे त्यांना पदोपदी जाणवावे, या दृष्टीने झालेल्या या कायद्यामुळे राज्यकारभारात नितळपणा येईल अशी अपेक्षा आहे. तसेच या कायद्याची कक्षा सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, स्वायत्त संस्था, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सर्व सहकारी सोसायट्या अशी व्यापक असल्याने राज्यकारभारासंबंधीची लोकांची केवळ बघ्याची भूमिका संपली. त्यांच्या मनात आपण प्रत्यक्ष कार्यामध्ये सक्रिय भाग घेऊ शकतो ही उमेद निर्माण करण्याचे कार्य या कायद्याने केले. असे म्हटले जाते की, कारभारातील भ्रष्टतेची लागण ठराविक अधिक��रीवर्गापर्यंतच मर्यादित आहे. सामान्य पातळीवरचा माणूस मात्र अजूनही भ्रष्टतेने बरबटलेला नाही. गुन्हेगारीच्या, दहशतवादाच्या धास्तीने तो अस्वस्थ असला तरी त्याला जीवनात सुरक्षितता व निश्चिंतता हवी आहे. सत्ता कोणत्याही पक्षाची असो त्याला त्याचे वेतन, त्याच्या मुलाबाळांची शिक्षणे, घरदार यांबद्दल शाश्वती पाहिजे आहे; पण मुलाला बालवाडीत प्रवेश घ्यायचा तरी देणगीशिवाय भागतच नाही, म्हणून तो अशा मार्गाचा अवलंब करतो. त्याच्याकडून लाचलुचपत, गुन्हेगारी, भ्रष्टाचार हे दडपणापोटी होत आहेत. तो त्या संदर्भात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या हातातले बाहुले बनत चालला आहे. त्याला जर यापेक्षा वेगळा भक्कम आधार मिळाला तर तो या मार्गाने जाणार नाही. हे मार्ग केवळ आर्थिक दृष्टीनेच वाईट आहेत असे नसून हे चुकीचे आहेत. या 'चोरांच्या वाटा' आहेत. या चोरांमध्ये आपण सामील होऊ नये ही त्याची तळमळ आहे. सामान्यांबद्दलची ही समज रास्त असेल तर त्याच्या या सदाचाराला हा कायद्याचा हात साहाय्य करणारा ठरेल.\nसमाजात अनेक प्रकारची माणसे असतात. या कायद्याच्या आधारे नको त्या गोष्टींची वाच्यता' होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे; म्हणूनच कोणत्या मर्यादेपर्यंत आणि कोणत्या क्षेत्रात या कायद्याची मदत घेता येते याचा तपशीलही लोकांना परिचित करून दिलेला आहे. त्यानुसार भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व, एकात्मता यांना बाधा येईल अशी माहिती मिळू शकणार नाही. न्यायालयाकडे जी माहिती प्रसिद्ध करण्यास मनाई करण्यात आलेली आहे, जिच्यामुळे राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकारांचा भंग होईल अशी माहिती मागता येणार नाही. व्यापारी गुपिते किंवा पेटंट यांच्या माहितीमुळे स्पर्धात्मक स्थानाला धोका पोहोचेल अशी माहिती मिळणार नाही, अशी नकारात्मक यादीही काटेकोरपणे दिलेली असते; पण कायद्याच्या पळवाटा कमी नसतात आणि व्यक्तिगत स्वार्थापोटी, राजकीय हेतूपोटी वेगळ्या मार्गाने वकिली डावपेच खेळून या कायद्याचा गैरफायदा घेतला जाणार नाही याची खात्री किती बाळगता येईल\nएखादा कायदा करताना लोकहिताची दृष्टी महत्त्वाची असते. लोकांची त्यासाठी असलेली मागणी किती तीव्र आहे याचाही अंदाज घ्यावा लागतो. सत्तेवर असलेल्यांना कायद्यापासून कसे दूर राहता येते हे 'रॅगिंग'च्या प्रकरणातील उलटसुलट विचारांवरून स्पष्ट झालेले आहेच. चोरालाही त्याची बाजू मांडण्याचा अधिकार असतो असे म्हणताना 'सज्जनाची कोंडी किती करायची' याचा विचार व्हायला पाहिजे, हे भान सुटलेले असते. तीच गत या कायद्याची होऊ न देणे हे लोकांच्या हातात आहे. त्यांच्या सज्जनतेवर, निर्भयपणावर व एकजुटीवर ही गोष्ट अवलंबून आहे.\nतसेच कायद्याच्या बडग्यामुळे सर्वच सुधारणा होतात असे नाही. हुंडाबळी, बलात्कार, चोरी, सती जाणे यांवर कायदा आहेच; पण कायदा असूनही हे गैरप्रकार बंद झालेले नाहीत. पुराव्याअभावी गुन्हेगार सुटतात, सोडावे लागावे अशी परिस्थिती निर्माण करतात. या सगळ्यांवर उपाय म्हणजे समाजमन जागृत करणे हाच आहे; आणि जागृत झालेल्या समाजाला एकसंध करणे, निर्भय बनविणे हा खरा मार्ग आहे. कायद्याचा हात त्याला फक्त मदत देऊ शकतो.\nलोकशाहीच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या मताला व हिताला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व प्रकारच्या कारभारांतील दिरंगाई, बेपर्वाई व भ्रष्टाचार यांना आळा घालणे आवश्यक आहे; पण त्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे.\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र से पूर्व हिन्दी में न...\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध मैं नर्मदा नदी हूँ मुझे गर्व है कि मैं भारत में बहती हूँ, जहाँ नदियों को माँ और उनके जल को अमृत के समा...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_235.html", "date_download": "2021-06-23T01:40:20Z", "digest": "sha1:POX72QDGIB2WPOUWMNLCXFIXP2HJTRFW", "length": 9506, "nlines": 97, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "प्रांत कार्यालयाचे \"धान्यकिट\" घरपोच वाटप - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण प्रांत कार्यालयाचे \"धान्यकिट\" घरपोच वाटप\nप्रांत कार्यालयाचे \"धान्यकिट\" घरपोच वाटप\nप्रांत कार्यालयाचे \"धान्यकिट\" घरपोच वाटप\nजांभुळवाडीतील 50 आदिवासी कुटुबांना वाडीत जाऊन केले वाटप\nमहाराष्ट्र मिरर टीम कर्जत\nकर्जत खालापुर उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली परदेशी याच्या पुढाकाराने कर्जत तालुक्यातील गरज असलेल्या आदिवासी कूटुबांना धान्याची किट वाटपाची प्रक्रिया गतीमान झाली असुन तालुक्यातील जांभुळवाडी या कातकरी आदिवासी वाडीमध्ये घरपोच धान्यवाटप करण्यात आले .\nकर्जतमधील दिशा केन्द्र या सामाजिक संस्थेने गरज असलेल्या आदिवासी कूटूबांना धान्य वाटपाची विनंती केली होती ,या विनंतीनुसार मूबंइ येथील निती गोयल ,यांच्या लाला भगवानदास ट्रस्टच्या सहकार्याने कर्जत खालापुरच्या उपविभागीय महसुल आधिकारी वैशाली परदेशी यांनी धान्य किट उपलब्ध करून दिले व गरज असलेल्या कूटूबांना ते वाटप करण्यास सुरुवात केली .पहिल्या दिवसी तमनाथ कातकरवाडी ,बीड व खाणीचीवाडी कातकरवाडी येथील एकशे पन्नास कुटुंबाना धान्य वाटप केल्यानंतर जाभूळवाडी येथील पन्नास कूटूबांना घरपोच धान्यवाटप करण्यात आले .\nपाच किलो गव्हाचे पिठ ,पाच किलो तांदुळ,दोन किलो डाळ ,एक किलो साखर ,एक किलो तेल ,साबण आदी वस्तू असलेल्या किटचे वाटप प्रातं कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी विशे,तलाठी खूशाल राठोड ,दिशा केन्द्रचे कार्यकर्ते रवी भोई ,सूशिला भोइ ,भालीवडीचे रेशन दूकानदार प्रल्हाद कार्ले आदी यावेळी उपस्थित होते.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-worrying-18-patients-of-mucormycosis-in-pune-district/", "date_download": "2021-06-23T02:43:32Z", "digest": "sha1:3YCNNFITV6WD7FUEVYEGH2GDCBF7HCW6", "length": 15136, "nlines": 124, "source_domain": "bahujannama.com", "title": "चिंताजनक ! पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे 18 रुग्ण; 'या' पध्दतीनं काळजी घ्या, जाणून घ्या - बहुजननामा", "raw_content": "\n पुणे जिल्ह्यात म्युकरम��यकोसीसचे 18 रुग्ण; ‘या’ पध्दतीनं काळजी घ्या, जाणून घ्या\nin आरोग्य, ताज्या बातम्या\nपुणे/बारामती : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसीस या आजाराने ग्रासलं असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसापासून म्युकरमायकोसीसची लक्षणे असणाऱ्या रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात बारामती आणि जुन्नर तालुक्यात म्युकरमायकोसीसचे १८ रुग्ण असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोणीही घाबरून न जाता डोळ्यांचे डॉक्टर किंवा कान, नाक व घसा तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.\nवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींना त्यांच्या आजाराच्या उपचारादरम्यान स्टीरॉइड्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला असेल, तर काही रुग्णात म्युकरमायकोसीसची लक्षणे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात २००, गुजरातमध्ये १००, दिल्लीमध्ये १०० रुग्णांना म्युकरमायकोसीस झाल्याची नोंद झाली आहे. परंतु प्रत्येक कोरोनाबाधिताला हा आजरा होईलच असे नाही. किंवा प्रत्येक कोरोनाबाधित मधुमेही व्यक्तींना स्टीरॉइड्स दिलेले असले, तरी होत नाही. कोणत्याही कारणानं ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, अशा व्यक्तींना हा बुरशीजन्य जंतूंचा संसर्ग होत असल्याचे सांगितले.\nपुणे जिल्ह्यात वर्षभरात १८ रुग्ण आढळून आले आहे. बारामती १७ रुग्ण असून ज्या रुग्णांना टॉसिलीझुमॅब, रेमडेसिविर इंजेक्शन दिले आहे किंवा पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला आहे, त्यांनाच नाकामध्ये म्युकरमायकोसिसची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तर जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथे ६५ वर्षीय वृद्धेला म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला आहे. या वृद्धेला कोरोनाची लागण झाल्याने तिच्यावर पुण्यातील समर्थ रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. चर्च दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले होते.\nसाधारण म्युकरमायकोसीसचे सहा प्रकार आढळतात. परंतु सध्या नाकामधून मेंदूकडे जाणारा, ‘ऱ्हायनोसेरेब्रल’ हा प्रकार सर्वांत जास्त आढळत आहे. रुग्णाला चेहऱ्याच्या एका बाजूला, गालांच्या हाडांवर सूज येणे, डोकं कमालीचं दुखणे, नाक चोंदल्यासारखं वाटून नाकानं श्वास घ्यायला त्रास होणे, ताप येणे. काही वेळेस ��ुरुवातीला रुग्णांच्या नाकाच्या वरच्या बाजूवर कपाळाखाली किंवा तोंडामध्ये टाळ्यावर काळे व्रण दिसून येणे, डोळे जळजळ करणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे आदी लक्षणे दिसतात. तसेच म्युकरमायकोसीसचे फुफ्फुसांमध्ये, पोटामध्ये, त्वचेवर, आणि रक्ताभिसरणातून सर्व शरीरभर पसरणारेही प्रकार आहेत.\nअशी काळजी प्रथम घ्यावी\nकोरोनाची लागण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यांमध्ये नाक नॉर्मल सलाइनने स्वच्छ करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण १५ व्या व २२ व्या दिवशी तपासून पाहणे. म्युकरमायकोसिस आहे की नाही हे पाहण्याकरिता नाकातील स्वॅब तपासून घ्यावा.\nआजार जुनाच पण दुर्लक्ष नको\nम्युकरमायकोसिस हा आजार दुर्मिळ असला तरी नवा नाही. यापूर्वीही या आजाराची लागण झालेले रुग्ण आहेत. त्यांनी वेळीच उपचार घेत यावर मात केली आहे. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता म्युकर मायकोसिसची लक्षणे दिसू लागताच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. असे बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे यांनी सांगितले.\nTags: caremethodsMucormycosispatientsPune DistrictWorryingकाळजीचिंताजनकपध्दतीपुणे जिल्ह्याम्युकरमायकोसीसरुग्ण\n‘गाय मालकावर नाराज झाली, तरी ती खाटकाच्या घरी जात नाही, आम्ही मोदींसोबत आहोत’\n…म्हणून अमिताभ बच्चननं गुरूव्दारा कमेटीला दिलेले 2 कोटी रूपये परत करण्याची होतेय मागणी\n...म्हणून अमिताभ बच्चननं गुरूव्दारा कमेटीला दिलेले 2 कोटी रूपये परत करण्याची होतेय मागणी\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवान��ी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे 18 रुग्ण; ‘या’ पध्दतीनं काळजी घ्या, जाणून घ्या\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nOBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात, उद्यापासून राज्यभरात आंदोलन\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nPune Crime News | हडपसर ते स्वारगेट प्रवासादरम्यान महिलेकडील दीड लाख लांबविले\nमुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, वाढणार नाही प्रॉपर्टी टॅक्स\ndouble murder in pune | मुलगा आयान, आई आलिया अन् आता वडिल आबिदचा मृतदेह आढळल्याने पुण्यात प्रचंड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/marathwada-water-grid-scheme-for-permanent-drought-free-marathwada/", "date_download": "2021-06-23T03:36:16Z", "digest": "sha1:TBCUSSJC2E23QRKMLKL2OEJDFSENPLW7", "length": 19882, "nlines": 114, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मराठवाड्याला कायमस्वरुपी टंचाईमुक्त करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमराठवाड्याला कायमस्वरुपी टंचाईमुक्त करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना\nमुंबई: मराठवाड्याला टंचाईतून कायमचे बाहेर काढण्यासाठी महत्वाकांक्षी अशी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना राबविणार असून औरंगाबाद व जालना जिल्ह्याच्या चार हजार 293 कोटींच्या कामाला मंजूरी दिली आहे तर बीड जिल्ह्याच्या चार हजार 800 कोटींच्या कामांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी आजच दिली आहे. मराठवाड्यातील अकरा धरणे लूप पद्धतीने एकमेकांना जोडण्यात येऊन पिण्याचे पाणी, शेती व उद्योगासाठी पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बब���राव लोणीकर यांनी दिली. मंत्रालयात मराठवाडा वॉटर ग्रीड संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. लोणीकर बोलत होते.\nश्री. लोणीकर म्हणाले, मराठवाड्याच्या सुमारे 2 कोटी लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड ही महत्वाकांक्षी योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातील पुढच्या पिढीला टंचाईची जाणीव होणार नाही. कमी सरासरीने व असमान पडणारा पाऊस, भूजल पातळीत फार मोठ्या प्रमाणात झालेली घट, भूजल व भूपृष्ठावरील पाण्याच्या साठ्यात होणारी घट, वारंवार उद्भवणाऱ्या टंचाईमुळे दरवर्षी टंचाई उपाययोजना व टँकरच्या संख्येत होणारी वाढ, सन 2016 मध्ये लातूर शहरास रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यामुळे मराठवाड्यात वॉटर ग्रीडची आवश्यकता आहे.\nमराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी इस्राईलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस कंपनी सोबत बृहत पाणी आराखडा तयार करण्याचा व प्राथमिक संकल्पन अहवाल तयार करण्याचा सर्वंकष करारनामा 21 फेब्रुवारी 2018 रोजी मे. मेकोरोट, इस्राईल कंपनी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांच्यात करण्यात आला. या करारनाम्यानुसार 6 टप्प्यांत विविध अहवाल व 10 सविस्तर प्रकल्प अहवाल असे सर्व अहवाल 24 महिन्यांच्या आत 20 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावयाचे ठरले आहे.\nप्रस्तावित मराठवाडा वॉटर ग्रीड संक्षिप्त माहिती\nमराठवाड्यात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व उद्योगासाठी लागणारे पाणी यांची एकत्रित ग्रीड करण्यात आलेली आहे.\nदुसऱ्या टप्प्यात दमन गंगा-पिंजाळ, तापी-नार-पार व कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणि कृष्णा खोऱ्यातील 7 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन आहे.\nप्रत्येक जलसंपदा प्रकल्पाची वैयक्तिक विश्वासार्हता कमी असल्यामुळे ती वाढविण्याच्या दृष्टीने मराठवाडा पाणी ग्रीड ही लूप पद्धतीची प्रस्तावित आहे.\nमराठवाडा ग्रीडमध्ये 1 हजार 330 किलोमीटर मुख्य पाइपलाइन असून 11 धरणे\n(जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पद्धतीने जोडण्यात येणार आहेत.\nत्यानंतर जलशुध्दीकरणाची प्रक्रिया ���रुन तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी 3 हजार 220 किलोमीटर दुय्यम पाईप (Secondary) लाईन प्रस्तावित आहे.\nप्रस्तावित ग्रीडची ठळक वैशिष्ट्ये\nलूप पद्धतीमुळे एका उद्भवातून पाणी उपलब्ध होऊ न शकल्यास पर्यायी उद्भवातून पाणी घेता येते.\nदोन्ही दिशांना पाणी वाहून नेण्याची (उलट प्रवाह-Bidirectional) सुविधा असल्यामुळे दोन्ही बाजूंनी एका पाईप लाईनद्वारे पाणी हस्तांतरित केले जाऊ शकते.\nपावसाळ्यात स्थानिक उद‌्भवामध्ये मुबलक पाणी उपलब्ध असल्यास मुख्य ग्रीड पाईपलाईन मार्फत आवश्यकतेप्रमाणे काही प्रमाणात प्रक्रियापूर्व पाणी (रॉ वॉटर) एका धरणातून दुसऱ्या धरणात वाहून नेणे शक्य आहे. (उदा. या वर्षी जायकवाडी प्रकल्पातील पाणी दोन्ही कालवे व नदी पात्रातून सोडण्यात आलेले आहे. त्याऐवजी इतर धरणात सोडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो)\nभविष्यात उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यास कृष्णा खोऱ्यातून पाणी देणे प्रस्तावित आहे.\nमुख्य पाईपलाईनपासून जलशुध्दीकरणाची प्रक्रिया करुन तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी दुय्यम पाईप लाईन प्रस्तावित आहे.\nप्रस्तावित दुय्यम पाईपलाईनद्वारे 20 किलोमीटर परिघातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थांना ठोक स्वरुपात दुय्यम पाईप लाईनव्दारे शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.\nविद्यमान आधारभूत संरचना आणि उद्भवाचा उत्तम वापर करण्यात येणार आहे.\nया ग्रीडमुळे मराठवाड्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुरक्षा (Water security)प्राप्त हाईल.\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा 2005 मधील परिच्छेद क्र.11 (क) अन्वये टंचाई कालावधीत समन्यायी पाणी वाटपाची प्राथमिकता ठरविण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास उपयुक्त ठरेल.\nप्रत्येक 5 किमी. अंतरावर टॅपिग पॉईंट (Tapping point) प्रस्तावित तसेच प्रत्येक टॅपिंग पॉईंटवर अंदाजे 50 मीटर दाब (residual pressure) प्रस्तावित असल्यामूळे बहुतेक गावांना पुढील पंपिंगची आवश्यकता भासणार नाही.\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाद्वारे गावांना टॅपिंग पॉईंटपासून जोडण्यासाठी तृतीयक पाईप लाईन (Tertiary Pipe line) समांतरपणे नियोजन केले जाईल.\nमराठवाड्यातील 10 प्राथमिक संकलन अहवाल पैकी 8 जिल्ह्यांसाठी 8 प्राथमिक संकलन अहवाल तसेच मराठवाड्याकडे इतर खो���्यातून पाणी आणण्यासाठी 2 प्राथमिक संकलन अहवाल प्रस्तावित आहेत. त्यापैकी औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी 2 पीडीआर मेकोरोट कडून प्राप्त झाले आहेत.\nऔरंगाबाद जिल्ह्याकरिता एकूण किंमत रु. 2 हजार 764 कोटी 46 लक्ष आहे,त्यामध्ये एकूण पाईप लाईन 737 कि.मी. व 4 जलशुध्दीकरण केंद्राची एकूण क्षमता 396 दशलक्ष लिटर प्रस्तावित आहे.\nजालना जिल्ह्याकरिता एकूण किंमत रु. 1 हजार 529 कोटी 08 लक्ष आहे त्यामध्ये एकूण पाईपलाईन 458 कि.मी. व 3 जलशुध्दीकरण केंद्राची एकूण क्षमता 149 दशलक्ष लिटर प्रस्तावित आहे.\nबीड जिल्ह्याकरिता एकूण किंमत रु. 4 हजार 801 कोटी 86 लक्ष आहे, त्यामध्ये एकूण पाईपलाईन 1078.61 कि.मी. व 5 जलशुद्धीकरण केंद्राची एकूण क्षमता 255 दशलक्ष लिटर प्रस्तावित आहे.\nया कामाचे नियोजन, अंमलबजावणी, परिचालन व देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे.\nMarathwada marathwada water grid Babanrao Lonikar बबनराव लोणीकर मराठवाडा मराठवाडा वॉटर ग्रीड मेकोरोट Mekorot Israel इस्राईल\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूक��� 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-06-23T02:15:11Z", "digest": "sha1:WD74PU6N3KNO2DM6YLWAJM5B2QDMCSAV", "length": 4659, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार कलाकार - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► अमेरिकन गायिका‎ (१ प)\n► भारतीय कलाकार‎ (४ क, १२ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जुलै २०१४ रोजी ११:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/amabdas-joshi-goa-new-lokayukta/", "date_download": "2021-06-23T02:24:29Z", "digest": "sha1:SNGKJQRQSCQVKPVUWV5KXS6O2ZMFH7A3", "length": 9560, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "अंबादास जोशी राज्याचे नवे लोकायुक्त - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/गोवा /अंबादास जोशी राज्याचे नवे लोकायुक्त\nअंबादास जोशी ���ाज्याचे नवे लोकायुक्त\nमुंबई उच्च न्यायालयाचे माजी निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांची गोवा लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी त्यांनी लोकायुक्तपदाची शपथ घेतली.\nगोव्याचे नवनिर्वाचित लोकायुक्त अंबादास जोशींनी शुक्रवारी लोकायुक्त कार्यालयाचा ताबा घेण्यापूर्वी सकाळी 11 वा. राज्यपालांकडून त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत त्यांना शपथ दिली. हा कार्यक्रम दोनापावला येथील राजभवनात संपन्न झाला.\nराज्याचे माजी लोकायुक्त एम. के. मिश्रा हे 2019 मध्ये सप्टेंबर महिन्यात निवृत्त झाले होते. गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्याच्या लोकायुक्त पदी अंबादास जोशी यांच्या नावाला 5 एप्रिलला मंजुरी दिली होती.\n'... तो पर्यंत गोवा सुरक्षित रहावा हीच प्रार्थना'\nगोव्यात ९ मे पासून १५ दिवस 'लॉकडाऊन'\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\n‘निरोगी स्वास्थासाठी नियमित करा योगासने’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-06-23T03:35:59Z", "digest": "sha1:2RAYOL467HBSCWRHEWIOCGXHBMNHQY4X", "length": 7187, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डीन एल्गारला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nडीन एल्गारला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख डीन एल्गार या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१५–१६ सनफॉइल मालिका ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nडीन एल्गर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७ ‎ (← दुवे | संपादन)\nबांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७–१८ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७–१८ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांचा श्रीलंका दौरा, २०१८ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२० ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२० ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/malegaon/", "date_download": "2021-06-23T03:15:59Z", "digest": "sha1:D5AM5K3NXSGX3ZXCTO6IXCOV2ZLLCW4A", "length": 16121, "nlines": 137, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मालेगांव मराठी बातम्या | Malegaon, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाशरद पवार कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\n08:42 AM जम्मू-काश्मीर: कथुआतील हिरानगर सेक्टरमध्ये २७ किलोचे अंमली पदार्थ जप्त\n08:21 AMCoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न'\n07:57 AM पाकिस्तान : इस्लामाबादपासून 146 किमी अंतरावर सकाळी साडे सहाच्या सुमारास भूकंप झाला.\n07:35 AMकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\n07:15 AM अमेरिकेने इराण न्यूज वेबसाइट्स सीज केल्याचा इराणचा दावा, कारण अस्पष्ट\n06:44 AM श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी बाेलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गुपकर आघाडीने सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला आहे.\n06:23 AM नवी दिल्ली : भारत बायाेटे��ने विकसित केलेली काेव्हॅक्सिन ही स्वदेशी काेराेना प्रतिबंधक लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर दिसून आले आहे.\n06:11 AM ठाणे: कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे.\n11:37 PMपरिवहन मंत्री अनिल परबांसह अधिकाऱ्यांना दिलासा; RTO भ्रष्टाचाराच्या आरोपातून मिळाली क्लीनचीट\n11:36 PMWTC Final 2021 IND vs NZ : भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरवणार का पाणी\n11:06 PM नाशिक - राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही, पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण\n10:29 PM नवी मुंबई - कळंबोली ते उरण फाटा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 24 तारखेला सकाळी 8 ते रात्री 8 बंद\n10:13 PMWTC Final 2021 IND vs NZ : थंडीनं कुडकुडत होता विराट कोहली अन् रोहित शर्मानं उडवली खिल्ली, पाहा मजेशीर Video\n10:01 PM WTC Final : दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का, धावफलकावर २४ धावा असताना शुबमन गिल माघारी\n09:58 PMदिल्लीतील सरकारी शाळांचा नववी-अकरावीचा निकाल जाहीर; 80 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा\nनाशिक :मालेगावी वंदेमातरमच्या आंदोलनाला यश\nमालेगाव : कॅम्पातील यश रावळगाव नाका ते साई बाजारपर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले महावितरणचे धोकादायक खांब तात्काळ काढावेत यासाठी वंदेमातरम संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, प्रशासनाने खांब हटवून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांनी समाधान ...\nनाशिक :मालेगावी विकासकामांच्या चौकशीचे नगरविकासचे आदेश\nमालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ व २१ मध्ये सन २०१७ ते आतापर्यंत झालेल्या विकासकामांची महिनाभराच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास विभागाचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांना द ...\nनाशिक :संगमेश्वरातून दुचाकीची चोरी\nमालेगाव शहरातील संगमेश्वरातून घराजवळ लावलेली हीरो होंडा कंपनीची २० हजार रुपये किमतीची दुचाकी क्र. एम.एच. ४१ यू. १२८४ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ...\nनाशिक :मालेगावी खड्ड्यांत वृक्षारोपण करत वेधले लक्ष\nमालेगाव : तालुक्यातील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव परिसरात���ल रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचे त्याकडे लक्ष वेधले जावे, यासाठी बुधवारी (दि.१६) परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून संताप व् ...\nनाशिक :चंदनपुरीत जुगार अड्ड्यावर छापा\nचंदनपुरी येथे शुक्रवारी (दि.४) दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक रफिक भुऱ्या यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...\nनाशिक :सवंदगाव फाट्यावर दोन अपघातांत तीन ठार\nमालेगाव शहरालगतच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील सवंदगाव फाटा येथे शुक्रवारी (दि.४) सकाळी झालेल्या दोन अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. दोन्ही अपघातांत दुचाकीचा चक्काचूर झाला. ...\nनाशिक :प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर\nमालेगाव कॅम्प : शहरात प्लॅस्टिकबंदी कायद्याचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन होत असून, जणू हा कायदा रद्द करण्यात आला अशा पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. महापालिकेचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. ...\nनाशिक :हॉटेलचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू\nमालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाटा परिसरातील हॉटेल एकताचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोहम्मद सलमान मोहम्मद हफिज (३५) रा. धुळे यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि. २९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...\nधुळे :मालेगाव येथील दुर्घटनेत धुळ्याचा तरुण गंभीर जखमी\nवादळी वाऱ्यामुळे कोसळला होता हॉटेलचा दर्शनी भाग. ...\nनाशिक :मालेगावी अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू\nमालेगाव हरातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लत मदरसासमोर असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलाचा सोमवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृताच् ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न'\nकोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्या���नी दिले निर्देश\nटीआरपी घोटाळा: रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामींचे आरोपींमध्ये नाव; पुरवणी आरोपपत्र दाखल\n‘राष्ट्रमंच’ केंद्र सरकारला दिशा देण्याचे काम करणार; शरद पवार यांच्या घरातील बैठकीत निर्णय\nआजचे राशीभविष्य - 23 जून 2021 - मिथुनसाठी आनंदाचा तर कर्कसाठी काळजीचा दिवस\nशिर्डी संस्थान राष्ट्रवादीला, पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे; महामंडळांच्या वाटपाचे सूत्रही ठरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/02/blog-post_58.html", "date_download": "2021-06-23T02:37:30Z", "digest": "sha1:HGRJFWJ2WDLBCG2EFHR3JJQIQ4U73SFO", "length": 10491, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "सातारा एसटी बस स्थानक येथून औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगरचा फलक लावून मनसेचे आक्रमक आंदोलन - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र सातारा सातारा एसटी बस स्थानक येथून औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगरचा फलक लावून मनसेचे आक्रमक आंदोलन\nसातारा एसटी बस स्थानक येथून औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगरचा फलक लावून मनसेचे आक्रमक आंदोलन\nसातारा एसटी बस स्थानक येथून औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगरचा फलक लावून मनसेचे आक्रमक आंदोलन\nगेल्या ३२ वर्षांपासून सत्ताधारी शिवसेनेने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आम्ही करू या एकाच मुद्दयावर संभाजीनगर च्या जनतेसोबत कायम भावनिक राजकारण करून जनतेचा विश्वासघात करून सत्ता मिळवली , आज सेनेचे मुख्यमंत्री खुद्द उद्धव ठाकरे असून देखील सुद्धा छत्रपती संभाजीनगर हे नामांकरण करू शकत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे मनसे ने हा मुद्दा आक्रमक पणे हाती घेतला आणि आज साताऱ्यात याचे मुख्य बस स्थानकात पडसाद उमटले व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले , यावेळी सातारा एसटी डेपोतून औरंगाबाद कडे जाणाऱ्या प्रत्येक एसटी वर छत्रपती संभाजीनगर हा फलक लावूनच रवाना करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो फलक लावून एसटी बसेस रवाना करेल असा आक्रमक पवित्रा शहर अध्यक्ष राहुल पवार यांनी घेतला ,\nतसेच औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व्हावे हे शिवसेना प्रमुख वंदनीय मा . बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते , गेली अनेक वर्षे मनपा मध्ये सेनेची सत्ता असून , आज मुख्यमंत्री सेनेचा असून , नामांतराचे विधेयक पार��त केले होते असे असून देखील या नामांकरणाला वेळ का लागत आहे यासाठी आज मनसे ने आरपार ची लढाई रस्त्यावर उतरून लढायला सुरुवात केली आहे आणि मनसेच छत्रपती संभाजीनगर असे नामांतरण करणार अशी आक्रमक भूमिका जिल्हा सचिव श्री राजेंद्र केंजळे यांनी घेतली ....\nTags # पश्चिम महाराष्ट्र # सातारा\nTags पश्चिम महाराष्ट्र, सातारा\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/11/us-fda-approval-for-vaccination-of-children-between-the-ages-of-12-and-15/", "date_download": "2021-06-23T03:13:23Z", "digest": "sha1:GZLZEUCTR5ATEZMJDT7LTF6DHH4MXGI7", "length": 7625, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "12 ते 15 वयोगटातील बालकांच्या लसीकरणास अमेरिकन FDA ची मंजुरी - Majha Paper", "raw_content": "\n12 ते 15 वयोगटातील बालकांच्या लसीकरणास अमेरिकन FDA ची मंजुरी\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By माझा पेपर / अन्न व औषध प्रशासन विभाग, अमेरिका सरकार, कोरोना प्रतिबंधक लस, कोरोना लसीकरण, फायझर, बायोएनटेक / May 11, 2021 May 11, 2021\nवॉशिग्टन : फायझर-बायोएनटेकची कोरोना लस 12 वर्षावरील बालकांना देण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषधे प्रशासनाकडून (FDA) मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमातील आणि कोरोना विरोधातील लढ्यातील हा एक महत्वाचा निर्णय आहे. अशा प्रकारची मान्यता देण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात अन्न आणि औषधे प्रशासनासमोर (FDA) आला होता.\nकोरोनाच्या भविष्यातील लाटेविरोधात लहान मुलांना कोरोनाची लस देण्यामुळे संरक्षण मिळेल असा कयास अमेरिकेतील तज्ज्ञांकडून मांडला जात आहे. आता आपल्या मुलांना कोरोनाची लस द्यावी, असे आवाहनही अमेरिका सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. कोरोनाची लस अमेरिकेत 12 ते 15 वयोगटातील बालकांना देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलंे आहे. अमेरिकेतील 16 वर्षावरील सर्वांना फायझरची लस देण्याच्या निर्णयाला या आधीच मंजुरी मिळाली आहे.\n12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास फायझर कंपनीने गेल्या महिन्यापूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा फायझरच्या वतीने करण्यात आला आहे.\nकोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले अमेरिकेतील नागरिक आता विनामास्क घराबाहेर फिरु शकतात. छोट्या ग्रुपमध्ये या नागरिकांना भेटता येईल, परंतु त्यांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन अमेरिकेच्या या संस्थेने गेल्या आठवड्यात हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.\nकोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी कोरोनामुक्त झालेल्या इस्रायलने देखील अशाच प्रकारचे पाऊल उचलले होते. तिथेही काही नियमांसह विनामास्क घराबाहेर पडण्���ाची परवानगी देण्यात आली आहे. इस्रायलमधील सुमारे 60 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/horoscope-today-19-march-2021-dainik-rashifal-daily-horoscope-aaj-che-rashifal-astrology-today-in-marathi/", "date_download": "2021-06-23T02:38:55Z", "digest": "sha1:4J6BXPR7Q7I7ZYGGPQMS4KMSKA6P5XG2", "length": 18847, "nlines": 140, "source_domain": "bahujannama.com", "title": "19 मार्च राशिफळ : या 6 राशीवाल्यांची कामे होतील यशस्वी, पैसा-व्यापरात होईल वाढ, इतरांसाठी असा आहे शुक्रवार - बहुजननामा", "raw_content": "\n19 मार्च राशिफळ : या 6 राशीवाल्यांची कामे होतील यशस्वी, पैसा-व्यापरात होईल वाढ, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\nin राशी भविष्य, राशीभविष्य\nआजचा दिवस मध्यम फलदायक आहे. बिझनेससाठी एक नवीन कला शिकण्याची आवश्यता भासेल, कटुता गोडव्यात बदलण्याची कला असेल, ज्यामधून तुमच्या बिझनेसला नवी मजबूती मिळेल, जी आर्थिक स्थिती मजबूत करेल. संततीकडून एखादी निराशाजनक बातमी ऐकायला मिळू शकते, जी चिंता वाढवू शकते. अडकलेले एखादे काम सायंकाळी मार्गी लागू शकते, यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. आज रात्री प्रियजनांबरोबर भेटीगाठीत व्यस्त रहाल.\nआज वागण्यात शांतता आणि संतोष दोन्ही कायम ठेवावे लागेल, तेव्हाच कामे यशस्वी होतील. राजकारणात जे प्रयत्न केलेले आहेत, त्यामध्ये आज यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नव्या करारांद्वारे प्रतिष्ठेत वाढ होईल. आज काही अप्रिय व्यक्तींना भेटण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. संततीशी संबंधीत जर एखादी समस्या सुरू असेल, तर आज त्यामध्ये काही प्रमाणात दिलासा मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत प्राप्त होतील.\nआज सायंकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभेल, ज्यामुळे मनशांती प्राप्त होईल. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भिती आ��े. संततीला स्पर्धेमध्ये उत्तम यश मिळू शकते, ज्यामुळे मनात आनंदाची भावना असेल. व्यवसायात जोडीदाराची भरपूर साथ मिळेल.\nरोजगाराच्या क्षेत्रात काम करत असलेल्या जातकांसाठी आज दिवस उत्तम राहिल. कारण त्यांना रोजगारासंबंधी एखादी नवीन बातमी ऐकायला मिळेल. व्यापार आणि व्यवसायासाठी केलेला प्रवास सुखद आणि लाभदायक राहिल. जर एखाद्या संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे. भाग्याची भरपूर साथ मिळेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेत यशासाठी कठोर मेहनत करण्याची आवश्यकता आहे.\nआजचा दिवस धावपळीचा आहे. व्यवसाय आणि नोकरीत काही शत्रु आज डोकं वर काढू शकतात, परंतु ते आपसात भांडूनच संपतील. आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल कारण वाणीची सौम्यता आज विशेष सन्मान मिळवून देईल. सायंकाळच्या वेळी जोडीदाराच्या आरोग्यात घसरण येऊ शकते, ज्यामुळे धावपळ जास्त राहील. पैसे सुद्धा जास्त खर्च होतील. विद्यार्थी जर एखाद्या स्पर्धेत भाग घेणार असतील तर आजचा दिवस उत्तम आहे.\nआजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल. रोजगार आणि नोकरीच्या क्षेत्रात सुरू असलेल्या प्रयत्नांना आज अल्पकालीन यश प्राप्त होईल. संततीकडून एखादी सुखद बातमी प्राप्त होईन. जर एखादा कायदेशीर वाद सुरू असेल तर आज त्यामध्ये विजय मिळेल. मंगल कार्यक्रमावर पैसेसुद्धा खर्च होतील. विद्यार्थ्यांना आज पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागेल.\nआजचा दिवस उत्तम राहिल. चारही बाजूचे वातावर आनंदी राहील. घरात सर्व सदस्यांचा आनंद वाढलेला दिसून येईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली व्यवहाराची समस्या सुद्धा आज संपेल. जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाचा योग प्रबळ होईल, योग्य प्रमाणात पैसा हातात आल्याने प्रवासात आनंद मिळेल. मित्रांकडून आज मोठा लाभ होऊ शकतो. सायंकाळचा वेळ स्वादिष्ट पदार्थांचा ÷अस्वाद घेण्यात व्यतीत होईल.\nआजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. आज काही अंतर्गत रोग त्रास देऊ शकतात, जसे की, मल, मूत्र, रक्त इत्यादीची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटुंबात आज एखादा मंगल कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामध्ये लहान मुले मौजमस्ती करतील. भागीदारीत एखादा व्यापार केला असेल तर तो उत्तम लाभदायक राहिल.\nआजचा दिवस सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोणातून चांगला आहे. आर्थिक कामावर सुद्धा काही पैसे खर्च ह���तील. आजचा दिवस रखडलेली कामे पूर्ण करण्याचा आहे, ज्यामुळे तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता. सायंकाळी घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे घरातील लोक व्यस्त दिसून येतील.\nआज आई-वडीलांची विशेष काळजी घ्या. कुटुंबात भांडण पुन्हा वर डोकं काढू शकते, ज्यामुळे नात्यात दरी निर्माण होऊ शकते. आज एखादी शुभ बातमी ऐकायला मिळेल. सायंकाळी नाराज झालेल्या जोडीदाराला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. सासरच्या बाजूने धनलाभ होऊ शकतो. उपजिविकेच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील.\nआज नोकरी आणि व्यवसायात कोणत्याही भांडणात किंवा वादात पडू नका, कारण हे नुकसानदायक होऊ शकते. शत्रु प्रबळ दिसतील. एखादी बातमी ऐकून अचानक प्रवासाला जावे लागेल. यासाठी सावध रहा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा. आर्थिक स्थिती सुदृढ होईल. सायंकाळचा वेळ धार्मिक कामात घालवाल.\nआजचा दिवस संमिश्र आहे. मुलगा किंवा मुलीच्या विवाहाची चिंता सतावू शकते. जर सासरच्या बाजूच्या एखाद्या व्यक्तीशी पैशाचा व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी वेळ चांगली नाही. यामुळे तुमच्या बंधुत्वात अंतर निर्माण होऊ शकते. दाम्पत्य जीवनात जर काही प्रतिकुलता असेल तर आज ती संपेल. एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची भिती आहे, यासाठी सावध रहा. धार्मिक क्षेत्रासाठी केलेला प्रवास यशदायक ठरेल.\n‘तर मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश करा पण…’\nजगातील सर्वात मोठं धरण : याला बांधण्यासाठी आला अडीच लाख कोटींपेक्षा अधिक खर्च, जाणून घ्या\nजगातील सर्वात मोठं धरण : याला बांधण्यासाठी आला अडीच लाख कोटींपेक्षा अधिक खर्च, जाणून घ्या\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n19 मार्च राशिफळ : या 6 राशीवाल्यांची कामे होतील यशस्वी, पैसा-व्यापरात होईल वाढ, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\n विवाहित तरूणाला ‘लिव्ह इन’ गर्लफ्रेंडसोबत सुद्धा करावा लागला विवाह, आता 3-3 दिवस दोघींसोबत राहणार\nBulk Drug Park | रायगड जिल्ह्यात उभारणार बल्क ड्रग पार्क’, 75 हजार भूमिपुत्रांना मिळणार रोजगार\nGood News For Farmers | ‘या’ सरकारचा 2.46 लाख शेतकर्‍यांना मोठा दिलासा, तब्बल 980 कोटींचे कर्ज केलं माफ\nप्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढणार आता NIA करणार ‘हे’ काम\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nAssembly elections | संजय राऊतांचं आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘शिवसेना अन् राष्ट्रवादी एकत्र लढले तर…’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/if-maratha-community-does-not-take-to-the-streets-time-will-pass/", "date_download": "2021-06-23T03:05:44Z", "digest": "sha1:ML7SYC5NH22WFJTIXQOIHH3UPRRMUJNY", "length": 14635, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "'मराठा समाज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्��रणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/महाराष्ट्र/‘मराठा समाज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल’\n‘मराठा समाज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल’\nकोल्हापूर (अभयकुमार देशमुख) :\nमराठा (Maratha) आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.\nमाथेरान येथील उपनगराध्यक्ष आकाश कन्हैय्या चौधरी यांच्यासह शिवसेनेच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण व रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर उपस्थित होते. माथेरान नगरपरिषदेत आता भाजपाचे बहुमत झाले आहे. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nचंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाचे संकट आहे म्हणून आयुष्य थांबलेले नाही. मराठा (Maratha) समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी राज्य सरकारला ४ जूनपर्यंत मुदत आहे. ही मुदत कोरोनामुळे वाढणार नाही व नंतर फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही. मराठा आरक्षणाला स्थगिती येण्यापूर्वी ज्या उमेदवारांची सरकारी नोकरीसाठीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली होती व नेमणूकपत्र देणे बाकी होते त्यांना ते देण्यातही कोरोनाचा अडसर नाही. मराठा समाजाने आरक्षणासाठी आज रस्त्यावर उतरून संघर्ष नाही केला तर वेळ निघून जाईल. कोरोनाच्या काळात बाकी सर्व काही करायला परवानगी असताना कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी चालू आहे, ती लोक सहन करणार नाहीत.\nत्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने संभाजीराजे यांचा सन्मान केला आहे. भाजपा कार्यालयात येऊन अर्ज दाखल करावा लागू नये यासाठी त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त्यानंतर अलाहाबाद येथे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सत्कार केला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या सर्व केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय नेत्यांनी उभे राहून त्यांचे अभिनंदन केले. केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याकडे गेले असता खा. संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मानच केला जातो. भाजपाच्या राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड विकास परिषदेची स्थापना केली व त्या कामासाठी मोठा निधी दिला. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी पंतप्रधानांना भेट मागितली तरी मराठा आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकारचा नसून राज्य सरकारचा आहे हे ध्यानात घ्यायला हवे.\nते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. कोविडचे मोठे सावट आहे. त्यामुळे उत्सव न करता कोविडशी संबंधित सेवेचे काम करायचे निर्णय भाजपाने घेतला आहे. त्या दिवशी देशात एक लाख तर महाराष्ट्रात वीस हजार गावात जाऊन पक्षातर्फे सेवाकार्य करण्यात येईल. पक्षातर्फे देशभरात पन्नास हजार बाटल्या रक्तदान करण्यात येणार आहे.\nअखेर मेहुल चोक्सीला बेड्या ठोकल्या...\n'राज्यातील दुसऱ्या लाटेला मुख्यमंत्रीच जबाबदार'\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हा���िकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/food/make-homemade-dough-barfi-method-412722", "date_download": "2021-06-23T02:57:21Z", "digest": "sha1:FEJOA5RNU4EHDXMY7ZKZ6VJ4TASOXRU4", "length": 16636, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | घरीच तयार करा कणीक बर्फी; ही आहे पद्धत", "raw_content": "\nगव्हाचे पीठ, तूप आणि गुळासह तयार करण्यात येणाऱ्या आटा बर्फीची चव गोड असते. साखर, मावा शिवाय ही बर्फी तयार केली जाते. चला तर जाणून घेऊया तयार करण्याची पद्धत...\nघरीच तयार करा कणीक बर्फी; ही आहे पद्धत\nनागपूर : प्रत्येक ठिकाणातील खाद्यपदार्थाची एक वेगळी ओळख असते. जो त्यांच्यासाठी अनन्य आणि स्पेशल असते. विदर्भात सावजी, कोल्हापुरात तामळा रस्सा, गुजरातमध्ये ढोकळा अशी अनेक ठिकाणची वेगवेगळी ओळख आहे. या ओळखीमुळेच भारतीय खाद्यपदार्थ वेगवेगळ्या अभिरुचीचे अनुभव देतात.\nढोकळा, फाफडा, मुथिया, थेप्ला आणि बरेच काही अशा प्रसिद्ध स्नॅक्ससाठी गुजरात ओळखला जातो. हे सर्व खारट स्नॅक्स आहेत तर काही गोड स्नॅक्स गुजराती घरातही आढळतात. जे सायंकाळी स्नॅक्स म्हणून किंवा मिष्टान्न नंतर घेतले जातात. गुजराती सुखाडी ही एक प्रसिद्ध मिष्टान्न आहे. जे सर्व गुजराती लोक आवडीने खातात. याला गुड पापडी म्हणूनही ओळखली जाते.\nगव्हाचे पीठ, तूप आणि गुळासह तयार करण्यात येणाऱ्या आटा बर्फीची चव गोड असते. साखर, मावा शिवाय ही बर्फी तयार केली जाते. चला तर जाणून घेऊया तयार करण्याची पद्धत...\nसर्वांत अगोदर एका कढईत तूप घाला. यानंतर गव्हाचे पीठ टाका. यानंतर सोनेरी होईपर्यंत गरम करा. जेव्हा हे मिश्रण चिकट होईल तेव्हा त्याला चांगले मिसळून घ्या. यानंतर थोडे दूध टाकून मिसळवा. जवळपास तीन ते चार मिनिटापर्यंत गरम करा. यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्या. नंतर वेलची पूड आणि गुळाचे तुकडे घाला आणि चांगले मिक्स करा. मिश्रण एका प्लेट क��ंवा ट्रेमध्ये घाला. ते समान रीतीने पसरवा आणि वरच्या पृष्ठभागावर दाबून ते गुळगुळीत आणि समान करा. यानंतर त्याला बदाम आणि पिस्ता सारख्या कोरड्या फळांनी सजवा. हे सेट करू द्या. त्याचे तुकडे करा आणि तुमची बर्फी तयार आहे.\nVideo : बापरे... कोण आणि कसा आला आहे तो, ज्यामुळे शेतकऱ्यांवर ओढवले संकट\nशेतकरी आयुष्यभर इतरांच्या हितासाठी झटत असतो, पण हे सर्व होत असताना त्याच्या आयुष्यात बाधा निर्माण करणाऱ्या असंख्य गोष्टी असतात. देशात करोना व्हायरसचे संकट सुरु असतानाच गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांत टोळचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. टोळ कीटकांच्या झुंडीच्या झुंडी शेतात प्रवेश क\nथरारक...३५ फूट खोल नदीत कार कोसळली अन्‌\nनवापूर : नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर शहरापासून पाच किलोमीटरवर असलेल्या रायंगण नदीच्या पुलावरून ३५ फूट खोल असलेल्या नदीपात्रात कार कोसळल्याने दोन जण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुकवारी (ता. ७) सायंकाळी पाचला हा अ\nमुंबई-शालिमार, किसान एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत धावणार; गाडीला चांगला प्रतिसाद\nनाशिक : रेल्वे प्रशासनाने मालवाहतुकीसाठी सुरू केलेल्या विशेष पार्सल गाड्यांची सेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. शालिमार पार्सल विशेष गाडी (००११३ डाउन) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ३१ डिसेंबरपर्यंत रोज रात्री साडेबाराला सुटून तिसऱ्‍या दिवशी साडेअकराला शालिमार येथे पोचेल.\nVideo गावी येण्यासाठी सुरतहून पायी प्रवास\nदेऊर : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सर्वत्र बंदोबस्त असतांना खानदेशातून बहुतांश कुटुंब गुजरात राज्यात उदर निर्वाहासाठी गेले आहेत. तेथे कारखाने, कंपनी बंद असल्याने आपल्या मूळ गावी नागरिकांचे जत्थेच्या जत्थे येत आहेत. येण्याची सुविधा नसल्याने नागरीक पायीच चालत मार्गक्रमण करत आहेत. हे नागरिक मह\n35 कि.मी.चा पायी प्रवास... 32 उसतोड कामगार \"होम क्वारंटाइन'\nपिंपळनेर : \"लॉकडाउन'मुळे जिल्हा व सीमाबंदी केली आहे. गुजरातेतून 32 ऊसतोड कामगारांना मढी साखर कारखाना प्रशासनाने झाकरायाबारी घाटात ट्रकने बेवारस सोडून दिले. हे कामगार येथील लोणेश्वरी-भिलाटीतील रहिवासी आहेत. झाकरायाबारीतून ते 35 किलोमीटर पायी आले. त्यानंतर त्यांची नोंद��ी केली असून, पिंप\nखानदेशातील अर्थकारणाला बसणार ब्रेक; हे आहे कारण\nसारंगखेडा (नंदुरबार) : कार्तिकी एकादशीनंतर यात्रांना सुरुवात होते. यात्रा हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या खानदेशातील लाखाहून अधिक व्यावसायिकांचे अर्थकारणावर यात्रांचा प्रभाव असून समाजव्यवस्था टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. सद्य परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असताना यात्\nतळहाताच्या आकाराऐवढा ‘हेजहॉग’; दुर्मिळ प्राण्याची राज्‍यात दुसरीच नोंद\nशिरपूर (धुळे) : आढे (ता. शिरपूर) शिवारात हेजहॉग हा दुर्मिळ प्राणी आढळून आला. त्याच्या अस्तित्वाबाबत धुळे जिल्ह्यातील ही पहिली, तर महाराष्ट्रातील दुसरी नोंद आहे. औषधोपचार करून हेजहॉगला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. आढे शिवारातील धनंजय मराठे यांच्या शेतात चारा काढताना एक अशक्त प्राणी आढळला.\nगावरान जातीच्या बैलाला लागली विक्रमी बोली; सव्वा कोटीची उलाढाल\nआमलाड (नंदुरबार) : तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १ जानेवारीला भरलेल्या आठवडेबाजारातील बैल बाजारात एकाच दिवशी सुमारे सव्वा कोटींवर उलाढाल झाली. विक्रीसाठी सुमारे पंधराशे बैल आले होते. पैकी ८२३ वर बैलांची विक्री झाली. सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीचे सचिव स\nVideo क्वॉरंटाईन व्यक्ती खरेदीसाठी भाजी बाजारात\nपिंपळनेर : लॉकडाऊन सुरू असताना सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. असे असताना गुजरातमधून छुप्या मार्गाने बॉर्डर क्रॉस करून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शेकडो नागरिकांना रात्रीचा अंधाराचा वापर करून साक्री येथील पिंपळनेर गावाच्या हद्दीबाहेर ट्रकमध्ये भरून सोडण्यात येत होते. स्थलांतरीत\nसौराष्ट्रातून 263 ऊसतोड मजूर परतले स्वगृही\nपिंपळनेर : लॉकडाउन काळात इदगावपाडा (पिंपळनेर, ता. साक्री) येथील 263 ऊसतोड मजूर गेल्या दीड महिन्यापासून सोमनाथ-सौराष्ट्र (ता. सुत्रापाडा, जि. गिर, गुजरात) येथे अडकून पडले होते. आमदार मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित मजुरांना मूळगावी परत आणले. त्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/police-ready-second-wave-corona-says-sp-abhinav-deshmukh-412411", "date_download": "2021-06-23T03:25:28Z", "digest": "sha1:6JTZIRNICKJZNKXKUVSBILSKMIC54PZZ", "length": 17609, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रतिकारासाठी पोलिस दल सज्ज : डॉ. अभिनव देशमुख", "raw_content": "\nकोरोनाच्या येणा-या दुसऱ्या लाटेपासून नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रतिकारासाठी पोलिस दल सज्ज : डॉ. अभिनव देशमुख\nभोर (पुणे) : कोरोनाच्या येणा-या दुसऱ्या लाटेपासून नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. कोल्हापूर पोलिस परिमंडलाचे पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया यांच्यासोबत डॉ. अभिनव देशमुख यांनी येथील पोलिस ठाण्यास भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.\nपुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा\nजिल्ह्यातील अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यापैकी ८०० जणांनी कोविडची लस घेतलेली आहे. लस घेतल्यानंतर सुमारे २४ तास काहींना थकवा जाणवत असल्यामुळे आणि पोलिसांना बंदोबस्ताची ड्युटी नियमीत नसल्यामुळे अनेक पोलिसांना लस घेता आलेली नाही. परंतु अगामी काळात सर्व पोलिसांचे लसीकरण केले जाणार आहे.\nकोरोनाच्या पहिल्या लाटेत कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी चोवीस तास ड्युटी केलेली आहे. नागरिक माणुसकी विसरून आपल्या नातेवाईंकांचे मृतदेह घेवून जात नव्हते, तेंव्हा आमच्या पोलिसांनी तेही काम पूर्ण केले होते. मात्र यावेळी लस उपलब्ध आहे आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाबत जागृती झालेली आहे. त्यामुळे यावेळी पोलिस आत्मविश्वासाने काम करतील.\n*भोरला पोलिस कर्मचारी देणार\nजिल्हात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या ३०० ने कमी आहे. भोर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची संख्या फारसी नसल्यामुळे भोर पोलिस ठाण्यात कर्मचा-यांची संख्या कमी आहे. परंतु यापुढे भोरला आवश्यक असलेल्या १० पोलिस कर्मचा-यांपैकी काही पोलिसांची नियुक्ती केली जाईल. असेही डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n*कर्तव्यात कसूर केलेले चार कर्मचारी निलंबीत\nभोर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून मोक्का अंतर्गत असलेल्या दोन ���रोपींनी पलायन केले होते. त्यावेळी ड्युटीवर असलेले पोलिस हवालदार समीर शेख, निखील खंदारे, अक्षय वायदंडे आणि कुणाल म्हस्के या चार जणांना निलंबीत केले असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.\n(संपादन : सागर डी. शेलार)\nअकोलेकरांनो घाबरू नका, तो कोरोनाचा संशयीत रुग्ण केवळ...\nअकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रवेश, ही केवळ अफवा असून, भारतीय वैद्यकीय निकषानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करून देशात येणाऱ्यांच्या काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात. त्याच प्राथमिक तपासण्या जर्मनीवरून परतलेल्या 24 वर्षीय रुग्णांच्या करण्यात आल्या आहेत. त्या तपासण्या नॉर्मल निघाल्या असून,\nपुण्यात सॅनिटायजर, हॅंडग्लोजचा खप दोनशे पटीने वाढला\nपुणे - कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशात वाढल्याच्या बातम्यांनंतर अवघ्या आठ तासांमध्ये ‘एन ९५ मास्क’, सॅनिटायजर, हॅंडग्लोजच्या किमती दुपटीपेक्षा जास्त, तर खप दोनशे पटीने बुधवारी वाढला. थर्मामीटरचाही तुटवडा निर्माण झाला. कोरोना विषाणूंच्या उद्रेकाचा गैरफायदा घेत या किम\nव्यापार युद्ध व कोरोना आपल्यासाठी संधी - विजय गोखले\nपुणे - ‘आर्थिकदृष्ट्या आपण चीनवर अवलंबून असू तर त्यांना आव्हान देऊ शकत नाही, त्यामुळे जर आपल्याला जगात ठसा उमटवायचा असेल, तर ‘मेक इन इंडिया’ यशस्वी झाले पाहिजे. चीन-अमेरिकेतील व्यापार युद्ध आणि कोरोना व्हायरस हे आपल्यासाठी एक संधी आहे,’’ असे मत माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंगळवारी\nकोरोनाची धास्ती...पुणे, नाशिक, शिर्डीच्या पर्यटकांवर विशेष लक्ष\nऔरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने यंत्रणा सज्ज केली असून, गुरुवारी (ता. पाच) महापौरांच्या दालनात पुन्हा एकदा तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी पुणे, नाशिक, शिर्डीहून शहरात येणाऱ्या पर\nCoronavirus: \"को-वर्किंग प्लेस' बंद\nपुणे - राज्यात कोरोना संसर्गामुळे मोठ्या कंपन्या आणि उद्योग बंद असून, याचा परिणाम \"को-वर्किंग प्लेस'वरही झाला आहे. प्रशासनाने काढलेल्या आदेशानंतर शहरातील बहुतेक \"को-वर्किंग प्लेस' बंद करण्यात आली आहेत.\n थांबा, सकाळ माध्यम समूह घेऊन आलाय सरप्राईज\nपुणे Coronavirus : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगा��ुढं आव्हान उभं केलंय. महाराष्ट्रात त्याचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यामुळंच आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. आता खबरदारी घ्यायची म्हणजे काय तर घरी थांबायचं. अनावश्यक कामांसाठी बाहेर पडायचं नाही. स्वच्छता बाळगायची आणि स्वतःला या व्हायरसपासून वाचवायच\n#WeCareForPune : आजचा दिवस घरातच\n‘जनता कर्फ्यू’साठी पुणेकर सज्ज; प्रशासनाकडूनही तयारी पुणे - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून ‘जनता कर्फ्यू’साठी पुणेकर सज्ज झाले आहेत. रविवारी (ता. २२) दिवसभर घराबाहेर न पडता कोरोनाला पळवून लावण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प\nआर्थिक संकटावर करा नियोजनाने मात; अर्थतज्ज्ञांचा उद्योजकांना सल्ला\nपुणे - आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक नियोजन हे दैनंदिन जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. ‘कोरोना’ने प्रथम आरोग्यावर हल्ला चढविला त्यामुळे शैक्षणिक काम थांबवावे लागले. दैनंदिन व्यवहार बंद झाल्याने व्यावसायिकांसह नोकरदार आणि उद्योजकांवरही आर्थिक दुष्परिणाम जाणवण्याची शक्‍यता आहे. हातावरचे पोट असणाऱ्यां\nराज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला\nदिवसभरात बारा जणांना बाधा; चाचणीचे निकष बदलले मुंबई - राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून, राज्यभरात आज एकूण १२ नवीन रुग्ण आढळले अाहेत. यामुळे बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. त्यामध्ये आठ रुग्ण मुंबई येथील, तर दोन जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी एक रुग्ण यवतमाळ आणि कल्याण ये\nCoronavirus : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत 'त्यांनी' सुरू ठेवली हॉटेल; मग...\nCoronavirus : कामशेत : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठा, महाविद्यालये आदी गर्दीची ठिकाणे शुक्रवार (दि. २०) ते रविवार (दि.२२) या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/tech/", "date_download": "2021-06-23T01:37:58Z", "digest": "sha1:25GNPZNJYKL46W6MC3XY5UJHE3N2D5XF", "length": 14426, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Tech News | Tech Marathi News | Latest Tech News in Marathi | तंत्रज्ञान: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाशरद पवार कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\n06:44 AM श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी बाेलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गुपकर आघाडीने सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला आहे.\n06:23 AM नवी दिल्ली : भारत बायाेटेकने विकसित केलेली काेव्हॅक्सिन ही स्वदेशी काेराेना प्रतिबंधक लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर दिसून आले आहे.\n06:11 AM ठाणे: कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे.\n11:37 PMपरिवहन मंत्री अनिल परबांसह अधिकाऱ्यांना दिलासा; RTO भ्रष्टाचाराच्या आरोपातून मिळाली क्लीनचीट\n11:36 PMWTC Final 2021 IND vs NZ : भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरवणार का पाणी\n11:06 PM नाशिक - राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही, पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण\n10:29 PM नवी मुंबई - कळंबोली ते उरण फाटा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 24 तारखेला सकाळी 8 ते रात्री 8 बंद\n10:13 PMWTC Final 2021 IND vs NZ : थंडीनं कुडकुडत होता विराट कोहली अन् रोहित शर्मानं उडवली खिल्ली, पाहा मजेशीर Video\n10:01 PM WTC Final : दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का, धावफलकावर २४ धावा असताना शुबमन गिल माघारी\n09:58 PMदिल्लीतील सरकारी शाळांचा नववी-अकरावीचा निकाल जाहीर; 80 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण\n09:44 PM Corona Cases in Washim : २९ पॉझिटिव्ह; ३३ जणांची कोरोनावर मात\n09:30 PM पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्र बुधवारी बंद राहणार, महापालिकेची माहिती\n08:59 PM WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी; केन, साऊदीची दमदार खेळी\n08:49 PM मुंबई - राष्ट्रानंतर आता महाराष्ट्रानंही रचला विक्रम; एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार लोकांचं लसीकरण\n08:44 PMCoronaVirus Live Updates : ...तर कोरोनाची तिसरी लाट रोखता येईल; नीती आयोगाच्या सदस्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा\nतंत्रज्ञान : पुन्हा वाढवली शाओमीने Redmi Note 10 स्मार्टफोनची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत\nRedmi Note 10 Price in India: Xiaomi Redmi Note 10 स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. ...\n कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना स्ट्रेस; ‘या’ कंपनीने दिली ७०० जणांना भरपगारी सुट्टी\nbumble: कोरोनामुळे कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे लक्षात येताच एकूण ७०० जणांना भरपगारी रजेवर पाठवण्यात आले आहे. ...\nतंत्रज्ञान :फक्त 999 रुपयांमध्ये मिळणार Boult चे ProBass Escape नेकबँड हेडफोन्स; फ्लिपकार्टवर झाले उपलब्ध\nBoult Audio ProBass Escape: बोल्टचे ProBass Escape ब्लूटूथ 5.0 सह दहा तासांचा बॅटरी बॅकअप देतात. ...\nतंत्रज्ञान :लो बजेटमध्ये लाँच Lenovo K13 Note लाँच; 5000mAh बॅटरी, 4GB रॅम आणि 48MP कॅमेऱ्यासह झाला सादर\nLenovo K13 Note Launch: Lenovo K13 Note रशियात लाँच झाला असून हा Moto G10 चा रीब्रँडेड व्हर्जन वाटत आहे. ...\nतंत्रज्ञान :Flipkart Mobiles Bonanza sale: Moto Razr वर मिळतोय 63 टक्के डिस्काउंट; इथे बघा इतर फोन्सवरील ऑफर्स\nFlipkart Mobiles Bonanza sale: फ्लिपकार्टवर iPhone 11, Moto Razr, Poco X3 Pro आणि इतर अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. ...\nतंत्रज्ञान :फेसबुकने लाँच केले Live Audio Rooms आणि Podcasts; या युजर्ससाठी उपलब्ध झाले फिचर\nFacebook ने Live Audio Rooms चे फिचर लाँच केले आहे. त्याचबरोबर Podcasts देखील रोलआउट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ...\nतंत्रज्ञान :Samsung MWC 2021: सॅमसंगने करणार 28 जूनला ऑनलाइन इव्हेंटचे आयोजन; जाणून काय होणार लाँच\nतंत्रज्ञान :हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंगसह लाँच झाला Mi Watch Revolve Active; मिळणार 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप\nMi Watch Revolve Active: Mi Watch Revolve Active ची किंमत कंपनीने 9,999 रुपये ठेवली आहे, हा स्मार्टवॉच अमेझॉन मी.कॉम आणि मी होम स्टोर्समधून 25 जूनपासून विकत घेता येईल ...\nतंत्रज्ञान :Xiaomi चा शानदार स्मार्टफोन झाला लाँच; स्नॅपड्रॅगन 732G, 8GB रॅमसह भारतात आला Mi 11 Lite\nतंत्रज्ञान :लाँचपूर्वीच Realme Narzo 30 5G व 4G मॉडेलची किंमत झाली लीक; कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स\nRealme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G स्मार्टफोन्स 24 जूनला एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच करण्यात येतील. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n‘डेल्टा प्लस’चे नवे संकट, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सावध राहण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश\nकोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश\nCoronaVaccine: अमेरिका करणार जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण; जो बायडेन यांची घोषणा\nCoronaVaccine: स्वदेशी लस काेव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभा���ी; औषध नियंत्रकांकडे माहिती सादर\n२८ वर्षे लिव्ह इनमध्ये, साठीनंतर केले लग्न; मुली बनल्या वऱ्हाडी, उत्तर प्रदेशातील घटना\nजम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधानांसाेबतच्या बैठकीत गुपकर आघाडी हाेणार सहभागी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/good-news-for-employees-investments-up-to-rs-5-lakh-are-now-tax-free-nrpd-107029/", "date_download": "2021-06-23T01:29:31Z", "digest": "sha1:OH4HQOCMJ2BSHT3X45XKSBRLC6JNJEJF", "length": 13777, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Good news for employees; Investments up to Rs 5 lakh are now tax free nrpd | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी ; ५ लाखांपर्यंतची गुंतवणूक आता टॅक्स फ्री | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nदिल्लीनोकरदारांसाठी आनंदाची बातमी ; ५ लाखांपर्यंतची गुंतवणूक आता टॅक्स फ्री\nमच्या ईपीएफ खात्यामध्ये ( EPF Account ) २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होत असेल तर तुम्हाला अतिरिक्त गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागेल, कारण त्यात नियोक्ता देखील त्याच्याकडून योगादान देतो. दरम्यान तुम्ही निश्चित १२ टक्क्यांच्या अतिरिक्त अतिरिक्‍त वॉलिंटरी प्रोव्हिडेंट फंड (VPF) आणि पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक केलात तर तुम्हाला ५ लाख रुपयांपर्यंतच्या एकूण गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरील करामध्ये सूट मिळेल.\nदिल्ली: लोकसभेत मंजूर झालेल्या वित्त विधेयक २०२१ मध्ये केंद्र सरकारनेही काही दुरुस्ती केल्या आहेत. भविष्य निर्वाह निधीत (Provident Fund) गुंतवलेल्या रकमेवर मिळा���ेल्या व्याजावर केंद्र सरकारने कर सवलत मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढविली आहे. दरम्यान ज्यांची कंपनी पीएफमध्ये योगदान देत नाही अशा कर्मचार्‍यांना ही सूट मिळणार आहे.\nकेंद्र सरकारने बजेट२०२१ मध्ये घोषणा केली होती की, जर तुमच्या ईपीएफ खात्यामध्ये ( EPF Account ) २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होत असेल तर तुम्हाला अतिरिक्त गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागेल, कारण त्यात नियोक्ता देखील त्याच्याकडून योगादान देतो. दरम्यान तुम्ही निश्चित १२ टक्क्यांच्या अतिरिक्त अतिरिक्‍त वॉलिंटरी प्रोव्हिडेंट फंड (VPF) आणि पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक केलात तर तुम्हाला ५ लाख रुपयांपर्यंतच्या एकूण गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरील करामध्ये सूट मिळेल.\nचांगले उत्पन्न मिळवणारे लोक आतापर्यंत टॅक्स फ्री हेवन म्हणून पीएफचा वापर करत असत, परंतु ही सूट २०२१च्या अर्थसंकल्पात मर्यादित केली गेली. नव्या यंत्रणेअंतर्गत एका वर्षामध्ये अडीच लाखाहून अधिक भविष्य निर्वाह निधी जमा करण्यावर मिळणारे व्याज करांच्या जागेवर येणार होते. उच्च उत्पन्न पगाराच्या लोकांना याचा थेट परिणाम झाला, जे करमुक्त व्याज मिळवण्यासाठी पीएफ वापरत असत.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू ल���गला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/documentary-announced-on-indian-hockey-legend-major-dhyan-chand-nrst-133347/", "date_download": "2021-06-23T02:05:50Z", "digest": "sha1:QKNTERMX2AKVZYSVUNLCTVA6JB364R5Q", "length": 12979, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Documentary announced on Indian hockey legend Major Dhyan Chand nrst | ध्यान चंद यांच्यावरील बायोपीकवरील संकटात वाढ, वरूण धवनने दिला काम करायला नकार कारण... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nकारण तरी ऐका...ध्यान चंद यांच्यावरील बायोपीकवरील संकटात वाढ, वरूण धवनने दिला काम करायला नकार कारण…\nया कॅरेक्टरसाठी आवश्यक असणारी तयारी करण्यासाठी आणि नंतर शूटसाठी बराच वेळ लागणार असल्यानं वरुणनं ही आॅफर नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nआपल्या बहारदार खेळाच्या बळावर देश-विेदेशातील हॅाकीची मैदानं गाजवणाऱ्या मेजर ध्यान चंद यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. मागील एका दशकापासून नाना तऱ्हेच्या संकटांमुळं ध्यान चंद यांच्यावरील बायोपीकला गती मिळू शकलेली नाही. आता या चित्रपटाला पुन्हा एक नवीन टेन्शन सतावू लागलं आहे.\nबरोबर सात वर्षापूर्वी दोघांनी एकत्र घेतली बॉलिवूडमध्ये एन्ट्री, आता करतायत प्रेक्षकांच्या मनावर राज्य\nकाही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी वरुण धवनशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आली होती. वरुणला स्क्रीप्ट आणि चित्रपटाचा पूर्ण प्लॅाट आवडला होता. लॅाकडाऊननंतर लगेचच शूट सुरू करण्याचा प्रोडक्शन हाऊसचा मानस आहे, पण वरुणनं पूर्वीच या तारखा अन्य चित्रपटांना दिलेल्या असल्यानं घोळ झाला आहे. या कॅरेक्टरसाठी आवश्यक असणारी तयारी करण्यासाठी आणि नंतर शूटसाठी बराच वेळ लागणार असल्यानं वरुणनं ही आॅफर नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nया चित्रपटाचं पटकथालेखन सुप्रतिक सेन यांनी केलं असून, अभिषेक चौबे दिग्दर्शन करत आहेत. वरुणकडे सध्या ‘जुग जुग जिओ’, ‘भेडीया’, ‘सनकी’ आणि ‘इक्कीस’ हे चार चित्रपट आहेत. पूर्वी जेव्हा करण जोहरनं या चित्रपटाचे हक्क घेतले होते, तेव्हा शाहरुख खान टायटल रोल साकारणार असल्याची चर्चा होती.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corona-vaccine-would-be-given-to-125-lakh-health-servants-of-mumbai-sr-63459/", "date_download": "2021-06-23T01:57:38Z", "digest": "sha1:4LITVQF4JVFLBOVOS6SDQ6E76EW7CAC7", "length": 20529, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "corona vaccine would be given to 1,25 lakh health servants of Mumbai sr | कोरोनाची लस मुंबईच्या उंबरठ्यावर, पहिल्या टप्प्यात १.२५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार डोस | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nआता प्रतीक्षा संपलीकोरोनाची लस मुंबईच्या उंबरठ्यावर, पहिल्या टप्प्यात १.२५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार डोस\nकोरोना लसीची(corona vaccine) चाचणी अंतिम टप्प्यात आली असून कोरोनाची लस मुंबईच्या उंबरठ्यावर(corona vaccine in Mumbai) येऊन ठेपली आहे. मुंबई पालिकेच्या पहिल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लसीसंदर्भातील तयारीवर चर्चा झाली. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १.२५ लाख सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्यात येणार आहे.\nमुंबई : कोरोना लसीची(corona vaccine) चाचणी अंतिम टप्प्यात आली असून कोरोनाची लस मुंबईच्या उंबरठ्यावर(corona vaccine in Mumbai) येऊन ठेपली आहे. मुंबई पालिकेच्या पहिल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लसीसंदर्भातील तयारीवर चर्चा झाली. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १.२५ लाख सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत.\nसुरूवातीला आठ ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. लसीकरण कडक सुरक्षाव्यवस्थेंतर्गत केले जाणार असून लसीकरण केल्यानंतर संबंधित व्यक्तीला ३० मिनिटांपर्यंत तेथेच थांबावे लागेल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.\nकोविड लसीकरणासाठी शुक्रवारी राज्य सरकार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची टास्क फोर्ससोबत पहिली बैठक पार पडली. या बैठकीत लसीकरणाची विस्तृत योजना सादर करण्यात आली. कांजूरमार्गसह दोन ठिकाणी लसीसाठी स्टोरेज केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शिवाय मुंबईतील चार प्रमुख रूग्णालये आणि उपनगरांतील चार रूग्णालयांमध्ये वॅक्सीन देण्यात येणार आहे. दिल्लीहून आलेल्या टास्क फोर्सच्या टीमने पालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. राज्य सरकार टास्क फोर्स आणि दिल्लीच्या टीमने पालिकेला काही सूचना केल्या.\nबैठकीच्या प्रारंभी कृती दलाचे अध्यक्ष काकाणी यांनी बैठकीचा उद्देश समजावून सांगितला. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड – १९ ची लस उपलब्ध झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी योग्य तयारीसह आणि पूर्व नियोजनाने करणे आवश्यक आहे. सिटी टास्क फोर्सप्रमाणे क्षेत्रीय स्तरावरील (विभाग कार्यालय स्तर) समिती गठीत करण्याची कार्यवाही देखील लवकर पूर्ण करावयाची आहे.\nमोहिमेतील सहभागी मनुष्यबळास आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्यक्ष लसीकरण करण्यासाठी पाच जणांचे एक याप्रमाणे मुंबईत सुमारे ५०० पथके नेमली जातील. लसीकरणाच्या लाभार्थ्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. या सर्व कार्यवाहीसाठी व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. सर्वात आधी आरोग्य सेवक, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, नंतर वय वर्ष ५० पेक्षा अधिक आणि इतर/सहव्याधी असलेले नागरिक या क्रमाने लसीकरण करण्याचे नियोजित आहे. सर्व यंत्रणांनी प्रत्येक टप्प्यावर नेमून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सिटी टास्क फोर्सच्या माध्यमातून संपूर्ण देखरेख केली जाईल, असे ते म्��णाले.\nसहाय्यक आरोग्य अधिकारी (लसीकरण) डॉ. शीला जगताप यांनी सिटी टास्क फोर्स आणि कोविड – १९ लसीकरण अंमलबजावणीबाबत सादरीकरण करुन तपशीलवार माहिती दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एस विभागात कांजूरमार्ग येथील एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर कोविड – १९ प्रतिबंधात्मक लस साठवणुकीची पूर्व तयारी करण्यात आली आहे. सुमारे ५ हजार चौरस फूट क्षेत्राची ही जागा प्रादेशिक लस भांडार (Regional Vaccine Store) म्हणून निर्देशित करण्यात आली आहे. शासन तसेच जागतिक आरोग्य संघटना यांनी लस वाहतूक, साठवणूक, लसीकरण केंद्रातील व्यवस्था, लसीकरणाचे प्राधान्य इत्यादी सर्व बाबींचे निर्देश ठरवून दिले आहेत. या सर्व बाबींचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे.\nलसीकरण कार्यक्रमात सर्व सांख्यिकी माहिती संकलित करुन त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म देखील शासनाकडून तयार करण्यात आला आहे. पूर्व तयारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या दोन्ही टप्प्यांमध्ये महानगरपालिकेसह सर्व सहभागी यंत्रणांना जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. टास्क फोर्सची नियमित बैठक घेऊन सर्व कामकाजाचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती सादरीकरणासह त्यांनी दिली.\nउप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर म्हणाले की, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून यापूर्वी विविध लसीकरण मोहीम राबविण्यात आल्या आहेत. त्याचा अनुभव गाठीशी असल्याने कोविड – १९ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याचा प्रशासनाला आत्मविश्वास आहे. प्रारंभी प्रत्यक्ष लसीकरण केंद्राचे एक मॉडेल उभारुन, त्याचा अभ्यास करुन त्याआधारे पुढील लसीकरण केंद्र उभारता येईल. तसेच मनुष्यबळासह आवश्यक ती यंत्रणा, सामुग्री उपलब्ध करुन समर्पितपणे ही मोहीम राबवू, असे क्षीरसागर यांनी नमूद केले.\nविद्येचे माहेरघर की गावगुंडांचा अड्डा, महाडच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ.धनाजी गुरव यांच्यावर हल्ला\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी ��ंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/it-is-beneficial-to-do-bhujangasana-to-reduce-belly-fat-in-10-days-465132.html", "date_download": "2021-06-23T03:11:07Z", "digest": "sha1:JBKK4OKIEUXOKAZ5FSU2WNOKMQPFCLK4", "length": 17067, "nlines": 254, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBelly fat : पोटावरील चरबी 10 दिवसात कमी करण्यासाठी भुजंगासन फायदेशीर, वाचा \nनियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर काही योगासन देखील आहेत जी वजन कमी करण्यास मदत करतात.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर काही योगासन देखील आहेत जी वजन कमी करण्यास मदत करतात. विशेष करून सध्या बरेच लोक पोटावर वाढलेल्या चरबीमुळे त्रस्त आहेत. पोटावरील चरबी झटपट कमी करण्यासाठी भुजंगासन अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणणे सतत दहा दिवस आपण भुजंगासन केले तर आपली पोटावरील चरबी गायब होईल. (It is beneficial to do Bhujangasana to reduce belly fat in 10 days)\nभुजंगासन केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त असे केल्याने पोट, कंबर आणि हात यांचे स्नायू बळकट होतात. हे आपले शरीर लवचिक ठेवते. भुजंगासन ��रण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर पोटावर झोपावे लागेल. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या आणि हानवटी जमीनीवर ठेवा त्यानंतर दोन्ही हात कमरेशेजारी आणा आणि शरीर दोन्ही हाताने कमरेपासून जेवढे शक्य आहे, तेवढेवरती उचलण्याचा प्रयत्न करा. आता आपली आसन स्थिती पूर्ण झाली आहे. शक्यतो आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.\nकुढल्याच आसनादरम्यान हालचाली शक्यतो करणे टाळा. हे आसन दहा मिनिटे टिकवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हात कमरेच्या शेजारी घ्या आणि हणवटी जमीनीला टेकवा. हे आपण आपण दररोज केले पाहिजे. यामुळे आपल्या पोटावरील चरबी जाण्यास मदत होते. योगासनामध्ये बालासन खूप प्रभावी आहे. बालासनामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होते. यामुळे स्नायू मजबूत होतात. ओटीपोटातील चरबी काढून टाकण्यासाठी पस्चिमोत्थानसन प्रभावी आहे. हे करणे खूप सोपे आहे.हे वजन कमी करण्यास मदत करते.\nवजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणे फायदेशीर आहे. हे आपले स्नायू मजबूत करतात. हे वजन कमी करण्यास मदत करते. आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून तंदुरुस्त राहू शकता. यासाठी, आपल्याला जेवण कमी करण्याची आवश्यकता नाही. तर त्याऐवजी आपल्या आरोग्य लक्षात घेऊन डाएट प्लॅन बनवा. या डाएट प्लॅननुसार आपण भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. तसेच, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि गोड पदार्थ खाणे टाळा. तसेच, थोड्या-थोड्या वेळाने काहीना काही खात राहा.\n( टिप : वरील माहिती ही सामान्य ज्ञानांवर आधारीत आहे, तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घेणे)\nWeight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स\nHair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा\nउच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय कराल\n‘हे’ आसनं करा निरोगी राहा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nSkin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nनेपाळच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान, म्हणतात योगाची उत्पत्ती नेपाळमध्ये, नेटकऱ्यांकडून केपी शर्मा ओली ट्रोल\nआंतरराष्ट्रीय 12 hours ago\nदही आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक त्वचेला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा \nSaffron DIY Mask : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी केशरचे ‘हे’ 3 फेसपॅक चेहऱ्याला लावा\nमोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nनवी मुंबई10 mins ago\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई31 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे55 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nमराठी न्यूज़ Top 9\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nनवी मुंबई10 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे55 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nमोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 103.63 रुपये तर डिझेल 95.72 रुपये प्रति लिटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/weather-alert-retired-imd-chief-ramchandra-sable-predicted-monsoon-may-be-five-days-late-to-reach-maharashtra-466406.html", "date_download": "2021-06-23T01:57:36Z", "digest": "sha1:7IOH2IS7OYRMK7HOXJNKYQY2XDB4AOSH", "length": 16545, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nWeather Alert | मान्सूनचं आगमन लांबणीवर, महाराष्ट्रात कधी पोहोचणार\nमहाराष्ट्रात पुढील पाच दिवस पूर्व मोसमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Monsoon Maharashtra Update\nप्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे: राज्यात पुढील पाच दिवस हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. राज्यावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतंय, त्यामुळेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. याबाबत आयएमडीचे माजी प्रमख हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली. मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार याविषयी देखील साबळे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सुून केरळमध्ये 3 जूनला दाखल होईल.(Weather Alert Retired IMD chief Ramchandra Sable predicted monsoon may be five days late to reach Maharashtra)\nयेत्या पाच दिवसात पाऊस कुठे पडणार\nहवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडू शकतो. आयएमडीचे माजी प्रमुख हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी याविषयी माहिती दिली आहे. केरळात मान्सून 3 जूनला तारखेला दाखल होईल मात्र राज्यातील परिस्थिती पाहता तो वेळेत न येता चार पाच दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे.\nमान्सून केरळमध्ये कधी पोहोचणार\nभारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते. मात्र, सद्याची बदलेली परिस्थिती पाहता मान्सून 3 जूनला रोजी केरळात दाखल होईल.\nकेरळमध्ये मान्सुन ३ जूनला दाखल होण्याची शक्यता\nयंदाचे पर्जन्यमान कसे असेल\nस्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, आज दुपारी अकोल्यात विजांच्या कडकटा सह जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे.\nYaas Cyclone: महाराष्ट्रालाही ‘यास’चा फटका बसणार; आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nWeather update : पुढील तीन तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nमहाराष्ट्र 57 mins ago\nओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : राम शिंदे\nअन्य जिल्हे 8 hours ago\nPM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही वाचा काय आहेत कारणं\nयूटिलिटी 8 hours ago\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा हा तर ओबीसींवर घोर अन्याय, पंकजा मुंडे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा\nSpecial Report | डेल्टा व्हॅरिएंटचा धोका वाढला, राज्यातील 6 जिल्ह्यात शिरकाव\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nSkin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nनव्या रेल्वे गाड्यांची घोषणा : 24 जूनपासून कोणत्या रुटवर 14 स्पेशल ट्रेन धावणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर\nफोटो गॅलरी4 hours ago\nExplained: Online Shopping च्या नव्या कायद्यांचा कुणाल फायदा वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर\nFact Check : Indian Oil कडून Samsung चा स्मार्टफोन जिंकण्याची संधी\nAnjali Damania | अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी अविनाश भोसलेंवर ED ची कारवाई – अंजली दमानिया\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nAquarius/Pisces Rashifal Today 23 June 2021 | अधिक खर्च होईल, कर्जा संबंधीत कोणताही व्यवहार करु नका\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nSagittarius/Capricorn Rashifal Today 23 June 2021 | जमीन संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता, तणावग्रस्त परिस्थितींपासून दूर राहा\nमहार���ष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://aroundindiadotblog.wordpress.com/2019/11/21/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T01:47:50Z", "digest": "sha1:ITTPZK34DUJ4QFZAJM3SIIKZCBNULNLC", "length": 8941, "nlines": 182, "source_domain": "aroundindiadotblog.wordpress.com", "title": "किशोरची ‘किरणं’ वेध कट्टयावर ! – गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही", "raw_content": "\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nशरद पवारांचे \" सखे आणि सोबती \", अरेबियन नाईटस व इतर गोष्टी\nकिशोरची ‘किरणं’ वेध कट्टयावर \nवेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा वेध\nपुणे वेध कट्टयावरची सायंकाळ काल चांगलीच रंगली. किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्यासोबत गप्पा मारायच्या होत्या. आम्ही पोहोचताच काहीच वेळात कार्यक्रम सुरू झाला.\nकिरण नावाचा एक मुलगा किनवटसारख्या नक्षलवादी, मागासलेल्या भागात राहतो. अनेक वेळा निरपराध तरूणांच्या नक्षलवादी या शंकेने झालेल्या हत्याही बघतो. मध्येच काही कारणानं शिक्षण थांबतं आणि त्या वेळी तो जीप, ट्रक सह वेगवेगळी वाहनं चालवायला लागतो. तेच आपलं काम असंही काही काळ त्याला वाटायला लागतं. या काळात मारामारी, थोडीफार दादागिरी त्यानं केली आणि त्याचा परिणाम १० ते ११ केसेस त्याच्याविरोधात कोर्टात दाखल झाल्या. या सगळ्या केसेसमधून त्याची निदोर्ष मुक्तता झाली. इथून आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं.\nथांबलेलं शिक्षण पुन्हा सुरू झालं.\nवडिलांनी दिलेला वाचनाचा वारसा, आईनं मुलासाठी ‘त्यानं खूप शिकावं’ हे बघितलेलं स्वप्न, त्याचे प्रोत्साहन देणारे शिक्षक, किनवट चा सुंदर निसर्ग आणि मिळालेले अनुभव यातून किरण खूप शिकला. अपेक्षित प्रश्नसंच विकत घेऊन द्यावा म्हणून किरणनं आपल्या आईजवळ हट्ट धरला. तिनं ती पुस्तकं दिली नाही तर मी नापास होईल…\nPrevious Post ज़िंदगी यूँ हुई बसर तन्हा\nNext Post अहमदनगर वेध २०१९\nFollow गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही on WordPress.com\nqorkpklypq on सगळंच जुनं नस��ं बरं सोनं …\nkswapnil60 on प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रे…\nफेअर गेली, लव्हली ग्लो झाली\nकमला हॅरिसच्या निमित्ताने …..\nबिहारी पण बांगलादेशातील – कथा आणि व्यथा\nधर्म म्हणजे काय रे भाऊ \nन व र स\nशब्दांना कागदावरच मुक्ती मिळते आणि नवीन जन्मही\nउदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म \nन व र स\nकेल्याने होत आहे रे \nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव... मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2021-06-23T02:08:07Z", "digest": "sha1:GHFCU4ZDMSUT6HAWH772V4IKHUVMWZ2R", "length": 6222, "nlines": 114, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "नगर विकास विभाग | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका घेणे\nवैशिष्टय़पूर्ण योजने अंतर्गत निधी वितरीत करणे तसेच प्रशासकीय मान्य़ता देणे\nलोकसभा, विधानसभा, विधानपरिषद तारांकीत / अतारांकीत प्रश्नांची माहिती\nसंत गाडगेबाबा नागरी स्व़च्छ़ता अभियान, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्व़च्छ़ महाराष्ट्र अभियान, घनकचरा व्य़वस्थापन अंमलबजावणी, नागरी दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना\nनगर परिषद संदर्भात न्यायालय व उच्च़ न्यायालय प्रकरणामध्ये शासनाच्या वतीने उत्त़रे देणे बाबतनस्ती\nमहाराष्ट्र नगरपरिषद औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 44 अन्व़ये दाखल प्रकरणामध्ये कार्यवाही करणे\nनगर परिषदेच्या नियमबाहय व बेकायदेशीर ठरावांच्या अंमल बजावणीला कलम 308 अंतर्गत प्रकरणामध्ये कार्यवाही करणे\nन.प.चे वार्षिक अंदाज पत्रकास मंजूरी देणे\n10व्या/11व्या/12व्या/13व्या वित्त़ अनुदाना अंतर्गत कामांना प्रशासकीय मान्य़ता देणे\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 27, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-06-23T03:33:55Z", "digest": "sha1:4R2TX7S7XAKKZCV55PVILHNXVSUHRAJY", "length": 5363, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ३६० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ३६० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३३० चे ३४० चे ३५० चे ३६० चे ३७० चे ३८० चे ३९० चे\nवर्षे: ३६० ३६१ ३६२ ३६३ ३६४\n३६५ ३६६ ३६७ ३६८ ३६९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► इ.स. ३६१‎ (१ प)\n► इ.स. ३६६‎ (१ क, १ प)\n► इ.स. ३६७‎ (१ प)\n► इ.स. ३६८‎ (१ प)\n► इ.स.च्या ३६० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n► इ.स. ३६४‎ (१ क, १ प)\n\"इ.स.चे ३६० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ३६० चे दशक\nइ.स.चे ४ थे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-coronavirus-updates-new-cases-just-over-thousand-recovery-rate-around-94-percent", "date_download": "2021-06-23T02:47:28Z", "digest": "sha1:3F4PNTK5MIDPSL5BB3TSCKBIEZGTBPGS", "length": 5252, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईत दिवसभरात 1,037 नवीन कोरोना रुग्णांची नोंद", "raw_content": "\nमुंबईत दिवसभरात 1,037 नवीन कोरोना रुग्णांची नोंद\nमुंबई: शहरात आजही कोरोना रुग्णसंख्येत (Coronavirus) घट झाली असून दिवसभरात 1,037 नवीन कोरोना रुग्णांची (New Cases) नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 लाख 99 हजार 904 झाली. तर दिवसभरात 37 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा (Corona Deaths) आकडा 14 हजार 708 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात 1 हजार 427 रुग्णांनी कोरोनावर मात (Corona Free) केल्याने आतापर्यंत 6 लाख 55 हजार 425 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 27 हजार 649 सक्रिय (Active Cases) रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. (Mumbai Coronavirus Updates new cases just over thousand Recovery rate around 94 percent)\nहेही वाचा: विलेपार्ले: दिवंगत शिवसेना आमदाराच्या मालमत्तेवरुन वाद\nमुंबईसाठी महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी ��्हणजे शहराचा रिकव्हरी रेट. राज्याचा रिकव्हरी रेट म्हणजेच रूग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के आहे. मुंबईत मात्र रूग्ण बरे होण्याचा दर हा आता 94 टक्क्यांवर पोहोचलाय. याशिवाय, कोविड रूग्णवाढीचा दर 0.19 टक्के इतका खाली आलाय. याचसोबत आणखी एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे रूग्ण दुपटीचा कालावधीही तब्बल 345 दिवसांवर पोहोचला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/11/dharma-mhanje-kay-marathi-nibandh.html", "date_download": "2021-06-23T01:25:39Z", "digest": "sha1:2EB5UK3NZZ7EJDKJXANPPTHJSY66F5HM", "length": 61762, "nlines": 116, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "Marathi Essay on \"Religion\", \"धर्म म्हणजे काय मराठी निबंध\", \"What is Religion Marathi Nibandh\" for Students - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nसर्व धर्म हे समान असतात, मानवतावादी असतात. सर्व धर्मांची मूळ शिकवण मानवतेच्या पायावर आधारलेली असते; तरीही धर्मांतरे होतच असतात, केली जातात. कधी त्यात सक्तीचा भाग असतो, कधी एखादा हेतू धरून जाणीवपूर्वक धर्मांतरे होत असतात; तर कधी केवळ एखाद्या धर्माची शिकवण अधिक मानवतावादी वाटल्यानेही धर्मांतरे झालेली आहेत. आज मात्र खुशीने झालेल्या धर्मांतरापेक्षा सक्तीने झालेल्या धर्मातराची व तीही सामूहिक पातळीवरची उदाहरणे ख्रिश्चन वा मुस्लिम धर्मांतराच्या निमित्ताने आपल्यासमोर अधिक आहेत. या हिंदू, वैदिक, बौद्ध, जैन, वारकरी, सूफी, वीरशैव, मुस्लिम, ख्रिश्चन, प्रॉटेस्टंट ख्रिश्चन व कॅथॉलिक ख्रिश्चन इत्यादी छोट्या-मोठ्या पातळ्यांवरच्या संप्रदायांची, पंथांची किंवा धर्मांची धर्मातराची उदाहरणे काय सांगतात अशी धर्मांतरे होण्यामागची कारणमीमांसा कोणती अशी धर्मांतरे होण्यामागची कारणमीमांसा कोणती जगाच्या अनादिकालापासून होत असलेल्या धर्मांतरामागे तीच समान कारणे आहेत काय\nऔरंगजेबाने कैद केलेल्या मराठ्यांचा राजा संभाजीमहाराजांना \"धर्मातर करशील तर तुला जीवदान देतो\", असे आमिष दाखवले होते. त्यावर संभाजीमहाराजांनी “तुझ्या कन्येशी निकाह लावून देत असशील, तर मी मुस्लिम धर्माचा स्वीकार करायला तयार आहे\" असे तितकेच बाणेदार उत्तर देऊन धर्मातरापेक्षा वीराचे, हौतात्म्याचे मरण पत्करले. यावरून सामान्यतः प्रत्येकाला आपला जन्मदत्त धर्म प्रिय असतो व सामान्यतः व्यक्ती आपला धर्म बदलायला तयार नसते.\n' असे म्हटले जात असले व त्याच अर्थाने 'स्वधर��मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ' असे म्हटले जात असले तरी धर्मांतराममध्ये हा व्यापक अर्थ अभिप्रेत नाही. हिंद, ख्रिश्चन, मुस्लिम इत्यादी अर्थाने धर्मांतरामध्ये धर्म ही कल्पना स्वीकारलेली आहे. जन्माला येणारे बालक वर उल्लेख केलेल्या कोणत्या तरी धर्माचे म्हणून जन्माला येत असते. ते मानवाचे मूल असल्याने मानवताधर्माचे विशेष ते घेऊन आलेले असले तरी त्याच्या वडिलांची जात, वडिलांचा धर्म हा त्याचा धर्म म्हणून समजला जातो. हा धर्म त्याने जाणीवपूर्वक स्वीकारलेला नसतो, तर त्याला तो जन्मजात मिळालेला असतो. काही काळाने आपल्या या धर्माचे स्वरूप त्याला कळू लागते व त्यामध्ये त्याबद्दलच्या अभिमानाची कडवी जाणीव निर्माण होते आणि मग आपल्या धर्माच्या कट्टर अभिमानातून तो इतरांना व इतर धर्माच्या समूहांना आपल्या धर्मात ओढून आणण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी याच्या उलटही घडते. त्याला आपल्या जन्मदत्त धर्मामधील त्रुटी किंवा उणिवा दिसू लागतात. त्या दूर करण्यासाठी तो नवा पंथ, नवा संप्रदाय, नवा धर्म स्थापन करू पाहतो किंवा रूढ धर्मापेक्षा एखाद्या इतर धर्माचा अंगीकार करतो. पारतंत्र्याच्या काळामध्ये रेव्ह. ना. वा. टिळकांसारख्या कविहृदयाच्या व्यक्तीला वैदिक-हिंदु धर्मापेक्षा ख्रिश्चन धर्मातील मानवतेवर आधारलेली तत्त्वे अधिक चांगली वाटली आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.\nकोणत्याही धर्मामध्ये विचार व आचार हे दोन घटक असतात. पुष्कळदा वैचारिक पातळीवर हे धर्म समान तत्त्वावर आधारलेले असतात. बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार व व्यावहारिक पातळीवर हा आचारधर्म बदलता असण्याची गरज असते. असा बदल जेव्हा केला जात नाही तेव्हा त्या धर्मातील तत्त्वविचारांना जुनेपणा येतो. तो धर्म आचारधर्माच्या पातळीवर जुनाट ठरू लागतो. अशा वेळी जुन्याच धर्मामध्ये डागडुजी करून नवा पंथ व नवा संप्रदाय जुन्याशी संघर्ष करीत उभा राहतो. वैदिक धर्मातील तत्त्वांना-विचारांना विरोध करीत करुणेवर आधारलेला बौद्ध धर्म काय किंवा 'अहिंसा परमो धर्मः ' असे अहिंसेला महत्त्व देऊन वैदिक धर्माला विरोध करीत आलेला जैन धर्म काय, ही धर्मातराचीच रूपे आहेत. याच बौद्ध व जैन धर्मातील तत्त्वांशी समन्वय साधत प्राचीन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणाऱ्या आदि शंकराचार्यांनी प्रस्थापित केलेला वैदिक धर्मही कात टाकलेले धर्मातरच ठरते. वैदिक धर्मातील समन्वयाचे तत्त्व इतके व्यापक होऊ शकते की, बौद्ध धर्माच्या संस्थापकाचा गौतम बुद्धाचाच समावेश त्याने विष्णूच्या दहाव्या अवतारामध्ये करून टाकला' असे अहिंसेला महत्त्व देऊन वैदिक धर्माला विरोध करीत आलेला जैन धर्म काय, ही धर्मातराचीच रूपे आहेत. याच बौद्ध व जैन धर्मातील तत्त्वांशी समन्वय साधत प्राचीन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणाऱ्या आदि शंकराचार्यांनी प्रस्थापित केलेला वैदिक धर्मही कात टाकलेले धर्मातरच ठरते. वैदिक धर्मातील समन्वयाचे तत्त्व इतके व्यापक होऊ शकते की, बौद्ध धर्माच्या संस्थापकाचा गौतम बुद्धाचाच समावेश त्याने विष्णूच्या दहाव्या अवतारामध्ये करून टाकला भारतासारख्या महाकाय देशात अनेक धर्म आहेत. प्राचीन काळापासून ते थेट आजतागायत हे विविध धर्म भारतभूमी ही आपली जन्मभूमी मानत आलेले आहेत. आर्य भारतात येण्याच्या पूर्वीही इथे अनेक धर्माचे सुसंस्कृत लोक नांदत होते. आर्यांनी भारतात प्रवेश केल्यावर रोटी-बेटी व्यवहाराच्या मार्गाने, येथील प्रस्थापित अन्य धर्मीयांशी संपर्क ठेवला. केवळ जित-जेते अशा संबंधापेक्षाही नाइलाजाने का होईना, पण परकीयांच्या- देशवासीयांच्या अनेक धार्मिक- सामाजिक गोष्टींचा त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकार केला. अनार्यांचा जातिसंस्थेमध्ये केलेला समा.वेश किंवा त्यांच्या शंकरासारख्या दैवताचा 'रुद्र' स्वरूपात केलेला स्वीकार, ही त्यांपैकी काही उदाहरणे म्हणता येतील. 'रामायण' हे महाकाव्य तर आर्यांच्या दक्षिणेतील प्रवेशाची व दिग्विजयाची गाथा म्हटली जाते. राम-लक्ष्मणाच्या रूपाने दक्षिणेत वनवासाचे निमित्त करून आलेल्या क्षत्रियांनी वानरादी अनेक जातींचे सहकार्य घेऊन द्रविडांच्या/राक्षसांच्या रावणाच्या सत्तेचा पराभव केला. पण इथेही हे क्षत्रिय येण्यापूर्वी अगस्तींसारखे अनेक ऋषिमुनी येऊन त्यांनी आपल्या मिशनरी वृत्तीने अनार्यांची मते आर्य धर्माकडे वळवून घेतली होती. क्षत्रियांच्या पूर्वी आलेल्या ऋषींचे हे कार्य धर्मप्रसाराचेच आहे, हे आज मान्य झाले आहे. आधी मिशनरी पाठवून जनमत अनुकूल करून घ्यायचे आणि नंतर क्षत्रियांनी येऊन प्रदेश जिंकायचा, ही धर्मांतराची नीतीही धर्मांतराच्या प्रवृत्तीइतकीच पुरातन आहे. भारतासारख्या अवाढव्य देशामधील अनेक पंथ, अनेक संप्रदाय यांचा समन्वय साधणे वैदिक धर्माला जमल्याने हा धर्म अनेक धर्मांतरांना आपल्या उदरात सामावून घेऊ शकला. युद्धामधील अपरिमित हिंसा पाहून उपरती होऊन ज्या सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा अंगीकार केला, त्याचेच चक्र भारताच्या ध्वजावर मानाने स्वीकारले गेले आहे. यावरूनच भारताची सर्व धर्माकडे व धर्मातराच्या प्रक्रियेकडे बघण्याची भूमिका स्पष्ट होते..\nबौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने भारताबाहेर चीन, जपान, लंका अशा अनेक ठिकाणी आपले नातेवाईक धर्मप्रचारक म्हणून पाठविले. यावरून बौद्ध धर्माचा स्वीकार करताना त्याची बौद्ध धर्माबद्दलची जाज्वल्य निष्ठा प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. जैन धर्म काय किंवा बौद्ध धर्म काय यांचा स्वीकार प्रथमतः जेव्हा एखादा सत्ताधीश किंवा राज्यकर्ता करतो तेव्हा आपोआपच त्याच्या प्रजेतील बहुसंख्याकांचा कल त्या धर्मामध्ये प्रवेश करण्याकडे वळलेला दिसून येतो. धर्मातराच्या संदर्भात 'यथा राजा तथा प्रजा' हा नियम पूर्वी दिसत होता असे नसून मुस्लिमांच्या व ख्रिश्चनांच्या राजवटीतही हाच नियम पाळलेला दिसून येतो. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील मुस्लिम राजसत्तेच्या कारकिर्दीत धर्मांतर होऊनही काही प्रदेशांत व काही पंथांच्या संदर्भात परस्पर देवाणघेवाण थांबलेली नाही असेही चित्र असते. मुस्लिमांचा सूफी पंथ व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय यांच्या विचारांमध्येच नुसते आदानप्रदान होऊन थांबले नाही तर शेखमहंमदासारखे सूफी पंथाचे संत हे वारकरी संप्रदायात प्रवेश करू लागले. धर्मातरातील कडवेपणा किंवा कट्टरपणा अशा काही ठिकाणी कमी झालेला दिसतो.\nभारतामध्ये जन्मलेला बौद्ध धर्म आज तरी भारताबाहेरच अधिक प्रभावी झालेला दिसतो. तसेच भारतातील वैदिक धर्माच्या प्रसाराची कक्षा इंडोनेशियासारख्या देशात आजही त्यांच्या नृत्यशैलीद्वारा जाणवत आलेली आहे. मात्र भारतातील बौद्ध, जैन, महानुभाव, शैव, वैष्णव यांसारख्या धर्मामध्ये किंवा संप्रदायांमध्ये एकमेकांपेक्षा भिन्न आचार-विचार आहेत; पण तरीही सामान्यतः ते आपला समावेश हिंदू म्हणून करतात. बाराव्या शतकाच्या आसपास भारतात असे अनेक संप्रदाय उदयाला आलेले दिसतात. काहींमध्ये तर पुनरुज्जीवन झालेले दिसते. दक्षिणेकडे वीरशैव पंथामध्ये बसवेश्वरांनी सामाजिक क्रांतीची दृष्टी ठेवून बदल केला. जातिजातींमधील विषमता जैं महानुभाव, वारकरी, नाथ, दत्त, समर्थ असे छोटेमोठे अनेक संप्रदाय सामाजिक पातळीवरील समानतेसाठी निर्माण झाले आणि महाराष्ट्रातील लोकांनी त्यांचा स्वीकार केला. या अशा पंथ-संप्रदाय बदलांनी धर्मांतराएवढे महत्त्व दिले जात नसले तरी एक प्रकारे त्यांची बैठक वैचारिक पातळीवरची होती आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील अन्यायांचा प्रतिकार करण्यासाठी मराठी माणसांनी आपला जन्मदत्त धर्म सोडून हे पंथ अंगीकारले होते. या पंथांचा किंवा धर्माचा अंगीकार करण्यासाठी त्यांच्यावर कोणीही सक्ती केली नव्हती, जुलूम-जबरदस्तीचा भाग त्यामध्ये नव्हता. वारकरी संप्रदायाचा अंगीकार करूनही ते आपले जातिविशिष्ट आचार-चालीरीतींचे पालन करू शकत होते. आपल्यावर विशिष्ट जातीमुळे होणारा अन्याय दूर करण्याचा त्यांचा मर्यादित पातळीवरचा प्रयत्न वारकरी संप्रदायांच्या स्वीकारामागे होता.\nआज पददलित समाजातील बहुसंख्य समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. त्यामागचा हेतूही सामाजिक पातळीवरील अन्यायाचा संघटितपणे प्रतिकार करण्याचाच आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावहारिक इत्यादी सर्वच क्षेत्रांत त्यांना समानतेची वागणूक मिळावी हा त्यांचा धर्मांतरापाठीमागचा हेतू आहे. लौकिक, पारलौकिक, आध्यात्मिक, आधिभौतिक, आर्थिक, व्यावहारिक, सांस्कृतिक वा सामाजिक विकासासाठी जेव्हा मूळ धर्मामध्ये अडचणी येतात, अडथळे निर्माण होतात तेव्हा धर्मांतराकडे वळण्याची प्रवृत्ती बळावते. धर्मांतराने हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन धर्माचे प्रवक्ते किंवा मिशनरी देतात. अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी-धंदा इत्यादी गोष्टींची आमिषे दाखविली जातात; पण धर्मांतरे केल्यानंतर यांपैकी कोणत्याही पातळीवर हाती काहीच लागलेले नाही, असेही पुष्कळांच्या निदर्शनाला येते.\nजवळचे उदाहरण म्हणून ख्रिश्चन मिशनरीचे सांगता येईल. ब्रिटिशांचे राज्य येण्याच्या कितीतरी पूर्वी हे मिशनरी भारतात आलेले आहेत. पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन, इंग्रज इत्यादी मिशनऱ्यांनी आपापल्या मार्गाने ख्रिश्चन धर्माचा प्रसार करताना त्या त्या प्रदेशातील गरीब, सालस व पापभीरू समाजाचा विश्वास संपादन केला, त्यांची ���ाषा शिकून घेतली; त्यांच्या अडचणी सोडविण्याचे उपाय सांगितले; मदत केली आणि एका हाताने मदत करता करता स्वधर्माकडे ओढून घेतले. एक प्रकारे भावनिक पातळीवरचे हे ब्लॅकमेलच म्हणावे लागेल. मात्र चीनमध्ये त्यांच्यावर जसे प्राण गमावण्याचेही प्रसंग गुदरले तशी स्थिती भारतात आली नाही. इंग्रजांची राजवट भारतात आल्यावरही उघडपणे त्यांनी मिशनऱ्यांना धर्मप्रसाराचे कार्य करण्याला पाठिंबा दिला नाही, मदतही केली नाही; पण त्यांचे आतून सत्तेचे असलेले अनुसंधान लक्षात यावे इतके स्पष्ट होते. किंबहुना भारतात अगोदर मिशनरी आले आणि नंतर येथील व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्लिश यांनी सत्ता पादाक्रांत करण्याच्या मार्गात त्या लोकांची मनोभूमिका तयार करून ठेवली. हे केले जाणारे धर्मातर भारताला एका दृष्टीने सामाजिक विषमतेची जाणीव होण्याच्या दृष्टीने जागरूक करणारे ठरले. हिंदूंमधील कालबाह्य व अन्यायकारी चालीरीती, रूढी, जातिजातींतील विषमता, श्रेष्ठकनिष्ठता यांमुळे हिंदू समाजातील एकसंधता विस्कळीत झालेली होती. अज्ञान व दारिद्र्य यांनीही हा भारतीय समाज ग्रासलेला होता. याचा फायदा मिशनरी घेतात हे लक्षात आल्यावर ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, थिऑसॉफिकल सोसायटी यांच्यासारख्या संस्था स्थापन करून भारतीय समाजामध्ये सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न झाले. लोकहितवादी, राजा राममोहन रॉय, दयानंद सरस्वती, अॅनी बेझंट, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, महात्मा फुले, महर्षी कर्वे, स्वामी विवेकानंद, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी अनेक विचारवंतांनी भारतीय समाजाला पुरोगामी नेतृत्व देणारा मार्ग दाखविला. हिंदू धर्मातील उणिवांचा फायदा मिशनरींना धर्मांतरासाठी घेता येऊ नये या हेतूने भारतभर वाहू लागलेले सुधारणेचे वारे हे मिशनरींनी चालविलेल्या धर्मातर मोहिमेसं अटकाव करण्याच्या भूमिकेतून वाहू लागले होते. राजसत्तेच्या स्थैर्यासाठी धर्मांतर केले जाते ही धर्मातराची ऐहिक पातळी परत एकदा या धर्मांतरामुळे व त्यांना होणाऱ्या विरोधाने स्पष्ट झाली.\nधर्मांतराची कारणे विविध असतात. जीवनातील ऐहिक गरजा भागविण्यासाठी किंवा आत्मसन्मान प्राप्त करून घेण्यासाठीही धर्मांतर होत असते; पण अनेकदा यामध्ये होणारी फसगत लक्षात येता निराशाही पदरी येते. परत पह��ल्या धर्मातील प्रवेशाचे द्वार तर बंद झालेले असते, पण परत हिंदू होण्यामध्ये कमीपणा व मानहानी वाटत असते. ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करताना हिंदूंमधील अनेक जातींना जातिभेदाच्या बंधनातून सुटल्याचा आनंद प्रथमदर्शनी वाटला असला तरी नंतरच्या रोटी-बेटी व्यवहारांमध्ये त्यांची हिंदू धर्मातील जात लक्षात घेऊनच व्यवहार केला जात आहे, असे जाणवल्याने धर्मांतराने आपण काय साधले, असा निराशावादी सूरही अनुभवाला आलेला जाणवतो. शिवाय नवीन धर्माचा समूहाने स्वीकार करणाऱ्या या लोकांना नव्या धर्माची सर्व तत्त्वे आकलन होतात का, आणि ती कितपत अंगवळणी पडतात, हा प्रश्नही विचारात घेण्यासारखा आहे. वर्षानुवर्षांच्या त्यांच्या रक्तात भिनलेल्या श्रद्धा, जाणिवा, संस्कार धर्मांतर करताक्षणीच पुसल्या जातात काय याचे उत्तर नकारार्थी असल्याने त्यांचे वर्तन धर्मांतराने स्वीकारलेल्या धर्मामध्ये आचार-विचारदृष्टीने थोडेफार वेगळेपण आणते, असे दिसून येते.\nअनेक ठिकाणांच्या आदिवासी टोळ्यांमध्ये जाऊन त्यांना सुसंस्कार देण्याचे, शिक्षण देण्याचे व त्या मार्गाने त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्यही मिशनरींनी केलेले दिसून येते. अशा ठिकाणी ख्रिश्चन समाजाची वाढती संख्या त्या मिशनरींच्या कार्याची निष्ठा लक्षात आणून देते. १९९९ च्या दक्षिण गुजरातच्या संदर्भातील रिपोर्ट या प्रकारचा आहे. धर्मांतराचा अशा सर्व दृष्टींनी विचार केल्यास धर्मांतराला मान्यता द्यावी की त्यावर बंदी घालावी, असा एकाच बाजूने निर्णय देणे कठीण वाटते. स्वतःला एखाद्या धर्माची तत्त्वे पटली व आपल्या जन्मदत्त धर्मामध्ये असलेल्या त्रुटी जाणवून त्याचा त्याग करावासा वाटला म्हणून केलेले धर्मांतर निषिद्ध ठरणार नाही. विवेकानंदांचे कार्य पाहून हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या भगिनी निवेदिता किंवा ज्ञानकोशकार डॉ. केतकरांच्या कार्यामध्ये रस वाटून हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या त्यांच्या विदुषी जर्मन पत्नी शीलवतीबाई यांसारखी उदाहरणे धर्मांतराचे निष्ठा व व्यावहारिक स्वरूप स्पष्ट करणारी आहेत. पण अशी उदाहरणे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी कमी असतात. आज ज्या धर्मांतराचा प्रामुख्याने विचार करावा लागतो, तो समूहाने करून घेतल्या जाणाऱ्या धर्मांतराचा होय. हे धर्मांतर राजकीय पक्षांतराइतके स्वार्थ���कडे झुकलेले, सत्तेवर लक्ष ठेवून करून घेतले गेलेले आणि सोपे असते. त्यामध्ये तत्त्वनिष्ठा व जीवनविषयक सखोल चिंतनाचा भाग असण्याची सुतराम शक्यता नसते. असे धर्मांतर बुद्धिभेद करून, कधी सक्तीने तर कधी अनेक आमिषांची प्रलोभने दाखवून, समूह पातळीवर साधलेले असते. आज भारतातील मुस्लिम किंवा ख्रिश्चन यांसारख्या काही धर्मांची वाढती लोकसंख्या धर्मातराशी निगडित आहे. जातीच्या आधारे जशा शिक्षणात सवलती प्राप्त करून घेता येतात; तशाच, सवलती उपजीविकेच्या अनेक क्षेत्रांत मिळविता येतात. त्यासाठी धर्मांतरे होऊ लागली तर कोणत्याही धर्मामध्ये अपेक्षित असलेली गुणवत्तेची जोपासना, नैतिक पातळी व संस्कृतिसंवर्धन टिकवून ठेवणे कठीण जाते.\nआधुनिक कालखंडात धर्म ही वैयक्तिक बाब समजली जाते. भारतासारख्या विविध धर्मपंथांच्या प्रदेशात सर्वधर्मसहभाव बाळगण्याची शिकवण दिली जाते आणि तरीही हिंदू धर्मातील विषम व्यवस्थेकडे बोट दाखवून काही मिशनरी भारतीयांना धर्मांतराला प्रवृत्त करतात. सामूहिक धर्मातरांनी राजकारणातील नेत्यांचे संख्याबळ वाढते; म्हणून धर्मांतराला विरोध करण्याचे कुणी मनात आणत नाही. शिवाय धर्मांतरामध्ये बळजबरी नसावी असे कागदोपत्री सर्वच धर्म मान्य करतात; पण वास्तव मात्र वेगळेच असते.\nभारताच्या आजपर्यंतच्या धर्मातराच्या विविध चळवळींवरून काही गोष्टी लक्षात येतात. भारतीयांनी कधी इतरांना धर्मांतराची सक्ती, हिंदु धर्माच्या संदर्भात केलेली दिसत नाही. याचे कारण काय भारतीयांची व्यापक व सहिष्णू दृष्टी, की हिंदने एकदा धर्मांतर केले की त्याला परत आपल्या धर्मात प्रवेश करण्याची सोय हिंदुधर्माने न ठेवणे भारतीयांची व्यापक व सहिष्णू दृष्टी, की हिंदने एकदा धर्मांतर केले की त्याला परत आपल्या धर्मात प्रवेश करण्याची सोय हिंदुधर्माने न ठेवणे भारतात राज्य करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी अनेक हिंदू व रजपूत सरदारांना राजसत्तेतील अनेक आमिषे दाखवून धर्मातरास प्रवृत्त केले; पण ख्रिश्चन मिशनरींनी गरिबी, जातिविषयक अन्याय यांचे निर्मूलन करण्याचे आमिष दाखवून भारतीय जनतेला ख्रिश्चन धर्मामध्ये समाविष्ट केले. पण हिंदूंनी असे काही केले नाहीच. पण ज्या मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मांतरितांना परत हिंदू धर्मामध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांना तसे दार हिंदू धर्माने उघडे ठेवलेले नाही. शिवाजीमहाराजांनी नेताजी पालकरांना परत हिंदू धर्मात घेतले आणि डॉ. ज्ञानकोशकार केतकरांनी व्रात्यस्तोम विधीसारखा जुना विधी शोधून काढून जर्मन स्त्रीला हिंदू धर्मात घेऊन मग तिच्याशी विवाह केला; पण यांपैकी जर्मन वा अन्य धर्मीय स्त्रीला धर्मबदलाची गरज भासत नाही. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुष्कळदा पतीचा धर्म हाच तिचा धर्म ठरतो आणि त्या दोघांच्या संततीचा वडिलांच्या धर्मामध्येच समावेश होत असतो. उदाहरण द्यायचे तर, मीनाकुमारी व नर्गिस यांच्या मातृकुलातील स्त्रिया हिंदू होत्या; पण त्यांची संतती हिंदू राहू शकत नाही. पूर्वीच्या काळी अनेक हिंदंनी राजकीय क्षेत्रातील पदासाठी आपल्या मुली-बहिणी मुस्लिम सुलतानांना वा बादशहांना दिल्या. अर्थातच त्यांची पुढची पिढी मुस्लिम ठरली. अकबराची राणी जोधाबाईंचा पुत्र जहांगीर हे तर राजघराण्यातीलच उदाहरण आहे.\nअशा कोणत्या ना कोणत्या मोठ्या आमिषांच्या हेतूने झालेल्या धर्मातरांची उदाहरणे असंख्य आहेत. इमादशाही स्थापन करणारा फत्तेउल्ला इमादशहा हा मूळचा तेलंगी ब्राह्मण. त्याने इस्लाम धर्म स्वीकारून क्हाडची सुभेदारी मिळविली. निजाम उल्मुल्क-बहिरी हा दक्षिणेकडील वजीर मूळचा हिंदू होता. इ. स. १३९६ मध्ये काशीर-ला-सिकंदर नावाच्या तुर्कवंशीय राजाचा मुसलमान प्रधान हा मूळचा हिंदू ब्राह्मण होता. त्याच्या मदतीने सिकंदराने अनेक देवळे पाडून स्वत:ला 'मूर्तिनाशक' हे पद जोडले. उदेपूरच्या राणा प्रतापसिंगचा भाऊ संगराजित मोगलांकडे आला. त्याचा मुलगा पुढे जहांगीरचा सर्वांत मोठा सरदार झाला. केरळचा राजा, मलबारचा पेरूमाळ राजा तर कालिकतचा सामुरी राजा यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. अर्थातच, त्यांच्या प्रजेनेही मुस्लिम धर्म स्वीकारला. अशा अनेक उदाहरणांवरून धर्मांतराच्या पाठीशी असलेले हेतू स्पष्ट होतात. अशा सत्तेच्या आमिषासाठी होणारी धर्मांतरे ही राजकीय पक्ष बदलण्याइतकी सोपी असतात. मानसिक उत्कर्षाशी किंवा धर्मनिष्ठेशी त्यांचा सुतराम संबंध नसतो.\nएका वेगळ्या अर्थानेही सत्तेच्या स्थिरतेसाठी धर्मांतराचा उपयोग होत असतो हे लक्षात घ्यावे लागते. भारतातील मुस्लिमांचे, ख्रिश्चन वा बौद्ध, जैन इत्यादी छोट्या-मोठ्या धर्माचे संख्याबल वाढते ठेवणे हे धर्मातराचे उद्दिष्ट, एक प���रकारे सत्तास्थिरतेसाठीच असते. प्रथम अल्पसंख्याक म्हणून सवलती घ्यायच्या आणि आपापल्या धर्माच्या विस्ताराची मुळे पक्की करायची; पुढे संख्येच्या जोरावर सत्तेमध्ये हक्क मागायचे, हे राजकारण भारतातील धर्मातरामध्ये दिसून येते. मात्र ते केवळ भारतातच आहे असे नाही तर जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही देशामध्ये हेच चित्र दिसेल. धर्म व धर्मातर यांच्याकडे ज्या उच्च व आध्यात्मिक पातळीवर पाहिले जाते त्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा संबंध फक्त व्यावहारिक जीवनपातळीवरील फायद्या-तोट्याशीच असतो, हेच यावरून स्पष्ट होत आले आहे.\nधर्मातराच्या संदर्भात भारतीयांची भूमिका काय होती हे लक्षात घ्यायला पाहिजे. भारतात स्थिरता प्राप्त झालेल्या वैदिक किंवा हिंद किंवा भारतीय धर्माच्या लोकांनी धर्मांतर करून भारतीयांची किंवा वैदिक धर्मीयांची संख्या वाढती ठेवण्याचा प्रयत्न का केला नाही इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माचा प्रसार जगभर झालेला दिसतो. त्यामागे त्यांच्या मिशनरी प्रवृत्तीचे सामर्थ्य उभे आहे. भारतीयांची संख्या मात्र भारताबाहेरच्या विविध देशांमध्ये किती आहे इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माचा प्रसार जगभर झालेला दिसतो. त्यामागे त्यांच्या मिशनरी प्रवृत्तीचे सामर्थ्य उभे आहे. भारतीयांची संख्या मात्र भारताबाहेरच्या विविध देशांमध्ये किती आहे त्यातही धर्मांतर करून वैदिक/हिंदू झालेल्यांची उदाहरणे अपवाद म्हणूनही सापडतील की नाही, याची शंकाच आहे. त्या मानाने भारतातील बौद्ध वा जैनधर्मीयांची संख्या भारताबाहेरच्या क्षेत्रात संख्येने लक्षात घेण्यासारखी आहे; पण त्यातही धर्मांतरित झालेले बौद्ध व जैन किती त्यातही धर्मांतर करून वैदिक/हिंदू झालेल्यांची उदाहरणे अपवाद म्हणूनही सापडतील की नाही, याची शंकाच आहे. त्या मानाने भारतातील बौद्ध वा जैनधर्मीयांची संख्या भारताबाहेरच्या क्षेत्रात संख्येने लक्षात घेण्यासारखी आहे; पण त्यातही धर्मांतरित झालेले बौद्ध व जैन किती ख्रिश्चन, इस्लाम वा अन्यधर्मीयांना आपल्या धर्माकडे आकृष्ट करून घेण्याचे प्रयत्न वैदिक/हिंदु धर्माने का केले नाहीत ख्रिश्चन, इस्लाम वा अन्यधर्मीयांना आपल्या धर्माकडे आकृष्ट करून घेण्याचे प्रयत्न वैदिक/हिंदु धर्माने का केले नाहीत याला कारणे कोणतीही असली तरी त्यामुळे हि���दू किंवा भारतीयांची संख्या, जगाच्या पाठीवर ख्रिश्चन व मुस्लिमांच्या तुलनेत खूपच कमी आहे, हे विसरून चालणार नाही. भारतामध्ये विविध पंथ, संप्रदाय, धर्म असल्याने एखाद्याला भारतीय धर्मात प्रवेश देताना, त्याने त्यातील कोणत्या धर्माचा स्वीकार करावा हा प्रश्नही सोडविण्याची गरज धर्मातरामागे येत असेल. सर्व भारतवासीयांना एका धार्मिक सूत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न जितक्या सावधानतेने व जागरूकतेने व्हायला पाहिजे तेवढा न झाल्याने धर्मांतराच्या आघाडीवर भारताला स्वधर्मीयांची संख्या वाढविण्याचा मार्ग उरलेला नसावा. लोकशाहीमध्ये अनेक प्रश्नांना लोकसंख्येचे पाठबळ असावे लागते. त्याची पायाभरणी धर्माच्या बैठकीवर केलेली असते. भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांची गुंतागुंत या धर्मातराशी निगडित आहे. भारतीय नागरिक अनेक धर्म अनुसरणारा असल्याने त्याच्या निष्ठा, त्याची संस्कृती लक्षात घेऊन भारताचे प्रश्न उलगडावे लागतात.\n धर्मांतराला प्रवृत्त करण्यामागे धर्मांतरकर्त्यांचा स्वधर्माभिमान, इतर धर्मांबद्दलची दुय्यमत्वाची भावना व स्वधर्मीयांची संख्या जास्तीत जास्त वाढती ठेवणे हे हेतू असतात. माणसाला जन्मत:च धर्म स्वीकारावा लागतो; तो धर्म- (१) नवी तत्त्वे पटल्याने (२) सक्तीने (३) एखाद्या राजकीय वा व्यावहारिक फायद्यासाठी (४) स्वधर्मातील अन्याय्य वागणुकीने त्रस्त होऊन किंवा (५) स्वधर्मातील आचार-विचारात कालानुरूप बदल आवश्यक वाटल्याने- त्याला बदलावासा वाटतो. अनादिकालापासून वैदिकातून बौद्ध, जैन इत्यादी किंवा नाथ, महानुभाव वारकरी, सूफी इत्यादी संप्रदाय ही धर्मांतरेच होत. या सगळ्यांमध्ये आदानप्रदान प्रक्रिया होत असल्याने भारतात अनेक धर्म, संप्रदाय किंवा पंथ असूनही 'विविधतेतून एकत्व' समन्वयाच्या तत्त्वावर जोपासले गेले; पण मुस्लिम व ख्रिश्चन धर्माचे स्वरूप त्यामध्ये एकवटून जाऊ शकले नाही.\nधर्मांतरामागे राज्यविस्तार हा हेतू प्राचीन काळापासून आहे. मिशनरी हे परदेशीयांना प्रथम धर्मांतराला प्रवृत्त करतात आणि नंतर राज्यसत्ता तो देश काबीज करते. भारतातील अज्ञान, दारिद्रय, सामाजिक जाती व स्त्रीजातीवरील अन्याय यांवर प्रकाशझोत टाकून मिशनरींनी ख्रिश्चन धर्मप्रसार केला. धर्मांतर करूनही त्या त्या समाजाचे प्रश्न तसेच राहिल��. पण हिंदु धर्मात परत प्रवेश करण्याचा मार्ग, हिंदू धर्माने न ठेवल्याने धर्मांतर बदलण्याचा पर्याय त्यांच्याजवळ राहिला नाही. परिणामी, भारतामध्ये ख्रिश्चनांची संख्या वाढती राहिली. त्यांच्या निष्ठा भारताशी बांधलेल्या राहिल्या नाहीत. तीच परिस्थिती मुस्लिमांच्या संदर्भातही आहे. नागरिकत्व भारताचे व निष्ठा मात्र भारताबाहेरच्या राष्ट्राशी, त्यामुळे भारताच्या विविधतेतील एकतेला तडा जाऊ लागला. याचा दोष त्या त्या धर्मातरांना देण्यापेक्षा- (१) हिंदू धर्माने धर्मांतरे करण्याचा मार्ग का अनुसरला नाही (२) ज्या हिंदूंनी धर्मातरे केली आहेत, त्यांना परत हिंदू व्हायचे असले तर तशी सोय का ठेवली नाही (२) ज्या हिंदूंनी धर्मातरे केली आहेत, त्यांना परत हिंदू व्हायचे असले तर तशी सोय का ठेवली नाही किंवा (३) अनेक धर्माचे लोक भारतात भारताचे नागरिक म्हणून नांदत असतील तर त्यांच्यामध्ये 'भारतीय म्हणून एकत्व' जपण्याचा प्रयत्न किती केला जातो किंवा (३) अनेक धर्माचे लोक भारतात भारताचे नागरिक म्हणून नांदत असतील तर त्यांच्यामध्ये 'भारतीय म्हणून एकत्व' जपण्याचा प्रयत्न किती केला जातो यांसारख्या प्रश्नांवर विचारवंतांनी लक्ष केंद्रित करायला पाहिजे.\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र से पूर्व हिन्दी में न...\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध मैं नर्मदा नदी हूँ मुझे गर्व है कि मैं भारत में बहती हूँ, जहाँ नदियों को माँ और उनके जल को अमृत के समा...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाह��बाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/12/blog-post_12.html", "date_download": "2021-06-23T02:39:38Z", "digest": "sha1:2XNOP3CNUAUGBDRFW7HF47FW264RE77R", "length": 15029, "nlines": 91, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते मेढा येथे कोट्यावधी निधीच्या विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome Unlabelled आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते मेढा येथे कोट्यावधी निधीच्या विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन\nआ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते मेढा येथे कोट्यावधी निधीच्या विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन\nआ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते मेढा येथे कोट्यावधी निधीच्या विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन\nएक आमदार म्हणून मी माझ्या सातारा- जावली मतदारसंघाच्या विकासासाठी , मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे . अनेक प्रश्न मार्गी लावून मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचवली आहे , हे आपण सर्वांनी पहिले आहे . काही लोक काडीचे काम करत नाहीत मात्र फुशारक्या मारून गैरसमज पसरवण्याचे काम करत असतात . त्यांच्याकडे मी फारसे लक्ष नाही . दिलेला शब्द पाळणं , तो पूर्ण करणं हीच माझी कामाची पद्धत आहे आणि हे जावलीकरांनी पाहिलं आहे , असे प्रतिपादन आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले .\nमेढा येथे आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मेढा नगर पंचायतीच्या माध्यमातून २ कोटी पेक्षा जास्त निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे उदघाटन आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले . यामध्ये चांदणी चौक ते देशमुख आळी रस्ता व गटर , चांदणी चौक ते लक्ष्मी मंदिर रस्ता व गटर , चांदणी चौक ते कुंभारवाडा रस्ता , श्री स्वामी समर्थ मंदिराजवळील साकव पूल व रस्ता , ओतारी घर ते तांबोळी घर बंदिस्त गटर , चंद्रमानगर मधील डांबरीकरण , गटर , स्ट्रीट लाईट , धबधबा रोड साकव पूल , आगुंडे घर ते धनावडे घर रस्ता , अहिल्यादेवी नगर मधील स्ट्रीट लाईट , प्रभाग क्र १७ मधील रस्ता आदी कामांचा समावेश आहे . याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल शिंदे , उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार , माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ , माजी उपसभापती कांतीभाई देशमुख , उद्योजक विजय शेलार , भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा गीता लोखंडे , रामभाऊ शेलार , बांधकाम सभापती वंदना सपकाळ , आरोग्य सभापती संजना सावंत , नगरसेवक नारायण देशमुख , विकास देशपांडे , शशिकांत गुरव , सनील तांबे , सुनीता तांबे , दीपाली शिंदे , कल्पना जवळ , शुभांगी गोरे , दत्तात्रय वारागडे , संतोष वारागडे , सुजित जवळ , नंदकुमार गाडगीळ , बाळासाहेब सपकाळ , एन . के . धनावडे , राजू सावंत , दिलीप कुंभार आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते . आ . शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की , आघाडी सरकार असताना मेढा ग्रामपंचातीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला . या नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळत नव्हता . नगरपंचायतीच्या सक्षम कारभारासाठी मुख्याधिकारी अत्यावश्यक असतो . आपण मुख्याधिकारी आणले . विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली आणि पुढेही लावणार आहे . मी एखाद्या कामाचा नारळ फोडला कि ते काम पूर्ण होणारच यात शंका नाही आणि त्याची प्रचिती सर्वांनाच आहे . आजच्या कार्यक्रमातील काही कामांना निधी नाही आणि आमदार नारळ फोडणार अशा फुशारक्या काही स्वयंघोषित नेत्यांनी मारल्या आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले . या कामांसाठी मी निधी मिळवण्यासाठी सक्षम आहे . त्यामुळे त्या नेत्यांनी निधी कोठून येणार याची काळजी करू नये , असा टोलाही आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला . दरम्यान , निधी उपलब्ध झालेली कामे लवकर पूर्ण होतील आणि ज्या कामांसाठी निधी आवश्यक आहे त्यासाठी निधी मिळवू आणि तीही कामे मार्गी लावू असा शब्द आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला . सातारा महाबळेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून पर्यटकांची संख्या वाढणार आहे . त्याचा फायदा मेढा शहराला होणार आहे.मेढा हे आता गाव राहिले नसून शहर झाले आहे . आगामी काळात नगरपंचायतीची नगर पालिका होईल आणि मी आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक मिळून शहराचा विकास झपाट्याने करू . त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे , असे आवाहन आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले .\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/01/blog-post_8.html", "date_download": "2021-06-23T01:46:51Z", "digest": "sha1:34ABMW6MZWGATCEN75PKDJUFGD7VOP6E", "length": 13151, "nlines": 102, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "तासगाव मधील सर्पमित्र स्व संजय माळी यांच्या कुटुंबाला तालुक्यातील अर्थमूव्हर्स व सप्लायर्स डंपर व्यावसायीकांनी केली आर्थिक मदत;माळी कुटुंबाला मद्त करावी भावनीक आवाहन - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र सांगली तासगाव मधील सर्पमित्र स्व संजय माळी यांच्या कुटुंबाला तालुक्यातील अर्थमूव्हर्स व सप्लायर्स डंपर व्यावसायीकांनी केली आर्थिक मदत;माळी कुटुंबाला मद्त करावी भावनीक आवाहन\nतासगाव मधील सर्पमित्र स्व संजय माळी यांच्या कुटुंबाला तालुक्यातील अर्थमूव्हर्स व सप्लायर्स डंपर व्यावसायीकांनी केली आर्थिक मदत;माळी कुटुंबाला मद्त करावी भावनीक आवाहन\nतासगाव मधील सर्पमित्र स्व संजय माळी यांच्या कुटुंबाला तालुक्यातील अर्थमूव्हर्स व सप्लायर्स डंपर व्यावसायीकांनी केली आर्थिक मदत;माळी कुटुंबाला मद्त करावी भावनीक आवाहन\nतासगाव शहरासह तासगाव तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी सर्प निघाला तर नागरिक, शेतकरी,सर्पमित्र संजय माळी यांना फोन करत असत. अहो रात्री सुद्धा संजय माळी फोन आला की सर्प पकडायला जायचे.\nमागील आठवड्यात चिंचणी तालुका तासगाव येथे एका द्राक्ष बागेमध्ये अति विषारी घोणस पकडताना दंश केल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तासगाव तालुक्यासह तासगाव शहरात शोककळा पसरली.\nत्यानंतर स्व संजय माळी यांचे कुटुंब संपूर्ण उघड्यावर पडले. स्वर्गीय संजय माळी यांच्या घरामध्ये दोन मुली शिक्षण घेत आहेत तर आई वयस्कर असून औषध उपचार चालू असून अंथरुणाशी खिळुन आहेत.तर बायको गृहणी म्हणून घरिच आहेत.तर मुलगा चालक म्हणून काम करत आहे.\nस्वर्गीय संजय माळी यांनी संपूर्ण आयुष्य सर्प पकडण्यात घालवले. सर्प पकडल्यानंतर ते निर्जनस्थळी सोडत असत. परंतु सर्प पकडतानाच अति विषारी घोणस जातीच्या सर्पाने दंश केल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. दंश होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.\nसंपूर्ण कुटुंब उघड्यावर पडल्यानंतर काही सर्पमीत्र तर सेवाभावी संस्था ह्या पुढे येऊन आर्थिक मदत करू लागले.\nदी 8 रोजी तासगाव मधील अर्थमूव्हर्स व सप्लायर्स या डंपर व्यवसायिकांनी स���्पमित्र स्वर्गीय संजय माळी यांच्या कुटुंबाला तब्बल 51 हजाराची मदत देऊन एक माणुसकी जोपासली आहे.\nतासगावचे माजी नगराध्यक्ष अविनाशकाका पाटील व चिंचणीचे युवा नेते अमितभैया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अवधूत शिंदे मणेराजुरी यांच्या सहकार्याने सागर हाके, गणेश दरेकर, सतीश माळी, जतीन शेळके, सागर पाटील, सागर पवार, साजिद हकीम, गुणवंत माळी निरंजन पवार सागर हांडे,विकास झांबरे, समीर पठाण अजित पाटील हे सर्व एकत्रित येऊन सर्पमित्र स्वर्गीय संजय माळी यांच्या कुटुंबाला धीर देऊन 51 हजाराची मदत केली.\n51 हजाराची मदत घेताना माळी कुटुंबाचे व उपस्थितांचे डोळे पाणावले होते.\nमाजी नगराध्यक्ष अविनाश काका पाटील व चिंचणीचे युवा नेते अमित भैया पाटील, व तासगाव मधील अर्थमूव्हर्स व सप्लायर्स डंपर व्यवसायिकांनी आव्हाहन केले आहे की स्वर्गीय संजय माळी यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांच्या दोन मुली शिक्षण घेत आहेत ,आई,वयस्कर आहे सर्वांनी त्यांना कोणत्याही रूपाने मदत करावी.\nTags # पश्चिम महाराष्ट्र # सांगली\nTags पश्चिम महाराष्ट्र, सांगली\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रि��्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/bjp-pankaja-munde-react-over-supreme-court-decision-maratha-reservation/", "date_download": "2021-06-23T02:56:31Z", "digest": "sha1:OGX7AH7Q3ISRGGZPPXKADCIGEKIYITBM", "length": 12561, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "भाजप नेत्या पंकजा मुंडेची प्रतिक्रिया, म्हणाल्या - 'मराठा समाज बांधव विचारताहेत, आमचा प्रामाणिक नायक कोण?' - बहुजननामा", "raw_content": "\nभाजप नेत्या पंकजा मुंडेची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘मराठा समाज बांधव विचारताहेत, आमचा प्रामाणिक नायक कोण\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) महत्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. दरम्यान यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही ट्विट करत यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज बांधव आता आमचा प्रामाणिक नायक कोण, अशी विचारणा करत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.\nपंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मराठा आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करतो, निकाल असा लागणारच नाही असे खरेच कोणाला वाटले होते का मराठा जीवनातील संघर्ष हा मोर्चा, बैठका, आरोप -प्रत्यारोप आणि राजकारणाखाली दबून गेला… झाल तर मी मी नाही तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. समाजाला अवास्तव शब्द दिले आणि समाजाची प्रतारणा झाली अशी भावना आहे. आता भविष्यात प्रश्नचिन्ह तरुणाईसमो�� आहे.\nसमाजाला अवास्तव शब्द दिले आणि समाजाची प्रतारणा झाली अशी भावना आहे..आता भविष्यात प्रश्नचिन्ह तरुणाई समोर आहे..आमचा प्रामाणिक \"नायक\" कोण कोण खरा \"टक्का\" आरक्षणाचा सांगेल आणि देईल हा प्रश्न माझे मराठा समाज बांधव विचारतात …\nआमचा प्रामाणिक नायक कोण कोण खरा टक्का आरक्षणाचा सांगेल आणि देईल हा प्रश्न मराठा समाज बांधव विचारत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, 1992 मध्ये इंद्रा सहाणी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा घातली होती. 9 सदस्यीय खंडपीठाने मराठा आरक्षणावर निकाल दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले होते. या याचिकांवरील सुनावणी दरम्यान बुधवारी निर्णय देताना, गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आरक्षण देणे गरजेचे वाटत नसून, आरक्षण देणे शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. .\nTags: bjp leaderbrothersMaratha ReservationMaratha societypankaja mundereactionSupreme Courtपंकजा मुंडेप्रतिक्रियाबांधवभाजप नेत्यामराठा आरक्षणामराठा समाजसर्वोच्च न्यायालया\nटायफाईडला कोरोनाची लक्षणं समजू नका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय\nठाणे पोलीस आयुक्तपदी कोणाची लागणार वर्णी\nठाणे पोलीस आयुक्तपदी कोणाची लागणार वर्णी\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nभाजप नेत्या पंकजा मुंडेची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘मराठा समाज बांधव विचारताहेत, आमचा प्रामाणिक नायक कोण\nएक दिवसांच्या दिलाशानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ \n महाराष्ट्रातील 7 रूग्णांमध्ये आढळला ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’; एकाच जिल्ह्यातील 5 रूग्ण\nModi Government | मोदी सरकार बदलणार नियम, आता 12 तासाच काम अन् अर्धा तासाचा ब्रेक, पगार कमी अन् पीएफ मिळणार जास्त\nभरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nShiv Sena Bhavan | संजय राऊतांचा भाजपला रोखठोक इशारा, म्हणाले – ‘शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-06-23T02:09:36Z", "digest": "sha1:HNNREHFGLNX5GIE2VFN4EP6EMRGV2JSC", "length": 11025, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "परमानंद ताराचन्द्र मोहयाल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प���रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लंडन येथील वास्तव्याने ज्या अनेक लोकांच्या मनात स्वदेशप्रीतीची ज्योत प्रज्वलित झाली त्यातील एक भाई परमानंद. भाई परमानंद यांचा जन्म पंजाबच्या चाकवाल येथे नोव्हेंबर १८७५ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच झाले तर उच्च शिक्षण लाहोर येथे झाले. पुढे लाहोरलाच त्यांनी आर्य समाजाचा प्रसार केला आणि प्राध्यापक म्हणून नोकरी केली. नंतर त्यांना आर्य समाजाच्या प्रसारासाठी दक्षिण आफ्रिका येथे पाठविण्यात आले. आपल्या व्याख्यानाच्या कौशल्याने त्यांनी तेथील लोकांना मोहीत केले. काही काळ दक्षिण आफ्रिकेत घालवून भाई परमानंद पुढे लंडनला गेले.\nत्यावेळी लंडनमध्ये पं. श्यामजी कृष्ण वर्मा भारतीय मुलांसाठी भारत भवन नावाची संस्था चालवीत. त्या संस्थेतच वीर सावरकर, लाला हरदयाल वगैरे थोर क्रांतीकारक राहत होते. त्यांच्यासह भाई परमानंद यांच्या चर्चा नेहमीच होत. त्यातुनच भाई परमानंद यांना देशस्थितीची खरी कल्प्ना आली. १९०८ साली भाई लाहोर येथे परत गेल्यावर त्यांच्यावर गुप्तहेर सतत लक्ष ठेवून असत. त्यांची जुनी प्राध्यापकाची नोकरीही त्यांना परत मिळाली नाही. मग भाई भगतसिंग यांचे वडील सरदार किशनसिंग यांच्या घरी राहू लागले. संशयावरून सरकारने घराची झडती घेतली तेव्हा त्या घरात बॉंब मॅन्युअल सापडले. त्यामुळे भाई परमानंद यांना अटक करण्यात आली. पण लौकरच रु. १५,०००/- च्या जामिनावर आणि ३ वर्षे सार्वजनिक कार्यात भाग न घेण्याच्या अटीवर त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यांच्यावरील या बंदीच्या काळात त्यांनी अमेरिकेत राहून वैद्यकीय पदवी प्राप्त करण्याचे ठरविले. १९१३ साली भाई परमानंद यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करून आपली पदवी संपादन केली.\nत्यावेळी अमेरिकेत लाला हरदयाल गदर पार्टी स्थापन करण्याच्या तयारीत होते. लालाजींच्या आग्रहाखातर भाई परमानंद यांनी लाहोर येथेच राहून पुढील कामे करण्याचे निश्चीत केले. भाई परमानंद यांचे लाला हरदयाल आदी लोकांशी असलेले संबंध सरकारच्या ध्यानात आले. त्यांच्या घराच्या वरच्यावर झडत्या घेण्यात येऊ लागल्या. पण त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा कधी सापडला नाही.\nव्हाईसरॉय लॉर्ड ���ार्डिंग्जवर दिल्ली येथे बॉंब फेकण्यात आला. या कामी पकडण्यात आलेले एक आरोपी भाई बालमुकुंद हे भाई परमानंद यांचे चुलत भाऊ होते. गदर पार्टीचे काम, लालाजींशी परिचय, चुलत भावाची अटक या सगळ्या गोष्टी जोडून, प्रत्यक्षात एकही पुरावा नसतांनाही भाई परमानंद यांना अटक करून त्यांच्यावरही खटला भरण्यात आला आणि फाशीची शिक्षा देण्यात आली. केवळ संशयावरून फाशीची शिक्षा होणारे भाई पहिले आणि शेवटचे क्रांतीकारक. त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली, त्यांना अंदमान येथे पाठविण्यात आले. या शिक्षेच्या विरुद्ध जन प्रक्षोभ वाढू लागताच सन १९२० साली भाईंची शिक्षेतून सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेनंतर भाई परमानंद यांनी आमरण हिंदु महासभेचे कार्य केले. ८ डिसेंबर १९४७ या दिवशी भाई परमानंद यांनी आपला देह ठेवला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/new-arrival/products/butter-mouth-mask", "date_download": "2021-06-23T01:49:01Z", "digest": "sha1:3MKNJ7U4OBEUZ56ZUGRWYS7BBFN2HDNS", "length": 5485, "nlines": 58, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "लोणी माउथ मास्क - कॉड", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर नवीन आगमन लोणी माउथ मास्क\nआकार एका आकाराचे S M L\nआत्ताच ते खरेदी करा\nलोणी माउथ मास्क - फॅब्रिक डस्ट कव्हर\nप्रकार: त्वचा अनुकूल फॅब्रिक, कॉटन इनर, मऊ आणि ब्रीद करण्यायोग्य\n6.00 ओझ. आकार: एस, एम, एल, एक आकार.\n100% मऊ पॉलिस्टर पृष्ठभाग आणि कॉटन आतील.\nआरामदायक सामग्री आपला चेहरा घासणार नाही, उत्तम मऊपणा देत आहे.\nदररोज वापरण्यासाठी किंवा बाह्य क्रियाकलापांसाठी योग्य, फॅशनेबल आणि श्वास घेण्यायोग्य.\nधूळ, परागकण, कोल्ड, स्मॉग, वाहन बाहेर पडणे आणि वालुकामय हवेपासून आपले रक्षण करते.\nलवचिक कान पळवाट. आपला चेहरा नाक ते ��नुवटी पर्यंत झाकून ठेवा.\nबर्‍याच व्यक्तींसाठी सुरक्षित आणि आरामदायक तंदुरुस्त करा.\nएक धूळ कवच घेऊन या. मुखवटा फिल्टर समाविष्ट नाहीत.\nहे धूळ कवच वैद्यकीय दर्जाचे मुखवटे नाहीत.\nटीपः आपण मुखवटा उघडण्याच्या बाजूने मास्क फिल्टर घालू शकता आणि नंतर ते वापरू शकता.\nकाळजीः हात धुण्यास प्राधान्य दिले जाईल, मशीन वॉश करण्याची शिफारस केलेली नाही. कृपया प्रथमच मुखवटा वापरण्यापूर्वी आणि प्रत्येक वापरा नंतर धुवा.\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nलोणी ब्लॅक वुमेन्स सेफ्टी स्नीकर्स\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/as-long-as-the-government-does-not-listen-the-agitation-will-continue-reaction-of-farmers-associations/", "date_download": "2021-06-23T02:27:41Z", "digest": "sha1:6W6ZGAPRGQTCXFX3PWAFVK4DEZFXD3V2", "length": 11130, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "“सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार”; शेतकरी संघटनांची प्रतिक्रिया", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n“सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार”; शेतकरी संघटनांची प्रतिक्रिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपये वितरित केले. यावेळी त्यांनी सात राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी कायद्यांचे समर्थन केले. पंतप्रधानांच्या या भूमिकेला शेतकरी संघटनांनी उत्तर दिले आहे. शेतकरी संघटनेच्या प्रतिक्रियावरुन असा अंदाज वर्तवला जात आहे की, शेतकरी संघटना माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. यामुळे चालू असलेले आंदोलन लवकर संपेल असे शक्यता नाही. शेतकरी संघटनांनी केलेल्या प्रतिक्रिया नुसार सरकारने त्यांची मागणी ऐकली पाहिजे.\n“केंद्र सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” अशी आक्रमक भूमिका शेतकरी संघटनांनी कायम ठेवली आहे. पंतप्रधानांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भारतीय किसान युनियनचे नेते जगमोहन सिंग म्हणाले, “केंद्र सरकार ऐकत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. शेतकरी कडाक्याच्या थंडीत गंमत म्हणून आंदोलन करत नाही���, तर ती त्यांची अपरिहार्यता आहे. पंतप्रधानांच्या भाषणावरुन सरकारला कृषी कायदे रद्द करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट होते.” वादग्रस्त शेती कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी महिना पूर्ण झाला.\n“जोपर्यंत कृषी कायदे सरकार रद्द करत नाही तोपर्यंत लोकशाही पद्धतीने मंजुर न केलेल्या या कायद्यांविरोधात लढा सुरुच राहिल. सुरुवातीला सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा न करता कायदे केले त्यानंतर ते आमच्या हिताचे कसे आहेत हे ते सांगत आहेत. त्यानंतर त्यात बदल करु पण ते मागे घेतले जाऊ शकत नाहीत असे आता सांगितले जात आहे. पण तुम्ही असे कायदे केलेतच का” असा सवालही सिंग यांनी सरकारला केला आहे.“शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या एनडीएतील सहकारी पक्षांपासून पंतप्रधान दूर आहेत. मात्र, आमचा संघर्ष हा धोरणांसाठी आहे. कुठल्याही निधीसाठी नाही. त्यामुळे आम्ही दीर्घकाळ आंदोलन करण्यास तयार आहोत,” असे केरळचे माजी आमदार आणि AIKSCC या शेतकरी संघटनेचे सदस्य पी. कृष्णप्रसाद यांनी म्हटले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी प���नरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/shiv-sena-deputy-district-chief-sachin-mohites-question-to-shivendraraje/", "date_download": "2021-06-23T02:00:49Z", "digest": "sha1:PDSULUXH3IGTXUUOXMRRTSTVPSMRFZGJ", "length": 11986, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "'शिवेंद्रराजे, ... तोपर्यंत तुम्ही काय केले?' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/शहर/सातारा /‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nशिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांचा आमदारांना प्रश्न\nसातारा (महेश पवार) :\nजिल्ह्यात जर मुंबई पुण्याहून किंवा बाहेर गावाहून आलेल्या चाकरमानीसाठी विलिनीकरण कक्ष उभारले असते तर आज जी कोरोनाची स्थिती साताऱ्यात आहे ती आलीच नसती. वेळेवर कोणतीच कार्यवाही करायची नाही आणि उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना इथे परिस्थिती सांभाळण्यासाठी बोलावयाचे. असेच असले तर मग आमदार शिवेंद्रराजे तुम्ही आजवर तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी केले काय असा थेट प्रश्न शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी विचारला आहे.\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आव्हानानुसार सातारा तालुक्यातील 100गांवामध्ये औषध फवारणी व निर्जंतुकीकरण मोहीमेला कारी येथून नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी सचिन मोहिते यांनी शिवेंद्रराजेंच्या आजच्या विधानावर ‘राष्ट्रमत’कडे ही प्रतिक्रिया नोंदवली.\nखरं जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली यांचे कारण, पेशंट सापडल्यानंतर होम आयसोलेशन आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतानाही लोकांनी होम आयसोलेशन केल्याने रूग्ण वाढ झाली. जर मुंबई पुण्याहून किंवा बाहेर गावाहून आलेल्या चाकरमानीसाठी विलिनीकरण कक्ष उभारले असते तर ही वेळ आली नसती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक वर्गणीतून अथवा स्वखर्चाने विलिनीकरण कक्ष उभारणे गरजेचे होते. ग्रामपंचायत सदस्य ते लोकसभेच्या सदस्य यांनी एकत्र येऊन विलिनीकरण कक्ष तयार करणं गरजेचं होते. आणि कोरोनाला आवरता आले असते, ठराविक लोकांनी पुढाकार घेतला आणि केले परंतु यात यांनी स्वखर्चाने सोडा लोकवर्गणीतून सुध्दा काही केले नाही आणि आता म्हणतायत अजित पवार आणि टोपे यांनी साताऱ्यात यावे. परिस्थिती हाताबाहेर गेली असे आवाहन करायला लागेपर्यंत तुम्ही काय करत होता असा सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केला आहे.\nदेशात सुरु झाले ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन\n'भाजपचे वागणे म्हणजे दुखणे पायाला, पट्टी डोक्याला'\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nसाताऱ्यात दिवसभरात 16 बाधितांचा मृत्यू\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधि��ारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/23/this-kind-of-incident-brings-down-the-neck-of-maharashtra-sudhir-mungantiwar/", "date_download": "2021-06-23T02:03:04Z", "digest": "sha1:RG23AUKMWO7C3OJSVL62IZJAMQPTETPC", "length": 6930, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अशा प्रकारची घटना महाराष्ट्राची मान खाली घालणारी : सुधीर मुनगंटीवार - Majha Paper", "raw_content": "\nअशा प्रकारची घटना महाराष्ट्राची मान खाली घालणारी : सुधीर मुनगंटीवार\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / किरीट सोमैय्या, भाजप नेते, भीषण आग, महाराष्ट्र सरकार, सुधीर मुनगंटीवार / April 23, 2021 April 23, 2021\nमुंबई – तब्बल 13 रुग्णांचा वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला. ही आग विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आले आहे. दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशा पद्धतीने मृत्यू होणं हे महाराष्ट्रासाठी धक्कादायक तर आहेच पण महाराष्ट्राची मान खाली घालणारी घटना असल्याचे म्हटले.\nदरम्यान विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे.\nमहाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठे���ा मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. तसेच राजेश टोपेंना घरी बसवले पाहिजे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावे. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे, असं किरीट सोमय्या यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/13/corona-vaccine-is-not-available-so-why-bother-with-that-caller-tune-delhi-high-court/", "date_download": "2021-06-23T02:21:05Z", "digest": "sha1:Y3JQIJLPGXZAJJACU5K57N2OVQYSL56J", "length": 6049, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोना लस उपलब्ध नाही, मग ती लसीकरणाची कॉलरट्युन का लावून ठेवली आहे? - दिल्ली उच्च न्यायालय - Majha Paper", "raw_content": "\nकोरोना लस उपलब्ध नाही, मग ती लसीकरणाची कॉलरट्युन का लावून ठेवली आहे – दिल्ली उच्च न्यायालय\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्र सरकार, कोरोना कॉलर ट्यून, कोरोना प्रतिबंधक लस, दिल्ली उच्च न्यायालय / May 13, 2021 May 13, 2021\nनवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या देशात सुरु आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी काळजीत भर टाकणारी आहे. अशातच कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे अनेक राज्यांमधील लसीकऱण मोहिम मंदावली आहे, तर काही राज्यातील लसीकरण थांबले आहे. महाराष्ट्रातही १८ ते ४४ वर्षे वयाच्या नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे.\nयावरुनच आता केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच नाही आहेत, तर ती लसीकरणाची कॉलरट्युन का लावून ठेवली आहे आणि कोण घेईल लस अशा शब्दांत सरकारला न्यायालयाने फटकारले आहे.\nलसीकऱण मोहिमेचा देशात बोजवारा उडालेला आहे. जवळपास सर्व�� राज्यांना लसीकरणासंदर्भातील समस्यांचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी लसच उपलब्ध नाही. यावरुन केंद्राला दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. लसीकरण सुरु नसताना तुम्ही लस घ्या सांगणारी कॉलरट्युन लावून ठेवली आहे. लस उपलब्धच नाही तर लस कोण घेईल असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/citizen-reporter/bjp-leader-kirit-somaiya-quiestions-korlai-lock-down-13998", "date_download": "2021-06-23T03:32:56Z", "digest": "sha1:CV55U2YBVX34PTAZKL3X6JQ2PNNIYL2N", "length": 5501, "nlines": 28, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोर्लईचा लाॅकडाऊन कुणाला रोखण्यासाठी? सोमय्यांचा सवाल", "raw_content": "\nकोर्लईचा लाॅकडाऊन कुणाला रोखण्यासाठी\nपुण्याहून अमोल कविटकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही.\nअलिबाग : कोर्लई Korlai गावात घराच्या बाहेर पडण्यासाठी तसेच गावात अन्य कोणी येण्यासंबंधात प्रतिबंध लादला गेला आहे व गावचा शेवटचा कोरोना रुग्ण बरा होऊन नंतर २८ दिवस पर्यंत हा लॉकडाऊन Lock Down, गाव बंदी राहिल असा आदेश अलिबाग प्रशासनाने 3 जूनला काढला आहे. त्यावर किरिट सोमय्या यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. Bjp Leader Kirit Somaiya Quiestions Korlai Lock Down\n१ जूनला किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी आपण कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackeray , रविंद्र वायकर परिवाराच्या १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणार असे कळविले होते. त्याच उत्तरात म्हणून किरीट सोमय्या यांना जून रोजी गावबंदी, घरबंदी चा हा आदेश पाठविला.\nअशा प्रकाराने गावातला एक माणूसपण कोरोनाग्रस्त असेल किंवा शंभर टक्के गाव कोरोना मुक्त होऊन 28 दिवस उलटणार नाहीत तो पर्यंत 100% लॉकडाऊन लागू करण्याचा अधिकार कोणत्या कायद्यांतर्गत आहे\nअभिनेता मोहित रैनाची चौघांविरोधात पोल��सांत तक्रार\nअशा प्रकारची घर, गाव बंदी हे घटनेच्या दृष्टीने गैरकायदेशीर आहे. अशा प्रकारचा आदेश रायगड सोडा महाराष्ट्रात, देशात कुठे लागू करण्यात आला आहे असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. वायकर परिवाराच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्या संबंधात मी येत आहे म्हणून असा आदेश प्रशासनाने काढला, असे मला म्हणायचे नाही. परंतु गावकऱ्यांवर अशा प्रकारचा अत्याचार, सत्येचा राक्षसी उपयोग कोणत्या कायद्याखाली केला, अशा प्रश्न किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला केला आहे. Bjp Leader Kirit Somaiya Quiestions Korlai Lock Down\nकोरोना उपचार याला प्राधान्य देणं ही आमचीही जबाबदारी आहे, परंतु सत्तेचा राक्षसी दुरुपयोग याचा पुनर्विचार व्हावा. लोकडाऊन ७-७ दिवसाचे असतात, असे अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लाई साठी असे ही ते म्हणाले. आज किरीट सोमय्या हे आज मुरुड तहसीलदार आणि सी ई ओ रायगड यांची कोरोना आणि १९ बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणी भेट घेणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/21-02-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-23T02:59:56Z", "digest": "sha1:MA3OGVZI4LRKI3STMXZE5KIHESX6TRVG", "length": 10811, "nlines": 85, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "21.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते मुंब्रा, कौसा येथील ४० करोना योद्धे सन्मानित | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n21.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते मुंब्रा, कौसा येथील ४० करोना योद्धे सन्मानित\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n21.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते मुंब्रा, कौसा येथील ४० करोना योद्धे सन्मानित\nराज्यपालांच्या हस्ते मुंब्रा, कौसा येथील ४० करोना योद्धे सन्मानित\n‘महाराष्ट्र, केरळ येथील वाढत असलेली रुग्णसंख्या चिंतेचा विषय’\n‘लोकांनी सावधानी न पाळल्यास करोना पुन्हा येईल’ राज्यपालांचा इशारा\nकेरळ व महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. करोनाच्या नव्या उद्रेकामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आताही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर करणे यांसारखी सावधानी न पाळल्यास करोना पुन्हा येईल. प्��त्येकाने चांगल्या सवयी लावून घेतल्यास करोनाचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.\nठाणे जिल्ह्यातील मुंब्रा व कौसा या भागात करोना संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे सेवा देणाऱ्या ४० करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २१) राजभवन येथे सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.\nठाणे महानगर पालिकेतील नगरसेवक तसेच अभेद फाउंडेशनचे अध्यक्ष राजन किणे यांच्या पुढाकाराने करोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता राजन किणे उपस्थित होत्या.\nकरोना काळात समाजातील सर्व लोकांनी परस्पर सहकार्याने काम केले. एक दुसऱ्याला मदत केली. डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक यांनी तर उत्तम काम केलेच परंतु या काळात विविध सरकारी विभागांनी उल्लेखनीय काम केले असे राज्यपालांनी नमूद केले. करोना संसर्गाच्या काळात लोकांनी पोलिसांवर पुष्पवर्षाव केला ही अनोखी घटना या काळात पाहायला मिळाली असे राज्यपालांनी सांगितले.\nईश्वर केवळ मंदिर, मस्जिद व इतर धार्मिक स्थळांपुरता मर्यादित नसून तो सर्व जनाजनात वास करीत आहे, हे जाणून लोकांनी या काळात भगवान बुद्ध व महात्मा गांधींचा करुणा भाव जागविला असे राज्यपालांनी सांगितले. लोकांमधील सेवा, समर्पण व करुणा भाव टिकून राहिला तर करोनासारखी कितीही संकटे आलीत तरीही त्यांचा निश्चित पराभव होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.\nसमाजसेवी धनंजय गोसावी, रक्तदाते करण किणे, डॉ संदीप पाटेकर, डॉ हेमांगी घोडे, डॉ अस‍िफ पोची, डॉ रावुत मोईनुददीन, डॉ शर्मीन शब्बीर डिग्रा, डॉ सुदर्शन सोनोणे, डॉ मुमताझ शाह, डॉ कनक राजु गंगाराम, अग्निशामन विभागातील तंबेश्वर मिश्रा, अग्निशामन विभागातील हितेश प्रकाश राऊत, अविनाश किणे (मरणोत्तर), पत्रकार खलील शरीफ गिरकर, पत्रकार युसुफ पुरी, ठाणे पोलीस हवालदार जुलालसिंग विठठल परदेशी, ठाणे पोलीस शांताराम प्रभाकर सावंत, मुकादम सफाई कर्मचारी महेश धनाजी भागराव, समाजसेवी अब्दुला सुभान शेख, समाजसेवी मोहम्मद अरिफ मोहमद इकबाल शेख, जुझर इस्माईल पेटीवाला, अन्वर अल‍ि मोहमद नुरी, निर्मल सोलंकी, मोहम्मद ओन मोमीन, परवेझ एम ए फरीद, चांद कुरेशी, तृप्ती किणे, अरिफ खान पठान, राजेश देवरुखकर, आकाश पाटील, किशोर बाटेकेर, आरती राहटे, बापु मखरे, ठाणे महानगर पालिकेतील कर विभागातील गिरीश रतन अहिरे, ठाणे महानगर पालिकेतील गिरीश मोरे, नैनेश भालेराव, अनिता किणे, राजन किणे, मोरेश किणे यांना यावेळी राज्यपालांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jun 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_29.html", "date_download": "2021-06-23T03:27:27Z", "digest": "sha1:ZMTY2NH2EDIQXFN3NS5Q64GBGJ6LJVM2", "length": 10930, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "खालापूरातील मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसची चौकशी करणाऱ्यांच्या एटिएसने मुसक्या आवळल्या - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र खालापूरातील मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसची चौकशी करणाऱ्यांच्या एटिएसने मुसक्या आवळल्या\nखालापूरातील मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसची चौकशी करणाऱ्यांच्या एटिएसने मुसक्या आवळल्या\nखालापूरातील मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसची चौकशी करणाऱ्यांच्या एटिएसने मुसक्या आवळल्या\nखालापूर तालुक्यातील भिलवले गावच्या हद्दीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फार्महाऊस ची चौकशी करणाऱ्या तीन व्यक्तींना एटिस पथकाने अटक केली आहे,\nखालापुरातील भिलवले येथे असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्म हाऊस ची टुरिस्ट गाडीतून तिघेजण येऊन फार्महाऊस ची चौकशी करत आले होते,त्यांनी फार्महाऊसच्या सुरक्षारक्षक याच्याकडे इम्तियाज नावाच्या माणसाची चौकशी केली,आपण अशा माणसाला ओळखत नाही व अशा नावाचा माणूसही येथे काम करीत नाही असे सुरक्षारक्षक याने सांगितले,पण आलेल्या तिघांनी धमकी दिली व निघून गेले,मात्र सुरक्षारक्षक यांनी या टुरिस्ट गाडीचा नंबर घेऊन तो पोलीस व मुख्यमंत्री यांना कळविला,लागलीच सर्व पोलीस यंत्रणा सावध झाली,नविमुंबई हद्दीत रायगड जिल्ह्यात एटीएस ने या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.रायगड पोलीस अधीक्षक हे देखील खालापूर या ठिकाणी येऊन एटीएस बरोबर चौकशी करीत असल्याचे समजते.मुख्यमंत्री यांचे मुंबईत असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी व मुख्यमंत्री यांच्या बरोबर गृहमंत्री यांनाही जीवे मारण्याची धमकी काही दिवसांपूर्वी आली होती,त्याच पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सावध झाली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सुमारे २५ वर्षांपासून खालापूर तालुक्यातील भिलवले धरणाच्या कडेला फार्महाऊस आहे,कधीतरी वेळ काढून ते येथे विश्रांती घेण्यासाठी यायचे,स्व.मीनाताई ठाकरे यांची ही आवडती जागा होती.येथूनच त्या मुंबईत जात असताना वाटेत हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.फार्महाऊस वर मुंबई पोलीस यांच्यासह रायगड पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊ�� ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/09/rare-fire-eclipse-will-be-seen-in-few-cities-in-india/", "date_download": "2021-06-23T02:32:16Z", "digest": "sha1:VIRF5O4OZC7OGWOO4DTYFJ4IEGMTILX6", "length": 6269, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतातील मोजक्या शहरांतून दिसणार दुर्मिळ ‘कंकणाकृती‘ सूर्यग्रहण - Majha Paper", "raw_content": "\nभारतातील मोजक्या शहरांतून दिसणार दुर्मिळ ‘कंकणाकृती‘ सूर्यग्रहण\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / कंकणाकृती, खगोलशास्त्र, सुर्यग्रहण / June 9, 2021 June 9, 2021\nनवी दिल्ली – उद्या म्हणजेच १० जून रोजी या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण होणार आहे. तर हे वर्षातील दुसरे ग्रहण असणार आहे. याआधी पहिले चंद्रग्रहण २६ मे रोजी झाले होते. सूर्यास्ताच्या आधी हे सूर्यग्रहण फक्त अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्येच दिसणार आहे. भारताच्या इतर भागातून हे सूर्यग्रहण दिसणार नाही. जरी हे पूर्ण सूर्यग्रहण असेल, तरी भारतात ते अर्धवट स्वरूपात दिसणार आहे.\nभारतीय वेळेनुसार दुपारी १.४२ वाजता हे ‘कंकणाकृती‘ सूर्यग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी ६.४१ वाजता संपणार आहे. हे सूर्यग्रहण अरुणाचल प्रदेशातील दिबंग वन्यजीव अभयारण्याजवळून संध्याकाळी ५:५२ वाजता पाहता येणार आहे. तर लडाखच्या उत्तरेकडील भागात ते संध्याकाळी ६ च्या सुमारास दिसेल.\nउत्तर अमेरिका, उत्तर कॅनडा, युरोप आणि आशिया, ग्रीनलँड, रशियाच्या बऱ्याचशा भागांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये अंगठीच्या आकाराप्रमाणे दिसणार आहे. तर उत्तर अमेरिका, युरोप आणि उत्तर आशियाच्या बऱ्याच भागांत हे केवळ अर्धवट स्वरुपात दिसेल. ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार हे सूर्यग्रहण १४८ वर्षांनी जेष्ठ अमावस्येला हे ग्रहण दिसणार आहे. गुरुवारी म्हणजे १० जून रोजी हे ग्रहण लागणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्��ीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/devendra-fadnvis-visit-prashant-damale-and-kavita-medhekar-famous-drama-aka-lagnachi-pudhchi-goshta-in-pune-nrst-102524/", "date_download": "2021-06-23T02:22:00Z", "digest": "sha1:CKUUYRYKDKCQ2DRH4M7YJT4IWETBUJ2X", "length": 14195, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Devendra Fadnvis visit prashant damale and kavita medhekar famous drama aka lagnachi pudhchi goshta in pune nrst | विरोधीपक्षनेत्यांची पुढची गोष्ट... राजकारणात रंगलेल्या नाट्यमय घटनांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खऱ्या नाटकाला हजेरी! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\n'एका लग्नाची पुढची गोष्ट'विरोधीपक्षनेत्यांची पुढची गोष्ट… राजकारणात रंगलेल्या नाट्यमय घटनांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खऱ्या नाटकाला हजेरी\n'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आजरवर सर्व प्रयोगांना रसिकांनी चांगला प्रतिसाद देत कायम गर्दी केली. प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांची या नाटकातील केमिस्ट्री चाहत्यासाठी कायमच पर्वणी ठरली आहे.\nसध्या राजकारणात विविध विषय चांगलेच तापले आहेत. म ते मराठा आरक्षण असो वा किंवा वाझे यांची अटक असो. या सगळ्याप्रकरणात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. रा���कारणात एवढ्या नाट्यमय गोष्टी घडत असताना देवेंद्र फडणवीस यांना खरखुरं नाटक बघायचा मोह आवरला नाही, बालगंधर्व रंगमंदिर इथं नुकताच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा ४०० वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रयोगाला हजेरी लावली होती.\nसुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांच्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांनी संपूर्ण टीमशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रयोग संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रशांत दामले यांच्यात चांगल्याचं गप्पाही रंगल्या. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत दामलेसह त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं.\nBreakup के बादलॉकडाऊन…लाँग डिस्टन्स आणि ब्रेकअप बिग बॉसच्या घरात जुळलेलं शिव-विणाचं नातं संपुष्टात\n‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आजरवर सर्व प्रयोगांना रसिकांनी चांगला प्रतिसाद देत कायम गर्दी केली. प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांची या नाटकातील केमिस्ट्री चाहत्यासाठी कायमच पर्वणी ठरली आहे. लॉकडाउननंतरही या नाटकाला चाहत्यांनी गर्दी केली.\nVidoe आम्ही जिजाऊंच्या लेकीअभिनेत्री स्मिता गोंदकरने साडीत खेळले मर्दानी खेळ, Video सोशल मीडियावर व्हायरल\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/prepare-this-ayurvedic-extract-at-home-and-boost-the-immune-system-463696.html", "date_download": "2021-06-23T02:55:05Z", "digest": "sha1:EMVKUJM5EW7OCHSJDT63ORWG4TISKPSX", "length": 16991, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nघरी तयार करा ‘हा’ आयुर्वेदिक काढा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती\nकोरोनाच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनाचा संसर्ग आपल्याला होणार नाही.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : कोरोनाच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनाचा संसर्ग आपल्याला होणार नाही. या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यावर आपण भर दिला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोणतेच आजार आपल्याला होणार नाही. (Prepare this ayurvedic extract at home and boost the immune system)\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे खास पेय तयार करण्यासाठी आपल्याला चार ते पाच तुळशीची पाने, तीन ते चार पुदिन्याची पाने, गवती चहा, आद्रक, लसूण, हिंग, गुळ आणि काळी मिरी लागेल. सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा त्यामध्ये गुळ सोडून बाकी सर्व पदार्थ त्या पाण्यात मिसळा. साधारण तीस मिनिटे हे पाणी गॅसवर चांगले उसळूद्या. त्यानंतर यामध्ये गुळ मिसळा आणि कोमट करून प्या. या खाय पेयामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शक्य असल्यास हे पेय आपण सकाळी रिकाम्या पोटी प्या.\nसर्वात आधी काढा बनवण्यासाठी क��ढ्याच्या प्रमाणात एकूण सामुग्रीपटीत चार भाग तुळशीची पानं, दो भाग दालचिनी, दोन भाग सुंठ आणि एक भाग काळे मिरे घ्या. हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 3 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात. विशेष म्हणजे घरच्या घरी आणि घरी असलेल्या साहित्याच्या मदतीने आपण काढा तयार करू शकतो.\nजर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो आणि आपण मोठ्या समस्येत अडकू शकाल. काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात.\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nKishori Pednekar | कोरोना कमी झाल्याने मुंबईतील काही कोव्हिड सेंटर बंद\nमुंबईकरांवर आधीच आर्थिक संकट, त्यात मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही : महापौर किशोरी पेडणेकर\nमहाराष्ट्र 5 days ago\nHarvard Study : उम्र लंबी होनी चाहिए… आहारात ‘हे’ दोन फळ आणि तीन भाज्या समाविष्ट करा\nWeight Loss : मनुके आणि गूळ वजन कमी करण्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा \nPHOTO : शरीरात फायबरची कमतरता आहे मग आहारात ‘या’ फळांचा समावेश करा\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई15 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे39 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nPHOTO | मधुमेह ते अतिसारापर्यंत अनेक रोग बरे करण्यास फायदेशीर उंबर\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nमराठी न्यूज़ Top 9\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई15 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे39 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/arzan-nagwaswalla-became-1st-parsi-cricketer-to-play-cricket-for-team-india-after-28-years-452915.html", "date_download": "2021-06-23T02:05:05Z", "digest": "sha1:IMHJQJVNUSUDYYA55SV6A2JZRCSAJSXW", "length": 16156, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPHOTO | धमाकेदार कामगिरीनंतरही IPL 2021 मध्ये अनसोल्ड, आता थेट इंग्लंड दौऱ्यासाठी निवड\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची (Team India) शनिवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये अर्जन नागवासवालाची (Arzan Nagwaswalla) राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी टीम इंडियाची निवड करण्यात आली. मुख्य 20 खेळाडूंसह 4 राखीव अशा एकूण 24 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये अर्जन नागवासवालाचा समावेश आहे. अर्जन फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करतो. अर्जनने आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या लिलावसाठी अर्ज केला होता. अर्जनची बेस प्राईज 20 लाख होती. मात्र त्यानंतरही अर्जन दुर्देवाने अनसोल्ड राहिला. अर्जनने आयपीएलच्या आधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील 5 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच विजय हजारे स्पर्धेतील 7 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या. त्याने शानदार गोलंदाजीच्या जोरावर सेमी फायनलपर्यंत आपल्या संघाला पोहचवलं होतं.\n23 वर्षीय अर्जनने टीममध्ये स्थान मिळवत इतिहास रचला आहे. अर्जन टीम इंडियामध्ये फारुख इंजीनियर यांच्यानंतर 28 वर्षांच्या कालावधीनंतर धडक मारणारा पारशी खेळाडू ठरला आहे. इंजीनियर यांनी टीम इंडियाकडून 1975 मध्ये पहिला सामना खेळला होता. तर अखेरची मॅच 1993 मध्ये खेळले होते.\nअर्जनने 2019-20 मोसमात 8 सामन्यात 41 विकेट्स पटकावल्या होत्या. गुजरातला सेमी फायनलपर्यंत पोहचवण्यात अर्जूनने मोठी भूमिका बजावली होती. त्याने आतापर्यंत 16 फर्स्ट क्लास सामन्यात 62 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए सामन्यांमध्ये 20 मॅचमध्ये 39 फलंदाजांना मैदानाबाहेरची वाट दाखवली आहे.\nअर्जनने 2018 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. बडोदा विरुद्ध त्याने हा पहिला सामना खेळला होता. पहिल्या सामन्यात त्याला 1 विकेट मिळाली होती. मात्र त्याने दुसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. मुंबई विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने एकाच डावात 5 विकेट्स घेतल्या. अर्जनने मुंबईला त्यांच्याच होम ग्राऊंड म्हणजेच वानखेडे स्टेडियममध्ये पाणी पाजलं होतं. त्याने सूर्यकुमार यादव, अरमान जाफर, आदित्य तरे, ध्रूमिल मातकर आणि सिद्धेश लाड या 5 फलंदाजाना माघारी धाडलं होतं.\nअर्जनचा जन्म 17 ऑक्टोबर 1997 मध्ये नरगालमधील उंबरगाव येथे झाला. उंबरगाव महाराष्ट्र-गुजराजच्या सीमेवर आहे. अर्जन जुबीन भारूचानंतर रणजी खेळणारा पहिला पारसी क्रिकेटपटू ठरला होता. जुबीन यांनी 1992 ते 1995 या दरम्यान मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं.\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nPM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही वाचा काय आहेत कारणं\nयूटिलिटी 9 hours ago\nनेपाळच्या पंतप्��धानांचं वादग्रस्त विधान, म्हणतात योगाची उत्पत्ती नेपाळमध्ये, नेटकऱ्यांकडून केपी शर्मा ओली ट्रोल\nआंतरराष्ट्रीय 11 hours ago\nनाना पटोले 4 दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, यामागे काय रणनीती\nऑफिस वेळेशिवाय 30 मिनिटांपेक्षा अधिक काम केल्यास कंपनीला ओव्हरटाईम द्यावा लागणार, काय आहेत नियम\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nSkin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनव्या रेल्वे गाड्यांची घोषणा : 24 जूनपासून कोणत्या रुटवर 14 स्पेशल ट्रेन धावणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर\nफोटो गॅलरी4 hours ago\nExplained: Online Shopping च्या नव्या कायद्यांचा कुणाल फायदा वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर\nFact Check : Indian Oil कडून Samsung चा स्मार्टफोन जिंकण्याची संधी\nAnjali Damania | अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी अविनाश भोसलेंवर ED ची कारवाई – अंजली दमानिया\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nAquarius/Pisces Rashifal Today 23 June 2021 | अधिक खर्च होईल, कर्जा संबंधीत कोणताही व्यवहार करु नका\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nSagittarius/Capricorn Rashifal Today 23 June 2021 | जमीन संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता, तणावग्रस्त परिस्थितींपासून दूर राहा\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/specials/maharashtra-public-service-commission-state-service-prelims-candidates-need-to-read-guidelines-and-rules-declared-for-exam-421996.html", "date_download": "2021-06-23T03:31:48Z", "digest": "sha1:5MXUPRXDANJ4NBKRJUO2DZYOF3GLGW4J", "length": 20257, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMPSC ची उद्या परीक्षा, केंद्रावर जाण्यापूर्वी नियम पाहा\nकोरोना काळात राज्य सेवा पूर्व परीक्षा होत असल्यानं उमेदवारांनी आयोगानं जाहीर केलेली नियमावली वाचणं गरजेचे आहे. (MPSC State Service Prelims guidelines rules )\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा 2020 उद्या राज्यभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात हा परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोना काळात ही परीक्षा होत असल्यानं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी केंद्रावर जाण्यापूर्वी काही नियम वाचणं आवश्यक आहे. कोरोना संदर्भात आयोगानं काही सूचना केल्या आहेत त्यांचं पालन करणं आवश्यक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा ही अधिकारीपदाची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांनी नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी उमेदवारांनी घेणं गरजेचे आहे. (Maharashtra Public Service Commission State Service Prelims candidates need to read guidelines and rules declared for exam)\nआयोगाकडून कोरोना संदर्भात कार्यप्रणाली\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता आयोगाकडून कार्यप्रणाली (Standard Operating Procedure SOP) तयार करण्यात आली आहे. कार्यप्रणाली प्रमाणे उमेदवारांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.\nपरीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना किमान तीन पदरी कापडाचा मास्क (Mask) परिधान करणे अनिवार्य आहे.\nआयोगाकडून परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी (Pouch) असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता करणे अनिवार्य आहे.\nपरीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता (Cleanliness) तसेच आरोग्यास हितावह (Hygienic) वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.\nकोरोनासदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी /कर्मचारी यांना त्वरीत कळवावे. अशा उमेदवारांना मुखपट, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप, इत्यादी बाबी समावि���्ट असलेले पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच, त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येईल.\nशारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.\nपरीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक/परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे.\nवापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, संनिटाईझ पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीमध्ये टाकावेत.\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना/आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.\nशारीरिक/परस्पर अंतराच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे व प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे.\nप्रवेशपत्र आणि ओळखीच्या पुराव्याच्या प्रती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थींनी आयोगाच्या वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रिंटआऊट काढून सोबत ठेवावी. त्यासोबतच आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड आणि इतर ओळखपत्र ज्याला आयोगानं मान्यता दिलीय त्याची झेरॉक्स प्रत सोबत ठेवावी. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर तिथं तुमच्याकडून कोरोनासंदर्भातील नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. परीक्षा केंद्रावरील बैठक व्यवस्थेचा बोर्ड पाहताना इतर परीक्षार्थींकडून गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल याची खबरदारी घ्या. कोरोना संसर्ग वाढत असल्याचं दिसत असल्यानं मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा.\nMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा देताय, ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाhttps://t.co/GYJMsAg7Tv#MPSC | #mpscराज्यसेवा | #MPSCPRE | #Maharashtra\nMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा देताय, ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा\nअमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश\nओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : राम शिंदे\nअन्य जिल्हे 9 hours ago\nPM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही वाचा काय आहेत कारण��\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा हा तर ओबीसींवर घोर अन्याय, पंकजा मुंडे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा\nSpecial Report | डेल्टा व्हॅरिएंटचा धोका वाढला, राज्यातील 6 जिल्ह्यात शिरकाव\nअकोला जि.प.च्या 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी निवडणूक जाहीर,पोटनिवडणूकीची आचार संहिता लागू….\nअन्य जिल्हे 13 hours ago\nफक्त कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, परिचारिकांचं आज-उद्या कामबंद आंदोलन\nBreaking | पालखीसोबत चाळीस वारकऱ्यांनाच परवानगी, विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश\nBreaking | कश्मीरची ढाल, इम्रान खान के हसीन सपने, सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानवर निशाणा\nमोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nनवी मुंबई30 mins ago\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nमराठी न्यूज़ Top 9\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nफक्त कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, परिचारिकांचं आज-उद्या कामबंद आंदोलन\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे1 hour ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nBreaking : जितेंद्र आव्हाडांना धक्का, टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित\nबेशुद्ध पडलेल्या रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले, राजावाडी पालिका रुग्णालयातील गंभीर प्रकार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 103.63 रुपये तर डिझेल 95.72 रुपये प्रति लिटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ferfatka.blogspot.com/2015/06/blog-post.html", "date_download": "2021-06-23T01:40:36Z", "digest": "sha1:7JY2TEV7O7MYRIXXSLQS2LGJMW54FNSD", "length": 40226, "nlines": 185, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहोळ येथील प्रतिबालाजीला अनेकवेळा गेलो. मात्र, तिरुपतीला प्रथमच जाण्याचा योग जुळून आला. या प्रवासाविषयी..\nभारतातील तीर्थक्षेत्रंमध्ये प्रसिद्ध असे हे तिरुपती क्षेत्र आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्हय़ात तिरुपती हे शहर. याच शहराच्या जवळ असलेल्या डोंगरावर बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे म्हणतात. तिरुमला डोंगर रांगेत एकूण 7 डोंगर आहेत. त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. म्हणून या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. संपूर्ण डोंगर हा लाल दगडाचा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 853 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उन्हाळय़ातही थंडावा असतो. भगवान वेंकटेशाचे मंदिर असलेल्या पर्वताला ‘वेंकटाचल’ असेही म्हटले जाते. या डोंगरावर ‘कपिलितीर्थ’ नावाचे सरोवर आहे.\n‘तिरु’ म्हणजे ‘लक्ष्मी’ लक्ष्मीचा पती म्हणजे ‘तिरु पती’ (विष्णू). तेलुगू व तमिळ भाषेत ‘मला/मलई’ म्हणजे ‘डोंगर/पर्वत’. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. तिरुपती राजधानी हैदराबादपासून 740 किलोमीटरवर आहे. तर शहरापासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. बरेचसे भाविक हे अंतर अनवाणी पार करतात. वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. असे मानले जाते कि या दिवशी बालाजीचे दर्शन घेतल्यास सर्व पापातून मुक्ती होऊन त्याला मुक्त��� मिळते. दररोज सुमारे 5क् हजारांहून भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात. ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी ब्राrाोत्सव साजरा केला जातो. सुमारे 9 दिवस हा उत्सव असतो.\nमंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैलीपद्धतीची आहे. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक दागिन्यांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती स्वयंभू मानली जाते. लोककथेनुसार तिरुपती डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतक:यास आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.\nबालाजीच्या मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे. चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. पुढे मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी देखभालीची व्यवस्था केली. म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारेही या मोठय़ा देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरु होती. 1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये ‘तिरुमला तिरु पती देवस्थानम’ समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) असे म्हणतात. हे पुरातन मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराची माती ढासळत असल्याचा दावा मध्यंतरी पुरातत्व विभागाने केला. ही माती अशीच ढासळत गेली तर हे मंदिर एक दिवस खाली येईल असा इशारा देणारे निवेदन पुरातत्त्व खात्याने तिरु मला तिरु पती देवस्थान समितीला दिल्याचे वृत्तपत्रतून वाचण्यात आले होते. या मंदिराची तात्पुरती डागडुजी किंवा त्याच्या बाहय़रूपात काही बदल केले आहेत. मूळ शिल्पाला धक्का न लावता ही डागडुजी केली जाते. सध्या मुख्य मंदिरात डागडुजीचे काम सुरू आहे.\nकल्याण कट्टा / केसांचे दान :\nतिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे वृत्तपत्रत देवस्थानला 74 कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले होते. इंटरनेटद्वारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती. या लिलावात सुमारे 1 लाख 40 हजार 499 किलो केस विकले गेलेत. केसांच्या लांबीनुसार त्याचे विभाजन करु न ते विकले गेले.\nमंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठय़ा इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात. येणा:या भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणा:या पुढे जाऊन उभे राहावे लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते. दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.\nयेथील व्यवस्थाही पाहण्या जोगी आहे. केस काढणा:याला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.\nतिरुमला वर जायचा रस्ता\nहुंडी / दान :\nअलीकडे विविध धार्मिक संस्थानांच्या वाढत्या श्रीमंतीबद्दल जोरदार चर्चा होत असते. मध्ये केरळमधील पद्मनाभ मंदिराच्या संपत्तीचे आकडे डोळे विस्फरणारे ठरले. अजुनही या मंदिराचे काही दरवाजे उघडायचे बाकी आहेत. या ऐतिहासिक मंदिरात सापडलेला खजिना तर दहा लाख कोटींचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला. या श्रीमंतीबाबत विचार करायचा तर बालाजी देवस्थानचा क्रमांक वरचा लागतो. या देवस्थानचे उत्पन्न काही अब्जात जाणारे आहे. मंदिराला एवढे दान मिळते की मंदिराच्या काही भिंती सोन्याच्या पत्र्याने मढवल्या गेल्या आहेत. तिरूपतीला रोख स्वरूपातील रकमेबरोबरच सोने, चांदी, हिरे यांचे दागिने अर्पण केले जातात. भक्तांनी केलेले पैशाचे हे दान मोजण्यासाठी चाळणीतून हे पैसे चाळून वेगळे केले जातात. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक भाविक हे दान करत असतो. अंगठय़ा, सोन्याची चैन, सोने असे दान करण्याची येथे प्रथा आहे.\nखरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चालल्याचे दिसून येते. पैसे देऊन व्हीआ��पी रांग आणि सोन्याचे दान करणारे नवस भाव खाऊन जातात. कधी काळी शांततेची स्थाने असणारी मंदिरे आता मात्र, प्रचंड गजबजाट आणि कोलाहल बनू लागली आहे. त्याला धार्मिक स्वरुप येऊ लागले आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक पंथाचे देव वेगळे बनले आहेत. देशातल्या प्रत्येक मंदिरातील दानपेटीत दान वाढतच जाते. शिर्डीत एका भक्तानं साईच्यां चरणी 32 लाख रु पये किंमत असणारा सोन्याचा कलश अर्पण केलाय. मंदिरातील भाविकांना रांगेत थंडावा मिळावा यासाठी एसीची व्यवस्था केली. रोज दान देणा:यांच्या संख्येत वाढ होताना दिसते. हे दान गुप्त स्वरुपात होते. पद्मनाभस्वामी मंदिराचा सुमारे एक लाख कोटीचा खजिना आहे. तर तिरु पती बालाजी मंदिराचा 50 हजार कोटीचा खजिना आहे. वैष्णोदेवी वार्षिक दान 500 कोटी तर शिर्डीचे साईबाबा संस्थान वार्षिक दान 200 कोटींच्या वर आहे. हे आकडे ऐकले तर आपला भारत गरीब म्हणावा का हा प्रश्न उपस्थित होतो. आपण केलेला नवस पूर्ण झाल्यास हा नवस देणगी स्वरुपात, सोन्याच्या स्वरुपात देण्याची प्रथा अलिकडे सुरू झाली आहे. खरेतर गोरगरीबांसाठी अन्नछत्रलय, शैक्षणिक संस्था, रस्ते, सोई सुविधा, हॉस्पिटल, पाणीप्रश्न या सारख्या प्रश्नांकरिता हे दिलेले गुप्त दान वापरण्याची खरी गरज आहे. काही देवस्थान संस्था हे उपक्रम राबवित असतील ही तरीही मोठय़ा प्रमाणावर हे दान वापरले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी काही महिन्यांपूर्वी या मंदिराकडील सोने बाजारात आणण्याची कल्पना मांडली. त्यावरून वाद घालण्या पलिकडे आपण काहीही करत नाही. पंतप्रधानांची ही योजना खरच स्वागताहर्य़ म्हणावी लागेल.\nलाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवस्थानची सुरक्षाही तितकीच कडक आहे. डोंगर चढण्यापूर्वी वाहनातून तसेच पायी चालत जाणा:या भाविकांची तपासणी केली जाते. यासाठी बॅग स्कॅन करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. जवळपास अमली पदार्थ बाळगणो हा गुन्हा आहे. सिगरेट, तंबाखू, गुटका, दारू यासारखे व्यसने तिरुपती देवस्थानावर करणो गुन्हा आहे व अर्थात हे पदार्थ वरती मिळत ही नाहीत. मुख्य मंदिर प्रवेशद्वारावरही सर्वत्र कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पुन्हा स्कॅनर मशीन लावण्यात आलेले आहे. जागो जागी कॅमेरा लावण्यात आले आहेत. एकूणच येथील सुरक्षा व्यवस्था कडक आहे. मात्र, भाविकांना याचा त��रस होताना दिसत नाही.\nतिरुपतीप्रमाणो आपल्याकडे ही अशा देवस्थानचा विकास होण्याची गरज आहे. तिरु पती मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान हे केंद्रस्थानी मानून सभोवतालचा परिसर सुशोभीत केलेला आहे. देशभरातून येणारा पर्यटक निदान चार दिवस तरी येथे मुक्कामी राहिला पाहिजे. अशी यंत्रणा केलेली आहे. परिसरातील अनेक ठिकाणो पर्यटन स्थळे म्हणून घोषित केलेली आहेत. यासाठी अशी प्रेक्षणीय स्थळे विकिसत केली. तिरु पतीचे महत्व, माहात्म्य सांगणारी माहिती केंद्रे देशभरात उभी केली. येणा:या लाखो पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, भक्तांसाठी सोयी-सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संशोधन केंद्र, धर्मादाय संस्था, हॉस्पिटल्स हे सर्व आपल्याकडेही होणो सहज शक्य आहे. संपूर्ण डोंगरावर जाताना व येताना एकेरी मार्ग, संपूर्ण रस्ता डांबरी (खड्डे नाहीत), संपूर्ण डोंगरावर हिरवळ, स्वच्छता हे पाहून नक्कीच आपल्याकडेही असे देवस्थान होण्याची गरज आहे.\nतिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यावर वेळ मिळाल्यास डोंगरावरील पर्यटन स्थळे व काही मंदिरे पाहण्यास विसरू नका. सुमारे 5 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेली ही ठिकाणो नयनरम्य परिसरामुळे देखणी व चिरस्मरणात राहणारी ठरतात. देवस्थानतर्फे स्वत:ची पर्यटकांसाठी बस आहे. मात्र, तिची वेळ माहिती करून घेणो गरजेचे आहे. केवळ 45 रुपयांत ते काही मंदिरे दाखवितात. मात्र, प्रचंड गर्दीमुळे आम्ही ही बस नाकारली.मंदिर परिसरात सुमो, जीप गाडय़ा, तवेरा, क्वॉलिस यांसारख्या गाडय़ा भाडय़ाने उपलब्ध आहेत. डोंगरावरील पर्यटनस्थळे ते आपणास दाखवून आणतात. सुमारे 1000 रुपयांमध्ये 5 पर्यटनस्थळे दाखविली जातात. एका सुमोत 11 जण सहज बसतात. ही स्थळे पाहण्यास सुमारे तीन ते चार तास इतका वेळ लागतो. जादा पर्यटक मिळावेत यासाठी ड्रायव्हर आपल्यामागे घाई करताना दिसून येतो. आपण मात्र, मनसोक्त ही पर्यटनस्थळे पाहवीत. खाली तिरुपतीमध्ये सुद्धा अनेक पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत. तिरुपतीला जाऊन तेथून गाडी ठरविल्यास ते फायदेशीर ठरते. कारण वरून गाडी ठरविल्यास एकतर ते जादा दर सांगतात. आपली अडचणीची वेळ लक्षात घेऊन वाटेल तो दर सांगतात. खाली तिरुपतीला जाण्यासाठी सुमारे 1500 रुपये असा दर सांगतात. आम्ही तिरुपतीवरून तिरुमलावर 700 रुपयांत वर आलो. मात्र, खाली जाण्यासाठी 67 टर्न असल्याचे कारण व जादा ��ाणसे घेऊन जाता येत नसल्याचे कारण सांगून हे ड्रायव्हर अडवणूक करतात.\nएकूणच धार्मिक पर्यटन म्हटले की, घाण, सडलेली फुले, नारळ, करवंटय़ा, लोकांनी खाऊन टाकलेले उष्टान्न, टाकाऊ पदार्थ, राडा असे चित्र आपल्याकडे काही ठिकाणी सर्रास पाहायला मिळते. मात्र, तिरुपती स्टेशन असो वा तिरुमला डोंगरावरील मंदिरे असो, तेथील हॉटेल परिसरा भोवती सुद्धा कमालीची स्वच्छता पाळण्यात येते. जागोजागी प्लॅस्टिकच्या कचराकुंडय़ा ठेवल्यामुळे पर्यटक कचरा कचराकुंडीतच टाकतात. जागोजागी झाडू घेऊन स्वच्छता करणारे कर्मचारी दिसून येतात. यामुळे एवढी गर्दी होऊन सुद्धा स्वच्छता असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. पुणो स्टेशनावर गाडीची वाट पाहत असताना नाकाला रुमाल बांधल्याखेरीज बसणो मुश्किल जाते. मात्र, तिरुपती स्टेशनवर गाडी गेल्यावर रेल्वे ट्रॅक पाण्याने स्वच्छ धुतला जातो. हे पाणी तेथील गटारातून वाहून जाण्याची सुविधाही उत्तम केलेली दिसून येते. तिरुमला डोंगरावर अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहे.\nतिरुपतीला दर्शनासाठी तसेच राहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येते.\nविमान प्रवास केलास 2 दिवसांची ही ट्रिप होते.\nशक्यतो रात्री दर्शन घेण्यास गेल्यास लवकर दर्शन होते.\nकुठल्याही मंदिर परिसरात मोबाईल, कॅमेरा न्याण्याची परवानगी नाही त्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळा. आणल्यास त्या मंदिराबाहेरील काउंटरजवळ जमा करण्यासाठी परत रांग लावावी लागते.\nतिरुमला व तिरुपतीवरील प्रेक्षणीय स्थळे पाहायची असल्यास प्रायव्हेट गाडी ठरवा. स्वत:ची ठिकाणो पाहण्याचा आग्रह धरा. त्यासाठी आधी प्लॅनिंग करा.\nतिरुपती हे ठिकाण लोहमार्ग (रेल्वे) व द्रुतगती (रस्ता) मार्गाने पुणो, चेन्नई व बंगळूर या शहरांशी जोडलेले आहे.\nजवळचे रेल्वेस्टेशन: तिरुपती, रेणीगुंठा. येथे उतरून मोटारीने डोंगरावर जाता येते.\nपुण्याहून संध्याकाळी 7.15ला सुटणा:या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस गाडीने सुमारे 18 तासांचा प्रवास करावा लागतो. या शिवाय दादर ते चेन्नई एक्सप्रेस, मुंबई सीएसटी ते चेन्नई मेल आहेत.\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २\nवरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.\nखूप छान माहिती... तिरुपती जवळील सर्व पर्यटन स्थळांची माहिती द्यायला हवी आहे..\nअतिशय उपयुक्त आणि न��्याने तिरूपती दर्शनासाठी जाणा-यांसाठी मार्गदर्शक माहिती आहे.\nअतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद\nखुप छान माहिती दिली आहे 🙏\nखूप चांगली माहिती दिलीत आभारी आहोत\nआम्ही दोनच मित्र जाणार असल्याने तिथे फिरण्या साठी आम्हांला सुद्धा1000 रुपये खर्च येईल काआणि तिरूपती ला जाण्यासाठी1500 हे द्यावे लागतीलआणि तिरूपती ला जाण्यासाठी1500 हे द्यावे लागतील\nखूप छान माहीती दिलीत .. धन्यवाद\nतिरुपती ला जातांना जेवढे मेंबर असतील तेवढ्या सर्वांचे आधारकार्ड झेरॉक्स घेऊन जावे.कुठलेही ओरीजनल कार्ड स्वतःच्या जवळ बाळगू नये.मदिरात जातांना चपला मौल्यवान वस्तू मोबाईल सर्व कार्ड्स रूमवरच कुलुपबंद बॅगेत ठेवून जावे कमीतकमी रक्कम जवळ बाळगणे तसेच रक्कम वेगवेगळ्या जागी ठेवावी.देवाच्या ठिकाणी चोरांचा भरपूर वावर आहे.\nतिरुपती ते तिरुमला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या बाहेर शासनाच्या बसेस उपलब्ध आहेत प्रती व्यक्ती 65 रुपये टिकिट आहे\nतिरुमला ला फिरन्यासाठी देवस्थान च्या मोफत बसेस उपलब्ध आहेत.\nकाही फोटो मिससिंग झाले आहेत. ते परत अपडेट करत आहे .....\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल्...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\nतुळापूर रविवार होता. ‘एलबीटी’मुळे सर्व दुकाने आठवड्यानंतर सुरू झाली होती. सकाळीच खरेदी केल्याने संध्याकाळी फिरायला जायचे अस...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री ...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\n‘क्रांतितीर्थ’ - क्रांतिवीर चापेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/new-arrival/products/army-members-new-choker-necklce", "date_download": "2021-06-23T01:42:04Z", "digest": "sha1:WAUF7ATV56H6H6NPK2YP7XOTGFU35AVG", "length": 4465, "nlines": 51, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "एआरएमवाय आणि सदस्य नवीन चोकर हार - कॉडम", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर नवीन आगमन आर्मवायवाय आणि सदस्य नवीन चोकर हार\nआर्मवायवाय आणि सदस्य नवीन चोकर हार\nधातूचे रंग बीटीएस-108-व्ही बीटीएस-108-जिमीन बीटीएस-108-झोपे बीटीएस-108-बीटीएस -1 बीटीएस-108-जिन बीटीएस-108-आर्मीवाय 2 बीटीएस-108-एसयूजीए बीटीएस-108-आर्मीवाय 1 बीटीएस -108-जंगलूकूक बीटीएस-108-बीटीएस -2 बीटीएस-108-आरएम\nआत्ताच ते खरेदी करा\n** इतर स्टोअरमध्ये समजले नाही **\nए साठी उपलब्ध मर्यादित वेळ, तर आजच मिळवा\n100% गुणवत्ता हमी प्लस वेगवान आणि सुरक्षित शिपिंग\nआपले निवडा शैली, आकारआणि रंग (लागू पडत असल्यास)\nत्यानंतर ऑन क्लिक करा आत्ताच ते खरेदी करा\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2021-06-23T02:55:53Z", "digest": "sha1:ZMLRVEJWLPTPYUAQ3VR7VRQWHFF6LUCE", "length": 11601, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२४ - विकिपीडिया", "raw_content": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२४\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२४\nतारीख १४ जून – १९ ��गस्ट १९२४\nसंघनायक आर्थर गिलीगन (१ली-३री, ५वी कसोटी)\nजॉनी डग्लस (४थी कसोटी) हर्बी टेलर\nनिकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९२४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.\nजॉर्ज पार्कर ६/१५२ (३७ षटके)\nआर्थर गिलीगन ६/७ (६.३ षटके)\nआर्थर गिलीगन ५/८३ (२८ षटके)\nइंग्लंड १ डाव आणि १८ धावांनी विजयी.\nनाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.\nहर्बर्ट सटक्लिफ, पर्सी चॅपमन, रॉय किल्नर, मॉरिस टेट, जॉर्ज वूड (इं), मॅनफ्रेड ससकिंड, नमी डीन आणि जॉर्ज पार्कर (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.\n२८ जून - १ जुलै १९२४\nडिक टिल्डेस्ली ३/५२ (२४ षटके)\nजॉर्ज पार्कर २/१२१ (२४ षटके)\nडिक टिल्डेस्ली ३/५० (३६ षटके)\nइंग्लंड १ डाव आणि १८ धावांनी विजयी.\nनाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nडिक टिल्डेस्ली (इं) याने कसोटी पदार्पण केले.\nसिड पेगलर ४/११६ (३५ षटके)\nमॉरिस टेट ६/४२ (१७ षटके)\nजिम ब्लॅकेनबर्ग १/२३ (१० षटके)\nडिक टिल्डेस्ली ३/६३ (२४ षटके)\nइंग्लंड ९ गडी राखून विजयी.\nमॉरिस टेट ३/२४ (२४ षटके)\nनाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nजॅक मॅकब्रायन, जॉर्ज गियरी आणि जॉर्ज डकवर्थ (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.\nमॉरिस टेट ३/६४ (२९ षटके)\nक्लॉड कार्टर ३/८५ (२३ षटके)\nनाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n१८८० · १८८२ · १८८४ · १८८६ · १८८८ · १८९० · १८९३ · १८९६ · १८९९ · १९०२ · १९०५ · १९०९ · १९१२ · १९२१ · १९२६ · १९३० · १९३४ · १९३८ · १९४८ · १९५३ · १९५६ · १९६१ · १९६४ · १९६८ · १९७२ · १९७५ · १९७७ · १९८० · १९८१ · १९८५ ·\n१९३२ · १९३६ · १९४६ · १९५२ · १९५९ · १९६७ · १९७१ · १९७४ · १९७९ · १९८२ · १९८६ ·\n१९३१ · १९३७ · १९४९ · १९५८ · १९६५ · १९६९ · १९७३ · १९७८ · १९८३ · १९८६ ·\n१९५४ · १९६२ · १९६७ · १९७१ · १९७४ · १९७८ · १९८२ · १९८७ ·\n१९०७ · १९२४ · १९२९ · १९३५ · १९४७ · १९५१ · १९५५ · १९६० · १९६५ ·\n१९८४ · १९८८ ·\n१९२८ · १९३३ · १९३९ · १९५० · १९५७ · १९६३ · १९६६ · १९६९ · १९७३ · १९७६ · १९८० · १९८४ · १९८८ ·\n१९१२ · १९७५ · १९७९ · १९८० · १९८३\n१९७९ · १९८२ · १९८६ ·\nइ.स. १९२४ मधील क्रिकेट\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते त��ार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०२० रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bjp-state-vice-president-sanjay-kakades-secret-blast-said-if-i-had-joined-the-ncp-they-would-not-have-been-asked-to-be-arrested-video/", "date_download": "2021-06-23T02:30:52Z", "digest": "sha1:ELJN7AFGQF77TZJ5EBVNOYPPNRAK46W6", "length": 14316, "nlines": 156, "source_domain": "policenama.com", "title": "भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडेंचा गोैप्यस्फोट, म्हणाले - 'राष्ट्रवादीत प्रवेश करणार असतो तर अटक करायला सांगितली नसती' (Video) - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nभाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडेंचा गोैप्यस्फोट, म्हणाले – ‘राष्ट्रवादीत प्रवेश करणार असतो तर अटक करायला सांगितली नसती’ (Video)\nभाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडेंचा गोैप्यस्फोट, म्हणाले – ‘राष्ट्रवादीत प्रवेश करणार असतो तर अटक करायला सांगितली नसती’ (Video)\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या खांद्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काकडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय काकडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतो तर मला अटक झाली नसती, असा गौप्यस्फोट केला.\nसंजय काकडे म्हणाले, मी 35 वर्षे जमिनीचे व्यवहार करतो. एकही प्रॉपर्टीची केस नाही. सहा वर्षात कोणावर अन्याय केला असेल तर सांगावे. मात्र, गजानन मारणे प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी राष्ट्रवादी पक्षाशी निगडीत असून देखील मला अटक करुन चौकशी करण्यात आली. पालकमंत्र्यांशिवाय अटक होऊ शकत नाही. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असतो तर मला अटक झाली नसती असे म्हणत त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला.\nकोरोना स्थितीवरून बोलताना संजय काकडे म्हणाले, मुख्यमंत्री मुंबईचा, उपमुख्यमंत्री पुण्याचा परंतु, याच ठिकाणी सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. याचाच अर्थ परिस्थिती नियंत्रणात नाही. काही झाले की केंद्र सरकारवर ढकलून मोकळे व्हायचे एवढेच काम आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाबाबत देखील तेच झाले. नेमकं राज्यात काय चालले आहे हेच समजेना झालेय, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.\nसुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. मात्र, राज्य सरकार पुढे काय करणार हे समजले पाहिजे. सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे. पुणे आणि मुंबईतील लोकांचे लसीकरण झाले पाहिजे. जेणेकरून या ठिकाणाचे उद्योग सुरु होतील. राज्य सरकारने नियोजन केले पाहिजे. मात्र, या सरकारमध्ये ताळमळे राहिलेला नाही, अशी टीका संजय काकडे यांनी केली.\nप्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्र सरकारवर जबाबदारी झटकून मोकळे होते. हे कसे चालेल. आपले राज्य मोठे असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणला पाहिजे. राजकारण करण्यासाठी आयुष्य पडले आहे, असेही काकडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पंढरपूर निकालावरुन राज्य सरकारला टोला लगावला, ते म्हणाले पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली तरी देखील त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला.\nचीनच्या ‘या’ मोठया निर्णयामुळे संपूर्ण जगालाच बसणार फटका\n ‘कोरोना’नंतर ‘ब्लॅक फंगस’ आजाराचे संकट, ‘या’ शहरात आढळले रुग्ण\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\n तपास फक्त अनिल देशमुख…\nGold Price Today | सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीत किंचित…\nESIC Covid-19 Relief Scheme | कोरोना मृतांच्या अवलंबिताना…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील ��हिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \n पिंपरीत आणखी एका तरुणाला अटक; 4 हजारांचा 176 ग्रॅम गांजा…\n तपास फक्त अनिल देशमुख यांच्यापुरताच…\n…म्हणून अजितदादांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही –…\nमाजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप \nRam Mandir News | बोगस वेबसाईट बनवून राम मंदिराच्या नावाखाली उकळले लाखो रूपये, 5 जणांचा पर्दाफाश\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nPune Rural Police | पोलिसाची हाताची नस कापून घेतल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या, मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/01/blog-post_52.html", "date_download": "2021-06-23T02:47:29Z", "digest": "sha1:KJ3KPRKWQMRCTFELANBDMSWPW4POW6KR", "length": 15723, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "म्हसळा तालुका ग्राम पंचायत निवडनिकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश,तीन पैकी एक ग्राम पंचायत बिनविरोध तर दोन ग्राम पंचायतीमध्ये एकहाती सत्ता - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण रायगड म्हसळा तालुका ग्राम पंचायत निवडनिकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश,तीन पैकी एक ग्राम पंचायत बिनविरोध तर दोन ग्राम पंचायतीमध्ये एकहाती सत्ता\nम्हसळा तालुका ग्राम पंचायत निवडनिकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश,तीन पैकी एक ग्राम पंचायत बिनविरोध तर दोन ग्राम पंचायतीमध्ये एकहाती सत्ता\nम्हसळा तालुका ग्राम पंचायत निवडनिकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश,तीन पैकी एक ग्राम पंचायत बिनविरोध तर दोन ग्राम पंचायतीमध्ये एकहाती सत्ता\nदिनांक 15 जानेवारी रोजी संपन्न झालेल्���ा ग्राम पंचायत निवडणूकीत म्हसळा तालुक्यात लिपणीवावे आणि पाभरे या मोठया लोकसंख्या असलेल्या ग्रुप ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूकित स्थानिक व मुंबई निवासी जनतेने विकास करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.7 सदस्य संख्या असलेल्या केलटे ग्रुप ग्राम पंचायती मध्ये स्थानिक पातळीवर होणारी निवडणूक आधीच बिनविरोध करून या ग्राम पंचायत तीने तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताबेत असलेल्या लिपणीवावे आणि पाभरे ग्रुप ग्राम पंचायतमध्ये बहुतांश सदस्यांची बिनविरोध निवड करून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा गड अबाधित ठेवला होता.9 सदस्य संख्या असलेल्या लिपणीवावे ग्रुप ग्राम पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य बिनविरोध निवडुन आले होते तर तीन सदस्यांसाठी प्रभाग क्रमांक 2 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे परस्परविरोधी 6 उमेदवार निवडणुकीला उभे ठाकले होते आज संपन्न झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तिनही उमेदवार बहुमताने निवडुन आले आहेत येथे सर्वसाधारण स्त्री करिता आरक्षित असलेल्या दोन राखीव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती कडु शमीम हासिम विरुद्ध काँग्रेसच्या जोगीलकर मुमताज अ.मूनाफ यांच्यात लढत होती श्रीमती कडु यांना 239 मते तर जोगीलकर यांना अवघी 68 मते मिळाली. याच प्रभागात दुसऱ्या जागेवर काँग्रेसच्या जोगीलकर शैनाज रियाज विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाघरे रसिका नामदेव यांच्यात लढत झाली त्यामध्ये श्रीमती वाघरे यांना 235 मते तर शैनाज यांना अवघी 58 मते मिळाली आहेत याच प्रभागात सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारी शहनाज महमद सईद विरुद्ध काँग्रेसच्या जोगीलकर जाहिद अ.रशीद यांच्यात लढत झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे कारभारी यांना 246 तर काँग्रेसचे जोगीलकर यांना अवघे 52 मते मिळाली आहेत.लिपणीवावे ग्राम पंचायत मध्ये 9 पैकी 9जागा मिळवुन एकहाती सत्ता कायम राखली आहे.\n11 सदस्य संख्या असलेल्या पाभरे ग्राम पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जागा बिनविरोध आल्या आहेत दोन जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत झाली,प्रभाग क्रमांक 2 मध्ये नामप्र स्त्री करिता एका जागेवर राष्ट्रवादी ���ाँग्रेसच्या बेटकर जागृती जयेश विरुद्ध भाजपच्या काप सानिया कल्पेश यांच्यात लढत झाली यामध्ये बेटकर जागृती यांना 367 तर भाजपच्या काप यांना 155 मत मिळाली,प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसुचित जातीकरिता मोरे रमेश चंद्रकांत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपचे कासारे आदेश अनंत अशी सरळ लढत होती या ठिकाणी मोरे यांना 161मत तर कासारे यांना 86 मत मिळुन येथे दोन्ही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक होण्या आधीच बिनविरोध सदस्यांची निवड करून लिपणीवावे आणि पाभरे ग्राम पंचायतीवरील वर्चस्व कायम केले होते केवळ विरोधाला विरोध म्हणुन औपचारिकता म्हणुन निवडणूक झाली त्यातही विरोधकांचा पराजय झाला आहे.बिनविरोध आणि निवडुन आलेल्या विजयी उमेदवारांचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,प्रदेश चिटणीस अली कौचाली,जिप सभापती बबन मनवे,सभापती उज्वला सावंत,उपसभापती गायकर,पस सदस्य संदीप चाचले, माजी सभापती छाया म्हात्रे, नाजीम हसवारे,महेश शिर्के,फैसल गीते,जयंत चिबडे यांनी अभिनंदन केले आहे. ग्राम पंचायत निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणु अधिकारी तथा तहसीलदार के. टी.भिंगारे यांनी काम पाहिले.\nTags # कोकण # रायगड\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/36-animals-brought-for-slaughter-in-phaltan-in-police-custody-charges-filed-against-five-suspects-nrab-101990/", "date_download": "2021-06-23T02:29:29Z", "digest": "sha1:ZTVA7UKMN25FHLMWSEWAHJFZOW3ZJ3KW", "length": 14808, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "36 animals brought for slaughter in Phaltan in police custody; Charges filed against five suspects nrab | फलटणमध्ये कत्तलीसाठी आणलेली ३६ जनावरे पोलिसांच्या ताब्यात ; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nसाताराफलटणमध्ये कत्तलीसाठी आणलेली ३६ जनावरे पोलिसांच्या ताब्यात ; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल\nता.११ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुरेशीनगर येथे कत्तलीसाठी एका वाहनामध्ये जनावरे डांबल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाली. यानंतर किंद्रे यांनी सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कुरेशीनगर येथे छापा टाकला असता त्यांना नगरपालिकेच्या शाळेजवळ दोन टेंपोमध्ये ३६ जनावरे आढळली. टेंपोनजीक असणारे हुसेन बालाजी कुरेशी, तय्यब आदम कुरेशी, अल्ताफ जमील कुरेशी, उमर अस्लम कुरेशी (सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) व अल्लाउद्दीन सुलतान सय्यद (रा. फडतरवाडी, ता. फलटण) हे संशयित पोलिस दिसताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.\nसातारा : शहरातील कुरेशीनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका टेंपोमधून कत्तलीसाठी आणलेली ३६ जनावरे ताब्यात घेतली. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून, हे संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळाले. या छाप्यात पोलिसांनी १७ लाख रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.\nयाबाबत शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की ता.११ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुरेशीनगर येथे कत्तलीसाठी एका वाहनामध्ये जनावरे डांबल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाली. यानंतर किंद्रे यांनी सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कुरेशीनगर येथे छापा टाकला असता त्यांना नगरपालिकेच्या शाळेजवळ दोन टेंपोमध्ये ३६ जनावरे आढळली. टेंपोनजीक असणारे हुसेन बालाजी कुरेशी, तय्यब आदम कुरेशी, अल्ताफ जमील कुरेशी, उमर अस्लम कुरेशी (सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) व अल्लाउद्दीन सुलतान सय्यद (रा. फडतरवाडी, ता. फलटण) हे संशयित पोलिस दिसताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.\nपोलिसांनी घटनास्थळी पाच लाख २१ हजार रुपये किमतीची पिकअप गाडी (एमएच ११ टी ५९९८) व त्यामध्ये २१ जर्सी जातीची वासरे व ११ लाख ८० हजार रुपये किमतीचा टेंपो (एमएच १२ एलटी ७६६६) व या गाडीमध्ये १० मोठे रेडे व पाच लहान रेडी त्यासोबत नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व प्राणी छळ अधिनियमानुसार शहर पोलिस ��ाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन रावळ करीत आहेत.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/apology-from-chidambaram/", "date_download": "2021-06-23T02:16:55Z", "digest": "sha1:SJQNB335ECZHT4MAEIHGGYREXMFMN46W", "length": 8250, "nlines": 257, "source_domain": "krushival.in", "title": "चिदंबरम यांच्याकडून सकारची माफी - Krushival", "raw_content": "\nचिदंबरम यांच्याकडून सकारची माफी\nनवी दिल्ली | वृत्तसंस्था |\nपंतप्रधान मोदी यांच्या मोफत लसीकरणाच्या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. मात्र, टीका करताना चिदंबरम यांनी मोदी सरकारने खोटा आरोप केल्याचा म्हटलं होतं. या टीकेनंतर चिदंबरम यांनी आता एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी काल सरकारवर टीका करता झालेली चू�� मान्य केली आहे. राज्य सरकारला थेट लस खरेदी करण्याची परवानगी द्या, अशी मागणी कोणत्या राज्य सरकारने केली होती. याची माहिती एएनआयकडे विचारली होती. सोशल मीडियावरील एका कार्यकर्त्यांने पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे अशा पद्धतीची विनंती केल्याचं पत्र पोस्ट केलं. मी चुकलो. मी माझी भूमिका दुरुस्त केल आहे, असा खुलासा चिदंबरम यांनी ट्विट करून केला आहे.\nभाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट\nपटोलेंच्या ‘एकला चलो रे’ वर आघाडीत अस्वस्थता\nकोरोनावर राहुल गांधींची श्‍वेतपत्रिका\nगोळाफेकपटू ताजिंदर ऑलिम्पिकसाठी पात्र\nशिवसेनेच्या ‘या’ नेत्याला होतेय मुलाकडूनच मारहाण\nशरद पवारांच्या बैठकिला शिवसेनेचे नेते गैरहजर\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2021-06-23T03:01:01Z", "digest": "sha1:LW7DFN7M4HYB6PPKCAZTQK4PBA4HFUBX", "length": 6795, "nlines": 75, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पुनर्निर्देशने दाखवा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nखालील माहिती सयीमध्ये(कॅशे) ठेवली आहे आणि शेवटी २१:३८, २२ जून २०२१ ला बदलली होती.\nखाली #१ ते #५० पर्यंतच्या कक्षेतील ५० निकाल दाखविले आहेत.\nपाहा (मागील ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n\"विकिपीडिया:विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२० →‎ विकिपीडिया:विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२०\n&टीव्ही →‎ अँड टीव्ही\n'''अहिराणी''' →‎ अहिराणी बोलीभाषा\n''दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस'' →‎ दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस\n'नग्नसत्य', बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध →‎ 'नग्नसत्य', बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध (पुस्तक)\n'नेव्हर डन पूअरली पेड →‎ नेव्हर डन पुअरली पेड\n'पाय' (π) अव्यय राशी →‎ पाय (स्थिरांक)\n'प्रतिष्ठान' न���यतकालिक →‎ प्रतिष्ठान (नियतकालिक)\n'रिकव्हरिंग सब्वर्जन' →‎ रिकव्हरिंग सबव्हर्झन\n'लानसेट' →‎ द लॅन्सेट\n(मॅक्स म्युलर भवन) →‎ मॅक्समुल्लर भवन\n* अन्नापुर →‎ अन्नापूर\n0 (संख्या) →‎ शून्य\n11 गोरखा राइफल्स →‎ ११ गुरखा रायफल्स\n1966 फिफा विश्वचषक →‎ १९६६ फिफा विश्वचषक\n1970 फिफा विश्वचषक →‎ १९७० फिफा विश्वचषक\n1974 फिफा विश्वचषक →‎ १९७४ फिफा विश्वचषक\n1978 फिफा विश्वचषक →‎ १९७८ फिफा विश्वचषक\n1982 फिफा विश्वचषक →‎ १९८२ फिफा विश्वचषक\n1984 (कादंबरी) →‎ नाइंटीन एटी-फोर\n1986 फिफा विश्वचषक →‎ १९८६ फिफा विश्वचषक\n1990 फिफा विश्वचषक →‎ १९९० फिफा विश्वचषक\n1994 फिफा विश्वचषक →‎ १९९४ फिफा विश्वचषक\n1998 फिफा विश्वचषक →‎ १९९८ फिफा विश्वचषक\n1 गोरखा राइफल्स →‎ १ गुरखा रायफल्स\n2002 फिफा विश्वचषक →‎ २००२ फिफा विश्वचषक\n2006 फिफा विश्वचषक →‎ २००६ फिफा विश्वचषक\n2009 फ्रेंच ओपन →‎ २००९ फ्रेंच ओपन\n2009 विंबल्डन स्पर्धा →‎ २००९ विंबल्डन स्पर्धा\n2010 फिफा विश्वचषक →‎ २०१० फिफा विश्वचषक\n2010 फ्रेंच ओपन →‎ २०१० फ्रेंच ओपन\n2012 यू.एस. ओपन →‎ २०१२ यू.एस. ओपन\n2012 विंबल्डन स्पर्धा →‎ २०१२ विंबल्डन स्पर्धा\n2014 फिफा विश्वचषक →‎ २०१४ फिफा विश्वचषक\n2015-17 आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा →‎ २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा\n2017 यू.एस. ओपन →‎ २०१७ यू.एस. ओपन\n2018 फ्रेंच ओपन →‎ २०१८ फ्रेंच ओपन\n3Ws ऒवल →‎ ३डब्ल्यूज ओव्हल\n3Ws ओव्हल →‎ ३डब्ल्यूज ओव्हल\n3 गोरखा राइफल्स →‎ ३ गुरखा रायफल्स\n3 डी प्रिंटींग →‎ त्रिमितीय प्रिंटींग\n4130 रामानुजन →‎ ४१३० रामानुजन\n4 गोरखा राइफल्स →‎ ४ गुरखा रायफल्स\n5 गोरखा राइफल्स →‎ ५ गुरखा रायफल्स\n8 गोरखा राइफल्स →‎ ८ गुरखा रायफल्स\n96 कुळी मराठा सर्व मुख्यकुळ, उपकुळ, व आडनांवे 6370 →‎ धूळपाटी:96 कुळी मराठा सर्व मुख्यकुळ, उपकुळ, व आडनांवे 6370\nपाहा (मागील ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://praharvidyarthi.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2021-06-23T02:32:51Z", "digest": "sha1:5KRWKUM3SMO4XXWBNSGGASNBGL7HDSXT", "length": 2743, "nlines": 44, "source_domain": "praharvidyarthi.blogspot.com", "title": "लढा: समाजातील उपेक्षित घटकांचा लढा कधी उभा रहाणार ?", "raw_content": "रविवार, ३ जुलै, २०११\nसमाजातील उपेक्षित घटकांचा लढा कधी उभा रहाणार \nद्वारा पोस्ट केलेले Vidyarthi येथे ९:१८ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest ��र शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलढा… हा ब्लॉग प्रहारसाठी मी (रुपेश घागी) काही वर्षांपूर्वी सुरु केला. यातील प्रत्येक शब्द व फोटो ची जबाबदारी माझी आहे. कुणाला यातील मजकुरावर आक्षेप असल्यास मला prahar.vidyarthi@gmail.com यावर कळवावे. कुणाला सदर ब्लॉगसाठी लिखाण करावयाचे असल्यासही संपर्क साधा.\nआम्ही सारेच सुभाष खारोडे...\nश्रीमान राहुल गांधी, तुम्हाला लाज वाटत नाही काय \nसमाजातील उपेक्षित घटकांचा लढा कधी उभा रहाणार \nसाधेसुधे थीम. imagedepotpro द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/raise-awareness-about-mucormycosis", "date_download": "2021-06-23T03:38:19Z", "digest": "sha1:CPMKJSAINVBXU6GTATJKOALGHYGX2WT4", "length": 8951, "nlines": 53, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Raise awareness about mucormycosis", "raw_content": "\nम्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करा\nकृषी मंत्री दादा भुसे यांचे आवाहन\nरोग प्रतिकारशक्ती अत्यंत कमी असलेल्या तसेच उच्च रक्तदान व मधुमेह असलेल्या करोना बांधितांना म्युकरमायकोसिस या नवीन आजाराचा त्रास जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजाराची व्याप्ती लक्षात घेत शासनाने महात्मा जन आरोग्य योजनेत त्याचा समावेश केला आहे. त्वरित उपचार झाल्यास या आजारावर मात देता येऊ शकते. त्यामुळे रुग्णांनी घाबरू नये. या आजारापासून रुग्णांना दिलासा देण्यासाठी कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टरांनी उपचाराबरोबरच आजारासंदर्भात रुग्णांची जनजागृती करत दिलासा द्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.\nयेथील शासकीय विश्रामगृहात करोना पाठोपाठ म्युकरमायकोसीस आजार रुग्णांना उद्भवत आहे. या आजारासंदर्भात वेगवेगळ्या चर्चेमुळे रुग्णांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर या आजारावर उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन व आरोग्य यंत्रणेसह शहरातील कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टरांची बैठक घेण्यात येवून या उपचारासंदर्भात नियोजन केले गेले.\nअप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपमहापौर नीलेश आहेर, प्रांत विजयानंद शर्मा, वैद्यकिय अधिकारी डॉ. हितेश महाले, डॉ. सपना ठाकरे, मनोहर बच्छाव, विनोद वाघ, डॉ. अनिल मुळे, मनोज चोपडे, पीयुष रणभोर, पुष्कर आहेर, प्रशांत वाघ, दत्तात्रेय पाटील, दर्शन ठाकरे, लोधे, बोहरा, बिर्‍हाडे, संदीप ठाकरे, अ��य पोतदार, दीपक पवार, धनश्री देवरे, अफाक, जतीन कापडणीस आदी कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.\nकरोना बाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र म्युकरमायकोसिस या आजारामुळे आरोग्य यंत्रणेसमोर पुन्हा नवीन आव्हान उभे ठाकले आहे. करोनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या तसेच ज्यांना उच्च मधुमेह व रक्तदाबाचा त्रास आहे अशांना हा आजाराचा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट करत ना. भुसे पुढे म्हणाले. या आजाराची लक्षणे जाणवताच तत्काळ तज्ञ डॉक्टरांकडून रूग्णांनी उपचार सुरू करावेत. या उपचाराकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढू शकतो मात्र वेळीच उपचार झाल्यास धोका टळू शकतो त्यामुळे उपचाराकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन केले.\nसंभाव्य तिसर्‍या लाटेत लहान बालकांना अधिक धोका संभवत असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत असल्यामुळे शहरातील बालरुग्णालयातही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा. लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी पालकांनी घेऊन त्यांना घराबाहेर जाण्यापासून रोखावे, असे आवाहन करत कृषिमंत्री भुसे यांनी बालरुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची संख्या वाढविण्यात यावी. भविष्यातील संभाव्य धोके ओळखून शासनासह महानगरपालीका व खाजगी रुग्णालयांनी आपसात समन्वय ठेवून या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले.\nकरोनासह म्युकरमायकोसिस आजाराला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या संकटावर मात देण्यासाठी शहर व तालुक्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून रुग्णसेवेत योगदान दिल्यास या आजारांवर मात करण्यास वेळ लागणार नाही. करोनामुक्त झालेल्या मात्र उच्च मधुमेह असलेल्या रूग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. खासगी डॉक्टरांनी आरोग्य यंत्रणेस सहकार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी यावेळी बोलतांना केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/water-wastage-due-to-rupture-of-khadakwasla-canal", "date_download": "2021-06-23T03:40:22Z", "digest": "sha1:PZVDDNQEXFDPNENE3QTD562NAI5ACV6A", "length": 8201, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दौंड : रावणगाव-मळद गावांच्या शिवेवर खडकवासला कालवा फुटला", "raw_content": "\nदौंड : रावणगाव-म���द गावांच्या शिवेवर खडकवासला कालवा फुटला\nकुरकुंभ : दौंड तालुक्यातील रावणगाव - मळद गावांच्या शिवेवर आज ( ता. 26 ) सकाळी नऊच्या सुमारास मुख्य खडकवासला कालवा फुटल्याने मोठयाप्रमणात पाण्याच्या अपव्यय झाला. फुटलेले पाणी ओढयाद्वारे दहा किलो मिटरवरील खडकी गावापर्यंत पोचले. साडेचार तासांच्या प्रयत्नानंतर पाटबंधारे विभागाच्या यांत्रिक विभागाला कालवा बुजविण्यात काही प्रमाणात यश आले.\nहेही वाचा: पुणे जिल्ह्यातील 442 ग्रामपंचायती कोरोनामुक्त\nखडकवासला कालव्याच्या भराव्याला अनेक वर्ष झाली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी भरावा कमजोर झाला आहे. कालव्याचे आतील बाजूने सिमेंट काँक्रिटच्या अस्तरीकरणाला मोठमोठी भगदाडे पडली असून त्यामध्ये काटेरी झुडपे व झाडे वाढली आहेत. त्यामुळे पाण्याची गळती मोठयाप्रमाणात होत असून अनेक वेळा कालवा फुटण्याचे प्रकार घडून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. तरी पाटबंधारे विभागाकडून कालवा दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.\nहेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण\nबुधवारी ( ता. 26 ) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रावणगाव - मळद गावच्या शिवेवर मुख्य खडकवासला कालव्याचा भरावा फुटला. याबाबत संबंधितांना उशिरा माहिती मिळाली. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या यांत्रिक विभागाचे मशनरी येण्यास वेळ लागला. मशनरी आल्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत फुटलेला कालवा बुजविण्यात काही प्रमाणात यश आले. मात्र फुटलेला कालवा बुजवेपर्य॔त लाखो लिटर पाणी वाया गेले. फुटलेले पाणी ओढयाद्वारे दहा किलो मिटरपर्य॔त गेले असून या दरम्यानचे ओढयावरील बंधारे भरले असल्याची माहिती रावणगाव, खडकी येथील शेतकऱ्यांनी दिली. सुदैवाने कालवा पाणी वाहून जाऊ शकते अशा ठिकाणी फुटल्याने बाजूच्या शेतकर्‍यांची जमिन वाहू जाण्याचा धोका टळला. अन्यथा शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असते. घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील व दौंड विभागाचे उपअभियंता सुहास साळुंके यांनी भेट देऊन फुटलेल्या कालव्याची दुरूस्ती घेतली. कालव्याची अनेक दिवसांपासून दुरूस्ती न झाल्याने सदर ठिकाणी भरावा कमजोर होऊ घळ पडल्याने कालवा फुटण्याचे घटना घडली. मशनरी आल्यानंतर दोन तासात कालवा दुरूस्ती करून पाण्याची गळती बंद करण्��ात आल्याची माहिती उपअभियंता साळुंके यांनी दिली.\nहेही वाचा: पुणे जिल्ह्यातील 442 ग्रामपंचायती कोरोनामुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/health-coronavirus-symptoms-diabetic-patients-must-be-aware-of/", "date_download": "2021-06-23T03:11:59Z", "digest": "sha1:MRZFDRFOZUZKBLYIELR4P4HCIM57Q3VQ", "length": 12231, "nlines": 131, "source_domain": "bahujannama.com", "title": "तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात? तर कोरोनाच्या 'या' लक्षणांबाबत आवश्य जाणून घ्या - बहुजननामा", "raw_content": "\nतुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात तर कोरोनाच्या ‘या’ लक्षणांबाबत आवश्य जाणून घ्या\nin आरोग्य, ताज्या बातम्या\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट भारतात थैमान घालत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत ही लाट मोठी आहे. यातील लक्षणेही वेगवेगळी आहेत. गेल्या वर्षी ज्येष्ठांना सर्वाधिक धोका होता तर आता या दुसऱ्या लाटेत सर्वच वयोगटातील लोकांना संसर्ग होत आहे.\nज्या लोकांना डायबिटीज, ह्रदय आणि किडनी संबंधित क्रोनिक आजार आहेत. तसेच जे लोक डायबिटीजने बाधित आहेत अशा लोकांना 30 टक्के जास्त धोका असतो.\nइम्यूनिटीलाही प्रभावित करते डायबिटीज\nखराब ग्लुकोजच्या स्तरावर शरीरात इन्सुलिनचे उत्पादनापासून समझौता करतो आणि प्रतिरक्षा ठेवतो.\nडायबिटिजमुळे पोषकतत्वांचा अवशोषणाची अडचणी वाढतात. खराब रक्तप्रवाह आणि आत्तापर्यंत आजारापासून रिकव्हरीमध्येही चांगला कालावधी लागतो.\nडायबिटिज रुग्णांच्या त्वचेवर रॅशिंग, संक्रमण, कापल्याचा व्रण उशीराने भरतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही डायबिटिज असेल आणि तुमच्या त्वचेवर चकत्ते, पायांची बोटांना सूज आणि वेदना होऊ शकतात.\nकोरोनाबाधित रुग्णांमध्ये निमोनियाही दिसतो. त्यामध्ये जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल तर निमोनिया तुम्हाला अडचणीचा ठरू शकेल. हाय ब्लड प्रेशरमुळे व्हायरससाठी फुफ्फुसावर हल्ला करणे सोपे होऊ शकेल.\nऑक्सिजन स्तर कमी होणे\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या स्तरात एक मोठी जटिलता निर्माण होते. त्यामुळे श्वास घेताना त्रास होणे, छातीत दुखणे आणि श्वासासंबंधी अडचणी येत आहेत.\nब्लड ग्लुकोजचा स्तर खराब होणे\nब्लड ग्लुकोजचा स्तर वाढल्याने शरीरात इन्सुलिन उत्पादनात बाधा येते. ज्यामध्ये प्रतिरक्षावर वाईट प्रभाव टाकतो.\nजे लोक डायबिटिजने पीडित आहेत. ते जीवघेणा ब्लॅक फंगस इन्फेक्शनचाही शिकार होऊ शकतात. ज��याबद्दल वेळीच माहिती मिळाली नाहीतर जीवघेणा ठरू शकतो.\nTags: Chronic DiseaseCoronaCorona virusdiabetesepidemicHeartKidney SymptomsPatientSymptomsकिडनीलक्षणांकोरोनाकोरोना व्हायरसक्रोनिक आजारडायबिटीजमहामारीरुग्णलक्षणांह्रदय\nमराठा आरक्षणाच्या पार्श्वभुमीवर राज्यात महत्वाच्या हालचाली\nAadhaar मध्ये दिलेला जुना मोबाइल नंबर बंद झाला असेल तर ‘या’ पध्दतीनं अपडेट करा New Number, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस\nAadhaar मध्ये दिलेला जुना मोबाइल नंबर बंद झाला असेल तर 'या' पध्दतीनं अपडेट करा New Number, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nतुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात तर कोरोनाच्या ‘या’ लक्षणांबाबत आवश्य जाणून घ्या\nMansukh Hiren Death Case | प्रदीप शर्मांनंतर आता NIA कोणावर करणार कारवाई\nDevendra Fadnavis | महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूच्या आकड्यांची लपवाछपवी , देवेंद्र फडणवीस म्हणाले…\nPune Police | पुणे पोलिस��ंची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात\nCoronavirus Vaccine Free | उद्यापासून सर्वांसाठी मोफत कोरोना व्हॅक्सीन, CoWin वर अगोदर रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही\nSuicide Case | ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, हातावर ‘मैं चोर नहीं हूं’ असा उल्लेख\nCM Uddhav Thackeray Give Promotion | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा काँग्रेसला आणखी एक धक्का, घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/help-the-victims-family-with-rs-10-lakh-each-by-filing-a-case-of-culpable-homicide-under-the-manual-scavenger-act-sanjog-hiwale/", "date_download": "2021-06-23T02:29:53Z", "digest": "sha1:BDAZBDOMESY4CBCHBFUCLOZJ424MTDEY", "length": 11798, "nlines": 93, "source_domain": "hirkani.in", "title": "मॅन्युअल सकॅव्हेंजर ऍक्ट नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत करा – संजोग हिवाळे – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nमॅन्युअल सकॅव्हेंजर ऍक्ट नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत करा – संजोग हिवाळे\nजालना (प्रतिनिधी)- : आम आदमी पक्षाच्या वतीने जालना जिल्हा अध्यक्ष संजोग हिवाळे यांच्या नेतृत्वात प्रवीण दासूद, सुभाष बोर्डे, कृष्णा यादव व इतर कार्यकत्यांसह. दिनांक ०६ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, याना लेखी निवेदन देऊन मागणी केली. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दिनांक ३० एप्रिल २०२१ शुक्रवार रोजी दुपारी तिन नंतर सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यास मुळे यांनी सांगलीतले व त्या नंतर लुकस गायकवाड़ (आनंद नगर) प्रकाश घोडके (रमाबाई नगर) आणी बाबा सुल्तान बेग (रेल्वे स्टेशन) हे तिन्ही ही कामगार सेफ्टी टगा मध्ये उतरल्यानंतर काही वेळातच आरडा-ओरड सुरु झाली.अन् मोठा गोंधळ झाल्यानंतर अन्य सफाई कामगार घटना स्थळ वरुन फरार झाले. गोधंळ चा आवाज ऐकुन परीसरातील रहीवाशानी घटनास्थळ वर धाव घेतली मात्र तोपर्यंत खुप उशीर झाला.अन् क्रमा क्रमाने एका पाठोपाठ एका सफाई कामगार अत्याधुनिक यांत्रिक संसाधने अभावी मुत्यु मुखी पडले.\nया गंभीर प्रकरणानंत��� मैन्युअल स्कव्हेंजर कायद्याची अंमलबजावणी तही किती हलगर्जीपणा केला जातो.हे यावेळी दिसुन आले. संबंधित कायद्यानुसार कोणतेही व्यक्ति स्थानिक संस्था, कोणतेही प्रतीनिधी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रित्या कोणत्याही व्यक्तीला गटार किंवा सेफ्टी टग अथवा धोकादायक साफसफाई साठी कामावर ठेवू शकत नाही.किंवा अश्या कामात फुस लावणे, जबरदस्ती करणे, अश्या कामात कोणत्याही व्यक्ती कडुन काम करून घेता येणार नाही.या कायद्यात प्राथमिक स्वरुपात केल्यास दोन वर्षापर्यत तुंरुगवासाची शिक्षा किंवा दोनों लाख रूपये रूपये अथवा दोन्ही ही शासन होऊ शकतो. या सारखा कठोर कायदा असुनही समाज मनावर प्रभाव करु शकला नाही.\nउच्च न्यायालय, राज्यशासन, मानव अधीकार आयोग अश्या विषयाने चिंतित असुनही या घटनेला काही दिवस उलटले असताना च मुंबई ची पुनरावृत्ति पुन्हा एकदा मराठवाड़ा तील जालना शहरातील सेप्टिक टाकीत तीन सफाई कामगार च्या मुत्युची घटना ही निश्चितच माणुसकीला काळीमा फासणारी आहे.\n“मैन्युअल स्कव्हेजंर अक्ट” २०१३ आजपर्यंत आठ ते नऊ वर्षाचा कालावधी झाला आहे.तरीही राज्य अन् देशभरात गटारात आती सेप्टिक टग मध्ये गुदमरून स्वच्छता कामगाराचे मुत्यु अजुनही थांबले नाहीत. यावर चिकित्सक अन् प्रबोधन करणे ही काळजी गरज आहे.\nज्यादा राज्यात-देशात एससी.एसटी.जमातीच्या प्रर्वगातील सदस्यांना अपमानित, जबरदस्ती ने फुस लाऊन अश्या हेतूने अथवा हेतु नसताना ही झालेल्या अपमान साठी किंवा धमकीकरीता अत्याचार प्रतीबंधक कायदा अंतर्गत पाच वर्षापर्यत सश्रत कारावासाची तरतुद असताना ही मात्र स्थानीक लोकप्रतिनिधी अथवा स्थानीक संस्थेच्या अक्षम्य दुर्लक्षित कृती मुळे हाताने साफ सफाई करणार्या सफाई कामगाराच्या होणार या व्यवस्थात्मक प्रत्यक्षरित्या खुनाना अप्रत्यक्षरित्या आकस्मिक मृत्यु म्हणत बाजुला सारले जाते. हे स्वातंत्र्य लोकशाही ची अवहेलना अथवा विडंबना च म्हणावे लागेल.\n“स्वच्छ शहर- सुंदर शहर” म्हणुन आपल्या शहराची वर्णी लागावी म्हणून शहरात पाठोपाठ शहरा चा घोळका जमा होताोय,मात्र अत्याधुनिक यांत्रिक औजारै, संसाधने अभावी सफाई कर्मचारिना हाताने सफाई (मैला) साफ करण्यासाठी भाग पाडले जाते.त्यांच्या कुटुबं अन् पुनर्वसन कडे दुर्लक्ष करणे म्हणजे “स्वच्छ भारत सुंदर भारत” प्रक्रीय���ला खिळ लागण्याचा प्रकार होय\nआपण याबाबत गांभीर्यपूर्वक लक्ष घालून घर मालक मुळे व स्वछता निरीक्षक तसेच त्यावर नियंत्रण असणारे नगर परिषद मुख्यधिकारी जालना यांचावर मॅन्युअल सकॅव्हेंजर ऍक्ट नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी, पीडित कुटुंबाना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली .\nसुप्रीम कोर्ट मोदी सरकारवर संतापलं ;“आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका,”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/sairat-record-of-sairat-songs/", "date_download": "2021-06-23T01:59:50Z", "digest": "sha1:C3345WWOLHFWCFCFBHAAD7FCF5MKOSX3", "length": 13335, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "​'सैराट'च्या गाण्यांच्या 'झिंगाट' विक्रम - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/सिनेनामा/​’सैराट’च्या गाण्यांच्या ‘झिंगाट’ विक्रम\n​’सैराट’च्या गाण्यांच्या ‘झिंगाट’ विक्रम\nओलांडला १.२ बिलियन व्ह्यूज आणि स्ट्रीम्सचा टप्पा\n‘आधुनिक काळातील क्लासिक’ म्हणून नावाजण्यात येणाऱ्या ‘सैराट’ (sairat) संगीताच्या झी म्युझिक कंपनीच्या अल्बमने २०१६ साली सुरुवातीपासूनच प्रसिद्धीची उत्तुंग शिखरे गाठली. ऐकताक्षणी मन ताजेतवाने करणारा साउंडट्रॅक, महाराष्ट्राचे लोकसंगीत व पाश्चिमात्त्य सिम्फोनिक म्युझिक यांचा अप्रतिम मिलाप यामुळे आजही हा अल्बम अतिशय लोकप्रिय आहे.\nहॉलिवूडमध्ये लाईव्ह सिम्फनी ऑर्केस्ट्रासोबत संगीत रेकॉर्ड करण्यात आलेला पहिला भारतीय सिनेमा म्हणजे सैराट (sairat) या अल्बममधील प्रत्येक गाणे प्रेमाची नवी अनुभूती मिळवून देते. वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून आलेल्या दोन युवा प्रेमीजीवांची नाजूक प्रेमकहाणी या गाण्यांमधून अलवार गुंफली गेली आहे. यातील ‘झिंगाट’ हे गाणे वाजू लागताच पाय थिरकणार नाहीत असा रसिक जगात शोधून सापडायचा नाही.’याड लागलं’ हे अल्बममधील पहिलेच गाणे खऱ्या अर्थाने जादुई आहे, कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा-पुन्हा ऐकत राहावेसे वाटते. ‘आताच बया का बावरलं’ हे गाणे कानावर पडताच मनात प्रेम रुंजी घालू लागते तर ‘सैराट झालं जी’ हे गाणे सतत गुणगुणले जाते.\nराष्ट्रीय पुरस्कार विजेते, दिग्गज संगीतकार अजय-अतुल यांच्या मोहक संगीतामुळे हा अल्बम मराठी भाषिक नसलेल्या श्रोत्यांमध्ये देखील प्रचंड लोकप्रिय ठरला. अल्बमच्या यशाबद्दल अजय-अतुल यांनी सांगितले, “आजही या अल्बमला श्रोत्यांकडून एवढे प्रेम आणि वाहवा मिळत आहे हे पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. फक्त मराठी सिनेमातच नव्हे तर, संपूर्ण भारतीय चित्रपट क्षेत्रात या अल्बमने जो उत्तुंग मापदंड निर्माण केला आहे तो गाठणे आम्हाला आता शक्य झाले आहे. या साउंडट्रॅकला रसिकांनी इतके प्रेम दिले आणि चित्रपट क्षेत्रात नवनवे मापदंड रचण्यात याची मदत केली याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.”\nझी म्युझिकचे चीफ बिझनेस ऑफिसर अनुराग बेदी यांनी सांगितले, “सैराटच्या संगीताला युट्युब आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर १.२ बिलियनपेक्षा (१२००० लाख) जास्त व्ह्यूज् आणि स्ट्रीम्स मिळाले आहेत, ही खूप मोठी बाब आहे आणि हा ‘आजवरचा सर्वात महान मराठी अल्बम’ ठरला असून मोठमोठ्या बॉलिवूड हिट्समध्ये याने स्थान मिळवले आहे. अतिशय लोकप्रिय ‘झिंगाट’ च्या हिंदी गाण्याला देखील ५०० मिलियनपेक्षा जास्त युट्युब व्ह्यूज् व स्ट्रीम्ससह खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. अजय आणि अतुल हे आजच्या काळातील सर्वोत्तम संगीतकारांपैकी एक असून प्रचंड लोकप्रिय आहेत. आजही जगभरातील चाहते हा अल्बम आवर्जून ऐकत असतात.”​\n'मोरजी करणार प्लास्टिक आणि कचरामुक्त'\n​​ऑस्ट्रेलियात ​शिकण्यासाठी मिळणार शिष्यवृत्ती\nकविता कौशिक देतेय योगाचे धडे\n​का होतोय ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड\n‘हि’ वाहिनी ठरली ​पदार्पणातच अव्वल\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारात��न प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/free-meals-at-smbt-hospital-by-guru-hanuman-aakhada", "date_download": "2021-06-23T03:13:31Z", "digest": "sha1:Y2WRR7LXGMQQO5C3UDQOCGMXD2D52G6S", "length": 4051, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Free meals at SMBT Hospital by guru hanuman aakhada", "raw_content": "\nएसएमबीटी हॉस्पिटलमध्ये मोफत जेवण\nगुरू हनुमान आखाडा पहिलवांनाचा उपक्रम\nगेल्या १५ दिवसापासून एस.एम.बी.टी.हॉस्पिटल येथील कोविड रुग्णांसह त्यांचे नातेवाईकांना साकुर फाटा येथील गुरू हनुमान आखाडा यांचे वतीने मोफत जेवणाचे डबे मोफत पुरविले आहेत.\nवंजारवाडीचे सरपंच पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे यांनी सामाजिक भावनेतून हा उपक्रम सुरू करताना गरजूंपर्यंत योग्यवेळी सकस आहार पोचणे हा मुख्य उद्देश ठेवला आहे.\nपै.ज्ञानेश्वर शिंदे यांनी भारतील लष्करी सेवेत असतांना लष्करी कुस्तीचे आखाडा गाजवत ऑल इंडिया चॅम्पीयन मिळविली आहे. सेवानिवृत्ती नंतर कुस्तीची आवड म्हणुन त्यांनी स्वःर्खातुन साकुर फाटा येथे 'गुरू हनुमान आखाडा व्यायाम शाळा' सुरू केली, राज्यभरातुन पहिलवान या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत.एस एम बी टी हॉस्पिटल हे शहरापासून 22 की मी वर असून जिल्हाभरातुन मोठ्या संख्यंने रूण्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत.\nकरोना काळात या ठिकाणी फ्रंटवर्करमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक, रूण्ण व त्यांचे नातेवाईक यांचे जेवणांचे हाल होत असल्याचे लक्षात आले. त्यातून शिंदे यांनी व्यायाम शाळेतील पहिलवान यांना देण्यांत येणारा सकस आहार पुरविण्या बरोबरच रूनघालयात देखील जेवण पुरविण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/mumbai-police-made-memes-of-popular-actors-of-bollywood-for-bebollygood-mission-nrsr-132449/", "date_download": "2021-06-23T02:43:38Z", "digest": "sha1:NN6C7FTDSS5LXOR2YPMCPOFRDGY2VRS5", "length": 13875, "nlines": 183, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "mumbai police made memes of popular actors of bollywood for BeBollyGood mission nrsr | मुंबई पोलिसांच्या कल्पनाशक्तीला तोड नाही, कोरोनाविषयक जनजागृतीसाठी तयार केले बॉलिवूड कलाकारांचे मीम्स - एकदा हे बघाच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nअसं सुचतं तरी कसं मुंबई पोलिसांच्या कल्पनाशक्तीला तोड नाही, कोरोनाविषयक जनजागृतीसाठी तयार केले बॉलिवूड कलाकारांचे मीम्स – एकदा हे बघाच\nमुंबई पोलिसांनी(Mumbai Police) कोरोनाविषयक जनजागृतीसाठी अनोखी युक्ती शोधून काढली आहे.#BeBollyGood नावाने त्यांनी एक मोहिम(Mission by Mumbai Police) सुरु केली आहे.\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सगळा देश कोरोनामुळे चिंतेत आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. तरीसुद्धा लोक कोरोनाविषयक नियम पाळताना दिसत नाहीत. अशातच मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) कोरोनाविषयक जनजागृतीसाठी अनोखी युक्ती शोधून काढली आहे.#BeBollyGood नावाने त्यांनी एक मोहिम(Mission by Mumbai Police) सुरु केली आहे.\nअभिनेत्यांच्या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी लोकांना कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेले हे नवे मीम्स सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.\nराजेश खन्ना यांच्या नावावर केलेला प्रयोग अनेकांना आवडला आहे. लोकांनी यावर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी ‘अनुपम तुम घर से निकले तो तुम्हारी खैर नही है’ असेही एक वाक्य तयार केले आहे.\nआयुष्मान खुरानाच्या नावावरून तयार करण्यात आलेले मीम बघितल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही. आयुष्मानला स्वत:ला हे मीम खूप आवडले आहे. त्याने ‘शहर के सारे विक्की डोनर प्लीज मुंबई पुलिस की बात सुनिए और बाहर जाने की बेवकुफिंया न करो, आपको काफी समय मिळेगा अपनी प्यारी बिंदू से बात करने केलिए I अभी टाईम नही है की हम नौटंकी साला बने और रिस्क ले.फिलहाल शुभमंगल और ज्यादा सावधान I अशी कमेंट केली आहे.\nअमिताभ बच्चन आणि कल्की कोचलीनचेही मीम तयार करण्यात आले आहे.\nराज्य सरकार पत्रकारांच्या बाबतीत असंवेदनशील का अमृता फडणवीस यांनी विचारला सवाल\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार ध��रण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/outlander-car-of-sachin-waze-is-seized-by-nia-from-vashi-area-of-navi-mumbai-nrsr-109696/", "date_download": "2021-06-23T03:21:51Z", "digest": "sha1:3OKNFYK3QNYNAPVVLQRNCYIWGOEK2MXL", "length": 13333, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "outlander car of sachin waze is seized by NIA from vashi area of navi mumbai nrsr | सचिन वाझेंच्या ‘कारनाम्या’तील अजून एक आलिशान गाडी सापडली, आऊटलँडर एनआयएच्या ताब्यात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nजागतिक स्तरावर भारताचे वजन वाढेल का आफ्रिकेत भारताचा चीनशी सामना\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमनसुख हिरेन प्रकरणाला नवे वळणसचिन वाझेंच्या ‘कारनाम्या’तील अजून एक आलिशान गाडी सापडली, आऊटलँडर एनआयएच्या ताब्यात\nसचिन वाझे(sachin waze) वापरत असलेली अजून एक आलिशान ��ाडी NIA ने ताब्यात(NIA found outlander car of sachin waze) घेतली आहे. नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.\nखारघर : मुकेश अंबानी(mukesh ambani) यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे वापरत असलेली अजून एक आलिशान गाडी NIA ने ताब्यात(NIA found outlander car of sachin waze) घेतली आहे. नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. ही गाडी कामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्क करण्यात आली होती. या गाडीची माहिती मिळाल्यानंतर NIAने ती ताब्यात घेतली आहे.\nपाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवळे आता विसरून जा, भाजपच्या नेत्याचा घरचा आहेर\nकामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये बऱ्याच दिवसांपासून ही गाडी पार्क करुन ठेवण्यात आली होती. बरेच दिवस गाडी पडून असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी गाडीची माहिती पोलिसांना दिली. तपासानंतर या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे नावाचा व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं. NIAला याची माहिती मिळताच एक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पुढील तपास केला जात आहे.\nदरम्यान, NIAने आतापर्यंत सचिन वाझे यांच्याशी संबंधित २ मर्सिडीज, १ प्राडो, इनोव्हा, स्कॉर्पिओसह एकूण ६ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. NIA या ६ गाड्यांव्यतिरिक्त एक आऊटलँडर, ऑडी आणि स्कोडा गाडीच्या शोधात असल्याची माहिती मिळाली आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/kuber-is-quick-to-apologize-for-the-mother-teresa-headline-why-dont-you-apologize-for-insulting-sambhaji-raja-hindu-janajagruti-samiti/", "date_download": "2021-06-23T03:42:03Z", "digest": "sha1:HJ3VRDFSFMJAX7UU7GQKWQPFWEO2BUE6", "length": 9790, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "मदर तेरेसा अग्रलेख संदर्भात त्वरीत माफी मागणारे कुबेर छ. संभाजीराजांच्या अवमानावर माफी का मागत नाहीत ? – हिंदु जनजागृति समिती – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nमदर तेरेसा अग्रलेख संदर्भात त्वरीत माफी मागणारे कुबेर छ. संभाजीराजांच्या अवमानावर माफी का मागत नाहीत – हिंदु जनजागृति समिती\nपत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातल्या वादग्रस्त मजकुरावरून शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला आहे, तसेच खुद्द कोल्हापूर येथील छत्रपती गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनीही यासंदर्भात राज्य सरकारने या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अशा वेळी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही कारवाई का केली जात नाही, याचे आश्‍चर्य वाटत आहे. त्यामुळे सरकारने योग्य त्या कारवाईसाठी या पुस्तकातील अवमानकारक मजकुराच्या संदर्भात एक इतिहास अभ्यासकांची समिती नेमून त्यावर योग्य ती कारवाई करावी, तसेच तोपर्यंत पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे निवदेनपत्र पाठवून केली आहे.\nपत्रकार गिरीश कुबेर हे सतत वादग्रस्त लिखाण करत असतात. छ. शिवाजीराजे आणि छ. संभाजीराजे यांचा हिंदवी स्वराज्यातील कालखंड, तसेच तत्कालिन भिन्न राजकीय परिस्थिती लक्षात न घेताच, या दोघा नरवीरांची तुलना करणे अनुचितच आहे. त्यातही छत्रपती संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता आणि परराष्ट्र धोरण नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर येण्यासाठी संभाजीने रक्तपात घडवला, असे थेट आरोप करणे, म्हणजे या महापुरुषांना लांछन लावणे आहे. बाबर-औरंगजेबादी क्रूर शासकांचे अत्याचार लपवून त्यांच्या जीवनातील केवळ सहिष्णुता दाखवणार्‍या प्रसंगांचीच चर्चा करणार्‍या या सेक्युलर पत्रकारांना अचानक छ. संभाजीराजे यांच्या असहिष्णुतेची जाणीव होण्यामागे निश्‍चितच काही तरी हेतु आहे. त्यातही ‘इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत’, असा उल्लेख करून पुन्हा मराठा-ब्राह्मण वाद उकरून काढण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना, हेही सरकारने तातडीने पहायला हवे.\nगिरीश कुबेरांनी लोकसत्ताच्या ‘असंतांचे संत’ या संपादकीयातून मदर तेरेसा यांच्याविषयी लिखाण केल्यावर ख्रिस्ती समाजाने विरोध करताच दुसर्‍याच दिवशी ते पहिल्या पानावर जाहीर माफी मागून मोकळे झाले. मग हिंदु समाजातून, लाखो शिवप्रेमींकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असतांना छ. संभाजीराजे यांच्याविषयीच्या लिखाणाच्या संदर्भात आपली भूमिका का ते स्पष्ट करत नाहीत सरकारनेच आता याविषयी तातडीने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.\nग्रामीण भागातील लेखकांनी महाराष्ट्राची गौरवगाथा लिहावी कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांचा सल्ला ; ‘कौतुक माझ्या गावचं-एक दृष्टीक्षेप’ या पुस्तकाचे थाटात प्रकाशन\nनारियलवाले कुंटूबातील व्यक्ती पोलीस विभागात कार्यरत असतांनाही अन्याय होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय -हंसराज अहिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-one-dead-in-road-accident/", "date_download": "2021-06-23T02:54:39Z", "digest": "sha1:CJKWJ54KYOQZDOYO2AMEJL5LDAI5DY5X", "length": 11543, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "Lockdown : कात्रज भागात रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; तर रिक्षा चालक जखमी | pune : one dead in road accident", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nLockdown : कात्रज भागात रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; तर रिक्षा चालक जखमी\nLockdown : कात्रज भागात रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; तर रिक्षा चालक जखमी\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असून, या संचारबंदीत देखील एक भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. कात्रज भागात ही घटना घडली आहे. तर रिक्षाचालक जखमी झाला आहे.\nश्रीनिवास व्यंकटेश आडेप (वय ५२,रा.नाना पेठ) असे मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. रिक्षाचालक युवराज श्रीहरी वाघमारे (वय ४५, मांगडेवाडी,कात्रज) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडेप शासकीय कर्मचारी आहेत. पाच ते सहा महिन्यांपूर्वी ते मांगडेवाडी भागात वास्तव्यास आले आहेत. आठवड्यापूर्वी ते रिक्षातून कात्रज भागातून जात होते. त्यावेळी स्वागत हॉटेलजवळ तीव्र उतारावर रिक्षा उलटली. या अपघातात आडेप यांना गंभीर दुखापत झाली होती. तर रिक्षाचालक वाघमारे जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आडेप यांचा मृत्यू झाला. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.\nप्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन रिक्षाचालक वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.सहाय्यक फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.\nजुना फोटो शेअर करत अभिनेत्री माधुरी दीक्षितनं दिला ‘हा’ मेसेज \nCoronavirus : ‘कोरोना’ रुग्णाची माहिती लपवल्यानं रत्नागिरीत खासगी डॉक्टरवर FIR\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nShirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची…\nLPG ग्राहक असा बदलू शकतात आपला डिस्ट्रीब्युटर, सिलेंडर आणि…\n समलैंगिक मुलीमुळे त्रस्त झाली होती आई, जबरदस्तीने…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nMurder News | पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; गुगल सर्च…\nPF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान…\n पुण्यात सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद; महिला…\nPune News | पुण्यात इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणार्‍यानं मौजमजेसाठी…\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nPeter England | व्हॅक्सीन घेतली असेल तर पीटर इंग्लंड देईल 1000 रुपयांच्या फ्री शॉपिंगची संधी \nPune News | पुण्यातील 4 धरणाच्या पाणीसाठयात तब्बल दीड टीएमसीची वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/insurance-return-of-rs-63-crore-sanctioned-in-hingoli-district", "date_download": "2021-06-23T02:07:43Z", "digest": "sha1:X6JUBWKBXPJ5G4P5U73MV3PONWCOF7YI", "length": 7281, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोली जिल्ह्यात ६३ कोटींचा विमा परतावा मंजूर", "raw_content": "\nहिंगोली जिल्ह्यात ६३ कोटींचा विमा परतावा मंजूर\nहिंगोली : पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत गतवर्षीच्या २०२०- २१ खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील ७६ हजार ११६ शेतकऱ्यांना ६३ कोटी सहा लाख रुपये विमापरतावा मंजूर झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.\nजिल्ह्यात २०२० च्या खरीप हंगामात त���न लाख ७० हजार ४७८ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यात सोयाबीन दोन लाख ६३ हजार ६७७ हेक्टर, तूर ४४ हजार ६३९ हेक्टर, मूग आठ हजार २८८ हेक्टर, उडीद सह हजार ६२० हेक्टर, ज्वारी सहा हजार ८९१ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश होतो. तीन लाख दोन हजार ६३६ शेतकऱ्यांनी एक लाख ४७ हजार २३६ हेक्टरवरील पिकांसाठी ६०८ कोटी ४८ लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले होते. जोरदार पावसामुळे नाले, नद्यांचे पाणी पिकात शिरुन खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते.\nहेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.\nऐन पिक काढणीच्या हंगामात पाऊस सुरु राहिला. त्यामुळे खरिपातील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले होते. विविध निकषांच्या आधारे जिल्ह्यातील ७६ हजार ११६ पात्र शेतकरी लाभार्थ्यांना ६३ कोटी सहा लाख रुपयांचा विमापरतावा मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी २०१८- १९ मध्ये दोन लाख ६० हजार ४६५ शेतकऱ्यांनी एक लाख ३३ हजार १६३ हेक्टरवरील पिकांसाठी १०३ कोटी १० लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले. तर २५ हजार ९७५ शेतकऱ्यांना १२ कोटी ६४ लाख रुपये विमा परतावा मंजूर झाला होता.\n२०१९- २० मध्ये तीन लाख ४० हजार ३८३ शेतकऱ्यांनी एक लाख ५० हजार ४४३ हेक्टरवरील पिकांसाठी १२७ कोटी ४९ लाख रुपयाचे विमा काढला. तर एक लाख ७२ हजार ८५ शेतकऱ्यांना १२४ कोटी ५३ लाख रुपयांचा विमा परतावा मंजूर करण्यात आला होता. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तब्बल पावणेपाच पट जास्त विमा संरक्षण घेतले होते. परंतु केवळ २५. १५ टक्के शेतकरी पीकविमा परताव्यासाठी पात्र ठरले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8.-htm", "date_download": "2021-06-23T02:57:14Z", "digest": "sha1:37CUOWYQ323XP77RBQSSMKLADWV77IXC", "length": 13669, "nlines": 206, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "बहुतेक घटक लीटकोड सोल्यूशन - ट्यूटोरियलअप बहुमत", "raw_content": "\nघर » लीटकोड सोल्युशन्स » बहुमत घटक लीटकोड सोल्यूशन\nबहुमत घटक लीटकोड सोल्यूशन\nवारंवार विचारले ऍमेझॉन सफरचंद Atlassian ब्लूमबर्ग फेसबुक GoDaddy Google मायक्रोसॉफ्ट ओरॅकल विभाग Snapchat याहू झेनफिट्स\nटॅग्ज विभाजित आणि विजय हॅशिंग\nबहुतेक घटक एलीमे��ट लेटकोड सोल्यूशनची अंमलबजावणी\nबहुसंख्य घटक एलीटकोड सोल्यूशनचे जटिल विश्लेषण\nअ‍ॅप्रोच (बॉयर-मूर व्होटिंग अल्गोरिदम)\nबहुतेक घटक एलीमेंट लेटकोड सोल्यूशनची अंमलबजावणी\nबहुसंख्य घटक एलीटकोड सोल्यूशनचे जटिल विश्लेषण\nआम्हाला एक दिले जाते अॅरे पूर्णांक आम्हाला अ‍ॅरेमध्ये ⌊N / 2⌋ वेळेपेक्षा जास्त पूर्णांक पूर्ण करणे आवश्यक आहे जेथे occurs ⌊ मजला ऑपरेटर आहे. या घटकास बहुसंख्य घटक म्हणतात. लक्षात ठेवा इनपुट अ‍ॅरेमध्ये नेहमीच बहुसंख्य घटक असतात.\nउद्गार: ⌊N / 2⌋ = 4/2 = 2. आणि अ‍ॅरेजी मध्ये पूर्णांक '3' 3 वेळा येतो.\nस्पष्टीकरण: ⌊N / 2⌋ = ⌊3 / 2⌋ = 1. आणि अ‍ॅरेमध्ये 1 वेळा '2' येते.\nअ‍ॅरेमधील प्रत्येक घटकाची वारंवारता हॅश टेबलमध्ये ठेवू शकतो. त्यानंतर वारंवारता> ⌊N / 2⌋ असलेल्या पूर्णांकांची तपासणी करणे सोपे होते.\nअ‍ॅरे मधील पूर्णांकाची वारंवारिता संचयित करण्यासाठी हॅश टेबल सुरू करा: वारंवारता\nप्रत्येक घटकासाठी, i, अ‍ॅरेमध्ये:\nवाढ वारंवारता [i] किंवा सेट वारंवारता [i] = 0 जर ते आधीच टेबलमध्ये नसेल तर\nIf वारंवारता [i] > एन / 2:\nपरतावा -1 (संकलनात त्रुटी टाळण्यासाठी)\nबहुतेक घटक एलीमेंट लेटकोड सोल्यूशनची अंमलबजावणी\nबहुसंख्य घटक एलीटकोड सोल्यूशनचे जटिल विश्लेषण\nओ (एन) बहुसंख्य घटक शोधण्यासाठी एकदा आपण अ‍ॅरेला मागे टाकले. N अ‍ॅरेचा आकार.\nओ (एन) अ‍ॅरेमध्ये भिन्न घटकांची जास्तीत जास्त संख्या असू शकते. एन - ⌊एन / 2⌋ कारण बहुसंख्य घटक कमीतकमी व्यापतात /N / 2⌋ निर्देशांक. म्हणून, अंतराळ गुंतागुंत रेषात्मक आहे.\nदृष्टीकोन (बॉयूर-मूर व्होटिंग अल्गोरिदम)\nघटकांच्या प्रवाहात बहुसंख्य घटक कसे मिळू शकतात याचे एक छान उदाहरण ही समस्या आहे. बॉयर-मूर व्होटिंग अल्गोरिदम एका अनुक्रमात ⌊N / 2⌋ पेक्षा जास्त ठिकाणी व्यापणारा घटक शोधण्यासाठी वापरला जातो. हे अल्गोरिदम राखते a उमेदवार आणि त्याचे गणना अ‍ॅरे मध्ये. आम्ही अ‍ॅरेचा एकच पास सोबत चालवितो उमेदवार = -1 आणि गणना अ‍ॅरे मधील कोणतेही घटक असल्यास उमेदवार, आम्ही वाढ मोजा. अन्यथा, आम्ही ते कमी करतो. जर गणना शून्य झाली तर आपण बदलू उमेदवार आणि सेट करा गणना 0 वर परत.\nत्याचे कार्य समजण्यासाठी, खालील उदाहरणाचे अनुसरण करा:\nहे अल्गोरिदम प्रक्रियेस निवडणूक मानतो आणि प्रथम उमेदवाराचा निर्णय घेते. ज्याला सर्वाधिक मते मिळतात तो बहुमताचा उमेदवार असतो. वरील उदाहरण���त, आम्ही प्रारंभी 1 उमेदवार निवडतो, परंतु आपण अ‍ॅरे मध्ये निर्देशांक 4 वर पोहोचताच आपण ती संख्या = 0 पाहिली, म्हणजे आपण उमेदवार नसलेले जितके उमेदवार पाहिले आहेत. म्हणून आम्ही उमेदवार म्हणून विद्यमान घटक निवडतो आणि प्रक्रिया सुरू ठेवतो. आम्ही असल्याने हमी अ‍ॅरेमध्ये बहुमत घटक असण्यासाठी, आम्ही सोडलेला शेवटचा उमेदवार बहुमत घटक असेल.\nदोन चल प्रारंभ करा: उमेदवार आणि CNT उमेदवार संचयित करण्यासाठी आणि संबंधित पुनरावृत्तीसाठी त्याची वारंवारता\nआता, प्रत्येक घटकासाठी i अ‍ॅरेमध्ये:\nIf CNT शून्याच्या बरोबर आहे:\nअद्यतनः उमेदवार = i\nIf i च्या बरोबर आहे उमेदवार:\nवाढ CNT: सीएनटी ++\nबहुतेक घटक एलीमेंट लेटकोड सोल्यूशनची अंमलबजावणी\nबहुसंख्य घटक एलीटकोड सोल्यूशनचे जटिल विश्लेषण\nओ (एन) एकदा आपण संपूर्ण अ‍ॅरे ट्रॅव्हर्स केल्यावर. येथे, N अ‍ॅरेचा आकार.\nओ (1) आपण सतत मेमरी स्पेस वापरत आहोत.\nश्रेणी लीटकोड सोल्युशन्स टॅग्ज ऍमेझॉन, सफरचंद, Atlassian, ब्लूमबर्ग, विभाजित आणि विजय, सोपे, फेसबुक, GoDaddy, Google, हॅशिंग, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, विभाग, Snapchat, याहू, झेनफिट्स पोस्ट सुचालन\nस्ट्रिंगबफर जावा - स्ट्रिंगबफर वर्ग आणि उदाहरणासह पद्धती\nसापेक्ष रँक्स लीटकोड सोल्यूशन\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-23T03:00:53Z", "digest": "sha1:Q4Y7NYZNIKALF4W6PJVYHW4QNLQSTNUA", "length": 17752, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "डिजिटल घुसखोरी | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nचीनच्या ६७ अप ब्लॉक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने उशिरा का होईना घेतला टिक टॉक, शेअरईट, वुईचॅट कॅमस्कॅन, युसी ब्राऊजर इत्यादि अप ब्लॉक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. विशेष म्हणजे ब्लॉक करण्यात आलेले अप चीनी आहेत असा उल्लेख करण्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हुषारीपूर्वक टाळले ते काहीही असले तरी उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचले ते काहीही असले तरी उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचले चीनची ही डिजिटल घुसखोरी गेल्या काही वर्षांपासून बिनदिक्कत सुरू आहे. चीनी अप जास्त चांगले चालतात म्हणून मोबाईधारक ते सर्रास वापरतात. परंतु फेसबुक आणि इतर सामाजिक माध्यामांप्रमाणे चीनी अपदेखील भारतातली सारी माहिती चीनला पाठवत असतात. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याची गतिमान यंत्रणाही चीनमध्ये अस्तित्वात आहे. खरे तर, गलवान खो-यातील घुसखोरीपेक्षाही चीनची डिजिटल घुसखोरी गंभीर आहे अवकाशात उपग्रह सोडण्याची चढाओढ सुरू झाली तेव्हा चीननेही उपग्रह सोडले. बरे, सोडले तर सोडले, पण उपग्रह सोडताना अन्य देशांच्या भ्रमणमान उपग्रहांपासून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून किमान अंतर राखले पाहिजे ह्याचीही चीनने फारशी फिकीर केली नाही. भारताशी आधी ‘नकाशा युध्द’ सुरू करून झाल्यावर चीनची मजल १९९३ साली प्रत्यक्ष भारताच्या सीमेवर युध्द करण्यापर्यंत गेली. दरम्यानच्या काळात माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातही चीनने जोरदार मुसंडी मारली. नव्वदच्या दशकात जेव्हा जेव्हा विंडोच्या नव्या नव्या आवृत्त्या अमेरिकन बाजारपेठेत आल्या तेव्हा तेव्हा चीनच्या बाजारात विंडोच्या पायरेटेड आवृत्त्या मिळू लागल्या. फार काय, त्या काळात अमेरिकेत वापरल्या जाणा-या शंभर सॉफ्टवेअर्सचा समावेश असलेली एक सीडीच चीनने काढली. ती सीडी मुंबईत लॅमिंग्टन रोडवर मिळू लागली चीनची ही डिजिटल घुसखोरी गेल्या काही वर्षांपासून बिनदिक्कत सुरू आहे. चीनी अप जास्त चांगले चालतात म्हणून मोबाईधारक ते सर्रास वापरतात. परंतु फेसबुक आणि इतर सामाजिक माध्यामांप्रमाणे चीनी अपदेखील भारतातली सारी माहिती चीनला पाठवत असतात. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याची गतिमान यंत्रणाही चीनमध्ये अस्तित्वात आहे. खरे तर, गलवान खो-यातील घुसखोरीपेक्षाही चीनची डिजिटल घुसखोरी गंभीर आहे अवकाशात उपग्रह सोडण्याची चढाओढ सुरू झाली तेव्हा चीननेही उपग्रह सोडले. बरे, सोडले तर सोडले, पण उपग्रह सोडताना अन्य देशांच्या भ्रमणमान उपग्रहांपासून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून किमान अंतर राखले पाहिजे ह्याचीही चीनने फारशी फिकीर केली नाही. भारताशी आधी ‘नकाशा युध्द’ सुरू करून झाल्यावर चीनची मजल १९९३ साली प्रत्यक्ष भारताच्या सीमेवर युध्द करण्यापर्यंत गेली. दरम्यानच्या काळात माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातही चीनने जोरदार मुसंडी मारली. नव्वदच्या दशकात जेव्हा जेव्हा विंडोच्या नव्या नव्या आवृत्त्या अमेरिकन बाजारपेठेत आल्या तेव्हा तेव्हा चीनच्या बाजारात विंडोच्या ��ायरेटेड आवृत्त्या मिळू लागल्या. फार काय, त्या काळात अमेरिकेत वापरल्या जाणा-या शंभर सॉफ्टवेअर्सचा समावेश असलेली एक सीडीच चीनने काढली. ती सीडी मुंबईत लॅमिंग्टन रोडवर मिळू लागलीगेल्या वर्षींच चीनचे अध्यक्ष क्षींनी भारताला भेट दिली होती. त्यांनी केवळ भारतालाच भेट दिली असे नव्हे तर अर्जेंटिना, ब्राझील, जर्मनी, किर्गीलस्तान, फिलिपाईन्स, स्पेन, ताजिकीस्तान, उबेकीस्तान आणि व्हिएतनाम ह्याही देशांना क्षींनी दोन वेळा भेट दिली. फ्रान्स, भारत आणि इंडोनेशिया, कझाखस्तान आणि दक्षिण आफ्रिका ह्या देशांना त्यांनी तीन वेळा भेट दिली तर अमेरिकेला ४ वेळा भेट दिली. रशियाला क्षींनी तब्बल ८ वेळा भेट दिली. क्षींच्या परदेश दौ-यांमागे सुनियोजित तंत्र आहे. जगातल्या अनेक देशात आपला माल कसा खपवता येईल ह्याचे नियोजन करूनच क्षींनी निरनिराळ्या देशाचे दौरे केले. क्षी भारतात आले तेव्हाही भारता-चीन ह्यांच्यात मोठाले व्यापारी करार झाले. २०१९ साली ऑक्टोबरमध्ये भारतात चीनची एकूण गुंतवणूक ५.०८ च्या घरात गेली.अनेक देशात व्यापारविस्तार करण्यासाठी चीनने नक्कीच संगणकीय विश्लेषणाची मदत घेतली असणार. माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात आज घडीला चीनची धडाकेबाज आगेकूच सुरूच आहे. जगात इंटरनेट वापारात चीन पहिल्या क्रमांकावर आला असून भारत दुस-या क्रमांकावर आहे. अमेरिका तिस-या क्रमांकावर आहे. २०१७ पर्यंत जगभरात ऑनलाईन राहणा-यांची संख्या ४९ टक्क्यांवर गेली. सध्या जागतिक इंटरनेट वापरदारांपैकी १२ टक्के वापरदार भारतात आहेत. चीनमध्ये २१ टक्के इंटरनेट वापरदार आहेत तर अमेरिकेत इंटरनेट वापरदारांची संख्या केवळ ८ टक्के आहे. गूगलच्या मदतीने भारतात २०१६ पासून रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सेवा सुरू झाली. व्होडाफोनच्या ‘सुपरवायफाय’बरोबर रिलायन्सनेही ४ जी इंटरनेटमध्ये पदार्पण केले. परिणामी भारतात ब्राडबँड सेवा स्वस्त झाली. ट्रायच्या मते भारतात वायरलेस म्हणजेच मोबाईल वापरदारांची संख्या १.१६ अब्जाच्या घऱात गेली आहे.सध्या भारतात लोक कितीतरी अधिक वेळ मोबाईलवर घालवतात खरा, पण तो वेळ गेम खेळण्यात आणि सिनेमा पाहण्यात अधिक खर्च होतो. सोशल मिडियावर वावरणा-यांची संख्या तर इतकी वाढली की तुलनेने प्रत्यक्ष वावरायला लोकांना वेळ नाही. मोबाईलसकट माणसेच मोठ्या प्रमाणावर ‘हॅक’ झाली आहेतगेल्या वर्षींच चीनचे अध्यक्ष क्षींनी भारताला भेट दिली होती. त्यांनी केवळ भारतालाच भेट दिली असे नव्हे तर अर्जेंटिना, ब्राझील, जर्मनी, किर्गीलस्तान, फिलिपाईन्स, स्पेन, ताजिकीस्तान, उबेकीस्तान आणि व्हिएतनाम ह्याही देशांना क्षींनी दोन वेळा भेट दिली. फ्रान्स, भारत आणि इंडोनेशिया, कझाखस्तान आणि दक्षिण आफ्रिका ह्या देशांना त्यांनी तीन वेळा भेट दिली तर अमेरिकेला ४ वेळा भेट दिली. रशियाला क्षींनी तब्बल ८ वेळा भेट दिली. क्षींच्या परदेश दौ-यांमागे सुनियोजित तंत्र आहे. जगातल्या अनेक देशात आपला माल कसा खपवता येईल ह्याचे नियोजन करूनच क्षींनी निरनिराळ्या देशाचे दौरे केले. क्षी भारतात आले तेव्हाही भारता-चीन ह्यांच्यात मोठाले व्यापारी करार झाले. २०१९ साली ऑक्टोबरमध्ये भारतात चीनची एकूण गुंतवणूक ५.०८ च्या घरात गेली.अनेक देशात व्यापारविस्तार करण्यासाठी चीनने नक्कीच संगणकीय विश्लेषणाची मदत घेतली असणार. माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात आज घडीला चीनची धडाकेबाज आगेकूच सुरूच आहे. जगात इंटरनेट वापारात चीन पहिल्या क्रमांकावर आला असून भारत दुस-या क्रमांकावर आहे. अमेरिका तिस-या क्रमांकावर आहे. २०१७ पर्यंत जगभरात ऑनलाईन राहणा-यांची संख्या ४९ टक्क्यांवर गेली. सध्या जागतिक इंटरनेट वापरदारांपैकी १२ टक्के वापरदार भारतात आहेत. चीनमध्ये २१ टक्के इंटरनेट वापरदार आहेत तर अमेरिकेत इंटरनेट वापरदारांची संख्या केवळ ८ टक्के आहे. गूगलच्या मदतीने भारतात २०१६ पासून रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सेवा सुरू झाली. व्होडाफोनच्या ‘सुपरवायफाय’बरोबर रिलायन्सनेही ४ जी इंटरनेटमध्ये पदार्पण केले. परिणामी भारतात ब्राडबँड सेवा स्वस्त झाली. ट्रायच्या मते भारतात वायरलेस म्हणजेच मोबाईल वापरदारांची संख्या १.१६ अब्जाच्या घऱात गेली आहे.सध्या भारतात लोक कितीतरी अधिक वेळ मोबाईलवर घालवतात खरा, पण तो वेळ गेम खेळण्यात आणि सिनेमा पाहण्यात अधिक खर्च होतो. सोशल मिडियावर वावरणा-यांची संख्या तर इतकी वाढली की तुलनेने प्रत्यक्ष वावरायला लोकांना वेळ नाही. मोबाईलसकट माणसेच मोठ्या प्रमाणावर ‘हॅक’ झाली आहेत म्हणूनच फेसबुकसारख्या माध्यमांचा ताबा जाहिरातदारांनी घेतल्यात जमा आहे. सायबर सिक्युरिटीचे तीनतेरा तर कधीच वाजले आहेत म्हणूनच फेसबुकसारख्या माध्यमांचा ताबा जाहिरातदारांनी घेतल्यात जमा आहे. सायबर सिक्युरिटीचे तीनतेरा तर कधीच वाजले आहेत करीअरसाठी धडपड करण्याची उमेद संपल्यामुळे बेकारीत वाढत चालली आहे. भारतातली ही परिस्थिती चीनला लाभदायक ठरली असून ह्या परिस्थितीचा नेमका फायदा चीन उचलत आहे.निर्यातीत चीन अग्रेसर होण्यामागे संगणकाचा चोख वापर हेच कारण आहे, चीनच्या मोबाईल शार्टफॉर्म व्हिडियोमुळे व्यापारवृध्दीस चालना मिळाली. चीनने तयार केलेले अनेक अप्स अमेरिकेच्या इन्स्टाग्रॅम किंवा स्नॅपचॅटपून सरस आहेत. ह्याचे कारण कुठलीही गोष्ट चांगल्या प्रकारे आणि झटपट करण्याचे तंत्र चीनने आत्मसात केले आहे. भारताने बंदी घातली तरी येत्या काही वर्षात चीनी अपचा धंदा वाढता राहील असा अंदाज आहे. बाईटडान्स अधिक प्रभावशाली होण्याच्या मार्गावर आहे. अलीबाबा आणि जेडी कॉम ह्या दोन दोन्ही ई कॉमर्स कंपन्यांचा पसारादेखील खूपच वाढला. पेमेंट बँकात चीनचा पैसा मोठ्या प्रमाणावर आला आहे. मनकी बातपेक्षा काम की बात हेच चीनचे वागण्याचे खरे सूत्र आहे करीअरसाठी धडपड करण्याची उमेद संपल्यामुळे बेकारीत वाढत चालली आहे. भारतातली ही परिस्थिती चीनला लाभदायक ठरली असून ह्या परिस्थितीचा नेमका फायदा चीन उचलत आहे.निर्यातीत चीन अग्रेसर होण्यामागे संगणकाचा चोख वापर हेच कारण आहे, चीनच्या मोबाईल शार्टफॉर्म व्हिडियोमुळे व्यापारवृध्दीस चालना मिळाली. चीनने तयार केलेले अनेक अप्स अमेरिकेच्या इन्स्टाग्रॅम किंवा स्नॅपचॅटपून सरस आहेत. ह्याचे कारण कुठलीही गोष्ट चांगल्या प्रकारे आणि झटपट करण्याचे तंत्र चीनने आत्मसात केले आहे. भारताने बंदी घातली तरी येत्या काही वर्षात चीनी अपचा धंदा वाढता राहील असा अंदाज आहे. बाईटडान्स अधिक प्रभावशाली होण्याच्या मार्गावर आहे. अलीबाबा आणि जेडी कॉम ह्या दोन दोन्ही ई कॉमर्स कंपन्यांचा पसारादेखील खूपच वाढला. पेमेंट बँकात चीनचा पैसा मोठ्या प्रमाणावर आला आहे. मनकी बातपेक्षा काम की बात हेच चीनचे वागण्याचे खरे सूत्र आहे अपच्या निर्मिती आणि मार्केटिंग ह्या दोन्हीत अमेरिकेशी स्पर्धा करण्यात चीन यशस्वी झाला त्याचे रहस्य हेच आहे.दक्षिण आशियातील चीन, भारत आणि इंडोनेशिया ह्या देशांत इंटरनेट आणि अप हे दोन्ही बिझिनेस चांगलाच वाढला आहे. ब्राझिल, मेक्सिको आणि फिलिपाईन्स ह्या देशांतही हा व्यवसाय वाढ���ा राहील हे बनियाबुध्दी चीनच्या लक्षात यायला वेळ लागला नाही अपच्या निर्मिती आणि मार्केटिंग ह्या दोन्हीत अमेरिकेशी स्पर्धा करण्यात चीन यशस्वी झाला त्याचे रहस्य हेच आहे.दक्षिण आशियातील चीन, भारत आणि इंडोनेशिया ह्या देशांत इंटरनेट आणि अप हे दोन्ही बिझिनेस चांगलाच वाढला आहे. ब्राझिल, मेक्सिको आणि फिलिपाईन्स ह्या देशांतही हा व्यवसाय वाढता राहील हे बनियाबुध्दी चीनच्या लक्षात यायला वेळ लागला नाही चीनची ही आघाडी अर्थात दैनंदिन व्यवहारापुरती आहे असा समज करून घेण्याचे कारण नाही. लष्करी ताकद वाढवण्यासाठी चीनवे संगणक वापराचा धडाका लावलेला असू शकतो. मात्र, ते कुणाच्याही लक्षात येणार नाही. कारण, संरक्षण गरजांसाठी जगभर सर्फेस इंटरनेटऐवजी ‘डीप इंटरनेट’चा वापर केला जातो. चीनकडूनही संरक्षण गरजांसाठी डीप इंटरनेटचा वापर केला जात असेल तर ते जगाला कळणारही नाही. गलवान खो-यातली घुसखोरी गंभीर आहेच. परंतु चीनची विधीनिषेधशून्य संगणकीय प्रगतीदेखील तितकीच गंभीर आहे. भारत-चीन संबंधांच्या ह्या नव्या परिमाणांकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. रमेश झवरज्येष्ठ पत्रकार\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-plasma-donation-of-state-reserve-police-force-blood-donation-of-six-soldiers-today-172448/", "date_download": "2021-06-23T03:30:08Z", "digest": "sha1:A45MDJAMIIAVAPP2MZC3MUEXRPS7QCDV", "length": 13656, "nlines": 102, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : राज्य राखीव पोलीस दलाचे प्लाझ्मा दान; आज सहा जवानांचे रक्तदान", "raw_content": "\nPune : राज्य राखीव पोलीस दलाचे प्लाझ्मा दान; आज सहा जवानांचे रक्तदान\nPune : राज्य राखीव पोलीस दलाचे प्लाझ्मा दान; आज सहा जवानांचे रक्तदान\nएमपीसी न्यूज – बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील रक्तपेढीमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट-1 पुणे येथील जवानांनी शुक्रवारी (दि. 7) सकाळी कोवीड प्लाझ्मा दान केला. यासाठी पहिल्या टप्यात सोळा जवान पात्र झाले आहेत. यामध्ये आज सहा जवानांनी कोविड प्लाझ्मा दान केले.\nवेळी राज्य राखीव पोलीस बल पुणे येथील पोलीस महानिरीक्षक नवीनकुमार रेड्ड��� आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या हस्ते पहिल्यांदा कोवीड प्लाइमा दान करणा-या जवानांचे प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून स्वागत व अभिनंदन करण्यात आले.\nपहिल्या टप्यात सोळा जवान पात्र झाले आहेत. यामध्ये आज सहा जवानांनी कोविड प्लाझ्मा दान केले. रोज सहा-सहा जवान कोवीड प्लाझ्मा दान करण्यासाठी ससून रुग्णालय रक्तपेढीमध्ये येणार आहेत.\nयावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक नवीनकुमार रेड्डी म्हणाले की, “राज्य राखीव पोलीस बलाचे पुणे विभागातून एकूण दोनशेच्या जवळपास जवान कोविड पॉझीटीव्ह आले होते. यामध्ये कोविड प्लाइमा दान करण्यासाठी 85 जवानांचे समुपदेशन केले.\nत्यांपैकी डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत ऐच्छिक 65 जवानांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससुन रुग्णालय रक्तपेढीमध्ये पाठविण्यात येणार आहेत. जे प्लाझ्मा दान करण्यास पात्र ठरतील त्यांना टप्या-टप्याने कोविड प्लाझ्मा दान करण्यासाठी ससून रक्तपेढीमध्ये पाठविण्यात येवून दान करुन घेण्यात येईल.”\nससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले की, ससून रुग्णालयासाठी रक्तदानाच्या माध्यमातून नेहमीच राज्य राखीव पोलीस बलाचे सहकार्य लाभत असते. कोरोना महामारीच्या संकटातही बाहेरचा बंदोबस्त करुनही अथक परिश्रम या जवानांनी घेतले आहेत.\nयामध्ये काम करतांना ते कोरोना पॉझीटिव्ह आले. त्यामध्ये विजयी होवून निगेटिव्ह आल्यानंतर एका महिन्यांनी परत कोवीड प्लाझ्मा देण्यासाठी हेच जवान मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यांच्या बरोबरच केंद्रीय राखीव पोलीस बल ही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आलेला आहे.\nपुढच्या आठवड्यात त्या जवानांचे ही प्लाझ्मा दान सुरु करणार आहोत. यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर कोवीड निगेटिव्ह झालेल्या लोकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, हि काळाची गरज आहे.\nएका कोवीड प्लाझ्मा दानातून दोन कोरोना रुग्णांचा जीव वाचवू शकतो. यासाठी सामाजिक बांधिलकी समजून लोकांनी पुढे यावे, असे आवाहन ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी केले आहे.\nहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि जवानांना समुपदेशन करुन वारंवार जवानांच्या व त्यांच्या वरिष्ठांच्या संपर्कात राहून कोवीड प्लाझ्मा दान करण्यासाठी जवानांना तयार ��रण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉ. नकाते, प्राध्यापक व विभागप्रमुख, शरीरविकृतीशास्त्र डॉ. नलीनी काडगी रक्तपेढी प्रमुख, डॉ. गणेश लांडे आणि डॉ, शंकर मुगावे समन्वयक-समुपदेशक तथा वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक यांनी परिश्रम घेतले.\nया वेळी राज्य राखीव पोलीस बलाचे सहाय्यक समादेशक खेडेकर, उपनिरीक्षक प्रफुल्ल खडपकर आणि रक्तदाता प्लाझ्मा दाता व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.\nतसेच ससून रुग्णालय रक्तपेढीतील समाजसेवा अधिक्षक, तंत्रज्ञ आणि रक्तसंकलन अधिकारी व कर्मचारी देखील प्लाझ्मा दान कार्यक्रमासाठी बहूमोल सहकार्य करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri: ‘राजमुद्रा ग्रुप’ आणि ‘राजू मिसाळ मित्र परिवार’च्या वतीने YCMH ला ऑक्सिजन सिलेंडर भेट\nPune : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला गती येण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\nBhosari Crime News : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक; पिस्टलसह चार काडतुसे जप्त\nPimple Saudagar News : उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा\nPune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम\nRahatani Crime News : श्रीनगर येथे एक लाखांची घरफोडी\nTalegaon News : आज आजी- माजी आमदार एकत्र येणार\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nIndia Corona Update : संसर्गाचा वेग उतरणीला, सलग दुसऱ्या दिवशी साठ हजारांहून कमी रुग्ण\nKondhwa Crime News : तलवारीचा धाक दाखवून दिवसभराच्या कमाईचे पैसे जबरदस्तीने काढून घेतले\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम\nPune University News : ‘बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट’ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/legend-cricket-club-pune/", "date_download": "2021-06-23T02:14:02Z", "digest": "sha1:LVNKDQXYFTU7FHJYSAP3YA3J3Q3UGEQC", "length": 2943, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Legend Cricket Club pune Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: इंग्लडमधील क्रिकेट स्पर्धेचा अर्णव दत्ता ठरला मानकरी\nएमपीसी न्यूज - इंग्लड येथे झालेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पिंपरीतील अर्णव दत्ता याने 9 सामन्यांमध्ये 20 गडी बाद करीत उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे त्याला स्पर्धेचा मानकरी किताब बहाल करण्यात आला.पुण्यातील…\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1", "date_download": "2021-06-23T03:32:21Z", "digest": "sha1:LWVQJKYVA3UQCWJHMZHOBYRDOL522ENZ", "length": 4196, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेरेक अंडरवूड - विकिपीडिया", "raw_content": "\nडेरेक अंडरवूड (जून ८, इ.स. १९४५:ब्रॉम्ली, केंट, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९४५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०२० रोजी १३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://praharvidyarthi.blogspot.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2021-06-23T02:36:41Z", "digest": "sha1:HOSWEBBTRNYMHTOQBQ2JQR5SW6QWQNSI", "length": 2201, "nlines": 39, "source_domain": "praharvidyarthi.blogspot.com", "title": "लढा", "raw_content": "बुधवार, ३० मे, २०१२\nद्वारा पोस्ट केलेले Vidyarthi येथे ९:५९ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलढा… हा ब्लॉग प्रहारसाठी मी (रुपेश घागी) काही वर्षांपूर्वी सुरु केला. यातील प्रत्येक शब्द व फोटो ची जबाबदारी माझी आहे. कुणाला यातील मजकुरावर आक्षेप असल्यास मला prahar.vidyarthi@gmail.com यावर कळवावे. कुणाला सदर ब्लॉगसाठी लिखाण करावयाचे असल्यासही संपर्क साधा.\nचलो शेगाव, २ जून २०१२ \nसाधेसुधे थीम. imagedepotpro द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/district-rain-with-thunderstorms-rahuri-agricultural-universityguess-rahuri", "date_download": "2021-06-23T03:25:34Z", "digest": "sha1:YLM6WL4OZWIVTSKXSQU2KO5PUQUX6JC5", "length": 5459, "nlines": 58, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जिल्ह्यात वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस", "raw_content": "\nजिल्ह्यात वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस\nराहुरी कृषी विद्यापीठाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज\nराहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri\nनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचे संकेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिले आहेत. नगर जिल्ह्याकरिता पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज विद्यापीठाने वर्तविला आहे.\nहवामान अंदाजात विद्यापीठाने म्हटले, पुढील पाच दिवस आकाश काही ठिकाणी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दि. 15 ते 16 मे रोजी जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका तर दि. 17 ते 18 मे रोजी जोराचे वारे व विजेच्या कडकडाटांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.\n- पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत.\n- पिकाची काढणी शक्यतो सकाळच्या वेळेतच करावी व पावसापूर्वी करून घ्यावी.\n- वादळी वार्‍याची शक्यता असल्याने, फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काड्यांचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत.\n- पावसाच्या शक्यतेमुळे, विद्युत उपकरणाच�� संपर्क टाळा. जनावरांना उघड्यावर चरावयास पाठवू नये, तसेच त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. झाडाखाली बांधू नयेत. जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करून द्यावा.\n- शेडमध्ये पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्‍यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देऊ नये.\n- शेतातील कामे शक्यतो टाळावीत.\n- हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा.असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी यांच्याव्दारे शेतकर्‍यांकरीता प्रसारित करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/india-allowed-pakistan-pm-imran-khan-use-indian-airspace-shrilanka-tour-412380", "date_download": "2021-06-23T01:42:32Z", "digest": "sha1:GS56GJXBVHXUXILMI4YO626BHASOGP4E", "length": 15372, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भारताचा उदारपणा; इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्र वापराला परवानगी", "raw_content": "\nभारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे.\nभारताचा उदारपणा; इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्र वापराला परवानगी\nनवी दिल्ली- भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे. इम्रान खान पुढील आठवड्यात मंगळवारी आपल्या काही मंत्र्यांसोबत आणि अन्य प्रतिनिधींसोबत दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर जात आहेत. यासाठी त्यांना भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करण्याची आवश्यकता होती. भारताने यासाठी परवानगी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.\nसौदी महिलांना लष्कराची दारं खुली; तिन्ही सैन्य दलातील प्रवेशाला मंजुरी\nविशेष म्हणजे 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानकडे हवाई क्षेत्र वापरु देण्यासाठी परवानगी मागितली होती. पण, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यासाठी नकार दिला होता. पाकिस्तानने जम्मू-काश्मिरमध्ये होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करत मोदींच्या हवाई क्षेत्र वापराला परवानगी नाकारली होती.\nमीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच��� राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासोबत द्विपक्षीय भेटीचा कार्यक्रम आहे. यादरम्यान व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पर्यटनासंबंधी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने सांगितलं की, राजपक्षे यांच्या निमंत्रणामुळे इम्रान खान अधिकारिकरित्या श्रीलंकेला जाणार आहेत.\nदिल्ली हिंसाचाराला पाकिस्तानातून फंडिंग गुप्तचर विभागाला सापडले रेकॉर्डिंग\nजिनिव्हा : काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्ली येथे सीएए विरोधात आंदोलन सुरू होते. मात्र, या आंदोलनाला गालबोट लागल्याने उसळलेल्या हिंसाचारात दिल्लीत झालेली जीवित आणि वित्त हानी जगाने पाहिली. मात्र, या पूर्ण घटनेचा रिमोट कंट्रोल हा पाकिस्तानमध्ये असल्याचे पुरावे सरकारच्या हाती लागल्याची बातमी\n\"ये मोदी और मेरे अंदर की बात है\"\nनाशिक : जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तोपर्यंत मला मंत्रिपद आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत. ये मोदी और मेरे अंदर की बात है, असे गंमतीशीर विधान केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मोदींना भेटतात. त्यांची लोकप्र\n\"पंतप्रधान मोदींची लोकप्रियता सहन न झाल्यानेच कॉंग्रेसचा सीएएला विरोध\"\nनाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणलेला नागरिक दुरुस्ती कायदा हा मुस्लिमांच्या अजिबात विरोधात नाही. पंतप्रधान मोदी यांची जगभर वाढती लोकप्रियता कॉंग्रेससह विरोधी पक्षांना सहन होत नसल्यामुळेच नागरिकत्व कायद्याविरोधात रान उठविले जात आहे. नागरिकत्व कायद्यामुळे देशातील मुस्लिमांच्या नागरि\nशेतकऱ्यांच्या दणक्‍याने कांदा निर्यातबंदी उठविल्याची अधिसूचना...15 मार्चपासून निर्यात सुरू\nनाशिक : केंद्रीय ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी ट्‌विटद्वारे कांदा निर्यातबंदी उठवल्याची खूशखबर शेतकऱ्यांना दिली. पण, प्रत्यक्षात अधिसूचना जारी होत नसल्याने लिलाव बंद पाडण्यापासून रास्ता रोको आंदोलनाचा दणका सोमवारी (ता.2) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिल्यावर त्याची धग दिल्लीत पोचली\nतालिबानबरोबर करार-शांततेचा की धोक्‍याचा कंदिल\nअमेरिकेने 29 फेब्रुवारी रोजी दोहा (कतार) येथे तालिबाबरोबर केलेला करार अफ���ाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणार, की तालिबानी दहशतवादाचे पुनरागमन होणार, याचा अंदाज आज लागणे कठीण असले, तरी अफगाणिस्तानच्या डोक्‍यावर अस्थिरतेची तलवार या करारामुळे लटकू लागली आहे, हे निश्‍चित. अमेरिकेचे अफगाणविषय\nCAA विरोधात ठराव पास करणे भाजप नेत्यांच्या अंगलट, हकालपट्टीची कारवाई\nपरभणी : देशात मोदी सरकारने लागू केलेल्या नागरीकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत या कायद्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ठराव घेणाऱ्या परभणी जिल्ह्यातील भाजपच्या दोन लोकप्रतिनिधींना पक्षातून निष्कासीत करण्याचा आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. तीन) मार्च र\nWomen's Day : अमेरिकेने नाही, 'या' देशांनी दिल्या महिला पंतप्रधान आणि राष्ट्रप्रमुख\nमहिला दिन विशेष :\n'पीओके'मधील नेत्यांकडून मोदींचे कौतुक, कारण...\nग्लासगो : कोरोना विषाणूविरोधात लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) उचललेल्या जनता कर्फ्यूचे स्वागत पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके), गिलगिट बाल्टिस्तानमधील नेत्यांनी कौतुक केले आहे.\n''पाकिस्तान इज ए फेल्ड स्टेट'' हे वाक्‍य आपण गेली पंधरा ते वीस वर्षे ऐकत आहोत. त्याचं भाषांतर ''पाकिस्तान एक कोलमडलेले राष्ट्र आहे.'' पण, प्रत्यक्षात ते अजूनही तग धरून आहे, असे दिसते. याचं एकमेव कारण पाकिस्तान उधारीवर जगत आहे. पाकिस्तानला तगवणारे देश आहेत, चीन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अम\nCoronavirus : पाकिस्तान कोरोनाच्या विळख्यात; रुग्णांची संख्या पोहोचली...\nइस्लामाबाद : संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना यातून भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तनही सुटु शकलेले नाही. पाकिस्तानात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाकिस्तानात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०००पर्यंत पोहोचली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/vilas-patane-article-manohar-parikar-271042", "date_download": "2021-06-23T03:29:02Z", "digest": "sha1:HUUCN3KH32S7SSNH7DKQKS4N5M7UYH5Q", "length": 20090, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मूर्तीमंत साधा माणूस मनोहर पर्रिकर", "raw_content": "\nगोव्यातील पर्रा या छोट्या गावाने स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री व देशाला अत्यंत सामर्थ्यशाली कर्तव्यदक्ष परंतु साधा वागणारा संरक्षणमंत्री दिला. मुख्यमंत्रीपदाच्या ��ारकिर्दीत त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीवर भर दिला.\nमूर्तीमंत साधा माणूस मनोहर पर्रिकर\nमुंबई आयआयटीमधून सन 1970 च्या दशकात इंजिनिअरींगची पदवी घेतलेले गोव्याचे तीन वेळा मुख्यमंत्रीपत्र भूषविलेले मनोहर पर्रिकर. माझे घरातील भोजन आटोपल्यावर मला म्हणाले. विलास नाचणे रोडवरील माझ्या मित्राच्या शेती अवजाराच्या दुकानात जाताना भेट घ्यावयाची आहे. रात्री दहाची मत्स्यगंधा पकडायची होती. परंतु पर्रिकरांनी त्या शॉपला भेट तर द्यायची होती. पर्रिकरांनी त्या शॉपला भेट तर दिलीच आणि सर्व अवजारांची माहितीवरुन घेतली. अकृत्रिम स्नेह, जिव्हाळा आणि प्रेम याच अनोख दर्शन होत. आज पर्रिकरांचा प्रथम स्मृतीदिन. यानिमित्त....\nगोव्यातील पर्रा या छोट्या गावाने स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री व देशाला अत्यंत सामर्थ्यशाली कर्तव्यदक्ष परंतु साधा वागणारा संरक्षणमंत्री दिला. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीवर भर दिला. गोवा राज्याचा आर्थिक विकास दर सातत्याने 12 टक्के वर नेवून ठेविला. पर्रिकर नेहमी म्हणत असत गोव्याची स्पर्धा भारतातील राज्यांशी नसून जगातील प्रगत राष्ट्रांशी आहे. ना खाऊंगा, ना खाने दुँगा या चळवळीचे पर्रिकर खरेखरे प्रवक्ते होते. गोव्याला खाणीच्या भ्रष्टाचारात गुंतलेल्या राजकारणातून आणि संरक्षण खात्यामधील शस्त्रात्र खरेदीच्या स्कॅममधून पर्रिकरांनी देशाला बाहेर काढले.\nपर्रिकर मंत्री म्हणून शपथविधीसाठी दिल्लीत गेल्यावर हॉटेलबाहेर एका रिक्षातून स्वतःची बॅग स्वतःच उचलणाऱ्या, साधा हाफ शर्ट व चप्पल परिधान करणाऱ्या, कोणत्याही संरक्षणाशिवाय आलेल्या नव्या संरक्षण मंत्र्याला पाहून अक्षरश: सर्व थक्क झाले. संरक्षणमंत्री म्हणून पहिल्या दिवशी त्यांना कापरं भरलं होतं. मिलीटरीमधील रॅंकचा त्यांना काहीच पत्ता नव्हता. परंतु दिनांक 3 ऑक्‍टोबर 2016 रोजी एल. ओ. सी. ओलांडून आपल्या लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यावर देशाने लष्कराची व त्यांची कौतुकाने पाठ थोपटली. संरक्षणमंत्री म्हणून काम करत असताना खरेदीच्या भ्रष्टाचारात रुतलेलं संरक्षण खातं रुळावर आणलं.\nसाधेपणा पर्रिकरांच्या रक्तात होता. त्यांना व्हीआयपी कल्चर, डामडौल, अभिनिवेश बिलकूल आवडत नाही. आपण सामान्य माणसांचे प्रतिनिधीत्व कर��ो याच भान पर्रिकरांना कायम असे. टपरीवर चहा पित गप्पा मारणे, स्कूटरवरुन फिश मार्केटला जाणे, सर्वसाधारण हॉटेलमध्ये चारचौघांसारखं मिसळ खाणे, लग्नाच्या, जेवणाच्या पंक्तीमध्ये उभे राहणे, यामध्ये त्यांच्या वागण्यातील सहजपणा तसेच जनतेच्या बांधीलकीचा विचार डोकावत असतो. इकॉनॉमी क्‍लासने प्रवास करण्याबरोबर सायकल हा त्यांच्या आवडीचा विषय होता. रत्नागिरीत येण्यापूर्वीच मला मासे खायचे आहेत, असे बजावले होते. त्याप्रमाणे ते माझ्या घरी आले. 2/3 तास आनंदाने, कौटुंबिक जिव्हाळ्याने, प्रेमाने वावरले; उमाळ्याने बोलले. आम्ही सारेच भारावून गेलो. एका अनौपचारिक आनंदाच्या मैफलीत न्हाऊन गेलो.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेची चाहूल या देशात पहिल्यांदा कोणाला लागली असेल ती मनोहर पर्रिकरांना. भारतीय जनता पक्षाच्या गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीत पर्रिकरांनी जाहीरपणाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचे नाव सुचविले. नंतर मोदींनी पर्रिकरांना संरक्षणमंत्री म्हणून बढती दिली. परंतु त्यांचे मन दिल्लीच्या राजकारणात कधीच रमले नाही. चारित्र्य आणि सभ्यता याचे सारेच दीप मंदावत चालले असताना पर्रिकरांची आठवण येतच राहते.\n दुबईला जाणार रत्नागिरीची कलिंगडे\nसंगमेश्‍वर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यात उत्पादित झालेली कलिंगडे आता दुबईवासीयांना चाखायला मिळणार आहे. तालुक्‍यातील धामणी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या सेंद्रिय शेतीतील कलिंगडांची यंदा प्रथमच निर्यात होणार आहे. हे विशेष.\nरिक्षा - मोटारीच्या धडकेत वृद्धा ठार\nरत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर रिक्षा चालक आईला घेऊन रत्नागिरीत दवाखान्यात येत असताना चरवेली येथे रिक्षा व मोटारीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षातील महिलेचा मृत्यू झाला. रिक्षाचालक मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 21) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास चरवेली रस्त्\nमिरज लॅबवर या राज्यांचीही जबाबदारी\nमिरज : येथील कोरोना प्रयोगशाळेच्याकामाची व्याप्ती आता वाढू लागली आहे. या प्रयोगशाळेत सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यासह कर्नाटकातील विजापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड तसेच गोवा राज्यातूनही तपासणीसाठी नमुने पाठवण्यात येणार आहेत. आज या प्रयोगशाळेत कोल्हापुरातील 21 तर सिंधुदु\n २५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटीला मोठा अपघात; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना\nखेड (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीनजीक एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. २५ विद्यार्थी व ३ प्रवासी असलेली एसटी बसच्या अपघाताने अक्षरश: बघ्यांच्या अंगावर काटा आणला. कशी घडली नेमकी ही थरारक घटना\nमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये आहेत गरम पाण्यचें झरे...\nमहाराष्ट्र, एक असं राज्य ज्याला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलंय. महाराष्ट्रात केवळ भुरळ घालणारा निसर्गच नाही तर इथे ऊर्जेची नैसर्गिक स्रोतेही आहेत. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, नांदेड, अमरावती, जळगाव आणि रत्नागिरी या जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे आहेत. आणखी काही ठिकाणीदेखील अशाप्रकारे गरम पाण्याच\nअकोला : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता येथील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी कमाल तापमानाचा विचार करत गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांशी जिल्हयांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास न\nबाप रे बाप...अकोला राज्यात हॉट\nअकोला : सर्वाधिक तापमानाच्या नोंदीसह रविवारी (ता.३) अकोला राज्यात हॉटेस्ट ठरला तसेच पारा 44.9 अंशावर गेल्याने यावर्षीचे अकोल्यामधील उच्चांक तापमान मोजले गेले. शिवाय हवामान विभागाने आठवड्याभरात उष्णतेची लाट सांगितल्याने पुन्हा नवा उच्चांक नोंदला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तविली जात आहे.\nरत्नागिरीत आत्माद्वारे हापूसची आठ कोटींची उलाढाल\nरत्नागिरी, : लॉकडाउनमुळे देशातंर्गत सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे यंदा कोकणच्या हापूसच्या विक्रीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील कृषीमधील \"आत्मा'विभाग बागायतदारांच्या मदतीला सरसावाला. त्यामुळे मार्चचा शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिना या कालावधीत जिल्\nफळ प्रक्रिया उद्योगाला फटका\nकोल्हापूर ः जिल्ह्यात काजू बरोबरच करवंद, फणस या फळांवर तर मक्‍यामधील स्विटकॉर्न, बेबीकॉन यावर प्रक्रिया केली जाते. यातील फळांपासून जॅम, सरबत, लोणचे केले जाते, तर स्विटकॉर्न आणि बेबिकॉन प्रिझर्व करून परदेशात निर्यात केले जातात. मात्र लॉकडाउनमुळे या हंगामी उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. प्\nरत्नागिरीत आता ‘हायवे मृत्युंजय दूत’ उपक्रम; वाढत्या अपघातांच्या मदतीसाठी नवी मोहीम\nरत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात जखमींना तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा, यासाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी, चिपळूण, हातखंबा पोलिस मदतकेंद्रात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या वाढत असल्याने त्यातील जखमींना तातडीने उप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/02/blog-post_82.html", "date_download": "2021-06-23T03:29:19Z", "digest": "sha1:GJYMP5U4M5WAKAD4COIUQTNJPUJMFI76", "length": 9359, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "बालवीर क्रीडा मंडळाकडून स्मशानभूमी व गणपती घाटाची स्वछता. - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र रायगड बालवीर क्रीडा मंडळाकडून स्मशानभूमी व गणपती घाटाची स्वछता.\nबालवीर क्रीडा मंडळाकडून स्मशानभूमी व गणपती घाटाची स्वछता.\nबालवीर क्रीडा मंडळाकडून स्मशानभूमी व गणपती घाटाची स्वछता.\nअमोल चांदोरकर - श्रीवर्धन\nश्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली-पंचतन शहर वजा गाव या ठिकाणी असलेल्या रोहिदास समाज स्मशानभूमी तसेच त्याचाच बाजूला असलेल्या गणपती घाटाची स्वच्छता बालवीर क्रीडा मंडळ बोर्ली-पंचतन यांच्या कडून करण्यात आली.\nअनेक दिवसांपासून बोर्ली-पंचतन गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पुलाशेजारील स्मशानभूमीजवळ व गणपती घाटावर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत होते त्यामुळे स्मशानभूमीची व गणपती घाटाचे विक्षिप्त रूप पहावयास मिळत होते तसेच काही महिन्यांपासून गणपती घाट हा मद्यापीचा अड्डा बनला होता सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता तसेच काही ठिकाणी बाटल्या फोडून काचा विखुरलल्या दिसत होत्या.त्याचाच विचार करीत बोर्ली-पंचतन मधील रोहिदास सामाजातील बालवीर क्रीडा मंडळांतील युवकांनी एकत्रित येत स्मशानभूमी व गणपती घाटाची स्वच्छता करीत समाजापुढे एक आदर्श निर्माण केले आहे तसेच या पुढे जो कोणी स्मशानभूमी व गणपती घाटावर अस्वच्छता पसरवेल व मद्य पिताना आढळेल त्यावर कडक कारवाई ग्रामपंचायत यांनी करावी अशी मागणी देखील बालवीर मंडळाकडून होत आहे.\nTags # महाराष्ट्र # रायगड\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच��या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.shaalaa.com/subjects/maharashtra-state-board-history-itihaas-12th-standard-syllabus_9046", "date_download": "2021-06-23T03:34:27Z", "digest": "sha1:A5DOAF34XR6KUVPAR6AOPSHQ4GLPXGIG", "length": 17328, "nlines": 345, "source_domain": "www.shaalaa.com", "title": "History [इतिहास] 12th Board Exam [इयत्ता १२ वि] HSC Arts (Marathi Medium) Maharashtra State Board Topics and Syllabus | Shaalaa.com", "raw_content": "\n1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास\n3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद\n4 वसाहतवाद आणि मराठे\n5 भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा\n6 वसाहतवादविरुद्ध भारतीय���ंचा संघर्ष\n7 भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण\n8 जागतिक महायुद्धे आणि भारत\n9 जग : निर्वसाहतीकरण\n11 बदलता भारत - भाग १\n12 बदलता भारत - भाग २\n1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास\nयुरोपातील धर्मयुद्धे (क्रुसेडस) आणि त्याचे दूरगामी परिणाम\nविविध क्षेत्रांतील वैज्ञानिक शोध\nभौगोलिक शोध व शोधक\nलुई अन्टोनी द बोगनविले\nवसाहतवाद: अर्थ आणि स्वरूप\nऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वसाहतवाद\n3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद\nभारत आणि युरोपीय वसाहतवाद - पोर्तुगीज\nभारत आणि युरोपीय वसाहतवाद - ब्रिटीश\nभारत आणि युरोपीय वसाहतवाद - डच\nभारत आणि युरोपीय वसाहतवाद - फ्रेंच\n4 वसाहतवाद आणि मराठे\nमराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण\n5 भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा\nसामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता\nसर सय्यद अहमद खान\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे\n6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष\nभारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी\nभारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना\nमवाळ - जहाल विचारसरणी\nमहात्मा गांधीजींची निःशस्त्र प्रतिकार चळवळ\n१९४२ भारत छोडो आंदोलन\n7 भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण\nनिर्वसाहतीकरण ते एकीकरण - दादरा व नगर हवेली\nनिर्वसाहतीकरण ते एकीकरण - गोवा\nनिर्वसाहतीकरण ते एकीकरण - पुदुच्चेरी (पाँडिचेरी)\n8 जागतिक महायुद्धे आणि भारत\nपहिल्या महायुद्ध (इ.स. १९१४ ते १९१८)\nपहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण\nदुसरे महायुद्ध (इ.स. १९३९ ते १९४५)\nपहिले महायुद्ध आणि भारत\nदुसरे महायुद्ध आणि भारत\n9 जग : निर्वसाहतीकरण\nनाटो, ॲन्झुस, सीएटो, सेंटो, वॉर्सा करार\nसोव्हिएट रशिया-चीन सुरक्षा करार\nअलिप्ततावाद-भारताची भूमिका (Non-Aligned Movement-NAM)\nवसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका\n11 बदलता भारत - भाग १\nग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना\nसुवर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना\nसंपूर्ण ग्रामीण रोजगार योजना\nराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी\nप्रधानमंत्री ग्राम सडक योजना\nजवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\n12 बदलता भारत - भाग २\nसांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/drive-in-vaccination-will-be-beneficial-for-the-disabled/", "date_download": "2021-06-23T01:44:42Z", "digest": "sha1:26EYLFVKE2AACPVS2L2K7GS6JDRBXBET", "length": 16312, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "''ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन' ठरेल दिव्यांगांसाठी लाभदायी' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/शहर/पुणे /”ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ ठरेल दिव्यांगांसाठी लाभदायी’\n”ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ ठरेल दिव्यांगांसाठी लाभदायी’\nपुणे (अभयकुमार देशमुख) :\nकोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून राज्यातील प्रत्येक पात्र नागरीकाला लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे, असे सांगतानाच पुणे शहरातील हडपसर परिसरात सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.\nराज्यासह पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. हडपसर येथे पहिल्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार वंदना चव्हाण (व्हीसीद्वारे), खासदार डॉ.अमोल कोल्हे (व्हीसीद्वारे), आमदार चेतन तुपे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिनित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग���य यंत्रणा सर्वशक्तीनिशी लढत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. परदेशातून लस खरेदी करण्याचीही शासनाची तयारी आहे. लस उत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात आली असून येथेही लवकरच लसीचे उत्पादन सुरू होईल, या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.\nपुणे शहरातील हडपसर येथे सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरच्या माध्यमातून जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे सामना करतो आहोत, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत कोणत्याही परिस्थिती बेसावध राहून चालणार नाही, राज्य शासनानेही तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत इतर संगर्सजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबतही दक्ष राहण्याच्या सूचना देत आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन यावेळी केले.\nखासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांनासाठी सोईचे होईल. कोरोना संसर्गाचा यशस्वी मुकाबला करताना हे पुढचे पाऊल असल्याचा उल्लेख त्यांनी केला. खासदार वंदना चव्हाण यांनी पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला होता, प्रशसनाच्या प्रयत्नातून प्रादुर्भाव कमी होत असून ही समाधानाची बाब आहे. लसीकरण सुलभरित्या होणे ही काळाची गरज आहे, अशा सेंटरच्या माध्यमातून लसीकरण सुलभ होईल असा विश्वास व्यक्त केला. आमदार चेतन तुपे यांनी पुणे शहरातील ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सेवा देण्यास महत्वपूर्ण ठरेल. महानगरपालिकेच्या मोठया शाळेमध्ये अशा पद्धतीने सोय केली तर लसीकरणात सुलभता येईल. ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरच्या माध्यमातून लसीकरणात दर्जेदार सेवा देण्यावर भर असल्याचे सांगितले.\n'आशा'ताईंनी शोधले जिल्ह्यातील २ हजार बाधित\n'राज्य सरकारम��ळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात'\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘सारथी’ संस्थेला देणार स्वायत्तता : उपमुख्यमंत्री\n‘पुण्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/09/bjp-gives-election-ticket-to-unnao-rape-accuseds-wife/", "date_download": "2021-06-23T02:46:57Z", "digest": "sha1:EAVJDGDUIAMEBQFBRKJHUJCSJEY6CLVD", "length": 6278, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भाजपने दिले उन्नाव बलात्कार आरोपीच्या पत्नीला निवडणुकीचे तिकीट - Majha Paper", "raw_content": "\nभाजपने दिले उन्नाव बलात्कार आरोपीच्या पत्नीला निवडणुकीचे तिकीट\nदेश, मुख्य / By माझा पेपर / उत्तर प्रदेश, उन्नाव ��लात्कार, कुलदीप सेनगर, पंचायत निवडणूक, भाजप, संगीत सेनगर / April 9, 2021 April 9, 2021\nनवी दिल्ली – भाजपने उन्नाव बलात्कारातील आरोपी कुलदीप सेनगरच्या पत्नीला निवडणुकीचे तिकीट दिले आहे. भाजपच्या तिकीटीवर संगीता सेनगर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढवणार आहेत. उन्नाव जिल्हा पंचायतीचे संगीता सेनगर यांच्याकडे अध्यक्षपद होते. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत.\nकुलदीप सेनगर हे भाजप आमदार होते. बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याला १५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर निवडणुकीचे निकाल २ मे रोजी जाहीर केले जातील.\nभाजपने गतवर्षी पक्षातून बडतर्फ केलेले कुलदीप सेनगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. न्यायालयाने सेनगर यांना उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात दोषी ठऱवत १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच १० लाखांचा दंडही ठोठावला होता. कुलदीप सेनगर यांचा यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा आहे. दरम्यान २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahampsc.in/editorial-on-anniversary-of-the-announcement-of-the-corona-lockdown-abn-97-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-06-23T02:13:24Z", "digest": "sha1:S3HSVN6LFHUEFIVOPNZ3Z743GDEEXLQV", "length": 30647, "nlines": 298, "source_domain": "mahampsc.in", "title": "Editorial on Anniversary of the announcement of the Corona Lockdown abn 97 | विषाणूवर्षाची छाया! - Mahampsc", "raw_content": "\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्��िक पाहणी २०१९-२०\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\nअनुकरणप्रियता फक्त सामान्य नागरिकांतच असते असे नाही. त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांतही ती असू शकते, याचे जगभरात दिसून आलेले उदाहरण म्हणजे टाळेबंदी…\nकरोनाच्या नियंत्रणासाठी आपण जे काही उपाय केले त्यामुळे त्याचा प्रसार तर रोखला गेला नाहीच, पण उलट त्यामुळे अर्थव्यवस्थेचे अधिक नुकसान झाले…\nकरोना टाळेबंदी घोषणेचा वर्धापनदिन बुधवारी असताना केंद्र सरकारने मंगळवारी लशीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचे स्वागत करताना त्यातील अपूर्णता लक्ष वेधून घेते. खरे तर राष्ट्राच्या इतिहासात एक वर्ष एका क्षणाइतके क्षुद्र पण गेल्या वर्षीच्या २४ मार्चपासून आजतागायतचा हा क्षण सरता सरत नाही. गेल्या वर्षी या दिवशी पंतप्रधानांनी रात्री आठ वाजता अवघ्या चार तासांच्या मुदतीत भारत नावाच्या धावत्या मोटारीचे ब्रेक करकचून दाबले. वाहन लहान-मोठे कसेही असो, त्याचे वजन, वेग आणि तो मिळाल्यानंतर ते थांबण्यास लागणारा वेळ यांचे एक समीकरण असते. याचा विचार न करता हे वाहन भरवेगात थांबवण्याचा प्रयत्न झाल्यास ते घसरते. या देशाचेही तेच झाले. मोटार घसरल्यानंतर अंगाला न खरचटलेले आणि जायबंदी झालेले या दोहोंच्या मनात एकाच अपघाताविषयी दोन निष्कर्ष असतात. करोनोत्तर टाळेबंदीतही तेच दिसले. सरकारप्रती भक्तिभाव जागृत नागरिक, घरबसल्या काम करण्याची आणि म्हणून वेतन अबाधित राखण्याची चैन असलेले एका बाजूला आणि हातावर पोट असलेले अन्य दुसऱ्या बाजूला अशा दोन घटकांत या टाळेबंदीविषयी दोन भिन्न भावना आहेत. पहिल्यास टाळेबंदी हा दूरदृष्टी असलेल्याचा द्रष्टा निर्णय वाटतो, तर दुसऱ्यास हे मूल्यमापन मान्य नसते. या दोन्ही भावना दूर ठेवून गेल्या वर्षाचा जमाखर्च मांडायला हवा.\nतो करताना एक बाब लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे करोनाबाबत त्यावेळी असलेली सार्वत्रिक, वैश्विक अनभिज्ञता. हे असे काही आजच्या जगातील कोणाही हयाताने कधीही अनुभवलेले नव्हते. त्यामुळे अशा परिस्थितीस कसे सामोरे जायचे असते याचे ज्ञान कोणालाही असणे अशक्य. याचा परिणाम असा की या आजाराचे उगमस्थान असलेल्या चीनमधील वुहान या शहराने ती साथ नियंत्रणात आणण्यासाठी जे केले त्याचे अनुकरण जगाने केले. ही एका अर्थी संपूर्ण जगाची मेंढरवृत्ती. वुहान शहराच्या करकचून मुसक्या आवळून चीनने करोनाचा प्रसार रोखला. म्हणजे आपणही तसेच करायला हवे, असे अनेकांना वाटले असणार. या विषाणूचा प्रसार पहिल्यांदा झाला त्या पाश्चात्त्य देशांनी तेच केले आणि त्यांच्या अनुकरणार्थ आपणही तोच मार्ग निवडला. हे असे होते याचे कारण अनुकरणप्रियता फक्त सामान्य नागरिकांतच असते असे नाही, त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांतही ती असू शकते. या टाळेबंदीस आज वर्ष होत असताना आपल्या देशातील करोनाची परिस्थिती काय\nआजमितीस १ कोटी १७ लाख करोनाबाधित हे आपले वास्तव. थाळ्या वाजवल्या, दिवे लावले, शंखनाद केले आणि या वातावरणनिर्मितीतून सहज पसरलेल्या भीतीमुळे फक्त वेडाचाराच्या लाटा उसळल्या. अनेकांनी स्वत:स, कुटुंबास कोंडून घेतले आणि घरात येणाऱ्या दुधाच्या पिशव्याही साबणाच्या पाण्याने धुऊन घेतल्या. काही अधिक शहाण्यांनी स्थलांतरित मजुरांवर कीटकनाशकांचा वर्षाव केला आणि कार्यालये, उद्वाहने, जिने आदी परिसरांस दररोज कीटकनाशक द्रवाने न्हाऊ घालण्यास सुरुवात केली. यातून फक्त या कीटकनाशक निर्मात्यांचे तेवढे उखळ पांढरे झाले; करोनाच्या मुक्त प्रसारात कसलीही आडकाठी आली नाही. विमानप्रवाशांनी आणलेल्या या विषाणूचे बळी ठरले ते साधे लोकल वा ‘लालपरी’चे प्रवासी. श्रीमंतांकडील काळा पैसा बाहेर काढण्याच्या कथित मिषाने केलेल्या निश्चलनीकरणाचे बळी ज्याप्रमाणे सामान्य नागरिकच ठरले त्याचप्रमाणे या श्रीमंत, उच्चभ्रूंनी आणलेल्या साथीने गरीब आणि निम्नवर्गीयांच्या तोंडचा घास पळवला.\nतो आजतागायत त्यांना पूर्णांशाने मिळण्यास सुरुवात झालेली नाही. म्हणजे या करोनाच्या नियंत्रणासाठी आपण जे काही उपाय केले त्यामुळे त्याचा प्रसार तर रोखला गेला नाहीच; पण उलट त्यामुळे अर्थव्यवस्थेचे अधिक नुकसान झाले. शून्याखाली दोन दशकी आकड्यापर्यंत आकसलेला अर्थव्यवस्थेचा वेग आता कुठे शून्याच्या वर काही अंश दिसू लागला आहे. सरकार यास पुनरुत्थान मानते. ते प्रत्यक्षात तसे आहे का, हे कळण्यास आणखी दोन तिमाही तरी कळ काढावी लागेल. याचे कारण मागणी आणि पुरवठा या अर्थव्यवस्थेच्या दोन चाकांतील मागणीचे चाक पूर्ण वेगाने फिरण्यास तयार नाही. सरकारचे सर्व प्रयत्न आहेत ते पुरवठा सुरळीत ठेवण्��ाचे. पण करसवलती, दरकपात वगैरेसारख्या आमिषांशिवाय मागणी काही वाढताना दिसत नाही. त्यात जागतिक पातळीवर वाढलेले खनिज तेलाचे दर आणि त्यामुळे होऊ लागलेली चलनवाढ. परिणामी करोनाग्रस्त अर्थव्यवस्था अजूनही आपल्या पायावर उभी नाही.\nआणि आता करोनाची ही दुसरी लाट. महाराष्ट्रात पहिल्या लाटेत एका दिवसातील अधिकतम रुग्णसंख्या साधारण २३ हजारांपर्यंत पोहोचली होती. या दुसऱ्या लाटेच्या पहिल्या काही दिवसांतच दैनंदिन रुग्णसंख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पंजाब, दिल्ली आदी ठिकाणची परिस्थितीही काही यापेक्षा वेगळी नाही. तेथेही गेल्या वर्षीपेक्षा अधिक दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली जाऊ लागली आहे. पण गतवर्षापेक्षा आताच्या स्थितीतील फरक म्हणजे आज देशव्यापी कडकडीत टाळेबंदीचा ‘टा’देखील कोणी उच्चपदस्थ काढताना दिसत नाही. गेल्या वर्षाने शिकवलेला धडा फक्त हा आणि इतकाच. आपल्याकडील टाळेबंदीमुळे मोठी जीवित हानी रोखली कशी गेली याच्या दंतकथा खऱ्या समजणारा एक वर्ग आहे. तो सोडला तर डोळस विचार करणाऱ्यांना कळू शकेल अशी बाब म्हणजे आपल्या अनेक समखंडी- आशियाई- देशांत करोनाची बळीसंख्या आपल्याप्रमाणेच मर्यादित आहे. काही देशांत तर ती आपल्यापेक्षाही कितीतरी टक्के कमी आहे. याचा अर्थ असा की आपल्याप्रमाणे अन्य अनेक देशांना करोनाची हाताळणी यशस्वीपणे करता आली. या पार्श्वभूमीवर आता पुढे काय, हा मुद्दा महत्त्वाचा.\nजास्तीत जास्त नागरिकांचे कमीत कमी काळात लशीकरण हे त्यासाठी कळीचे. पण या लशीकरणाची गती आपणास दोन महिन्यांनंतरही वाढवता आलेली नाही. अनेक तज्ज्ञांनी दाखवून दिल्याप्रमाणे ती दिवसाला किमान ५० लाख तरी हवी. म्हणजे एकूण २४० दिवसांत- म्हणजेच आठ महिन्यांत- देशातील सर्व नागरिकांना लशीची एक तरी मात्रा देता येईल. सध्या ही गती जेमतेम ३२ लाख प्रती दिन इतकी आहे. या आघाडीवर आपल्यापेक्षा इंग्लंड वा अमेरिका यांचा लशीकरणाचा वेग अधिक आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्या देशांत प्रतिशेकडा ३४ ते ३९ नागरिकांना लस दिली जाते. आपल्याकडे हे प्रमाण आहे फक्त दोन इतके. त्यामुळे जुलैपर्यंत ३० कोटी नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर आपणास दोन गोष्टी कराव्या लागतील. लस परदेशी पाठवण्यापेक्षा तिच्या देशांतर्गत वितरणास गती देणे. आणि दुसरे म्हणजे कोव्हिशील��ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींखेरीज अन्य अधिकाधिक लशी भारतात येऊ वा उत्पादित करू देणे. उत्पादनात भारताचा वाटा असलेली जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस अमेरिकादी देशांत उपलब्ध होऊ लागली आहे. तिच्या भारतीय वितरणास अनुमती द्यायला हवी. तसेच ज्येष्ठांना पहिला मान देणे वगैरे झाल्यानंतर आता तरी लशीकरण सर्व प्रौढांस खुले करायला हवे. आजही सरकारने निर्णय घेतला तो लस ४५ वयांवरील सर्वांस देण्याचा. वास्तविक ही मर्यादा १८ पर्यंत खाली हवी, म्हणजे सर्व प्रौढ लशीसाठी पात्र ठरतील.\nतेव्हा गेल्या वर्षभरातील करोना हाताळणीतील त्रुटी वा चुका यांचा कोळसा उगाळण्यात काही अर्थ नाही. या अनुभवांवरून आपण काही शिकतो का आणि काय, हे महत्त्वाचे. तातडीचा उपाय म्हणून सार्वत्रिक लशीकरण आणि भविष्यासाठी आरोग्य खात्यास पुरेसा निधी हे या शिकण्यातील दोन महत्त्वाचे धडे. ते आपण कसे गिरवतो यावर करोनाचा विषाणू आपणास आणखी किती छळतो हे अवलंबून असेल. नपेक्षा ही विषाणूवर्षाची छाया लवकर दूर होणे असंभव.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतुमचा Email ID टाका\nखाली तुमचा Email ID टाका आणि Verify करून घ्या. जेव्हा या Website वर कोणती महत्वाची पोस्ट टाकली जाईल ती तुम्हाला Email वर येईल.\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-marathi-news/", "date_download": "2021-06-23T03:24:06Z", "digest": "sha1:OPRFDAVXTGVO5NK6BIQIDCHKEKWXBVXA", "length": 2961, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMC marathi news Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : कोरोनाचा फटका; महापालिका करणार 1500 सदनिकांचा थेट लिलाव\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता उत्पन्न वाढविण्यासाठी सदनिकांचा थेट लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेला साधारण 200 कोटी उत्पन्न मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे…\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/rt-pcr-test-instead-of-rapid-antigen-test-for-those-people-who-leaves-the-house-for-no-reason", "date_download": "2021-06-23T03:42:47Z", "digest": "sha1:XZL34RMAGJAVNWZM2SM65EESULFBBRYA", "length": 5194, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "RT-PCR test instead of rapid antigen test for those people who leaves the house for no reason", "raw_content": "\nरस्त्याने फिरणार्‍यांची रॅपीड ऐवजी आरटीपीसीआर चाचणी करा\nबहुजन वंचित आघाडीची मागणी\nश्रीरामपूर (प्रतिनिधी) - रस्त्यावर फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी करण्याचा आदेश तात्काळ रद्द करून त्याऐवजी अशांची मोफत आरटीपीसीआर चाचणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nविनाकरण फिरणार्‍यांची होणार अँटीजेन चाचणी या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द झाले असून या वृत्तात ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी चेक पोस्ट लावुन त्या ठिकाणी विनाकारण फिरणार्‍यांना पकडुन त्यांची अँटीजेन चाचण्या करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले असल्याचे नमुद आहे.\nअँटीजेन चाचणी ही भरोशास पात्र चाचणी नसून या चाचणीद्वारे असंख्य खोटे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. जे लोक पॉझिटीव्ह आहेत त्यांची कधी कधी अँटीजेन चाचणी निगेटिव्ह येते व लोक निगेटिव्ह आहेत त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह येते. यामुळे समाजाची मोठया प्रमाणात हाणी होत आहे. या निर्णयामुळे करोना बाधितांमध्ये अजून भर पडणार आहे. या आदेशामुळे अँटीजेन चाचण्या केल्या जाऊन निगेटिव्ह असलेल्या लोकांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. आणि त्यांना करोना केअर सेंटरमध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयात पाठविले तर ते लोक तिथे जाऊन खरोखर कोविड पॉझिटिव्ह होतील व त्यांचे संसार उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.\nज्यांच्या घरी काही समस्या असेल, घरात कर्ता पुरुष नसेल आणि त्याची आपल्या आदेशान्वये अँटीजेन चाचणी केली गेली तर तो पॉझिटीव्ह नसताना अँटीजेन चाचणीमध्ये पॉझीटीव्ह आला तर त्यांचे संपुर्ण कुटुंब उध्वस्त होईल, त्यामुळे याची शहानिशा करूनच निर्णय घ्यावा, असे वंचित बहुजन आघाडीचे चरण दादा त्रिभुवन, संदिप पवार, अभिषेक सोनवणे, एफ. एम. शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/quarrel-between-family-due-offering-mutton-bone-god-263303", "date_download": "2021-06-23T03:35:28Z", "digest": "sha1:SV3YXGCWG4NFVFP5SZIB7NP7UH24E24N", "length": 17333, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बोकडाचं हाड आणि कुटुंबात झगडा, कारण वाचाल तर हैराण व्हाल..", "raw_content": "\nबोकडाचं हाड आणि कुटुंबात झगडा, कारण वाचाल तर हैराण व्हाल..\nमुंबई: सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात एका कुटुंबामध्ये चांगलीच हाणामारी झालीये. मुंबईच्या भिवंडीतील पूर्णा इथे हा प्रकार घडलाय. राठोड या कुटुंबामध्ये ही हाणामारी झालीये. सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी बोकडाचे हाड अपर्ण करण्याची प्रथा राठोड कुटुंबामध्ये आहे. याचदरम्यान बोकडाचं हाड देण्याचा मान कोणाचा असेल यावरू या कुटुंबात वाद झाला.\nमोठी बातमी - \"कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन\" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...\nविशेष म्हणजे या एकाच कुटुंबातील लोकांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ५५ वर्षीय ताराबाई पांडुरंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून दीपक हेमलु राठोड, पत्नी कमलीबाई दीपक राठोड, मुलगा गोविंद दीपक राठोड, मुलगा सचिन दीपक राठोड असं या कुटुंबात झालेल्या हाणामारीत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेवालाल महाराज जयंतीनिमित्त राठोड कुटुंबाची बोकडाच्या हाडाचा मान देण्याची परंपरा आहे. यावर्षी हा बोकडाच्या हाडाचा मान ताराबाई यांच्या सासऱ्यांचा होता. मात्र तरिही गोविंद राठोड याने हा मान स्वत:कडे घेतला. यावरून नाराज झालेल्या ताराबाई यांचा मुलगा लक्ष्मण राठोड गोविंद राठोड याने दिलेले मानाचे हाड गोविंद याच्याकडे परत करायला गेला. याचा राग आल्यामुळे गोविंद राठोड याने ताराबाई यांच्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ताराबाई यांचे पती पांडुरंग राठोड यांच्या डोक्यावर कमलीबाई राठोड यांनी जेवणाचा डबा आणि तांब्या फेकून मारला. यात पांडुरंग राठोड यांना गंभीर दुखापत झाली आहे. सचिन राठोड यांनीसुद्धा मारहाण केली आणि दीपक राठोड यांनी कमलाबाई यांच्या डोक्यावर तांब्या मारला.\nमोठी बातमी - शाहरुखची मुलगी सुहाना बद्दल करण जोहर म्हणतोय, \"कृपया 'त्या' अफवा आता थांबवा...\"\nया सर्व प्रकरणात ���ाठोड कुटुंबीय किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणात नारपोली पोलिस स्टेशनमध्ये दीपक, कमली, गोविंद आणि सचिन या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nदोन हात, एका पायाने चित्र काढणारा अवलिया\nमुंबई - समोर ठेवलेल्या तीन स्केचबोर्डवर एकाच वेळी दोन्ही हाताने आणि एका पायाने तीन वेगवेगळी स्केच चित्रकार राबीन बार साकारत होते. हा आगळावेगळा अनुभव मुंबईकरांनी सोमवारी (ता. २) जहांगीर कलादालनात घेतला. जागतिक कीर्तीचे चित्रकार राबीन बार यांचे ‘इन्कारनेशन’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर कलादालना\n घरात घुसून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न\nनालासोपारा - महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या वाढत्या घटनांत वसईतील एका प्रकरणाची भर पडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास दोघा जणांनी घरात घुसून गर्भवती महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन अनोळ\nएक लाख कोटींची गरज सिंचन प्रकल्प निधीअभावी कोरडेच\nसोलापूर : राज्य सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून पुरेशा प्रमाणात कर्ज उपलब्ध होऊ न शकल्याने मागील आठ वर्षांपासून राज्यातील 298 सिंचन प्रकल्पांना मुहूर्त लागलेला नाही. आता हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एक लाख 13 हजार कोटींची गरज असून त्यातून 19 लाख\n उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर\nसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुणे, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन्‌ उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट त\nजीवनाचे रणांगण तुडवीत आलेली बाबा आमटे यांची कविता श्रममूल्यांचा उदघोष करते - प्रा. जयदेव डोळे\nवर्तमानात जगभरात उजव्या विचारसरणीची सरशी होते आहे. बहुतांश देशांमध्ये समाजवादाऐवजी साम्राज्यवाद वाढत चालला आहे. भारतातील बदललेल्या शासनव्यवस्थेचे उपेक्षित, गरीब, वंचित व दलित समाजाकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे उपेक्षित हा अत्यंत दयनीय स्थितीत जगतो आहे. विषमतेची दरी वाढते आहे. अशा काळात ब\nगिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या\nचंदगड : गिरणी ���ामगारांना लॉटरी पध्दतीने दिली जाणारी घरे मुंबई शहराच्या कार्यक्षेत्रातच द्यावी अशी आग्रही मागणी सर्व श्रमिक संघटनेने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. संघटनेचे दत्तात्रय अत्याळकर यांनी ही माहिती दिली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री व नगरविकास\n‘कोरोना’चा गैरसमज, अन् मुंबईत मटणाची टंचाई\nनवी मुंबई : ‘कोरोना’ विषाणूविषयीच्या गैरसमज आणि अफवांमुळे खवय्यांनी चिकन खाणे कमी केले आहे. त्यामुळे मांसाहारासाठी मटणाची मागणी वाढली आहे. परंतु अशातच, मुंबईत मटणाची आवक कमी झाल्याचे चित्र आहे. देवनार कत्तलखान्यातील ६० टक्के बकरे दक्षिणेतील व्यापारी खरेदी करून घेऊन जात असल्याने, महामुंबई क\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी\nकोरोना : भारतीय वस्तूंच्या विक्रीवर भर\nश्रीरामपूर : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा परिणाम येथील खेळण्यांच्या बाजारावरही झाला आहे. चीनमध्ये तयार झालेल्या विविध वस्तूंची आयात महिनाभरापासून बंद असल्याने, चिनी वस्तूंच्या दरात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बाजारात चिनी वस्तू उपलब्ध होत नसल्याने येथील व्य\nपोलिस आयुक्त परमबीर सिंह येताच... ‘या’कारवाईला स्थगिती\nमुंबई : संजय बर्वे मुंबईचे पोलिस आयुक्त असताना १२ अधिकाऱ्यांनी परस्पर दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) नियुक्तीसाठी पोलिस महासंचालकांकडे अर्ज केला होता. त्यावर बर्वे यांनी शिस्तभंगाची कारवाई म्हणून या १२ अधिकाऱ्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी का रोखू नये, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. विद्यमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AC%E0%A5%A7", "date_download": "2021-06-23T03:24:56Z", "digest": "sha1:GA7VH3AQ5ZJMY26ER7AC3LTDANN2NAU2", "length": 4463, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५६१ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ५६१ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ५६१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/category/city/satara/", "date_download": "2021-06-23T02:55:58Z", "digest": "sha1:QH4BR4UCO3BNAJOTGJ2BNDDBAKLQW3FB", "length": 11625, "nlines": 163, "source_domain": "rashtramat.com", "title": "सातारा - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nसातारा (महेश पवार) : जावली तालुक्यात ५४ गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. या प्रकल्पला…\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\nसातारा (अभयकुमार देशमुख) : जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि माण – खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यात कोरोनावरुन आरोप प्रत्यारोप…\n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकराड (अभयकुमार देशमुख) :​ माण तालुक्यातील आंधळी गावचे रहिवासी दादा काळे हे गेल्या पाच वर्षापासून युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी…\nसाताऱ्यात दिवसभरात 16 बाधितांचा मृत्यू\nसातारा (अभयकुमार देशमुख) :​ जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 895 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून…\n”तो’ ओढा, बंधारा बुजवला कसा\nसातारा (महेश पवार) : तालुक्यातील डबेवाडीत रोडलगत असलेला ओढा बुजवला असून त्या ओढ्यावर असलेला बंधारा देखील बुजवण्यात आला आहे. याठिकाणी…\n…अखेर रणजितसिंह देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश\nऔंध (अभयकुमार देशमुख) : कोरोनाच्या काळात खटाव-माण तालुक्यातील रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी व तालुक्यात त्वरित जम्बो कोविड सेंटर होण्यासाठी हरणाई…\nउद्यापासून साताऱ्यात नवीन नियमावली…\nसातारा (अभयकुमार देशमुख) : कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट…\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n​कराड (अभयकुमार देशमुख) :​ यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची निवडणूक २०१५ मधील निवडणुकीप्रमाणेच पुन्हा एकदा तिरंगी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले…\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nसातारा (महेश पवार) : मराठा क्रांती मोर्चा वाई तालुका यांच्या वतीने वाई प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली, या आंदोलनात मराठा…\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nकराड (अभयकुमार देशमुख): येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ऑको लाईफ कॅन्सर हॉस्पिटल सातारा यांच्या सयुक्त विद्यमाने सह्याद्री – ऑको…\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-handicap-husband-murdered-boyfriend-three-arrested-412148", "date_download": "2021-06-23T03:03:28Z", "digest": "sha1:5UCA72PHAGK62PFWZHYLH2YXJ7FZL3RU", "length": 19028, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दिव्यांग पतीचा प्रियकराकडून खून; तिघांना अटक", "raw_content": "\nसदरचा मृतदेह ता. 14 फेब्रुवारी ते ता. 18 फेब्रुवारीपर्यंत वाजेगाव परिसरात असलेल्या पुलाखाली पडून होता.\nनांदेड : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दिव्यांग पतीचा प्रियकराकडून खून; तिघांना अटक\nनांदेड : एका दिव्यांग व्यक्तीचा खून करणाऱ्या तिघांना इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच काही तासाच्या आत इतवारा पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपी हे विधीसंघर्षग्रस्त असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरचा मृतदेह ता. 14 फेब्रुवारी ते ता. 18 फेब्रुवारीपर्यंत वाजेगाव परिसरात असलेल्या पुलाखाली पडून होता. या प्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nनांदेड ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला होता. या संदर्भाने इतवारा पोलिस ठाण्यात मिसिंग ता. 17 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्या मयत व्यक्तीचे नाव सय्यद मनसब सय्यद मुमताजअली ( वय 42) वर्ष राहणार गणीपुरा नांदेड असे होते. नांदेड पोलिस परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी सय्यद मनसबच्या घरी भेट देऊन विचारणा केली होती.\nइतवारा उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या सहकारी पोलिसांना या कामासाठी जबाबदारी दिली. त्यात गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे न त्यांचे पथकातील पोलिसांनी नांदेड सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरु केला. मनसब हा दिव्यांग झाल्यानंतर त्याची पत्नी हैदराबाद येथे राहत होती. तिथे मुळचा गणीपुरा नांदेड येथील 25 वर्षीय युवकासोबत सूत जमविले. पत्नीचे आजचे वय 40 वर्षे असेल.\nसदरील युवक आणि मनसबची पत्नी यांना लग्न करायचे होते. पण अडचण होता मनसब. त्याचा काटा काढण्यासाठी सदरचा युवक ता. 11 फेब्रुवारी रोजी नांदेडला आला. नियोजन करुन त्यांनी आपल्या दोन साथीदारांसह ता. 14 फेब्रुवारी रोजी एका ऑटोमध्ये बसवून शहरातून काही भागात फिरवत दारु पाजली आणि बोंढार पुलाखाली रात्री दहा ते अकरा या वेळेत नेले. तिथे चाकूने भोसकून त्याचा खून केला आणि त्याचे प्रेत पुलाजवळ रस्त्याच्या कडेला फेकून निघून गेले.\nया प्रकरणाच्या आधारावर इतवारा पोलिस काही जणांची तपासणी करत होते. या सर्व प्रकरणाची हाताळणी करणारे डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या निदर्शनास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी तपास सुरु केला. तिकडे नांदेड ग्रामिणचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शाखाली शेख असद हेही तपास करत होते. पोलिसांनी मारेकऱ्यांना गजाआड केले. गुन्ह्यात वापरलेला अॅटोसुद्धा जप्त केला. यातील एकाला पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे.\nपथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकाी सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे आणि अशोक घोरबांड यांनी कौतुक केले.\nसोशल मीडियावरील सल्ले ठरताहेत लाभदायी - कसे ते वाचा...\nनांदेड : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील मोठी शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (ता.२२) जनता कर्फ्युमध्ये नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने सहभ\nयेथील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशाची वाट\nनांदेड : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने पन्नास टक्के कर्मचारी कपात केली. याची सर्वच शासकिय कार्यालयात अमलबजावणी सुरु असतानाच सोमवारी (ता.२३ मार्च २०२०) केवळ पाच टक्के कर्मचारी कामावर जाणार असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र, नांदेड एसटी महामंडळाच्या विभाग\nकोरोना : दुकानासमोर ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर\nनांदेड : जिल्‍ह्यात कोरोनाची सद्यपरिस्थीती विचारात घेता अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदी करीता लोक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे करोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या संप\nसंचारबंदीत नांदेड गोळीबाराने हादरले, एक ठार, दोन गंभीर.\nनांदेड : संपत्तीच्या वादातून दोन सख्या चुलतभावात झालेल्या हाणामारीत चक्क गोळीबार करण्यात आला. यात एकजण ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शहराच्या खुदबेनगर, देगलूरनाका परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास घडली. शहरात संचारबंदी असल्याने जखमीवर उपचार करण्यासाठी डॉक्ट\n'भाऊराव चव्हाण' साखर कारखाना बंद होणार- तिडके\nनांदेड : भाऊराव चव्हाण उद्योग समुहाच्या देगाव (ता. अर्धापूर) येथील युनिट क्रमांक एक भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना सध्या सुरू असल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत कारखाना बंद केला नाही, अशी टीका सोशल मीडियावर होत होती. या बाबत कारखान्याचे चेअर\nकोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा- दत्ता कोकाटे\nनांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार शासन आणि प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सहकार्य करत आपापल्या घरातच थांबावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातील जनतेला केले आहे.\nनांदेड शहरातील साठे चौकावर वाहतुकीचा भार\nनांदेड : कोरोना या जीवघेण्या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व नागरिकांना घराच्या बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही उपटसुंबे दुचाकीस्वार पोलिसांनाच काही ठिकाणी हुज्जत घालून लाठ्यांचा प्रसाद खात असल्याचे पहा\nआठ कारखान्यांचा पडला पट्टा\nनांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील तेरा पैकी आठ कारखाने बंद झाले आहेत. विभागात आजपर्यंत २७ लाख ६७ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. तर २९ लाख ७० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.\nनांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले...पालकमंत्र्यांनी घातले लक्ष...\nनांदेड ः कोरोना विषाणुमुळे भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.\nआमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडून ग्रामीण व शहरी रुग्णालयांची पहाणी\nनांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी ग्रामीण भागातील रुग्णालयाची पाहणी केली त्यात निळा, लिंबगाव, रहाटी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान निळा येथे गटविकास अधिकारी श्री. तोटावाड, डॉ. बालाजी मिरकुटे यांची उपस्थिती होती तसेच लिंबगावमध्ये डॉ. देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/skal-maratha-samaj-met-in-rural-development-minister-hasan-mushrif-kolhapur-news", "date_download": "2021-06-23T02:54:54Z", "digest": "sha1:PAWCY5EMPBQW3JY7DT2OWXEL7CZSVJXX", "length": 15863, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मराठा समाजाच्या प्रश्‍नांची शासनदरबारी तड लावणार; हसन मुश्रीफांची ग्वाही", "raw_content": "\nमराठा समाजाच्या प्रश्‍नांची शासनदरबारी तड लावणार; हसन मुश्रीफांची ग्वाही\nकागल (कोल्हापूर) : मराठा समाजाच्या (maratha reservation)प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif)यांनी दिली. कागलमध्ये शासकीय विश्रामगृहात मंत्री मुश्रीफ यांची व तहसीलदार यांची तहसील कार्यालयात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेट(Skal Maratha Samaj met)घेऊन चर्चा केली. (skal-maratha-samaj-met-in-rural-development-minister-hasan-mushrif-kolhapur-news)\nमराठा समाजाला घटनात्मकरीत्या टिकणारे आरक्षण द्या, त्यासाठी सरकारने केंद्र सरकारकडे मागणी करावी. सारथीवर कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करून संस्थेची जिल्हानिहाय विस्तारवाढ व दरवर्षी दोन हजार कोटी निधी द्यावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जमर्यादा वैयक्तिक २५ लाख व सामूहिक ५० लाख करा. दरवर्षी पाच हजार कोटींची तरतूद व व्याज परतावा नियमित मिळावा. मराठा आरक्षणातून नियुक्त झालेल्���ा २,७६० उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात.नोकरी व शिक्षणात मराठ्यांना ओबीसींप्रमाणेच सुविधा आदी मागण्या केल्या.\nहेही वाचा- वादळा पुर्वीची ही शांतता. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा\nप्रताप उर्फ भय्या माने, नितीन दिंडे, विशाल पाटील, प्रकाश जाधव, नितीन काळबर, नानासो बरकाळे, विक्रम चव्हाण, सचिन मोकाशी, महेश मगर, दीपक मगर, शशिकांत भालबर, अमित पाटील, संग्राम लाड, अविनाश जाधव, सचिन निंबाळकर, जितेंद्र सावंत, अजित साळुंखे, अखिलेश भालबर, महेश शेडबाळे आदी उपस्थित होते.\nसंभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण लढा यशस्वी होईल\nकोल्हापूर: मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati)आक्रमक झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्यासह महाविकास आघाडीवर त्यांनी रोष व्यक्त केला आहे. त्यांचा आक्रमकपणा स्वाभाविक आहे. परंतु त्यांच्या नेतृत्वाखालीलंच मराठा आरक्षणाची लढाई यश\n'चंद्रकांतदादांकडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचं काम'\nगडहिंग्लज (कोल्हापूर) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी(maratha reservation) संभाजीराजेंनी (sambhajiraje)आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे ते संयम राखून आहेत. मात्र, चंद्रकांतदादांकडून (chandrkant patil)आंदोलकांना उकसवण्याचे काम सुरू आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन\n..तर गोकुळची निवडणूक कधीच लढणार नाही; ग्रामविकासमंत्र्यांचा कोल्हापुरात दावा\nकोल्हापूर : गोकुळची आमच्याकडे कधीच सत्ता नव्हती. आम्ही इतर संस्थांचा कारभार उत्तम केला आहे. एकदा गोकुळची सत्ताही सभासदांनी आमच्या हाती द्यावी. जर पाच वर्षात उत्तम पध्दतीने कारभार करुन दाखवला नाहीतर पाच वर्षांनी गोकुळची निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.\n'कोरोनापेक्षा मोदी-शहांना ममता बॅनर्जींना हरवण्यात रस'\nकोल्हापूर : देशात कोरोना रुग्ण वाढत आहेत. ऑक्‍सिजन, रेमडिसिव्हर व लस मिळत नसल्याने लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तरीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाला हरवण्यापेक्षा पश्‍चिम बंगालमधील निवडणूकीत ममता बॅनर्जींना हरविण्यात रस असल्याची टिका कामगार मंत्री हसन मुश्\nब्रेकिंग : मंत्री, खासदार, आमदार पुत्रांना उमेदवारी\nकोल्���ापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आज विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदिंच्या उपस्थितीत झाली. गेल्या निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या बिनीच्या शिलेदारांना डावलून यावेळी मंत्री\n मुश्रीफांनी दिलेल्या आव्हानावर अमल महाडिक यांची प्रतिक्रिया\nकोल्हापूर : मुश्रीफ साहेब, (hasan mushrif) जिल्ह्यातील कोरोनाच्या (sistuation of covid19 kolhapur) परिस्थितीवर दोन दिवसांपूर्वी मी माझे मत मांडले. त्यावर आपण दिलेली प्रतिक्रिया पाहिली. तुम्ही जबाबदारी घेऊन स्वतःवर गुन्हा नोंद करण्याची तयारी दाखवली तर सहआरोपी व्हायला तयार आहे, असे प्रतिआव्ह\n'पुढच्या 10 वर्षांत आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही'\nकोल्हापूर : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पुढील दहा वर्षांतही महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही. त्यांनी आघाडीचा कार्यक्रम करण्याचे व परत येण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे, असा टोला ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. तसेच फडणवीसांना गुजरात, गोवा आणि उत्त\nकोल्हापूर ब्रेकिंग : दूध आणि मेडिकल वगळता सर्व व्यवहार राहणार बंद, दोन दिवसांत निर्णय\nकोल्हापूर : येत्या दोन दिवसांत दुध आणि मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. देशात सर्वाधिक मृत्यूदर कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यात आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दूध आणि मेडिकल (medical) वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे, याबाबत पालकमंत\n'दादांची माया कोठे आहे ते मला माहितीय'\nकोल्हापूर : विरोधी पक्षनेत्यांना (देवेंद्र फडणवीस) सगळीकडे राजकारण दिसत आहे. (devendra fadanvis) त्यांनी डॉक्टर, परिचारिका, महापालिका कर्मचाऱ्यांना नाउमेद करू नये. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना श्रेय द्यायचे नाही तर देऊ नका; पण राजकारण करून नाउमेद करू नका. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\n गोकुळ अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर; 'या' नावांची जोरात चर्चा\nकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा (kolhapur district) सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) (gokul election) संघाचे अध्यक्ष (chairman) निवड शुक्रवारी (14) होणार आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांची नावे चर्चेत आहेत. निवडणूक अधिकारी म्���णून करवीर तालुका प्रांताधिकारी वैभव नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/19-01-2021-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2021-06-23T03:36:22Z", "digest": "sha1:6QLPURNNLNKL3O5E6QY2XK6ICVCBF47N", "length": 4822, "nlines": 81, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "19.01.2021: प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारंभ | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n19.01.2021: प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारंभ\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n19.01.2021: प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारंभ\n19.01.2021 : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारंभ\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jun 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/28/rashmi-shukla-will-not-be-able-to-appear-for-questioning-today-due-to-increasing-incidence-of-corona/", "date_download": "2021-06-23T02:06:44Z", "digest": "sha1:7N3FJ6BWKL7I5ARRWKH3S3LRSNAU43SB", "length": 5768, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाही रश्मी शुक्ला - Majha Paper", "raw_content": "\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाही रश्मी शुक्ला\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / फोन टॅपिंग, महिला पोलीस अधिकारी, मुंबई सायबर सेल, रश्मी शुक्ला, राज्य गुप्तचर विभाग / April 28, 2021 April 28, 2021\nमुंबई : आपण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याचे एका पत्राच्या माध्यमातून राज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलिसांना कळवले आहे. त्यांची फोन टॅपिंग प्रकरणात आज चौकशी होणार होती.\nराज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांनी राज्या��े राजकारण ढवळून काढणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावला होते. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा बुधवारी जबाब नोंदवला जाणार होता. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स पाठवल्याची माहिती मिळत आहे.\nमाजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ऑफिशल सिक्रेट्स अॅक्टचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85/", "date_download": "2021-06-23T02:44:54Z", "digest": "sha1:E6VYGXDNQ5LT7Q7UDW6NTCP2IQGYLURY", "length": 8439, "nlines": 259, "source_domain": "krushival.in", "title": "विनाकारण फिरणार्‍यांची अँटिजेन टेस्ट - Krushival", "raw_content": "\nविनाकारण फिरणार्‍यांची अँटिजेन टेस्ट\nआंबेत | वार्ताहर |\nजिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढलेला रुग्णदर कमी करण्यासाठी शहर व ग्रामीण भागात अनावश्यक घराबाहेर फिरणार्‍या नागरिकांची कोरोना तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या. 15 दिवसांत गाव कोरोनामुक्त करणारी ग्रामसमिती व सरपंचाचे विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.\nयावेळी आरोग्य विभागाकडून आंबेत परिसरातील विनाकारण फिरणार्‍या तसेच बाजार पेठेतील दुकानदारांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. आंबेत पोलीस चेक पोस्टचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी परिसरात घरोघरी जाऊन आपली टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले, त्यामुळे परिसरातील खबरदारी आणि वाढती रुग्णसंख्या टळण्यास मदत होणार आहे. यावेळी आशा सेविका, आरोग्य सेवक मंगेश चव्हाण यांच���यामार्फत आंबेत चेक पोस्ट परिसरात अँटिजेन टेस्ट करण्यात आली.\n9 महिन्यानंतर अर्णब गोस्वामी झाला आरोपी\nलॉरेल हबार्ड पहिली ट्रान्सजेंडर ऑलंपियन\n‘या’ महिन्यात लसीकरणाची गती वाढणार\n‘त्या’ तीन विद्यार्थ्यांचा जामीन रद्द\n एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू\n आता भीती ‘त्या’ 59 विषाणूंची\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/nera-the-village-will-remain-completely-closed-for-eight-days-during-the-public-curfew-from-tuesday-decision-of-disaster-management-committee/", "date_download": "2021-06-23T02:20:12Z", "digest": "sha1:JKABP3ERSFG5C6YX5XITRF6HRPRJHSEI", "length": 14717, "nlines": 122, "source_domain": "bahujannama.com", "title": "नीरेत मंगळवारपासून जनता कर्फ्यू दरम्यान आठ दिवस गांव संपुर्णपणे राहणार बंद ; आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय - बहुजननामा", "raw_content": "\nनीरेत मंगळवारपासून जनता कर्फ्यू दरम्यान आठ दिवस गांव संपुर्णपणे राहणार बंद ; आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय\nin ताज्या बातम्या, पुणे\nनीरा : बहुजननामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील नीरा येथील बाजारपेठेत परिसरातील नागरिक गर्दी करीत असल्यामुळे कोरोना सक्रीय रूग्णांची संख्या सतत वाढू लागली त्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन समितीने नीरा गावात मंगळवार (दि.१८) पासून आठ दिवस कडक जनता कर्फ्यू पाळून कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी पञकार परिषदेत दिली.\nजिल्हा प्रशासनाने नुकतेच कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्यासाठी नीरा परिसरातील गावे हाय अलर्ट व नीरा गांव अलर्ट म्हणून घोषित केेेेले. नीरा गावांत परिसरातील नागरिक गर्दी करीत असल्याने कोरोना सक्रीय रूग्णांची संख्या ९७ झाली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीची नीरा ग्रामपंचायतीत शनिवारी (दि.१५) तातडीची बैठक झाली. त्यामध्ये मंगळवारी १८ मे ते मंंगळवार २५ मे या आठ दिवसांकरिता कडकडी��� जनता कर्फ्यू पाळून बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nयावेळी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, प्रमोद काकडे, सुनिल चव्हाण, संदीप धायगुडे, मुनीर डांगे, अनंता शिंदे, नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार कैलास गोतपागर , सहा.फौजदार सुदर्शन होळकर, पोलिस शिपाई राजेंद्र भापकर, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, स्थानिक पञकार आदी उपस्थित होते.\nराजेश काकडे म्हणाले की, नीरा गावात जनता कर्फ्यू दरम्यान आरोग्य विभागाामार्फत संशयित कोरोना रूग्णांचा शोध घेण्यासाठी अँक्शन प्लँन तयार करण्यात येणार असून कोरोनाबाधित आढळलेल्या रूग्णांना पुढील उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात येणार आहे. जनता कर्फ्यू दरम्यानच्या कडक निर्बंधाचे व्यापा-यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर पोलिसांमार्फत कडक कारवाई होणार आहे.\nदरम्यान, जनता कर्फ्यू दरम्यान दुध सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहणार असून किराणा, भाजीपाला, मटण, मासे, चिकन यांची दुकाने संपुर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच बँका, पतसंस्था, राज्य उत्पादन शुल्क याविभागाशी पञव्यवहार करून ही अस्थापने बंद ठेवण्याकरिता सुचना देण्यात येणार असल्याचे राजेश काकडे यांनी सांगितले.\nजनता कर्फ्यूमध्ये दुकाने उघडी आढळल्यास मोठी कारवाई करणार – फौजदार कैलास गोतपागर\nनिरा गावांत १८ मे ते २५ मे दरम्यान कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून रस्त्यावरील तसेच गल्ली बोळातील सर्व प्रकारची लहान दुकाने उघडी आढळल्यास अशा दुकानदारांवर १८८ कलमानुसार मोठी कारवाई करून तहसिलदारांकडे दुकाने सील करण्याकरिता प्रस्ताव दाखल करणार असल्याचा इशारा नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार कैलास गोतपागर यांनी दिला आहे.तसेच दुचाकी, चारचाकी वाहने विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसल्यास ती वाहने जप्त करण्यात येणार असल्याचे गोतपागर यांनी सांगितले.\nTags: decisionDisaster Management CommitteeJanata curfewMarket Areanirapurandar talukavillageआपत्ती व्यवस्थापन समितीगांवजनता कर्फ्यूनिर्णयनीरापुरंदर तालुक्याबाजारपेठेत परिसरा\nका घातक बनतीये कोरोनाची दुसरी लाट काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या (BHU) वैज्ञानिकांनी सांगितलं कारण; जाणून घ्या\n म्हणे, नागीन डान्स करून कोरोना रूग्णांवर उपचार, भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला पण भक्त तर भक्तच ना, जाणून घ्या प्रकरण\n म्हणे, नागीन डान्स करून कोरोना रूग्णांवर उपचार, भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला पण भक्त तर भक्तच ना, जाणून घ्या प्रकरण\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nनीरेत मंगळवारपासून जनता कर्फ्यू दरम्यान आठ दिवस गांव संपुर्णपणे राहणार बंद ; आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय\nPM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे\nPradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा\nMurder Case | भाच्याच्या खुनाचा बदला, आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढला\nCoronavirus in India | देशात 24 तासात सापडल्या 62224 कोरोना केस, 2542 रूग्णांचा मृत्यू\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता\nCorona Vaccination | कोरोना प्रतिबंध लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी अत्यंत मोठी बातमी, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.org.in/hingoli-rojgar-melava/", "date_download": "2021-06-23T02:26:29Z", "digest": "sha1:F5TJDLJRWMYPZOEEGZVE4UUTARTXIY6W", "length": 5651, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.org.in", "title": "Hingoli Rojgar Melava 2020, Apply On Majhi Naukri", "raw_content": "\n🎓 शिक्षण नुसार जॉब्स\n🔔 पदवीधर साठी नौकरी\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nहिंगोली रोजगार मेळावा २०२० – २०००+ जागा उपलबध\nपदाचे नाव व तपशील:\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nनोकरी ठिकाण: औरंगाबाद, पुणे, हिंगोली, वाशीम, अकोला, नांदेड\nमेळवाची तारीख व तपशील\nपोस्ट क्र. मेळवाची तारीख जागा\nसेनगाव ०६ फेब्रुवारी २०२० तोष्णीवाल आर्ट, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, हिंगोली रोड, सेनगांव. जि. हिंगोली\nहिंगोली ०७ फेब्रुवारी २०२० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, MIDC हिंगोली\nवयाची अट: ३० वर्ष [SC/ST/PWD साठी:05 वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]\nआपले वय वर्ष, महिने, तास मध्ये मोजण्या करीत Age Calculator चा वापर करा.\nजाहिरात Notification: पाहा व डाउनलोड करा\nPrevious पुणे महानगर पालिकेत विविध ०९ पदांसाठी जागा\nNext इंडियन बँकेत आस्थापनेत व्यस्थापनच्य विविध ३८ जागासाठी भरती\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nपुणे मेट्रो मध्ये भरती जाहीर\nगूगल प्लेस्टोर वरून अँप डाउनलोड करा\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/research-to-get-the-most-out-of-digital-technology-for-farmers-in-marathwada/", "date_download": "2021-06-23T03:30:02Z", "digest": "sha1:3E6LH63NQME4KYHKPHIR2R77CIAE5CS4", "length": 12523, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "डिजिटल तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ होण्‍याकरिता संशोधन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nडिजिटल तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ होण्‍याकरिता संशोधन\nपरभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत आयोजित तीन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 13 ते 15 मार्च दरम्‍यान करण्‍यात आले होते, कार्यशाळेचा समारोप दिनांक 15 मार्च रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षस्‍थानी पार पडला. व्‍यासपीठावर सिंगापुर येथील जागतिक विद्यापीठाचे डॉ. दिपक वाईकर, सुरत येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अजय देशमुख, पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाचे डॉ. सुरेश ओहोळ, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके, प्रकल्‍प प्रमुख डॉ. गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्‍याकडुन मिळालेल्‍या प्रतिसादाचे कौतुक करून विद्यार्थ्‍यांनी, संशोधकांनी तसेच प्राध्‍यापकांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ होण्‍याकरिता संशोधन करण्‍याचे आवाहन केले.\nप्रास्‍ताविकात प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. गोपाळ शिंदे यांनी कार्यशाळेत यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्रासह डिजिटल तंत्रज्ञान, स्‍मार्टफोन, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, कॅडकॅम तंत्रज्ञान आदी विषयावर प्रात्‍याक्षिकासह विविध क्षेत्रातील तज्ञांनी माहिती दिल्‍याचे सांगितले. यावेळी कार्यशाळात सहभागी विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी निल्‍सा, आशुतोष पाटील, भक्‍ती देशमुख, आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त करून या सारखे प्रशिक्षण वर्गाचे वारंवार आयोजन करण्‍यात यावे अशी विनंती केली.\nकार्यशाळेत इचलकरंजी येथील न्‍युजेनीक्‍स इन्फोटीक्‍सचे आदित्‍य मराठे, पुणे येथील नेल इन्‍फोटेकचे शितल जाधव, पुणे येथील एसएप एग्रीटेकचे अजित खरजुले यांनी प्रशिक्षणार्थ्‍यींना रोबोटीक्‍स, मानवाशी संवाद साधणाऱ्या चॅटबॉटचे व पिकावर फवारणी करणाऱ्या ड्रोनचे प्रात्‍यक्षिक दाखवले तसेच डिजिटल यंत्र निर्मिती करणारे संभाजी शिराळे, सलीम पठाण, कुशल ग्रामीण उद्योजकांनी सोलार फवारणी यंत्र, झाडावरील फळे तोडणारा रोबोट व पवनचक्‍कीव्‍दारे उर्जा निर्मितीचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले.\nकार्यशाळा यशस्‍वीतेकरिता डॉ. भगवान आसेवार, डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार, प्रा. संजय पवार, डॉ. प्रविण वैद्य, प्रा. दत्‍तात्रय पाटील, प्रा. भारत आगरकर, डॉ. शाम गरूड, डॉ. विनोद शिंदे आदीसह प्रकल्‍पातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. वीणा भालेराव तर आभार डॉ. कैलास डाखोरे यांनी मानले. कार्यशाळेत विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीचे विद्यार्थ्‍यांनी व प्राध्‍यापकांनी सहभाग नोंदविला.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/blog/1-crore-65-lakh-spent-corona-four-mlas-nandurbar-district-12812", "date_download": "2021-06-23T02:41:25Z", "digest": "sha1:V5N2RGJGVW5E7OAQCI22O3WQ4PYV5F7N", "length": 4648, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नंदुरबारमध्ये आमदारांकडून कोरोना उपाययोजनांसाठी निधीचा आखडता हात!", "raw_content": "\nनंदुरबारमध्ये आमदारांकडून कोरोना उपाययोजनांसाठी निधीचा आखडता हात\nनंदुरबार : गेल्या वर्षभरापासून नंदुरबार Nandurbar जिल्हा प्रशासनाकडून कोरोनावर Corona कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार आमदारांना MLA प्राप्त झालेल्या निधीतून प्रत्येकी 50 लाख रुपये खर्च करणे अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यातील चार आमदारांकडून एकत्रित 1 कोटी 65 लाखांचा निधी कोरोना साठी खर्च झालेला आहे. 1 crore 65 lakh spent for corona from four MLAs in the nandurbar district\nत्यापैकी तळोदा शहादा Shahada चे आमदार राजेश पाडवी Rajesh Padvi यांनी स्वतः ग्राउंड वर जाऊन विविध उपाययोजना करत 50 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. तर अक्राणी Akrani मतदार संघाचे आमदार के सी पाडवी CK Padavi यांनीदेखील 49 लाख 88 हजारांचा निधी खर्च केला आहे.\nनंदुरबार मतदार संघाचे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित Vijay kumar Gavit यांनी 40 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे तर सर्वात कमी आमदार निधी खर्च करणारे नवापूर Navapur विधानसभेचे आमदार शिरीष कुमार नाईक Shirish Kumar Naik आहेत.\nखरंतर नवापूर तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना चा उद्रेक झाल्याने नागरिकांना चार महिने त्रास सहन करावा लागला होता. यावर उपाययोजनांसाठी निधी असतानादेखील नवापुरचे आमदार उपाययोजना करण्यात असमर्थ ठरले आहे. हे नवापूर मतदारांचे दुर्दैव आहे.\nनवीन वर्षासाठी चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही आमदाराने अद्याप पर्यंत आपापल्या मतदार संघात उपाययोजनांसाठी प्रस्ताव दिलेले नाही. नागरिकांचा पैसा शासनाच्या माध्यमातून आमदारांना निधी म्हणून दिला जातो. तो देखील खर्च करण्याकडे हात आखडता घेणाऱ्या आमदारांना घरून पैसे टाकावे लागतात की काय असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेने उपस्थित केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/strangling-wife-stabbing-one-year-old-chimukalya-took-the-gallows-himself/", "date_download": "2021-06-23T03:42:41Z", "digest": "sha1:TBX2R6H44OPMMMDPAQIHKACXASUNNKZL", "length": 7321, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "पत्नीचा गळा दाबून, तर एका वर्षांच्या चिमुकल्याची सुरीने हत्या; स्वतः घेतला गळफास – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nपत्नीचा गळा दाबून, तर एका वर्षांच्या चिमुकल्याची सुरीने हत्या; स्वतः घेतला गळफास\nकरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन सदृश्य निर्बंधांच्या झळा आता सर्वसामान्य कामगारांना बसू लागला आहे. बेरोजगारीमुळे ओढवलेल्या आर्थिक समस्यांमुळे अवघं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. एका व्यक्तीने बेरोजगारीमुळे पत्नीचा गळा दाबून तर एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुरीने गळा कापून खून केला. दोघांच्या हत्येनंतर स्वतः गळफास घेऊन जीवनप्रवास संपवल्याची भयंकर घटना घडली आहे. लोणी काळभोर परिसरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.\nहनुमंत शिंदे या (वय ३८) व्यक्तीने पत्नी प्रज्ञा शिंदे (वय २८) आणि एक वर्षाचा मुलगा शिवतेज शिंदे या दोघांचा खून करून आत्महत्या केली आहे. हे कुटुंब लोणी काळभोरमधील कदम वाक वस्ती येथे वास्तव्याला होते. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात हनुमंत शिंदे ही व्यक्ती पत्नी व मुलासोबत अनेक वर्षापासून राहत होता. गाडीवर चालक म्हणून काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. पण काम नसल्याने अनेक दिवसांपासून ते तणावात असायचे.\nयाबाबत पत्नी प्रज्ञा यांनी हनुमंत यांच्या नातेवाईकांना सांगितले होते. पती हनुमंत शिंदे यांना समजून सांगण्याची विनंती त्यांनी नातेवाईकांकडे केली होती. पण, दुर्दैवी घटना घडलीच. दरम्यान ९ मे रोजी सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास तारखेला हनुमंत यांने पत्नी प्रज्ञाची गळा दाबून खून केला. तर एक वर्षाचा शिवतेज याचा सुरीने गळा कापला. त्यानंतर घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने हनुमंत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागे आणखी काही कारण आहे का याचाही तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.\nसर्वच समाजातील तरुणांनी लसीबाबत जनजागृती करावी – धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो\nकर्जदारांसाठी सवलतीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा मराठा महासंघाचे संतोष कऱ्हाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://praharvidyarthi.blogspot.com/2012/06/blog-post_06.html", "date_download": "2021-06-23T02:30:11Z", "digest": "sha1:NCLOFFB6WIJ3VXRGJHKRD62TRLG3GT3U", "length": 6061, "nlines": 50, "source_domain": "praharvidyarthi.blogspot.com", "title": "लढा: कृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची बच्चू कडू यांच्या आमरण उपोषणास भेट", "raw_content": "बुधवार, ६ जून, २०१२\nकृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची बच्चू कडू यांच्या आमरण उपोषणास भेट\nशेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी १ जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रालीस सुरुवात केली.महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत ते ४ जून रोजी मुंबईत पोहचले. त्याच दिवशी , ४ जून रोजी त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. शरीराची रक्तदान व प्रवासामुळे झालेली झीज भरून निघायच्या आधीच त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही ज्याच्या जगण्याची दैना होते, ज्याची झीज होते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दगडी काळजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली.\nआज ६ जून रोजी महाराष्ट्राचे कृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन बच्चू कडू व इतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आर. पी. आय. चे राजेंद्र गवई यांनी आज बच्चू कडू यांच्यासोबत त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वतः एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. आज आ. बाळा नांदगावकर,आ. शरद पाटील , आ. वीरेंद्र जगताप, आ. बळीराम शिरसकर, आ. अनिल बोंडे, आ. अनिल अण्णा गोटे, आ. वसंतराव खोटरे, आ. दीपकराव केसरकर आदींनी शुभेच्छा भेटी दिल्या.\nद्वारा पोस्ट केलेले Vidyarthi येथे ४:२२ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलढा… हा ब्लॉग प्रहारसाठी मी (रुपेश घागी) काही वर्षांपूर्वी सुरु केला. यातील प्रत्येक शब्द व फोटो ची जबाबदारी माझी आहे. कुणाला यातील मजकुरावर आक्षेप असल्यास मला prahar.vidyarthi@gmail.com यावर कळवावे. कुणाला सदर ब्लॉगसाठी लिखाण करावयाचे असल्यासही संपर्क साधा.\n१ जुलै रोजी अमरावती येथे प्रहारचा कार्यकर्ता मेळावा\nकृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची बच्चू कडू या...\nआ. बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ७ आणि ८...\nअन्नदाता शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आ. बच्चू कडू यां...\nधुळे येथील जाहीर सभेत आ. शरद पाटील तसेच शेतकरी संघ...\nअन्नदाता शेतकऱ्यांसाठी मा. आ. बच्चू कडू व कार्यकर्...\nस��धेसुधे थीम. imagedepotpro द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/5-lakh-fine-from-police-administration-in-three-days", "date_download": "2021-06-23T02:35:10Z", "digest": "sha1:U4LFU2TCKKJTP46EFU5RU7R3PNL34HDX", "length": 6189, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "5 lakh fine from police administration in three days", "raw_content": "\nपोलीस प्रशासनाकडून तीन दिवसात 5 लाखांचा दंड वसूल\n‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हाभर कारवाईची मोहीम : 96 गुन्हे दाखल, विना मास्कच्या 2 हजार केसेस\nकोरोना नियंत्रणासाठी एकीकडे जिल्हा प्रशासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून तर रस्त्यावर अहोरात्र उभे राहून पोलीस दल कोरोनासाठी नियंत्रणासाठी अहोरात्र झटत आहे तर दुसरीकडे सर्वाच्यांच सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेले नियम मोडून मोठ्या प्रमाणावर नागरिक बेपर्वाईचे दर्शन घडवित असल्याचेे पोलीस दलाने तीन दिवसात केलेल्या कारवाईच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.\nदि. 24 ते 26 मे दरम्यान या तीन दिवसात जिल्हाभरात विनामास्कच्या दोन हजार तर विनाकारण फिरणार्‍या 475 जणांवर दंडात्मक कारवाईसह कलम 188 अन्वये 96 गुन्हे दाखल केले आहेत. अवघ्या तीन दिवसांच्या कारवाईतून 5 लाख 27 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.\nजिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासन आदेशानुसार बे्रक द चैन अंतर्गत कडक निर्बंध घोषित केले आहेत. यात सकाळी 7 ते 11 दरम्यान अत्यावश्याक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. इतर व्यवसाय बंदचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे आदेशही जिल्हाधिकार्‍यांची केले आहे. याच पार्श्वभूमिवर नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा दंडुका उगारण्यात येत आहे.\nनियम मोडणार्‍यांवर कारवाईसाठी जिल्ह्यात विविध ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात 24 ते 26 मे दरम्यान या तीन दिवसात जिल्ह्यात विनामास्क फिरणार्‍या एकूण 2 हजार जणांवर तर विनाकारण फिरणार्‍या 475 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येवून 5 लाख 27 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.\nतसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात ठिकठिकाणी असे एकूण 96 गुन्हेही कलम 188 अन्वये दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. नागरिकांनी नियमांचे पालन करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी यावेळी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/only-11-trains-are-running-on-aurangabad-route", "date_download": "2021-06-23T03:22:55Z", "digest": "sha1:XALOBQPB2J6P6K5YGHFDZPMFWUJ7Z2C2", "length": 5754, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Only 11 trains are running on Aurangabad route", "raw_content": "\nऔरंगाबाद मार्गावर धावत आहेत फक्त 11 रेल्वे\nकोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने राज्यभरात ब्रेक दि चेन अंतर्गत कडक निर्बंध लावले. यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षणीय घटली आहे. परिणामी, नंदीग्राम रेल्वे मंगळवारपासून रद्द केली आहे. आगामी काळात औरंगाबाद रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या 11 रेल्वेपैकी काही रेल्वे बंद पडण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे.\nऔरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून ब्रेक दि चेनच्या कडक निर्बंधाची घोषणा करण्यापुर्वी रेल्वे वाहतूक सेवा सुरळीत होती. यात साई दर्शनासाठी येणार्‍या रेल्वेपासून ते तिरूपती दर्शनासाठी नियोजित रेल्वे सुरू करण्यात आलेल्या होत्या. मात्र कोरोना रूग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करत नंतर लॉकडाऊनही लावले. यामुळे चेन्नई- नगरसोल, साई नगर -शिर्डी, काकीनाडा, विजयवाडा आणि अन्य काही रेल्वे सेवा रद्द करण्यात आलेली आहे. तसेच मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची संख्या कमीअसल्याकारणाने जालना-औरंगाबाद-सीएसटी जनशताब्दी एक्सप्रेसही रद्द केलेली आहे. सध्या औरंगाबाद रेल्वे मार्गावर नियमित 11 रेल्वे धावत आहेत. यात मुंबईसाठी राज्यराणी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस या तीन रेल्वे धावत आहेत. तर हैदराबादसाठी अजिंठा एक्सप्रेस, औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस (पूर्वीची पॅसेंजर), हैदराबाद जयपूर एक्सप्रेस (दर आठवडी) या रेल्वे सुरू आहे.\nदिल्लीसाठी सचखंड ही नियमित रेल्वे सुरू असून आठवड्यातून एकदा जाणारी मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस ही रेल्वे सुरू आहे. या व्यतिरिक्त पुणे आणि धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस सध्या सुरू आहे. या रेल्वेलाही प्रवाशांचा कमी प्रतिसाद प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे या रेल्वेही आगामी काळात रद्द होण्याची शक्यता आहे. पूर्वीची मुंबई ��ागपूर नंदिग्राम एक्सप्रेस सध्या नांदेडपर्यंतच धावत आहे. या रेल्वेला प्रवाशी मिळत नसल्याने ही रेलवे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. मंगळवारपासून ते पुढील आदेशापर्यंत ही रेल्वे बंद केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/aaj-paha/dharavi-its-way-corona-free-once-again-12967", "date_download": "2021-06-23T02:07:46Z", "digest": "sha1:U2LC2YGSGJTICEUO6TTNL4LY4JN7KIIS", "length": 4999, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "धारावीची पुन्हा एकदा कोरोनामुक्तीकडे वाटचाल", "raw_content": "\nधारावीची पुन्हा एकदा कोरोनामुक्तीकडे वाटचाल\nधारावी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. यंदा महाराष्ट्रात Maharashtra तर कोरोनाने कहर केला असून उपचारा अभावी अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. कोरोनाच्या Corona संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने Government कडक निर्बंध लावले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील पहिल्या लाटेप्रमाणे सर्वाधिक प्रसार होणाऱ्या धारावीत Dharavi आता कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं समोर येत आहे . गेल्या काही दिवसात कमी रुग्ण Patients आढळत असल्यामुळे प्रशासनाने निश्वास सोडला आहे .\nधारावीत गेल्या १३ दिवसात फक्त २१७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा धारावीत केवळ ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता धारावीतील कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.\nहे देखील पहा -\nआशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी Slum Area म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे . कारण मागील महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसाला ७० हुन अधिक रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे . गेल्या १३ दिवसात २१७ रुग्णांची नोंद झालीय . तर गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा ९ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे . Dharavi is on its way to corona free once again\n४० हजार लोकांचे लसीकरण पूर्ण; पंढरपूर पॅटर्नचे सर्वत्र कौतुक\nधारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६६२ इतकी आहे. त्यापैकी ५७०२ रुग्ण बरे झाले आहेत . तर सध्या धारावीत सक्रिय ररूग्णांची संख्या ६१६ इतकी आहे. धारावीत 8 मार्चला 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती 11 एप्रिलला धारावीत 76 नवे रुग्ण आढळून आले होते. पण आता पुन्हा ही संख्या घटू लागली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/opinion/bramha-chatte-blog-on-shiv-sena-maharashtra-drought-ayodhya-10158.html", "date_download": "2021-06-23T02:55:44Z", "digest": "sha1:L5DF6GRLM27SRUN5BEEQEC7LBWFALAS2", "length": 23477, "nlines": 241, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n– ब्रम्हा चट्टे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nनाही होय नाही होय करत 2014 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली. यामुळे शिवसेनेला पाच कॅबिनेट तर सात राज्यमंत्रीपदांचा वाटा मिळाला. सत्तेत असून ही सरकारवर जनहितासाठी टीका करायला शिवसेना मागे पुढे पाहत नाही, हे वेळोवेळी दिसले आहे. सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना इमानेइतबारे विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे एकीकडे सत्तेची फळे चाखायची आणि दुसरीकडे सामान्यांची कामे होत नसल्याचा त्रागा करत सहानभुती मिळवायची ही शिवसेनेचे गेल्या चार वर्षातील सुरू असलेले एकपात्री नाटक.\nमुळात शिवसेनेकडून अपेक्षा काय आहेत हे समजून घ्यायला हवं. महाराष्ट्र राज्यामध्ये भीषण दुष्काळ आहे, शेतकरी रोज आत्महत्या करतोय आणि त्याचवेळेस शिवसेनेने आयोध्येचा दौरा काढल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.\nउद्धव ठाकरेंच्या दौरयाला कोणाचाच विरोध असण्याचं काही कारण नाही. मात्र गेल्या चार वर्षांमध्ये महाराष्ट्रात 17 ते 18 हजार शेतकऱ्यांनी स्वतः ला संपवले. शेतकरी संपावर गेला, दूध दर वाढीसाठी आंदोलन करतोय, चार्‍यासाठी आंदोलन करतोय, त्याचा रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय, अशा वेळेस सत्तेत असणार्‍या कडून अपेक्षा ठेवायची असतात. मग शिवसेना सत्तेत नाही का शिवसेनेचे मंत्री म्हणून मिरवत आहेत ते मंत्री शिवसेनेचे नाहीत का शिवसेनेचे मंत्री म्हणून मिरवत आहेत ते मंत्री शिवसेनेचे नाहीत का शिवसेना किती दिवस डबल ढोल वाजवणार आहे \nशिवसेनेच्या काळात ‘असे होते – तसे होते’, असे सांगणारे आज नाक्या- नाक्यांवर व चौका चौकात भेटतात. 1995 चा शिवशाहीचा काळ आज लोकं आठवणीने सांगतात. त्यावेळी म्हणे ‘शेतकऱ्यांचे काम फक्त त्यांच्या गळ्यात असलेले भगव्या टाॅवेल-उपरणे किंवा गमजा म्हणा हे बघून व्हायचं. त्याला कुणा पुढाऱ्याला फोन करायची गरजच भासायची नाही,’ असे सांगणारे लोक गावागावात भेटतील. मग आता नेमका कुणाचा काळ आहे\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबावे म्हणून सत्ताधारी सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाहीत. जे काही होतं ते केवळ कागदोपत्रीच, सगळे अहवाल कागदावरच. सगळ्यात मोठी कर्जमाफी म्हणून ढोल बडवला पण त्या कर्ज माफी मिळाली नसल्यामुळे केवळ पन्नास हजार, चाळीस हजार, सत्तर हजार कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी पुरावे सोडून चिठ्ठी लिहून स्वतःला संपून घेतले. गावागावात प्यायला पाणी नाही, जनावराना चारा नाही, आणखीन आठ महिने जाणार आहेत. त्यानंतर पावसाळा येईल. पाऊस पडेल आणि मग ग्रामीण भागात शेतकरी राजा पुन्हा नव्या जोमाने नव्या संकटाला तोंड द्यायला तयार होईल, पण तो त्या नव्या संकटांन तोंड देण्यासाठी जिवंत राहिला हवा ना अशा वेळी एका जबाबदार पक्षाकडून जबाबदारीची अपेक्षा करणे हे गैर आहे का \nशिवसेना पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्या कडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली गेल्याचे बातम्यांचे लिंक, पोस्टर फिरवले जात आहेत. अरे पण तुम्ही सत्तास्थानी आहात ना मग तुटपुंजी आर्थिक मदत दिल्याचे पोस्टर्स फिरवून काय साध्य करणार आहात मग तुटपुंजी आर्थिक मदत दिल्याचे पोस्टर्स फिरवून काय साध्य करणार आहात विरोधात असताना शेतकरी आत्महत्या भाषण केली ती जरा काढून वाचायाला हवीत.\nराज्यातील सत्तेत असलेल्या आपल्या मंत्र्यांच्या विरोधातच शिवसेनेच्या आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. राज्यात पक्ष वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ‘शिवसंपर्क’ चा घाटही घातला होता. मात्र, ‘शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही,’ या आपल्या भूमिकेवरुन शिवसेनेने घूमजाव केला, अडचणीत आलेल्या सरकारला मदतीचा हाती शिवसेनेने दिला मग नेमकं सत्तेत कोण आहे \nएकीकडे “शेतकऱ्यांच्या थडग्यावर समृद्धीचे मडकं होऊ दिला जाणार नाही” अशी घोषणा करायच्या आणि दुसरीकडे स्वतःचाच मंत्री जाऊन समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्याचा व्यवहारात साक्षीदार होतो. आणि त्यानंतर त्याच महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या अशी मागणी ही शिवसेनेकडून केली जाते.\nदुसरीकडे कोणत्याही परीस्थित कोकणमध्ये नाणार होऊ देणार देणार नाही अशी घोषणा करायची आणि जो उद्योग विभाग शिवसेनेकडे आहे त्याच विभागाकडून त्याच मंत्र्यांच्या खात्याकडून नाणार अध्यादेश काढला जातो. पुढे तोच आध्यादेश शिवसेना मंत्री फाडून टाकतात.\nराज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर काही तालुक्यांना वगळलले होते. दिवाळी संपली दिवाळीनंतरची पहिली कॅबिनेट बैठक. त्या बैठकीमध्ये अवनी या वाघिणीची हत्येवरुन शिवसैनिक मंत्री आक्रमक होऊन भूमिका मांडत होते. पण त्या बैठकीमध्ये दुष्काळावर पुसटशी चर्चाही कुणाला करावी वाटले नाही.\nआता बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न मुंबई महापालिका सत्तास्थानी शिवसेना, राज्यात शिवसेना सत्तेत आहे, केंद्रात शिवसेना सत्तेत आहे, असं असताना स्वतःच्या वडिलांचे स्मारक अजून पूर्ण केले नाही आणि मग आयुधेला जाऊन जर राममंदिराच्या घोषणा करणार असतील तर प्रश्न विचारले जातील. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा निश्‍चितीसाठी दोन वर्षे झालेले त्यानंतर महापौरांचा बंगला निश्चित करण्यात आला मात्र दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृती दिनाला फक्त घोषणाच केल्या जातात, त्यामुळे सहाजिकच अयोध्येतील राममंदिर संबंधात भूमिका घेणारा शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल काय झालं हे विचारलं जाणार आहे.\nशिवसेनाप्रमुखांच्या मालमत्तेच्या वादासंदर्भात न्यायालयाचा निकालाची शिवसैनिक वाट बघतात. त्याचवेळेस मात्र राम मंदिरासंदर्भ न्यायालयाचा निकाल शिवसैनिकांना मान्य नसतो किंवा त्या निकालाची वाट बघायला ते तयार नसतात. आता यापेक्षा चांगलं दुटप्पीपणाचे उदाहरण दुसरं काय असू शकेल आणि म्हणूनच महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना शिवसैनिकांनी दुष्काळाच्या संदर्भांनी भूमिका घेणं सगळ्यांना अभिप्रेत असते. मग मात्र सत्तेत असणारे विरोधकांची भूमिका घेतात मग राज्यात सत्ता कोणाची \n(ब्लॉगमधील मतं वैयक्तिक आहेत)\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nअध्यात्म 12 mins ago\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nराष्ट्रीय 19 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे 40 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nPHOTO | मधुमेह ते अतिसारापर्यंत अनेक रोग बरे करण्यास फायदेशीर उंबर\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nउत्तम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ड्रॅगन फळ; अशाप्रकारे करा या फळाचे सेवन\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nमराठी न्यूज़ Top 9\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई15 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे40 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/advice-from-balasaheb-patil-ravangaonkar-chairman-agriculture-and-animal-husbandry-appreciate-my-village-%E0%A4%8F%E0%A4%95-a-look-the-publication-of-this-book-in-style/", "date_download": "2021-06-23T03:01:02Z", "digest": "sha1:DY4FTVQ2XDHWBQKDG5TMAFQD2CISS6YY", "length": 12206, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "ग्रामीण भागातील लेखकांनी म��ाराष्ट्राची गौरवगाथा लिहावी कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांचा सल्ला ; ‘कौतुक माझ्या गावचं-एक दृष्टीक्षेप!’ या पुस्तकाचे थाटात प्रकाशन – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nग्रामीण भागातील लेखकांनी महाराष्ट्राची गौरवगाथा लिहावी कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांचा सल्ला ; ‘कौतुक माझ्या गावचं-एक दृष्टीक्षेप’ या पुस्तकाचे थाटात प्रकाशन\nनांदेड – ग्रामीण कवी लेखक हे आपल्या लेखनाची सुरुवात गाव, शिवार, शेतीमातीपासून करतात. तद्वतच नवोदित कवी दत्ताहरी कदम यांनी ‘कौतुक माझ्या गावचं- एक दृष्टिक्षेप’ हे पुस्तक लिहून आपल्या लेखनाचा श्रीगणेशा गावापासूनच केला आहे. त्यांनी सुरवात तर केली आहे पण असंच आपण पुढे पुढे जात राहावे. ग्रामीण भागातील लेखकांनी आपल्या केवळ गावाचीच नव्हे तर महाराष्ट्राची गौरवगाथा लिहावी असा सल्ला येथील जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी दिला.‌ यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच प्रतिनिधी प्रकाशराव कदम सर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांची उपस्थिती होती, तसेच मुख्य अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक माधवराव पाटील मातुळकर यांचे प्रतिनिधी अक्षय कदम तसेच साहित्यिक गंगाधर ढवळे, अनुरत्न वाघमारे, आकाश प्रकाशन यु-ट्यूब चॅनेलचे संचालक पांडुरंग कोकुलवार सर,ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, मातुळ येथील उपसरपंच माधव बोईनवाड, पोलीस पाटील लक्ष्मण बोईनवाड यांची उपस्थिती होती.\n“जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरियसी” या विचारधारेतून लेखक नवकवी दत्ताहरी एकनाथराव कदम यांनी आपल्या मातूळ गावाचा महिमा व इत्यंभूत माहिती असलेलं आगळंवेगळं पुस्तक ‘कौतुक माझ्या गावचं-एक दृष्टीक्षेप’ लिहलं आहे. भोकर तालुक्यातील मातुळ येथे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित पार प���ला. यावेळी सभापती बाळासाहेब रावणगांवकर बोलत होते. ते म्हणाले की, मातुळ गावच्या विकासासाठी ६२ लक्ष रुपयांचा निधी विविध योजनेतून आला असून त्याचा गावच्या प्रतिनिधींनी विकासकामांसाठी सदुपयोग करून गावचा विकास करावा असं सांगितलं. यावेळी साहित्यिक गंगाधर ढवळे म्हणाले की, गाव आणि माणूस यांचा अनन्यसाधारण संबंध असतो. माणसाला जे नाव असतं, ते त्याच्या गावावरुनच असतं. गाव हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, कृषिक आणि मानवी जीवनाशी निगडित सर्वच क्षेत्रांचे वैश्विक प्रतिबिंब असते. गाव या सर्वच हितसंबंधाचे केंद्रच असते. जिव्हाळ्याच्या, आपुलकीच्या, मानवतावादाच्या अभ्युपगम सौंदर्याची रचना गावाने निर्माण केलेली आहे. गावातील सर्व मराठी महिन्यांतील सणवार, उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या, निवडणका अगदी एकोप्याने आणि निकोप वातावरणात पार पडतात, ही बाब केवळ गावासाठी हितावहच नाही तर इतर अनेक गावांसाठी आदर्शवत अशीच आहे. गावात असलेल्या सार्वजनिक सुविधा, संस्था ज्या आधुनिकतेचे दर्शन घडवितात तद्वतच गावाचे आजच्या संबंधाने सुधारणा आणि गावचा सर्वोत्तम विकास ही काळाची गरज असते.\nदरम्यान, सप्तरंग साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व ग्रामपंचायत कार्यालय मातुळ यांच्या वतीने लेखक दत्ताहरी कदम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला व पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आणि जिजाऊ वंदनेने झाली. तसेच साहित्य क्षेत्रातील अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे इतर मान्यवरांनी दत्ताहरी पाटील यांच्या लिखाणाला शुभेच्छा दिल्या व पुढील लिखाणासाठी मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद कदम तर आभार एकनाथ कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश बालाजीराव पाटील, अशोक जाधव, नामदेव कदरवाड सर, ओमप्रकाश कदम, रमेश मुकुटवार, माधव कदम,बाबुराव तमलवाड, बालाजी टोपलवाड आदी व मातुळ ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.\n‘ हे ही बदलणार आहे ‘ या विश्वासानेआनंदाने जगा – प्रा.दामोदर मोरे ( आशा रणखांबे)\nमदर तेरेसा अग्रलेख संदर्भात त्वरीत माफी मागणारे कुबेर छ. संभाजीराजांच्या अवमानावर माफी का मागत नाहीत – हिंदु जनजागृति समिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/for-more-fat-rearing-bhadwari-buffalo-survive-in-any-condition/", "date_download": "2021-06-23T01:44:04Z", "digest": "sha1:VTFE4YORCIAH5CGNCL6DVMFW4UETPOMQ", "length": 10396, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "दुधातील अधिक फॅटसाठी पाळा भदावरी म्हैस, कोणत्याही परिस्थीत देईल मोठा नफा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदुधातील अधिक फॅटसाठी पाळा भदावरी म्हैस, कोणत्याही परिस्थीत देईल मोठा नफा\nपशुपालनात आपण दूध आणि खतांपासून पैसा मिळवत असतो. दुधाच्या उत्पादनात म्हैशींचं मोठं योगदान असतं. म्हैशी गायीपेक्षा अधिक दूध देतात. भारतात २३ प्रजातीच्या म्हैशी आढळल्या जातात. या प्रजातींमध्ये भदावरी जात सर्वात सरस आहे. या जाती अधिक दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या म्हैशींच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट असते. जानकारांच्या मते या म्हैशींच्या दुधात ८ टक्के फॅट असते. ही आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या म्हैशींच्या दुधापासून बनविण्यात आलेल्या तुपाची मोठी मागणी असते. या जातीच्या म्हैशी ह्या आकाराने मध्यम असतात, आणि त्यांच्या शरिरावरील केस कमी प्रमाणात असतात. या म्हैशींचे पाय पण लहान असतात पण मजबूत असतात. अशी भदावरी म्हैस आपल्यासाठी कशी फायदेशीर आहे याची माहिती घेऊ....\nया जातीच्या म्हैशींचं वजन अधिक होत असते. साधरण या म्हैशींचे वजन ४०० किलोग्रॅम असते. याची आणखी एक विशेषता आहे ती म्हणजे इतके वजन असतानाही या म्हैशींचा आहार मात्र साधारण असतो. यामुळे या म्हैशी पाळण्यासाठी अधिक खर्च येत नसतो.\nकठिण परिस्थीतीमध्येही जुळून घेतात\nयाच्यासाठी कोणताही ऋतू हा सामान्य असतो. त्या कोणत्याही परिस्थीतीत जुळवून घेत असतात. या जातीच्या म्हैशीचे पालन भऱपूर जमीन असलेले शेतकऱी ही करु शकतात तर जमीन नसलेले शेतकरी पण या म्हैशींचे पालन करु शकतात. या म्हैशी अत्यंत उष्ण किंवा दमट हवामानात राहण्यासही सक्षम असतात. या इतर म्हशींपेक्षा कमी आजारी पडत असतात, कारण त्यांची तब्येत चांगली असते. म्हैशींपासून उत्पादित होणाऱ्या पारडूचा मृत्यूदर इतर म्हैशींच्या पारडूच्या तुलनेत कमी असतो, असा विश्वास तज्ञांचा आहे. आजच्या घडीला या जातीच्या म्हैशी आग्रा, इटावा, मध्ये आढळून येतात. देशभरातील म्हैशींचे पालन करणारे लोक या म्हैस खरेदी करण्यासाठी इट���वा, आग्रा येथे जात असतात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदुग्ध विकासासाठी इस्राईल करणार तांत्रिक मार्गदर्शन\nजनावरातील लसीकरणाचे महत्त्व; लसीकरण करताना काय घेणार काळजी\nपशुसंवर्धनच्या योजनांसाठी केंद्र सरकारने दिले १५ हजार कोटी\nकाय आहेत दुधातील फॅट कमी होण्याची कारणे\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-case-of-threatening-to-file-rape-case-for-grabbing-58-guntas-of-land-nitin-humnes-bail-application-rejected-adv-dipti-kale-died-after-falling-from-sassoons-8th-floor/", "date_download": "2021-06-23T03:11:20Z", "digest": "sha1:QSZXQBZQTB37BAJ7BADEVAKWBE6MZ2GR", "length": 13358, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : 58 गुंठे जमीन बळकावण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीचे प्रकरण; नितीन हमनेचा जामीन अर्ज फेटाळला, यापुर्वीच अ‍ॅड. दिप्ती काळेचा ससूनच्या 8 व्या मजल्यावरून पडून झालाय मृत्यू - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nPune : 58 गुंठे जमीन बळकावण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीचे प्रकरण; नितीन हमनेचा जामीन अर्ज फेटाळला, यापुर्वीच अ‍ॅड. दिप्ती काळेचा ससूनच्या 8 व्या मजल्यावरून पडून झालाय मृत्यू\nPune : 58 गुंठे जमीन बळकावण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीचे प्रकरण; नितीन हमनेचा जामीन अर्ज फेटाळला, यापुर्वीच अ‍ॅड. दिप्ती काळेचा ससूनच्या 8 व्या मजल्यावरून पडून झालाय मृत्यू\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्यावसायिकाकडून तीन कोटी रुपयांची जमीन नावावर करून घेत त्यानंतर ५८ गुंठे जमीन बळकावण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे आणि हाताने मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी नितीन हमने याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश आर. के. बाफना-भळगट यांना हा आदेश दिला.\nयातील आरोपी ॲड. दिप्ती काळे हिचा ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नीलेश शेलार (रा. कोथरूड) आणि आणखी दोन आरोपींविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार पेठेमधील ३३ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. ॲड. काळे हिने फिर्यादीच्या पतीबरोबर जवळीक साधली होती. त्यानंतर काळे हिने फिर्यादीच्या पतीस बांधकाम व्यवसायासाठी ३५ लाख रुपये दिले होते. त्या बदल्यात त्यांच्या पतीकडून कोयाळी, मरकळ (ता.खेड) येथील तीन कोटी रुपयांची ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली होती. तर उरलेली ५८ गुंठे जमीन नावावर करून दे नाहीतर तुझ्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून, त्याला जेलमध्ये आयुष्यभर सडवेल, अशी धमकी दिली. यानंतर नीलेश व नितीन यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करून ५८ गुंठे जमीन नावावर करून द्या नाहीतर तुझ्या नव-‍याला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादेत नमूद आहे.\nया गुन्ह्यात अटक झाल्यानंतर हमने याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील किरण बेंडभर यांनी विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपींनी या गुन्ह्यात बंदुकीचा वापर केला आहे, या सर्वांचा तपास सुरू आहे, त्यामुळे जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. बेंडभर केला.\nLockdown in Maharashtra : राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत\n WHO ने दिलाय इशारा; ‘कोरोनावर उपचार करताना ‘ही’ औषधं वापरणं धोक्याचे’\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात…\nPune Crime News | स्वारगेट परिसरात वेटरने 3 वाहनांच्या…\n शरद पवारांचा ‘हा’ पहिला प्रयत्न…\nMaratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाला १५ आमदारांचा…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \n ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी तक्रार कराल…\nWhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील तुमच्या…\nGoogle ने न्यूयॉर्कमध्ये उघडले जगातील पहिले रिटेल स्टोअर\nAadhaar Card Update | पहिल्यापेक्षा जास्त सोपी झाली आधार कार्ड मध्ये…\n तर जाणून घ्या नवीन नियमांबाबत; आता Flash Sale च्या नावावर होणार नाही…\n पवारांसोबतच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली; रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोठा…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%A5-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%87-2/", "date_download": "2021-06-23T01:26:30Z", "digest": "sha1:PUTX5PUUCW24ZFRUNQ3YZK2R2PVPAQ5L", "length": 8439, "nlines": 257, "source_domain": "krushival.in", "title": "पंढरपूरसाठी भगीरथ भालकेंना उमेदवारी - Krushival", "raw_content": "\nपंढरपूरसाठी भगीरथ भालकेंना उमेदवारी\nपंढरपुरात विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना झाल्यापासून ही विधानसभेसाठीची पहिली पोटनिवडणूक असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशातच भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केले आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.\nआषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी\nसोमनाथ माळी यांचा स्वेरीत सत्कार\nपायी वारीच्या निर्णयाबाबत अजून आशा\nलाईफलाईन हॉस्पिटलने काढले आरोग्य कार्ड\nआषाढी वारीसाठी शासनाची नियमावली जाहीर\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/horoscope-today-aaj-che-rashifal-horoscope-15-may-2021/", "date_download": "2021-06-23T03:06:53Z", "digest": "sha1:PHWVY5I4BXIZXOELUNGP3Y6CLXNCZ2TZ", "length": 16254, "nlines": 139, "source_domain": "bahujannama.com", "title": "आज मिथुन राशीत चंद्र, मेष राशीला फायदा तर मिथुनला धनलाभ, इतरांसाठी असा आहे शनिवार - बहुजननामा", "raw_content": "\nआज मिथुन राशीत चंद्र, मेष राशीला फायदा तर मिथुनला धनलाभ, इतरांसाठी असा आहे शनिवार\nदिवस उत्तम फलदायक आहे. चारही बाजूचे वातावरण आनंदमय अस���ल. मोठ्या प्रमाणात पैसा हातात आल्याने समाधान वाटेल. सायंकाळी मित्र-परिवारासोबत पार्टीचे आयोजन कराल. भावांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. करियरमध्ये प्रगती होईल. नवीन लोकांच्या ओळखी होतील.\nसंमिश्र दिवस आहे. जर एखाद्या व्यक्तीने पैसे कमावण्याचा किंवा व्यापारात प्रगती करण्याचा कोणताही प्रस्ताव ठेवला तर तो स्वीकारू नका, नुकसान होऊ शकते. आरोग्याबाबत सावध रहा. सायंकाळी नवीन लोकांशी मैत्री होईल. व्यक्तिमत्व उजळेल. स्वभावातील हट्टीपणा इतरांना त्रासदायक ठरू शकतो.\nसंमिश्र परिणामांचा दिवस आहे. जमीन, मालमत्तेत गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम. आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात लाभ प्राप्तीसाठी सतर्क रहा. शत्रु नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. बिझनेससाठी महत्वाच्या योजनेस सुरुवात कराल. अचानक रखडलेले पैसे मिळतील, पण निष्काळजीपणा केल्यास हातातून जातील.\nकोणत्याही कामात भाग्याची साथ लाभेल. मात्र विचारपूर्वक काम करावे लागेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल कराल. कोर्ट कचेरीच्या कामात अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी भविष्यातील योजनांवर कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करतील.\nदिवस ठोस फलदायक आहे. व्यवसायात नि:संकोच गुंतवणूक करा. उत्पन्न वाढेल. दाम्पत्य जीवनात वाणीवर नियंत्रण ठेवा, संबंध बिघडू शकतात. सायंकाळी एखाद्या नातेवाईकाकडून भेटवस्तू मिळू शकते. प्रेमसंबंधात नवीन उर्जा संचारेल. जबाबदार्‍या पूर्ण कराल.\nदिवस व्यस्ततेचा आहे. कुटुंबात वाद होऊ शकतो, सायंकाळी तो संपेल. कार्यक्षेत्रात एखादी योजना पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या सूचना मान्य केल्या जातील. प्रमोशनची शक्यता वाढेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल, त्याचा भविष्यात खुप लाभ होईल.\nदिवस ठोस परिणामांचा आहे. जे काम सुरू कराल, किंवा करण्याचा विचार कराल तेव्हा कुणीतरी न मागता सल्ला देण्यासाठी येईल, यामुळे काहीकाळ द्विधा मनस्थिती होईल. परिचितांकडून धनलाभ होईल. सासरच्या बाजूकडील एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. संततीच्या विवाहातील अडथळे दूर होतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. आई आरोग्य सुधारले.\nघरातील वातावरण क्षणा-क्षणाला बदलेल, ज्यामुळे त्रास सुद्धा होऊ शकतो. वडील किंवा एखाद्या ज्येष्ठाच्या आरोग्यावर खर्च करावा लागेल, डॉक्टराचा सल्ला घ्या. शारी���ीक आणि मानसिक अस्वस्थता असूनही जे कार्य धाडसाने कराल त्यामध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना गुरुंचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल.\nदिवस आरामदायक आहे, पण अनावश्यक वक्तव्य टाळा, कारण भविष्यात त्रास होऊ शकतो. प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल. कुटुंबात प्रसन्नता असेल. मित्राच्या मदतीने पुढे वाटचाल कराल. सायंकाळी घरातील मुलांसोबत मजामस्ती कराल.\nआजचा दिवस कठीण आहे. घरातील महत्वाची कामे करण्यासाठी आळस सोडवा लागेल. परदेशाशी व्यापारात शुभवार्ता समजेल. व्यवसायात कमी लक्ष लागेल, मर्यादित उत्पन्न होईल. भविष्याची चिंता वाटेल. नोकरीत कुणाचेही ऐकून कुणावरही रागावू नका, प्रमोशनवर परिणाम होईल.\nसर्व कामामध्ये आळस जाणवेल. घरची कामे सुद्धा रखडतील. नोकरीत घाई करू नका, अधिकार्‍यांची बोलणी ऐकावी लागतील. जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करा. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. घरात आणि बाहेर धाडसाचा परिचय बोलण्यातून द्याल, पण सतर्क सुद्धा रहा. भागीदारीच्या व्यापारासाठी दिवस उत्तम.\nदिवस ठोस परिणामांचा आहे. त्रास देणारी कामे टाळा. एखाद्या कामावर मेहनत करावीच लागेल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. वैयक्तिक संबंधात वादा होऊ शकतो, वाणीवर नियंत्रण ठेवा. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. संततीच्या भविष्यासाठी योजना आखाल.\n‘जयंत पाटलांपेक्षा मीच तापट स्वभावाचा, कुंटे-पाटील वादाच्या वृतात तथ्य नाही’\nब्लॅक फंगसपासून बचाव आणि व्यवस्थापनासंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली माहिती\nब्लॅक फंगसपासून बचाव आणि व्यवस्थापनासंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली माहिती\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘��ेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nआज मिथुन राशीत चंद्र, मेष राशीला फायदा तर मिथुनला धनलाभ, इतरांसाठी असा आहे शनिवार\n‘हे’ 2 खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, गावस्करांनी उघड केले पीचचे रहस्य\nmodi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता \nSuicide Case | ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, हातावर ‘मैं चोर नहीं हूं’ असा उल्लेख\nPradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा\nPM Modi | पंतप्रधानांच्या नावावर सुरू केलेले ‘हे’ सेव्हिंग अकाऊंट देते 2.30 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या\nMP Sanjay Raut | ‘राष्ट्रनिष्ठा’, ‘स्वामीनिष्ठा’ यावरून संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/supreme-court-refuses-to-entertain-param-bir-singh-plea-seeking-transfer-of-all-inquiries-against-him-to-an-independent-agency-outside-maharashtra/", "date_download": "2021-06-23T02:14:40Z", "digest": "sha1:MOUFO5CWZTDGVECW4PGYZDACWNYULV4Q", "length": 14388, "nlines": 129, "source_domain": "bahujannama.com", "title": "Parambir Singh. | महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली,", "raw_content": "\nपरमबीर सिंहांना सुप्रीम झटका महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh.) यांना सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांनी त्��ांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) मोठा दिलासा मानला जात आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह ( Parambir Singh ) यांना चांगलेच फटकारले.\nतुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात\nसुप्रीम कोर्टाने म्हटले की, तुम्ही 30 वर्षे पोलीस दलात काम करत आहात. तुम्ही आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहेत. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्हाला आता तुमच्या राज्यावर विश्वास साहिला नाही का तुमची मागणी धक्कादायक असल्याचे सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांना सुनावलं आहे.\nपरमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता (Hemant Gupta) आणि न्यायमूर्ती वी. रामसुब्रमण्यम (V. Ramasubramaniam) यांच्यासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाकडे (Mumbai High Court) जाण्याचा सल्ला दिला आहे. परमबीर सिंह यांच्या बाजूने वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी परमबीर सिंह यांच्यावतीने युक्तीवाद केला.\nजे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये\nतुम्हाला फौजदारी कायद्याचे ज्ञान आहे. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर (FIR) तुम्ही स्थगिती द्यावी का आम्ही सर्व एफआयआरबद्दल बोलत नाही. एफआयआरसाठी न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे जावा, असं कोर्टानं सांगितलं. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये, असेही म्हटले.\nपरमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रीरी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात पत्र लिहिल्यानंतर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांनी प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना परमबीर सिंह यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.\nPune Unlock | पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्यास परवानगी तर दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली – अजित पवारांनी दिली माहिती\nचंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप\nचंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप\n बारमध्ये गर्दी ���ालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nपरमबीर सिंहांना सुप्रीम झटका महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या\nPradip Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक, राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ\nMangaldas Bandal Fraud | फसवणूक प्रकरणी मंगलदास बांदल यांना पुन्हा पोलीस कोठडी; ‘त्या’ प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nMaratha Reservation | उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले – ‘…तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार’\nMurder Case | भाच्याच्या खुनाचा बदला, आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढला\n चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला; म्हणाले – ‘शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या ��्यथा मांडा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-23T02:35:12Z", "digest": "sha1:R3O5YRT27MPRRTYPHAFER5YOPVGDWIOX", "length": 6799, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "जिगांव प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. 7 चे टप्पा क्र. 1 चे वितरण कुंड व पंपगृहाचे कामाकरिता मौजे येऊलखेड ता. शेगांव जि. बुलढाणा येथील क्षेत्र सरळ खरेदीने संपादीत करण्याबाबत पुर्वसुचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजिगांव प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. 7 चे टप्पा क्र. 1 चे वितरण कुंड व पंपगृहाचे कामाकरिता मौजे येऊलखेड ता. शेगांव जि. बुलढाणा येथील क्षेत्र सरळ खरेदीने संपादीत करण्याबाबत पुर्वसुचना\nजिगांव प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. 7 चे टप्पा क्र. 1 चे वितरण कुंड व पंपगृहाचे कामाकरिता मौजे येऊलखेड ता. शेगांव जि. बुलढाणा येथील क्षेत्र सरळ खरेदीने संपादीत करण्याबाबत पुर्वसुचना\nजिगांव प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. 7 चे टप्पा क्र. 1 चे वितरण कुंड व पंपगृहाचे कामाकरिता मौजे येऊलखेड ता. शेगांव जि. बुलढाणा येथील क्षेत्र सरळ खरेदीने संपादीत करण्याबाबत पुर्वसुचना\nजिगांव प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. 7 चे टप्पा क्र. 1 चे वितरण कुंड व पंपगृहाचे कामाकरिता मौजे येऊलखेड ता. शेगांव जि. बुलढाणा येथील क्षेत्र सरळ खरेदीने संपादीत करण्याबाबत पुर्वसुचना\nजिगांव प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. 7 चे टप्पा क्र. 1 चे वितरण कुंड व पंपगृहाचे कामाकरिता मौजे येऊलखेड ता. शेगांव जि. बुलढाणा येथील क्षेत्र सरळ खरेदीने संपादीत करण्याबाबत पुर्वसुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 08, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Lang-id", "date_download": "2021-06-23T01:42:19Z", "digest": "sha1:IDGJGUPT2SNSZP623CW7VPJOXFZHDVIH", "length": 4381, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Lang-id - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१७ रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/coronavirus-situation-india-7-important-points-328532", "date_download": "2021-06-23T02:56:44Z", "digest": "sha1:2U37A2YJEFWYKK6EOHOITUMRJ2X7JTV4", "length": 19435, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | देशात कोरोनाची गंभीर स्थिती; वाचा 7 महत्त्वाचे अपडेट्स", "raw_content": "\nमहाराष्ट्रात आतापर्यंत 4 लाख 22 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालीय तर, पाठोपाठ चेन्नईत 2 लाख 45 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत.\nदेशात कोरोनाची गंभीर स्थिती; वाचा 7 महत्त्वाचे अपडेट्स\nनवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी, 31 जुलै रोजी 24 तासांत सर्वाधिक 57 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 764जणांचा 24 तासांत मृत्यू झालाय. देशातील आजवरच्या रुग्णांची संख्या 16 लाखांच्या वर गेली असून, आतापर्यंत 10 लाख 94 हजारजण बरे झाले आहेत.\nदेशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसर्वाधिक कोरोना मृत्यू जुलैमध्ये\nभारतात, 16 लाख नागरिकांना कोरोनाची लागण होण्याासाठी 183 दिवसांचा कालावधी लागला. आतापर्यंतच्या एकूण मृतांपैकी 50 टक्के मृत्यू केवळ जुलै महिन्यात झाले आहेत. तर 60 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण जुलै महिन्यात वाढले आहेत.\nकोरोनाची चाचणी वेगाने होण्यासाठी भारत सरकार तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी इस्रायल सरकारची मदत घेण्यात येत आहे. श्वासोच्छवास आणि आवाजाच्या चाचणीतून कोरोनाचं निदान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती इस्रायल सरकारने दिली.\nआणखी वाचा - अयोध्येत लॉकडाउन स्थिती; बाहेरच्यांना प्रवेश बंदी\nरुग्ण वाढीचा दर जास्त\nभारतात रुग्ण वाढीचा दर 3.6 टक्के आहे. अमेरिकेत सध्या 1.6 टक्क्यांन�� रुग्ण वाढत आहेत तर, ब्राझीलमध्ये 2.3 टक्क्यांनी रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं इतर देशांच्या तुलनेत भारतात झपाट्याने रुग्ण वाढत आहेत.\nमहाराष्ट्रात कोरोनानं सर्वाधिक कहर केलाय. शुक्रवारच्या आकडेवारीत पुन्हा 24 तासांत 10 हजारांवर रुग्ण सापडले असून, एका दिवसात 265 जणांचा बळी गेलाय. महाराष्ट्रात आतापर्यंत 4 लाख 22 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालीय तर, पाठोपाठ चेन्नईत 2 लाख 45 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत.\nआंध्र प्रदेशात वाढती संख्या\nमहाराष्ट्र, तमीळनाडूनंतर आंध्र प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यात एकूण 30 हजार कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत दीड लाखांवर नागरिकांना कोरोनाची लागण झालीय. त्यातील अनेकजण बरे होऊन घरी परतले आहेत.\nआणखी वाचा - महिला न्यूज अँकरची आत्महत्या\nदिल्लीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी, तेथे अनलॉक-थ्रीमध्ये नवे नियम लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. दिल्ली सरकारने हॉटेल्स पुन्हा सुरू करण्याला परवानगी दिलीय. एका आठवड्यासाठी प्रयोग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत शुक्रवारी 1 हजार 195 रुग्ण सापडले आहेत. दिल्लीत आतापर्यंत 1 लाख 35 हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत 3 हजार 963 जणांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागले आहेत.\nदेशात अनलॉक3ची नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून, लॉकडाउनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. नव्या नियमानुसार कंटेन्मेंट झोनच्या बाहेर जीम आणि योगासन वर्ग सुरू करण्याला परवानगी देण्यात आलीय.\nCorona Update : रुग्णवाढीचा दर 20 हजारांच्याही खाली; PM मोदींची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक\nनवी दिल्ली : लसीकरणाच्या कार्यक्रमाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. आज सोमवारी संध्याकाळी चार वाजता ही बैठक नियोजित आहे. व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. भारतातील कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दे\nदेशात कोरोनाचे जवळपास चार लाख रुग्ण, पण आकडेवारी आहे दिलासादायक\nनवी दिल्ली, ता. २० (पीटीआय) : देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून शनिवारी एकाच दिवसांत १४,५१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. हा आतापर्यंतचा एका दिवसांतील उच्चांक असून एकूण रुग्णसंख्या तीन लाख ��५ हजार ४८ झाली आहे. कोरोनामुळे देशात १२,९४८ जणांचा मृत्यू झाला असून शनिवारी ३७५ जणांचा मृत्यू\n दुबईत अडकून पडलेले तब्बल 'इतके' श्रमिक महाराष्ट्रात दाखल; उद्योजक धनंजय दातार यांची मदत..\nमुंबई: कोरोनाचा फैलाव व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या 186 श्रमिकांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे महाराष्ट्रात परत येता आले.\nभारतात कोरोनाचा कहर; तीन राज्यांत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण\nनवी दिल्ली : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 82 हजार 170 रुग्ण वाढले असून 1 हजार 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णवाढीमुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 60 लाख 74 हजार 703 पर्यंत गेली आहे. देशात सध्या 9 लाख 62 हजार 640 कोरोना रुग्ण उपचार (active cases) घेत आहेत. तसेच देशात 95 हजार\nआणखी एका राज्यात मोफत कोरोना लशीची घोषणा\nचेन्नई : बिहार निवडणुकीत आज, भाजपने आपल्या जाहीरनाम्यात मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली. त्यावर विरोधकांकडून चौफेर टीका होत आहे. त्याचवेळी आता दक्षिणेतील एका राज्याने मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली. अजून कोरोनाची शाश्वत लस तयार झाल्याची घोषणा झालेली नाही. तरीही लशीच्या वाटपाच्या घोष\nमहाराष्ट्रातील वाढत्या कोरोनामागे डर्टी पॉलिटिक्स\nसंपूर्ण देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला तर देशात गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा रुग्णवाढीची परिस्थिती उद्भवली आहे. यातही महत्त्वाची गोष्ट अशी की, महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत झपाट्याने वाढत आहे. जितके रुग्ण दरदिवशी भारतात सापडत आहेत त्यातील\nहवामान खात म्हणतंय, आता थंडी विसरुन उन्ह्याच्या झळा सोसायची ठेवा तयारी\nनवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये सध्या होरपळून टाकणाऱ्या उन्हाळ्याची शक्यता आहे. खासकरुन हरियाना, दिल्ली-एनसीआर, राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये हा कडक आणि तीव्र उन्हाळा असण्याची शक्यता IMD अर्थात भारतीय हवामान खात्याने सोमवारी वर्तवली आहे. यामध्ये IMD ने म्हटलंय की, कमा\nमराठा आरक्षण : नोटीसीच्या प्रत्युत्तरासाठी कोर्टाने दिला आठवड्याचा वेळ; सुनावणी अद्याप सुरु\nनवी दिल्ली : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावरील सुनावणी सुरु आहे. या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठ��लेल्या राज्यांना उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून दिली आहे. 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण करता येईल का, असा प्रश्न कोर्टाने या नोटीसीत सर्व राज्यांना विचारला होता. याब\nदेशातील टॉप एमबीए प्रवेश परीक्षा जाणून घ्या त्यांचा संपूर्ण तपशील\nसोलापूर : भारतात एमबीए पात्र उमेदवारांची मागणी कायमच राहणार आहे. भारतातील टॉप एमबीए परीक्षा देशातील सर्वोच्च एमबीए संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. केवळ एंट्रन्स उत्तीर्ण करणारे अर्जदारच देशातील सर्वोच्च एमबीए संस्थांमध्ये प्रवेशास पात्र आहेत. यातही त्यांची रॅंकिंग ठरवते की त्यां\nमसालाकिंगच्या मदतीने दुबईतील कामगार महाराष्ट्रात...मराठी कामगारांना मोठा दिलासा\nनाशिक : कोविड १९ साथ व लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या गरीब मराठी कामगारांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या तसेच निवारा गमावलेल्या १८६ महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/31/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2021-06-23T02:49:08Z", "digest": "sha1:AWUFHMZX2SCF2AVS3A2YC27NXKJZX56T", "length": 7770, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बोरीस जॉन्सन यांचा विवाह संपन्न, ट्रेन पकडतानाचा व्हिडीओ व्हायरल - Majha Paper", "raw_content": "\nबोरीस जॉन्सन यांचा विवाह संपन्न, ट्रेन पकडतानाचा व्हिडीओ व्हायरल\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / कॅरी सायमंड, पंतप्रधान, बोरीस जॉन्सन, ब्रिटन, रेल्वे, विवाह, व्हिडीओ / May 31, 2021 May 31, 2021\nब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा २८ में रोजीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे २९ में रोजी जॉन्सन आणि त्यांची गर्लफ्रेंड कॅरी सायमंड यांनी लंडनच्या रोमन कॅथोलिक वेस्टमिन्स्टर कॅथेड्रल मध्ये गुपचूप विवाह उरकल्याचीही चर्चा आहे. हा विवाह इतका गुप्तपणे केला गेला की जॉन्सन यांच्या कार्यालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याची माहिती नव्हती असे समजते.\nवेगाने व्हायरल झालेल्या बोरीस यांच्या १८ सेकंदाच्या व्हिडीओ क्लिप मध्ये बोरीस सर्वसामान्य नागरीकाप्रमाणे धावत पळत ट्रेन पक���ताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे सुरक्षा अधिकारीही आहेत. करोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळून बोरीस धावत आहेत. त्याच वेळी एका महिलेने केलेल्या अभिवादनाचा स्वीकार ते हात हलवून करताना दिसत आहेत. पंतप्रधान पदावर असतानाही स्वतःला उशीर झाला म्हणून ट्रेन थांबविण्याचा विचार न करता बोरीस सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे पळत जाऊन ट्रेन पकडत असल्याचे दिसल्यावर त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.\nदुसरीकडे या प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी बोरीस यांचा विवाह पार पार पडल्याची बातमी आहे. बोरीस त्यांची गर्लफ्रेंड कॅरी हिच्याबरोबर ३० जुलै २०२२ मध्ये विवाह करणार असल्याचे सांगितले जात होते. या दोघांचा साखरपुडा २०१९ मध्ये झाला आहे. बोरीस २०१९ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून हे दोघे एकच घरात राहत असुन त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. बोरीस यांची या पूर्वी दोन लग्ने झाली होती मात्र त्यांनी घटस्फोट घेतला होता. २०१९ मध्येच बोरीस यांनी कॅरीला प्रपोज केले होते आणि त्यानंतर ते लगेच पंतप्रधान झाले होते.\nविशेष म्हणजे कॅरीने विवाहप्रसंगी २८५० पौंड किंमतीचा वधूवेश परिधान केल्याची चर्चा आहे. मात्र हा वधूवेश कॅरी यांनी ४५ पौंड भाडे भरून तात्पुरत्या वापरासाठी आणला होता असेही समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/dinvishesh-news-marathi/special-day-june-07-2021-mahatma-gandhi-started-a-civil-disobedience-movement-find-out-whats-happening-in-today-history-nrat-138679/", "date_download": "2021-06-23T02:38:41Z", "digest": "sha1:ZGNPJEFX3KV2RIRRAWJW4HCHTS7KBKEA", "length": 12666, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Special Day June 07 2021 Mahatma Gandhi started a civil disobedience movement. Find out what's happening in today history nrat | दिनविशेष : ०७ जून, २०२१ ; महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. ; जाणून घ्या, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nदिनविशेषदिनविशेष : ०७ जून, २०२१ ; महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. ; जाणून घ्या, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी\n१८९३ : महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.\n१९३८ : डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.\n१९६५ : अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.\n१९७५ : क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.\n१९७९ : रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.\n१९८१ : इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.\n१९८५ : विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.\n१९९१ : फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.\n१९९४ : आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.\n२००१ : युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.\n२००४ : शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.\n२००६ : अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/seven-charged-in-marital-harassment-case-22203/", "date_download": "2021-06-23T03:12:56Z", "digest": "sha1:NUN74XGBXPUMZEEBIXMZY2NJZLEA3EW3", "length": 14255, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Seven charged in marital harassment case | विवाहितेच्या छळप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nपुणेविवाहितेच्या छळप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल\nशिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) नजीक असलेल्या वाडागाव येथे राहणाऱ्या महिलेचा सासरच्या लोकांनी विवाहितेला स्वयंपाक येत नाही असे म्हणून तसेच गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये या कारणातून मारहाण करत छळ केल्याप्रकरणी विवाहितेच्या पती सह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nवाडागावठाण (ता. शिरूर) येथील विवाहितेचे लग्न झाल्यानंतर विवाहिता नाशिक येथे नांदत असताना विवाहितेचा विवाहितेचा पती, सासू, पतीचे मामा मामी, पतीच्या मामाची मुले व नणंद हे सर्वजन मिळून तिला स्वयंपाक येत नाही, काम करत नाही, असे म्हणून तिचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला नेहमी उपाशी ठेवत मारहाण करू लागले. याबाबत विवाहितेने नाशिक येथील पोलीस स्टेशन येथे देखील यापूर्वी तक्रारी दिल्या त्यांनतर काही दिवसांनी विवाहितेला तू माहेरहून गाडी घेण्यासाठी पन्नास हजार रुपये घेऊन ये, असे म्हणून देखील विवाहितेला मारहाण करू लागले, याबाबत विवाहितेने वारंवार तिच्या आई वडिलांना सांगितले असता विवाहितेच्या आई वडिलांनी सर्वांची समजूत काढून समजविण्याचा प्रयत्न केला मात्र विवाहितेच्या घरच्या व्यक्तींमध्ये काहीही बदल झाला नाही वारंवार विवाहितेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जाऊ लागला तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली जाऊ लागली. याबाबत पल्लवी निलेश निकम रा. सिल्वर नेस्ट सोसायटी वाडागावठाण ता. शिरूर जि पुणे मूळ रा. गिरीजाई अभ्यासिका समोर पवननगर सिडको जि. नाशिक यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विवाहितेचा पती निलेश रामभाऊ निकम, सासू संगीता रामभाऊ निकम, पतीचे मामा रावसाहेब तबाजी रणधीर, मामी नंदा रावसाहेब रणधीर, पतीच्या मामाचा मुलगा शुभम रावसाहेब रणधीर, आनंद रावसाहेब रणधीर, नणंद वर्षा सचिन गांगुर्डे सर्व रा. गिरीजाई अभ्यासिका समोर पवननगर सिडको (जि. नाशिक) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/ipl-2021-shouldnt-be-held-in-england-monty-panesar-says-english-weather-will-spoil-the-fun-462442.html", "date_download": "2021-06-23T03:36:34Z", "digest": "sha1:PSWMHAG6E5O2QWXQHU6CHVZVCSBHBKI5", "length": 24054, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा\nकोरोनाच्या (Corona Pandemic) वाढत्या प्रकरणांमुळे आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलंडन : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. ही लीग कधी सुरू होईल, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेलं नाही, परंतु बीसीसीआय (BCCI) सप्टेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये किंवा यूएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त आहे. परंतु याला आता इंग्लंडमधून विरोध सुरू झाला आहे. (IPL 2021 Shouldn’t Be Held In England, Monty Panesar Says English Weather Will Spoil The Fun)\nइंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसर(Monty Panesar) म्हणाला की, बीसीसीआय सप्टेंबरमध्ये आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामन्यांचे इंग्लंडमध्ये आयोजन करण्याचा विचार करीत असेल तर त्यांनी यावर पुनर्विचार करायला हवा, कारण यामुळे आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का बसू शकतो. भारत इंग्लंडमध्ये 14 सप्टेंबर रोजी पाच कसोटी सामन्यांची मालिका संपवेल. त्या मालिकेच्या अखेरीस आणि टी – 20 विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयला महिन्याभराची विंडो मिळेल. त्यानंतर आता अशी चर्चा आहे की, या महिनाभरात बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करु शकतं.\nआयपीएलचं आयोजन युएईमध्ये करावं\nमाँटी पानेसर यूट्यूबवरील स्पोर्ट्स यारी या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात हा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणाला की, “सप्टेंबर महिन्यात आयपीएल इंग्लंडमध्ये आयोजित केलं जाऊ नये. कारण या काळात इंग्लंडमध्ये जोरदार पाऊस असतो. पावसामुळे अनेक सामने रद्द होऊ शकतात किंवा त्यात खूप व्यत्यय येऊ शकतो. याचा परिणाम होऊन आयपीएलचा थरार कमी होईल. जर भारतातील परिस्थिती सुधारली नाही, तर त्यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयपीएलचं आयोजन करावं. कारण हवामान परिस्थिती अशा स्पर्धांवेळी खूप महत्त्वाची भूमिका निभावते.\n“पावसाचा स्पर्धेवर परिणाम होऊ नये”\nपानेसर म्हणाला की, जेव्हा इंग्लंडमध्ये पाऊस पडतो तेव्हा तो सामना उध्वस्त करतो. टी – 20 सामना 15 षटकांत किंवा 10 षटकांत संपवावा लागेल. आयपीएलबाबत असे घडू नये अशी आमची इच्छा आहे. जर ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये खेळवली तर या स्पर्धेच्या ब्रँड व्हॅल्यूवर त्याचा परिणाम होईल.\nIPL 2021 चे उर्वरित सामने UAE मध्ये\nइंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या मोसमातील उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आयोजित केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्टनुसार 29 मे रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) सर्वसाधारण बैठकीमध्ये (SGM) याची घोषणा केली जाऊ शकते. गेल्या वर्षीही आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आलं होतं.\nइंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्यांमध्ये 9 दिवसाचे अंतर आहे. अहवालानुसार, बीसीसीआय दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटीमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या दोन सामन्यांमधील अंतर 5 दिवसांनी कमी केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलसाठी अधिक वेळ मिळेल. तथापि, बीसीसीआयने अद्याप यासाठी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) औपचारिक विनंती केलेली नाही.\n30 दिवसात 31 सामने खेळवणार\nभारताचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबरला संपेल. अशा परिस्थितीत भारत-इंग्लंड मालिकेत कोणताही बदल झाला नाही तरी टी – 20 वर्ल्ड कपपूर्वी बीसीसीआयकडे एक महिन्याची (15 सप्टेंबर – 15 ऑक्टोबर) विंडो असेल. या 30 दिवसांत भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना ब्रिटनहून युएईला आणण्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे. बाद फेरीसाठी 5 दिवस बाजूला ठेवावे लागतील. अशा परिस्थितीत भारतीय बोर्डाकडे 27 सामने पूर्ण करण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी असेल. या विंडोमध्ये 8 शनिवार-रविवार आहेत. याचा अर्थ असा आहे की शनिवार व रविवारी 16 सामने (डबल हेडर) खेळवले जाऊ शकतात. उर्वरित 19 दिवसांत 11 सामने खेळवता येतील.\nअन्यथा 3000 कोटींचं नुकसान\nआयपीएलचा 14 वा हंगाम पुन्हा सुरु न झाल्यास किंवा उर्वरित सामने खेळवता आले नाहीत तर बीसीसीआयला सुमारे 3000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत 14 वे सत्र पूर्ण करायचे आहे. बीसीसीआयला आशा आहे की टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी परदेशी खेळाडूदेखील आयपीएलमध्ये भाग घेतील.\n…म्हणून IPL इंग्लंडऐवजी यूएईमध्ये\nबीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवू शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यासाठी इंग्लंडऐवजी यूएईची निवड करण्यामागे तीन कारणं आहेत.\nपहिलं कारण – इंग्लंडमध्ये स्पर्धा घेणे उचित नसू शकते. कारण सप्टेंबरमध्ये तिथे पावसाळा असतो. अशा परिस्थितीत सामने पार पडतील की नाही, याबाबत शंका आहे. दुसरीकडे सप्टेंबरमध्ये युएईचेहवामान अधिक चांगले असते. तिथे सप्टेंबरमध्ये पावसाचा धोका नाही.\nदुसरं कारण – इंग्लंडमध्ये स्पर्धा आयोजित करणे युएईच्या तुलनेत एक महागडा व्यवहार आहे. कारण, बीसीसीआयला तेथे पाउंडमध्ये पैसे द्यावे लागतील. युएईमध्ये दिरहममध्ये कमी खर्चात स्पर्धा पार पडेल.\nतिसरं कारण – आयपीएल स्पर्धा यापूर्वी युएईमध्ये झाल्या आहेत आणि त्या यशस्वीही झाल्या आहेत. 13 वा हंगाम यूएईमध्ये पार पडण्याअगोदर 2014 हंगामातील काही आयपीएलचे सामनेही तिथे खेळले गेले होते.\nबीसीसीआयच्या बैठकीत 29 मेला मोठी घोषणा\nआयपीएलचा 13 वा मोसम यूएईमध्ये यशस्वीपणे पार पडला होता. त्यामुळे युएईमध्येच आयपीएल 2021 चा 14 हंगाम आयोजित करावा, अशी मागणी होत होती. पण बीसीसीआयने धाडसाने भारतातील 6 शहरांत स्पर्धेचं नियोजन केलं. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धी निम्म्यातच तहकूब करावी लागली. उर्वरित सामन्यांसाठी 2 वेळापत्रकांसह बीसीसीआय सज्ज आहे. येत्या 29 मे रोजी बीसीसीआयच्या एसजीएम बैठकीच्या टेबलावर ते वेळापत्रक ठेवतील.\nइंग्लंडच्या एका निर्णयावर IPL 2021 चं भवितव्य अवलंबून, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB साद देणार\nइंग्लंड दौऱ्यावर अर्धा डझन वेगवान गोलंदाज, पण सगळ्यात खतरनाक कोण VVS लक्ष्मणने सांगितलं नाव\nRahul Dravid : राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा, श्रीलंका दौरा गाजवणार\n‘या’ देशात ‘सेक्स पार्टी’साठी सरकार देतेय लाखो रुपये, कारण काय\nट्रेंडिंग 4 days ago\nIPL स्पॉट फिक्सिंग : अंकित चव्हाणच्या बंदीबाबत BCCI चा 7 वर्षांनी मोठा निर्णय\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो 1 week ago\n40 ओव्हरमध्ये 45 रन्स, संपूर्ण टीम ऑलआऊट, कसोटी नाही तर वनडे मॅचमध्ये असा संथ खेळ\nTHE HUNDRED मध्ये धमाल करण्यास भारताच्या या 5 रणरागिणी सज्ज, इंग्लंडमध्ये जलवा दाखवणार\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nफक्त कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, परिचारिकांचं आज-उद्या कामबंद आंदोलन\nBreaking | पालखीसोबत चाळीस वारकऱ्यांनाच परवानगी, विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश\nBreaking | कश्मीरची ढाल, इम्रान खान के हसीन सपने, सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानवर निशाणा\nमोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nनवी मुंबई35 mins ago\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nमराठी न्यूज़ Top 9\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nफक्त कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, परिचारिकांचं आज-उद्या कामबंद आंदोलन\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे1 hour ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nBreaking : जितेंद्र आव्हाडांना धक्का, टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित\nबेशुद्ध पडलेल्या रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले, राजावाडी पालिका रुग्णालयातील गंभीर प्रकार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 103.63 रुपये तर डिझेल 95.72 रुपये प्रति लिटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2021-06-23T01:58:27Z", "digest": "sha1:34GNAFGY3V2Q2XDES3NZQYLHIHUO7647", "length": 10824, "nlines": 259, "source_domain": "krushival.in", "title": "निर्यातबंदी उठल्यानंतर कांद्याचे भाव वधारले - Krushival", "raw_content": "\nनिर्यातबंदी उठल्यानंतर कांद्याचे भाव वधारले\nनिर्यातीवरील बंदी उठविल्यानंतर घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रति क्विंटलला 400 ते 500 रुपयांनी वधारले आहेत. परंतु, क्विंटलला अडीच हजार रुपयांवर गेलेला कांदा कितपत निर्यात होईल, याविषयी जाणकारांना साशंकता आहे. जेव्हा देशांतर्गत भाव कमी असतात, तेव्हा जादा निर्यात होते. विपुल उत्पादनामुळे 2018-19 या वर्षांत 24 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती. चालू वर्षांत टाळेबंदीमुळे हे प्रमाण निम्म्याने कमी झाले.\nचार महिन्यांपूर्वी कांदा भावाने उच्चांकी पातळी गाठल्यानंतर सप्टेंबरच्या मध्यावर केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी आणली. सरासरी पाच ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत उंचावलेले दर दीड हजार रुपयांपर्यंत घसरले. नव्या लाल कांद्याची मोठया प्रमाणात आवक होत आहे. घसरण रोखण्यासाठी निर्यात खुली करण्याची मागणी उत्पादकांपासून ते बाजार समिती, राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी करीत होते. तो निर्णय झाल्यानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.\nभविष्यात भाव वधारल्यास राजकीय फायदे-तोटे पाहून पुन्हा निर्यातीवर बंदी लादली जाणार नाही, याची शाश्‍वती कोणीही देऊ शकत नाही. निर्यात खुली झाल्यामुळे घसरण थांबून दर वाढल्याकडे दिंडोरीच्या भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी लक्ष वेधले. डिसेंबरपासून नव्या कांद्याची आवक होऊ लागली. जुना उन्हाळ कांदा शेतकर्‍यांकडे शिल्लक आहे. या स्थितीत जुन्या-नवीन कांद्याची सांगड घालण्यासाठी निर्यात होणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात. निर्यात खुली केल्याचा लाभ उत्पादकांना होणार असल्याचे नाशिक कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी नमूद केले. बांगलादेश, कोलंबो, मलेशियासह अन्यत्र कांदा जाईल. निर्यातीत चव ही बाब महत्त्वाची ठरते. भारतीय कांद्यास जी चव आहे, ती पाकिस्तान वा अन्य देशांच्या कांद्याला नाही. त्यामुळे भारतीय कांद्याला परदेशातून कायमस्वरूपी मागणी असते. पुढील काळात निर्यातीला अधिक चालना मिळणार असल्याचे भंडारी यांचे म्हणणे आहे.\nआषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी\nनवी मुंबईत गर्दीच ठरतेय धोक्याची\nपटोलेंच्या ‘एकला चलो रे’ वर आघाडीत अस्वस्थता\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Hau+Giang+vn.php", "date_download": "2021-06-23T01:53:43Z", "digest": "sha1:JZL22NMFXECQ5AQAQQP3CRTIKX63XT7B", "length": 3472, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Hậu Giang", "raw_content": "\nक्षेत्र कोड Hậu Giang\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Hậu Giang\nशहर/नगर वा प्रदेश: Hậu Giang\nक्षेत्र कोड Hậu Giang\nआधी जोडलेला 0711 हा क्रमांक Hậu Giang क्षेत्र कोड आहे व Hậu Giang व्हियेतनाममध्ये स्थित आहे. जर आपण व्हियेतनामबाहेर असाल व आपल्याला Hậu Giangमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. व्हियेतनाम देश कोड +84 (0084) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Hậu Giangमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +84 711 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनHậu Giangमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +84 711 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0084 711 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2021-06-23T03:17:27Z", "digest": "sha1:DJK7BS3BGVILETAJTP73UMRIMMWDCOVP", "length": 10030, "nlines": 260, "source_domain": "krushival.in", "title": "व्हेंचर फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर - Krushival", "raw_content": "\nव्हेंचर फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर\nता.11(राजीव नेवासेकर) पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील विरार(पुर्व)-खैरापाडा येथे व्हेंचर फाऊंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष विक्रांत राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या अटि नियम व शर्तीचे पालन करण्यात येऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nव्हेंचर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत राऊळ, महाराष्ट्र संयुक्तसचीव नंदकुमार बंड,प्रभुलाल सुतार,भरतराज यादव,साहिल माहिमकर (वसई),रवि पाडवी (विरार),खलिल पठाण (वसई),तज्ञ डॉ.मोयिम खान आदी. मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nसुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी तज्ञ डॉ.मोयिम खान व त्यांच्या टिमने वसई पूर्व विरार खैरापाडा भागातील लोकांची आरोग्य तपासणी केली.यामध्ये ताप, मधुमेह,रक्तदाब व साधारण तपासणी करण्यात आली.यावेळी व्हेंचर फाऊंडेशन तर्फे रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले.याचा आजुबाजुच्या परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला.\nगेल्या पाच वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेल्या व्हेंचर फाऊंडेशनचा संपूर्ण भारतात विस्तार करण्यात येणार येणार असून सदस्य नोंदणी प्रगतीपथावर आहे.देशात एक हजार आरोग्य शिबिराचे उद्दिष्ट असून आतापर्यंत साठहून अधिक शिबिरे घेण्यात आली आहेत.शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके वाटप,फी मध्ये सवलत, गोरगरिबांना औषधे तसेच वकिलामार्फत कायदे विषयक प्रश्न सोडविण्यात प्रयत्नशील राहणार असल्याचे विक्रांत राऊळ यांनी यावेळी सांगितले.\nस्त्यावर कोसळलेल्या दरडीची पाहणी\nरत्नागिरीतील निर्बंध शिथील होण्याचे संकेत\nकोकणचे ‘कोकणपण’ टिकवूनच विकास करा\n…म्हणून चिपळूण शहरविकास आघाडीत बिघाडीची शक्यता\nआशा सेविकांच्या मागण्या मान्य करा : नीलम गोंधळी\nरुग्णाची तपासणी कोव्हिडमुक्त वातावरणात करण्याची मागणी\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/ncp-leader-minister-chhagan-bhujbal-shiv-sena-sanjay-raut-chandrakant-patil-statement-narendra-modi/", "date_download": "2021-06-23T03:04:24Z", "digest": "sha1:NHQAAI4NQ6X5UWK7YKZ7O3SXR6FR7NYT", "length": 13179, "nlines": 124, "source_domain": "bahujannama.com", "title": "Chhagan Bhujbal | 'मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही", "raw_content": "\nChhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षण आणि अन्य प्रलंबित मागण्या बाबत पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्ली दौरा केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक भेट घेतली. यावरून राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू असे भाष्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं होतं. वाघाशी कुणाची मैत्री होत नाही, मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिल. तर आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.\nअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री (Chhagan Bhujbal) छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ म्हणाले, राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडे आहे. त्यामुळे जमवून घ्यावे लागते. मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असते, वाघ पंजाही मारू शकतो,” असं सूचक विधान भुजबळ यांनी केलं आहे. या दरम्यान, आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. तसेच, फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर 18 महिन्यांपूर्वीच सरकार आलं असतं. परंतु, पंतप्रधान मोदींनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.\nकृपया हे देखील वाचा:\nIAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत गौप्यस्फोट \nRatan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात ‘सल्ला’\n पिंपरी-चिंचवड शहरात आज 555 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांची नोंद\n10 लक्षणांवरून जाणून घ्या मुलांना कोरोना झाला किंवा होणार आहे, लक्षणे समजताच ताबडतोब करा ‘ही’ 5 कामे\n पुणे शहरात गेल्या 24 तासात 367 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\nTags: BJPChief Minister Uddhav ThackerayDelhi tourLeader Chhagan BhujbalLeader MP Sanjay RautMaratha ReservationNCPPrime MinisterPrime Minister Narendra ModiShiv SenaState President Chandrakant PatilWaghashiदिल्ली दौरान���ते खासदार संजय राऊतनेते छगन भुजबळपंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधानांप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलभाजपमराठा आरक्षणमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसवाघाशीशिवसेना\nRatan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात ‘सल्ला’\nPune Crime News | वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्यानं 12 लाखाची फसवणूक; मुलगा शुभम शहा अन् बाप नंदेश्वर शहाला पोलिसांकडून अटक\nPune Crime News | वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्यानं 12 लाखाची फसवणूक; मुलगा शुभम शहा अन् बाप नंदेश्वर शहाला पोलिसांकडून अटक\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nChhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’\nनारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड\nAjit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ\nRashmi Shukla | रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी\n मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय 51,000 रुपयांची भेट; जाणून घ्या कसा घ्यावा फायदा\nJio Vs BSNL | 90 दिवसांची व्हॅलिडिटी आणि Jio पेक्षा 2.4 पट डेटा, कमालीचा आहे हा BSNL प्लॅन\nSBI ग्राहकांनी लक्ष द्यावे 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2021-06-23T03:25:08Z", "digest": "sha1:VIWPFX3TBVO4OR3UVC7WQJCNJDL2TURI", "length": 12987, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "भारतीय रेल्वे Archives - बहुजननामा", "raw_content": "\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - भारतीय रेल्वे (Indian Railways) गाड्यांमध्ये आता जैव शौचालये बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ...\n भारतीय रेल्वेमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी, पगार 44900; जाणून घ्या प्रक्रिया\nबहुजननामा ऑनलाइन - Indian Railway Recruitment 2021 | लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण- तरुणी नव्या नोकरीच्या ...\nसुरक्षेत ‘आत्मनिर्भर’ होणार रेल्वे दोन ट्रेनची धडक रोखणार्‍या ‘स्वदेशी’ प्रणालीला सरकारची मंजूरी\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - Modi Government | देशात रेल्वे प्रवास सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी सरकारने बुधवारी टीसीएएस सारख्या ...\n भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आपल्या सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन प्लांट\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतीय रेल्वेच्या सर्व 86 कोविड हॉस्पिटलमध्ये रेल्वे आपले ऑक्सीजन प्लांट लवकरच स्थापन करणार आहे. ...\nवृद्ध दाम्पत्याला लोअर बर्थ न देणं रेल्वेला पडलं महागात; कोर्टाने 3 लाखाचा दंड ठोठावला\nसोलापूर : बहुजननामा ऑनलाईन - सोलापूर येथील एका ज्येष्ठ दाम्पत्याचा ११ वर्षांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याने केलेला छळ हे रेल्वे खात्याच्या अंगलट ...\nरेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय आता प्रवाशी रात्रीच्यावेळी मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत, जाणून घ्या कारण\nनवी दिल्ली: वृत्तसंस्था - प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने ���क मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे प्रवासी रात्रीच्या वेळी ...\n दरमहा 75 हजार रूपये वेतन, ‘या’ दिवसापासून होणार मुलाखत चालू, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाईन - आपणही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी मोठी फायद्याची ठरू शकते. कारण आता भारतीय रेल्वेच्या ...\n रेल्वेने प्रवास करताय तर ‘हा’ नंबर नक्की लक्षात ठेवा, फक्त एका क्रमांकावरून मिळतील 9 सुविधा, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर आपण ट्रेनने प्रवास करत असाल तर एक नंबर लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वास्तविक, भारतीय रेल्वेने ...\nरेल्वेने बंद केले सर्व इमरजन्सी क्रमांक आता फक्त एका क्रमांकावर दाखल केली जाणार तक्रार, ‘हे’ ही ठेवा लक्षात \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा वाढवून आपत्कालीन क्रमांक बंद केले आहेत. आता यामुळे समस्येचा सामना करावा लागेल, ...\n आता रेल्वेचा प्रवास होणार मनोरंजक, याच महिन्यात सुरू होतेय ‘ही’ नवीन सेवा\nबहुजननामा ऑनलाइन टीम - भारतीय रेल्वेचा प्रवास अधिक मनोरंजक करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने चालू महिन्यापासून कंटेंट ऑन डिमांड (COD) सेवा सुरू ...\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्या��� घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\nModi Government | मोदी सरकार बदलणार नियम, आता 12 तासाच काम अन् अर्धा तासाचा ब्रेक, पगार कमी अन् पीएफ मिळणार जास्त\nचार धाम यात्रा प्रकल्पातील नुकताच बांधलेला रस्ता पावसाने झाला खराब\nAnti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nतुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/maratha-society-aggressive-morcha-will-be-held-again-from-16th-the-place-of-the-first-morcha-has-also-been-decided/", "date_download": "2021-06-23T01:59:10Z", "digest": "sha1:AESASRAY2PHSAGDY23UN7NVX52O3AV4W", "length": 7940, "nlines": 93, "source_domain": "hirkani.in", "title": "मराठा समाज आक्रमक ; 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार, पहिल्या मोर्चाचं ठिकाणही ठरलं! – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nमराठा समाज आक्रमक ; 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार, पहिल्या मोर्चाचं ठिकाणही ठरलं\nबीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये आज मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.\nबैठकीत नेमकं काय ठ���लं\nसुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर बीडमध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना उद्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन संपल्यावर 16 तारखेला मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठा संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेकमुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोर्चे काढणार असल्याची माहिती यावेळी विनायक मेटे यांनी दिली. पहिल्या मोर्चा मोर्चाची सुरुवात बीड मधून होणार आहे.\nअशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा, विनायक मेटेंची मागणी\nमराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर उतरतील, असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर दिला होता.\nविनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार\nमराठा आरक्षणासाठी लढणारे औरंगाबाद येथील विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. विनोद पाटील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेद्वारे नवीन मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं. इतर राज्यातील आरक्षणाची स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहे. इतर राज्याच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी करणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. सुप्रीम कोर्टानं निकाल जाहीर केल्यानंतर तीस दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करावी लागते.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर\nआता लढाई आरपारची-अरविंद देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-latest-order-regarding-lockdown/", "date_download": "2021-06-23T02:57:18Z", "digest": "sha1:FK3UF56YWFMOLK4TTYGUNZ4K5ED6QTDB", "length": 3096, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMC latest Order Regarding Lockdown Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune: शहरातील दुकानांसाठी आठवडाभराचे वेळापत्रक जाहीर, लक्षात ठेवा कोणत्या दिवशी… काय मिळणार\nएमपीसी न्यूज - कोरोना विषाणू संक्रमणशील अशा शहरातील 65 प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर महापालिकेने काही अटींवर दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरातील रस्त्यांवर तसेच दुकानांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी पुणे…\nPune News : पुण्यात 53 केंद्रां��र आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-06-23T01:25:45Z", "digest": "sha1:AJS2NRC3NM6CTSYT6DCTOKHVTKJBXXG2", "length": 3765, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:क्वालालंपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\n१९८३ महिला हॉकी विश्वचषक\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%B0", "date_download": "2021-06-23T03:01:01Z", "digest": "sha1:BUVFCKF7PBV3KKSICAX74FAXWUKHXO67", "length": 5566, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केवॉन कूपरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकेवॉन कूपरला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख केवॉन कूपर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nराहुल द्रविड ‎ (← दुवे | संपादन)\nशॉन टेट ‎ (← दुवे | संपादन)\nपॉल कॉलिंगवूड ‎ (← दुवे | संपादन)\nब्रॅड हॉग ‎ (← दुवे | संपादन)\nशेन वॉट्सन ‎ (← दुवे | संपादन)\nशांताकुमारन श्रीसंत ‎ (← दुवे | संपादन)\nओवैस शाह ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीवत्स गोस्वामी ‎ (← दुवे | संपादन)\nतरुवर कोहली ‎ (← दुवे | संपादन)\nदिनेश चंदिमल ‎ (← दुवे | संपादन)\nराजस्थान रॉयल्स ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:भारतीय प्रीमियर लीग संघ साचे ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:राजस्थान रॉयल्स संघ ‎ (← दुवे | संपादन)\nपंकज सिंग ‎ (← दुवे | संपादन)\nसिद्धार्थ त्रिवेदी ‎ (← दुवे | संपादन)\nदिनेश साळुंखे ‎ (← दुवे | संपादन)\nस्वप्निल अस्नोडकर ‎ (← दुवे | संपादन)\nनीरज पटेल ‎ (← दुवे | संपादन)\nआदित्य आंग्ले ‎ (← दुवे | संपादन)\nसुमीत खत्री ‎ (← दुवे | संपादन)\nअनूप रेवंडकर ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ भारतीय प्रीमियर लीग संघ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:राजस्थान रॉयल्स संघ खेळाडू ‎ (← दुवे | संपादन)\nयोहान बोथा ‎ (← दुवे | संपादन)\nनयन दोशी ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ २०-२० चँपियन्स लीग ‎ (← दुवे | संपादन)\n२०१२ इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nसद्य आयपीएल संघ यादी ‎ (← दुवे | संपादन)\nअजित चंदिला ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/50-extra-remuneration-in-during-covid-period/", "date_download": "2021-06-23T02:33:22Z", "digest": "sha1:W75APX5JRXZERUBD5EAQIB2XFO6OO6ZC", "length": 10286, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "'त्या' कर्मचाऱ्यांना कोविड काळात 50% जादा मानधन - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/शहर/सातारा /‘त्या’ कर्मचाऱ्यांना कोविड काळात 50% जादा मानधन\n‘त्या’ कर्मचाऱ्यांना कोविड काळात 50% जादा मानधन\nसातारा (महेश पवार) :\nश्री बालाजी ट्रस्ट च��या माध्यमातून आणि लोकसहभागातून उभारलेल्या संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत कोरोना काळात अंत्यसंस्कार साठी प्रचंड प्रमाणात कोविड व नॉनकोविड चे मृतदेह येत आहेत.त्या मुळे स्मशानभूमीतील कर्मचारी यांचेवर प्रचंड ताण येत आहे. यासाठी येथील कर्मचारी जीवावर उदार होऊन अंत्यत प्रामाणिकपणे सतर्क राहून लोकांना नम्रपणे सेवा देत आहेत.\nया साठी या सर्व कर्मचाऱ्यांना मा. जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने लसीकरण केले आहे आहे,तसेच त्या सर्वांना सुरक्षतेसाठी सर्व सुविधा बालाजी ट्रस्ट तर्फे पुरविण्यात येत आहेत. परंतु त्यांचे योगदान पहाता या कर्मचारी यांना कोविड च्या काळात 50% पगारा व्यतिरिक्त ज्यादा मानधन देणेस कर्तव्य म्हणून श्री बालाजी ट्रस्ट तर्फे सुरवात केली आहे.\nकैलास स्मशानभूमीला 18 वर्ष पूर्ण झाली असून आज पर्यंत 24300 अंत्यसंस्कार या ठिकाणी केले असून कोविड चे 2950 अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नॉनकोविडंचे अंत्यसंस्कार हे शेणीत केले जातात त्या मुळे आजपर्यंत 30 हजार झाडं वाचली असून बचत गटाच्या 111 महिलांना सुध्दा रोजगार उपलब्ध झाला आहे.\n'मी बाबू आजगावकर यांचा समर्थक नाही'\n'... तर भाजपच्यावतीने निवडणूक लढवू शकतो'\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nसाताऱ्यात दिवसभरात 16 बाधितांचा मृत्यू\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंग���माची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-patangrao-kadams-drought-air-kite-lakhs-ruppes-spending-vain-4231201-NOR.html", "date_download": "2021-06-23T01:48:22Z", "digest": "sha1:5R26QHWCJZ4SVAXXDH5XSJV6QBAK53OS", "length": 3675, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Patangrao Kadam\\'s Drought Air Kite ; Lakhs Ruppes Spending Vain | पतंगराव कदमांची दुष्काळात हवाई ‘पतंग’बाजी; पावणेचार लाख ‘उडवले’! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपतंगराव कदमांची दुष्काळात हवाई ‘पतंग’बाजी; पावणेचार लाख ‘उडवले’\nभाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे उपोषण सोडवण्यासाठी पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम खासगी हेलिकॉप्टरने मंगळवारी औरंगाबादेत आले. मुंबईहून 12.55 वाजता निघालेले त्यांचे हेलिकॉप्टर औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर 13.55 वाजता लँड झाले. मुंडेंच्या उपोषणाची सांगता झाल्यानंतर 16.30 वाजता मंत्री मुंबईला रवाना झाले. या खासगी हेलिकॉप्टरचे तासाला 75 हजार रुपये भाडे होते. या हिशेबाने 12.30 ते 5.30 या पाच तासांचे 3.75 लाख रुपये खर्च झाले.\nहेलिपॅडसाठी 50 हजार लिटर पाणी\nजिल्हाधिका-यांनी ऐन वेळेवर हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी दिली. हेलिपॅड तयार करण्यासाठी सुमारे 5 टॅकर म्हणजे किमान 50 हजार लिटर पाणी उडवण्यात आले.\n80 हजारांत झाला असता दौरा\nहेलिकॉप्टरने कदम, त्यांचे सचिव, राज्यमंत्री रणजित कांबळे, पांडुरंग फुंडकर आले होते. ते विमानाने आले असते तर हा दौरा 80 हजारांत झाला असता, शिवाय पाणी वाचले असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-faulty-meter-issue-in-ashik-district-4701806-NOR.html", "date_download": "2021-06-23T02:58:50Z", "digest": "sha1:KZEVPRQICCTRQBW72KJXJHVTYL6BCIC5", "length": 8943, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "faulty meter issue in ashik district | फॉल्टी मीटर देयकांचा वीजग्राहकांना फटका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफॉल्टी मीटर देयकांचा वीजग्राहकांना फटका\nसिन्नरमहावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका तालुक्यातील तीन हजार ग्राहकांना बसला असून, वाढीव देयकांमुळे ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे. मीटरचे कामकाज सुरळीत असूनही ते फॉल्टी दाखवण्याचे प्रकार दोन महिन्यांपासून घडत असून, ग्राहकांचे महावितरणच्या कार्यालयातूनही समाधान केले जात नसल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nचुकीच्या वीजबिलांमुळे अनेकांनी तर देयके भरण्याचेच टाळले आहे. बहुतांश ग्राहक कार्यालयातील अधिका-यांकडे वाढीव वीज देयकांबाबत तक्रार करत असले तरी समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. वाढीव देयके देण्याचे प्रकार दोन महिन्यांपासून वाढले असून, देयकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच वीज देयक भरण्याबाबत तगादा लावला जात असल्याने संतापात अजूनच भर पडत आहे.\nरीडिंग उपलब्ध नाही (आरएनए), इन अ‍ॅक्सेस (रीडिंग दिसत नाही), डोअर लॉक (घर बंद), फॉल्टी (मीटर बंद) असे शेरे असलेली देयके दिली जात आहेत. प्रत्यक्षात घराच्या बाहेर मीटर असलेल्या ग्राहकांच्या देयकावरही डोअर लॉकचा शेरा येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वापरापेक्षा जादा युनिटची देयके दिली जात असून, त्याबाबत तातडीने दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.\nकोनांबेचे विद्यार्थी इ-लर्निंगपासून वंचित\nकोनांबे प्राथमिक शाळेला तीन महिन्यांपूर्वी 15 हजार रुपयांचे देयक देण्यात आले. त्याअगोदर दर महिन्याला 21 युनिटचे 300 रुपयांवर देयक दिले जात होते. परंतु, अचानक 15 हजार रुपयांचे देयक देण्यात आल्याने मुख्याध्यापकांसह शिक्षक व शालेय समितीवर अवाक होण्याची वेळ आली. याबाबत मुख्याध्यापिका रेखा पवार यांनी महावितरणच्या कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या. देयक कमी न करता उलट महावितरणने मीटर काढून नेण्याची कारवाई केली. शाळेत संगणकावर इ-लर्निंगचे धडे गिरवण्यापासून विद्यार्थी वंचित आहेत.\nग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके दिली जात असल्याने शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गणपत नाठे यांना घरगुती जोडणीसाठी 13 हजार 140 रुपयांचे एका महिन्याचे देयक देण्यात आले. तर कोनांबे येथील चंद्रभान डावरे यांना 33 हजार रुपयांचे देयक देण्यात आले. वीज मीटर सुरळीत चालू असताना फॉल्टी मीटर असा शेरा देण्याचे प्रकार थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.\nअसे प्रकार असतील तर तक्रार आल्यानंतर संबंधित अधिका-यांनी जागेवर जाऊन स्पॉट इनस्पेक्शन केले पाहिजे. नेमका प्रकार काय आहे, हे तपासून ग्राहकांचे समाधान केले पाहिजे. तशा सूचना आपण देणार आहोत. अभिमन्यू चव्हाण, अभियंता, महावितरण\nउत्तरे दिली जात नाहीत\n- शाळेने यापूर्वी दर महिन्याला देयक भरले असताना एकत्रित देयक कसे दिले, या प्रश्नाचे उत्तर अधिकारी देत नाहीत. मीटर फॉल्टी नसताना तसे दाखवून महावितरणने मीटरही काढून नेले. आता शाळेत वीज जोडणी नसल्याने विद्यार्थी संगणकीय शिक्षणापासून वंचित आहेत.\nरेखा पवार, मुख्याध्यापिका, कोनांबे प्राथमिक शाळा\nदेयके कमी करण्यासाठी चकरा\nजून महिन्याच्या वितरित झालेल्या देयकांत वाढीव देयके देण्याचे प्रकार अधिक आहेत. तालुक्यातील 25 हजार घरगुती ग्राहकांपैकी तीन हजार ग्राहकांना वाढीव देयकांचा फटका बसला आहे. यातील बहुतांश ग्राहक देयके कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयाकडे चकरा मारत आहेत.\nफोटो - डमी पिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.org.in/zp-pune-recruitment-2020/", "date_download": "2021-06-23T01:46:16Z", "digest": "sha1:735DY26ITJXTOHUXVBX7G7TAIZHJ3QWV", "length": 6513, "nlines": 145, "source_domain": "majhinaukri.org.in", "title": "ZP Pune Recruitment 2020 Chartered Accountant | Majhi Naukri", "raw_content": "\n🎓 शिक्षण नुसार जॉब्स\n🔔 पदवीधर साठी नौकरी\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nजिल्हा परिषद पुणे मध्ये सनदी लेखापालच्या 1416 जागा\nअर्जाची पद्धत: Offline email\nपदाचे नाव व विवरण:\nपोस्ट क्र. पोस्ट नाव जागा\n१. सनदी लेखापाल 1416\nवयाची अट: 21 to 30 [SC/ST/PWD साठी:05 वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]\nआपले वय वर्ष, महिने, तास मध्ये मोजण्या करीत Age Calculator चा वापर करा.\nअर्ज ई-मेल ने करण्याची लास्ट डेट: 16th June 2020\nअर्ज ई-मेल ने पाठविण्याचा पत्ता: nbazppune@gmail.com\nसर्व नवीन जाहिरातीसाठी Majhi Naukri (येधे क्लिक करा)\nऑनलाइन सराव प्रश्न पत्रिका Online Test (येधे क्लिक करा)\nडाउनलोड मागील वर्षीय प्रश्नपत्रिका Previous Paper (येधे क्लिक करा)\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) येधे क्लिक करा\nडाउनलोड माझी नौकरी अँप\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nपुणे मेट्रो मध्ये भरती जाहीर\nगूगल प्लेस्टोर वरून अँप डाउनलोड करा\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maximumpune.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-23T02:27:26Z", "digest": "sha1:XAGBJFILMXA5FYVIM5XBVWU5BB5EQVOG", "length": 11282, "nlines": 77, "source_domain": "maximumpune.com", "title": "स्त्री व तिच्या यशाचा भव्यदिव्य सोहळा साजरा करत फेमिना मिसेस स्टायलिस्टा वेस्ट स्पर्धेचे दुसरे पर्व दिमाखात संपन्न", "raw_content": "\nस्त्री व तिच्या यशाचा भव्यदिव्य सोहळा साजरा करत फेमिना मिसेस स्टायलिस्टा वेस्ट स्पर्धेचे दुसरे पर्व दिमाखात संपन्न\nFebruary 4, 2020 February 4, 2020 Maximum PuneLeave a Comment on स्त्री व तिच्या यशाचा भव्यदिव्य सोहळा साजरा करत फेमिना मिसेस स्टायलिस्टा वेस्ट स्पर्धेचे दुसरे पर्व दिमाखात संपन्न\nमहिलांसाठीचा सर्वात मोठा ब्रॅण्ड फेमिनाकडून विवाहित सुपरविमेन्ससाठी आयोजित केली जाणारी अत्यंत ग्लॅमरस आणि यशस्वी स्पर्धा, ‘फेमिना मिसेस स्टायलिस्टा वेस्ट’चे दुसरे पर्व एका भव्य, झगमगत्या सोहळ्यामध्ये मोठ्या दिमाखात पार पडले. स्त्री आणि आपल्या वेगळेपणामुळे उठून दिसणारे तिचे व्यक्तिमत्व यांचा कौतुकसोहळा साजरा करण्यासाठी फेमिना हे फॅशन आणि लाइफस्टाइलच्या क्षेत्रातील अत्यंत विश्वासार्ह नाव नेहमीच एक पाऊल पुढे असते. फेमिनाद्वारे आयोजित या स्पर्धेची महाअंतिम फेरी पुण्यातील हयात रिजन्सी इथे पार पडली आणि या सोहळ्यात अनेकींच्या अभिलाषेचा विषय ठरलेल्या या किताबावर स्‍वाती सराफ यांचे नाव कोरले गेले. मृणालिनी बरुआआणि लीना जैनहे या स्पर्धेच्या अनुक्रमे पहिल्या व दुस-या उपविजेत्या ठरल्या.\nफेमिनी मिसेस स्टायलिस्टा वेस्ट २०२० ही स्पर्धा आयुष्याच्या प्रत्येक आघाडीवर आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवणा-या अष्टपैलू स्त्रीला समर्पित होती. आपले सौंदर्य, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता आणि जबाबदार वागणे यांच्या माध्यमातून या महिलांनी वय हा केवळ एक आकडा आहे ही गोष��ट सिद्ध केली आहे आणि एक अत्यंत यशस्वी आयुष्य त्यांनी घडविले आहे. या पॅजंटमधील स्पर्धक स्पर्धेचे थोडेही दडपण न घेता, प्रचंड ऊर्जा, आत्मविश्वास, अदब आणि डौलाने प्रेक्षक आणि परीक्षकांना त्या सामो-या गेल्या. मान्यवर परीक्षकांनी विचारलेल्या कठीण, खडतर प्रश्नाच्या फैरींना उत्तरे देताना त्या डगमगल्या नाहीत किंवा आपला आत्मविश्वास त्यांनी तसूभरही ढळू दिला नाही. या सा-याजणींमधून अंतिम फेरीसाठी तीन स्पर्धक निवडणे हे परीक्षकांसाठी खरोखरीच एक आव्हान होते, कारण या सर्व जणींच्या ठायी अभिजात दिमाख आणि दिलासा देणारे आश्वासक व्यक्तिमत्व यांचा मिलाफ साधला गेला होता. मान्यवर परिक्षकांमध्ये अप्रतिम सौंदर्यवती अभिनेत्री चित्रांगदा सिंग, फेमिनाच्या संपादक आणि प्रमुख कम्युनिटी ऑफिसर तान्या चैतन्य, तडफदार आणि देखणा अभिनेता कार्तिक आर्यन, आपल्या दिमाखदार सौंदर्याने नेहमीच भुरळ पाडणारी अभिनेत्री आथिया शेट्टी, विख्यात डिझायनर शीतल बियानी आणि फिलॅन्थ्रॉपिस्ट व ग्रॅव्हिटस कॉर्पच्या अध्यक्ष श्रीम. उषा काकडे यांचा समावेश होता.\nया झगमगत्या सोहळ्यामध्ये आणखी थोड्या ग्लॅमरची भर घातली ती कॉमेडियन आयुषी जागड हिच्या सादरीकरणाने. नर्मविनोदी कोपरखळ्यांनी आणि गंमतीशीर संभाषणाने तिने पाहुण्यांना गुदगुद्या केल्या. ROL X आणि फॅशन आयकॉन प्रिया कटारिया हिने आपल्या मंत्रमुग्‍ध करणा-यागायकीने/कार्यक्रमाने पाहुण्यांचे मनोरंजन केले.\nशीतल बियानी यांचे शीतल क्रिएशन्स, स्लिमिंग आणि बॉडी शेपिंग पार्टनर – द इन्स्पिरेशन, वेलनेस पार्टनर – आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, लाइफस्टाइल पार्टनर – क्रिस्पचे चिकलेट्स डॉट इन, हेअर केअर पार्टनर – हेअर रेव्होल्युशन, नॉलेज पार्टनर – अजिंक्य डीवाय पाटील, सेफ्टी पार्टनर – डेकॅलीप टेक्नॉलॉजीज, बेव्हरेज पार्टनर – विक्रम टी, हॅप्पीनेस पार्टनर – मी अँड मॉम्स आणि लाइफ केअर पार्टनर – इंदिरा आयव्हीएफ हे या सोहळ्याचे शीर्षक भागिदार होते.\nस्वाति सराफ ने ‘फेमिना मिसेज स्टाइलिस्टा वेस्ट’ के दूसरे संस्करण का प्रतिष्ठित खिताब जीता\nरेनॉने आपले संपर्क जाळे विस्तारले, भारतात 415 हून अधिक सेल्स आणि सर्विस पॉईंट्स\nडॉ. लागूंना समर्पित चित्रपट महोत्सवातील पुरस्कार माझ्यासाठी खास- विक्रम गोखले\nआकाश एज्युकेशनल सर्विसेसच्या वतीने पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांचे मदत\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nग्लोबल एनसीएपी’च्या वतीने रेनो ट्रायबर’ला प्राप्त 4-स्टार एडल्ट सेफ्टी रेटींग’ने अधोरेखित केले\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mayor-sangli-municipal-corporation-jayant-patil-and-politics-sangli-412533", "date_download": "2021-06-23T03:27:43Z", "digest": "sha1:4ALKXH73S2MGIBYB2PHYF6JVWTLOXI32", "length": 17621, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'डावं दाखवून, उजवं हाणलं', जयंत पाटलांनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम", "raw_content": "\nवास्तविक सांगलीच्या निवडणुकीत जयंत पाटील व चंद्रकांतदादा पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.\n'डावं दाखवून, उजवं हाणलं', जयंत पाटलांनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम\nइस्लामपूर (सांगली) : सांगली - मिरज - कुपवाड महानगर पालिकेच्या सत्तेत बहुमत नसतानाही राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी आणि उमेश पाटील यांची महापौर व उपमहापौर पदी निवड झाल्याने वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. जयंत पाटील यांनी 'डावं दाखवून, उजवं हाणत' भाजपचा सांगलीत करेक्ट कार्यक्रम केल्याने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला .\nया निवडीमुळे जयंत पाटील यांच्या मुरब्बी राजकारणाचा पैलू पुन्हा एकदा आज अधोरेखित झाला. जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सांगलीच्या महापौर निवडीवर प्रतिक्रिया देताना आम्हाला जनतेने नाकारलेली सत्ता नको आहे, असे म्हणत भाजपला गाफील ठेवले होते. त्या दिवसापासून किंवा त्याच्या आगोदर पासूनच त्यांनी भाजपाचा कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग लावली होती. कोणत्याही गोष्टीत योग्य वेळ आली की, मी कार्यक्रम करतोच, त्या साठी आदळ आपट न करता, लढाई आपल्या हिशोबाने करायची असते हे त्यांनी अखरे करून दाखवले.\nहेही वाचा - भाजपमध्ये मोठी फूट ; सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी\nवास्तविक सांगलीच्या निवडणुकीत जयंत पाटील व चंद्रकांतदादा पाटील या दोन प्रदेशाध्यक्ष��ंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महापौर निवडीसाठी वाळवा तालुक्यातील भाजपा आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी सांगलीत दाखल झाले होते. मात्र जयंत पाटील यांनी अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम आखल्याने कोणाच्याही ताकास तुरर लागला नाही आणि दिग्विजय सूर्यवंशी महापौर झाले. सांगलीत निवड घोषित होताच, इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी झाली. या निवाडीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रिचार्ज झाले. अगदी काही महिन्यावर इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे सांगलीतील महापौर निवडणुकीत बाजी मारून राष्ट्रवादीने इस्लामपूर नगरपालिकेतील झलक दाखवली असे म्हटंल्यास वावगे ठरणार नाही.\nसंपादन - स्नेहल कदम\nभ्रमात राहू नका... जयंत पाटील यांचे आवाहन\nइस्लामपूर : प्रचंड प्रगत देशात कोरोना व्हायरसमुळे हजारो बळी जात आहेत. त्यामुळे आपल्याला काही होणार नाही या भ्रमात राहू नका. पोलिसांना सहकार्य करून सरकारच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमा\n...तर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार : जयंत पाटील यांचा इशारा\nइस्लामपूर - इस्लापूरातील कोरोनाबाधित कुटुंबीय इस्लामपूरात कधी दाखल झाले याची मला कल्पनाही नाही. त्यांच्या टेस्ट ज्यावेळी पॉझिटीव्ह निघाल्या तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी इस्लामपूरात ४ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे मला कळवले. माझ्याविरोधातील काही स्थानिक राजकारण्यांना घेऊन मला व राष्ट्रवादी काँग्रेस\nइस्लामपूर शहर निर्जंतुकीकरण करा : जयंत पाटील\nइस्लामपूर (सांगली) - वाळवा व शिराळा तालुक्‍यातील कोणीही बेघर, मोलमजुरी करणारी व्यक्ती उपाशी राहणार नाही. ज्यांचे हातावर पोट आहे अशा व्यक्तीना तातडीने अन्नधान्य पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. तीन ठिकाणी शिवभोजनाची सुरवात करा. इस्लामपूर शहराचे तातडीने निर्जंतुकीक\nकृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचे रणांगण तापू लागले\nनेर्ले : कऱ्हाड तालुक्‍यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. संचालकपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, माजी अध्यक्ष मदन���ाव मोहिते, अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्याशी\nसिंचन योजना कधी सुरु होणार : शेतकऱ्यांना लागलीय चिंता\nसांगली ः जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ सिंचन योजना तातडीने सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तीन आठवड्यापूर्वी तासगाव व मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांनी केली होती. पालकमंत्री व पाटबंधारे अधिकाऱ्यांनी एक मार्चपासून योजना सुरू करू, असे आश्‍वासन दिल\nVideo : मंत्र्यांच्या समाेरच त्याने केला पत्नीला व्हिडीओ कॉल अन्...\nइस्लामपूर (ता. वाळवा, जिल्हा सांगली) : येथील रेठरे हरणाक्ष गावच्या हसन हकीम या तरुणाला बोलता येत नाही. मागील वर्षी आलेल्या पूरात संपूर्ण घरदार उद्ध्वस्त झाले आहे. घरी आई आणि पत्नी असते. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे आपल्या समस्येचे हमखास निवारण होईल या आपेक्षेने हा तरुण जयंत पाटील या\nबापट मळा उद्यान भाड्याने देणे आहे...\nसांगली : शहरातील मध्यवर्ती भागात असलेले झाडांनी नटलेले बापट मळा, महावीर उद्यान चक्क विवाह, स्वागत समारंभ आणि मेळाव्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचे दर फलक गेले दोन दिवस या उद्यानाच्या बाहेर लावल्यानंतर नागरिक चांगलेच संतप्त झाले असून महापालिकेचे डोके ठिकाणावर आ\nमहाराष्ट्राच्या या प्रमुख नदीची प्रदुषणमुक्ती प्रस्तावात अडकली\nसांगली : कोल्हापुरात पंचगंगा नदीत थेट मिसळणारे नदीकाठच्या गावांचे पाणी शुद्ध करण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. असा कार्यक्रम सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीकाठी हाती घेण्याबाबत अनेकदा चर्चा झाल्या. त्याबाबतचा कृती आराखडा राज्य शासनाकडे पाठवण्यात आला, मात्र त्यावर काम शून्य झाल\nइथे गरिबांना पाच हजार कीट वाटणार\nसांगली : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील रोजंदारीवरील मजूर, निराधार, ऊसतोड मजूर, भटके, परराज्यातील मजूर, ज्यांच्याकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही अशांना मदतीसाठी जिल्ह्यात 11 जीवनावश्‍यक वस्तुंच्या 5 हजार कीटच्या वितरणाद्वारे 20 हजार गरजवंताना जिल्हा प्रशासनामार्फत स्वयंसेवी संस्थाच्या\nशिक्का पुसलात तर सरकारी क्वारंटाईनची \"शिक्षा'\nसांगली : महापालिका क्षेत्रात होम क्वारंटाईन असलेल्यांवर प्रशासनाची करडी नजर आहे. तरीही होम क्वारंटाईनचा ���िक्का पुसण्याचा प्रकार काही महाभाग करत आहेत. त्यामुळे असा प्रकार केल्यास त्यांना जबरदस्तीने सरकारी क्वारंटाईनची शिक्षा करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/heavy-rain-mumbai-18-days-high-tide-monsoon-meteorological-department-issued-alert/", "date_download": "2021-06-23T03:24:06Z", "digest": "sha1:2QPJ25AWBAPRWVD646AUBRVLDVQKQ6TN", "length": 13083, "nlines": 147, "source_domain": "bahujannama.com", "title": "मुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात 'हे' 18 दिवस धोक्याचे", "raw_content": "\nमुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात ‘हे’ 18 दिवस धोक्याचे\nin ताज्या बातम्या, मुंबई\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईत Mumbai मान्सून Monsoon दाखल झाला असून बुधवारी (दि. 9) झालेल्या पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. शहर अन् उपनगरात अनेक भागांत पाणी Water साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी देखील मुंबई Mumbai आणि आसपासच्या भागांमध्ये पाऊस Rain होता. त्यामुळे वेग मंदावला आहे. दरम्यान पावसाळ्याच्या 4 महिन्यांत 18 दिवस धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने Meteorological Department दिला आहे. या 18 दिवसात अरबी समुद्राला भरती येणार असून 5 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. यात 6 दिवस जूनमधील आहेत. तर जुलैमधील 12 दिवस, ऑगस्टमध्ये 5 दिवस आणि सप्टेंबरमध्ये 2 दिवस समुद्राला भरती येईल. या कालावधीत मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागेल, अशी सूचना दिली आहे.\nमुंबईत Mumbai दरवर्षी साधारणपणे 10 जूनला पावसाचे आगमन होते. मात्र यंदा एक दिवस अगोदरच मान्सून दाखल झाला आहे. बुधवारी सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारीही पाऊस सुरुच होता. मुसळधार पाऊस अन् त्याचवेळी समुद्राला भरती आल्यास मुंबईकरांसमोर दुहेरी संकट निर्माण होते. त्यामुळेच हवामान विभागाने भरतीची माहिती दिली आहे. मुंबईतील कोरोना Corona रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध हळूहळू शिथिल होऊ लागले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यासाठी अनेक जण बाहेर पडतात. अशावेळी भरती आल्यास दुर्घटनांचा धोका अधिक असतो. त्यामुळेच हवामान विभागाने भरतीची माहिती दिली आहे.\nभरतीची तारीख – वेळ – लाटांची उंची (मीटरमध्ये)\nकृपया हे देखील वाचा:\nThane News | ठाणे पोलिसांची कारवाई शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच\nMaratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात\nकोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू\nपरमबीर सिंह यांच्याविरूध्द आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, जाणून घ्या प्रकरण\nAjit Pawar | पुणेकरांना दिलासा तर पिंपरी चिंचवडकरांची निराशा, सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल\nTags: 18 Days of Danger18 दिवस धोक्याचे4 Months4 महिन्यातArabian Sea TidesMeteorological Departmentmonsoonmumbaimumbaikarsअरबी समुद्राला भरतीपावसाळ्यामान्सूनमुंबईकरांमुंबईतहवामान विभागा\nThane News | ठाणे पोलिसांची कारवाई शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच\nCorona Vaccine | कोरोना व्हॅक्सीन घेण्यात महिला मागे, 1000 पुरुषांमागे 854 ने घेतली लस\nCorona Vaccine | कोरोना व्हॅक्सीन घेण्यात महिला मागे, 1000 पुरुषांमागे 854 ने घेतली लस\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला ���ाचा फोडणारा.....\nमुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात ‘हे’ 18 दिवस धोक्याचे\nनारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\nPM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन\nजर तुमच्याकडे असेल 1994 चे हे नाणे तर मिनिटात कमावू शकता 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल\nShirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना\nPune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/3-ipo-launch-sona-comstar-and-shyam-metalics-ipo-open-14th-june-for-investor/", "date_download": "2021-06-23T02:51:20Z", "digest": "sha1:FAMGDR3SYOHGQVL4LKP5IOUZJFJMKJBX", "length": 13793, "nlines": 138, "source_domain": "bahujannama.com", "title": "एकाच दिवशी ओपन होत आहेत तीन IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण डिटेल्स", "raw_content": "\nएकाच दिवशी ओपन होत आहेत तीन IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील सुमारे दोन महिन्यांपासून आयपीओ लाँच होण्याचे सत्र थांबले होते. परंतु आता पुन्हा एकदा तीन आयपीओ लाँच (3 IPO launch) होणार आहेत. शेयर बाजारातील मजबूती पाहता अनेक कंपन्या आपले आयपीओ लाँच (3 IPO launch) करण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणुक (IPO investment) करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे.\nस्टील मॅन्युफॅक्चिरिंग कंपनी (Steel Manufacturing Company) श्याम मेटेलिक्स अँड एनर्जीचा आयपीओ (IPO) 14 जूनला ओपन होईल आणि 16 जूनरोजी बंद होईल.\nकंपनीची आयपीओद्वारे 909 कोटी रुपये जमवण्याची योजना आहे.\nसध्या मेटेलिक्स आणि सहकारी कंपनी एसएसपीएलवर 850 कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे.\nश्याम मेटेलिक्स अँड एनर्जी आयपीओचा प्राईस बँड\nश्याम मेटेलिक्स अँड एनर्जीने (Shyam Metallics and Energy) आयपीओसाठी प्राईस बँड 303 ते 306 रुपये प्रति शेयर ठरवला आहे.\nया आयपीओमध्ये 657 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असेल आणि 252 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल असेल.\nज्या अंतर्गत कंपनीचे प्रमोटर आपली भागीदारी विकतील. या आयपीओची लॉट साईज 45 शेयर्सची आहे.\nश्याम मेटेलिक्सकडे सध्या 3 स्टील मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्स आहेत, जे ओडिसाच्या संभलपुर आणि जमुरियासह पश्चिम बंगालच्या मंगलपु���मध्ये आहेत.\nकंपनी वार्षिक 57 लाख टनपेक्षा जास्त स्टीलचे उत्पादन करते.\nदेशातील सर्वात मोठी ऑटो पार्ट बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचा (Sona Comstar) आयपीओ सुद्धा 14 जूनरोजी लाँच होईल.\nकंपनीने या आयपीओद्वारे 5500 कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.\nहा देशातील कोणत्याही ऑटो पार्ट कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ आहे.\nअमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म ब्लॅकस्टोनची (American investment firm Blackstone) गुंतवणूकवाली कंपनी डेपर कॉमस्टारचा आयपीओ सबस्क्रीपशनसाठी 16 जूनपर्यंत खुला राहील.\nया आयपीओसाठी कंपनी 300 कोटी रुपयांचे फ्रेश शेयर जारी करेल.\nकंपनीने शेयरची इश्यू प्राईस 285-291 रुपयांच्या बँडमध्ये ठरवली आहे.\nकृपया हे देखील वाचा:\nराज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर\n‘नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही’ – शरद पवार\nआमदार आदिती सिंह म्हणाल्या – ‘पक्षाने विचार करावा, जितिन प्रसाद सारखे मोठे नेते का सोडत आहेत काँग्रेस\nमराठा आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांची टीका, म्हणाले – ‘… तर काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत\nपत्नी घरी नसताना ‘तो’ नेहमी शेजारच्या 19 वर्षीय युवतीला घरी बोलवायचा, भाजीविक्रेत्यावर बलात्काराचा गुन्हा\nTags: CompaniesDebtdetailsinvestmentInvestmentsIPO LaunchesMetallics & Co-operativeOpenShyam Metallics & EnergySSPLSteel Manufacturing CompanyStock marketThree IPO Launchesआयपीओ लाँचएसएसपीएलओपनकंपन्याकर्जगुंतवणुकगुंतवणुकीडिटेल्सतीन आयपीओ लाँचमेटेलिक्स आणि सहकारी कंपनीशेयर बाजाराश्याम मेटेलिक्स अँड एनर्जीस्टील मॅन्युफॅक्चिरिंग कंपनी\nराज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर\nसुरक्षेत ‘आत्मनिर्भर’ होणार रेल्वे दोन ट्रेनची धडक रोखणार्‍या ‘स्वदेशी’ प्रणालीला सरकारची मंजूरी\nसुरक्षेत ‘आत्मनिर्भर’ होणार रेल्वे दोन ट्रेनची धडक रोखणार्‍या ‘स्वदेशी’ प्रणालीला सरकारची मंजूरी\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखे��डून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nएकाच दिवशी ओपन होत आहेत तीन IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\nShirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना\n पुण्यात गेल्या 24 तासात 284 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\nEarn Money | 1 रुपयाची नोट तुम्हाला बनवेल ‘मालामाल’, मिळतील पूर्ण एक लाख रुपये; जाणून घ्या कसे\nOBC reservation | पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाल्या – ‘…तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही’\nPune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-2 ची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-police-arrest-criminal-8/", "date_download": "2021-06-23T02:57:50Z", "digest": "sha1:23NTBKPN3IEWJ53N2WNMRTLEYXVPTH4W", "length": 9707, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "पुणे स्टेशन परिसरात भरदिवसा मोबाईल हिसकाविणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडलं - बहुजननामा", "raw_content": "\nपुणे स्टेशन परिसरात भरदिवसा मोबाईल हिसकाविणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडलं\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पुणे स्टेशन परिसरात भरदिवसा हातातील मोबाईल हिसकावत धक्का द��ऊन पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला पोलिसांनी पकडले आहे.\nराजेश उर्फ चौपाट्या मंगल मंडल (वय 25, निगडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अधीर बिस्वास (वय 33) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निगडी येथे रहातात. दरम्यान ते गुरुवारी सायंकाळी पुणे स्टेशन येथे आले होते. त्यांचे काम असल्याने ते स्टेशन बाहेरील दर्गा जवळ थांबले असताना राजेश हा त्याठिकाणी आला व त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्यांना धक्का देऊन पसार झाला. माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस पथकाने त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.\nTags: all daycrimemobilePune stationRecordsnatchingगुन्हेपुणे स्टेशनभरदिवसामोबाईलरेकॉर्डहिसकाविणा\n‘पुरेशा प्रमाणात लस नाही, तरीही त्रासदायक कॉलर ट्यून कशाला ऐकवता’; दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल\nFacebook वरील मित्राने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार\nFacebook वरील मित्राने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्���त्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nपुणे स्टेशन परिसरात भरदिवसा मोबाईल हिसकाविणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडलं\nPimpri-Chinchwad News | नातेवाईकांच्या मदतीने सुनेनेच फोडली कार, सासुची केली तक्रार\nMLA Pratap Saranaik | प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय चर्चांना उधाण, शिवसेना नेतृत्वाकडून डॅमेज कंट्रोलचे काम सुरू\nमोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला फाशीची शिक्षा\nPM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास 4,000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या कसे\n ताबडतोब करा ‘हे’ काम, अन्यथा रखडू शकते तुमची ‘सॅलरी’, जाणून घ्या\nभाजप आमदार नितेश राणेंचा सवाल, म्हणाले – ‘शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांची लिंक हिरेन प्रकरणाशी कशी, वाझेंचा गॉडफादर कलानगरमध्ये आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A5%B2%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-06-23T02:31:52Z", "digest": "sha1:EYUEJHXELWR6QIPOBKNQXAH2K4DISVED", "length": 6940, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९१२ ॲशेस मालिका - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सन १९१२ ला ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने मे १९१२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. तीन्ही देशांनी कसोटी तिरंगी मालिकेत भाग घेतला. प्रत्येक संघाने विरुद्ध संघांशी ३-३ सामने खेळले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील ३ कसोटी सामने हे द ॲशेस म्हणून गणले गेले.\nमुख्य पान: द ॲशेस\nमुख्य पान: १९१२ इंग्लंड तिरंगी मालिका\n१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका#३री कसोटी\n१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका#६वी कसोटी\n१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका#९वी कसोटी\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n१८८० · १८८२ · १८८४ · १८८६ · १८८८ · १८९० · १८९३ · १८९६ · १८९९ · १९०२ · १९०५ · १९०९ · १९१२ · १९२१ · १९२६ · १९३० · १९३४ · १९३८ · १९४८ · १९५३ · १९५६ · १९६१ · १९६४ · १९६८ · १९७२ · १९७५ · १९७७ · १९८० · १९८१ · १९८५ ·\n१९३२ · १९३६ · १९४६ · १९५२ · १९५९ · १९६७ · १९७१ · १९७४ · १९७९ · १९८२ · १९८६ ·\n१९३१ · १९३७ · १९४९ · १९५८ · १९६५ · १९६९ · १९७३ · १९७८ · १९८३ · १९८६ ·\n१९५४ · १९६२ · १९६७ · १९७१ · १९७४ · १९७८ · १९८२ · १९८७ ·\n१९०७ · १९२४ · १��२९ · १९३५ · १९४७ · १९५१ · १९५५ · १९६० · १९६५ ·\n१९८४ · १९८८ ·\n१९२८ · १९३३ · १९३९ · १९५० · १९५७ · १९६३ · १९६६ · १९६९ · १९७३ · १९७६ · १९८० · १९८४ · १९८८ ·\n१९१२ · १९७५ · १९७९ · १९८० · १९८३\n१९७९ · १९८२ · १९८६ ·\nइ.स. १९१२ मधील क्रिकेट\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०२० रोजी १४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/10/essay-on-save-environment-in-marathi.html", "date_download": "2021-06-23T01:22:44Z", "digest": "sha1:T7YZYDJNIMAM2PD4KNIMO6MNCP4V2DEA", "length": 49678, "nlines": 113, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "Marathi Essay on \"Save Environment\", \"वसुंधरा वाचवा मराठी निबंध\", \"पर्यावरणाचा समतोल मराठी निबंध\" for Students - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nMarathi Essay on \"Save Environment\", \"वसुंधरा वाचवा मराठी निबंध\", \"पर्यावरणाचा समतोल मराठी निबंध\" for Students\nMarathi Essay on \"Save Environment\", \"वसुंधरा वाचवा मराठी निबंध\", \"पर्यावरणाचा समतोल मराठी निबंध\" for Students\nप्रदूषणमुक्त जीवन पर्यावरणाचा संबंध फक्त निसर्गसृष्टीशीच असतो असे नाही. माणूससुद्धा निसर्गाचीच निर्मिती आहे. 'पिंडी ते ब्रह्मांडी' या न्यायाने त्याच्यातही निसर्गप्रवृत्ती आहे; पण निसर्गानेच निर्माण केलेल्या माणसाने निसर्गाचा समतोल बिघडविण्याचे कार्य केले आहे. इतर प्राण्यांजवळ प्रगल्भ बुद्धी व स्वैरसंचार करणारे मन नसल्याने त्यांच्याकडून निसर्गव्यवस्थेला फारसा धोका पोहोचण्याची शक्यता नव्हती; पण माणसाकडून मात्र स्वत:च्या जीवनात समृद्धी, सुखसोयी व सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या प्रयत्नांतून निसर्गाच्या चक्रनेमिक्रमात बदल घडविले गेले. निसर्गव्यवस्थेमध्ये मनुष्य केंद्रवर्ती नाही. निसर्ग माणसांच्या मदतीसाठी नाही आणि नाशासाठीही नाही. पण निसर्गाचा उपयोग करून घेताना निसर्गातील ज्या घटकांची हानी होते ते भरून काढण्याचा प्रयत्न करणे गरजेच�� असते, ही गोष्ट मानव विसरला आणि निसर्गाकडून वारेमाप लूट करताना त्याने हाच निसर्गाचा खजिना रिता झाला तर पृथ्वीवरचे सर्वांचेच जीवन धोक्यात येईल, प्रलय माजेल हे लक्षात घेतले नाही. माणसाच्या अमर्याद लालसेपोटी त्याने निसर्गाचे हे संकट स्वत:वर व सर्वच जीवसृष्टीवर ओढवून घेतले आहे.\nयाची जाणीव झाल्याने जागतिक पातळीवरही त्याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेसारखी राष्ट्रे युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत; पण आजही या प्रगत देशातील केरकचरा, निसर्ग प्रदूषित करणाऱ्या वस्तू इत्यादी. अप्रगत देशांच्या किनाऱ्यावर टाकण्याचे कार्य कौशल्याने केले जात आहे. मानवी स्वार्थप्रेरित प्रवृत्तीत असलेले हे प्रदूषण दूर झाल्याशिवाय निसर्गाचा हास थांबविण्याचे प्रयत्न तोकड्या वस्त्रासारखे अपुरेच ठरणार आहेत.\nमिनीची धप व जंगलतोडी याबद्दलची खंत तर फार प्राचीन काळापासन भारतीय व पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांचे औषधी उपयोग लक्षात घेऊन माणसांच्या मनावर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व ठसविण्याचा प्रयत्न यासाठी केला जातो. तुळशीचे माहात्म्य, वड, पिंपळ, औदुंबर इत्यादी झाडांचे औषधी उपयोग लक्षात घेऊन व अशा मोठ्या वृक्षांमुळे थांबणारी जमिनीची धूप आणि त्यांच्यापासून मिळणारी नैसर्गिक छाया वगैरेंचा विचार करून त्यांची तोड थांबविणे हाच धर्मशास्त्रातील नियमांचा हेतू आहे; पण धर्मातील प्रत्येक नियमाकडे अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहणाऱ्या अंधबुद्धिवाद्यांनी हे निसर्ग वाचविण्याचे, त्याच्या पाठीशी असलेले धोरण लक्षात घ्यायला पाहिजे.\nनिसर्ग माणसाच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. त्याच्या शक्तींचा संयमित उपयोग करून मानवी जीवन समृद्ध करता येते, हा शोध माणसाला लागला. त्यामधूनच माणसाने आजची औद्योगिक प्रगतीची वाटचाल केली आहे. पण निसर्गाची होणारी हानी भरून काढण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना मात्र त्याने वेळच्या वेळी केली नाही. वाढती शहरे व प्रदूषणाची केंद्रे बनलेले कारखाने उभारताना शेतीसाठी, वनराईसाठी असलेली जमीन कशी उपलब्ध करायची, त्यांचे प्रमाण कसे राखायचे हा तोल सावरणे अगत्याचे आहे, हे मानव विसरला. भारतातील वनक्षेत्राचा विचार करताना मोहन धारिया लिहितात, “गेल्या काही वर्षांत झालेल्या बेकायदा आक्रमणामुळे वनक्षेत्र फक्त ६९-७० दशलक्ष हेक्टर एवढेच राहिले आहे. महाराष्ट्रात तर केवळ ६ ते ७ टक्के चांगले वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. अनेक जिल्ह्यांत तर ३ टक्के क्षेत्रसुद्धा चांगल्या वनाखाली राहिलेले नाही... मानवी गरज भागविण्यासाठी याच वेगाने जंगलतोड होत राहिल्यास महाराष्ट्र खरोखरीच केवळ दगडांचा देश ठरेल मानवी गरज भागविण्यासाठी याच वेगाने जंगलतोड होत राहिल्यास महाराष्ट्र खरोखरीच केवळ दगडांचा देश ठरेल \nस्वातंत्र्याच्या सुरुवातीला भारताची ३५ कोटी असलेली लोकसंख्या आज १२१ कोटीत पोहोचली आहे. त्यांच्या गरजा भागविण्यासाठी वनसंपदेवर व जमिनीच्या कसावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. पाण्याचा उपसा वाढत आहे; पण शेतीला पाणी पुरविण्याची नैसर्गिक योजना बंद पडत चालली आहे. शेतीच्या क्षेत्रात वापरात येणाऱ्या रासायनिक औषधांच्या चुकीच्या व सततच्या उपयोगाने भूजलामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. जास्तीची रासायनिक खते जमिनीतून खाली पाण्यात जातात व प्रदूषण वाढवितात. पिकांमध्येही सततच्या रासायनिक फवाऱ्यांमुळे दूषितपणा आला आहे. केवळ शीतपेयेच नव्हेत तर त्यामुळे धान्यधुन्येही निःसत्त्व व प्रदूषित बनत चालली आहेत. मानवी मूलभूत गरजांवरचीच म्हणजे- अन्न व पाणी यांवरची ही प्रदूषणाची चाल मानवाला कोणत्या सुधारणांच्या बदल्यात परवडण्यासारखी आहे आधुनिक शेतीमध्ये वापरली जाणारी ही औषधे प्रथमावस्थेत पिकांच्या वाढीच्या दृष्टीने व फळाच्या आकारमानाच्या दृष्टीने उपयुक्त वाटली तरी आज त्यांच्या सकसतेत किंवा जीवनसत्त्वांच्या संदर्भात घातक ठरत आहेत. नवीन पद्धतीने तयार झालेल्या आवळ्यामध्ये आवळ्याचे गुणधर्म घटत चालले आहेत आधुनिक शेतीमध्ये वापरली जाणारी ही औषधे प्रथमावस्थेत पिकांच्या वाढीच्या दृष्टीने व फळाच्या आकारमानाच्या दृष्टीने उपयुक्त वाटली तरी आज त्यांच्या सकसतेत किंवा जीवनसत्त्वांच्या संदर्भात घातक ठरत आहेत. नवीन पद्धतीने तयार झालेल्या आवळ्यामध्ये आवळ्याचे गुणधर्म घटत चालले आहेत हीच गोष्ट अनेक फळांच्या संदर्भात प्रयोगाने सिद्ध होऊ लागली आहे.\nसध्याच्या बेरोजगारी, निरक्षरता, मागासलेपणा, उद्योग, शेती, सामाजिक सेवा इत्यादी समस्यांपेक्षा पर्यावरणाचा प्रचंड गतीने होत असलेला हास व लोकसंख्यास्फोट या दोन समस्यांकडे प्रथम लक्�� द्यायला पाहिजे. त्यातूनच 'वनीकरण' यासाठी 'वनराई' ही १९८६ साली रीतसर नोंदणी झालेली संस्था प्रयत्नशील आहे. आदिवासींच्या मदतीने या संस्थेने चालविलेले कार्य हा एक आशेचा किरण म्हणावा लागेल. सर्वांच्या मदतीने 'पाणी अडवा, पाणी मुरवा' ही त्यांची योजना सुप्त हरितक्रांतीच्या दृष्टीने कार्यरत आहे. गोबरगॅस, स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी एवढ्यापुरतीच त्याची विकासकक्षा सीमित नसून खेडेगावात शालेय, महाविद्यालयीन शिक्षण, उत्पन्नाचे साधन हे प्रश्न सोडविण्यातही त्याचा हातभार लागू शकतो.\nभारत देश कृषिप्रधान आहे, याचे भान शहरीकरण करताना बाळगायला पाहिजे. शहरीकरणाला विरोध असण्याचे कारण उद्भवत नाही; पण शहरातील नोकरी-व्यवसाय, शहराकडे येणारा लोकप्रवाह यांचे पुरेसे नियोजन झालेले नसल्याने वाढत्या शहरीकरणाने पर्यावरणाला जबरदस्त हादरा बसला आहे. शहरातून निसर्ग तर हद्दपारच झाला आहे. अवाढव्य वाढत्या व्यापात डांबरी रस्ते, कारखाने, उंच इमारती इत्यादी अनैसर्गिक जीवनपद्धती व निसर्गापासून माणूस दुरावल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडते. शिक्षणसंस्थांना मोकळी मैदाने नसल्याने कृत्रिमतेवर भर येतो आणि सतत यंत्रांच्या सान्निध्यात जीवन घालवावे लागल्याने माणूसही यंत्रवत झाला आहे. हे सोडून देण्यासारखे नाही. रात्र व दिवस हे निसर्गचक्र त्याच्या जीवनात उरलेले नाही. श्वसनाला आवश्यक असलेली शुद्ध हवा शहरात अशुद्ध होत आहे; त्यामुळे माणूस शारीरिक, मानसिक पातळीवर तर रोगट होत आहेच; पण अनेक प्रकारच्या विकृतींनी तो ग्रासत चालला आहे. रस्त्यांवरच्या वाहनांनी केलेले हवेचे प्रदूषण, छोट्या जागांमधील अस्वच्छता, सॅनिटरी सिस्टिममधील दुर्गंधी, तुंबलेली गटारे व वाढत्या कचरापट्टीचे क्षेत्र, हे सगळे दृश्य शहराला अवकळा आणणारे आहे. शहरातील श्रीमंत-गरिबांच्या वसाहतींमधील भेदभावही वाढत्या चंगळवादाला प्रोत्साहन देणारा आहे. एखादे शहर विकसित होताना आवश्यक असलेल्या आखणीचा व योजनाबद्धतेचा अभाव हे प्रदूषणाचे खरे कारण आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शहरीकरण किती प्रमाणात असावे, कसे असावे, खेड्याचा व त्याचा आंतरिक संबंध कसा असावा याचा कोणताही विचार नसलेले हे शहरीकरण मानवी जीवनाला घातक ठरत आहे.\nवाढती औद्योगिक क्रांती, कारखाने, गिरण्या, उद्योगधंदे हेही पर्यावरणाचा ���िचार लक्षात न घेता शहरी व ग्रामीण जीवनापुढे संकटे उभी करीत आहेत. सिगारेट-मद्याच्या विरोधात घोषणा आणि त्यांच्या शेजारीच त्यांच्या जाहिराती हवेच्या प्रदूषणाबरोबर ध्वनिप्रदूषणाचा धोकाही माणसातील निरोगीपणाला आव्हान देत आहे. कोणत्याही उत्सवी समारंभामध्ये लाइटिंग व ध्वनिवर्धक प्रदक्षणामध्ये भरच टाकत असतात. टांकसाळी, कारखाने इत्यादींमुळे होणारे ध्वनिप्रदूषण जसे त्रासदायक तसेच कारखान्यांतून सोडलेल्या दुषित पाण्यामुळे नदी-नाले प्रदूषित होत आहेत हेही लक्षात घ्यायला पाहिजे. याचा अर्थ, शहरीकरणाकडे किंवा औद्योगिक क्रांतीकडे पाठ फिरवायची असे नाही; पण त्याला मर्यादा घालणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा विरोध मानवी विकासाला असण्यापेक्षा अतिरिक्त व अनावर लालसेपोटी पर्यावरणाकडे होणाऱ्या दुर्लक्षाला आहे. मानवी विकासकामांसाठी जंगलतोड झाली तर नवी योजना आखून वृक्षसंवर्धन करायला पाहिजे. शेतीची जमीन कमी होत चालली तर शेती कशी वाढेल याचा विचार व्हायला पाहिजे. एका ठिकाणचा समुद्र हटवून गावे वसविण्याची कल्पना पूर्वीही द्वारका वसविण्याच्या कथेत आहे; पण त्या समुद्राच्या पाण्याचा ओघ कुठे त्रासदायक होईल ते लक्षात घेऊन त्यावर पर्याय शोधला पाहिजे.\nपर्यावरणाचा -हास केवळ माणसाच्या अति हव्यासाने होतो याबद्दल शंका नसली, तरी निसर्गातील घटनांमुळे पर्यावरणामध्ये बिघाड होत असतो हेही विसरून चालणार नाही. सिंधू, गंगा, गोदावरी इत्यादी नद्यांचे प्रवाह वेळोवेळी बदलून त्यांच्या तीरावरचे मानवी जीवन व तेथील निसर्ग नष्ट होण्याचे प्रसंग कमी नाहीत. भूकंप, ज्वालामुखी, पूर्वीच्या पावसाळी प्रदेशांची अवर्षणामुळे बनलेली राजस्थानसारखी वाळवंटे, अतिवृष्टी, अवृष्टी, चक्रीवादळे इत्यादी अस्मानी संकटे सर्वस्वी माणसाच्या वृत्तीनेच आणलेली आहेत असे म्हणता येत नाही. अशा नैसर्गिक आपत्तींसमोर टिकाव धरण्यासाठी माणसाने नैसर्गिक साधनांचा बुद्धीने उपयोग केला आणि मान जीवनाला स्थिरता आणून दिली हे विसरता येत नाही; पण वाढत्या रोगराईला काबूत आणता आणता व यंत्राच्या साहाय्याने सर्व प्रकारच्या कमीत कमी श्रमांमध्ये जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्याच्या नादात निसर्गातील मूळ साधनसामग्रीलाच ओहोटी लागत आहे, याचे भान त्याने ठेवायला पाहिजे होते. सर्वत्र आटत चाल���ेले भूजल, आम्ल-वर्षा, अणुऊर्जेमुळे वाढत असलेला किरणोत्सर्ग, वातावरणातील वरच्या थरातील ओझोन वायूला पडलेले भगदाड आणि पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातील वाढत चाललेले तापमान याची दखल वेळच्या वेळी न घेतल्याने पर्यावरणासंबंधीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याचा निकटचा संबंध मानवी प्रगतीशी जोडला जातो; पण हीच प्रगती साधताना त्याने थोडा विवेक दाखविला असता तर पर्यावरणाचा -हास न होताही त्याला मर्यादित प्रमाणात प्रगतीचे टप्पे गाठता आले असते. मुख्य म्हणजे प्रगतीच्या सुविधांपेक्षाही मानवी जीवनातील स्पर्धात्मक वृत्तीपोटी व अघोरी महत्त्वाकांक्षेपोटी युद्धांसारख्या सुलतानी संकटांवर विजय मिळविण्यासाठी त्याने निर्माण केलेली साधने निसर्गाच्या व मानवी संस्कृतीच्या हासाची खरी कारणे आहेत. त्यासाठी त्याने आपल्या बुद्धि-शक्तीच्या जोरावर शस्त्रसज्जतेसाठी निसर्गातील झाडे, झुडुपे, जमिनी, जमिनीतील खनिजे इत्यादी सगळ्यांचाच वारेमाप गैरवाजवी उपयोग केला आहे. माणसाच्या या बेजबाबदार वृत्तीने कार्बन-डाय-ऑक्साइड, मिथेन, नायट्रोजनडाय-ऑक्साइड, रेफ्रिजरेटर्समधील फ्रिऑन वायू हे घातक वायू वातावरण दूषित करीत आहेत. त्यावरचा उपाय शोधण्याची गरज हे माणसाच्या बुद्धीसमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे.\nपृथ्वीवरचे हे वाढते तापमान प्रत्यक्षपणे तर घातक आहेच; पण त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे प्रसरण होऊन समुद्राची पातळी वाढत राहील. शिवाय अंटार्क्टिका खंडातील बर्फ प्रचंड प्रमाणात वितळेल. या दोन्हींमुळे पृथ्वीवर जलप्रलय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सन १९९५ मध्ये अंटार्क्टिका खंडात अॅमेझॉन नावाचा एक प्रचंड हिमनग नाट्यपूर्ण रीतीने कोसळला. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात पेटणारे वणवे, समुद्रकिनाऱ्यावर मरून पडलेले हजारो जलचर अशा अनेक आपत्ती येणाऱ्या भविष्यातील संकटांची चाहूल देऊन मानवाला जागृत करू पाहत आहेत.\nऔद्योगिकीकरणाच्या नावाखाली किनाऱ्यांवरचे, खाडीमधले जीवनही कसे उद्ध्वस्त होत आहे, तेही लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ- धरमतर खाडीच्या परिसरातील बड्या उद्योगपतींनी उभारलेला पोलादाचा उद्योग, त्यामुळे सुरू झालेला अजस्र बोटींचा संचार मासेमारी व शेती या व्यवसायांना नामशेष करणारा ठरत आहे. शिवाय येथील पर्यावरणाचे संरक्षण करणारी खारफुटीची जंगलेही नाहीशी होत आहेत. येथील गोरगरीब व आगरी समाजाचे जीवन तर उद्ध्वस्त झालेच; पण येथील औद्योगिकीकरणाने कुणाचा फायदा झाला व पर्यावरणाचा किती न्हास झाला हे लक्षात घेण्यासारखे आहे. मानवी जीवनाच्या मूलभूत गरजांपेक्षा अशा स्वार्थी मूठभर समाजाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी होणारा पर्यावरणाचा -हास मानवी स्वार्थी प्रवत्तींवर प्रकाशझोत यापासून होणारा हास थांबविण्याचे उपाय प्रथम शोधले पाहिजेत.\nगेल्या शे-दोनशे वर्षांमध्ये माणसाने निसर्गात प्रमाणाबाहेर केलेल्या हस्तक्षेपामुळेच हे संकट ओढवलेले आहे व ते सर्व राष्ट्रांसमोरचे, प्राणिसृष्टीसकट सर्व मानवापुढचे आहे याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकवाक्यता झालेली आहे. 'युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज' (यूएनएफसीसीसी)' या सर्वसमंत अशा प्रारूप मसुद्याच्या आधारे संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पातळीवर या आव्हानाशी लढण्याचा प्रयत्न करीत आहे. या संस्थेचे सदस्य असलेल्या १६८ देशांच्या प्रतिनिधींची आठवी परिषद अलीकडेच दिल्लीत संपन्न झाली. या प्रश्नाचे गांभीर्य भारत सरकारला १९७२ पासूनच जाणवलेले आहे असे दिसून येते. १९८० मध्ये पर्यावरणाचा न्हास थोपविण्याच्या दृष्टीने समिती स्थापन करून विचार केला गेला होता. त्यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र खाते निर्माण करून त्याचे प्रतिबंधात्मक उपाय कार्यवाहीत आणण्याचेही प्रयत्न सुरू झाले. पोल्यूशन कंट्रोल बोर्ड, नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्ड, सेंट्रल गंगा ऑथॉरिटी, एनव्हायरनमेंट इन्फरमेशन सिस्टिम, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट, इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट रिसर्च अॅन्ड एज्युकेशन इत्यादी संस्थांच्या आधारे हे कार्य तत्परतेने सुरू झाले. शालेय शिक्षणामध्येही त्याचा स्वतंत्रपणे विचार करण्यावर भर दिला गेला. जलसंवर्धन व जलप्रदूषीकरण या संदर्भात कार्यवाही होऊ लागली. पाणी, हवा व एकंदरच पर्यावरणरक्षणाच्या संदर्भात कायदे केले गेले; पण एवढ्याने संकटाची तीव्रता कमी होण्याची शक्यता फारशी नव्हती; कारण पर्यावरणाचा व्हास थांबवणे हे एखाददुसऱ्या क्षेत्राशी संबंधित नसून त्याचा संबंध आर्थिक प्रगती, राजकीय स्थैर्य, सामाजिक जागृती, जागतिक पातळीवर मिळणारी मदत इत्यादी अनेक क्षेत्रांशी आहे. या सगळ्या पातळ्यांवरून होणारे प्रयत्�� जितके एकजुटीने, जाणीवपूर्वक, तातडीने व निष्ठेने होऊ शकतील तितके या प्रश्नांतील तीव्रतेपासून आपण सुरक्षित राहण्याची शक्यता वाढ शकेल: पण या विविध क्षेत्रांमधील सामंजस्य अपरे आहे. झाडे लावण्याचे कार्य-जंगलखाते जाणते: पण झाडांच्या व जंगलाच्या विकसनासाठी गावकऱ्यांची मदत कशी व किती मिळविता येईल, याचा विचार त्यांच्या कक्षेत येत नसल्याने ते त्या संबंधात काहीही हालचाल करीत नाहीत. नैसर्गिक सीमा कशा आखून घ्यायच्या हे जीवशास्त्रज्ञ जाणतात; पण जमिनी नसलेल्या शेतकऱ्यांकडून धान्य कसे पिकवायचे, इंधन कसे जपायचे हे क्षेत्र त्यांच्या कक्षेत येत नाही अशा समस्यांचा विश्लेषणात्मक विचार राजकीय पक्षांनी करून व्यावहारिक पातळीवर त्यावर तोडगा काढता आला पाहिजे. आज पुष्कळशी समाजजागृती झालेली दिसून येते; पण नागरी सुविधांचे अपुरेपण, नियोजनांचा अभाव, व्यक्तिगत स्वार्थ इत्यादींमुळे समस्येवरचे उपाय अपुरे ठरत आहेत. पाण्याचा वापर एकीकडे कमी कसा होईल यावर लक्ष द्यायचे तर शहरात अनेक ठिकाणी नळाचे पाइप फोडून पाण्याचा गैरवापर होतो व पाणी फुकट वाहून जाते. शुद्ध पाण्याचा आग्रह धरायचा तर विविध कंपन्यांच्या हवाबंद बाटल्यांतील पाण्याच्या शुद्धतेबद्दलच शंका निर्माण झाल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी तर सॅनिटरी व्यवस्थेमध्येही पाण्याअभावी अस्वच्छता वाढत आहे. पर्यटनस्थळांतील जागांची व तीर्थस्थळांची आजची स्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने कशी आहे हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या एकाच उदाहरणावरून लक्षात येण्यासारखे आहे. जर निसर्गप्रकोपाचे संकट थोपवून धरायचे असेल तर व्यक्तिगत, सार्वजनिक, संस्थात्मक, सरकारी, जागतिक अशा सर्व पातळ्यांवरून जागरूकपणे प्रयत्न व्हायला पाहिजेत. इंधनबचत, विजेची काटकसर, ध्वनिप्रदूषण टाळणे, आपल्या अवाजवी गरजा कमी करणे, अन्नाची नासधूस होऊ न देणे इत्यादी छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाला करता येतील.\nज्या आधुनिकीकरणाच्या मार्गाने मानवजातीचे सर्व प्रकारचे कल्याण साधले जाईल असे म्हटले जात होते ते या पर्यावरणाच्या हासाला फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे, असे आता विचारवंतांना जाणवू लागले आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक, स्वार्थप्रेरित जीवनधारणा, फक्त दैहिक पातळीवर मानवी सुखांचा होणारा विचार, सत्तास्पर्धेसाठी बौद्धिकतेचा ��ोणारा दुरुपयोग इत्यादींमुळे फक्त भोगवादी-चंगळवादी प्रवृत्ती बळावली. निसर्गाबद्दलची कृतज्ञता तर राहिली बाजूलाच; पण निसर्गशक्ती, निसर्गप्रेरणा पुरेशा प्रमाणात लक्षातच घेतल्या नाहीत. 'काही दिल्याशिवाय मिळत नसते' हा निसर्गक्रम धुडकावून लावल्याने निसर्गाचा खजिना संपत चालला आहे. आज भारतीय संतप्रेरित संस्कृतीतील आत्मनियंत्रण, मानवतावादी दृष्टिकोण, दातृत्वाचे महत्त्व, वृक्षवल्लींनाही सोयरे मानण्याची प्रवृत्ती, सुसंस्काराच्या प्रभावाने निसर्गालाच मित्र करण्याची वृत्ती यांचे महत्त्व कळू शकते. मानवी मन व मानवी बुद्धी या संकटावरही मात करण्याचा प्रयत्न जरूर करू शकेल; पण त्यासाठी त्याला आजच्या प्रत्येक गोष्टीत निसर्गावर कुरघोडी करण्याची वृत्ती सोडून द्यायला पाहिजे. निसर्गशक्तींचा किती प्रमाणात व कशा त-हेने उपयोग करून घ्यायचा याचे तंत्र आखायला व ते सर्व जगभर प्रसारित करायला पाहिजे. ज्ञान व विज्ञान यांची सांगड घालायला शिकले पाहिजे; आणि स्वत:चा, केवळ स्वतःच्या वंशाचा, स्वत:च्या देशाचा असा 'स्वकेंद्रित' विचार करण्याचे सोडून देऊन पृथ्वीवरच्या सर्व चराचराचा विचार माणसाच्या अस्तित्वासाठी (व नंतर समृद्धीसाठी) करायला शिकले पाहिजे. तसे न केले तर तात्पुरती मलमपट्टी रोगाचा पूर्ण नाश करू शकणार नाही.\nपर्यावरणाचा होत असलेला हास व वाढते प्रदूषण हे संकट मानवाने आपल्या बेजबाबदारपणाने ओढवून घेतले आहे. निसर्गाचा फायदा घेतला. सुखसमृद्धीच्या व स्पर्धात्मक दृष्टीने संहारात्मक अशा संशोधनामुळे निसर्गशक्तीची अक्षरश: लूट केली. जमिनीतील खते व खनिजे नाहीशी होत आली. अन्न, पाणी, हवा, अवकाश इत्यादी सर्वच पर्यावरण दूषित बनले. वाढती शहरे व औद्योगिकीकरण ही त्याची प्रमुख कारणे आहेत. माणूस ही निसर्गाची निर्मिती आहे हे लक्षात घेतले तर स्वत:ची नैसर्गिक शक्तीही मानव वैज्ञानिक शोधांपोटी हरवून बसला. वसुंधरा वाचवा ही मोहीम सर्व मानवजातीने तन-मन-धनाने राबवली पाहिजे. वृक्षसंवर्धन, विज्ञानसुविधांचा अतिरिक्त उपयोग टाळणे. लोकसंख्येला आळा घालणे. गरजा कमी करणे. स्पर्धात्मक वत्ती व आत्मकेंदित भाव सोडून विचार करणे यांमुळे मानवी प्रयत्न यावरही निसर्गाच्या साहाय्याने मात करू शकतील.\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र से पूर्व हिन्दी में न...\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध मैं नर्मदा नदी हूँ मुझे गर्व है कि मैं भारत में बहती हूँ, जहाँ नदियों को माँ और उनके जल को अमृत के समा...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/mumbai-university-exam-after-3-6040/", "date_download": "2021-06-23T02:17:01Z", "digest": "sha1:XLZ36Z5XZ47WXEWWZJSR3AEM572LRMC6", "length": 14090, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ३ मे पर्यंत लांबणीवर | मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ३ मे पर्यंत लांबणीवर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमहाराष्ट्रमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ३ मे पर्यंत लांबणीवर\nमुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या\nमुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवी स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ३ मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. ३ मे नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १५ एप्रिल २०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्न कॉलेजच्या पदवी स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ३ मेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात ३ मे नंतर शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.\n२०२० च्या उन्हाळी सत्राच्या मे व जून मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या असून त्याचे स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येणार आहेत.\nपरीक्षा संख्या – मानव्य विद्याशाखा ९५, वाणिज्य व व्यवस्थापन १०१, विज्ञान व तंत्रज्ञान ३८१, आंतरविद्याशाखीय अभ्यास १८२ , एकूण परीक्षा ७५९\nकोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर युजीसी, राज्य शासन व विद्यापीठ परीक्षेसंदर्भात गांभीर्यपूवक विचार करीत आहे. अनेकांनी याबाबत सूचना केलेल्या आहेत, यासंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/team-india-ready-for-final-of-test-championship-nrms-132471/", "date_download": "2021-06-23T02:49:12Z", "digest": "sha1:P67MQ2VZMGXP2JRZWHBXDV63OL553YO5", "length": 14080, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "team india ready for final of Test Championship nrms | टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! इंग्लंडमध्ये फक्त ३ दिवस राहावं लागणार क्वारंटाईन, टेस्ट चॅम्पियनशिपच्या अं��िम फेरीसाठी विराट सेना सज्ज | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nWorld Test Championship Final टीम इंडियासाठी आनंदाची बातमी इंग्लंडमध्ये फक्त ३ दिवस राहावं लागणार क्वारंटाईन, टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी विराट सेना सज्ज\nWTC ची अंतिम फेरी १८ जूनला खेळवली जाणार आहे. भारतीय पुरूष आणि महिला अशा दोन टीम दोन जूनला इंग्लंडला रवाना होणार आहेत. याअगोदर टीम १९ मेपासून दोन आठवड्यांसाठी मुंबईमध्ये क्वारंटाईन आहे.\nइंग्लंडच्या दौऱ्याआधीच टीम इंडियासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. इंग्लिश क्रिकेट बोर्डने बीसीसीआयला फक्त ३ दिवसांसाठी टीम इंडियाला क्वारंटाईन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता विराट सेनेला इंग्लंडमध्ये फक्त ३ दिवसांसाठी क्वारंटाईन ह्वावं लागणार आहे. टीम इंडिया पुढच्या महिन्यातील २ जूनला रवाना होणार आहे.\nत्याचसोबतच न्यूझिलंडच्या विरूद्ध वर्ड टेस्ट चॅम्पिअनशिप खेळण्यासाठी टीम इंंडियाला सरावासाठी सलग १२ दिवसांची संधी मिळणार आहे. पहिल्यांदा इंग्लिश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला १० दिवस क्वारंटाईन करणार असल्याची माहिती दिली होती. तसेच तो १० दिवस म्हणजेच १२ जूनला संपला असता आणि खेळाडूंना सराव करण्यासाठी फक्त सहाच दिवस मिळाले असते. परंतु इंग्लिश क्रिकेट बोर्डाने या नियमात बदल केले असून फक्त तीन दिवसांसाठी क्वाइंटाईन करण्यार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.\nWTC ची अंतिम फेरी १८ जूनला खेळवली जाणार आहे. भारतीय पुरूष आणि महिला अशा दोन टीम दोन जूनला इंग्लंडला रवाना होणार आहेत. याअगोदर टीम १९ मेपासून दोन आठवड्यांसाठी मुंबईमध्ये क्वारंटाईन आहे.\nकोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा ; यंत्रणा प्रभाविपणे राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार\nपरंतु मुंबईच्या मैदानावर सराव करण्यासाठी बीसीसीआयने अजूनही मान्यता दिलेली नाहीये. वेळोवेळी सगळ्यांची टेस्टिंग केली जाणार आहे. बोर्डाने असं देखिल सांगितलं आहे की, दौऱ्याअगोदर जो खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येईल, त्याला टीममधून बाहेर केलं जाणार आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/corona-vaccines-almost-certainly-less-effective-against-indian-covid-variant-b1-617-2-transmission-uk-expert/", "date_download": "2021-06-23T03:18:51Z", "digest": "sha1:RXOMC3YEZCDNSEICHF4GO2SWVL4BYGH5", "length": 12455, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "UK एक्सपर्टचा दावा : भारतातून पसरलेल्या कोरोनाच्या B1.617.2 व्हेरियंटवर व्हॅक्सीन सुद्धा प्रभावी नाही, जाणून घ्या - बहुजननामा", "raw_content": "\nUK एक्सपर्टचा दावा : भारतातून पसरलेल्या कोरोनाच्या B1.617.2 व्हेरियंटवर व्हॅक्सीन सुद्धा प्रभावी नाही, जाणून घ्या\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – ब्रिटन (यूके) मध्ये कोरोनापासून बचावासाठी दिली जात असलेली लस व्हायरसच्या बी1.617.2 व्हेरिएंटला पसरण्यापासून रोखण्यात कमी प्रभावी आहे. ब्रिटनचे एक प्रमुख शास्त्रज्ञ जे यूकेच्या लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहेत, त्यांनी हा दावा केला. काही लोकांचे म्हणणे आहे की, कोरोनाचा बी1.617.2 व्हेरियंट सर्वप्रथम भारतात आढळला.\nन्यूज एजन्सीनुसार, कोरोनाच्या बी1.617.2 व्हेरियंटच्या प्रकरणांची संख्या यूकेमध्ये एक आठवड्याच्या आत दुप्पट झाली आहे. अशावेळी देशाच्या ज्या भागात व्हायरसचा हा व्हेरियंट वेगाने पसरू लागला आहे, तिथे चाचण्या आणि लसीकरणाला वेग देण्यात येत आहे.\nआकड्यांच्या प्रतिक्षेत ब्रिटीश सरकार\nब्रिटनमध्ये पसरत असलेल्या कोरोनाच्या व्हेरियंटबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अँथनी हार्डेन यांनी म्हटले की, यामुळे देशात अनलॉक करण्याच्या प्लॅनमध्ये अडथळे येऊ शकतात, कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही की, हा व्हेरियंट किती वेगाने पसरणार आहे. सोबत त्यांनी दावा केला की, व्हॅक्सीन नवीन व्हेरियंटविरूद्ध कमी प्रभावी असू शकते.\nयापूर्वी यूकेचे पीएम बोरिस जॉन्सन यांनी म्हटले होते की, सरकार त्या आकड्यांची प्रतिक्षा करत आहेत जे सांगतील की, नवीन व्हेरियंट दुसर्‍या व्हेरियंटच्या तुलनेत जास्त पसरणारा आहे. तर ब्रिटीश आरोग्य मंत्रालयाने म्हटले, बी1.617.2 व्हेरियंट उत्तर पश्चिम इंग्लंड आणि लंडनमध्ये पसरू लागला आहे.\nया दरम्यान ब्रिटनने आता कोविशील्डचे दोन्ही डोस देण्यामधील अंतर कमी केले आहे. आता दोन्ही डोसमधील गॅप 8 आठवड्यांची केली आहे. मात्र, हा नियम 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठीच लागू आहे. यापूर्वी हे अंतर 12 आठवड्यांचे होते.\nTags: breakingCoronaoxford universityProfessor Anthony HardenscientistUKVaccinationVaccination ProgramVaccineVariantऑक्सफोर्ड युनिव्हर्सिट��कोरोनाप्रोफेसर अँथनी हार्डेनब्रिटनयूकेलसलसीकरणलसीकरण कार्यक्रमव्हेरिएंटशास्त्रज्ञ\n‘तौत्के’ चक्रीवादळामुळे ‘पुणे- भुज’ एक्सप्रेससह 61 गाड्या रद्द\nराहुल गांधी यांचे ‘विश्वासू’ सहकारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं पुण्यात उपचारादरम्यान निधन\nराहुल गांधी यांचे 'विश्वासू' सहकारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं पुण्यात उपचारादरम्यान निधन\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nUK एक्सपर्टचा दावा : भारतातून पसरलेल्या कोरोनाच्या B1.617.2 व्हेरियंटवर व्हॅक्सीन सुद्धा प्रभावी नाही, जाणून घ्या\nMLA Pratap Saranaik | प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय चर्चांना उधाण, शिवसेना नेतृत्वाकडून डॅमेज कंट्रोलचे काम सुरू\nPune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्‍यास घेतले पुण्यातून ताब्यात\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्या��� जेव्हा कुणीही नव्हते सोबत, तेव्हा सतीश कौशिक यांनी दिला होता लग्नाचा प्रस्ताव\n चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला; म्हणाले – ‘शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’\nbjp gaurav bhatia |भाजप नेत्याचा राहुल-सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाले – काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज\n ईडीकडून नागपूरमध्ये तिघांची गोपनीय चौकशी, महत्त्वाची कागदपत्रे हाती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-contraters-worker/", "date_download": "2021-06-23T01:40:09Z", "digest": "sha1:OHB5FMZJB54FL5NS3ODMYENBAZJV3GXJ", "length": 2918, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmc Contraters Worker Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : महापालिकेच्या 159 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा\nएमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या 159 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण बाधा आहे. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच यामध्ये कायमस्वरूपी सेवक, कंत्राटी कामगारांचाही समावेश आहे. तर कोरोनामुळे 12 जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे.…\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-23T01:40:51Z", "digest": "sha1:6NRUZ5T52YQLKWWMVJXFYJIFRZBPWFO2", "length": 9525, "nlines": 258, "source_domain": "krushival.in", "title": "रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील पुलांचा आराखडा - Krushival", "raw_content": "\nरेवस रेड्डी सागरी महामार्गावरील पुलांचा आराखडा\nउपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी रेवस रेड्डी सागरी महामार्गाच्या उभारणीबाबत दि.10 मे, 2021 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये या पूलांचा आराखडा तयार करण्यास मान्यता दिली आहे.\nराज्य शासनाने कोकण विभागातील रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यास कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त केले आहे. त्यानुसार महाम���डळामार्फत सदर सागरी महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असून या सागरी महामार्गाच्या आखणीमध्ये प्रामुख्याने 1. रेवस ते कारंजा पूल, 2. रेवदांडा ते कोर्लई पूल, 3. दिघी ते आगरदांडा पूल, 4.बाणकोट खाडी पूल, 5. साक्षी व केळशी पूल, 6. दाभोळ ते वेलदूर पूल, 8. साक्षी ते पाथर पूल, 8. कुणकेश्‍वर पूल, 9. वरवडे येथील पूल, 10. कोलम खाडीवरील पूल या पूलांचा समावेश आहे.यानुषंगाने पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना महामार्गावरील प्रामुख्याने 1. रेवस ते कारंजा पूल, 2. दिघी ते आगरदांडा पूल व 3. बाणकोट खाडी पूल या पूलांसह उर्वरित पूलांसाठी खलेपळल आखणी व आराखडा तयार करावा आणि त्याप्रमाणे प्रकल्प विकास आराखड्यामध्ये समावेश करावा, असे लेखी कळविले आहे.\nआषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी\nनवी मुंबईत गर्दीच ठरतेय धोक्याची\nपटोलेंच्या ‘एकला चलो रे’ वर आघाडीत अस्वस्थता\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.org.in/krishna-sahakari-bank-satara-recruitment-2020/", "date_download": "2021-06-23T02:48:09Z", "digest": "sha1:K34POT3NDPAXYZLABNJNJDR4ZFH2DZG6", "length": 6400, "nlines": 145, "source_domain": "majhinaukri.org.in", "title": "Krishna Sahakari Bank Satara Recruitment 2020 | Majhi Naukri", "raw_content": "\n🎓 शिक्षण नुसार जॉब्स\n🔔 पदवीधर साठी नौकरी\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nकृष्णा सहकारी बँक मध्ये 03 जागा\nपदाचे नाव व विवरण:\nपोस्ट क्र. पोस्ट नाव जागा\n२. आयटी व्यवस्थापक 01\nवयाची अट: 30 to 40 [SC/ST/PWD साठी:05 वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]\nआपले वय वर्ष, महिने, तास मध्ये मोजण्या करीत Age Calculator चा वापर करा.\nमुलाखतीची डेट: 25th june 2020\nसर्व नवीन जाहिरातीसाठी Majhi Naukri (येधे क्लिक करा)\nऑनलाइन सराव प्रश्न पत्रिका Online Test (येधे क्लिक करा)\nडाउनलोड मागील वर्षीय प्रश्नपत्रिका Previous Paper (येधे क्लिक करा)\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) येधे क्लिक करा\nडाउनलोड माझी नौकरी अँप\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nपुणे मेट्रो मध्ये भरती जाहीर\nगूगल प्लेस्टोर वरून अँप डाउनलोड करा\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/video/21-02-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-23T02:16:33Z", "digest": "sha1:SAQ2UWSTUMEHLK2YWTTQVI6TNYWQ2TWX", "length": 4806, "nlines": 76, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "21.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते मुंब्रा, कौसा येथील ४० करोना योद्धे सन्मानित | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n21.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते मुंब्रा, कौसा येथील ४० करोना योद्धे सन्मानित\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n21.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते मुंब्रा, कौसा येथील ४० करोना योद्धे सन्मानित\n21.02.2021 : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा व कौसा या भागात करोना संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे सेवा देणाऱ्या ४० करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान करण्यात आला. ठाणे महानगर पालिकेतील नगरसेवक तसेच अभेद फाउंडेशनचे अध्यक्ष राजन किणे यांच्या पुढाकाराने करोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता राजन किणे उपस्थित होत्या.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jun 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/pernem-jivaba-dalvi-police-news/", "date_download": "2021-06-23T02:06:57Z", "digest": "sha1:7JDE4DVRART6OCTO5PW3CKBQSIVBVYWT", "length": 10562, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "​पेडण्यात दुचाकी चोरट्यास अटक - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/गोवा /​पेडण्यात दुचाकी चोरट्यास अटक\n​पेडण्यात दुचाकी चोरट्यास अटक\nहरमल येथी डिओ जी ये 03 ऐ जे 4322 दुचाकी वाहनाचा अपघात एक विदेशी महिला पर्यटक चालत असता त्याला हरमल बेकरीजवळ धडक दिली. अपघात होताच घटनास्थळी दुचाकी सोडून पळाला. हा अपघात 9 रोजी घडला होता. त्या संदर्भात शिबु माणिक (रा. पश्चिम बंगाल)या युवकाला आज, 11 रोजी अटक केले.\nत्यावेळी काही स्थानिक व्यक्तींनी स्कुटरस्वाराचा व्हिडिओ शूट केला होता. त्याच्या शरीरावर देखील जखम झाली होती आणि हाच व्हिडिओ पेडणे पोलिसांनी पाहिला होता. पुढे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले. आणि या संबंधात जवळच्या आरोग्य केंद्रात लक्ष ठेवण्यात आले होते. आज संशयित व्यक्ती जिल्हा रूग्णालया म्हापसा गेला असता. पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळविले. नंतर त्यांच्यावर योग्य ते उपचार केले.\n9 रोजी अपघात झाला होता, त्या अपघातातील वाहन आपण शापोरा येथून केल्याची माहिती दिली. संशयित शिबु माणिक मंडळ, वय 31, राहणार हसनाबाद, घोष, पश्चिम बंगाल सध्या फुटबॉल मैदान वागातोर अंजुना येथे वास्तव्य करत आहे. चौकशी दरम्यान आणखी बाईक सापडल्याची पोलिसांना आशा आहे.\nपेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल पी. गिरी, रूपेश कोरगावकर, फटी नाईक, महेश नाईक, जीवन गोवेकर आदींनी कारवाई केली.\n'सरकारने 'या' मार्गाने लुटले २२ लाख ७० हजार कोटी'\n'१८ ते ४४ वयोगटासाठीचा 'टीका उत्सव ३' रविवारपासून'\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग��रही मागणी\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\n‘निरोगी स्वास्थासाठी नियमित करा योगासने’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/appasaheb-dhus-criticism-devlali-pravara", "date_download": "2021-06-23T03:10:06Z", "digest": "sha1:SUERL6KBXUMEVOXYZDWPIYLD7W3JHBPR", "length": 10840, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राजकीय वजन कूचकामी ठरल्याने हातापाया पडून डॉक्टर आणण्याची नगराध्यक्षांवर वेळ", "raw_content": "\nराजकीय वजन कूचकामी ठरल्याने हातापाया पडून डॉक्टर आणण्याची नगराध्यक्षांवर वेळ\nआप्पासाहेब ढुस यांची टीका; कोविड सेंटरच्या समस्यांबाबत दत्तात्रय कडू यांचे ना. एकनाथ शिंदे यांना साकडे\nदेवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara\nकित्येक वर्षे नगरपरिषदेत सत्ता, स्वतःच्या घरातच नगराध्यक्षपद, घ���ातच आमदारकी, गल्ली ते दिल्ली सरकार यांचेच, कित्येकवेळा जनतेने यांना संधी देऊन सुद्धा गावात यांना ग्रामीण रुग्णालय देखील आणता आले नाही. गावात ग्रामीण रुग्णालय झाले असते तर अद्ययावत इमारतीसह सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर, सर्जन गावातच उपलब्ध झाले असते.\nपरंतु तसे न झाल्याने यांना ‘हातापाया पडत डॉक्टर आणले’ असे म्हणायची वेळ नगराध्यक्षांवर आली आहे. म्हणजेच नगराध्यक्षांना स्वतःच्याच पक्षाचा नाकर्तेपणा मान्य आहे, असा टोला आप्पासाहेब ढुस यांनी नगराध्यक्ष कदम यांचे नाव न घेता लगावला आहे. ते म्हणाले, आता हा कलगीतुरा थांबवून कृपया आमच्या मागण्या मान्य करा आणि देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांना मोफत उपचार द्या, अशी मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे.\nढुस म्हणाले, यांनी ठरविले असते तर यांच्याच ताब्यात असलेल्या त्रिंबकराज स्वामी महाराज आणि ग्रामसुधारणा मंडळाच्या कित्येक एकर जमिनीपैकी एक एकर जागा देऊन यांना ग्रामीण रुग्णालय करता आले असते. पण केवळ गावाला वेठीस धरण्यासाठी यांनी कधीच गावात ग्रामीण रुग्णालय तर केले नाहीच पण भव्य एस. टी. स्टँड यांना बनवता आले नाही. ना पोलीस ठाणे, उलटपक्षी असलेल्या पोलीस ठाण्याच्या जागेवर आरक्षण टाकून त्यात खोडा घालण्याचे काम करून गावात गुन्हेगारीला रान मोकळे करून देण्याचे पापही यांच्याच गटाच्या कार्यकाळात झाले.\nनगराध्यक्षांनी कलगीतुरा करीत बसण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य कराव्यात. कलगीतुरा करण्याची ही वेळ नाही. कोविडमुळे नागरिकांची उत्पन्नाची साधने थांबली आहेत, हाताला रोजगार नाही, व्यवसाय ठप्प झालेत, अशा परिस्थितीत नागरिकांना सहकार्य करण्याऐवजी लाखो रुपयांची बिले आकारून त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. जर तुम्हाला हातापाया पडून डॉक्टर मिळाले म्हणता, तर मग नगरपालिकेने त्याच डॉक्टरांच्या मदतीने ते सेंटर अल्पदरात का चालविले नाही\nबिलाचे पैसे मिळणार नाहीत या भीतीने स्वतःच्या सालगड्याला शासकीय कोविड सेंटरमध्ये पाठविले. हे न समजण्याइतकी देवळालीची जनता भोळी नाही. त्यामुळे आमच्या बिलाची चिंता तुम्ही करू नका. गरिबांना आपल्या गावात मोफत सेवा कशी देता येईल त्यादृष्टीने आमच्या मागण्या गांभीर्याने घेऊन व त्याला राजकीय आखाड्याचा रंग न देता कलगीतुरा थांबवून आमच्या मागण्या मान्य करा, अशी परखड भूमिका अप्पासाहेब ढुस यांनी मांडली.\nदरम्यान सेवानिवृत्त अभियंता दत्तात्रय कडू यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोविड सेंटरबाबत पत्र पाठविले आहे. त्यात नगरपरिषद देवळाली प्रवरा हे सुरू करत असलेल्या कोविड सेंटरबाबत असलेल्या अडचणींचा पाढा वाचण्यात आला आहे. देवळाली प्रवरा शहर 40 हजारांच्यावर लोकवस्ती असलेले नगरपरिषदचे गांव आहे. पहिल्या लाटेत फारसा संसर्गाचा फटका या शहरास बसला नाही. मात्र, दुसर्‍या लाटेत जबरदस्त संसर्गाचा तडाखा शहरास बसला आहे. गावातील अपुर्‍या आरोग्य सुविधांमुळे नागरिकांची अंत्यत पळापळ झाली. त्यात काही रुग्ण गंभीर होऊन दगावले आहेत.\nगावात सर्व कोविड सेंटर खासगी असल्याने गोरगरीब जनतेला याचा फारसा फायदा होऊ शकला नाही. त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी धावपळ करत इलाज घ्यावे लागले. ही अडचण लक्षात घेऊन खा.सदाशिव लोखंडे व आ. लहू कानडे यांचे सहकार्याने शासकीय विलगीकरण कोविड सेंटर सुरू केले. हे सेंटर गेले महिनाभर पूर्ण क्षमतेने सुरु असून शेकडो रुग्ण बरे होऊन गेले आहेत. संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी गेल्या पंधरवड्यात नगरपरिषदेस 100 बेडचे ऑक्सीजन सुविधा असलेले कोविड सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. नगरपरिषदेस हे सुरु करताना तज्ज्ञ डॉक्टर, ऑक्सीजन पुरेसा साठा, दैनंदिन व्यवस्थापन खर्च अशा बाबी अडचणीच्या ठरत आहेत.\nयाबाबत नगरपरिषदेसोबत तातडीने बैठक आयोजित करावी. जेणेकरून याबाबत येत असलेल्या अडचणी दूर होऊन गोरगरिबांसाठी मोफत ऑक्सीजन 100 बेडचे कोविड सेंटर सुरू होईल, असे कडू यांनी ना. एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/prashant-kishor-will-meet-ncp-chief-sharad-pawar-474178.html", "date_download": "2021-06-23T03:21:28Z", "digest": "sha1:MB6OVGHHV3R2YHD4KRNTZYKUKGXDWQYD", "length": 17209, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमोठी बातमी: प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला, साडेदहा वाजता दोघांचीही भेट होणार, कारण गुलदस्त्यात\nप्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमी��र ते आता शरद पवारांना भेटत आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी येतील. या भेटीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आगामी काळात महाविकासआघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. (Prashant Kishor will meet NCP chief Sharad Pawar)\nप्रशांत किशोर आणि शरद पवार भेटणार म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित. प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. त्यामुळे ह्या भेटीची मोठी उत्सुकता आहे.\n‘निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांचा संन्यास’\nपश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे तृणमूल काँग्रेसला 200 हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. मात्र, निकालाच्या दिवशी प्रशांत किशोर यांनी आपण या निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी भेट नेमकी कशासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय असणाऱ्या आघाडीबाबत काही बोलणी होऊ शकतात का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.\nशिवसेना हा विश्वास असणारा पक्ष: शरद पवार\nकधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना (Shiv Sena) हा विश्वास असणारा पक्ष आहे, असे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात म्हटले होते. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला.\nWest Bengal Election: ‘बंगालच्या हिंदू मतदारांना भाजपविषयी तितकसं ममत्व नाही; भाजपला 100 जागाही मिळणार नाहीत’\nशिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं प्रशस्तीपत्र\nशरद पवारांचा महाविकास आघाडीवर भर, तरीही नाना पटोलेंची स्वबळाचीच भाषा\nBreaking | अहमदनगर पालिकेत राष्ट्रवादी-शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत\nSpecial Report | काँग्रेसचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीत धुसफूस \nसांगली, जळगावप्रमाणे भाजपला अजून एक धक्का, अहमदनगर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार\nअन्य जिल्हे 11 hours ago\nSpecial Report | तिसरी आघाडी बनण्याआधी बिघाडी\n‘मोदी आहेत नंबर वन, त्यामुळे विरोधी पक्षांचे दु:खी आहे मन’ रामदास आठवलेंचा विरोधकांना टोला\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई11 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे36 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nPHOTO | मधुमेह ते अतिसारापर्यंत अनेक रोग बरे करण्यास फायदेशीर उंबर\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nमराठी न्यूज़ Top 9\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई11 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे36 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.org.in/crpf-bharti/", "date_download": "2021-06-23T01:59:45Z", "digest": "sha1:EJ27XIVNOQZ6XW3JGXKR5N7S6U5PL7JJ", "length": 6057, "nlines": 122, "source_domain": "majhinaukri.org.in", "title": "Crpf Recruitment 2021 | Majhi Naukri", "raw_content": "\n🎓 शिक्षण नुसार जॉब्स\n🔔 पदवीधर साठी नौकरी\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nकेंद्रीय रिजर्व पुलिस बल (CRPF) भरती २०२१\nपदाचे नाव व विवरण:\nपोस्ट क्र. पोस्ट नाव शैक्षणिक गुणवत्ता\nवयाची अट: – 18 to 40 [SC/ST/PWD साठी:05 वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]\nआपले वय वर्ष, महिने, तास मध्ये मोजण्या करीत Age Calculator चा वापर करा.\nनोकरी ठिकाण: पुणे, नागपूर\nमुलाखतीची तारीख: १३ मे २०२१, सकाळी ९.०० वाजता\nसर्व नवीन जाहिरातीसाठी Majhi Naukri (येधे क्लिक करा)\nमाझी नौकरी अँड्रॉइड अँप डाउनलोड करा Download\nऑनलाइन सराव प्रश्न पत्रिका Online Test (येधे क्लिक करा)\nडाउनलोड मागील वर्षीय प्रश्नपत्रिका Previous Paper (येधे क्लिक करा)\nPrevious फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स मध्ये अप्रेन्टिस पदांची भरती\nNext वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड मध्ये ५६ जागांसाठी भरती\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\nपुणे मेट्रो मध्ये भरती जाहीर\nगूगल प्लेस्टोर वरून अँप डाउनलोड करा\nमहावितरण कंपनी मध्ये प्रक्षिक्षणार्थी पदांच्या १२१ जागा\nगौतम सहकारी बँक अहमदनगर मध्ये भरती २०२१\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/mumbai-news-aditya-thackeray-will-recommend-dignitaries-who-have-made-significant-contribution-for-the-development-of-the-society-for-padma-awards-174276/", "date_download": "2021-06-23T02:19:17Z", "digest": "sha1:DSRJN3T4IFW6GHFSMCINGDGOB4LNDVQC", "length": 11509, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Mumbai News: समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार- आदित्य ठाकरे - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai News: समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार- आदित्य ठाकरे\nMumbai News: समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार- आदित्य ठाकरे\nएमपीसी न्यूज – राज्याच्या आणि समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांची या पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करुन त्यांच्या कार्यास उचित सन्मान देण्यासाठी समिती काम करेल, असे समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.\nपद्म पुरस्कार शिफारस समितीची पहिली बैठक गुरुवारी (दि.13) सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.\nबैठकीस समितीचे सदस्य उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते. समिती सदस्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.\n26 जानेवारी 2021 रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातील मान्यवरांच्या नावाची केंद्र शासनाकडे शिफारस करण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी करुन योगदान देणाऱ्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस केली जाते. बैठकीत या अनुषंगाने चर्चा झाली.\nराज्यातून मागील काही वर्षांमध्ये केंद्राकडे शिफारस करण्यात आलेले प्रस्ताव आणि त्यापैकी प्रत्यक्ष पुरस्कार किती मिळाले याची माहिती घेऊन त्या अनुषंगाने विश्लेषण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.\nमहाराष्ट्र हे देशातील प्रगत, सुधारणावादी राज्य आहे. राज्यात विविध क्षेत्रात कार्य करुन समाजाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक मान्यवरांनी योगदान दिले आहे. अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची समितीमार्फत पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात येईल, जेणेकरुन केंद्र शासनाकडूनही त्यांच्या कामाची देखल घेतली जाईल, अशी चर्चा यावेळी झाली.\nसमितीच्या निवडीचा शासन निर्णय दोन दिवसांपूर्वी निर्गमित करण्यात आला. पण या विषयाचे महत्त्व लक्षात घेता समितीने लगेच दोन दिवसांत पहिली बैठक घेऊन चर्चा केली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri News: स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, स्थायी समिती अध्यक्षांसह इतरांचीही निवड\nMumbai News: नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य\nBhosari Crime News : शतपावली करणाऱ्या तरुणाला मारहाण करुन लुटले\nTalegaon News : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात ‘योगाचे जीवनातील महत्व ‘या विषयावर…\nPimpri News : हॉटेल अल्पाईनमध्ये दोन रात्री स्टे केल्यास मोफत कोरोना लस\nChinchwad crime News : प्रेम करण्यासाठी नकार देणाऱ्या महिलेला शिवीगाळ; तरुणाला अटक\nSobat Sakhichi : सोबत सखीची… PCOD आणि फिटनेस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nPimpri News : पीएमपीएमएलच्या ई-बस चार्जिंगसाठी वीज महावितरणला 98 लाख देणार\nDehuroad News : शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावू नका : युवा सेनेची मागणी\nNigdi News : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचा वर्तुळाकार मार्ग पूर्ण होऊनही बंद का : नागरिकांचा प्रशासनाला सवाल\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\nPune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम\nChinchwad News : दोन महिन्यानंतर शहरातील मॉल्स पुन्हा सुरू\nVadgaon Maval News : वडगाव मावळ ते कात्रज या नवीन मार्गावरील बससेवेचा शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/crime-news-ahmednagar-honeytrap-punter-along-with-a-young-woman-arrested-on-second-charge", "date_download": "2021-06-23T02:51:49Z", "digest": "sha1:CZISY5QEHRXC7JUE4YKT354BGACMU37U", "length": 4619, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हनीट्रॅप : तरूणीसह पंटर मोरेला दुसर्‍या गुन्ह्यात अटक", "raw_content": "\nहनीट्रॅप : तरूणीसह पंटर मोरेला दुसर्‍या गुन्ह्यात अटक\n14 जूनपर्यंत पोलीस कोठडी\nक्लासवन अधिकार्‍यावर हनीट्रॅप करणार्‍या जखणगावच्या तरूणीसह तिचा पंटर अमोल सुरेश मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.\nत्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बागतदारावर हनीट्रॅप करणार्‍या तरूणीसह मोरेवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडीत होते. कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून त्यांना दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे.\nअल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलीस ठाण्यात पॉक्सो गुन्हा दाखल\nनगर तालुक्यातील एका बागतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडे खंडणी मागणी केल्या प्रकरणी जखणगावच्या तरूणीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.\nनगर शहरातील एका क्लासवन अधिकार्‍याला घरी बोलावून त्याच्या सोबत नाजूक संबंध ठेवत त्याचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले होते. यानंतर सदर तरूणी व तिच्या पंटरांनी अधिकार्‍याकडे तीन कोटीची खंडणी मागितली होती. त्यामधील 80 हजार रूपये त्या अधिकार्‍याने दिले होते. या प्रकरणी अधिकार्‍याने पुढे येत पोलिसांत फिर्याद दिली. यात संबंधीत तरूणीसह तिचे पंटर अमोल मोरे, सचिन खेसे, महेश बागले, सागर खरमाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तरूणीसह मोरे याला पोलिसांनी वर्ग करून घेतले आहे. तर बागले पोलीस कोठडीत आहे. सचिन खेसे न्यायालयीन कोठडीत असून सागर खरमाळे पसार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/success-story-farmers-orchard-vegetables-hingoli-412124", "date_download": "2021-06-23T02:50:43Z", "digest": "sha1:H33XBZNHKW4DK323SCSTVAOWM5WB4QNE", "length": 18755, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सक्सेस स्टोरी : भाजीपाल्याबरोबर शेतकऱ्याने फुलविली फळबाग, हिंगोलीत घरपोच मागणीप्रमाणे केली जाते विक्री", "raw_content": "\nहिंगोली तालुक्यातील पारडा गावात मोठा तलाव आहे. या तलावात पावसाळ्यात मोठा धबधबा पडतो ते पाहण्यासाठी शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील पर्यटक गर्दी करतात.\nसक्सेस स्टोरी : भाजीपाल्याबरोबर शेतकऱ्याने फुलविली फळबाग, हिंगोलीत घरपोच मागणीप्रम��णे केली जाते विक्री\nहिंगोली : हिंगोली तालुक्यातील पारडा येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याबरोबर फळबागांची लागवड करुन दररोज हिंगोली शहरात मागणीप्रमाणे त्याची विक्री केली जात असल्याने रोजगार उपलब्ध झाला आहे. यात त्यांचे सर्व कुटुंब सहभागी आहे.\nहिंगोली तालुक्यातील पारडा गावात मोठा तलाव आहे. या तलावात पावसाळ्यात मोठा धबधबा पडतो ते पाहण्यासाठी शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील पर्यटक गर्दी करतात. या तलावामुळे पारडा गावासह इतरही गावातील शेतकऱ्यांना तलावातील पाण्याचा शेतीसाठी उपयोग होतो. अनेक शेतकरी फळबाग, भाजीपाल्याची लागवड करतात. गावापासून हिंगोली शहर दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असल्याने भाजीपाला उत्पादक शहरात त्याची विक्री करतात.\nयेथील शेतकरी बाबुराव मस्के यांना बारा एकर शेती आहे. यात विहीर, बोअरवेल आहे. त्यांनी पारंपरिक पिकाबरोबर पावणे तीन एकर शेतीत विषमुक्त पध्दतीने जैविक निविष्ठा वापरुन पंचस्तरीय फळबाग उभी केलीय या छोट्या क्षेत्रात त्यांनी तायवान पेरु बाराशे झाडे जे फक्त पंधरा महिण्याचे आहेत. तसेच संत्रा दिडशे झाडे, तायवान पपई अडीचशे झाडे, तीन बहार येणारा एक कलमी आंबा, दहा गावठी आंबे, पंधरा चिकूची झाडे, दहा केळी, यासह आवळा, जांभूळ, डाळींब, फणस यासह भाजीपाल्यात मिरची, वांगी दोडका, गावरान कोथंबीर कोबी, मेथी,गाजर, कारले, लसून कांदा याची लागवड केली आहे. ते दररोज शहरात भाजीपाल्यासह, फळांची देखील विक्री करतात. यातून त्यांना रोजगार निर्मिती झाली आहे. यासाठी त्यांनी आई, वडील व पत्नीची मोठी मदत मिळते हे दररोज भाजीपाला तोड करुन त्याची देखभाल करतात तर बाबुराव त्याची विक्री करतात. हे कुटुंबीय कठोर मेहनत करते त्यामुळे त्यांना भाजीपाला व फळबागांचा घरसंसारात मोठा फायदा होत आहे.\nभाजीपाल्याच्या विक्रीतून दररोज दिड हजार रुपये तर फळाच्या विक्रीतून तीन हजार रुपये मिळतात स्वतः चे वाहन असल्याने केवळ डिझेल खर्च येतो चालक म्हणून ते स्वतः वाहन चालवितात. त्यांची शेती पाहण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी यांनी अनेक वेळेस भेटी दिल्या आहेत. हिंगोली शहरातील भाजीमंडीत व मागणी प्रमाणे घरपोच फळे व भाजीपाला पुरवतात. यामुळे त्यांना चांगला आर्थिक आधार मिळत आहे.\nशेतात पारंपरिक पिकाबरोबर भाजीपाला व फळबागेची लागवड केली असून मुबलक पाणी असल्याने त्याचा उपयोग होतो. हिंगोली शहरात त्याची नियमित विक्री केली जाते. यासाठी कुटुंबाची मोठी मदत मिळते. यामुळे घरसंसारात आर्थिक हातभार मिळत आहे.\n- बाबुराव मस्के, शेतकरी, पारडा\nहिंगोलीकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे : पालकमंत्री वर्षा गायकवाड\nहिंगोली : हिंगोलीकरांनी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला. परंतु, पुढील काही दिवस अत्यंत संवेदनशील आहेत. जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.\nकोरोना : दुकानासमोर ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर\nनांदेड : जिल्‍ह्यात कोरोनाची सद्यपरिस्थीती विचारात घेता अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदी करीता लोक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे करोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या संप\n'भाऊराव चव्हाण' साखर कारखाना बंद होणार- तिडके\nनांदेड : भाऊराव चव्हाण उद्योग समुहाच्या देगाव (ता. अर्धापूर) येथील युनिट क्रमांक एक भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना सध्या सुरू असल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत कारखाना बंद केला नाही, अशी टीका सोशल मीडियावर होत होती. या बाबत कारखान्याचे चेअर\nबाहेरगावाहून परतलेल्यांची माहिती घ्यायला गेले अन् घरात आढळली हातभट्टी दारू\nकुरुंदा ः कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चोंढी बहिरोबा तांड्यावर सोमवारी (ता.२३) पोलिसांनी छापा मारून २२५ लिटर मोहफुलाचे सडके रसायन व २१ लिटर दारू असे एकूण सहा हजार ६०० रूपये किंमतीचा माल जप्त करून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.\nहिंगोली जिल्‍ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस\nहिंगोली : जिल्‍ह्यात मंगळवारी (ता.२४) सायंकाळी पाच ते सहा वााजेच्या सुमारास हिंगोली शहरासह सेनगाव, कळमुनरी तालुक्‍यातील काही गावात अवकाळी पाऊस झाला. या पावसाने गहू, हरभरा, हळद पिकास फटका बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसामुळे सायंकाळी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ वाढली होती.\nसंचारबंदीत गायत्री परिवाराने बजावली विघ्नहर्त्याची भूमिका\nहिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी सुरू आहे. या संचारबंदीच�� फटका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण व नातेवाईकांना बसत आहे. रुग्ण व नातेवाईकांची जेवणासाठी होत असलेली परवड लक्षात घेता हिंगोलीतील गायत्री परिवार व विघ्‍नहर्ता ग्रुपचे पदाधिकाऱ्यांनी मोफत भोजन देण्यास सुर\nकोरोना’च्या भीतीने नांदापूर गावची वेस युवकांनी केली बंद\nहिंगोली ः सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर गर्दीची ठिकाणी टाळली जात असून शहरासह ग्रामीण भागात देखील गावकरी दक्ष झाले आहेत. गावपातळीवरील अनेक जन कामाच्या शोधार्थ शहरात गेले आहेत ते आता गावात परतत असल्याने त्‍या धर्तीवर कळमनुरी तालुक्‍यातील नांदापूर येथे गावकऱ्यांनी बै\nVideo : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका\nहिंगोली : सध्या राज्यासह हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. बुधवारी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सहाय्यीका कर्तव्य पार पाडून पोलिस जमादार असलेल्या वडिलांसोबत घराकडे जात होती. दरम्यान नांदेड नाक्यावर या दोघांचे काही ऐकून घेण्याप\nहिंगोलीत एक दिवसाआड भाजीपाला आणि किराणा- जिल्हाधिकारी\nहिंगोली : जिल्‍ह्यात कोरोनाची सद्यपरिस्थीती विचारात घेता अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदी करीता लोक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे करोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या स\nहिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी\nहिंगोली : जिल्‍ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्‍यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, ज्‍वारी, हरभरा, टरबूज, संत्रा व केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा पिकाचा मोहर गळून पडला आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्‍ह्यात पाऊस झाला होता. त्‍यानंतर बुधवारी झालेल्या पावसाने प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/use-these-location-tracker-apps-know-whereabouts-your-family-marathi-article-412711", "date_download": "2021-06-23T03:39:53Z", "digest": "sha1:DV3VCD4OKWEKTUSWQM27WX2VRAU3GPK4", "length": 19490, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कुटुंबातील सदस्यांची काळजी वाटत राहते? या अ‍ॅपमधून करा त्यांचे लोकेशन ट्रॅक", "raw_content": "\nआजकाल असे बरेच अ‍ॅप्स ���ले आहेत , ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे आपल्या प्रियजनांचे लोकेशन ट्रॅक करुन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकता. जेणेकरुन ती व्यक्ती कुठे आहे याबद्दल अपडेट राहता येते. आज आपण अशाच काही अ‍ॅप्सबद्दल जाणून घेणार आहोत.\nकुटुंबातील सदस्यांची काळजी वाटत राहते या अ‍ॅपमधून करा त्यांचे लोकेशन ट्रॅक\nजेव्हा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा त्या व्यक्तिच्या सुरक्षितपणे घरी परत येण्यापर्यंत त्यांची कळजी आपल्याला वाटत राहते. खासकरुन मुलींच्याबाबतीत आई-वडिल जास्तच चिंतेत असतात. रात्री उशिरा मुली, महिली घराबाहेर असतील तर कुटुंबातील व्यक्तीना काळजी वाटत राहते. या समस्येपासून टेक्नोलॉजिच्या मगतीने कायमची सुटका करुन घेता येऊ शकते.\nआजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत , ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे आपल्या प्रियजनांचे लोकेशन ट्रॅक करुन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकता. जेणेकरुन ती व्यक्ती कुठे आहे याबद्दल अपडेट राहता येते. आज आपण अशाच काही अ‍ॅप्सबद्दल जाणून घेणार आहोत.\nफाइंड माय फ्रेंड्स (Find My Friends)\nया अ‍ॅपच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील व्यक्तीना नकाशामध्ये सहजपणे शोधू शकता. तसेच हे अ‍ॅप त्यांचे सध्याचे निश्चीत स्थान (Real Time Location) दाखवते. याशिवाय तुम्हाला यामध्ये चॅट करण्याचा पर्यायही मिळतो. हे अ‍ॅप Android सह iOS वापरकर्ते देखील वापरू शकतात. आपण ते Google Play Store आणि अ‍ॅपस्टोअर वरून डाउनलोड करुन वापरू शकता.\nVodafone ने अलीकडेच Vodafone Sakhi हे अ‍ॅप बाजारात आणले असून, त्याद्वारे कोणतीही महिला एका कॉलच्या मदतीने त्यांच्या लोकेशनची माहिती आपल्या कुटुंबीय आणि मित्रांना फक्त पाठवू शकतात. विशेष गोष्ट म्हणजे हे अ‍ॅप पूर्णपणे विनामूल्य असून ते वापरण्यासाठी स्मार्टफोन किंवा इंटरनेटची देखील आवश्यकता नाही. यासोबतच आपल्याला इतरही बर्‍याच सुविधा तुम्हाला या अ‍ॅपमध्ये तुम्हाला मिळतील. सोबतच आपण यामध्ये इमर्जन्सी टॉक टाइम घेऊ शकता आणि रिचार्ज पॅक संपल्यानंतर, आपत्कालीन टॉक टाइमद्वारे 10 मिनिटांचा अतिरिक्त टॉक टाइम घेऊन आपण कुटुंबास आवश्यक संदेश देऊ शकता.\nयात देण्यात आलेले फीचर्स जसे की, Emergency Alert या पर्यायाद्वारे कठीण परिस्थितीत 10 मित्र किंवा कुटुंबाचील व्यक्तीस तुमच्या लोकेशनसह आपत्कालीन सूचना पाठवली जाते. विशेष म्��णजे हा पर्याय वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. Private Number या पर्यायाद्वारे आपण आपला मोबाइल नंबर कोणासहही न देता रिचार्ज करता येतो. बहुतेकदा असे घडते की महिला रिचार्जसाठी जातात, दुकानदार किंवा आसपास उभे असलेले लोक त्यांचा नंबर लक्षात ठेवतात आणि नंतर कॉल करून त्यांना त्रास देतात, परंतु सखीचा प्रायव्हेट नंबर सुविधेद्वारे, महिला दुकानदाराला न सांगता त्यांचा नंबर रिचार्ज करू शकतील.\nगुगल मॅप्स ये अ‍ॅप वापरुन तुम्ही मित्र किंवा कुटूंबातील सदस्य सध्या कोठे आहेत शोधू शकता, म्हणजे आपण मित्र किंवा आपल्या ओळखीच्या लोकांचे Real Time Location जाणून घेऊ शकता.\nआयफोन वापरकर्ते गूगल मॅप्स अ‍ॅपच्या साइड मेनूमधून शेअर लोकेशन ऑप्शन निवडून हे फीचर वापरू शकतात. आपले लोकेशन आपल्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत शेयर केले जाऊ शकते. येथे वापरकर्त्यास त्यासाठी ठरावीक फोन क्रमाक निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. लोकेशन शेयर करताना, मित्रांना फेस आइकॉन दिसेल, जेणेकरून आपण कोठे जात आहात हे आपल्या मित्रांना कळेल.\nभ्रमंती LIVE : शेवटचा सोबती...\nरक्ताची नाती, प्रचंड पैसा आणि खूप जुनं नातं यापलीकडे जाऊन सहजतेने घडलेला नवा ऋणानुबंध आयुष्याच्या कुठल्या वळणावर तुम्हाला कसा गोडवा देऊन जाईल हे सांगता येत नाही. आजी-आजोबा या गोडव्याचे उत्तम उदाहरण होते.\nज्ञान आणि शिक्षण (राजेश मुळे)\nभारतातले शिक्षणविषयक प्रश्न सुटण्यासाठी केवळ वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही. त्या त्या प्रश्नांच्या मुळाशी जावं लागेल. शिक्षण म्हणजे वरवरची माहिती न देता मुलांना ज्ञानसंपन्न बनवणारी शिक्षणपद्धती आपल्याला आणावी लागेल.\nराजयाचा पुत्र अपराधी देखा, परीका तो कोना दंडवेल\nइयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये असताना मला घरून पैसे चोरायची वाईट सवय लागली होती. नोटा चोरून मी शालेय पुस्तकांमध्ये ठेवत असे. तेव्हा माझा समज असा होता की पुस्तकांमध्ये पैसे ठेवल्याने ते दुप्पट होतात. त्याचप्रमाणे मी नाणे चोरून घराजवळच्या एका विहिरीत टाकायचो. कारण पुन्हा तेच की नाणी दुप्पट होऊन\nउजळावा दिवा म्हणूनिया किती....\nआयुष्यात एकदातरी कविता लिहिली नाही अशी माणसं फार कमी असतात. वहीच्या शेवटच्या पानावर शब्दांची जुळवाजुळव केलेली असतेच आपण. ते शेवटच्या पानावरचे शब्द आयुष्यभर लक्षात राहतात. खारे वारे, मतलई वारे, संपृक्त द्रावण, मूलद्रव्य वगैरे मागे पडत जातात. सोबत राहतात आपल्याच ओळी. खूप वेळा फोटो लावलेले अस\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असे असावे नवीन शैक्षणिक वर्ष...\nऔरंगाबाद ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आगामी शैक्षणिक वर्षात ‘शाळा सुरु होणार नाहीत, पण ऑनलाईन शिक्षण सुरु राहील’ या विषयी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे सर्व विद्यार्थी व राज्याच्या हिताचे धोरण ठरवतील. परंतु, ॲक्टिव्ह टिचर्स फोरम समुहाने नुकतेच एक सर्वेक्षण केल\n‘फसव्या विज्ञाना’ विरुद्धची संघर्षगाथा\nगेल्या काही वर्षात विज्ञानाच्या नावाखाली फसवणुकीचे, दिशाभूल करण्याचे, लोकांना चुकीचा मार्ग दाखविण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. विज्ञानाचा, पुरातन संस्कृतीचा मुलामा देऊन या सर्व गोष्टी सांगण्यात येत असल्याने खरे विज्ञान बाजूला राहून खोट्या आणि अंधश्रद्धेकडे नेणाऱ्या गोष्टींकडे लोक ओढले जात आ\nमंगळवेढा तालुक्यात तिसऱ्या डोळ्याने टाकल्या माना\nमंगळवेढा (सोलापूर) : कोरोना व्हायरसमुळे नागरिकांना वटणीवर आणताना पोलिस ऐन उन्हात हतबल होताना तपास कार्यात व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसवलेल्या तिसऱ्या डोळ्याने माना टाकल्याने संचारबंदीची अमंलबजावणी करताना पोलिसांना जिकरीचे ठरत आहे. परिणामी धाक नसलेली तरूणाई रस्त्यावर येऊ लागली आहे.\nनागपूर विभागात घटला दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल\nनागपूर ः दहावीच्या निकालात यावर्षी 26.57 टक्‍क्‍यांची वाढ तर उत्तीर्णांची टक्केवारी ९.१४ एवढी वाढली. मात्र, उन्हाळी परीक्षेत वाढलेल्या निकालाटा विचार केल्यास गतवर्षीच्या तुलनेत दहावीत अर्धा तर बारावीच्या निकाल दहा टक्क्याची घट झाल्याचे दिसून येते. दहावीचा निकाल २९.५२ टक्के तर बारावीचा निक\nअण्णांंच्या मनधरणीसाठी संकटमोचन गिरीश महाजन राळेगणसिद्धीत\nराळेगण सिद्धी : उत्तरेतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाने केंद्र सरकार धास्तावले आहे. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याने त्यात भर पडली आहे. त्यामुळे भाजपचे नेते अण्णांच्या मनधरणीसाठी राळेगणसिद्धीची वारी करून लागले आहेत.\nSuccess Story: आता क्यूमॅथच्या सहाय्यानं हसत खेळत सोडवा गणिताचे प्रश्न; नागपूरच्या तरुणाची संकल्पना\nनागपूर ः गणित विषय नेहमीच सोडवायला कठीण... प्रत्येक विद्��ार्थ्याच्या आयुष्यात गणित म्हणजे खलनायक त्यामुळे हा विषय सर्वांचाच नावडता. मात्र दुसऱ्या बाजूला, गणितीय संकल्पना लहान वयात खेळता खेळता शिकवणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे कमी वयातच या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि शिक्षणाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2495397/where-are-the-great-winners-of-indian-idol-all-season-avb-95/", "date_download": "2021-06-23T01:48:26Z", "digest": "sha1:E5N45X3XTWC2EUICIRJH3MAUUC45DDTK", "length": 12185, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: where are the great winners of indian idol all season avb 95 | अभिजीत सावंत ते सनी हिंदुस्तानी, इंडियन आयडल स्पर्धा जिंकणारे गायक सध्या काय करतायेत? | Loksatta", "raw_content": "\nविकासकामांसाठी ४ हजार कोटींचे कर्ज\nदंड थकविणाऱ्यांच्या घरी वाहतूक पोलिसांच्या फेऱ्या\nवेब कॅमेरा सुरू करा, तेव्हाच परीक्षा द्या\nउंच गणेशमूर्तींसाठी मंडळांची शासनदरबारी धाव\nमजुरी थकवणाऱ्या कंत्राटदाराची हत्या\nअभिजीत सावंत ते सनी हिंदुस्तानी, इंडियन आयडल जिंकणारे स्पर्धक सध्या काय करतायेत\nअभिजीत सावंत ते सनी हिंदुस्तानी, इंडियन आयडल जिंकणारे स्पर्धक सध्या काय करतायेत\nछोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे 'इंडियन आयडल.' आजवर या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक गायकांचे शोने संपूर्ण आयुष्य बदले. पण इंडियन आयडल ही स्पर्धा जिंकरणारे गायक सध्या काय करत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊया इंडियन आयडलमधील विजेत्या स्पर्धकांविषयी...\nइंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्यानंतर त्याला काम मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते. सध्या तो लाइमलाइटपासून लांब असल्याचे पाहायला मिळते.\nइंडियन आडयलचे दुसरे पर्व गायक संदीप आचार्यने जिंकले होते. पण आज संदीप आपल्यामध्ये नाही. १५ डिसेंबर २०१३मध्ये त्याचे निधन झाले.\n२००७मध्ये इंडियन आयडलचे तिसरे पर्व सुरु होते. त्यावेळी गायक प्रशांत तमांगने ही स्पर्धा जिंकली होती. पण सध्या तो कुठे आहे काय करतो याबाबत कोणालाही माहिती नाही.\nइंडियन आयडलचे चौथे पर्व सौरभी देबबर्माने जिंकले होते. या पर्वाचे कैलाश खेर, सोनाली बेंद्रे, जावेद अख्तर आणि अनु मलिक परिक्षक होते. सौरभीने याच सिझनमधील सौरभ थापाशी लग्न केले आहे.\nगायक श्रीराम चंद्र ���ंडियन आयडल पर्व ५चा विजेता ठरला होता. त्याने 'ये जवानी है दीवानी' आणि 'मेरे ब्रदर की दुल्हन' या चित्रपटांतील गाणी गायिली. तो बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.\nइंडियन आयडलचे सहावे पर्व हे गायक विपुल मेहताने जिंकले होते. तो सध्या फिल्म इंडस्ट्रीपासून लांब असला तरी लाइव्ह शो करताना दिसतो.\n२०१३मध्ये इंडियन आयडलचे सातवे पर्व सुरु झाले होते. या पर्वामध्ये अनेक लहानमुलांना परफॉर्म करण्याची संधी देण्यात आली होती. या पर्वाची अंजना पद्मनाभन विजेती ठरली होती.\nइंडियन आयडल पर्व ८ हे १३ वर्षांची अनन्या श्रीतम नंदाने जिंकले होते. त्यावेळा सलीम मर्चेंड, विशाल दादलानी आणि सोनाक्षी सिन्हा हे परिक्षक म्हणून दिसले होते.\nएलवी रेवंतने इंडियन आयडलचे ९वे पर्व जिंकले होते. त्यानंतर त्याने 'बाहुबली' आणि 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य हिट चित्रपटांमधील गाणी गायिली आहेत.\nइंडियन आयडलचे पर्व १०वे चर्चेत होते. या सिझनचा सलमान अली विजेता ठरला होता. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.\nइंडियन आयडलचे ११वे पर्व सनी हिंदुस्तानीने जिंकले होते. शो जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांचा ऑफर्स येई लागल्या आहेत.\nआणखी वाचा : ब्रेकअप के बाद… खुलासा युवराज-दीपिकाच्या अफेअरचा ‘या’ कारणामुळे झाला द एण्ड\nआणखी वाचा : ‘मला विराट द्या’, त्या पाकिस्तानी चाहतीने केली होती अजब मागणी\n'यामुळे' एका वर्षात प्रभासने तब्बल १५० कोटी रुपयांच्या जाहिराती नाकारल्या\nPhotos : कर्तव्य पार पाडत पोलिस वर्दीमध्ये संजूची वटपौर्णिमा\n\"भावा गर्लफ्रेण्ड iPhone मागतेय\"; चाहत्याच्या कमेंटवर सोनू सूदचं मजेशीर उत्तर\n'नोरा'च्या अदा सोडा, संपत्ती बघा एकूण संपत्ती वाचून चक्रावून जाल\n'या' गोष्टीत अजय देवगण ठरला नंबर वन; सलमान खान आणि साउथ स्टार विजयलाही टाकलं मागे\nनद्यांमधील कचरा अडवण्यासाठी तीन वर्षांत पुन्हा खर्च\nराणीच्या बागेत झाडे सुरक्षित\n‘बेस्ट’ उपक्रमातही करोना नियंत्रणात\nओबीसी आरक्षणासाठी भाजपतर्फे शनिवारी आंदोलन\nएक नवा हास्यास्पद प्रयोग; शरद पवारांच्या घरी होणाऱ्या बैठकीवरून भाजपाचा चिमटाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_559.html", "date_download": "2021-06-23T01:54:18Z", "digest": "sha1:RD2KH66ID4264MJWZA3GFG42DK5VBLKM", "length": 9510, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "निमित्त कोरोना ; फसला दरोडा - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र निमित्त कोरोना ; फसला दरोडा\nनिमित्त कोरोना ; फसला दरोडा\n आम्ही वैद्यकीय पथकातून आले आहोत असे सांगून घरात दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांचा प्रयत्न फसला यावरून घटनास्थळावरून माहिती मिळालेली अशी दिनांक 28 ऑगस्ट रोजी सातारा येथील रविवार पेठ येथील निवृत्त आरटीओ अधिकारी श्रीकांत बिलम पल्ली यांच्या दाराची बेल वाजवत एक महिला व एक पुरुष यांनी आमचा कोरोना सर्वे चालू आहे असे सांगून घरात प्रवेश मिळवला माहिती सांगत असताना दरवाजा उघडा होता दरम्यान त्यांचे इतर दोन साथीदार घरात घुसले त्यांनी बिलम पल्ली यांना घरातील कोचवर पाडून गळ्यातील चेन खेचून घेण्याचा प्रयत्न केला .त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बिलम पल्ली यांच्या पत्नी किचनमधून बाहेर आल्या व त्यांनी आरडाओरडा चालू केला आरडाओरडा सुरू असताना दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रविवार पेठेतील लोकांनी त्यांना बघितले व त्यांना पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले दरम्यान या टोळीमध्ये तीन पुरुष व एक महिला असल्याचे सांगितले जाते घटनास्थळावरून एका साथीदाराने पलायन केले पोलिसांनी घटनास्थळाची रेखी करून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे त्यांच्याजवळ एक रिव्हॉल्व्हर फोर व्हीलर ताब्यात घेण्यात आली आहे .अधिक तपास सातारा शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सह पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्य��त कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/22/comforting-decrease-in-the-number-of-active-corona-in-the-country/", "date_download": "2021-06-23T01:54:35Z", "digest": "sha1:OPRH6WSGI6E6CDOEHLR6XIZD5DAR7DWI", "length": 7704, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दिलासादायक; देशातील सक्रिय कोरोबाधितांच्या संख्येत घट - Majha Paper", "raw_content": "\nदिलासादायक; देशातील सक्रिय कोरोबाधितांच्या संख्येत घट\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्रीय आरोग्य मंत्रालय, कोरोना आकडेवारी, कोरोनाबाधित, कोरोनामुक्त / May 22, 2021 May 22, 2021\nनवी दिल्ली : देशावर ओढावलेली कोरोना महामारीच्या दूसऱ्या लाटेवर म्हणावे तसे अद्यापही नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नाही. त्यातच दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत अडीच लाखांची भर पडताना दिसत आहे. काल दिवसभरात देशात 2,57,299 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 4,194 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासात 3,57,630 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. एक लाख चार हजार 525 ने देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे.\nदरम्यान शुक्रवार, 21 मे पर्यंत देशात एकूण 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, तर काल दिवसभरात 14 ला��� 58 हजार 895 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत देशात 32 कोटी 64 लाखांहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.\nतर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.12 टक्के एवढे आहे, तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 87 टक्के एवढे आहे. जगातील कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आणि सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक आहे.\nमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. शुक्रवारी राज्यातील 44,493 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29,644 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 50,70,801 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.7 टक्के एवढे झाले आहे.\nराज्यात शुक्रवारी 555 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,24,41,776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,27,092 (17.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,94,457 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 3,67,121 सक्रिय रुग्ण आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/horoscope-today-23-march-2021-dainik-rashifal-daily-horoscope-aaj-che-rashifal-astrology-today-in-marathi/", "date_download": "2021-06-23T03:24:28Z", "digest": "sha1:BJASPZLROJODKNS2J7OOW6EKZE3HB2HE", "length": 16783, "nlines": 139, "source_domain": "bahujannama.com", "title": "horoscope | 23 मार्च राशीफळ : 'या' 4 राशींसाठी आजचा दिवस मंगलमय, अपूर्ण इच्छा", "raw_content": "\n23 मार्च राशीफळ : ‘या’ 4 राशींसाठी आजचा दिवस मंगलमय, अपूर्ण इच्छा पूर्ण होतील, इतरांसाठी असा आहे मंगळवार\nin ताज्या बातम्या, राशी भविष्य, राशीभविष्य\nआजचा दिवस संमिश्र आहे. नोकरीत एखाद्या मोठ्या अधिकार्‍यासोबत मतभेद होणे हानिकारक ठरू शकते, म्हणूनच रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सामाजिक सन्मानही मिळेल. मित्रांसह दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. वैवाहिक जीवन सुखी होईल. संततीच्या समस्या सोडवण्यात संध्याकाळ घालवाल.\nआजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. व्यापार्‍यांना आज अनावश्यक किंवा जास्त मेहनत करावी लागेल. तरच तुम्हाला यश मिळेल. नोकरीत अधिकार्‍यांच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. संध्याकाळी सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. व्यवसायासाठी एखादी नवीन योजना तयार करत असल्यास भविष्यात ती सर्वोत्तम लाभ देईल.\nनोकरी आणि व्यवसायाशी संबंधित काही समस्या सुरू असतील तर त्या संपतील. व्यवसायात प्रगती होण्यासाठी वडीलधार्‍यांच्या अनुभवाची आवश्यकता भासेल. संध्याकाळी मित्रांसह आणि कुटूंबासमवेत पार्टीला जाऊ शकता. परदेशाशी व्यापार करणार्‍या लोकांना नफ्याच्या नवीन संधी मिळतील. आईकडून विशेष प्रेम मिळेल.\nआज सामाजिक वर्तुळाचाही सर्व बाजूने रूंदावेल. मित्रांची भेट घेतल्यास तणावही कमी होईल. आज आनंद घ्याल. आज आपण विरोधकांच्या कोणत्याही टीकेकडे लक्ष देणार नाही, ज्यामुळे यश पायाशी असेल. धनवृद्धीसाठी जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. आज संततीला त्रास होऊ शकतो, म्हणून काळजी घ्या.\nआज अज्ञात व्यक्तीशी व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर अजिबात करू नका, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. व्यवसायासाठी केलेला प्रवास खूप फायदेशीर ठरेल. शत्रू प्रबळ राहतील, पण ते नुकसान करू शकणार नाहीत. व्यवसायात नवीन यश फक्त मेहनतीनेच प्राप्त होईल, म्हणून कष्टात कमतराता आणू नका. संततीचा सामाजिक कार्यात रस वाढेल.\nआजचा दिवस उत्तम फलदायक आहे. कुटुंबात एखाद्या मंगल कार्याची चर्चा होऊ शकते, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त दिसतील. संततीच्या भविष्यासाठी नियोजन कराल. आजूबाजूला वाद होऊ शकतो, परंतु बोलण्यावर नियंत्रण ठेवा.\nआजचा दिवस मध्यम फलदायक आहे. पद, प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल. जवळचा किंवा दूरचा प्रवास स्थगित होऊ शकतो. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवाल ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. समस्यांचे निराकरण न झाल्यास मनात अशांततेची भावना राहिल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मेहनत कराल.\nविद्यार्थी अभ्या���ामध्ये गुंतलेले दिसतील. पैशाअभावी आज थोडी चिंता वाटू शकते. सासरच्या बाजूकडून आज धनलाभ होऊ शकतो. रोजगाराशी संबंधित जातकांना आज एखादी शुभ संधी मिळू शकते. सामाजिक सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्यांना एखाद्या छोट्या प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता.\nआजचा दिवस संमिश्र आहे. वाहन वापराताना काळजी घ्यावी लागेल, एखादे अज्ञात वाहन बिघडल्याने पैसे खर्च होऊ शकतात. संततीसाठी एखादी भेटवस्तू आणू शकता. एखादी गुंतवणूक करायची असेल तर त्या दिवसासाठी हा दिवस खूप चांगला आहे. भाग्याची मोठी साथ मिळेल. संध्याकाळ मित्रांसह पार्टीमध्ये घालवाल.\nआजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. अडकलेले पैसे अचानक मिळतील, ज्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. थांबलेली कामे पूर्ण कराल. दाम्पत्य जीवनात सौम्यता राहील. जोडीदार भरपूर साथ देईल. नोकरीत आणि व्यवसायात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून लाभ होईल. विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून खुप काही शिकायला मिळेल.\nआजचा दिवस संमिश्र फलदायक आहे. आज रूसलेल्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. आई-वडीलांकडून विशेष प्रेम मिळेल. आज भाऊ किंवा बहिणीची तब्येत अचानक बिघडू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. संध्याकाळी एखादा पाहुणा येऊ शकेल, ज्यामुळे पैसेही खर्च होतील.\nविद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जर एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर चांगले यश मिळेल. एखाद्या विशेष संधीने आनंदी व्हाल. कायदेशीर वाद सुरू असल्यास तो आज पुन्हा डोके वर काढू शकतो, जो समस्या बनू शकतो. कार्यक्षेत्रात कठोर मेहनतीने यशस्वी होऊ शकता.\nPune : लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे काम आजपासून पुणे पोलीस आयुक्तालयातून सुरू\nअमेरिकेच्या कोलोराडोमध्ये बेछूट गोळीबार, पोलीस कर्मचार्‍यासह अनेक जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कोलोराडोमध्ये बेछूट गोळीबार, पोलीस कर्मचार्‍यासह अनेक जणांचा मृत्यू\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n23 मार्च राशीफळ : ‘या’ 4 राशींसाठी आजचा दिवस मंगलमय, अपूर्ण इच्छा पूर्ण होतील, इतरांसाठी असा आहे मंगळवार\nCM Uddhav Thackeray Give Promotion | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा काँग्रेसला आणखी एक धक्का, घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय\n आमदार प्रताप सरनाईक यांना भाजपानं गळ टाकल्याची चर्चा\nभारतीय वंशाच्या सत्या नडेला यांची झाली बढती; ‘मायक्रोसॉफ्ट’ने आता CEO वरून बनवले चेयरमन\nMLA pratap sarnaik letter | शिवसेनेची रोखठोक भूमिका, म्हणाले – ‘पंतप्रधान मोदींशी वाकड नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे\nPune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तांचा 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर कारवाईचा बडगा\nPost Office | पोस्टाची जबरदस्त योजना 50 हजार जमा करा अन् पेन्शन स्वरुपात जबरदस्त रिटर्न्स मिळवा, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-23T03:30:11Z", "digest": "sha1:T4DERJQQMQ677S5YARZ6CE7WHMR2JLNS", "length": 4349, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्थमंत्री - विकिपीडिया", "raw_content": "\nअर्थमंत्री हा एखाद्या देशाच्या, राज्याच्या, विभागाच्या अथवा प्रांताच्या सरकारमधील एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री आहे. हा मंत्री त्या सरकारच्या आर्थिक व वित्तीय धोरणांसाठी जबाबदार आहे. कर, सरकारी खर्च इत्यादी बाबी ठरवणे तसेच देशाचा अर्थसंकल्प तयार करणे ही अर्थमंत्र्याच्या प्रमुख कार्यांपैकी काही आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ००:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0933+se.php", "date_download": "2021-06-23T01:26:31Z", "digest": "sha1:HPYWTPOMY3XIRRZZB7FZKB2ZA5N7CJCY", "length": 3532, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0933 / +46933 / 0046933 / 01146933, स्वीडन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0933 हा क्रमांक Vindeln क्षेत्र कोड आहे व Vindeln स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Vindelnमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Vindelnमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 933 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनVindelnमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 933 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 933 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Novopskov+ua.php", "date_download": "2021-06-23T01:53:00Z", "digest": "sha1:MKEA6J5LH64IBFN4LW6J3CE32WKLXJN3", "length": 3427, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Novopskov", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Novopskov\nआधी जोडलेला 6463 हा क्रमांक Novopskov क्षेत्र कोड आहे व Novopskov युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Novopskovमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 (00380) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Novopskovमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 6463 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनNovopskovमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 6463 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 6463 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/image-shri-rama-will-be-displayed-times-square-328104", "date_download": "2021-06-23T03:36:02Z", "digest": "sha1:MMDRFM3QI7UB2OD46QA2XWSVRNAFCYWF", "length": 15980, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राम मंदिराच्या भूमिपूजनाची अमेरिकेतही चर्चा; टाईम्स स्क्वेअरवर झळकणार श्रीरामाची प्रतिमा", "raw_content": "\nअयोध्येत ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाची चर्चा अमेरिकेतही आहे. याच दिवशी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथील भव्य फलकावर श्रीरामाचे छायाचित्र आणि अयोध्येतील राम मंदिराची त्रिमितीय प्रतिकृती झळकणार आहे. अयोध्येतील ऐतिहासिक घटनेच्या सन्मानार्थ हा खास उपक्रम असेल, अस आयोजकांनी बुधवारी (ता. २९) सांगितले.\nराम मंदिराच्या भूमिपूजनाची अमेरिकेतही चर्चा; टाईम्स स्क्वेअरवर झळकणार श्रीरामाची प्रतिमा\nन्यूयॉर्क - अयोध्येत ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाची चर्चा अमेरिकेतही आहे. याच दिवशी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथील भव्य फलकावर श्रीरामाचे छायाचित्र आणि अयोध्येतील राम मंदिराची त्रिमितीय प्रतिकृती झळकणार आहे. अयोध्येतील ऐतिहासिक घटनेच्या सन्मानार्थ हा खास उपक्रम असेल, अस आयोजकांनी बुधवारी (ता. २९) सांगितले.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nअमेरिकन भारत सार्वजनिक व्यवहार समितीचे अध्यक्ष जगदीश सेहवानी म्हणाले की, न्यूयॉर्कमध्ये पाच ऑगस्टला होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाची तयार झाली आहे. यासाठी खास भव्य ‘नॅस्डॅक’ पडदा आणि १७ हजार चौरस फूट एलईडी पडदा उभारण्यात येणार आहे. टाईम्स स्क्वेअरमधील हा फलक जगातील उच्च दर्जाचा मानला जातो.\nकोरोनाबाबत WHO चे मोठं वक्तव्य; म्हणाले...\nसकाळी ८ पासून ‘जय श्रीराम’\nटाईम स्क्वेअर येथे ५ ऑगस्टला सकाळी ८ पासून रात्री दहापर्यंत हिंदी आणि इंग्रजीत ‘जय श्रीराम’ या शब्दांसह श्रीरामाचे छायाचित्र आणि व्हिडिओ चित्रफित, राम मंदिराची नियोजित वास्तू आणि त्रिमितीय छायाचित्रे झळकणार आहेत. तसेच भूमिपूजन कार्यक्रमाची छायाचित्रेही अन्य फलकांवर दाखविली जाणार आहेत.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\nदेशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्याव�� महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nCoronavirus : भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होता होईना; आता...\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. भारतातही या व्हायरसने धुमाकूळ घातला असून, आता या रुग्णांची संख्या 31 झाली आहे.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nकोरोनाचा फेसबुकला फटका, शांघाय नंतर 'हे' ऑफिस देखील राहणार बंद...\nकोरोना जगभरात प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो नागरिकांनी जीव गमावलाय. चीननंतर आता हळूहळू जगातल्या सगळ्याच देशांवर कोरोनाचं सावट पसरत चाललं आहे. जगातल्या काही मोठ्या कंपन्यांनाही आता कोरोनाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. यात फेसबुकलाही मोठा फटका बसला आहे.\nअकोलेकरांनो घाबरू नका, तो कोरोनाचा संशयीत रुग्ण केवळ...\nअकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रवेश, ही केवळ अफवा असून, भारतीय वैद्यकीय निकषानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करून देशात येणाऱ्यांच्या काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात. त्याच प्राथमिक तपासण्या जर्मनीवरून परतलेल्या 24 वर्षीय रुग्णांच्या करण्यात आल्या आहेत. त्या तपासण्या नॉर्मल निघाल्या असून,\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nकोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा\nठाणे - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासन\n'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का\nनवी दिल्ली : भारताच्या शेजारील देशात चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अशातच चीन, इटली, मलेशिया, इराण, जपान, सौदी अरेबिया या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांचीही कसून तपासणी होत आहे. या पर्यटकांना कोरोनाच्या सर्व चाचण्या करूनच विमानतळावरून प्रवेश दिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/17/indian-cricketers-to-get-visa-for-t20-world-cup-from-india/", "date_download": "2021-06-23T02:29:21Z", "digest": "sha1:CBHUUSLSELVCBKHSNQIKZFCZQEHLHN2D", "length": 6445, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारताकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूंना टी-20 विश्वचषकासाठी मिळणार व्हिसा - Majha Paper", "raw_content": "\nभारताकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूंना टी-20 विश्वचषकासाठी मिळणार व्हिसा\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / टी-२० विश्वचषक स्पर्धा, पाकिस्तान क्रिकेट, बीसीसीआय, व्हिसा / April 17, 2021 April 17, 2021\nनवी दिल्ली : भारतात ऑक्टोबर महिन्यात येण्यासाठी सज्ज असणाऱ्या बाबर आझम याच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या वाटेतील अडचणी दूर झाल्या असून या खेळाडूंना भारत सरकारकडून व्हिसा देण्यात येणार आहे.\nकेंद्र सरकारच्या या निर्णयाबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली. पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या व्हिसाचा प्रश्न सुटला आहे. पण, क्रिकेट सामने पाहण्यासाठी चाहते सीमा ओलांडू शकणार आहेत का, याबद्दल मात्र अद्यापही स्पष्टोक्ती नसल्याची माहिती गोपनीयतेच्या अटीवर बीसीसीआयशी संलग्न सूत्रांनी दिली आहे.\nभारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट संघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून कोणताही क्रिकेटच सामना खेळला गेलेला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव आणि काही राजकीय मुद्द्यांमुळे या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारी तेढ कायम आहे. पण, येत्या काळात मात्र परिस्थिती बदलण्याची चिन्हे आहेत.\nसूत्रांच्या माहितीनुसार टी-20 विश्वचषक सामन्यांसाठी बीसीसीआयने नऊ ठिकाणांची पाहणी केली असून, याचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. इतर सामन्यांसाठी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि धरमशाला या ठिकाणी असणाऱ्या स्टेडियमना पसंती देण्यात आली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/agriculture-minister-narendrasingh-tomar-said-one-lakh-37-thousand-crore-rupees-transfer-to-farmers-account-under-pm-kisan-474369.html", "date_download": "2021-06-23T03:07:42Z", "digest": "sha1:M5LR65EHQNLZT4CIAT3OWDTDLBGSBJ2B", "length": 18278, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPM Kisan: 10.90 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 37 हजार कोटी वर्ग, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती\nप्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आतापर्यंत 30 महिने पूर्ण झाले आहेत. (PM Kisan Scheme )\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 10.90 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 1 लाख 37 हजार 192 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली आहे. नरेंद्र सिंह तोमर यांनी या योजनेची सुरुवात 2019 झाली होती, अशी माहिती दिली आहे. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षात 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येतात. सरकारनं आतापर्यंत 8 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याची रक्कम देण्याचं काम सुरु असून ते 31 जुलैपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं तयारी सुरु केली आहे. (Agriculture Minister Narendra Singh Tomar said one lakh 37 thousand crore rupees transfer to farmers account under PM Kisan)\nPM श्री @narendramodi जी के नेतृत्व में 2019 में #PMKisanSammanNidhi योजना का शुभारंभ हुआ, जिसमें 3 समान किश्तों में प्रति वर्ष 6000 रु किसान ��रिवारों को आय सहायता प्रदान की जाती है\nअब तक 10.90 करोड़ किसान परिवारों को 1,37,192 करोड़ रु जारी किए जा चुके हैं\nपीएम किसान सन्मान योजनेला 30 महिने पूर्ण\nप्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आतापर्यंत 30 महिने पूर्ण झाले आहेत. आठव्या हप्त्याची रक्कम 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. आता पीएम किसान योजनेच्या ननव्या हप्त्याची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी संघटनांकडून या मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली जात आहे.\nपीएम किसान योजनेचा नववा हप्ता ऑगस्टपासून\nपीएम किसान सन्मान योजनेचा नवव्या हप्त्याची तयारी ऑगस्टपासून केली जाणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेमध्ये नोंदणी केली नाही. त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी आता नोंदणी केली आणि त्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यास त्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील मिळू शकतात. पीएम किसान सन्मान योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येते. गेल्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहे.\nमोदी सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरुवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी, अशी मागणी केली आहे.\nमान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार\nखरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर, कोणत्या पिकाची MSP सर्वाधिक वाढली\nपुनर्रचित हवामान आधारित फळविक विमा योजनेत सहभागी व्हा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन\nपावसाने दडी मारल्याने येवला तालुक्यात दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांची चिंता वाढली\nलासलगाव बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक; 27 दिवसांत 180 कोटींची उलाढाल\nPM Kisan Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर; केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nऑटो मेकॅनिकची नोकरी सोडून शेतीचा निर्णय , आंब्याच्या बागेसह नर्सरीतून काकासाहेब सावंत यांची 50 लाखांच��� कमाई\nमोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nनवी मुंबई6 mins ago\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई27 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे52 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nमराठी न्यूज़ Top 9\nशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nनवी मुंबई6 mins ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे52 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nमोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 103.63 रुपये तर डिझेल 95.72 रुपये प्रति लिटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://gabitsamaj.com/", "date_download": "2021-06-23T01:21:14Z", "digest": "sha1:Q7NM7P2KLCLBARRQJJ5XVF7XUCUUB5NT", "length": 5131, "nlines": 47, "source_domain": "gabitsamaj.com", "title": "कोकण किनारपट्टीवर वसलेला एक समाज ........", "raw_content": "\nकोकण किनारपट्टीवर वसलेला एक समाज ........\nअखिल भारतीय गाबीत समाज महासंघ\nगाबीत समाज वधू-वर सूचक केंद्\nसमाजाला एकत्रित करुन समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या हेतूनेच या संघटनेची स्थापना करण्यात आली.\nगाबीत समाजबांधावाना आपल्या उपवर मुला-मुलींसाठी घर बसल्या योग्य जोडीदार शोधता यावा यासाठीच हा उपक्रम राबवण्यात येत आहे.\nगाबीत समाजामध्ये शिमगा कश्याप्रकारे साजरा केला जातो याची माहिती समाज बांधवांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nया संकेतस्थळाची निर्मिती करण्यामागील हेतु\nजन्म कोणत्या समाजात घ्यावा, हे कोणाच्याच हातात नसते, परंतु आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हि भावना ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मनात येते. त्याचवेळी समाजकार्याची खरी निर्मिती होते. अनेकजण गाबीत समाज संघटित होत नाही अशी तक्रार करताना दिसतात. आज गाबीत समाज जागा होत आहे व समाजकार्याची भावना आज अनेक समाज बांधवांमध्ये निर्माण होत आहे याची प्रचिती होत आहे. हे संकेतस्थळ अशाच समाजबांधवांना एकत्रित आणण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे.\nएक गाबीत खुप दिवसांपासुन जाळ विणतोय, सतत.................\nसमाजविषयक माहिती कोकणविषयक माहिती माहिती समाजोपयोगी दाखल्यांबाबत\nसमाजाचा इतिहास भौगोलिक रचना जातीचा दाखला\nसमाजातील सण व उत्सव कोकणचा इतिहास देवस्थाने/ देवळे नोंन - क्रिमिलेयर दाखला\nगाबीत शिमगोत्सव कोकणातील तालुके व गाव हॉटेल्स वास्तव्याचा दाखला\nशासकीय निर्णय कोकणातील पिनकोड हॉस्पिटल्स ज्येष्ठ नागरीक दाखला\nआयोगाचा अहवाल कोकणातील जाती शेतकरी दाखला\nसमाजकार्ये कोकणी लोककला विवाह दाखला\nगाबीत विचार मंच फेसबुकवर\nआपल्या समाजाची वेबसाइट असणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. समाजातील घडामोडी लोकांपर्यंत पोहचविण्याचे हे प्रभावी साधन आहे. असेच उपक्रम राबवण्याची सध्या गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-23T03:20:26Z", "digest": "sha1:7KDKD237TKZM7GQF4LPTSN2OX3SZ3OBE", "length": 10755, "nlines": 261, "source_domain": "krushival.in", "title": "दोन लाखांहून अधिक शासकीय पदे रिक्त - Krushival", "raw_content": "\nदोन लाखांहून अधिक शासकीय पदे रिक्त\nपुणे | प्रतिनिधी |\nराज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचार्‍यांची मिळून 2 लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे वास्तव उघड झाले आहे. रिक्त असलेल्या पदांपैकी 1 लाख 41 हजार 329 पदे सरळ सेवेने, तर 58 हजार 864 पदे पदोन्नतीने भरायची आहेत.\nशासकीय सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्यातील रिक्त पदांचा आकडा वाढत असूनही राज्य शासनाकडून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. या पार्श्‍वभूमीवर सुरेश गज्जलवार यांनी माहिती अधिकारात वर्ग एक ते वर्ग चारच्या रिक्त पदांचा तपशील राज्य शासनाकडे मागितला होता. सामान्य प्रशासन विभागाने प्रशासकीय विभागांकडून माहिती संकलित करून त्या अर्जाला दिलेल्या उत्तरातून 31 डिसेंबर 2019 अखेर राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये 2 लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र काही विभागांकडून माहिती उपलब्ध न झाल्याने त्या विभागातील रिक्त पदांचा समावेश आकडेवारीत नाही.\nराज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये मिळून 10 लाख 99 हजार 104 मंजूर पदे आहेत. त्यातील 7 लाख 80 हजार 523 पदे सरळसेवेची, 3 लाख 18 हजार 581 पदे पदोन्नतीची आहेत. त्यापैकी 8 लाख 98 हजार 911 पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 193 पदे अद्याप रिक्त आहेत. त्या पैकी 1 लाख 41 हजार 329 पदे सरळसेवेने, तर 58 हजार 864 पदे पदोन्नतीने भरायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकू ण रिक्त पदांपैकी राज्य शासकीय कार्यालयांची रिक्त पदे 1 लाख 53 हजार 231, जिल्हा परिषदांची रिक्त पदे 64 हजार 962 आहेत.\nएवढया मोठया प्रमाणात पदे रिक्त असूनही शासन भरती प्रक्रिया राबवत नसल्याने प्रशासनावर ताण येतो, त्याशिवाय स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांना संधी मिळत नाही. कं त्राटी पद्धतीने भरली जाणारी पदे ठरावीक काळापुरती असल्याने ती पदेही रिक्त होतात. त्यामुळे रिक्त पदांवर शासनाने केवळ एमपीएससीद्वारेच भरती प्रक्रिया करावी.\nसुरेश गज्जलवार, माहिती अधिकार कार्यकर्ते\nआषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी\nनवी मुंबईत गर्दीच ठरतेय धोक्याची\nपटोलेंच्या ‘एकला चलो रे’ वर आघाडीत अस्वस्थता\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-23T01:32:04Z", "digest": "sha1:VZ6D6IASJONOZN7YXV7AOIRUJ2VFDLTM", "length": 10477, "nlines": 258, "source_domain": "krushival.in", "title": "रामराजे-उदयनराजेंची खास भेट - Krushival", "raw_content": "\nविधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील गेल्या काही वर्षांच्या वादाला त्यां दोघांनीच पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही राजघराण्याचा शिष्टाचार पाळत एकमेकांचे स्वागत केले. दोघांत पाच मिनिटे दिलखुलास चर्चा झाली. पुण्याला जायचे म्हणून रामराजे निघाले तेव्हा करोना साथ असल्याने उदयनराजेंनी रामराजेंना ङ्गटेक केअरफ, ङ्गलवकरच भेटूफ असे म्हणाले, तर रामराजेंनीही उदयनराजेंना ङ्गकाळजी घ्याफ असे सांगितले.\nरामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधीपासून सुरू आहे. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केला. पण उदयनराजें व रामराजेंचा थेट राजघराण्याच्या स्वभावामुळे यात यश आले नाही. दोघांमध्ये 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत व कायम वादविवाद होत राहिले.\nउदयनराजेंनी फलटणला जाऊन तर रामराजेंनी सातार्‍यात येऊन एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देत एकमेकांची उणी -दुनी काढत राजशिष्टाचार गुंडाळून ठेवले होते. त्यानंतर हा वाद मागील सातआठ वर्ष पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये माझं स्थान कमी करण्याचा रामराजे प्रयत्न करतात,माझ्या राजकारण समाजकारणात आडवे येतात असा समज झाल्याने वाद होता. मागील निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व आमदार बरोबर घेऊन रामराजेंनी उदयनराजेंना कोंडीत पकडत उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित असताना बहिष्कार टाकला होता. दोघेही एकमेकांवर संधी मिळताच जोरदार आरोप प्रत्यारोप करायचे. पुढे उदयनराजेंच्या भाजपा प्रवेश���नंतर झालेल्या निवडणुकीनंतर वाद पुन्हा बाजूला पडला. पण आज सातारच्या शासकिय विश्रामगृहात गेल्यावर्षी जूनमध्ये घडला तसाच प्रकार घडला. जिल्हा बँकेची सभा उरकून रामराजे नाईक निंबाळकर शासकिय विश्रामगृहात थांबले होते.\nआषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी\nनवी मुंबईत गर्दीच ठरतेय धोक्याची\nपटोलेंच्या ‘एकला चलो रे’ वर आघाडीत अस्वस्थता\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/phone-crime-against-womens-uttar-pradesh-women-commission-meena-kumari-mobile-phone-crime-against-womens-statement/", "date_download": "2021-06-23T03:26:43Z", "digest": "sha1:HMDKWY3BXMQW6BJRUOYHLPWXTRBSHHBA", "length": 12768, "nlines": 136, "source_domain": "bahujannama.com", "title": "मोबाईलवर बोलता-बोलता मुली पळून जातात, गुन्हे वाढण्याचे कारण सुद्धा हेच", "raw_content": "\nमोबाईलवर बोलता-बोलता मुली पळून जातात, गुन्हे वाढण्याचे कारण सुद्धा हेच\nअलीगढ : वृत्तसंस्था – महिलांसंबंधीचे (Womens) वाढत असलेले गुन्हे नेहमी मोठी समस्या राहिली आहे, सातत्याने या मुद्द्यावर समाजात काम करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी (Meena Kumari) यांचे म्हणणे आहे की, महिलांसंबंधीचे (Womens) गुन्हे वाढण्याचे कारण त्यांचे मोबाइल फोन (Phone Crime Against Womens ) वापरणे आहे.\nमुली तासनतास मुलांसोबत मोबाईलवर बोलतात\nउत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलीगढमध्ये आल्या असताना मीना कुमारी यांनी वक्तव्य केले की,\nमहिलांच्या (Womens) बाबतीत वाढत असलेल्या गुन्ह्यांवर समाजाला स्वता गंभीर व्हावे लागेल.\nअशा प्रकरणात मोबाइल (Phone) एक मोठी समस्या बनली आहे,\nमुली तसानतास मोबाइलवर (Phone) बोलत असतात…मुलांसोबत उठतात-बसतात.\nमुलीेंचे मोबाईल चेक करा\nमीना कुमारी यांनी म्हटले की, मुलींचे मोबाईल सुद्धा चेक केले जात नाहीत.\nघरातील लोकांना माहित नसते आणि नंतर मोबाइलवर बोलता-बोलता मुलांसोबत त्या पळून जातात.\nमुली बिघडण्याचे कारण मोबाईल, जबाबदारी आईची\nउत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्य मीना कुमारी यांनी आवाहन केले आहे की,\nमुलींना मोबाईल देऊ नका आणि जर मोबाइल दिला तर त्यांचे पूर्ण मॉनिटरिंग करा.\nयामध्ये आईची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि आज जर मुली बिघडल्या असतील तर त्यास त्यांच्या माताच जबाबदार आहेत.\nमहिलांसंबंधीचे गुन्हे हा संवेदनशील मुद्दा असताना महिला आयोगाच्या सदस्यांनी त्यासाठी अशाप्रकारे मोबाईलला आणि मुलींना जबाबदार ठरवल्याने त्यांच्या वक्तव्यावर मोठी टिका होत आहे.\nकृपया हे देखील वाचा:\nकोरोना प्रतिबंध लस घेणार का बाबा रामेदव यांनी दिलं ‘हे’ उत्तर\n20 लाखांचा दंड आणि उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर अभिनेत्री जुही चावला म्हणाली…(व्हिडीओ)\nगुन्हे शाखेकडून तडीपार गुंड शफ्या खानला येरवडा गावठाण परिसरातून अटक; शफिकवर 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद\nकोंढव्यात भाजी विक्रेत्याच्या गालावर चाकूने वार\nमोदी सरकारचा मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यास 15 दिवसांची रजा मिळणार\nTags: crimegirlsMember Meena KumarimobilerunningspeakingState Commission for Womenuttar pradeshWomenउत्तर प्रदेशगुन्हेपळूनबोलता-बोलतामहिलांसंबंधीमुलीमोबाईलराज्य महिला आयोगासदस्या मीना कुमारी\nकोरोना प्रतिबंध लस घेणार का बाबा रामेदव यांनी दिलं ‘हे’ उत्तर\nमुंबईतील इमारत दुर्घटनाप्रकरणी इमारत मालक, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार – विश्वास नांगरे-पाटील\nमुंबईतील इमारत दुर्घटनाप्रकरणी इमारत मालक, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार - विश्वास नांगरे-पाटील\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमोबाईलवर बोलता-बोलता मुली पळून जातात, गुन्हे वाढण्याचे कारण सुद्धा हेच\nMaratha Reservation | उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले – ‘…तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार’\nSanjay Raut : ’12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी’\n‘हे’ 2 खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, गावस्करांनी उघड केले पीचचे रहस्य\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\nPune Fraud News | प्लॉट विकसित करुन देण्याच्या नावाखाली 4 कोटींची फसवणूक; 30 गुंतवणुकदारांना घातला गंडा\nChitale Bandhu Mithaiwale | चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाखाच्या खंडणीची मागणी; नामांकित शाळेतील शिक्षीकेसह चौघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-23T02:10:24Z", "digest": "sha1:5DAJLA5WSGC63CP4GFDTHXEIK6YOI2JI", "length": 3908, "nlines": 104, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "जळगाव जमोद | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 18, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/chimukalyas-birding-for-birds-during-the-saptagiri-period/", "date_download": "2021-06-23T02:30:39Z", "digest": "sha1:7BSC5LHAWTSI57RBZBQWL3SMZLKW4AE3", "length": 10617, "nlines": 91, "source_domain": "hirkani.in", "title": "सप्तगिरी काॅलनीत पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची पक्षीपाणपोई – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nसप्तगिरी काॅलनीत पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची पक्षीपाणपोई\nनांदेड – दिवसेंदिवस तापमापन वाढत चालले आहे. या वाढत्या उन्हाचा तडाखा माणसाबरोबरच चिमण्या पाखरांनाही बसतो आहे. कोरोनाच्या कहरात सर्वत्र रुग्ण आॅक्सिजनसाठी तडफडत आहेत. माणसं भांबावलेली आहेत. सर्वच कुटुंबांना बाहेरचे जग असुरक्षित वाटत आहे. अशाही परिस्थितीत पाण्यावाचून विव्हळणाऱ्या चिमण्या पाखरांनाही येथील सप्तगिरी काॅलनीतील काही चिमुकल्यांनी आपल्या परसातील झाडांवर छोट्या छोट्या द्रोणांमध्ये पाण्याची खास सोय केली आहे. यामुळे मुलांची प्राणीमात्रांबद्दलची मैत्री भावना वाढीस लागल्याचे लक्षात येत असून अनेकांनी चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.\nउन्हाळयात पाण्याअभावी पक्षी तडफडू लागतात. तर कधी पक्ष्यांना उष्माघाताला तोंड द्यावे लागते. आता उन्हाचे चटके मुक्या पशुपक्ष्यांना सोसावे लागत आहे. सर्व नाले, नद्या, पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे मुके पशु, पक्षी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडतात. पाणी पिण्यास तात्काळ न मिळाल्यास पक्षी आकाशातून कोठेही रस्त्यावर अचानक पडतात. अशावेळी सुती कापड थंड पाण्यात बुडवून त्या पक्षाला आच्छादन देतात. पाखरांना पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी काॅलनीतील युवराज ढवळे, तन्मय कांबळे, अभिजित जाधव, अनिकेत खिल्लारे, तनिश सूर्यवंशी, असित गायकवाड, अनुष्का जोशी, पायल भावे, जयंती ढवळे या चिमुकल्यांनी पक्ष्यांसाठी पाणपोई व दाण्याची व्यवस्था करून पाण्यासोबतच पक्ष्यांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.\nकोरोनाकाळात मनुष्य मनुष्याला दुरावत चालला आहे. अशा स्थितीत मनुष्य एकाकी जीवन जगत आहे. पशू, पक्षी मात्र सोबत आनंदाने जगताना दिसत आहेत‌. परंतु उन्हाळ्यात त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी पशु, पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. ही जाणीव बाळगून या चिमुकल्यांनी मातीच्या कुंड्या, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, ज्यात पाणी ठेवता येईल अशा पण टाकाऊ वस्तूंपासून पाणवाट्या तयार करून त्या झाडांना बांधून त्यात दररोज पाणी टाकून पक्षी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. या वाटेवरून येता, जाता पक्ष्यांना पाणी पिताना पाहून वाटसरूंना समाधान प्राप्त होत आहे.\n….. आणि जांभळ्या सूर्यपक्षाने बांधले घरटे\nगेल्या महिनाभरापासून युवराज ढवळे या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलाने घरासमोरील कण्हेरीच्या झाडावर तसेच पेरु आणि लिंबोणीच्या झाडावर चिमण्यांसाठी दाणापाण्याची सोय केली आहे. सुरुवातीला तो सरंक्षक भिंतीवर पाणी आणि दाणे ठेवत असे. मग त्यानेच तयार केलेल्या पाणवाट्यांमध्ये दररोज नियमितपणे पाणी टाकून ते झाडांच्या फांद्यांना बांधले आणि ज्वारी, गहू किंवा तांदळाचे दाणे घराच्या संरक्षक भिंतीवर ठेवले जायचे. जांभळा सूर्यपक्षी झाडांची पानगळ सुरू झाल्यानंतर नवी पालवी येण्यास प्रारंभ होतो, त्यासुमारास अंडी घालण्यासाठी घरटे बांधण्यास सुरुवात करतो. एके दिवशी जांभळ्या सूर्यपक्षाने अंडी घालण्यासाठी परसातील कण्हेरीच्या झाडाची निवड केली. झाडाच्या एका फांदीवर आपले बस्तान बसवून घरटे बांधण्यास सुरुवात केली. आता त्या घरट्यात दोन लहानशी पिल्ले चिवचिवत असून बच्चे कंपनीला प्रचंड आनंद होत आहे.\nमराठा समाजातील गरीबांचे मोठे नुक्सान – आ. कैलास गोरंट्याल\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/set-up-of-150-beds-for-childrens-in-bytco-hospital", "date_download": "2021-06-23T02:26:22Z", "digest": "sha1:7DZQSH65BHADG3ZRLEEXCQWCEH235PKO", "length": 6069, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "set up of 150 beds for childrens in Bytco hospital", "raw_content": "\nबिटकोत बालकांसाठी दीडशे बेडच्या कक्षाची उभारणी\nमनपा आयुक्तांकडून बिटको कोविड सेंटरची पाहणी\nसमस्याग्रस्त बिटको कोविड सेंटरला महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज भेट दिली. येथील समस्यांबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली. त���ेच दुसर्‍या ऑक्सिजन प्रकल्पाच्या जागेची आणि बालकांसाठीच्या दीडशे बेडच्या कक्षाची पाहणी केली. दोन कोटींचे सिटी स्कॅन मशीन व अन्य यंत्रणा काम करतात की नाही याचीही माहिती घेतली.\nदरम्यान, बिटकोत रुग्णांना महापालिकेतर्फे जेवण, चहा-नाश्ता दिला जातो. प्रतिबंध करूनही रुग्णांचे नातेवाईकांनी रुग्णांना जेवण, चहा-नाश्ता देण्यासाठी गर्दी करत असल्याचे निर्दशनास आल्यावर आयुक्त जाधव यांनी नातेवाईकांना तसेच सुरक्षा रक्षकांना फैलावर घेतले. नातेवाईकांचे प्रबोधन करुन त्यांना बाहेर काढले.\nसुरक्षा रक्षकांना-नातेवाईकांना प्रतिबंधाच्या सूचना केल्या. बिटकोतील गैरसोयी दूर करुन सुविधा द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. समाधान करोना नियंत्रणात येत असल्याबद्दल माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया आयुक्तांचे कौतुक केले. जागतिक परिचारिका दिन असल्यामुळे मेट्रन आशा मुठाळ व पारिचारिकेचा आयुक्त जाधव यांनी सत्कार केला. परिचारिकांनीही त्यांचे फुल देऊन स्वागत केले.\nआयुक्तांच्या दौर्‍यावेळी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय बापूसाहेब नागरगोजे, बिटकोचे नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, शहर अभियंता संजय घुगे, बांधकाम उपअभियंता नीलेश साळी, विभागीय अधिकारी संजय गोसावी, कार्यकारी अभियंता धर्माधिकारी, स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, शाखा अभियंता डोंगरे आदी उपस्थित होते. ऑक्सिजन निर्मितीसाठी दोन महिन्यापूर्वी बिटकोत स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याच्या मागेच नवीन प्रकल्पाची तयारी सुरू आहे.\nतसेच बिटकोच्या इमारती मागे लिक्विड ऑक्सिजन टँन्क उभारला जात आहे. या सर्वांची आयुक्तांनी पाहणी केली. तिसर्‍या लाटेत मुलांना धोका जास्त आहे. त्याच्या तयारीचा भाग म्हणून बिटकोत दीडशे बेडचा कक्ष तयार केला जात आहे. त्याचाही आयुक्तांनी आढावा घेतला. एचआरसिटी स्कॅन मशीन बंद होते. ते चालू झाले का याची माहिती त्यांनी घेतली. पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था आदींची पाहणी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-news-no-manglashtak-wedding-ceremony-dhananjay-munde-impressed-412719", "date_download": "2021-06-23T03:28:28Z", "digest": "sha1:63F2MFICZAQDJIZO75Q5T5Q3YEEMJ26V", "length": 17384, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अनोखा विवाह! मंगलाष्टकांऐवजी वधूवरांनी 'वंदे मातरम'चे गायन करत एकमेकांना घातले हार, धनंजय ���ुंडे गेले भारावून", "raw_content": "\nआयुष्यात अनेक विवाह सोहळे आपण पाहिले, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. परंतु या सोहळ्यास उपस्थिती हे भाग्यच असल्याचे श्री.मुंडे म्हणाले.\n मंगलाष्टकांऐवजी वधूवरांनी 'वंदे मातरम'चे गायन करत एकमेकांना घातले हार, धनंजय मुंडे गेले भारावून\nबीड : एचआयव्हीसोबत जगणाऱ्या दोन जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा मंगळवारी (ता.२३) परिसरातील पाली येथील इन्फंट इंडिया संस्थेत पार पडला. सामाजिक न्याय तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. धार्मिक विधीऐवजी वधूवरांनी एकमेकांना हार घालत वंदे मातरम या गीताचे गायन केले. आयुष्यात अनेक विवाह सोहळे आपण पाहिले, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. परंतु या सोहळ्यास उपस्थिती हे भाग्यच असल्याचे श्री.मुंडे म्हणाले.\nवाचा - रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ\nइन्फंट इंडिया संस्थेतील दोन अनाथ एचआयव्हीसोबत जगणाऱ्या मुलींसाठी संचालक दत्ता बारगजे यांनी असेच दोन वर शोधले. त्यांचा विवाह सोहळा आणि एचआयव्ही बाधित दाम्पत्याच्या पूर्णपणे सक्षम असलेल्या चिमुकलीचा पहिला वाढदिवसही असे दोन कार्यक्रम एकत्रित पार पडले. इन्फंट व राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून ५० लाख रुपये मंजूर केले असून, पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम करण्यात येईल असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.\nवाचा - रात्री फिरणे दूरच, रस्त्यावर थांबताही येणार नाही औरंगाबादेत आठ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी\nतसेच, नाथ प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी इन्फंटला पाच लाख रुपयांची देणगी देण्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी श्री. बारगजे, संध्या बारगजे, परळी पालिकेचे गटनेते वाल्मीक कराड, जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, सूर्यभान मुंडे, निलेश लोहिया, अविनाश नाईकवाडे, प्रा. निलेश आघाव, शिवलिंग मोराळे, तत्वशील कांबळे आदींची उपस्थिती होती.\nसंपादन - गणेश पिटेकर\nधनंजय मुंडे होते, म्हणून हा जवान....\nपरळी वैजनाथ (जि. बीड) -तालुक्‍यातील पांगरी येथील जवान सुटी संपवून परत देशसेवेसाठी निघालेले असताना श्रीनगरला जाणारे विमान उशीर झाल्याने चुकले. तितक्‍यात मुंबईला निघालेले मंत्री धनंजय मुंडे यांची अचानक भेट झाली अन्‌ वैभवला श्रीनगरचे दुसऱ्या विमानाचे तिकीट मिळाले.\nअंबाजोगाईत एक हजार कोरोना वॉरियर्सची फौज\nअंबाजोगाई : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध घटकांनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे अद्याप तरी कोरोना जिल्ह्याच्या वेशीबाहेरच आहे. जरी, उद्या काही वेळ आली तरी आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली आहे. एकट्या अंबाजोगाईत एक हजार कोरोना वॉरियर्सची फौज तैनात असेल,\nपंकजा मुंडेंची उमेदवारी टळली; काय आहेत कारणं, काय होईल परिणाम\nबीड : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव टळले आहे. उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र असल्याने पंकजा मुंडे इच्छूक नव्हत्या, असे म्हणणे आता गैर ठरणार आहे. मात्र, त्यांची उमेदवारी टळ\nधनंजय मुंडे भावूक... 'कठीण प्रसंगी जी साथ दिली त्याचं आभार मी शब्दात मानू शकत नाही'\nबीड: मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसले होते. मुंबईतील रेणू शर्मा या महिलेने मंत्री मुंडेंवर बलात्काराचे आरोप केले होते. त्यामुळे राज्यभरात भाजपने याचा फायदा उठवून रान पेटवलं होत. ठिकठिकाणी आंदोल\nऔरंगाबाद लॉकडाऊन अपडेट्स: ग्राहकांसाठी शनिवारी बॅंका बंद\nऔरंगाबाद : अंशत: लॉकडाऊनबरोबर शनिवार आणि रविवार हे विकेंडचे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊनचा यापुर्वीच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे. त्यात या शनिवारी (ता.२०) बॅंकाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या शनिवारी बॅंकांना या विकेंड लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते. कोरोनाबाधिता\n पण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणाऱ्यांच्या नावावर काट\nबीड : जिल्हा नियोजन समिती आणि कार्यकारी समितीच्या निवडीत शिवसेना आणि काँग्रेसला भरभरुन वाटा मिळाला आहे. पण, शिवसेनेला मानाचे ताट देतानाच थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणाऱ्या आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीला आव्हान देणाऱ्या गटाच्या नावावर मात्र काट अशी पॉलिटीकल थेअरी साधत राज्यात शिवसेना मोठा भा\nचार वर्षे, तिच तारीख; धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंकडून सत्ता व्याजासह केली वसूल\nबीड : सर्वाधिक सदस्य विजयी होऊनही पक्षांतर्गत बंडखोरीमुळे चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या दृष्टीक्षेपात असलेली जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात गेली. पण, चार वर्षांनी धनंजय मुंडेंनी व्याजासह सत्तेची वसूली कर झेडपीत तर पुर्वीच ताब्यात घेतली आणि आता भाजपच्या ताब्यातील जिल्हा बँकेवरही\nBreaking: कोरोना लस टोचूनही दुसऱ्यांदा धनंजय मुंडे कोरोना पाॅझिटिव्ह\nबीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे 11 दिवसांपूर्वी म्हणजे 12 मार्चला त्यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस टोचून घेतला. धनंजय मुंडे यांनी खुद्द आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आह\n'आदर्श' मधील अनियमितता पुतण्याकडून चव्हाट्यावर\nबीड : राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि कुरघोड्यानंतर आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याशी संबंधित मालमत्तांमधील अनियमिततावर तोफा वळविल्या आहेत. त्यांच्या तोफांना पालकमंत्री धनंजय मुंडे देखील दारुगोळा पुरवत आहेत.\nजमावबंदीचे उल्लंघन; धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, भाजपची एसपीकडे मागणी.\nबीड : सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कायदा पायदळी तुडवत दीपावली फराळ व स्नेह मिलनाचा कार्यक्रम गर्दीने साजरा केला. कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित सामाजिक अंतराचे संकेत डावलून जमावबंदी कलमाचे उल्लंघन केले. त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजपने सोमव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/05/21.html", "date_download": "2021-06-23T02:32:00Z", "digest": "sha1:6U5AXBULBWO7HCEQHRXX2ZTRRDQMG2Y4", "length": 11101, "nlines": 97, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "वाढता कोरोना कर्जतकरांसाठी निर्णायक वळणावर रुग्ण संख्या 21 वर, - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी महाराष्ट्र रायगड वाढता कोरोना कर्जतकरांसाठी निर्णायक वळणावर रुग्ण संख्या 21 वर,\nवाढता कोरोना कर्जतकरांसाठी निर्णायक वळणावर रुग्ण संख्या 21 वर,\nवाढता कोरोना कर्जतकरांसाठी निर्णायक वळणावर\nरुग्ण संख्या 21 वर,\nजगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीने आता कर्जत तालुक्यातही प्रवेश केल्��ाने भीतीमय चिंतेचे वातावरण आहे. बुधवार 27 मेपर्यंत तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या 20 झाली होती. यातील 4 जण बरे होऊन घरी परतले असून 2 जणांचा मृत्यू झाला. मात्र, आज शुक्रवारी अचानक तब्बल 7 रुग्णांची भर पडल्याने माथेरानसह तालुक्यातील आरोग्य स्थिती निर्णायक वळणार असल्याचे दिसते.\nमुंबई आणि पुण्याच्या मध्यावर असले तरी रायगड जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत पनवेल वगळता कोरोनाबधितांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. मात्र, कर्जत तालुक्यात कोरोनाने प्रवेश केला नव्हता. दरम्यान, 20 एप्रिल रोजी नेरलमध्ये पहिला रुग्ण आढळला. यामुळे मात्र कर्जतकर आणि सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले. सदर रुग्ण लवकरच बरा होऊन परतला तरी परिस्थिती चिंताजनक होऊ लागली. त्यानंतर कर्जत शहरातील संजयनगर, गुंडगे यासह ग्रामीण भागातील ओलमनसारख्या भागात आता कोरोनाने प्रवेश केला आहे. याबाबत, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात हेत असल्या तरी यातील बहुतांशी बाधित हे मुंबई बाहेरचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कर्जत नगरपरिषदेने 28 ते 30 मे दरम्यान बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nबुधवरपर्यंत बाधितांची संख्या 20 होती. यातील 4 जण बरे होऊन घरी परतले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बधितांची संख्या आता 14 असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आज शुक्रवारी अचानक 7 जणांचे कोरोना तपासणी अहवाल पोसिटीव्ह आले. यामध्ये कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह\nनिवृत्त वन कर्मचारी यांचा 22 वर्षीय मुलगा त्यांच्या सतत संपर्कात राहिल्याने त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच, माथेरांमध्येही 4 जंणांचे अहवाल पोसिटीव्ह आले आल्याने तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या 21 झाली आहे.\nTags # ताज्या घडामोडी # महाराष्ट्र # रायगड\nTags ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, रायगड\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल ���रीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/blog/controversy-between-twitter-and-center-became-deeper-13830", "date_download": "2021-06-23T01:59:19Z", "digest": "sha1:ZQB4DZJEHDCWMSE2BHUO7VORBRKFK4VO", "length": 6436, "nlines": 28, "source_domain": "www.saamtv.com", "title": "ट्विटर आणि केंद्रातला वाद बनला अधिक गहिरा....", "raw_content": "\nट्विटर आणि केंद्रातला वाद बनला अधिक गहिरा....\nराजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई\nनवी दिल्ली - सोशल मीडियाच्या Social Media नव्या गाईडलाईन्स वरून ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. केंद्र सरकार Central Government सोशल मीडियाच्या नव्या गाईडलाईन्स च्या माध्यमातून सोशल मीडिया कंपन्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप विदेशी सोशल मीडिया कंपनी करत आहेत. त्यातच भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्या वर ट्विटर Twitter ने केलेल्या कारवाईने क���ंद्र आणि ट्विटर मधील वाद आणखीन गडद झाला . ट्विटरला सरकार काही पर्याय शोधते आहे का\nट्विटर आणि मोदी सरकार यांच्यात वॉर सुरु आहे . हा वाद आता थेट न्यायालयात जाऊन पोहचला आहे. नव्या गाईडलाईन्स पाळल्या नाहीत तर सोशल मीडिया कंपन्यांचं काम थांबवण्यात येईल असे सरकार ने म्हटल आहे. पण ट्विटर ने सरकारच्या या आदेशाचे पालन तर केलंच नाही. उलट मूलभूत हक्कांचा मुद्दा पुढे करत दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. कोर्टात हि मोदी सरकारने ट्विटरच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसी वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच केंद्र सरकारचा म्हणण आहे कि भारतीय कायदे त्यांना मान्य नाहीत.\nसोशल मीडिया गाईडलाईन बाबत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, जर आपण भारतीय कायदा आणि घटनेचे पालन केले नाही तर ते चालणार नाही. कोणती कंपनी भारतात व्यवसाय करीत आहे, त्यांना येथील नियमांचे पालन करावे लागेल. आम्हाला कोणतेही नियंत्रण नको आहे. जर काही तक्रार असेल तर त्याचे निराकरण केले पाहिजे. The controversy between Twitter and the Central Government became deeper\nBreaking: पुणे आणि रायगडला लाॅकडाऊनमधून तुर्तास मुक्ती नाहीच\nदेशातील कोरोना परिस्थिती मोदी सरकारची इमेज बिघडवण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत आहे असा आरोप करणार ट्विट संबित पात्र यांनी केले होते. त्यावर शंका वक्त करत संबित पात्र यांच्या ट्विट वर मैनिपुलेटेड असा शिक्का मारला होता. त्यामुळे केंद्र सरकारने यात उडी घेत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे .\nमैनिपुलेटेड शिक्का हटावा असे म्हंटले. त्यानंतर काँग्रेस टूल किट प्रकणाच्या चौकशीच्या निमित्ताने ट्विट इंडियाच्या कार्यालवरील छापे टाकण्यात आले . संबित पात्र यांनीही ट्विटर वर तोंड सुख घेतले.संबित पात्रा म्हणाले कि, ट्विटर डाव्या विचारांचे आहे. The controversy between Twitter and the Central Government became deeper\nतर केंद्र सरकारने आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कु अ‍ॅप च्या माध्यमातून ट्विटर ला उत्तर दिले होते. त्यामुळे कु अ‍ॅप ला प्रमोट करून ट्विटर ला काही संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maximumpune.com/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-23T02:08:03Z", "digest": "sha1:CYIONG6YEFTGJOMTHDXJGFCGJXQF5IIC", "length": 7077, "nlines": 79, "source_domain": "maximumpune.com", "title": "यंदाच्या गणेशोत्सवात बा���्पाला आईस्क्रीम मोदक", "raw_content": "\nयंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाला आईस्क्रीम मोदक\nपुणे,ऑगस्ट,२०१९: उकडीचे मोदक हे शब्द ऐकल्यावर आपल्यासमोर पांढऱ्या किंवा ऑफ-व्हाईट रंगाच्या पारीमध्ये भरलेले नारळ आणि गुळाचे सारण आपल्याडोळ्यापुढे येते.\nयंदाच्या गणेश चतुर्थीला काहीतरी वेगळे करण्यासाठी मुंबईतल्या आईस्टसी प्रोजेक्ट्स या आगळ्यावेगळ्या आईस्क्रीम उत्पादक कंपनीने मोदक आईस्क्रीमचे नवे व्हर्जनआता सादर केले आहे. नारळ असलेले हे नवे आईस्क्रीम भारतीय डेझर्टसमध्ये दीर्घकाळानंतर बनवण्यात आलेले एक कल्पक उत्पादन आहे.\nया उत्पादनाची चव व आकार पारंपरिक मोदकांशी जुळतो. इतकेच नव्हे तर, मोदकाऐवजी हे उत्पादनही भक्त वापरू शकतील, याची काळजी आईस्टसीने घेतली आहे. काजु फ्लेव्हर आणि तोंडात गेल्याबरोबर विरघळणारा गूळ यामुळे याचा प्रत्येक घास आपल्याला मोदकांचा आनंद देणारा ठरणार आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे, मोदकाचेटोक तोडून त्यात तुपाची धार सोडून मग तो खाल्ला जातो. त्याचप्रमाणे, या आईस्क्रीमवर गुळाचा सॉस ओतण्यात येतो.\nआईस्टसी प्रोजेक्ट्सचे सीईओ व सह-संस्थापक पराग चाफेकर म्हणाले, ”आम्ही नवनिर्मितीची आस धरतो आणि परफेक्शनसाठी कायम प्रयत्नशील असतो. आईस्क्रीमउद्योगक्षेत्रातील ही नवी संधी आम्ही ओळखली असून काहीतरी खास बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तीन वर्षांच्या संशोधन व विकास मोहिमेतून आम्ही ही निर्मितीकेली असून नवनवीन फ्लेव्हर्स ग्राहकांना दर महिन्याला देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”\nअत्यंत कल्पक अशा सर्व्हिंस स्टाईलमध्ये पुण्यातील एरंडवणे भागातील हॉटेल समुद्र दलनात आईस्टसी मोदक आईस्क्रीम उपलब्ध आहे\nमोदक आईस्क्रीमच्या लज्जतीचा केवळ १२० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आपल्याला आस्वाद घेता येणार आहे.\nटीव्हीएस श्रीचक्र लिमिटेडने लाँच केला ब्रॅण्ड टीव्हीएस युरोग्रिप\nरुबाबदार रेनो काइगर’चे भारतात पदार्पण\nभारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nग्लोबल एनसीएपी’च्या वतीने रेनो ट्रायबर’ला प्राप्त 4-स्टार एडल्ट सेफ्टी रेटींग’ने अधोरेखित केले\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारत���चे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kalyan-dombivali-marathi-news-kdmcs-sewage-treatment-plant-will-be-kept-politics-update", "date_download": "2021-06-23T02:38:00Z", "digest": "sha1:6GYEQY3DRX7NE5ZROEZAJWPC6CDDC7OC", "length": 19092, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | KDMC चा मलशुद्धिकरण प्रकल्प रखडणार? 'NRC'मधील अद्ययावत गोदामासाठी बदलाचा प्रस्ताव", "raw_content": "\nअदानी समूहाने सुचवलेला बदल आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने KDMC कडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी आहे.\nKDMC चा मलशुद्धिकरण प्रकल्प रखडणार 'NRC'मधील अद्ययावत गोदामासाठी बदलाचा प्रस्ताव\nकल्याण : आंबिवली येथील \"एनआरसी' कंपनीच्या जागेवर अदानी ग्रुप अद्ययावत गोदाम बांधण्याची तयारी करत आहे. न्यायालयाच्या सर्व प्रक्रिया पार पाडून या जागेवर काम सुरू असल्याची माहिती अदानी समुहाने दिली. दरम्यान या परिसरात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कामात काहीसा बदल करून काम पुढे नेण्यास अदानी समुहाने सहकार्य दर्शवले आहे. मात्र समूहाने सुचवलेला बदल आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने पालिकेकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी आहे.\nमोहोने, अंबिवली परिसरासाठी कोणत्याही प्रकारची भुयारी गटार योजना नसल्यामुळे त्या परिसरातील सांडपाणी नाल्यामध्ये सोडले जात होते. पुढे हाच नाला उल्हास नदीला मिळतो. उल्हास नदीमध्ये थेट सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने या परिसरासाठी भुयारी गटार योजना प्रस्तावित केली आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत यासाठी 300 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडाही तयार करण्यात आला होता. परंतु त्याला मंजुरी मिळाली नाही. सरकारने या परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी आवश्‍यक असलेले पम्पिंग स्टेशन उभे केले जावे, अशी सूचना केली. त्यानुसार पालिकेने आराखडा तयार केला.\nमुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्या वाचा एका क्लिक वर\nया मलशुद्धिकरण केंद्रांमध्ये नाल्यामधील पाणी पोहोचवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे एनआरसी कंपनी प्रशासनाशी पालिकेने यासंदर्भात बोलणी सुरू केली. पम्पिंग स्टेशनपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी कारखान्यातील ज्या जागेची आवश्‍यकता आहे, ती प्रस्तावित जागा लिलाव���द्वारे अदानी समूहाने विकत घेतल्यामुळे या योजनेचे नियोजन प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी समूहाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. परंतु अदानी समूहाने तयार केलेल्या त्यांच्या गोदामाच्या आराखड्यानुसार पालिकेच्या प्रस्तावित आराखड्यात बदल सुचवले आहेत. मात्र, यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्‍यता असल्याने ही सूचना नाकारली जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे पालिकेच्या प्रस्तावित मलशुद्धिकरण केंद्राच्या उभारणीला विलंब होण्याची शक्‍यता आहे.\nअदानी समूहाने तयार केलेल्या त्यांच्या गोदामाच्या आराखड्यानुसार पालिकेच्या सांडपाण्यासाठीच्या प्रस्तावित आराखड्यात बदल सुचवले आहेत. या बदलानुसार पाणी वाहून नेणारी पाईपलाईन जेतवन नगर टेकडीवरून नेण्याबाबत सूचना केली आहे. परंतु पाणी टेकडीवर उचलण्यासाठी हायड्रोलिक पंपांचा वापर करावा लागणार आहे. या कामामुळे प्रकल्पाच्या प्रस्तावित खर्चात वाढ होणार आहे.\nठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संचारबंदीच्या आवाहनाला ठाण्यात रविवारी (ता. 22) सर्वत्र 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी पहाटेपासूनच संपूर्ण शहर परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे रविवारी ठाणे शहर कर्फ्यूचे \"ठाणे' बनले होते. इतिहासात नोंद व\nअवयवदानाचे प्रचारक : माधव अटकोरे\nनांदेड : अवयवदानाबद्दलचे गैरसमज आणि अज्ञान खऱ्या अर्थाने दूर करायचे असतील तर प्रत्येक ग्रामपंचायतीने अवयव दानाची प्रतिज्ञा जाणून घेतली पाहिजे. ग्रामसभा, वाचनालय, शाळा, मंदिर, पारायण, मार्गदर्शन शिबीर, पोलिस ठाणे, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, महाविद्यालये, आणि सार्वजनिक कार्यक्रमांत अवयवदानाचा\n महाष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन\nसोलापूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने देशातील 75 जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसरीकडे रेल्वे व एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला, परंतु मुंबईसाठी 600 बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.\nमुंबईत आणखी ९ तर ठाण्यात आढळला आणखी १ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nमुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चाललाय. अशात आज म्हणजेच २५ मार्च रोजी सकाळी चार ���णि संध्याकाळी ५ वाजता आणखी पाच असे एकूण नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत आढळून आलेत. याचसोबत ठाण्यात देखील एका नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. सदर आकडेवारी ही दिनांक २५ मार्च रो\nमुंबई मागोमाग आता नवी मुंबईतही कोरोनाचा बळी, म्हणून वारंवार सांगितलं जातंय घरीच राहा \nमुंबई - महाराष्ट्रातून आणि नवी मुंबईतून आज (२६ मार्च) सकाळीच एक दुःखद बातमी समोर येतेय. बातमी आहे आज कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची. मुंबई मागोमाग आता नवी मुंबईत देखील कोरोनामुळे मृत्यू झालाय. वाशीतील खासगी रुग्णालयालयातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय. सदर मृत्यू 24 त\nआरोग्यमंत्र्यांचे नवे ट्विट; महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या आता...\nमुंबई : जगभर कोरोना वायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना महाराष्ट्रातही हा विषाणू पसरायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यांनी अशा प्रकारचे ट्विट त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.\nमोठी गुड न्यूज : १५ कोरोना पॉझिटिव्ह झालेत निगेटिव्ह, मिळाला डिस्चार्ज\nमुंबई - महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. अशात आज २६ मार्च दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे १२४ रुग्ण आढळून आल्याची आकडेवारी सरकार आणि आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली आहे. जगभराशी तुलना केल्यास देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवार\nमोठी बातमी - एका दिवसात मुंबईत ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर \nमुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी. कारण ३१ मार्च २०२० रोजी दुपारपर्यंत असणारा २३० चा आकडा आता थेट ३०२ वर जाऊन पोहोचलाय. एकट्या मुबंईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५६ वर गेलीये. एकाच दिवसात महाराष्ट्रात ७७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आ\n मुंबईत आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू, महाराष्ट्रात कोरोनाचे 'इतके' बळी\nमुंबई : भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १२०० जवळ पोहोचला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल २२० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे���. सदर आकडेवारी ३० मार्च रोजी रात्री ८ वाजेपर्यंतची आहे. आज मुंबईत एका ८० वर्षांच्या वृद्\nमोबाईल लावताच येतो खोकल्याचा आवाज\nनांदेड : कोरोना विषाणूचा सामान्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. आता त्यात भर पडली आहे मोबाईलवर ऐकू येणाऱ्या खोकल्याची. सात मार्चपासून कुठल्याही कंपनीच्या सीमवर काॅल केला असता उचलण्याआधी तब्बल ३३ सेकंदांचा कोरोना जनजागृती संदेश ऐकायला मिळतो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_357.html", "date_download": "2021-06-23T02:50:58Z", "digest": "sha1:PIRGEUQJU2QAA4ZXWTFRPFFHEJD2D7TW", "length": 15011, "nlines": 101, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "सामाजिक बांधीलकी, परंपरा आणि संस्कृती जपत ५० वा घरगुती गणेशोत्सव साजरा - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र सामाजिक बांधीलकी, परंपरा आणि संस्कृती जपत ५० वा घरगुती गणेशोत्सव साजरा\nसामाजिक बांधीलकी, परंपरा आणि संस्कृती जपत ५० वा घरगुती गणेशोत्सव साजरा\nसामाजिक बांधीलकी, परंपरा आणि संस्कृती जपत ५० वा घरगुती गणेशोत्सव साजरा\nयंदा कोरोना पार्श्वभूमीवर \" घरी रहा सुरक्षित रहा \" असा मौलिक संदेश देणारे वरोऱ्याचे पाटील कुटुंबीय\nलोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप दिले. या सार्वजनिक उत्सवास १२६ वर्ष पूर्ण होत असताना वरोऱ्यातील पप्पू पाटील (रडके) कुटुंबीयाने जनजागृतीचा उद्देश नजरेसमोर ठेवून धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले आहे. पप्पू पाटील (रडके) कुटुंबातील घरगुती गणपती यंदा ५० वे वर्ष साजरे करीत आहे. या घरगुती गणपतीची सुरुवात त्यांच्या वडिलांनी (कै.अण्णाजी कृष्णाजी पाटील) १९७० साली केली होती. त्याच्यानंतर आजही हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. कोरोना पार्श्र्वभूमीवर सामाजिक बांधीलकी, परंपरा आणि संस्कृती जपत \" घरी रहा, सुरक्षित रहा \" असा मौलिक संदेश देत ५० वा घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.\nयंदाच्या कोरोना पार्श्वभूमीवर पप्पू पाटील यांनी शिव परिवार ( भगवान शिव, माता पार्वती, कार्तिके, गणेश, नंदी, अशोक सुंदरी, साप ) इत्यादी रक्तबीच (कोरोनाला) संपविण्यासाठी माता महाकालीच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनांचा देखावा मांडण्यात आला आहे.\nडोळे दिपवणारी रोषणाई, मोठा थाटमाट, उंच गणेश मुर्ती, पाटील यांच्���ा येथील घरगुती उत्सवात दिसत नसली तरी पाटील यांनी रोजच्या वापरातील वस्तूंना कलाकुसरीची जोड देत उभ्या केलेल्या समाजप्रबोधनात्मक देखाव्याने उत्सवाला चार चाँद लावले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे.\nम्हणतात ना परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी. त्यानुसार आपल्या छोट्याश्या नौकरीतील पगारातून दर महिन्याला थोडी - थोडी बचत करून त्यातून जमा झालेल्या रकमेतून दरवर्षी गणेशोत्सवात काही तरी नवीन करण्याचा पप्पू पाटील (रडके) यांचा मानस असतो. यावर्षी सुद्धा त्यांनी कोरोना ही थीम देखाव्यासाठी निवडली.\nपौराणिक कथा आणि सामाजिक विषय यांची व्यवस्थित सांगड घालून देखाव्यांची रचना केली. त्यांनी कोरोनाला रक्तबीच राक्षसाची उपमा दिली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वोत्तम सुरक्षित उपाय म्हणजे घरीच्या घरीच राहणे. त्यासाठी शिव परिवारातील माता पार्वती दररोज वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवित आहे. दुसरीकडे भगवान शिव व कार्तिके चौसट खेळाच्या माध्यमातून कोरोना संकटावर मात करण्यासाठी उपाय शोधित आहे. बालक गणेशला खेळायला मिळत नसल्याने तो नाराज आहे. कोरोनाला घेऊन शिव व्यथित आहे. यावर शिवशंकर हे माता सरस्वती, श्री विष्णूला याबाबत विचारणा करतात. रक्तबीच राक्षसाचा संहार करण्याची शक्ती माता महाकालीकडे असल्याने ती जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाते.\nरक्तबीचच्या शरीरातून रक्ताचा एक थेंबही पडला की तसाच दुसरा रक्तबीच तयार होणार, असे ब्रह्म देवाचे वरदान रक्तबीचला मिळाले आहे. त्यामुळे जमिनीवर रक्ताचा एक थेंबही न पडता त्याचा वध कसा करायचा हा मोठा बिकट प्रश्न असताना माता महाकाली ने जमिनीवर रक्ताचा एक थेंबही न पडू देता रक्तबीचा शिरच्छेद केला. रक्त जमिनीवर पडणार नाही यासाठी मोठ्या वाट्याचा वापर केला. अर्थात सॅनिटायझर युक्त वाट्यात कोरोना पडला की तो पुन्हा जिवंत होणार नाही.\nकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरी रहा सुरक्षित रहा, सॅनिटायझर वापरा, असा संदेश देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.\nगणेश विसर्जन १ सप्टेंबरला बावणे ले आऊट, जिजामाता वार्ड येथील राहत्या घरा समोरील अंगणात ठेवलेल्या पवित्र जलकुंडात होणार आहे. नंतर जलकुंडाचे पाणी झाडांना देऊन जमा झालेली माती पुन्हा मूर्तीकारास देऊन पर्यावरण संरक्षणात खारीचा वाटा उचलण���र, असे पप्पू पाटील यांनी अभिमानाने नमूद केले.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/01/AllIndiaSiemensUnion.html", "date_download": "2021-06-23T03:00:38Z", "digest": "sha1:N5ODAR6ZASZRBQOKQZLLK6MQFRZM3NAO", "length": 8401, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "ऑल इंडिया सिमेंस युनियनच्या उपाध्यक्षपदी कॅप्टन अंश�� अभिषेक यांची नियुक्ती - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुंबई ऑल इंडिया सिमेंस युनियनच्या उपाध्यक्षपदी कॅप्टन अंशु अभिषेक यांची नियुक्ती\nऑल इंडिया सिमेंस युनियनच्या उपाध्यक्षपदी कॅप्टन अंशु अभिषेक यांची नियुक्ती\nऑल इंडिया सिमेंस युनियनच्या उपाध्यक्षपदी कॅप्टन अंशु अभिषेक यांची नियुक्ती\nऑल इंडिया सिमेंस संघटनेच्या उपाध्यक्ष पदी कॅप्टन अंशु अभिषेक यांची नियुक्ती झाली असून त्यांची ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.कॅप्टन अंशु अभिषेक यांच्या या नियुक्तीने सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.\nशिपिंग क्षेत्रातील कामगार ,कर्मचाऱ्यांशी सलोख्याचे आणि सौजन्याने वागून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असून संघटना व कामगार ,कर्मचारी यांमधील दुवा बनून संघटना वाढविण्याचे ध्येय उराशी असल्याची प्रतिक्रिया कॅप्टन अंशु अभिषेक यांनी महाराष्ट्र मिररशी बोलताना दिली.\nTags # महाराष्ट्र # मुंबई\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/snovel-creation-searching-voice-for-chintoo-character-know-the-audition-process-452284.html", "date_download": "2021-06-23T02:16:04Z", "digest": "sha1:HWJC4JGOUJKPEDOCALOETBSDVEJXMN5S", "length": 18417, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n तुमच्या लाडक्या ‘चिंटू’ला आवाज हवाय, मग बालमित्रांनो तयार व्हा आणि ऑडिशन द्या\nचिंटूची ही धमाल आता आपल्याला आणि चिमुकल्या बालमित्रांना गोष्टीरुपात ऐकताही येणार आहेत. यातील चिंटूच्या आवाजासाठी सध्या त्याच्यासारख्याच चिमुकल्या आवाजाचा शोध घेतला जात आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : तुम्ही-आम्ही सर्वांनीच बालपणी चिमुकल्या ‘चिंटू’च्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या आहेत. या गोष्टींमधील ‘चिंटू’ (Chintoo) आणि त्याच्या दोस्तांची धमाल यांनी नेहमीच आपलं मनोरंजन केलं. हा धमाल चिंटू, पुस्तक आणि चित्रपटाच्या माध्यमातूनही आपल्या भेटीस आला होता. आता लवकर पुन्हा एका चिंटूच्या खोड्या आणि धमाल एका वेगळ्या रुपात अनुभवता येणार आहे (Snovel Creation searching voice for Chintoo character know the audition process).\nचिंटूची ही धमाल आता आपल्याला आणि चिमुकल्या बालमित्रांना गोष्टीरुपात ऐकताही येणार आहेत. यातील चिंटूच्या आवाजासाठी सध्या त्याच्यासारख्याच चिमुकल्या आवाजाचा शोध घेतला जात आहे. यासाठी ऑडिशन देखील सुरु झाल्या आहेत. जर तुमच्याकडे चिंटूचा आवाज असेल किंवा असा आवाज तुम्हाला माहित असेल तर, जाणून घ्या काय आहे ऑडिशनची प्रक्रिया…\nत्या दिवशी मला गणिताच्या पेपरचं जरा टेन्शन आलं होतं, ते मी आई पप्पांना सांगितलं तर ते म्हणाले, “एवढासा तर आहेस तू चिंटू, तुला कसलं आलंय टेन्शन” आता यांना क���ं समजावू मी, की किती टेन्शन्स असतात मला” आता यांना कसं समजावू मी, की किती टेन्शन्स असतात मला मोठी माणसं अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून सतत मागे लागलेली असतात त्याचं टेन्शन मोठी माणसं अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून सतत मागे लागलेली असतात त्याचं टेन्शन आईनी अचानक डब्यात पडवळाची भाजी दिली तर काय, याचं टेन्शन आईनी अचानक डब्यात पडवळाची भाजी दिली तर काय, याचं टेन्शन मिनीनं तिची एखादी कविता ऐकवली तर काय, याचं टेन्शन मिनीनं तिची एखादी कविता ऐकवली तर काय, याचं टेन्शन जोशीकाकूंच्या बागेतल्या कैऱ्या पळवण्याचं टेन्शन, नव्या खेळण्यासाठी पप्पांकडे हट्ट करण्याचं टेन्शन, राजूशी सतत होणाऱ्या भांडणांचं टेन्शन जोशीकाकूंच्या बागेतल्या कैऱ्या पळवण्याचं टेन्शन, नव्या खेळण्यासाठी पप्पांकडे हट्ट करण्याचं टेन्शन, राजूशी सतत होणाऱ्या भांडणांचं टेन्शन परीक्षेचं, अभ्यासाचं, याचं, त्याचं…किती किती टेन्शन्स परीक्षेचं, अभ्यासाचं, याचं, त्याचं…किती किती टेन्शन्स बापरे आणि म्हणे लहान मुलांना टेन्शन्स नसतात\nआम्हा लहान मुलांची मोठीमोठी टेन्शन्स मोठ्यांना कशी कळणार जाऊदे, आता मीही याचा विचार करायचा सोडूनच देतो जाऊदे, आता मीही याचा विचार करायचा सोडूनच देतो त्यापेक्षा पप्पांकडे नवीन खेळणं कोणतं मागायचं याचा विचार करतो…idea त्यापेक्षा पप्पांकडे नवीन खेळणं कोणतं मागायचं याचा विचार करतो…idea सतीश दादाच्या बाईक सारखी खेळण्यातली बाईक मला हवीच आहे किती दिवसांपासून. आता संध्याकाळी पप्पा आले की त्यांना सांगतोच सतीश दादाच्या बाईक सारखी खेळण्यातली बाईक मला हवीच आहे किती दिवसांपासून. आता संध्याकाळी पप्पा आले की त्यांना सांगतोच अरे बापरे, समोरून मिनी येतेय आणि तिच्या हातात कसलातरी कागद दिसतोय…नक्की कविता असणार अरे बापरे, समोरून मिनी येतेय आणि तिच्या हातात कसलातरी कागद दिसतोय…नक्की कविता असणार\nऑडिशन देऊ इच्छिणाऱ्या मुलांनी हा संवाद आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचा आहे आणि काही नियम-अटी पाळून तो ऑडीओ परीक्षकांना पाठवायचा आहे.\n*चिंटूचे ऑडिशन स्क्रिप्ट* :\n“त्या दिवशी मला गणिताच्या पेपरचं जरा टेन्शन आलं होतं, ते मी आई…\nनियम, अटी आणि प्रक्रिया\nचिंटूला आवाज देण्यासाठी तुम्हाला तुमची ऑडिशन ऑडिओ फाईल केवळ mp3 प्रकारात https://snovel.in/audition वर शुक्रवार (21 मे) रात्री 11:59 पर्यंत अप��ोड करायाची आहे. त्यात ‘Project Name – Chintoo’ असे लिहायचे आहे. या संबंधित आणखी अधिक माहितीसाठी हवी असल्यास तुम्ही sound@snovel.in वर संपर्क साधू शकता. स्नोवेलच्या वतीने चित्रकार चारुहास पंडित, लेखक श्रीरंग गोडबोले आणि अभिनेत्री स्पृहा जोशी याचे परीक्षण करणार आहेत.\nया ऑडिशनसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. 8 ते 10 वर्षे वयोगटातल्या मुलांच्या आवाजातील ऑडिशन पाठवावी. 1-2 वर्षे पुढे-मागे असले तरी चालेल. महत्त्वाचे म्हणजे 21 मे नंतर कोणतीही ऑडिशन स्वीकारली जाणार नाही. तसेच, ऑडिशन फाईल ई-मेलवर स्वीकारली जाणार नाही. तेव्हा लगेच तयार व्हा आणि आपल्या ऑडिशन पाठवा.\nनितीन देसाईंच्या ND स्टुडिओत भीषण आग, ‘जोधा अकबर’च्या किल्ल्याचा सेट भक्ष्यस्थानी\n‘T Series’चे मालक बनण्यापूर्वी ज्यूसच्या दुकानात काम करायचे गुलशन कुमार, गोळ्या मारून झाली होती हत्या\nSputnik V लसीकरणाचा ॲक्शन प्लॅन ठरला, डॉ. रेड्डीज आणि अपोलो हॉस्पिटलमध्ये सामंजस्य करार\n तुमच्या लाडक्या ‘चिंटू’ला आवाज हवाय, मग बालमित्रांनो तयार व्हा आणि ऑडिशन द्या\nArtificial intelligence ची कमाल, 25 वर्षांपूर्वी निधन झालेल्या गायकाच्या आवाजात नवे गाणे\nट्रेंडिंग 5 months ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे19 seconds ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nSagittarius/Capricorn Rashifal Today 23 June 2021 | जमीन संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता, तणावग्रस्त परिस्थितींपासून दूर राहा\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.neonsignme.com/", "date_download": "2021-06-23T03:35:27Z", "digest": "sha1:PAT22PUUN4AEIXFZF43QKEHVPGV6UMA3", "length": 4964, "nlines": 158, "source_domain": "mr.neonsignme.com", "title": "एलईडी चिन्हे, नियॉन चिन्हे, जाहिरात बोर्ड - मेआयआय", "raw_content": "\nब्रोशरमेगाझिन प्रदर्शन licक्रेलिक पॉकेट-ब्लॅक\nएलईडी रंग स्क्रोल स्क्रीन\nएलईडी निऑन खुली चिन्ह\nआम्ही प्रामुख्याने एलईडी जाहिरात आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये व्यस्त असतो.\n15 वर्षांहून अधिक उद्योगाचा अनुभव.\nआपल्याला आवश्यक असल्यास, आम्ही आपल्या सेवेत असू.\nआउटडोअर कस्टम 12 व्ही एलईडी फ्लेक्स ryक्रेलिक निऑन साइन -2 ...\nनिर्माता सानुकूलित एलईडी साइन लाइट ग्लास ने ...\nउच्च ब्राइटनेस ओपन व्हिव्हिड कस्टम ryक्रेलिक एलईडी एन ...\nसानुकूल ryक्रेलिक एलईडी निऑन फ्लेक्स स्ट्रिप 12 व्ही लोगो सिग ...\nयानचेंग मेयी आर्ट्स अँड क्राफ्ट्स फॅक्टरीची स्थापना 2005 मध्ये झाली, यामध्ये 15 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे.\nकोका कोला नियॉन साइन सानुकूलित- MYI010\nबुडवीझर निऑन साइन सानुकूलित- MY0168\nउपखंड- MYI002 सह ryक्रेलिक एलईडी निऑन खुले चिन्ह\nअबीरतो खुले चिन्ह लाल अक्षर आणि ग्रीन बॉर्डर-एम ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता: 1 / एफ, क्रमांक 8, उष्मायन क्षेत्र, झिनयांग औद्योगिक उद्यान,\nटिंगु जिल्हा, यानचेंग शहर, जिआंग्सु प्रांत, चीन\n© कॉपीराइट - 2020-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/veteran-actor-randhir-kapoor-tests-covid-positive-and-hospitalised/", "date_download": "2021-06-23T02:02:43Z", "digest": "sha1:Y6OBXFBVR2MYEE5F7COV6RDR7S5X7YQS", "length": 10488, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "रणधीर कपूर रूग्णालयात दाखल - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/सिनेनामा/रणधीर कपूर रूग्णालयात दाखल\nरणधीर कपूर रूग्णालयात दाखल\nप्रकृती स्थिर; करोना चाचणी आली पॉझिटिव्ह\nअभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ७४ वर्षीय रणधीर कपूर यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत कपूर कुटुंबीयांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.\nरणधीर कपूर यांची करोना चाचणीची पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण रणधीर यांना मधूमेह आणि काही आजार असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nकोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णलयाचे सीईओ डॉक्टर संतोष शेट्टी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘रणधीर कपूर यांना करोना झाल्यामुळे २८ एप्रिल रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे’ असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nयापूर्वी रणबीर कपूरची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याने स्वत:ला घरीच क्वारंटाइन करुन घेतले होते. आजपर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाचा संसर्ग झाला. यामध्ये आलिया भट्ट, गोविंदा, कार्तिक आर्यन, विकी कौशल, कतरिना कैफ आणि इतरल काही कलाकारांचा समोवश आहे.\nकेरळमध्ये 'डावे'च ठरणार उजवे; तर प. बंगाल 'दिदीं'चेच\n'...मला आणि परिवाराला ५००च्यावर बलात्कार आणि खुनाच्या धमक्या'\nकविता कौशिक देतेय योगाचे धडे\n​का होतोय ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड\n‘हि’ वाहिनी ठरली ​पदार्पणातच अव्वल\n​’सैराट’च्या गाण्यांच्या ‘झिंगाट’ विक्रम\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Udaipur++Rajasthan+in.php", "date_download": "2021-06-23T02:29:14Z", "digest": "sha1:K4WUXMTJX2IIGZWTXD3Z3JVEQTQWCNGR", "length": 3487, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Udaipur, Rajasthan", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 294 हा क्रमांक Udaipur, Rajasthan क्षेत्र कोड आहे व Udaipur, Rajasthan भारतमध्ये स्थित आहे. जर आपण भारतबाहेर असाल व आपल्याला Udaipur, Rajasthanमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. भारत देश कोड +91 (0091) आहे, म्हणून आपण फ्रान्स असाल व आपल्याला Udaipur, Rajasthanमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +91 294 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला फ्रान्सतूनUdaipur, Rajasthanमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +91 294 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0091 294 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/tourism-news/nepal-marathi-news-jalgaon-nepal-pokhara-beautiful-city-412733", "date_download": "2021-06-23T03:27:09Z", "digest": "sha1:55SDHD3D5A2CUSEWL375HS6PECQGBMSR", "length": 17673, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नेपाळमधील हिंदू मंदिरासाठी प्रसिध्द आहे एक शहर; तर चला जाणून घेवू या माहिती", "raw_content": "\nनेपाळच्या मध्यभागी तलावाच्या काठावर वसलेले एक सुंदर शहर आहे. हे नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि अनेक हिंदू मंदिरांसाठी प्रसिध्द आहे.\nनेपाळमधील हिंदू मंदिरासाठी प्रसिध्द आहे एक शहर; तर चला जाणून घेवू या माहिती\nजळगाव ः नेपाळ हा एक अतिशय सुंदर देश असून येथे जगातील पर्यटक आवर्जून येत असतात. पर्वतांच्या शिखरांपासून ते सुंदर मंदिरे आणि मठ हे प्रसिध्द आहे. आपणास देखील नेपाळला भेट द्यायची आहे तर जाणून घ्या नेपाळ बदल्लची माहिती.\nनेपाळला जायच्या विचारात असाल तर तर पोखरा बद्दल माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. पोखरा हे नेपाळच्या मध्यभागी तलावाच्या काठावर वसलेले एक सुंदर शहर आहे. हे नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि अनेक हिंदू मंदिरांसाठी प्रसिध्द आहे. या व्यतिरिक्त तलाावजव अनेक आकर्षक रेस्टारंट आणि कॅफे आहेत. पोखरा हे योगाच्या केंद्रासाठी देखील खुप प्रसिध्द आहे.\nफेवा तलाव हे पोखराची ओळक असून नेपाळ मधील दुसरे सर्वात मोठे तलाव म्हणून या तलावाची ओळख आहे. पूर्वकडील तलावाचा किनारा अतिशय सुंदर आहे. पर्यटकांची येथे रेलचेल असते. तलावात नौकाविहाराचा आनंद, कॅफे बसून गरम चहा पिण्याचा आनंद व हिमाल पर्वातांचे सुंदर दृष्य तुम्ही येथून बघू शकतात.\nताल वराही किंवा ताल बराही मंदिर दुर्गा देविचे अर्पण आहे. मंदिर तलावातील एक छोट्या बेटावर बांधले असून येथे नेपाळसह जगभरातील भावीक आवर्जून येतात.\nजागतिक साईट म्हणून याची ओळख असून हे डोंगरावर बसलेले बौद्ध स्मारक आहे. याच टेकड्यातून फेवा तलावही दिसत. हा स्तूप जगातिक शांततेसाठी समर्पित आहे.\nपोखराचा जुना बाजार म्हणून पुराण बाजाराची ओळख आहे. येथे स्थानिक हस्तकला, पारंपािक वेशभूषा, स्थानिक उत्पादीत वस्तू, जून्या बाजारात विकल्या जातात.\nतुम्हाला पर्वत आवडत असलात तर येथे पर्वतांचे संग्रहालय बनविलेले आहे. येथे पर्वतांच्या जगाबद्दल भरपूर माहिती मिळते. तसेच हिमालय पर्वत मोहिमांची येथे सर्व नोंदी आहे.\nदेवी पडण किंवा पाताळे छाँग (स्थानीक भाषा) हे पोखरा येथे आणखी एक प्रमुख ठिकाण आहे. देवी पडणे म्हणजे भूमिगत धबधबा. हा गडी बाद होण्याचा क्रम अगदी अद्वितीय आहे. कारण असा एक बिंदू आला की प्रवाह अचानक गायब होईल आणि भूमिगत होईल. या धबधब्याचे सौदर्य पाहण्याचा मान्सून हा सर्वात चांगला काळ मानला जातो.\n\"कोरोना' प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन सज्ज\nजळगावः कोरोना व्हायरस आजाराचे जगभरात थैमान असून, भारतात देखील संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्‍यक झाले आहे. कोरोना व्हायरस शहरात येऊच नये, यासाठी तत्काळ आवश्‍यक त्या उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी आज दिल्या.\nसोने तेजाळले...उच्चांकी 44 हजारांचा दर\nजळगाव : जगभरात धडकी भरविणाऱ्या \"कोरोना' या संसर्गजन्य रोगाचा सोने-चांदीच्या जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. या घडामोडीत डॉलरचा भाव गेल्या आठवडाभरात चांगल्याच वधारल्याने आज सोन्याच्या दरानेही आतापर्यंतचा उच्चांक गाठत 44 हजार रुपये प्रतितोळा एवढा आकडा गाठला.\nमयत खाते धारकांना वारस लावुन कर्जमाफीचा लाभ\nपारोळा : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणिकरण अनिवार्य असुन तालुक्यात प्रमाणिकरण जलद गतीने सुरु असुन आजवर 9 हजाराच्या वर शेतकर्यांचे प्रमाणिकरण झाल्याची माहीती तहसिलदार अनिल गवांदे यांनी दिली आहे. ज्या शेतकर्यांचे पीककर्\nWomens Day \"एसटी'चे स्टेअरिंग आलं महिलांच्या हाती..\nनगर ः महिलांनी आता सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली आहे. राज्य परिवहन महामंडळामध्ये कारकुनानंतर वाहक व आता थेट चालकपदावर महिला विराजमान झाल्या आहेत. अहमदनगर विभागामध्ये आता तीन महिलांची निवड झाली आहे. त्यांचे औरंगाबाद येथे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू आहे.\nपोलिसांनी जिवंत नेला अन्‌ रुग्णालयात मृतदेह भेटला\nजळगाव,ता. 8 : - काकाने दाखल केलेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात सुनील भागवत तारू (40, रा.चांगदेव, मुक्ताईनगर) यांना मुक्ताईनगर पोलिसांनी वॉरंटमध्ये शनिवार(ता.29) रोजी अटक केली होती. तद्‌नंतर न्यायालयात हजर केल्यावर सुनील तारू यांना न्यायालयीन कोठडीत भुसावळ कारागृहात रवाना करण्यात आले. आणि कुटु\nतो मोबाईलवर बोलण्यात मग्न... ती आली धडधडत अन्‌ गेली सुसाट \nजळगाव: भुसावळ- दुसखेडा दरम्यान रेल्वेचे काम सुरू असल्याने शनिवारी रेल्वेगाडी आऊटरवर दिड तास थांबली होती. रेल्वे ट्रॅकवरच थांबून असल्याने प्रवासी खाली उतरून शेजारील रुळावर मोबाईलवर बोलतांना ऐवढ्या गुंग झाला, की त्याला रुळावरून धडधड व सुसाट येणारी गोदान एक्‍स्प्रेस दिसलीच नाही. अन्‌ मग काय\nचौपदरीकरणात काम कमी...तांत्रिक दोषच अधिक\nजळगाव: महामार्गाचे चौपदरीकरण दीर्घकाळ टिकण्यासाठी ते तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असावे लागते. मात्र, जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात नसल्याचे समोर आले आहे. या कामासह दुभाजकाच्या कामातही तांत्रिक दोष राहत असल्याचे दिसत असून, हे काम पूर्ण झाल्\nघरांच्या भिंतीवरील मीटर निघणार; वीजचोरी रोखण्यासाठी चौकात सिलबंद पेटी\nजळगाव ः घराच्या बाहेर बसलेल्या वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केली जाते. अशी छुप्या पद्धतीने होणारी वीजचोरी रोखण्यासाठी \"महावितरण'कडून एक नवीन मोहीम आणली आहे. घराच्या भिंतीवर बसविण्यात आलेले मीटर काढून ते चौकातील खांबावर मोठ्या पेटीत \"सील'बंद करण्यात येत आहेत.\nसावकाराच्या जाचास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nजामनेर : मोहाडी (ता. जामनेर) येथील शेतकरी जगदीश रतनसिंग राजपूत (वय ५०) यांनी सावकाराच्या जाचास कंटाळून आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचा मुलगा दर्शन जगदीश राजपूत याने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रकाश बंडू कुमावत व विजय बंडू कुमावत (रा. कांचननगर, जळगाव) या दोन्ही भावांविरु\n\"कोरोना' व्हायरसमूळे जमावबंदी... शरद पवारांचा दौरा स्थगित\nजळगाव : \"कोरोना' व्हायरस आजार अधिक पसरू नये यासाठी शासनातर्फे दखल घेण्यात येत आहे. 50 किंवा त्या पेक्षा अधिक लोकांनी जमू नये, लोकांनीच सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवार (ता.9) चा जळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/youths-corner/pranit-pawar-writes-about-cng-gas", "date_download": "2021-06-23T03:33:06Z", "digest": "sha1:GTBUWA2SN5J6DYCTEUT75HRROHUUD6PJ", "length": 20705, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | झूम : परवडणारा, पर्यावरणस्नेही CNG", "raw_content": "\nझूम : परवडणारा, पर्यावरणस्नेही CNG\nसध्या पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पूर्वीच्या तुलनेत आता अधिक कात्री बसत आहे. त्यात जागतिक स्तरावर वाढते प्रदूषण हा देखील कळीचा मुद्दा आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. त्यामुळे जागरूक वाहनप्रेमी, विशेषतः कारप्रेमी पेट्रोल-डिझेलला पर्यायी इंधनाची वाहने घेण्याला प्राधान्य देत आहेत. यात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय असला, तरी या वाहनांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. या वाहनांमध्ये सध्या हवे तसे पर्यायही बाजारात उपलब्ध नाहीत. परिणामी लोक परवडणाऱ्या अशा ‘सीएनजी’ (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) वाहनांना प्राधान्य देत आहेत. याची सुरुवातही दशकापूर्वीपासूनच झाली आहे.\nभारतात स्वदेशी आणि जगातील प्रसिद्ध कार कंपन्या विविध सीएनजी कार बाजारात आणल्या आहेत. मारुती सुझुकीच्या ऑल्टो के-१०, सेलेरिओ, ईको, वेगनार, एस-प्रेसो, इर्टिगा, ह्युंदाईच्या सँट्रो, ग्रँड आय-१०, फोर्डची एस्पायर आदी कार सीएनजीमध्ये उपलब्ध आहेत. तसेच आपल्याकडील उपलब्ध वाहनेही सीएनजीमध्ये रुपांतरीत केली जाऊ शकतात. म्हणजे ठिणगीने प्रज्वलित होणारी सर्व इंजिन सीएनजीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. यात इंधन रूपांतर प्रक्रियेसाठी ‘कन्व्हर्जन किट’ आवश्यक असते. या किटमध्ये कारच्या बूटमध्ये बसविण्यासाठी एक सिलिंडर आणि वायूचा प्रवाह इंजिनापर्यंत पोहोचू देण्यासाठी ���न्य उपकरणे असतात. यासाठी २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. जेव्हा कारमधील सीएनजी संपतो तेव्हा एका स्वीचद्वारे ही वाहने पुन्हा पूर्व इंधनावर चालवता येतात.\nसीएनजी हा हवेपेक्षा हलका आहे. गळती झाल्यास तो वातावरणात तत्काळ विरून जातो. पेट्रोलच्या ३६० अंशापेक्षा त्याचे ५४० अंश सेंटिग्रेडचे उच्च ऑटो-इग्निशन तापमान त्याला अधिक सुरक्षित इंधन बनविते. सीएनजीचा सिलिंडर एका खास स्टिलपासून बनवलेला असतो. त्यांची बांधणी जोडविरहित असते.त्यामुळे एखाद्या छोट्या कारमध्ये तो सिलिंडर सहजपणे ठेवता येतो. ५० लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या एका रिकाम्या सीएनजी सिलिंडरचे वजन सुमारे ४८ किलो असते. ते सुमारे ९ किलो सीएनजी वाहून नेऊ शकते.\nसीएनजी सिलिंडरची निर्मिती विशिष्ट गरजांनुसार केली असल्याने ते सुरक्षित असतात. त्यानंतर चिफ कंट्रोलर ऑफ एक्स्प्लोझीव्हद्वारे (सीसीओइ) त्याला मंजुरी दिली जाते. सिलिंडरवर एक प्रेशर रिलीज डिव्हाईस (पीआरडी) दिलेले असते, ज्यात एक ‘फ्युजिबल प्लग’ आणि ‘बर्स्ट डिस्क’ असते जी उच्च दाब आणि तापमानाच्या प्रसंगीच फुटते.\nपेट्रोल-डिझेलची दररोज होणारी भाववाढ पाहता ‘सीएनजी’ आताच्या दृष्टीने सर्वसामान्यांना परवडणारा इंधन प्रकार ठरतो. सीएनजी कार चालवणाऱ्यांची प्रतिकिलोमीटर पैशांची बचत मोठ्या प्रमाणावर होते. कारण ते मायलेज चांगले देते. सीएनजी हा स्वस्त असल्याने जेवढा त्याचा जास्त वापर होतो, तेवढा प्रवास खर्चात फायदेशीर ठरतो.\nकेंद्र सरकारकडून देशात प्रदूषण विरहित वाहनांचे धोरण राबवले जात आहे. इंधनात सीएनजी हा स्वस्त, अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही पर्याय आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या कारमुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते, परंतु सीएनजीच्या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही. सीएनजीमधून कार्बन डाइऑक्साईड आणि जल वाष्प निर्माण होते. ज्यामुळे सीएनजी हानिकारक कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईडचे हवेतील उत्सर्जन कमी करते.\nसीएनजी पंप ठराविक शहरांमध्येच उपलब्ध होते. त्यामुळे कारप्रेमी ही वाहने घेताना कचरत होती. परंतु, देशात, आपल्या राज्यात बहुतांश ठिकाणी सीएनजी पंप आता उभारले जात आहेत. भारतात सध्याच्या मागणीनुसार गॅसचा साठा हा पुढील २७ वर्षे पुरेल एवढा आहे. मात्र, कच्च्या तेलांचा हाच साठा ५.५ वर���ष पुरेल एवढाच आहे.\nझूम : क्लास भी, सुरक्षा भी\nभारतात पूर्वी वाहनांच्या निर्मितीचा दर्जा आणि सुरक्षात्मक बाबींकडे जास्त लक्ष दिले जात नव्हते. अपघात वाढून मृतांच्या संख्येतही वाढ होऊ लागल्यानंतर कारमधील सुरक्षात्मक बाबींची गरज हळूहळू लक्षात येऊ लागली. त्याचबरोबर नागरिकांमध्ये जागरूकता आणि सुरक्षेचे महत्त्वही वाढीस लागले. या कारणांमुळे क\nझूम : नव्या जमान्याच्या ‘हायटेक’ सायकल ...\nलहानपणापासून प्रत्येकाचे सायकलशी नाते जोडले गेलेले आहे. अलीकडील काही वर्षांत सायकलींचा वापर व्यायामाचे वा छंदाचे साधन म्हणून होत आहे. रोजचे धकाधकीचे आयुष्य, बदलती जीवनशैली यांमुळे अनेक जण शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकलींचा आधार घेतात. त्यामुळे सायकलीही आधुनिक झाल्या. परिणामी सायकलींचा गेल्या\nझूम : वाहन सुरक्षेचे सोबती\nआपल्या देशात वाढत्या अपघातांमुळे बहुतांश रस्ते आणि वाहनेही असुरक्षित मानली जातात. काही रस्ते तंत्रशुद्ध पद्धतीने बनवलेले नसतात, तर वाहनांमध्ये सुरक्षेची वानवाच असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत चारचाकी वाहने, अर्थात विविध कारमध्ये सुरक्षात्मक बाबींकडे दुर्लक्ष केले जायचे. कालांतराने वाढते अपघा\nजप्त वाहनांची 1 जूननंतरच सुटका वाहतूक पोलिसांनी सुरू केली कारवाई\nसोलापूर : कडक संचारबंदीतही नागरिकांना आता सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा माल खरेदी करता येणार आहे. मात्र, या वेळेत कोरोनासंबधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई (Action) केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकाकडील वाहन जप्त केले जाणार आहे. त्या वाहनाची (vehicles) सुटका 1\nइलेक्ट्रिक वाहनांबाबत केंद्र सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय\nनवी दिल्ली - भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि रिन्यूसाठी लागणारे शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव सरकारने सादर केला आहे. याबाबत नव्या अधिसूचनेत सांगण्यात आ\nझूम : ऑटो गिअर गाड्यांच्या जमान्यात...\nहल्ली पारंपरिक मॅन्युअल गिअर ट्रान्समिशनपेक्षा ऑटो गिअर वाहनांना जास्त पसंती मिळते. ट्राफिकमध्ये वारंवार क्लच दाबून गिअर बदलण्याची कटकट या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे राहत नाही. गिअरच्��ा कटकटीमुळे दुचाकींमध्ये मोटरसायकल घेण्याऐवजी लोक स्कुटी घेण्याला प्राधान्य देत आहेत, हे त्याचेच द्योतक. चार\nझूम : टायर ‘सलामत’ तो सफर ‘सुहाना’\nटायर हे सर्व प्रकारच्या रस्त्यांशी संपर्कात येतात. त्यामुळे नवीन टायर घेण्यापूर्वी टायरचा साईज, त्याचे डिझाईन, गुणवत्ता आदींचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. बहुतांश टायर नैसर्गिक (प्राकृतिक) रबराऐवजी सिंथेटिक अर्थात कृत्रिम रबरापासून बनलेले असतात. परंतु, भारतात बहुतांश कंपन्या नैसर्गिक रबरापास\nइनर इंजिनिअरिंग : भारतीय देवदेवता आणि शस्त्र\nप्रश्न - भारतीय संस्कृतीमध्ये आपण नेहमी शांती आणि आनंदाबद्दल बोलतो, मग देवदेवता हे एवढ्या शस्त्रास्त्रांबरोबर का दाखवले जातात ते इतके हिंसक का दाखवले आहेत ते इतके हिंसक का दाखवले आहेतसद्‍गुरू - कारण त्यांना शस्त्रास्त्रांचे महत्त्व समजले होतेसद्‍गुरू - कारण त्यांना शस्त्रास्त्रांचे महत्त्व समजले होते ह्या देशात आमच्याकडे माजी राष्ट्रपती होते, जे रॉकेट व क्षेपणास्त्र वैज्ञा\nप्रेरणा आद्य पत्रकाराच्या कार्याची\nमराठी वृत्तपत्रसृष्टीची सुरुवात ‘मुंबई दर्पण’ या वृत्तपत्राने करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांची मंगळवारी (ता. १८ मे) १७५वी पुण्यातिथी. पत्रकारिता व समाजसुधारणेतील त्यांच्या कार्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप आणि या निमित्ताने त्यांच्या कर्मभूमीत, म्हणजे मुंबईतही त्यांचे स्मारक व्हायला हवे,\nचेतना तरंग : अग्नी प्रकारांमधील भेद\nआपल्या संवेदना अग्नीसारख्या असतात. तुम्ही तुमच्या अग्नीरुपी संवेदनांमध्ये जे काही ठेवाल, ते जळून जाते. विषजन्य वस्तूंचे ज्वलन हवेत प्रदूषण आणते आणि दुर्गंध पसरवते. तुम्ही चंदन जाळलेत, तर मात्र सुगंध पसरतो. अग्नी जीवनवर्धक आहे आणि संहारकसुद्धा. आग आपल्या घराला उबदार बनवू शकते आणि जाळून भस्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/likely-to-be-delayed/", "date_download": "2021-06-23T03:13:57Z", "digest": "sha1:L3SDNW4VGIUKRN774IUPNICIYPFMWWE3", "length": 2996, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "likely to be delayed Archives - MPCNEWS", "raw_content": "\n सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर\nएमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांनाही आर्थिक फटका बसला आहे. सातव्या वेतन आयोगाची अमंलबजावणी लांबणीवर गेली आहे. मार्च म���िन्यापासून कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी…\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/bts", "date_download": "2021-06-23T01:29:37Z", "digest": "sha1:KTWLOJHRHH2KUJMZPD2LXNWBLQYMCA3W", "length": 9076, "nlines": 82, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "बीटीएस मर्च आणि कपडे - बीटीएस ऑनलाईन शॉप - विनामूल्य ग्लोबल शिपिंग - कॉडम", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर बीटीएस 1 पृष्ठ 9\nयाद्वारे फिल्टर करा: सर्व बीटीएस बॅगपॅक बँगटांग मुले बँगटांग मुले हूडीज बँगटाँग बॉईज रिंग सर्वोत्तम विक्रेता काळा बॅकपॅक ब्लॅक हॅन ब्लॅक हंस ब्लॅक बूट्स ब्लॅक हंस शूज ब्लॅक टी-शर्ट ब्लॅकस्वान बॅकपॅक ब्लॅकस्वान पोस्टर ब्लॅकस्वान टी-शर्ट बूट करते बीटी 21 पेन्सिल प्रकरण बीटीएस बीटीएस बॅकपॅक बीटीएस बॅकपॅक बीटीएस बॅग बीटीएस ब्लॅक हंस बीटीएस बनावट प्रेम बीटीएस हूडी बीटीएस हूडीज बीटीएस जे-होप बॅग बीटीएस जिन बाफ बीटीएस स्वतःवर प्रेम करा बीटीएस स्वत: वर हूडी रेड प्रेम करते बीटीएस आत्मा नकाशा 7 बीटीएस मुखवटे बीटीएस पेन्सिल प्रकरण बीटीएस गुलाबी सनग्लासेस बीटीएस पोस्टर बीटीएस रिंग बीटीएस आरएम बॅग बीटीएस आरएम हूडीज बीटीएस शोल्डर बॅग बीटीएस स्नीकर्स बीटीएस सुगा बॅग बीटीएस स्वेटशर्ट्स बीटीएस टी-शर्ट बीटीएस व्ही बीटीएस व्ही बॅकपॅक बीटीएस व्ही बॅग बीटीएस व्ही ब्लॅक हंस बीटीएस व्ही किड्स टीशर्ट बीटीएस व्ही टी-शर्ट बीटीएस व्ही टीशर्ट कान हुडीज जिमिन जिमीन सनग्लासेस जंग कोक जंग कुक बॅग जंग कुक हूडी जँगकूक स्वेर्टशर्ट केपीओपी प्रेमी केपीओपी व्ही टीएसआरआयटी स्वत: वर प्रेम करा आत्म्याचा नकाशा 7 पेन्सिलचा डब्बा गुलाबी सनग्लासेस रिंग चांदीची रिंग मऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट स्टेनलेस स्टील रिंग स्वेटरशर्ट व्ही पोस्टर व्हिंटेज स्टेनलेस सनग्लासेस हिवाळी बूट\nक्रमवारी: वैशिष्ट्यपू���्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमानुसारः एझेड वर्णानुक्रमानुसार: ZA किंमत: कमी ते उच्च किंमत: कमी ते उच्च तारीखः नवीन ते जुने तारीखः नवीन ते जुने\nआमच्या बीटीएस व्यापारी, कपडे, हूडी, स्वेटशर्ट्स, शूज आणि बरेच काही संग्रहातून खरेदी करा. आमचे सर्व बीटीएस मर्च पूर्णपणे सानुकूलित आणि तेकॉम यांनी बनविले आहे, आता विनामूल्य जगभरात शिपिंगद्वारे खरेदी करा\nबीटीएस सदस्यांनी रंगीबिरंगी मणी ब्रेसलेट\nबीटीएस नवीन आर्मी टीशर्ट आणि स्वेटशर्ट\nआरोग्यापासून $ 36.99 $ 64.25\nसोल स्पेशल एडिशन लाइटस्टीकचा बीटीएस मॅप\nबीटीएस नवीन लोगो आणि कार्टून कॅरेक्टर हूडी\nबीटीएस नवीन 7 स्वेटशर्ट\nबीटीएस आत्मा नकाशा 7 फोटो कार्ड संग्रह\nबीटीएस कोरियन क्रॉप टॉप टी-शर्ट\nबीटीएस सदस्य पीक टॉप टी-शर्ट\nबीटीएस नवीन क्रॉप टॉप टी-शर्ट\nबीटीएस आत्म्याचा नकाशा 7 उशी\nबीटीएस आत्मा नकाशा 7 पाकीट\nबीटीएस मॅप ऑफ द सोल: 7 अल्बम सीडी + बुक + एमबुक + पोस्टर्स + अधिक ..\nआरोग्यापासून $ 42.99 $ 168.99\nबीटीएस व्ही ब्लॅक हंस बॅकपॅक\nबीटीएस व्ही ब्लॅक हंस पोस्टर\nकिशोरांसाठी बीटीएस व्ही ब्लॅक स्वान टी-शर्ट\nबीटीएस व्ही ब्लॅक स्वान टी-शर्ट\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2021-06-23T03:36:17Z", "digest": "sha1:BV636QG4CPZHF4NRFJSQT4NDOVLG7LES", "length": 12551, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४७ - विकिपीडिया", "raw_content": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४७\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४७\nतारीख ७ जून – २० ऑगस्ट १९४७\nसंघनायक नॉर्मन यार्डली ॲलन मेलव्हिल\nनिकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४७ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.\nएरिक हॉलिस ५/१२३ (५५.२ षटके)\nलिंडसे ट��ेट ५/६८ (३७ षटके)\nॲलेक बेडसर १/३१ (१४ षटके)\nइयान स्मिथ ४/१४३ (५१ षटके)\nनाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nटॉम डॉलरी, सॅम कूक, जॅक मार्टिन (इं), ऑसी डॉसन, टोनी हॅरिस, एथॉल रोवन, लिंडसे टकेट, टफ्टी मान, जॉन लिंडसे आणि इयान स्मिथ (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.\nलिंडसे टकेट ५/११५ (४७ षटके)\nडग राइट ५/९५ (३९ षटके)\nडग राइट ५/८० (३२.२ षटके)\nइंग्लंड १० गडी राखून विजयी.\nजॉर्ज पोप (इं) याने कसोटी पदार्पण केले.\nबिल एडरिच ४/९५ (३५.१ षटके)\nलिंडसे टकेट ४/१४८ (५० षटके)\nबिल एडरिच ४/७७ (२२.४ षटके)\nटफ्टी मान २/१९ (१४ षटके)\nइंग्लंड ७ गडी राखून विजयी.\nओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर\nनाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nकेन क्रॅन्स्टन, क्लिफ ग्लॅडविन (इं), डेनिस डायर आणि जॉन प्लिमसोल (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.\nहॅरोल्ड बटलर ४/३४ (२८ षटके)\nटफ्टी मान ४/६८ (५० षटके)\nकेन क्रॅन्स्टन ४/१२ (७ षटके)\nइंग्लंड १० गडी राखून विजयी.\nनाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nजॅक यंग, हॅरोल्ड बटलर (इं) आणि जॉर्ज फुलरटन (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.\nटफ्टी मान ४/९३ (६४ षटके)\nबिल कॉपसॉन ३/४६ (२७ षटके)\nएथॉल रोवन ३/९५ (२५ षटके)\nडिक हॉवर्थ ३/८५ (३७ षटके)\nजॅक रॉबर्टसन आणि डिक हॉवर्थ (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n१८८० · १८८२ · १८८४ · १८८६ · १८८८ · १८९० · १८९३ · १८९६ · १८९९ · १९०२ · १९०५ · १९०९ · १९१२ · १९२१ · १९२६ · १९३० · १९३४ · १९३८ · १९४८ · १९५३ · १९५६ · १९६१ · १९६४ · १९६८ · १९७२ · १९७५ · १९७७ · १९८० · १९८१ · १९८५ ·\n१९३२ · १९३६ · १९४६ · १९५२ · १९५९ · १९६७ · १९७१ · १९७४ · १९७९ · १९८२ · १९८६ ·\n१९३१ · १९३७ · १९४९ · १९५८ · १९६५ · १९६९ · १९७३ · १९७८ · १९८३ · १९८६ ·\n१९५४ · १९६२ · १९६७ · १९७१ · १९७४ · १९७८ · १९८२ · १९८७ ·\n१९०७ · १९२४ · १९२९ · १९३५ · १९४७ · १९५१ · १९५५ · १९६० · १९६५ ·\n१९८४ · १९८८ ·\n१९२८ · १९३३ · १९३९ · १९५० · १९५७ · १९६३ · १९६६ · १९६९ · १९७३ · १९७६ · १९८० · १९८४ · १९८८ ·\n१९१२ · १९७५ · १९७९ · १९८० · १९८३\n१९७९ · १९८२ · १९८६ ·\nइ.स. १९४७ मधील क्रिकेट\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०२० रोजी १२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रिय��टीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/health/ayurveda-tips-to-get-rid-of-body-pain-and-swelling", "date_download": "2021-06-23T02:46:12Z", "digest": "sha1:KEE7XIJ3URYVGFBFC4JBADTQKPHI7PFR", "length": 20469, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वेदना, जळजळपासून त्वरित आराम मिळविण्यासाठी 5 आयुर्वेदिक टिप्स", "raw_content": "\nवेदना, जळजळपासून त्वरित आराम मिळविण्यासाठी 5 आयुर्वेदिक टिप्स\nवाढत्या वयानुसार, शरीरात अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात. या समस्यांपैकी एक म्हणजे शरीर दुखणे आणि सूज. वेदना आणि जळजळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे हाडांची घनता आणि संधिवात. बर्‍याच लोकांमध्ये वृद्धत्वामुळे, हाडे देखील कमकुवत होतात. यामुळे, सांध्यामध्ये लोकांना खूप वेदना सहन करावी लागतात (पेन फ्री लाइफ विथ आयुर्वेद). या व्यतिरिक्त, संधिवात ग्रस्त लोकांमध्ये वेदना आणि सूज देखील दिसून आली आहे. आयुर्वेदिक उपचारांद्वारे ayurvedic medicine for joint pain वृद्धावस्थेमुळे होणा-या वेदना आणि सूजपासून आपण आराम मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदाच्या ayurveda अशा 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला सूज आणि वेदनापासून बराच आराम मिळू शकेल. चला जाणून घेऊया आयुर्वेदाच्या त्या 5 टिप्स बद्दल- Ayurveda-tips-to-get-rid-of-body-pain-and-swelling\nनीलगिरी संयुक्त वेदना कमी करते\nनील कर्नलचा अर्क संधिवातची समस्या दूर करण्यात फायदेशीर आहे. वाढत्या वयामुळे संधिवात जळजळ कमी करण्याची क्षमता आहे. एवढेच नव्हे तर दातदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो. हे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म देखील समृद्ध आहे.\nसातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा\nकोरफडात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात\nआपण कोरफड विविध त्वचा देखभाल उत्पादने किंवा फेसपैक मध्ये वापरू शकता. हे केवळ आपले सौंदर्यच वाढवत नाही. त्याऐवजी त्यात बर्‍याच विरोधी-दाहक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत. एलोवेरा आयुर्वेदात अनेक प्रकारचे कोटिंग्स तयार करण्यासाठी वापरला जातो. कारण त्यात एक उपचार हा गुणधर्म आहे, जो जखमेच्या त्वरीत बरे होण्याचे कार्य करतो. त्याच्या वापरामुळे आपण संधिवात मध्ये जळजळ आणि लालसरपणापासून आराम मिळवू शकता.\nहळद वेदना पासून आराम देते\nहळदीच्या गुणधर्मांबद्दल तुम्हाला माहिती असेल. आयुर्वेद औषधांमध्ये हळदीचा जास्त वापर केला जातो. हळद मध्ये उपस्थित अँटी सेप्टिक गुणधर्म जखम लवकर बरे करते. एवढेच नाही तर हळदमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यात जळजळ कमी करण्याची क्षमता आहे. एवढेच नाही तर हळद अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांनी भरलेली आहे, जे आपल्याला अनेक प्रकारचे वेदना आणि जळजळ आराम करण्यास मदत करते. हळद वापरल्यास हळद आराम होऊ शकते.\nग्रीन टी वेदना आणि दाह पासून आराम प्रदान करते\nग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ग्रीन टीचे नियमित सेवन केल्यास आपण सांध्यातील सूज किंवा तीव्र इजा कमी करू शकता. ग्रीन टी चा वापर पेस्ट तयार करण्यासाठी आयुर्वेदातही केला जातो. ग्रीन टी लावून दुखण्यापासून आराम मिळतो. जुन्या जखमांवर आपण ग्रीन टी लेप लावत असल्यास ते चट्टे देखील काढून टाकू शकतात. तसेच, वारंवार येणार्‍या सूज आणि वेदनांपासूनही आराम मिळू शकतो.\nआल्यामध्ये दाह कमी करण्याचे गुणधर्म असतात\nआल्यामध्ये संधिवात आणि सांधेदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना कमी करण्याची क्षमता असते. आल्याचा चहा किंवा डेकोक्शनचा उपयोग चेहर्‍यावरील सूज कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे संधिवाताची समस्याही कमी होऊ शकते. याशिवाय पेन काढून टाकण्यात स्नायू देखील आपली मदत करू शकतात.\nआयुर्वेदाच्या या सर्व गोष्टी वापरुन तुम्हाला जळजळ व वेदनापासून आराम मिळू शकेल. परंतु हे लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त असणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. तर या सर्व गोष्टी मर्यादित प्रमाणात वापरा.\nडिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nहेही वाचा: युवकांच्या हदयातील नेता आम्ही गमावला; पृथ्वीराज चव्हाण भावुक\nइनर इंजिनिअरिंग : योग आणि तुमची ओळख\nयोग म्हणजे तुमचे शरीर वेडेवाकडे पिळणे, श्वास रोखून ठेवणे, डोकं खाली पाय वर करणे किंवा यासारखे काहीही नाहीये. मुळात तुमची जीवन प्रक्रिया तुम्ही एका मोठ्या शक्यतेसाठी विकासाची पायरी म्हणून वापरत असाल, जीवनाचा प्रत्येक पैलू त��मच्यासाठी प्रगतीची एक प्रक्रिया आणि वर जाण्याचा मार्ग झाला असेल, तर\nपोटातील गॅसपासून सुटका हवीय मग घरच्याघरी करा 'हे' व्यायाम\nनागपूर : कोरोनामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित झाले आहे. त्यामुळे वर्कआउट्स, मॉर्निंग वॉक आणि बाहेर पळायला जाणे या गोष्टी जवळपास बंद झाल्या आहेत आपण सर्वजण घरून काम करत आहोत आणि आणखी काही दिवस परिस्थिती अशीच राहील. त्यामुळे घरच्या घरी कसे व्यायाम करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.घरच्\nयुरीक अ‌ॅसिडची पातळीवर नियंत्रण कसे मिळवायचे\nनागपूर : प्युरीन नावाचे रसायन तोडून शरीरात युरीक अॅसिड तयार होते. हे अॅसिड सर्वसाधारणपणे रक्तामध्ये सापडणारे वेस्ट मटेरियल आहे. आपल बदलता आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे युरीक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढते. तसेच कधीकधी दुर्मिळ अनुवांशिक विकारांमुळे युरीक अॅसिडची पातळी वाढू शकते. आपल्याला य\nआता घरीच तपासा तुमच्या फुफ्फूसाचे आरोग्य; करा '6 मिनिट वॉक टेस्ट'\nनाशिक : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्याबाबत नागरिक अधिक काळजी करताना दिसत आहे. समाजमाध्यमे किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार कोरोनापासून बचाव करण्यासाठीचे उपाय जाणून घेतले जात आहे. कोरोनाकाळात श्वसनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने एचआरसीटी कर\nखाण्याच्या वाईट सवयी साेडण्यासाठी जाणून घ्या टिप्स\nअन्न आणि आरोग्यामध्ये थेट संबंध आहे. आपण काय खाता आणि आपण कसे खाता याचा केवळ वजनावर परिणाम होत नाही, परंतु त्याचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. तथापि, आजच्या काळात लोक केवळ पोट भरण्यासाठीच खातात, पौष्टिकतेसाठी नव्हे. ज्यामुळे तो अनेक आरोग्य समस्यांसह झगडत आहे. एवढेच नव्हे तर आपण अन\nHigh BP नियंत्रित करण्यासाठी उन्हाळ्यात 'या' सात फळांचे सेवन करा\nसद्य परिस्थिती पाहता, जेथे प्रत्येकजण घरून काम करीत आहे किंवा आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवत आहे, तेथे निरोगी राहणे आणि निरोगी पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करणे फार महत्वाचे आहे. विशेषत: काही खास आरोग्य समस्या असणार्‍या लोकांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, उच्च रक्तदा\nएक ऊस म्हणजे अनेक आजारांवरील रामबाण उपाय, वाचा जबरदस्त फायदे\nनागपूर : उन्हाळ्यामध्ये उसाचा रस सर्वांनाच आवडते. तसेच उसाचा ��स प्यायल्यानंतर एनर्जेटीक फील येतो. तसेच हा रस शरीरासाठी लाभदायक देखील असते. त्यामुळे उसाच्या रसाचा दैनंदीन आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्ही उसामुळे होणारे काही फायदे सांगणार आहोत.\nचुकीच्या पद्धतीने पाणी पिताय उद्भवू शकतात 'हे' आजार\nनागपूर : पाणी पिण्याची चांगल्या पद्धती तुम्हाला माहिती आहेत का तुम्हीही पाणी पिताना चुका करत असाल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे. प्रत्येक जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र कोणीही तुम्हाला पाणी पिण्याची पद्धती सांगत नाही. पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते तसेच अनेक आजारांपा\n सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी ओलांडला २ लाखाचा आकडा\nCoronavirus Updates: नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत चालली आहे. गुरुवारी (ता.१५) दिवसभरात नोंदवली गेलेली आकडेवारी मनात धडकी भरवणारी ठरली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी २ लाखाचा आकडा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल\nपुणे : २४ तासात कोरोनाने घेतले शंभराहून अधिक बळी\nपुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) एकाच दिवसांत कोरोनामुळे तब्बल ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच एका दिवसातील कोरोना मृत्यूनी शंभराचा आकडा ओलांडला आहे. गुरुवारच्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ४९ मृत्यू आहेत. जिल्ह्यात गुरुवारी ९ हजार ९५६ नवे रुग्ण आढळून आले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-funny-no-smoking-pls-photos-in-divya-marathi-5052281-PHO.html", "date_download": "2021-06-23T02:37:24Z", "digest": "sha1:MII6IYLGPZNOMVFVGDWYVEXKQYFQ7MRJ", "length": 3101, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny No Smoking pls photos in divya marathi | FUNNY: NO SMOKING चा बाप, पाहा धमाकेदार कलेक्शन आणि व्हा लोटपोट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFUNNY: NO SMOKING चा बाप, पाहा धमाकेदार कलेक्शन आणि व्हा लोटपोट\nधुम्रपान करणे शरीरास हानिकारक असले तरीही काही औलिया तर धुम्रपानात अव्वल आहेत. जगभरातून धुम्रपान करणारे अनेक FUNNY फोटो शेअर होत असतात त्यामध्ये काही व्यक्तींचे तर काही प्राणीही धुम्रपान करताना दिसतात. हे फोटोपाहून तुम्हाला हसू आवरणार नाही एवढं मात्र नक्की..\nपुढील स्लाईडवर पाहा, NO SMOKING चे इतर FUNNY Photos...\nFunny: Pure Whatsapp Jokes, जे वाचून तुमचा दिवस खळखळून हसण्यात जाईल\nFunny Saturday: पाहा धमाकेदार फोटो आणि हसा खळखळून..\n20 FUNNY ACCIDENT: जे पाहून तुम्ही गंभीर होण्याऐवजी खळखळून हसाल\nFunny: \\'लाँग ड्राईव्हला चल माझ्या सोनीये\\', पाहा, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हरवणारे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/pallavi-joshi-vivek-agnihotri-news/", "date_download": "2021-06-23T01:42:44Z", "digest": "sha1:YXS6W5OHW6WNRMXDGFVJ3HMZOL62TCL2", "length": 12351, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "'हे' कलाकार दाम्पत्य घेणार कोविड पीडित मुलांना दत्तक - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/सिनेनामा/‘हे’ कलाकार दाम्पत्य घेणार कोविड पीडित मुलांना दत्तक\n‘हे’ कलाकार दाम्पत्य घेणार कोविड पीडित मुलांना दत्तक\nअभिनेत्री पल्लवी जोशी आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी कोव्हिड-19 साथीच्या आजाराने पीडित झालेल्या मुलांना आणि कुटुंबांना दत्तक घेण्यासाठी एका एनजीओशी हातमिळवणी केली आहे. कोव्हिड-19 मुळे भारत इतिहासातील सर्वात वाईट टप्प्यातून जात असताना, सर्व देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला चाप बसला आहे, तरी मदत कार्यासाठी सिनेसृष्टीतील हे जोडपे पुढाकार घेत आहे.\nअभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे चित्रपट निर्माते पती विवेक रंजन अग्निहोत्री हे जोडपं कोव्हिड-19 मुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी, तज्ञांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन सत्र आयोजित करत आहेत. हे जोडपे आय एम बुद्धा फाउंडेशन चालवित आहेत, ज्याद्वारे ते चित्रपट क्षेत्रातील, कोरोना महामारीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना मदत करत आहेत. या संदर्भात पल्लवी जोशी म्हणतात की, “या समुपदेशन सत्राचे लक्ष्य लहान मुले आणि किशोरवयीन मुले आहेत, ज्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आपले एक किंवा दोन्ही पालक गमवल्याने, मानसिक त्रासाला सहन करत आहेत.\nयासाठी या जोडप्याने ”��ॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स (एनसीपीसीआर)” महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय बाल हक्क संरक्षण आयोग बरोबर करार केला आहे. विवेक अग्निहोत्री म्हणतात की, मुलांचे मानसशास्त्रज्ञांकडून सुयोग्य देखरेखीखाली अत्यंत कौशल्यपूर्वक सत्रे घेतली जातात. “आम्ही अशा मुलांचाही विचार करत आहोत ज्यांचे कुटुंब विलग्नवासात आहेत कारण कधी कधी भावनात्मक उथळपणामधून जात असलेल्या मुलांशी वागताना, त्यांना हाताळताना बहुतेक वेळा नातेवाईक कमी पडतात. अशा मुलांची चिंता आणि राग अनुभवण्याची सुद्धा एक पद्धत असते, कारण त्यांचा सांभाळ नातेवाईक किंवा जवळचे परिजन करत असतात.\nकोव्हिड-19 सर्व देशभर पसरल्याने अश्यावेळी लहान पुढाकार हजारो लोकांचे जीव वाचवू शकेल आणि हे जोडपे त्यांचे कार्य करत आहेत. पल्लवी आणि विवेक एनजीओसमवेत सध्याच्या परिस्थितीमुळे पीडित असलेल्या मुलांची आणि कुटूंबाच्या मदतीवर भर देत आहेत.\nशेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन सरकारने करावी मदत\n''त्यांच्या' कुटुंबीयांना सामावरून घ्या सरकारी सेवेत'\nकविता कौशिक देतेय योगाचे धडे\n​का होतोय ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड\n‘हि’ वाहिनी ठरली ​पदार्पणातच अव्वल\n​’सैराट’च्या गाण्यांच्या ‘झिंगाट’ विक्रम\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही ख��ीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/ashadhi-wari-must-be-done-and-no-compromise-will-be-accepted-the-role-of-the-bjp-spiritual-front-138224/", "date_download": "2021-06-23T03:11:05Z", "digest": "sha1:2LVFSF4H3WJW4TOFRYEAZWHKLHY74Y7I", "length": 15173, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Ashadhi Wari must be done and no compromise will be accepted; The role of the BJP spiritual front | कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही; भाजप आध्यात्मिक आघाडीची भूमिका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nआषाढी वारी झालीच पाहिजेकोणतीही तडजोड स्वीकारणार नाही; भाजप आध्यात्मिक आघाडीची भूमिका\nआषाढी एकादशीची वारी व्हावी, अशी वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे. यामुळे निर्बंध घालून का असेना पण पायी वारी व्हायला हवी. यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता वारकऱ्यांसोबत त्वरित चर्चा करून आवश्यक नियमावली तयार करावी, आणि पायी वारीला परवानगी द्यावी, अश�� मागणी भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.\nनाशिक : आषाढी एकादशीची वारी व्हावी, अशी वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे. यामुळे निर्बंध घालून का असेना पण पायी वारी व्हायला हवी. यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता वारकऱ्यांसोबत त्वरित चर्चा करून आवश्यक नियमावली तयार करावी, आणि पायी वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.\nसंपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख आकर्षणाचा विषय असलेली आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी आषाढी एकादशीची पंढपूरची पायीवारी मागील वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र यावर्षी पायी वारीमध्ये कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत होता. त्यापार्श्वभूमीवर आषाढी वारीनिमित्ताने पंढरपुरात येणाऱ्या सर्वचा पालखी आणि दिंड्यांना परवानागी नाकारण्यात आली होती. तसेच मानाच्या पालख्यांची वारीची पंरपरा खंडीत होऊ नये म्हणून राज्य शासनाने मोजक्या प्रमुख वारकऱ्यांच्या उपस्थित बस, विमान अथवा खासगी वाहनांच्या माध्यमातून पंढरपुरात वारी पोहोच करण्याची परवानगी दिली होती. मात्र, गेल्यावर्षी वारकऱ्यांना घरातून विठूरायाला हात जोडावे लागले होते, त्यामुळे वारकऱ्यांचा हिरमोड झाला होता. यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे, सध्या राज्यात लॉकडाऊन सुरू आहे.\nमात्र, यंदाच्या आषाढी एकादशीला पुन्हा एकदा वारकऱ्यांचा हिरमोड होऊ नये आणि वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून, यंदा वारीबाबत कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने घेण्यात आली आहे. आता भाजपाच्या या मागणीला मुख्यमंत्री काय प्रतिसाद देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.\nमोठी हौस ना साप पाळायची असा डेंजर अनुभव आला की; परत सापाचं नाव पण घेणार नाही\nकोरोनापासून जगाला वाचवण्यासाठी डायरेक्ट स्वर्गातून अवतरल्या पऱ्या; दर्शनासाठी तुफान गर्दी\nकुणीच गावाबाहेर जात नाही; एक गाव जे चार महिन्यांसाठी होते ‘लॉक’\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/the-salt-of-the-indian-peasant-movement-spread-to-nepal-as-well-nrvk-65545/", "date_download": "2021-06-23T02:36:38Z", "digest": "sha1:SSE4AVHBUUMNVW4MYSBS7E5CFOH5TAEN", "length": 11075, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The salt of the Indian peasant movement spread to Nepal as well nrvk | नेपाळमध्येही पसरले भारतातील शेतकरी आंदोलनाचे लोण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nशेतकरी आंदोलन नेपाळमध्येही पसरले भारतातील शेतकरी आंदोलनाचे लोण\nकाठमांडू : भारतातील शेतकरी आंदोलनाचे लोण आता शेजारील नेपाळमध्येही पसरले आहे. भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणेच नेपाळमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही राजथानी काठमांडू येथे ठाण मांडले.\nऊस उत्पादनाला हमीभाव देण्याची मागणी करीत गेल्या रविवारपासून शेतकऱ्यांनी राजधानीत ठाण मांडले आहे. सरकारने चर्चा करण्यास नकार दिल्याचा आरोपही येथील शेतकऱ्यांनी केला.\nगृहमंत्री रामबहादुर थापा यांनी अन्य मंत्री व अधिकाऱ्यांसोबत या आंदोलनाच्या मुद्यावर चर्चा केली होती. दरम्यान शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन शांततेत सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे.\nअधिकारी म्हणतात ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजारांचा हप्ता टाकण्यासाठीची सर्व तयारी झालेय पण…\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/world-oceans-day-four-habits-will-save-marine-life-14076", "date_download": "2021-06-23T02:33:36Z", "digest": "sha1:G5RF4GHGYFAIOW6BQVHID2OS5MCJ2MYU", "length": 6606, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "जागतिक महासागर दिन : चार सवयी वाचवतील समुद्री जनजीवन", "raw_content": "\nजागतिक महासागर दिन : चार सवयी वाचवतील समुद्री जनजीवन\nसंपूर्ण पृथ्वीचा Earth 71 टक्के भाग हा समुद्राने Ocean व्यापला आहे. हे आपल्याला माहीत आहे. समुद्रात अनेक प्रकारचे जीवजंतु Fauna, प्राणी animals आणि वनस्पतींचे plants जीवन Life आहे. संपूर्ण जगासाठी समुद्राचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. पृथ्वीवर महासागरांची भूमिका साजरी करण्यासाठी, संयुक्त राष्ट्र United Nations आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार International law, 8 जून हा जागतिक महासागर दिन World Oceans Day म्हणून साजरा करतात. (World Oceans Day; Four habits will save marine life)\nदरवर्षी या दिवसासाठी एक थीम असते आणि 2021 या वर्षांची थीम आहे, 'द ओशन: लाइफ अँड लव्हलिटी' The Ocean: Life and Livelihood. मानवी जीवनात समुद्राच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा जागतिक महासागर दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे. तसेच, शाश्वत विकासासाठी महासागर आणि सागरी संसाधनांचे जतन करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडल्यास आपण चार गोष्टींद्वारे आपले महासागर वाचवू शकतो.\nमराठा आरक्षण: पंतप्रधानांनी ऐकून घेतले, आश्वासन मात्र काही नाही\n- समुद्र किनारे स्वच्छ ठेवा\nमनुष्याने आपल्या पऱ्यावरणात खूप कचरा पसरवला आहे. समुद्रकिनारी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पिकनिकला गेल्यास याठिकाणी अन्न पदार्थ , पेय, त्यांची पाकिटे, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि तिथे अशा अनेक गोष्टी आपल्या समुद्र आणि त्याकरिता चांगल्या आहेत. सजीवांसाठी धोकादायक आहे. अशा परिस्थितीत आपण वेळोवेळी मोहीम राबवून हे समुद्रकिनारे स्वच्छ केले पाहिजेत.\n- प्लास्टिकचा वापर थांबवा, कापडी पिशव्या वापरा\nप्लास्टिकच्या पॉलिथीन, प्लास्टिकच्या बाटल्या, इतर प्लास्टिक वस्तू आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहेत. अशी प्लास्टिक जी सडत नाही आणि पुन्हा वापरली जात नाही, ती आपल्या वातावरणात वर्षानुवर्षे अशीच राहतात. प्लास्टिक पिशव्या समुद्रात टाकल्याने दरवर्षी दहा लाखाहून जास्त जलीय प्राण्यांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत आपण कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत आणि प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद केल्या पाहिजे.\n- कॉस्मेटिक उत्पादने टाळा\nआजच्या युगात, सौंदर्य उत्पादनांचा भरपूर वापर होत आहे. अशा परिस्थितीत ही उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांकडून बर्‍याच कचरा तयार होतो, जो समुद्रापर्यंत टाकला जातो. हा कचरा समुद्रातून बाहेर काढणे अशक्य आहे. सौंदर्य उत्पादने आणि पॅकेजेसमध्ये वापरल्या जाणार्‍या मायक्रोबीड्स आणि मायक्रोप्लास्टिक्स महासागरापासून फिल्टर करणे अशक्य आहे. सौंदर्यप्रसाधनांमधील ही विषारी रसायने नाल्यामधून महासागरामध्ये जातात, यामुळे पर्यावरणाला नुकसान होते. यामुळे जलचर प्राण्यांचा मृत्यू होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-live-india-vs-england-manchester-test-day-1-score-news-in-marathi-4706161-NOR.html", "date_download": "2021-06-23T03:00:10Z", "digest": "sha1:MWQQJVEY2C6CIRBZT2OQIJKNLT2T3TIN", "length": 5611, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "LIVE India Vs England Manchester Test Day 1 Score News In Marathi | कसोटी : भारताचा पहिल्या डावात 152 धावा, इंग्लंडची चांगली सुरूवात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकसोटी : भारताचा पहिल्या डावात 152 धावा, इंग्लंडची चांगली सुरूवात\nमँचेस्‍टर - भारताने मँचेस्टरमध्‍ये चालू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरूध्‍द सर्व विकेट गमावून 152 धावा केल्या आहेत. भारताने दिलेले लक्ष्‍य गाठण्‍यासाठी इंग्लंडने आतापर्यंत 8 धावा केल्या आहेत. सध्‍या सॅम रॉब्सन आणि अॅलेस्टर कुक क्रिजवर आहेत.\nभारताकडून कप्तान महेंद्रस‍िंग धोनीने ( धावा 71) सर्वाधिक धाव केल्या.\nआठ धावांवर चार फलंदाज तंबूत\nभारताची सुरवात खराब झाली आहे. सुरवातीची फळी एका नंतर एक बाद झाली आणि केवळ 8 धावांवर भारत चार बाद अशा स्थितीत पोहोचला. कित्येक दिवसानंतर टीम इंडियामध्ये परतलेल्या गौतम गंभीरच्या रुपाने भारताला पहिला झटका बसला. तो केवळ 4 धावांवर स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर इंग्लंडला एका पाठोपाठ एक विकेट मिळत गेल्या. मुरली विजय आणि विराट कोहली भोपळा देखील फोडू शकले नाही. या दोघांना जेम्स अँडरसनने बाद केले. त्यान��तर अजिंक्य राहाणेही स्वस्तात परतला.\nचेतेश्वर पुजाराला ब्रॉडने परत पाठवेल\nजेम्स अँडरसनने टाकलेल्या तीसर्‍या षटकात भारताला दोन धक्के बसले. त्यानंतर चौथ्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडने पुजाराला शुन्यावर बाद केले.\nपावसाअभावी नाणेफेकला थोडा उशीर झाला आहे. दोन्ही संघ सध्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत असून भारताने दुसरा, तर इंग्लंडने तिसरा कसोटी सामना जिंकला आहे. दोन्‍ही संघ सामन्‍यामध्‍ये विजयासाठी आतुर आहेत.\nउभय संघ पुढील प्रमाणे -\nभारत - गौतम गंभीर, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, वरुण आरोन आणि पंकज सिंह\nइंग्लंड - एलिस्टर कुक (कर्णधार), सॅम रॉबसन, गॅरी बॅलेंस, इयान बेल, जो रूट, मोइन अली, जोस बटलर, क्रिस वोक्स, क्रिस जॉर्डन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-medal-increases-my-confidence-tennis-player-pratharna-thombare-divya-marathi-4768954-NOR.html", "date_download": "2021-06-23T02:52:40Z", "digest": "sha1:V3ZIHRN25H335UAWN3RIL3OP5XY6FS57", "length": 6106, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Medal Increases My Confidence - Tennis Player Pratharna Thombare, Divya Marathi | अनुभवाचे बोल: पदार्पणातील पदकाने आत्मविश्वास द्विगुणित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअनुभवाचे बोल: पदार्पणातील पदकाने आत्मविश्वास द्विगुणित\nऔरंगाबाद - पदार्पणातील आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी जिद्द, आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीने केलेली तपश्चर्या फळाला आली. गत १२ वर्षांपासून केलेल्या कष्टातून मला ही स्वप्नपूर्ती करता आली, अशी प्रतिक्रिया सोलापूरची युवा टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेने व्यक्त केली.\nपहिल्यांदा सहभागी होत मिळवलेल्या पदकाने आत्मविश्वास द्विगुणित झाला, असेही प्रार्थनाने दैनिक ‘दिव्य मराठी’शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. बार्शीच्या या युवा खेळाडूने नुकतेच सानिया मिर्झासोबत आशियाई स्पर्धेच्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले.\nयेत्या आठवड्यापासून बँकॉक येथे २५ हजार डॉलरच्या महिला टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी प्रार्थना रविवारी बँकॉक येथे रवाना झाली. या स्पर्धेत दक्षिण कोरियात मिळवलेल्या पदकाची लय कायम ठेवण्याचा तिने निर्धार केला. यासाठी आपण दर्जेदार कामगिरीत स���तत्य टिकवून ठेवणार असल्याचेही प्रार्थनाने सांगितले. तिने आशियाई स्पर्धेतील कामगिरीला पुन्हा उजाळा देणार असल्याचे या वेळी नमूद केले.\nप्रार्थना ठोंबरेने पदार्पणाच्या आशियाई स्पर्धेत आपल्या नावे पदकाची नोंद केली. तिने सानिया मिर्झासोबत महिला दुहेरीत कांस्यपदकावर नाव कोरले. तिला प्रथमच आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. याच संधीचे सोने करताना तिने भारताला पदक मिळवून दिले, या कामगिरीने माझा आत्मविश्वास दुणावला, असेही प्रार्थना म्हणाली.\nसानियाची केवळ प्रार्थनाला पसंती\nमहिला दुहेरीसाठी अंकिता रैना,सुंकारादेखील संघात होत्या. मात्र, सानियाने चौघींतून केवळ प्रार्थनाला पसंती दर्शवली. त्यामुळे महिला दुहेरीत सानियासोबत खेळण्यास प्रार्थनाची निवड झाली. या वेळी सानियाने दाखवलेला विश्वास तिने तोडीस तोड खेळी करून सार्थकी लावला. यापूर्वी कझाकिस्तान येथे झालेल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया-प्रार्थनाने नशीब आजमावले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE,_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-23T03:21:18Z", "digest": "sha1:A4ZBMKNQMNYJ4PTGELCZ35Y4LJY37Q6Y", "length": 4955, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेला चौथा, हंगेरी - विकिपीडिया", "raw_content": "\nबेला चौथा (इ.स. १२०६ - मे ३, इ.स. १२७०) हा हंगेरी, क्रो‌एशिया व स्लोव्हेकियाचा राजा होता.\nयाने क्रोएशियावर बेला तिसरा, तर स्लोव्हेकियावर बेला चौथा या नावाने राज्य केले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १२०६ मधील जन्म\nइ.स. १२७० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-gopuri-wardha-sevagram-good-day-khadi-clothes-nanded-news-405275", "date_download": "2021-06-23T03:28:51Z", "digest": "sha1:UJTZLIWCXP35GKFBB5UXLQZBMSCPBOT2", "length": 19543, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड : गोपुरी वर्धा सेवाग्राम खादी कपड्यांना अच्छे दिन", "raw_content": "\nयाप्रसंगी नायब तहसिलदार सुनील माचेवाड, कॉटन फेडरेशनचे व्यवस्थापक संदिप पाटील हनवते, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी गाजेवार यांची याप्रसंगी उपस्थिती होती.\nनांदेड : गोपुरी वर्धा सेवाग्राम खादी कपड्यांना अच्छे दिन\nनांदेड : स्वामी प्रत्ययानंद सरस्वती, चिन्मय मिशन यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते खादी प्रदर्शनाचे उद्घाटन स्वानंद स्वदेशी भांडार, अष्टविनायकनगर, कॅनलरोड, भावसार चोकाजवळ नांदेड येथे संपन्न झाले. याप्रसंगी नायब तहसिलदार सुनील माचेवाड, कॉटन फेडरेशनचे व्यवस्थापक संदिप पाटील हनवते, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी गाजेवार यांची याप्रसंगी उपस्थिती होती.\nयावेळी राजेंद्र देवणीकर यांनी खादी व ग्रामोद्योग याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. स्वानंद स्वदेशी भांडाराकडून विविध पर्यावरण स्नेही नैसर्गिक कृषिपूरक स्वावलंबी ग्रामोद्योगाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबवले जातात. नैसर्गिक विषमुक्त धान्य, भाजीपाला, लाकडी घाण्याचे तेल, मातीच्या श्रीगणपतीच्या मूर्ती आणि देशभरातील खादी व हातमाग यांनी तयार केलेली सुती कपडे यांचे प्रदर्शन व प्रचार चालू असतो. ग्रामउद्योगात तयार झालेल्या वस्तू कृषिप्रधान अर्थव्यवस्थेला चालना देतात. या माध्यमातून गावातला पैसा गावात राहतो तद्वतच ग्रामस्वावलंबन होण्यास मदत होते. मेक इन इंडिया म्हणजे खऱ्या अर्थाने ग्राम स्वावलंबन होय.\nहेही वाचा - परभणी जिल्ह्यात वाॕट्सअपला स्टेटस ठेऊन शेतकऱ्याची आत्महत्या \nयाप्रसंगी जिल्हाधिकारी नांदेड डॉ. विपीन इटनकर यांनी कापसापासून तयार झालेल्या खादी सुती कपड्यांचा व ग्रामोद्योगातील वस्तूंचा प्रसार जिल्ह्यात सर्वदूर होण्याची गरज आहे. तसा प्रचार सर्वांनी केला पाहिजे असे मत व्यक्त केले व प्रशासनाचे सहकार्य मिळेल असे सांगितले. तसेच त्यांनी ग्रामसेवा मंडळ गोपुरीचे व्यवस्थापक व प्रचारक सुरज विठ्ठल करुले, श्रीकृष्णा मेहेर, अतुल काकडे यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.\nग्रामसेवा मंडळ गोपुरी वर्धाचा खादी कपडा हा चांगल्या दर्जाचा असून उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात गरम व उबदार राहतो, असे सांगितले. पुरुष व महिलासाठी खादी ड्रेस मटेरियल, खादीच्या साडया व खादी बेडशिट उपलब्ध असून नांदेड वाशियांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामसेवा मंडळ गोपुरीचे व्यवस्थापक व प्रचारक सुरज विठ्ठल करुले यांनी केले.\nयाप्रसंगी अॅड. उदय संगारेड्डीकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व राजेन्द्र देवणीकर यांनी आभार मानले. या प्रदर्शन उद्घाटनाच्या कार्यक्रमास श्रीमती सुधा देशपांडे, निर्मला खडतकर, विद्या उजळंबे, मीरा देवणीकर, राजेंद्र उदगीरकर, शरणाप्पा बिराजदार, संतोष देवणीकर, दिलीप कासार, बालाजी सरसे, कामाजी पाटील मरळकर यांची उपस्थिती होती.\nमराठवाड्याच्या रेल्वे प्रश्‍नावर सामुहिक प्रयत्न करणार; मजविपच्या परिषदेत खासदारांची ग्वाही\nनांदेड : मराठवाड्यातील रेल्वे, विद्युतीकरण, दुहेरी मार्ग, नवीन रेल्वेमार्गास मंजुरी तसेच मंजुर रेल्वे मार्गांना गती व इतर रेल्वे विषयक प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आम्ही सर्वजण सामुहिक प्रयत्न करून, अशी ग्वाही मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आयोजित ऑनलाईन परिषदेत बोलतांना खासदारा\nनांदेड : कसा गोड बोलून गळा कापियला, मावेजासाठी बाधीत शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया\nअर्धापूर (जिल्हा नांदेड): अर्धापूरातील एकाच शिवारातील वळण रस्त्यासाठी ओलिताखील जमिनीसाठी चौपट मावेजा तर एकाच गटातील रेल्वेसाठी मात्र कोरडवाहूसाठी मावेजा देण्यात आल्यामुळे शेतक-यातून संताप व्यक्त केला जात आहे.शेतक-यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण,जिल्हाधिकारी ,भूसंपादन अधिकारी यांच्याकडे सतत पा\nMotivational: मारो छाय मारो स्वप्न पुरु करो- कोण म्हणाले ते वाचा...\nहिमायतनगर (जिल्हा नांदेड) : घरात अठराविश्व दारिद्र्य, गरिबी ही पाचवीला पुजलेली, पारधी समाजात पिढीजात शिक्षणाचा गंध नसुनही उराशी जिद्द, अडाणी आई- वडीलांची प्रेरणा घेऊन कुठलीही खाजगी शिकवणी नाही. झोपडी वजा घरात राञंदिवस अभ्यास करून पार्डी (ता. हिमायतनगर) येथील पारधी समाजातील विठ्ठल ह्या विद्\nअरे बाबा... दारू जीवनावश्‍यक नाही, या जिल्ह्यात घडले असे...\nनागपूर : कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. प्रशासनातर्फे दररोज विनंती, सूचना, आदेश देऊनही नागरिकांनी रस्त्यावर येणे थांबलेले नाहीत. यातील बव्हंशी लोक दारू, खर्रा याच्या शोधात निघत असल्याचे सांगण्यात येते. परवा वर्धा जिल्ह्यातील वणी येथे एक वाईन बार मालक बार उघडून\nBREAKING : मदतीचा टाहो..भारतातील १७ विद्यार्थी बँकॉक विमानतळावर अडकले..मालेगावचे 3 विद्यार्थी\nमदतीचा टाहो..भारतातील १७ विद्यार्थी ठायलंडला अडकले नाशिक : भारतातून हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षणासाठी थायलंड येथे गेलेले १७ विद्यार्थी कोविड-19च्या लॉकडाउनमुळे विमानतळावर अडकून पडले आहेत. राज्यातील ११ मुलांमध्ये मालेगावचे तीन विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे.बँकॉक महाराष्ट्र मंडळाच्या तात्प\nमेट्रोव्हीजन स्कॅम: एसआयटीकडून तब्बल २.११ कोटी जप्त; आणखी दोन आरोपींना अटक\nनागपूर ः शेअर बाजारात गुंतवणुकीचा फंडा देऊन आर्थिक फायदा होण्याच्या नावावर हजारो गुंतवणुकदारांना कोट्यवधीने गंडा घालणाऱ्या मेट्रोव्हीजन स्कॅममध्ये पोलिसांनी २.११ कोटी रूपये जप्त केले. तसेच आणखी दोन आरोपींना अटक केली. विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे. आतापर्यंत पोलिसांनी सव्वा दोन कोटींची र\nनागपूर मेट्रोच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; तब्बल ३३३ कोटींच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी\nनागपूर ः नागपूरशी शेजारी जिल्हे जोडण्यासाठी मेट्रो रेल्वेच्या विस्तारित ३३३ कोटींच्या प्रकल्पास राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे सादर केला जाणार असून, विदर्भाच्या विकासाच्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख या\nउपराजधानीत आरोग्याचं नवं मॉडेल तयार करण्यासाठी बुस्टर डोसची गरज; रुग्णालय आणि प्रशासनात समन्वय महत्वाचा\nनागपूर ः उपराजधानीची \"मेडिकल हब'च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येथील खासगी रुग्णालयांत ‘फाईव्ह स्टार’ आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. शहराचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु, ६० वर्षांत महापालिकेच्या आरोग्य विभागाला संसर्ग रोगावरील उपचाराची आणि नियंत्रणाची कधी जाणीवच झालीच ना\nबांधकाम कामगारांच्या ओळखपत्रांचे नूतनीकरण रखडले; ऑनलाइन नोंदणीचे फर्मान\nवर्धा : बांधकाम कामगारांसाठी कामगार कल्याणकारी मंडळाने विविध योजना अंमलात आ��ल्या. याचा लाभ देण्यासाठी कामगारांची नोंदणी करण्यात आली. आता शासनाने निर्णय बदलवित ऑनलाइन नोंदणीचे फर्मान काढले. यामुळे जुन्या ऑफलाइन नोंदणीला महत्त्व राहिले नाही. परिणामी अनेक कामगारांच्या ओळखपत्राचे नूतनीकरण रखडल\nहिंगणघाट जळीतकांड : अंकिताने सांगितले होते आरोपीचे नाव; पहिल्या दिवशी नोंदविली तिघांची साक्ष\nहिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांडाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सोमवारपासून (ता. ११) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सरकारी पक्षाच्या वतीने तिघांची साक्ष नोंदविण्यात आली. उद्या आणखी काहींची साक्ष नोंदविण्यात येणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले. आज हजर झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/12/blog-post_13.html", "date_download": "2021-06-23T02:40:20Z", "digest": "sha1:TU5M7ACKL3YQWGK63QW4V5ZYS3SUDV5Q", "length": 10898, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या यंत्रणांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र सातारा ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या यंत्रणांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा\nग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या यंत्रणांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा\nग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या यंत्रणांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा\nसातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत , सुरळीत व निर्भयपणे पार पाडाव्यात . यासाठी जिल्हा परिषद , राज्य उत्पादन शुल्क , नेमवलेल्या नोडल अधिकऱ्यांनी आपले कर्तव्य करावे . या कामात हलगर्जीपणा करू नये अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केल्या . जिल्हाधिकारी यांच्या दालनात ग्रामपंचायत निवडणुकीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते . या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे , निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे , उपजिल्हाधिकारी ( महसूल ) किर्ती नलवडे आदी उपस्थित होते . कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये , मतमोजणीच्या ठिकाणी तसेच आचार संहितेचे कोटेकोरपणे पालन होण्यासाठी पोलीस विभागाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा , अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले , ज्या शाळांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार आहे तेथे कोरोना संस���्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी . मतदानाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत रॅम्प , लाईट , पाणी तसेच फर्निचर तुटले असेल तर ते तात्काळ दुरुस्त करावे . तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी . कुठेही अवैधपणे मद्याचे वाटप होणार नाही यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके कार्यान्वीत करावी . मतदानाच्या पेट्या मतमोजणीच्या ठिकाणी नेहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून बसेस उपलब्ध करुन करण्याबाबतचे नियोजन करावे , अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या .\nTags # पश्चिम महाराष्ट्र # सातारा\nTags पश्चिम महाराष्ट्र, सातारा\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेम��त \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/citizen-reporter/action-handcart-handcart-owner-fell-asleep-front-govt-vehicle-13635", "date_download": "2021-06-23T03:27:36Z", "digest": "sha1:WC76KDHIW7XPSCTIW6NBVULCGKXASMZ4", "length": 4324, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "हातगाडीवर कारवाई केल्याने हातगाडीचालक चक्क शासकीय वाहनासमोर झोपला !", "raw_content": "\nहातगाडीवर कारवाई केल्याने हातगाडीचालक चक्क शासकीय वाहनासमोर झोपला \nसंजय डाफ, साम टीव्ही, नागपूर\nयवतमाळ : लॉकडाऊनमुळे Lockdown राज्यभरात छोटे मोठे सर्वच व्यावसायिक Buisnessmen हताश झाले आहेत. छोट्या Small व्यावसायिकांसमोर तर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. Action On Handcart, Handcart Owner Fell Asleep In Front Of Govt Vehicle\nयवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील वणी Wani येथील असाच एका लहान व्यावसायिक हातगाडीवर Handcart मास्क Mask विक्रीच्या माध्यमातून उदरनिर्वाह Subsistance चालवत होता.\nसोबतच या आडून लहानसहान स्टेशनरी विक्री सुद्दा करत होता. या हातगाडी चालकावर Owner नगरपालिका Muncipality कर्मचाऱ्यांनी कारवाई Action केली. मास्क व्यतिरिक्त अन्य साहित्यावर विक्रीस निर्बंध असल्याचे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी या हातगाडीवाल्याला सांगितले. Action On Handcart, Handcart Owner Fell Asleep In Front Of Govt Vehicle\nमात्र तो हातगाडीचालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे पथकाने त्याच्यावर कारवाई करून हातगाडी तहसील कार्यालयात जमा केली. यावेळेत संतप्त हातगाडी चालक चक्क शासकीय Government वाहनासमोर Vehicle झोपला Sleep.\nदिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त आष्टीत 104 रक्तदात्यांनी केले रक्तदान\nयावेळी मात्र बघे त्याला चिथावणी देत त्याचा व्हिडीओ Video काढत होते. पोलिसांनी Police वेळीच हस्तक्षेप केल्याने समोरील अनर्थ टळला. हा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. Action On Handcart, Handcart Owner Fell Asleep In Front Of Govt Vehicle\nशासकीय आदेश Order पाळून कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कर्तव्य बरोबर आहे, पण पोटाची आग शमविण्यासाठ��� कष्टाने व्यवसाय करणाऱ्यांचीही काय चूक असा प्रश्न नेटकरी विचारात आहे.\nहे देखील पहा -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice_category/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T02:58:49Z", "digest": "sha1:Z6FTALG4AKVUOPBPOLXR6XIZYXGI4FKC", "length": 5979, "nlines": 119, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "घोषणा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्रकाशन दिनांक प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक\n022 बुलडाणा विधानसभा मतदारसंघ तालुका मोताळा मधील मतदार यादीमध्ये छायाचित्र व इपीक नंबर नसलेल्या मतदारांची यादी\n022 बुलडाणा विधानसभा मतदारसंघ तालुका मोताळा मधील मतदार यादीमध्ये छायाचित्र व इपीक नंबर नसलेल्या मतदारांची यादी\nबुलढाणा जल्ह्यातील खाजगी कोविड रुग्णालयाचे तपासणी करिता नियुक्त करण्यात आलेल्या ऑडीटर ची माहिती\nबुलढाणा जल्ह्यातील खाजगी कोविड रुग्णालयाचे तपासणी करिता नियुक्त करण्यात आलेल्या ऑडीटर ची माहिती\nबुलढाणा जिल्हयातील सन 2021 मधील तालुका निहाय आपले सरकार सेवा केंद्राची अधिसूचित यादी\nबुलढाणा जिल्हयातील सन 2021 मधील तालुका निहाय आपले सरकार सेवा केंद्राची अधिसूचित यादी\nबुलढाणा जिल्ह्यातील सन 2019-21 योग्य वाळूघाटांचा पर्यावरण आराखडा\nबुलढाणा जिल्ह्यातील सन 2019-21 योग्य वाळूघाटांचा पर्यावरण आराखडा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 04, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6", "date_download": "2021-06-23T03:12:30Z", "digest": "sha1:VC362XAHF67DPX4UINKY3KIUB7RFG76M", "length": 4771, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शहाबुद्दीन अहमद - विकिपीडिया", "raw_content": "\n९ ऑक्टोबर १९९६ – १४ नोव्हेंबर २००१\n१ फेब्रुवारी, १९३० (1930-02-01) (वय: ९१)\nपेमल, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत\nशहाबुद्दीन अहमद (बंगाली: ‌শাহাবুদ্দিন আহমেদ; जन्म: १ फेब्रुवारी १९३०) हा आशियामधील बांगलादेश देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९९६ ते २००१ दरम्यान ह्या पदावर होत���. १९९० ते १९९५ दरम्यान तो बांगलादेशचा सर्वोच्च न्यायाधीश होता.\nइ.स. १९३० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१४ रोजी १४:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/3-indian-players-game-changers-in-wtc-final", "date_download": "2021-06-23T02:27:11Z", "digest": "sha1:ROXMVE2RBFMJMJLBPWFQORIHNIORGW62", "length": 17623, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | WTC मध्ये 'हे' तीन भारतीय खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'", "raw_content": "\nWTC मध्ये 'हे' तीन भारतीय खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'\nIND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि न्यूझीलंडचा संघ 18 जून ते 22 जून यादरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) खिताबासाठी मैदानात उतरणार आहेत. जगभरातील क्रीडाप्रेमी या लढतीकडे लक्ष ठेवून आहेत. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाकडे एकापेक्षा एक दर्जोदार फलंदाज आणि गोलंदाजाचा भरणा आहे. आज, आपण भारतीय संघातील गेमचेंजर खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत. विश्व कसोटी अंजिक्यपद चषकावर नाव कोरण्यासाठी या खेळाडूंचा फॉर्म भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. हे तीन खेळाडू भारतीय संघाला चषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलतील. (3 indian players Game Changers in wtc final)\nराहुल द्रविडचा वारसदार असलेल्या पुजारा भारतीय कसोटी संघाचा कणा मानला जातो. संयम आणि चिकाटीच्या जोरावर पुजाराने भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. पुजारा भारतीय संघाचा संकटमोचक आहे, असं म्हटल्यास वावगं वाटू नये. पुजाराने 85 कसोटी सामन्यात 6244 धावांचा पाऊस पाडला आहे. 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात पुजाराचा सिंहाचा वाटा होता. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पुजाराचा फॉर्म भारतीय संघाला चषक मिळवून देईल. तिसऱ्या क्रमांकावर पुजारा संयम आणि चिकाटीनं फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला दमवतो. जास्तीत जास्त काळ मैदानावर थांबण्याची क्षमता भारतीय संघाला विजय मिळवून देणारी आहे. न्यूझी��ंडच्या गोलंदाजांना दमवण्याचं काम पुजारा चांगल्या पद्धतीनं करु शकतो.\nहेही वाचा: WTC Final : 'रोहित-विराट नव्हे पंतची भिती वाटतेय'\nभारतीय संघाचा कर्णधार जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक आहे. 91 सामन्यात 7490 धावा चोपणाऱ्या विराट कोहलीनं 27 शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीचं इंग्लंडमधील प्रदर्शन दमदार आहे. इंग्लंडमध्ये विराट कोहलीनं सात सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. विराट कोहलीची न्यूझीलंडविरोधची कामगिरी झक्कास आहे. न्यूझीलंडविरोधात घरी आणि बाहेर, दोन्हीकडे विराट कोहलीनं धावांचा पाऊस पाडला आहे. न्यूझीलंडविरोधात विराट कोहलीनं 9 सामन्यात 773 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 211 सर्वोच्च धावसंख्या आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही विराट कोहली भारतीय संघासाठी गेमचेंजर ठरु शकतो.\nहेही वाचा: WTC Final कोण जिंकणार\nप्रत्येक संघासाठी फलंदासोबत गोलंदाजही महत्वाची भूमिका बजावत असतो. जसप्रीत बुमराहने धारधार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजाचीचं नेतृत्व करणार आहे. बुमराहने 18 कसोटी सामन्यात 83 बळी घेतले आहेत. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बुमराह भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरेल.\nन्यूझीलंडच्या दिग्गजाकडून आक्रमक विराटचं कौतुक\nIND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 18 जून ते 22 जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (WTC Final )अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचे दिग्गद माजी खेळाडू रिचर्ड हेडली (Richard Hadlee) यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावाचं कौत\nWTC Final कोण जिंकणार\nIND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 18 जून ते 22 जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष लागलं आहे. विराट कोहलीनं WTC Final जिंकल्यास त्याच्या नेतृत्वातील हा पहिला आयसीसी (ICC) चषक असेल. न्यूझीलंड आणि\n\"तर टीम इंडिया कसोटी चॅम्पियनशीप जिंकणं कठीणच\"\nलंडन: भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये पहिलीवहिली कसोटी अजिंक्यपद स्पर्धा रंगणार आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर १८ ते २२ जून या कालावधीत WTC Final सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांनी आपला संघ जाहीर केला आहे. भारताच्या संघा�� सर्वोत्तम फलंदाजांचा भ\nWTC Final : 'आयपीएल स्थगित झाल्याचा टीम इंडियाला फायदा'\nWTC Final 2021 : यंदाची आयपीएल (IPL 2021) स्पर्धा स्थगित झाल्याचा फायदा भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात होईल, असं वक्तव्य न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलर (Ross Taylor) यानं केलं आहे. इंग्लंडमधील परिस्तितीसोबत जुळवून घेण्यासाठी भारतीय संघाला जास्त वेळ मिळे\nTeam Indiaची ताकदच ठरतेय डोकेदुखी; विराटपुढे संघनिवडीचा पेच;पाहा व्हिडिओ\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. या मेगा फायनलसाठी प्लेइंग इलेव्हन काय असेल विराट-शास्री जोडी कुणावर अधिक विश्वास दाखवणार विराट-शास्री जोडी कुणावर अधिक विश्वास दाखवणार यासारख्या अनेक प्रश्नाची योग्य उत्तरे मिळाली तर ट्रॉफी उंचावणे शक्य होईल.\nWTC Final : 'रोहित-विराट नव्हे पंतची भिती वाटतेय'\nIND vs NZ, WTC Final 2021 : धडाकेबाज ऋषभ पंत याच्या तुफानी फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर ऋषभ पंत याच्या फलंदाजीत सातत्य आल्याचं दिसत आहे. त्यामुळेच प्रतस्पर्धी संघानं त्याची धास्ती घेतली आहे. न्यूझीलंडचे गोलदाजी कोच शेन जुरगेंसेन\n18 जून आणि भारताचा पराभव, विराट कोहली चक्रव्यूह भेदणार का\nIND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान 18 जून रोजी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (ICC WTC Final 2021) होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. 18 जून\nWTC final कपिल देवचं मोठं वक्तव्य\nIND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान 18 जून रोजी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (ICC WTC Final 2021) होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. 18 जून\nपंतला कपिल देवचा मोलाचा सल्ला, रोहितसोबत केली तुलना\nIND vs NZ, WTC Final 2021 : माजी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल यांनी युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) याची तुलना रोहित शर्मासोबत केली आहे. यासोबतच कपिल देव यांनी पंतला मोलाचा सल्ला दिला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान 18 जून रोजी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन��� (IC\nदीड वर्ष नीट झोपू शकलो नाही, जडेजानं उलगडलं गुपित\nअष्टपैलू रविंद्र जडेजा आगामी इंग्लंड दौऱ्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या सामन्यानं या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. सध्या जडेजा आणि टीम इंडिया विलगीकरणात आहेत. नियमीत भारतीय संघाचा सदस्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/11/marathi-essay-on-middle-class-of-india.html", "date_download": "2021-06-23T02:58:52Z", "digest": "sha1:7HOLEFWEYOYAMNVW6OGVLZEBYUWUI7CG", "length": 39508, "nlines": 109, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "Marathi Essay on \"Middle Class of India\", \"भारतीय समाजातील मध्यमवर्ग मराठी निबंध for Students - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nइंग्रजांच्या राजवटीचे अनेक परिणाम भारतीय समाजावर व जीवनव्यवस्थेवर झालेले दिसून येतात. सामान्यतः पारतंत्र्यपूर्व काळातील भारतीय, महाराष्ट्रीय समाज खेड्यामध्ये राहणारा अधिक प्रमाणात होता. शहर ही कल्पनाही, आजच्या यंत्रयुगाने जशी शहरे निर्माण केली आहेत, त्यापेक्षा वेगळी होती. हे खेडेगावही आजच्याइतके शहराकडे डोळे लावून बसलेले नव्हते. सामान्यत: खेडे किंवा शहर स्वयंपूर्ण असण्याकडे कल होता. दळणवळणाची साधने आजच्यासारखी व आजच्याइतकी गतिमान नसल्याने जवळजवळच्या खेड्यांमध्ये जो काही संपर्क असे, त्याला व्यापार-उदिमाच्या दृष्टीने महत्त्व असे. प्रसारमाध्यमे, अधिक करून मौखिक परंपरेतील म्हणजे कीर्तने, गोंधळी, भारुडे, देवाच्या यात्रा-जत्रांमधील विविध करमणुकीची साधने अशा प्रकारचीच होती.\nब्रिटिश राज्यकर्त्यांनी यंत्रयुगाने आणलेल्या सुधारणा झपाट्याने भारतामध्ये आल्या. रेल्वे-तारायंत्रे भारतात आली. दळण-वळणाच्या सुविधा निर्माण झाल्या. मुद्रणकलेचाही विकास घडून आला. शैक्षणिक वेगळेपणाने ब्रिटिशांनी आपल्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने जो सुशिक्षित वर्ग निर्माण केला, त्याची पूर्वीच्या काळी गरज नव्हती. प्रामुख्याने या वर्गाचा भर बौद्धिक पातळीकडे होता. आर्थिक दृष्टीनेही हा वर्ग जसा फारसा धनिकांच्या गटातला नव्हता, तसाच शारीरिक दृष्टीनेही काबाडकष्ट करून अर्थार्जन करण्याकडे याचा फारसा कल नव्हता. हा 'मध्यमवर्ग किंवा पांढरपेशा वर्ग' म्हणून ओळखला जाणारा समाजातला घटक इंग्रजांच्या काळात निर्माण झाला. इंग्रजी शिक्षणातून त्याने संस्कार घेतले. प्रामुख्याने नोकरी हा त्याचा जीवनभरचा उद्योग ठरून गेला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून हा वर्ग कुठे ना कुठे नोकरीमध्ये चिकटून गेला की आयुष्यभर इमानेइतबारे एक तारखेच्या पगाराकडे लक्ष, ठराविक वेतन, वेतनवाढ, पेन्शन या आर्थिक स्थिरतेवर तो आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असे. व्यापार, साहस, आर्थिक क्षमता वाढविणे आणि त्यासाठी काही भलेबुरे मार्ग अनुसरणे ही त्याची प्रवृत्ती नव्हती. हा ब्रिटिशांच्या समाजजाणिवेतून निर्माण झालेला मध्यमवर्ग अत्यंत गरीब, कष्ट करून उपजीविका करणाऱ्या वर्गापेक्षा स्वतः बौद्धिक कष्ट करून, 'टेबलवर्क' करून काम करणारा म्हणून वरच्या दर्जाचा समजला जात असे. तसेच समाजातील अत्यंत सधन वर्गाबद्दल त्याला असूया असली तरी त्याच्यापेक्षा आपण अधिक सुसंस्कृत, सदाचाराचे पालन करणारे व समाजसंस्कृतीचे रक्षक आहोत, म्हणून स्वत:ला तो त्याच्यापेक्षा वेगळा व काहीसा श्रेष्ठही समजत असे; आणि या दोन्ही वर्गांवर काही प्रमाणात मध्यमवर्गाने आपला दरारा व अंकुश निर्माणही केला होता, उदाहरण द्यायचे तर, इतिहासकार राजवाडेंनी आपल्या इतिहास-संशोधनाच्या कार्यासाठी एका मोठ्या संस्थानिकाकडे मदत मागितली होती. संस्थानिकाने थोडी नाखुशी दर्शविताच राजवाडेंनी संस्थानिकाच्या चैनीचा उल्लेख करून संस्थानिकाला वठणीवर आणले. संस्थानिकाच्या मनातील सद्भाव जागृत करण्याचे कार्य मध्यमवर्गीय वृत्तीचे संशोधक करू शकत होते. आज हे कार्य करण्याचे किंवा सत्ताधीशाला असे अधिकाराने विचारण्याची हिंमत कुणी दाखवू शकणार नाही. यावरून तत्कालीन कालखंडातील मध्यमवर्गीय समाजाचा सर्व समाजावर असलेला दरारा लक्षात येतो. हा धाक त्याने शारीरिक बळाचा वापर करून मिळविलेला नसतो; तसाच पैशाच्या जोरावरही विकत घेतलेला नसतो. त्याच्या नि:स्पृह, तात्त्विक उच्च विचारसरणीने त्याला हा अधिकार मिळालेला असतो. आज अशा उच्च विचारसरणीचा अभाव आहे असे नाही; पण हा वर्ग तेव्हा जसा संघटित होता तसा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संघटित राहिलेला नाही.\nअव्वल इंग्रजी कालखंडापासून या वर्गाची उभारणी होऊ लागली. हातातली सत्ता व हत्यार गेलेल्या मराठी माणसाने सुशिक्षित होण्याकडे लक्ष दिले. वर्तमानपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, ग्रंथ इत्यादी मार्गांनी त्यांनी समाज-प्रबोधनाची वाट अंगीकारली. मिशनरींनी समाजात हिंदू समाजाबद्दल जे चित्र उभे केले होते व त्याद्वारा धर्मातराचा उपाय सुचविला होता त्यावर हल्ला करणे, आपला धर्म कसा उच्च-उदात्त आहे हे सिद्ध करणे, त्याचा प्रसार करणे हे कार्य या काळातील लेखन-व्याख्याने यांच्या पाठीशी होते.हिंदू धर्मातील जातिभेदामुळे होणारा अन्याय दूर करणे व स्पृश्यास्पृश्यतेमुळे, दारिद्र्यामुळे, भुकेपोटी धर्मातराच्या आहारी जाणारा समाज फुटू न देणे या उद्देशाने बदलत्या प्रसारमाध्यमांचा फायदा घेऊन दर्पण, प्रभाकर इत्यादी वृत्तपत्रे पुढे आली; 'पण लक्षात कोण घेतो' 'विमलेची गृहदशा' इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या गेल्या व राजा राममोहन रॉय, लोकहितवादी यांसारखे अनेक सुधारक या मध्यमवर्गातूनच पुढे सरसावले. महात्मा फुले, सुधारक आगरकर, पंडिता रमाबाई, धोंडो केशव कर्वे आदींनी स्त्री-शिक्षणाच्या कार्यात पुढाकार घेतला. सामाजिक, सांस्कृतिक चळवळींप्रमाणे राजकीय चळवळीचे नेतृत्वही याच वर्गातील माणसांनी केले. राष्ट्रीय सभेच्या टिळक युगातील आणि गांधी युगातील बहुतांश नेते मध्यमवर्गातूनच पुढे आले होते.\nही नेतृत्वाची भूमिका मध्यमवर्गाला त्याच्या ज्या गुणविशेषांनी मिळाली होती, ते गुणविशेष नंतर कमी होऊ लागले. स्वार्थपरायणता, भेकडपणा, अंगचोर वृत्ती यांमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास कष्टकरी वर्गाच्या सकस नेतृत्वासमोर मध्यमवर्ग मागे पडू लागला. गंगाधर गाडगिळांच्या कथांमधून व मढेकरांच्या कवितांमधून मध्यमवर्गाच्या या घसरणीचे चित्रण केले आहे आणि त्यावर त्यांनी टीकाही केली आहे. यंत्रयुगाच्या उदयाने ज्या मध्यमवर्गाच्या जाणिवा समाजाला नेतृत्व देत होत्या त्या यंत्रयुगानेच (भारतापुरते तरी), माणसाचे स्थान नगण्य व दुर्लक्षित होऊ लागले होते. माणुसकीऐवजी, 'तू एक मुंगी, मी एक मुंगी ' अशी केवळ कुणातरी स्वधन्यांची कोठारे भरण्याची वृत्ती सर्व समाजात प्रभाव गाजवीत होती. मध्यमवर्गाने ज्या गरीब-श्रीमंतादी सर्वच समाजाच्या नेतृत्वाचा भार सहजपणे पेलला होता, त्यांपैकी गरीब वर्गातून त्या जीवनातील दुःखाची नस ओळखणारे नेतृत्व उभे राहू लागले होते. 'दणकट दंडस्नायू जैसे ' अशी केवळ कुणातरी स्वधन्यांची कोठारे भरण्याची वृत्ती सर्व समाजात प्र��ाव गाजवीत होती. मध्यमवर्गाने ज्या गरीब-श्रीमंतादी सर्वच समाजाच्या नेतृत्वाचा भार सहजपणे पेलला होता, त्यांपैकी गरीब वर्गातून त्या जीवनातील दुःखाची नस ओळखणारे नेतृत्व उभे राहू लागले होते. 'दणकट दंडस्नायू जैसे पोलादाचे वळले साग ' असे शारीरिक कष्टाची प्रतिष्ठा मानणारे नेतृत्व 'नव्या मनूतील गिरिधर पुतळा' (मकर) म्हणून स्वागत होण्याइतके जोरकस होऊ लागले होते. शारीरिक कष्टाची यंत्रयुगामध्ये होणारी गळचेपी व कामे यंत्राच्या अधीन होऊ लागल्याने, मनुष्यबळाची होणारी उपेक्षा व वाढती बेकारी यांच्या प्रक्षोभातून हा कष्टकरी-वर्ग श्रमप्रतिष्ठा जपण्यासाठी एकत्र येऊ लागला होता. कामकरी-शेतकरी संघटनांचे वाढते बळ हे त्याचे प्रतीक होते.\nयंत्रयुगाने व वाढत्या विज्ञानशोधाने यंत्राकडून कामे होऊ लागल्यावर वाढती बेकारी दूर करण्याचा उपाय मध्यमवर्गासारख्या केवळ बुद्धिजीवी श्रमावर जगणाऱ्या तरुणांजवळ उरलेला नव्हता. शारीरिक पातळीवरचे कष्ट करण्याची त्यांची कुवत नव्हती आणि त्यामध्ये त्यांची प्रतिष्ठा दुखावली जात होती. हातगाडीवाले, कापडविक्रेते, हमाल, छोटे-छोटे व्यावसायिक, घरगुती उद्योगाला पोषक असे धंदे हे सगळे शारीरिक कष्टाचे असल्याने त्यांमध्ये टेबलासमोर बसून कामे करण्यापेक्षा जास्त वेतन शक्य असले तरी मध्यमवर्गाला ते कमी दर्जाचे वाटत होते. परिणामी, बेकारीचे संकट उलथून लावण्याचा कोणताही उपाय महाविद्यालयीन चाकोरीतून आलेल्या पदवीधारकांसमोर नव्हता. त्यातच १९४० च्या सुमारच्या दुसऱ्या महायुद्धाने तर त्यांच्यातील सर्व प्रकारच्या सद्प्रवृत्तींवर, मानवतेवर, करुणा, दया इत्यादी भावनांवरच हल्ला चढविला होता. ज्याच्या हाती सत्ता तोच काहीही अमानुषता करू शकतो; आणि सत्तेच्या स्पर्धेतून खेळल्या जाणाऱ्या युद्धातून फक्त सर्व समाजातील चांगुलपणा, संतत्व भरडून निघते. त्यामुळे माणुसकीच्या संगळ्याच चांगल्या भावनांचा -हास होतो. याचा या मध्यमवर्गीय समाजावर अनिष्ट परिणाम झाला. बेकारी, समाजमूल्यांची घसरण आणि अतीव बौद्धिक भूमिकेतून देवधर्मावरील श्रद्धेचा संभ्रम यांमुळे सैरभैर झालेल्या मध्यमवर्गाची घसरण थेट आर्थिक सत्ता व शासकीय सत्ता यांच्याकडे जाऊन पोहोचली असेल तर नवल नाही. केवळ सत्ता व आर्थिक सुबत्तेवरचे ऐहिक जीवन एवढ्याच गोष्टींना महत्त्व देण्याकडे त्याचा कल वाढला. याचा निषेध गंगाधर गाडगिळांच्या कथांमधून अत्यंत प्रभावीपणे झालेला आहे. प्रामुख्याने भेकडपणा, नाकर्तेपणा, पळपुटी-पलायनवादी वृत्ती, क्षुद्रपणा याची चीड त्यांच्या आणि पु. भा. भावेंच्या कथांतून जाणवते. उच्च विचारसरणी, साधी राहणी व मूल्यजतन-संवर्धन यांवर निष्ठा असलेला हा वर्ग दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष झळ न बसताही बदलला आणि नकळतपणे त्याची जागा नंतरच्या श्रमजीवी वर्गाने उचलली. शिरवाडकरांच्या 'नटसम्राट'मधील बेलवलकरांसारख्या वयोवृद्ध कलावंताला रस्त्यावरच्या मुलाकडून म्हातारपणी भावनिक आधार मिळतो, तो आधार उच्चभ्रू मध्यमवर्गीयांतील त्यांच्या प्रत्यक्ष मुलांकडून मिळू शकत नाही हे याचेच प्रतीक आहे.\nसामान्यतः या काळात ज्या सामाजिक प्रश्नांचा विचार व पुरोगामी सक्रिय आचार केला गेला, त्यांचा बहुतांशी संबंध या मध्यमवर्गीय प्रश्नांशी होता. शिक्षण, स्त्रीजागृती, पुनर्विवाह, निराधार स्त्रीसाठी आधारकेंद्रे, स्त्रीशिक्षण तसेच पुरुषवर्गाला नोकरीची शाश्वती, शहरी वातावरणातील राहण्याच्या सोयी, व्यसनमुक्ती, वाचनाची व संस्काराची गरज इत्यादी अनेक प्रश्नांचा विचार मध्यमवर्गीयांच्या जीवनाशी जितका संबंधित आहे, तितका उरलेल्या दोन्ही वर्गांच्या जीवनाशी संबंधित नाही. वरिष्ठ व कनिष्ठ समाजस्तरांमध्ये विवाहाचे किंवा व्यसनाचे फारसे बंधन पाळले जात होतेच असे नाही. उदाहरण द्यायचे झाले तर पुनर्विवाहाचे देता येईल. मध्यमवर्गीय स्त्रीला पुनर्विवाह करताना समाजाचा रोष पत्करावा लागत होता; पण मोलकरीण मात्र पाट लावून आपला प्रश्न सोडवू शकत होती. शिक्षणाची दारे या वर्गासाठी फारच उशिरा उघडली गेली. वरिष्ठ वर्गालाही पुनर्विवाहासंदर्भात पैशाच्या जोरावर प्रश्न सोडविता येत होता.\nया सामाजिक प्रश्नांचा विचार करणारा व त्याच्या पुरोगामी व प्रतिगामी सोडवणुकीने अस्वस्थ होणारा वर्ग प्रामुख्याने मध्यमवर्गीय होता. ज्या वेळी कष्टकरी वर्गाचे प्रश्न सोडवण्याची गरज पडली तेव्हाही हाच वर्ग पुढे सरसावला. पण 'उपेक्षितांचे अंतरंग' मध्ये त्यांचे प्रश्न मांडणारे श्री. म. माटे जितक्या तळमळीने त्यांच्या प्रश्नांना भिडू शकत होते, त्यापेक्षाही अधिक आत्मीयता त्याच वर्गातून आलेल्या नेतृत्वाच्या ठिकाणी असण्याची शक्य��ा असल्याने एक प्रकारे स्वातंत्र्याच्या उदयकाळातच मध्यमवर्गीयांना सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीचे अधिकार गमवावे लागले. जर सानेगुरुजींचा ‘कष्टकरी समाजाच्या कष्टाला कमी न मानता विचारवंत, बुद्धिजीवी वर्गाने आपल्या बौद्धिक सामर्थ्याइतकेच कष्टालाही महत्त्व द्यावे' हा सल्ला अनुसरला असता तर कदाचित मध्यमवर्गीयांची इतकी पीछेहाट झाली नसती.\nवरवर पाहता मध्यमवर्गाची व्याख्या आर्थिक दृष्टीने केली जात असली तरी ती पूर्णपणे मध्यमवर्गाचे स्वरूप व्यक्त करणारी ठरत नाही. ही वर्गवारी जातीच्या पातळीवरही मानता येत नाही. ब्राह्मण, मराठा वा अन्य जातींचाही यामध्ये समावेश आहे. हा वर्ग प्रामुख्याने शिक्षणावर भर देणारा आहे. ठराविक काळ शिक्षणामध्ये घालवून त्या शिक्षणाच्या जोरावर नोकरी करणारा हा वर्ग प्रामुख्याने 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी ' अशी वृत्ती असलेला आहे. पण त्याच्या मनातील वैभवाची ओढ त्याने दडपून टाकली असली तरी, जेव्हा सगळ्याच जीवनमूल्यांचा -हास होताना त्याला जाणवला तेव्हा ही उपभोगप्रधान वृत्ती प्रभावी झाली आणि त्यामुळे छोट्या प्रमाणावर भ्रष्टाचार, वरची मिळकत याची गोडी वाटून तो पैशाला केंद्रस्थानी मानू लागला. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये यांपैकी एक गट समाजातील धनिकवर्गाचा एक हिस्सा बनला. आणि दुसरा गट सरकारी कार्यालये, बँका, विमा कंपन्या आदींमधील नोकऱ्यांत शिरला. चाकोरीबद्ध चाकरमानी नोकऱ्यांत रमला.\nआजही मध्यमवर्ग नाही असे नाही. पण त्याची प्रवृत्ती पूर्वीची राहिलेली नाही, ती संतत्वाकडे वळलेली नसून व्यवहारी बनलेली आहे. समाजातील गुंडगिरी, भ्रष्टाचार, अनैतिक वाटा, दहशतवाद इत्यादी आजच्या समस्या 'जशास तसे' वागून सोडविण्याची त्याची वृत्ती झालेली आहे. तो स्वत:ही मनाला पटत नसताना या मार्गावर उतरत आहे. विभावरी शिरूरकरांच्या 'खरे मास्तर' या चरित्रवजा कादंबरीत आलेले या समस्येचे चित्रण प्रातिनिधिक म्हणायला हरकत नाही. म्हणून सामाजिक प्रश्न अधिक गुंतागुंतीचे आहेतच; पण त्यापेक्षाही हे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारा निःस्पृह समाजगट नाही हे अधिक भीषण आहे. प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक समाजगट 'मला काय त्याचे' या प्रवृत्तीने किंवा हतबलतेने स्वत:पुरताच विचार व तोही स्वत:च्या हितसंब��धांना जपत, अत्यंत व्यावहारिक पातळीवर करू लागला आहे. पर्यावरण, जागतिक व्यापारपेठ, वाढती महागाई, शिक्षणातील असंख्य त्रुटी, न्यायव्यवस्थेची अगतिकता, प्रसारमाध्यमांवरील दडपणे, चंगळवादी जीवनधारणा, तरुण पिढीवर संस्कार करण्याची अपुरी यंत्रणा, दहशतवाद इत्यादी अनेक समस्या प्रत्येक समाजगट आपल्या परीने सोडवू पाहत आहे किंवा सोसत आहे. यातून वाटेवर चालू इच्छिणारा समाज नाही असे नाही; पण त्याला हवे असलेले प्रामाणिक व खंबीर नेतृत्व मात्र कुठे दिसत नाही. सगळ्याच क्षेत्रांत विश्वासार्हता जपणारे नेतृत्व असणे ही खरी निकड आहे. एके काळी, ही गरज मध्यमवर्गाने भागविली होती. आज मात्र हाच वर्ग ते कार्य करण्याइतका समर्थ राहिलेला नाही आणि त्याची जागा घेणारा दुसरा वर्ग समाजाने निर्माण केलेला नाही.\nप्रामुख्याने मध्यमवर्ग ही कल्पना ब्रिटिश राजवटीत जोपासली गेली. नोकरी करणारा व आर्थिक वैभवापेक्षा नैतिक जीवनसरणी मानणारा हा पापभीरू वर्ग आपल्या नैतिक बळावर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सुधारणा करण्यात व सर्व स्तरांवरील समाजाचे नेतृत्व करण्यात अग्रेसर होता. विज्ञाननिष्ठा, बुद्धिनिष्ठा हे त्याचे सामर्थ्य होते; पण दुसऱ्या महायुद्धाने जीवनमूल्यांचा जो न्हास त्याला जाणवला, त्यामुळे हा वर्ग भेकड, स्वार्थी व द्रव्यलोभी बनला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हे लक्षात घेऊन सत्तास्थानी चाललेल्या भ्रष्टाचारात सहभागी झाला आणि त्याच्या या अवनतीच्या काळातच, श्रमकरी वर्गातील नेतृत्व उदयाला आल्याने त्याच्या नेतृत्वाची गरज संपली. आज असा वर्ग निर्माण होण्याची गरज आहे.\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र से पूर्व हिन्दी में न...\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध मैं नर्मदा नदी हूँ मुझे गर्व है कि मैं भारत में बहती हूँ, जहाँ नदियों को माँ और उनके जल को अमृत के समा...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/sony-marathi-gatha-navnathanchi-new-serial-on-21-june-nrst-135661/", "date_download": "2021-06-23T01:40:39Z", "digest": "sha1:ROKUEKZHX54VUOXXSJNNYO3NIQMO57PY", "length": 12695, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "sony marathi gatha navnathanchi new serial on 21 june nrst | ‘गाथा नवनाथांची’ मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, कार्य, महात्म्य जाणून घेता येणार भक्तांना! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमनोरंजन‘गाथ�� नवनाथांची’ मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, कार्य, महात्म्य जाणून घेता येणार भक्तांना\n. मच्छिंद्रनाथ हे या संप्रदायांचे आद्य गुरू. त्यांनतर गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ, चरपटीनाथ अशी देव अवतारी नऊ गुरूंची परंपरा या संप्रदायाला आहे.\nसोनी मराठी वाहिनीची पहिली पौराणिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ असे या मालिकेचे नाव आहे. नाथ संप्रदायाचे गुरू नवनाथ यांचे चरित्र मालिका रूपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. विशेष म्हणजे अनेकांना नवनाथ हे केवळ छायाचित्रातूनच माहिती आहेत, या निमित्ताने त्यांचे कार्य, महात्म्य जाणून घेता येईल. येत्या २१ जूनपासून या आध्यात्मिक पर्वाला सुरुवात होणार आहे.\nहरी आणि हर यांचा संगम सांधणारे अशी या संप्रदायाची ओळख आहे. मच्छिंद्रनाथ हे या संप्रदायांचे आद्य गुरू. त्यांनतर गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ, चरपटीनाथ अशी देव अवतारी नऊ गुरूंची परंपरा या संप्रदायाला आहे. त्यांचे चरित्र दृश्य रूपात प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम सोनी मराठी करत आहे.\nसंतोष अयाचित आणि पौराणिक मालिका हे समीकरण सर्वांनाच ज्ञात आहे, त्यामुळे ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या मनात घर करणार यात शंकाच नाही. अविनाश वाघमारे या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. तर नवनाथांच्या भूमिकेसाठी अनेक नव्या पण दर्जेदार कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचं समजत आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने सं��ंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-prime-minister-interacted-with-sugarcane-growers/", "date_download": "2021-06-23T03:20:06Z", "digest": "sha1:VI4NN76X2UNWZJACEKMUGBUDVP4JRTYZ", "length": 14222, "nlines": 92, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पंतप्रधानांनी साधला ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपंतप्रधानांनी साधला ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद\nमा. पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवाद साधताना\nखरीप पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या १५० % किमान आधारभूत किंमत करण्याबाबत पुढल्या आठवड्यात घोषणा\nराज्यांना साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाची थकबाकी द्यायला सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत लोक कल्याण मार्ग इथे १४० हून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समूहाची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.\nउत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हे शेतकरी आले होते. केंद्रीय मंत्रिमंडळ आगामी बैठकीत २०१८-१९ या खरीप हंगामातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादनखर्चाच्या १५० % किमान आधारभूत किंमत करण्याबाबत अंमलबजावणीला मंजुरी देईल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.\n२०१८-१९ या साखर हंगामासाठी ऊसाचे एफआरपी मूल्य पुढील दोन आठवड्यात घोषित केले जाईल असेही ते म्हणाले २०१७-१८ तील मूल्यापेक्षा हे अधिक असेल असे ते म्हणाले ज्यांची ऊसापासून वसुली ९.५ % पेक्षा अधिक असेल अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी देखील दिला जाईल असे ते म्हणाले.\nऊस शेतकऱ्यांची थकीत रक्कम देण्याबाबत घेण्यात आले���्या विविध निर्णयांची माहितीही पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दिली लागू करण्यात आलेल्या नवीन धोरणात्मक उपाययोजनांमुळे गेल्या सात ते दहा दिवसात शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले ऊस उत्पादकांची थकीत रक्कम देण्यासाठी राज्य सरकारांना प्रभावी उपाययोजना हाती घ्यायला सांगितल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.\nपंतप्रधानांनी शेतकऱ्यांना स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचन सुविधा आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सौर पंप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले त्यांनी शेतकऱ्यांना विजेचा स्रोत म्हणून तसेच अतिरिक्त उत्पन्न म्हणून त्यांच्या शेतात सौर यंत्रणा बसवण्याची विनंती केली पोषक घटकांचा स्रोत म्हणून तसेच अतिरिक्त उत्पन्न म्हणून शेतीतील टाकाऊ मालाचा योग्य वापर करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले २०२२ पर्यंत रासायनिक खतात १० टक्क्यांपर्यंत घट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.\nकॉर्पोरेट क्षेत्राबरोबर अलीकडेच झालेल्या चर्चेबाबत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना अवगत केलेण् ज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी मूल्यवर्धन, गोदामे, साठवणूक सुविधा, उत्तम दर्जाची बियाणे आणि बाजारपेठ संपर्क यासाठी खासगी क्षेत्राने गुंतवणूक वाढवावी असे आवाहन केले होते.\nया संवादादरम्यान पंतप्रधानांनी २१ हजार कोटी रुपयांच्या थकबाकीला सामोरे जाणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भार हलका करण्यासाठी केंद्र सरकारने २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षात केलेल्या हस्तक्षेपाची माहिती दिली ही रक्कम साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायचे निश्चित करण्यात आले आहे.\nशेतकऱ्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि अलिकडेच केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयाची प्रशंसा केली यात साखरेवरील आयात शुल्क ५० % वरून १०० % करणे आणि शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी साखर कारखान्यांना कामगिरीवर आधारित प्रति क्विंटल ५.५० % रुपये अनुदान देण्याच्या तरतुदीचा समावेश आहेण् ही रक्कम १५४० कोटी रुपये इतकी आहे शेतकऱ्यांची थकित रक्कम देता यावी यासाठी साखर कारखान्यांना ३० लाख मेट्रिक टन अतिरिक्त साठा करण्यासाठी ११७५ कोटी रुपये व्याजसवलत देण्याच्या केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची शेतकऱ्यांनी दखल घेतली.\nसाखर कारखान्यांना स्थैर्य पुरवण्यासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाबाबत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/jackets", "date_download": "2021-06-23T02:48:51Z", "digest": "sha1:CXN5QV5RYCA74WBCL23Q765WO3RKUZG4", "length": 4233, "nlines": 51, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "केपॉप जॅकेट्स - आज आमच्या कोपॉप कपड्यांचे दुकान ऑनलाईन खरेदी करा! | द कॉम", "raw_content": "फुकट शिपिंग ���र्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर जैकेट 1 पृष्ठ 1\nयाद्वारे फिल्टर करा: सर्व जॅकेट्स सर्वोत्तम विक्रेता बिगबँग EXO GOT7 मॉन्स्टा एक्स\nक्रमवारी: वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमानुसारः एझेड वर्णानुक्रमानुसार: ZA किंमत: कमी ते उच्च किंमत: कमी ते उच्च तारीखः नवीन ते जुने तारीखः नवीन ते जुने\nबिगबॅंग बॉम्बर जॅकेट (2 स्पेशलसाठी 1)\nGOT7 सदस्यांची नावे जॅकेट (2 खास करिता 1)\nबिगबांग तायांग \"द हू\" जॅकेट\nबिगबॅंग मेड डेनिम जॅकेट\nमॉन्स्टा एक्स बेसबॉल जॅकेट\nजीओटी 7 होम रन बेसबॉल जॅकेट\nEXO लोगो बेसबॉल जॅकेट\nEXO ओरिजिनल बेसबॉल जॅकेट\nEXO XOXO बेसबॉल जॅकेट\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0384+ar.php", "date_download": "2021-06-23T02:11:32Z", "digest": "sha1:IFQZMXZ546RPH3RWWC2ILWXKSXUB5VDZ", "length": 3694, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0384 / +54384 / 0054384 / 01154384, आर्जेन्टिना", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0384 हा क्रमांक Santiago del Estero क्षेत्र कोड आहे व Santiago del Estero आर्जेन्टिनामध्ये स्थित आहे. जर आपण आर्जेन्टिनाबाहेर असाल व आपल्याला Santiago del Esteroमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. आर्जेन्टिना देश कोड +54 (0054) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Santiago del Esteroमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +54 384 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे स���्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSantiago del Esteroमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +54 384 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0054 384 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/corona-updates-another-214-corona-patients-death-registered-on-the-portal-in-nashik", "date_download": "2021-06-23T02:57:56Z", "digest": "sha1:VLA57LPFHSEQV3WXCZN7TZJEOP2D2JOY", "length": 17896, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिल्‍ह्यातील आणखी २१४ कोरोनाबळींची पोर्टलवर नोंद", "raw_content": "\nकोरोना बळींच्‍या संख्येचे भीषण वास्‍तव हळूहळू पुढे येऊ लागले आहे. रुग्‍णालयांकडून पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सातत्‍याने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी झालेल्‍या जिल्‍ह्यातील २६० मृतांच्‍या नोंदी गुरुवारी (ता.१०) पोर्टलवर करण्यात आल्‍या होत्‍या.\nजिल्‍ह्यातील आणखी २१४ कोरोनाबळींची पोर्टलवर नोंद\nनाशिक : उपचारादरम्‍यान मृत्‍यू झालेल्‍या कोरोनाबाधितांची (Corona Positive) माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. शुक्रवारी (ता.११) अशा २१४ मृतांच्‍या नोंदी पोर्टलवर झाल्‍या, तर दिवसभरात १६० पॉझिटिव्‍ह आढळले. १६२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. १९ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात चार हजार ५९३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (another 214 corona patients death registered on the portal in nashik)\nकोरोनाबळींच्‍या संख्येचे भीषण वास्‍तव हळूहळू पुढे येऊ लागले आहे. रुग्‍णालयांकडून पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सातत्‍याने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी झालेल्‍या जिल्‍ह्यातील २६० मृतांच्‍या नोंदी गुरुवारी (ता.१०) पोर्टलवर करण्यात आल्‍या होत्‍या. शुक्रवारी आणखी २१४ मृतांच्‍या नोंदी झाल्‍या आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील १२७, नाशिक ग्रामीणमधील ७८, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक, तर जिल्‍हाबाहेरील आठ मृतांचा समावेश आहे. दरम्‍यान, शुक्रवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ८५, नाशिक ग्रामीणमधील ६६, मालेगावच्‍या आठ, तर जिल्‍हाबाहेरील एक बाधिताचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. जिल्‍ह्यातील एकूण १९ मृतांमध्ये नाशिक शहरातील १३, ग्रामीणमधील पाच, तर जिल्‍हाबाहेरील एकाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.\nहेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्��ेट मॅन'\nसायंकाळी उशिरापर्यंत एक हजार सहा रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील ३५७, नाशिक शहरातील २९६, मालेगावच्‍या ३५३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६५६ संशयित दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ५९७ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये ३५, तर मालेगाव क्षेत्रातील २० रुग्‍णांचा यात समावेश आहे.\nहेही वाचा: नाशिक शहरात सर्वच भागात गर्दी, जागोजागी वाहतुकीची कोंडी\nनाशिक जिल्‍ह्यात कोरोनाचे 47 बळी; 4 हजार 110 पॉझिटिव्‍ह\nनाशिक : जिल्‍ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत घट होत असली तरी कोरोना बळींची संख्या चिंताजनकरित्‍या वाढत चालली आहे. बुधवारी (ता.5) जिल्‍ह्यात 47 बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. दिवसभरात चार हजार 110 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर चार हजार 279 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. सद्य स्‍थितीत ज\nबापाला पाणी पाजण्यासाठी धडपड, डोळ्यादेखत वडिलांचा झाला मृत्यू\nगेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली असून अनेकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. कोणाची आई, कोणाचे वडील, तर काहींचं संपूर्ण कुटुंबच या विषाणूमुळे उद्धवस्त झालं. दररोज अशा अनेक मन हे\nनाशिक जिल्ह्यात मृत्‍यूचे तांडव सुरुच; दिवसभरात 49 बाधितांचा मृत्यू\nनाशिक : जिल्‍ह्यात कोरोनामुळे (Coronavirus) होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनकरित्‍या वाढत असून, मृत्‍यूचे तांडव सुरुच आहे. गुरुवारी (ता.6) जिल्‍ह्यात 49 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. यापैकी चाळीशीच्‍या आतील नऊ जणांचा समावेश आहे. दिवसभरात चार हजार 160 कोरोना बाधित आढळले असतांना, तीन हजार 7\nतब्बल ५५ दिवसांनंतर जिल्ह्यात २ हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित\nनाशिक : जिल्ह्यात कोरोनाने पकड घट्ट केलेली असताना नव्‍याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. तब्‍बल ५५ दिवसांनंतर सोमवारी (ता. १०) जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित आढळून आले. यात एक हजार ८३५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, दुसरीकडे दोन हजार ८८३ रुग्‍णांनी को��\nशत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं\nनाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी (ता.२१) प्राणवायूच्या गळतीमुळे २४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. कुणाला यात यश आले, तर कुणाला अपयश. या मृत्यूच्या तांडवात अनेकांनी आपले वडील, पती, पत्नी, आई, भाऊ गमविला. या घटने\n 15 दिवसात अंत्यसंस्कारासाठी ६१२ टन लाकूड\nनाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून मान्य केले जात असले तरी मृत्यूंच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. ही बाब मात्र दुर्लक्षित केली जात आहे. परंतु, जानेवारी ते १५ एप्रिलपर्यंत तब्बल एक हजार ६४५ टन लाकडाचा वापर मृतदेह जाळण्यासाठी झाला. १ ते १५ एप्रिलदरम्यान तब्\nजिल्‍ह्यात 35 दिवसांनंतर 3 हजारहून कमी पॉझिटिव्‍ह; 3 हजार 583 कोरोनामुक्‍त\nनाशिक : कोरोनामुक्‍त होणाऱ्या रुग्‍णांची संख्या वाढत असताना नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत घट होते आहे. तब्‍बल 35 दिवसांनंतर सोमवारी (ता.3) जिल्‍ह्‍यात तीन हजाराहून कमी कोरोना बाधित आढळून आले. दोन हजार 720 पॉझिटिव्‍ह आढळले असतांना, तीन हजार 583 रुग्‍णांनी कोरोनावर मात केली\nकोरोना बळींचे पुन्‍हा नाशिक शहर केंद्र\nनाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे (Coronavirus) होणाऱ्या मृत्‍यूचा आलेख वाढत चालला आहे. गेल्‍या दोन महिन्‍यांत ग्रामीण भागातून कोरोना बळींची Corona Deaths) संख्या अधिक असतांना आता पुन्‍हा एकदा कोराना मृत्‍यूबाबत नाशिक शहर केंद्रस्‍थानी आले आहे. गुरुवारी (ता.२७) जिल्ह्यात झालेल्‍या ३६ मृत्‍यूंपै\n अवघ्या १५ दिवसांतच झाला खेळ; कुटुंबातील तिघांची अंत्ययात्रा\nनाशिक : पहिल्या दु:खद घटनेतून सावरत नाही, तोच दुसरा निरोप येतो अन् या दोन्ही घटनांच्या भावनांना वाट मोकळी होण्यापूर्वीच तिसऱ्यांदाही तशीच बातमी येते. वेळ आली की, प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यावाच लागतो पण, एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनामुळे जीव सोडवा लागल्याची हृदयद्रावक घटना क्वचितच घडते.\nदुर्दैवी : शववाहिकेचे नाममात्र शुल्क असताना उकळतात बक्कळ पैसे\nनाशिक : महापालिकेतर्फे मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जात असताना अंत्यसंस्कार करताना तीन ते चार हजार रुपये घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ��्यानंतरही मृतांच्या नातेवाइकांकडून आर्थिक लूट सुरूच आहे. महापालिकेकडून शववाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शववाहिकेचे नाममात्र शुल्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/nagpur-zp-not-getting-doctor-for-child-covid-care-center", "date_download": "2021-06-23T03:34:59Z", "digest": "sha1:4OTUN6SFW2H5YILWS7UQP4HTUW2M7EES", "length": 16053, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लहान मुलांच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर मिळेना, परिचारिका पदासाठी मात्र ७५ अर्ज", "raw_content": "\nलहान मुलांच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर मिळेना, परिचारिका पदासाठी मात्र ७५ अर्ज\nनागपूर : येणाऱ्या काळात कोरोनाचा (coronavirus) संसर्ग लहान मुलांना होण्याचा धोका व्यक्त करण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेने (nagpur zp) ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (पीएचसी) लहान मुलांकरिता चाइल्ड कोविड केअर सेंटर (सीसीसी) (covid care center) उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी कंत्राटी तत्वावर डॉक्टरसह परिचारिका भरतीची जाहिरात आरोग्य विभागाकडून काढण्यात आली. परिचारिका पदासाठी ७५ वर अर्ज आले असून बालरोग तज्ज्ञ (पेडियाट्रीक,एमबीबीएस) मिळत नसल्याचे चित्र आहे. (nagpur zp not getting doctor for child covid care center)\nहेही वाचा: तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल\nजिल्ह्याच्या तेराही तालुक्यातील प्रत्येकी एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १० खाटांमध्ये चाइल्ड कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. या निर्णयाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कौतुक केले. जिल्हा आरोग्य विभागाने या सीसीसीकरिता जवळपास ७ कोटीवर खरेदी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आजवर बीएएमएस डॉक्टरचे ३, बीडीएस १, औषध निर्माण अधिकारी पदासाठी २, परिचारिका व अधिपरिचारिका पदासाठी ७५ वर अर्ज आले आहेत. परंतु एकाही एमबीबीएस डॉक्टरने अर्ज केलेला नाही. विशेष म्हणजे, या कंत्राटी तत्त्वावरील डॉक्टरांना मानधनही चांगले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु यानंतरही जि.प.च्या सीसीसीकरिता एकाही एमबीबीएस डॉक्टरने अर्ज केलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nब्रेकिंग : मुंबईत आढळलेत कोरोनाचे पाच नवीन रुग्ण, नागपुरात आढळला आणखी एक\nमुंबई - महाराष्ट्रात रुग्णांनाच आकडा वाढतानादिसतोय. असा एकही दिवस नाही ज्यादिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचा एकही आदळला नाही. राज्यात आज पुन्हा कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. अशात चिंताजनक बाब म्हणजे या सहा रुग्णांमधील पाच रुग्ण मुंबईतील आहेत. या वाढलेल्या आकडेवारीमुळे महाराष्ट्\nDelhi Violence : तर आपणच जबाबदार - मोहन भागवत (व्हिडिओ)\nनागपूर : सीएएवरून सुरू असलेल्या हिंसक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपल्या देशात काहीही घडलं तरी आपणंच जबाबदार आहोत. काही वर-खाली झालं तर आता ब्रिटीशांना दोष देऊ शकत नसल्याचेही भागवत यांनी म्हटले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच\nजगप्रसिद्ध लोणार सरोवराचे काम कसे चाललेय; पाहण्यासाठी आले नागपूरचे न्यायाधीश\nलोणार (जि.बुलडाणा) : जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा विकास जलदगतीने होण्याकरिता विविध विभागाने अपेक्षित माहिती न्यायालयाकडे द्यावी जेणे करुन लोणार सरोवरचा सर्वांगीण विकास होऊन पर्यटकांचा ओढा लोणार सरोवराकडे वाढेल असे निर्देश नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. बी. सुक्रे व न्यायमूर्ती माधव जमादार य\nVideo: 'हाफ चड्डी घालून नागपूरात खोटी भाषणं करणं हा राष्ट्रवाद नाही'; सचिन पायलट यांनी डागली तोफ\nजयपूर : काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. 'हाफ चड्डी घालून नागपूरात खोटी भाषणं करणं म्हणजे राष्ट्रवाद नाही,' असं पायलट यांनी म्हटलं आहे. रविवारी (ता.४) जयपूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.\nआता डॉक्टर व औषध विक्रेत्यांच्या मदतीने कोरोना रुग्णांवर नजर.\n..नागपूर : औषधी दुकानदारांकडून विकल्या जात असलेल्या पॅरासिटेमाल, कफ सिरफ या औषधांच्या विक्री संदर्भातील माहिती तसेच डॉक्टरांकडे येणाऱ्या सर्दी व ताप असलेल्या रुग्णांच्या माहितीसाठी नागपूर हेल्थ सर्विलन्स ॲप तयार करण्यात आले आहे.\nफुल खिले है गुलशन गुलशन... जाणून घ्या निसर्गसोहळा\nनागपूर : कमी झालेले प्रदूषण, वाढलेले तापमान आणि अवेळी येत असलेला पाऊस या बदललेल्या वातावरणासह लॉकडाउनमध्ये नागरिक घरात दडले असताना निसर्गाने मात्र आपला नैसर्गिक भाव कायम ठेवत सर्वत्र फुलांची उधळण केली आहे. महाराष्ट्राचे राज्य फूल जारुळ, अमलतास, करंजची फुले, बोगनवेल, देवचाफा, निलक आणि गुलमो\nचोवीस विद्यार्थ्यांसह, मजूर उदगीरहून बसने नागपूरला रवाना\nउदगीर (जि. लातूर) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभ��मीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. यात अडकून पडलेल्या विद्यार्थी व मजुरांची मोठी कोंडी झाली. नागपूर परिसरातील अशा अडकून पडलेल्या २४ विद्यार्थी व मजुरांना सोमवारी (ता. ११) अप्‍पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक मुख्याधिकारी भारत राठ\n'स्किन टू स्किन' स्पर्शाबाबतच्या निर्णयानंतर नागपूर खंडपीठाचा आणखी महत्त्वाचा निर्णय\nमुंबई : 'स्किन टू स्किन' स्पर्शाबाबतच्या निर्णयानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार कुणाही अल्पवयीन मुलीचा हात पकडणे आणि तिच्या पँटची झिप उघडणे याला पॉक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचार म्हणता येणार नाही. अशी कृत्ये इंडिय\n7th Pay Commission: AIIMS नागपूरमध्ये भरती; २ लाख पगार आणि भत्तेही मिळणार\nAIIMS Nagpur Recruitment 2021 : पुणे : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूरमध्ये फॅकल्टी ग्रुप-एच्या विविध विभागातील अनेक पदांवर थेट भरती करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार\nनागपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच १७ हजार ५०६ कोरोनाबाधित; आज नवे २ हजार २९७ बाधित\nनागपूर ः कोरोनाने असुरक्षितता वाढली असून, सामन्यांच्या मनात आता पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दर दिवसाला दोन हजार पार बाधितांचा आकडा फुगत आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी नव्याने २ हजार २९७ कोरोनाबाधितांची भर पडल्याने सध्या जिल्ह्यात १७ हजार ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/10/blog-post_97.html", "date_download": "2021-06-23T01:17:47Z", "digest": "sha1:Z4KT2GTRCO36S2LQ2KIP6QJBP23HGZHE", "length": 7338, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "तासगाव पोलीस उपविभागीय अधिकारीपदी श्रीमती अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र तासगाव पोलीस उपविभागीय अधिकारीपदी श्रीमती अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती\nतासगाव पोलीस उपविभागीय अधिकारीपदी श्रीमती अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती\nतासगाव पोलीस उपविभागीय अधिकारीपदी श्रीमती अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती\nपोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे ह्या भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे कार्यरत हो��्या.\nTags # पश्चिम महाराष्ट्र\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/02/blog-post_11.html", "date_download": "2021-06-23T03:11:15Z", "digest": "sha1:ZY2P5PUQE56PDU34JY4AVK7VRVUZUS3Q", "length": 8938, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "मुरबाड मधील शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका आगिवले - महाराष्ट्र म��रर", "raw_content": "\nHome ठाणे मुरबाड मुरबाड मधील शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका आगिवले\nमुरबाड मधील शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका आगिवले\nमुरबाड मधील शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका आगिवले\nअवघ्या 21 वर्षाच्या तरुणीला सरपंचपदाचा मिळाला मान\nमुरबाड तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीमध्ये युवा नेतृत्व अक्षय आगिवले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 9 सदस्या पैकी 6 सदस्य निवडुन आणुन आपले बहुमत सिद्ध केले आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणुक बुधवारी (ता.10) रोजी पार पडली. या निवडणुकी मध्ये सर्वात तरुण सरपंच कु.सारिका बारकु आगिवले यांची बिनविरोध निवड झाली आहे.\nतालुक्यातील शिरवली ग्रामपंचायत सरपंचपदी कु. सारिका बारकु आगिवले यांची (वय 21 वर्ष ) सर्वात कमी वयाची तरुण सरपंच पदी निवड झाल्याच्या यादीत मान मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मुरबाड तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी सारिका आगिवले व उपसरपंच पदासाठी पमा दत्तात्रय खैर यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. सारिका आगिवले बिनविरोध सरपंच पदी विराजमान झाल्याबद्दल सर्वस्तरांतुन कौतुक केले जात आहे.\nTags # ठाणे # मुरबाड\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर���ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.shaalaa.com/subjects/maharashtra-state-board-political-science-raajyshaastr-12th-standard-syllabus_9048", "date_download": "2021-06-23T01:37:03Z", "digest": "sha1:MROLCEPJS6PRQIB2OSL4B4MIPXCJ4Q2C", "length": 13464, "nlines": 253, "source_domain": "www.shaalaa.com", "title": "Political Science [राज्यशास्त्र] 12th Board Exam [इयत्ता १२ वि] HSC Arts (Marathi Medium) Maharashtra State Board Topics and Syllabus | Shaalaa.com", "raw_content": "\n1 १९९१ नंतरचे जग\n2 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण\n3 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न\n4 समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने\n5 समकालीन भारत : सुशासन\n6 भारत आणि जग\n1 १९९१ नंतरचे जग\nशीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय\nएकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय\nमानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप\nशांघाय सहकार्य संघटना (SCO)\n2 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण\n१९९१ पासूनचा जागतिकीकरण मुद्दा\n१९९१ पासूनचे आर्थिक मुद्दे\n१९९१ पासून राजकीय क्षेत्र\n१९९१ पासूनचा विचारप्रणाली मुद्दा\n१९९१ पासूनचा तंत्रज्ञान मुद्दा\n१९९१ पासूनचे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक\n3 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न\n१९९१ पासून पर्यावरण आणि शाश्वतता समस्या\nपर्यावरणाशी निगडित महत्वाच्या समस्या\n१९९१ पासून गरिबी आणि विकास समस्या\nभारतातील गरिबी आणि विकास\nसमाजाची समता व सामाजिक न्याय असणारी 'समाजवादी' पद्धती\n१९९१ पासून गरिबी आणि स्त्रिया समस्या\n१९९१ पासून भारतातील स्त्रियांची स्थिती\n4 समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने\nभारत: संरचनात्मक परिमाण, मानसिक परिमाण आणि आव्हाने\nजम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद\nकाही प्रदेशांतील डाव्यांचा उग्रवाद\n5 समकालीन भारत : सुशासन\nसुशासनासाठीचा पुढाकार आणि भारतातील नागरिककेंदी प्रशासन\nउत्तरदायी आणि पारदर्शक शासन\nप्रशासनाला अधिकाधिक परिणामाभिमुख करणे\nराष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग\nराष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठीचा आयोग\nराष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग\nराष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग\n6 भारत आणि जग\nभारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दीष्टे\nभारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे\nभारतीय परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक\nभारत एक उगवती सत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/the-work-of-the-nala-slab-is-wrong/", "date_download": "2021-06-23T02:23:37Z", "digest": "sha1:G7KTOODKFKASHU7PFRAWB7Y2XGG3QQ4M", "length": 10656, "nlines": 265, "source_domain": "krushival.in", "title": "नाल्याच्या स्लॅबचे काम चुकीचे - Krushival", "raw_content": "\nनाल्याच्या स्लॅबचे काम चुकीचे\nमहाडमधील कामास विरोधी पक्षाची हरकत\nमहाड नगर परिषदेतर्फे लायन्स क्लब समोर असणार्‍या ई-टॉयलेट शेजारील नाल्यावर कोणतीही वर्क ऑर्डर न घेता स्लॅबचे काम सुरु केल्याने हे काम थांबवण्यात येऊन त्या कामाची पूर्ण चौकशी करावी अशी मागणी विरोधीपक्ष नगर सेवकांकडून नुकत्याच झालेल्या महाड नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत करण्यात आली असल्याची माहिती विरोधीपक्ष नगर सेवकांकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.\nमहाड नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील लायन्स क्लब येथील ई-टॉयलेटच्या बाजुकडील नाल्यावर स्लॅबचे काम सुरु असल्याचे काही दिवसापूर्वी विरोधीपक्ष नगर सेवकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ या कामाची माहिती संबंधित अधिकार्‍यांकडून मागितल्यानंतर या कामाची कोणतीही वर्क ऑर्डर न घेता काम सुरु केल्याचे समजले असे. दरम्यान व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील इतिवृत्ताला मंजूरी हवी असल्यास लायन्स क्लब येथील नाल्यावर स्लॅब टाकण्यात यावे हे काम वगळावे व रितसर विषय पत्रिकेवर विषय आणून त्यावर चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्ष नगर सेवकांनी केली. त्यावर विरोधी पक्ष व सत्ताधारी नगर सेवक यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर खूप वेळ हा विषय ताणून धरल्यानंतर आपले मत मांडताना अध्यक्षा यांनी त्या कामाची पूर्ण माहिती घेऊन वस्तुस्थितीची पाहणी केली जाईल असे आश्‍वासन दिले. संबंधित ठेकेदारा वर कायदेशीर कारवाईची मागणी विरोधकांनी केली.\nखोदलेल्या रस्त्यांमुळे अपघाताची शक्यता\nअशा प्रकारच्या चुकीच्या कामाला आम्ही कधीही पांठीबा देणार नाही जर आम्हाला आमच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे वेळेत भेटली नाही तर आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार\nचेतन पोटफोडे, शिवसेना नगरसेवक\nआठ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा काम बंद पाडू\nभाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट\nकळंबोलीत इमारतीचा काही भाग कोसळला\n‘या’ तालुक्याला कोरोनाचा धोका\nमुरुडमध्ये आधारकार्ड सेवा बंद\nपनवेलमध्ये मालमत्ता करावरून सत्ताधार्‍यांचे एक पाऊल मागे\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathiblogs.in/?part=month&category=openmind", "date_download": "2021-06-23T02:12:37Z", "digest": "sha1:YU3OXKZKZEQYCAYN7N6HR7GZ6SIXU6UB", "length": 22668, "nlines": 482, "source_domain": "marathiblogs.in", "title": "मन मोकळे | प्रकाशित | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nडॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार\nजागतिक स्तरावर स्वयंसेवक म्हणून दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अमेरिकेतील डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार यांच्या कार्याचा, अनुभवांचा दृकश्राव्य खजिना सेवाव्रती - डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार.संवादक - मोहना जोगळेकरकाव्यपंक्ती - प्रमोद जोशीगायन - ज्योती कुलकर्णीशनिवार, ५ जून २०२१.सकाळी ११ वाजता (EST) भारत - रात्री ८:३० वाजतानक्की पहा. युट्युब दुवा: https://www.youtube.com/watch सेवाव्रती - डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार.संवादक - मोहना जोगळेकरकाव्यपंक्ती - प्रमोद जोशीगायन - ज्योती कुलकर्णीशनिवार, ५ जून २०२१.सकाळी ११ वाजता (EST) भारत - रात्री ८:३० वाजतानक्की पहा. युट्युब दुवा: https://www.youtube.com/watch\nदूध उत्पादकांचा रोजगार वाढावा\n-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळे वाटच लागली आहे. दुधाचे दर प्रतिलिटर १० ते १२ रुपयांनी कोसळले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. योग्य भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय पुरता मोडकळीस होण्याच्या मार्गावर आहे. दुधाला किमान ३२ ते ३५ रुपये इतका भाव मिळावा या प्रश्नासाठी आंदोलने\nऑगस्ट ते डिसंबर ह्या कालावधीत लशीच्या २१७ कोटी मात्रा उपलब्ध होतील असे केंद्र सरकारने जाहीर केले. ह्याचाच अर्थ सध्या लस पुरवठ्याचा घोळ झाला आहे. हा घोळ निस्तरण्याचा प्रयत्न करण्याचे तर दूरच राहिले, उलट लशीच्या दोन मात्रातले आधी असलेले ४ आठवड्यांचे अंतर आधी ८ आठवडे करण्यात आले. आता तर ते १२ ते १६ आठवड्यांनी घेतले तरी चालेल असे सांगायला सुरूवात केली. पुन्हा कृतीदलाने निर्णय घेतल्याचे केंद्र सरकार स\nनर्सचे समर्पण गेल्या वर्षापासून डॉक्टर व नर्स रात्रंदिवस अथक रुग्णांची सेवा करत करोनाच्या ससंर्गाशी लढत आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांवर प्रचंड कामाचा ताण आहे.रुग्णांच्या आरोग्य सेवेसह चाचण्या घेणे व लस देणे ही कामेही सुरु आहेत. आपले कर्तव्य बजावताना कित्येक डॉक्टर व नर्सेचा मृत्यु झाला आहे.सीमेवरील सैनिकाप्रमाणे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत. छत्तीसगडच्या काबीरधाम जिल्ह्यात\nजैन धर्मः श्रमण संस्कृती\nजैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर आहेत असे सगळे जण समजून चालतात. परंतु खुद्द जैनमतानुसार भगवान महावीर हे अखेरचे तीर्थंकर. प्राचीन काळात होऊन गेलेल्या तेवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे चोविसावे तीर्थंकर त्यांच्या आधी अडीचशे वर्षांपूर्वी भगवान पार्श्वनाथ हे तेविसावे तीर्थंकर होऊन गेले. पार्श्वनाथ हे काशीच्या अश्वसेन राजाचे पुत्र होते. महावीर हे भगवान बुध्दाचे समकालीन. बौध्द ग्रंथात महावीरांचा उल्लेख ‘नि\nआप दूर क्या गए लफ्जो के साथ फासले हुएतेरी याद आती रही फिर खुदसे ही फासले हुएयाद सदा आती है तुम्हेभी, हिचकिया हमे ये बतायेदिल अब भी है जुड़े पर बदन के बीच फासल�� हुए\nकाय मिळवलं असलं लग्न करून.......\nपराग एक अठ्ठावीशीतला तरुण. शिक्षण चांगले त्यामुळे नोकरीही चांगली मोठ्या कंपनीतघरी आई आणि लहान बहीण. वडील तो कॉलेजला असतानाच देवाघरी गेलेले.दोन वर्षांपासून याच्यासाठी वधू संशोधन सुरू झालेलं.दिसायला चांगला होता, पण स्वभावाने एकदम घुम्या. आपण शंभर शब्द बोलू तेव्हा याच्या तोंडातून एक शब्द निघणारघरी आई आणि लहान बहीण. वडील तो कॉलेजला असतानाच देवाघरी गेलेले.दोन वर्षांपासून याच्यासाठी वधू संशोधन सुरू झालेलं.दिसायला चांगला होता, पण स्वभावाने एकदम घुम्या. आपण शंभर शब्द बोलू तेव्हा याच्या तोंडातून एक शब्द निघणारघरात आवाज फक्त आईचा आणि बहिणीचाच. हा आहे की नाही याची खबरबात सुद्धा लागणार नाही कोणाला असा.लग्न\nयावेळी खूप दिवसांनी मनस्वी माहेरी आली होती. तसं होतं एकाच शहरात, मात्र यावेळी पहिल्यांदाच जवळपास महिन्याच्या अंतराने तिची फेरी झाली होती.दोन्ही भावजया अगदी मैत्रिणीसारख्याच होत्या तिच्या. ती आली की आपली एखादी जिवाभावाची मैत्रीण भेटल्याचाच आनंद व्हायचा त्यांनाही. भरपूर काही असायचं बोलण्यासारखं. कसा वेळ जायचा समजायचंही नाही कुणालाच.त्यातून मनस्वीची आईही मनाने मोकळी होती, तीही\nमेरे दिलकी दुआ आज कौनसा रंग लायी हैदहलीज पार कर आज गझल घर आयी है | शमा बुझाओ, उसे जलने की जरुरत नहीं है रोशनीसे महकाने, आज नजम घर आयी है | अनगिनत तसव्वुर ख़यालोमे बेझिझक हैतू सामने है, तो दिमागने सोच क्यों खोयी हैकुछ बाते करू या बस ये नूर देखता रहु मैं तेरे लबोने इन लब्जोंको ख़ामोशी सिखायी है | निगाह मिलाना चाहता हु, आँखे क्यों झुकी है चा\nफक्त दोन महिने झाले होते पारुलची नवीन ऍक्टिवा घरी येऊन. आणि तिचं मन त्यावरून पूर्ण उडालं होतंती यायच्या आधी पारुलला कित्येक दिवस झोप येत नव्हती. कधी एकदा गाडी येते अन् कधी मी चालवायला लागतेय अस तिला झालं होतं. स्वप्नातसुद्धा ती स्वतःला गाडीवरच दिसायची सतत. लाल रंग तिचा आवडता, म्हणून तिला लाल रंगाचीच ऍक्टिवा घ्यायची होती. तशी ती होती घाबरटच. पण तिच्या ऑफिसमधल्या बऱ्याच जणी\n1जागतिक कसोटी अजिंक्यपद ...\n1साजलेखणीचा : मी आणि शाळा...\n1 न्युझिलंड - इंग्लंड कसोटी...\n1अबोली - एक उद्योजिका ...\n1शाळेतील आठवणी व सरकारी शाळ...\n5टिक टिक वाजते डोक्यात...\n5ओल्या जायफळाचा मुरंबा / जॅ...\nबालपण आठवले. मी ४९ चा पण १०...\nखरच अगद�� सध्या असेच चालू...\nखरच पूर्वीचे शिक्षक जीव...\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kamen+de.php", "date_download": "2021-06-23T02:47:44Z", "digest": "sha1:3JRD77WKLBTWGZEYEBOHYYU5TMS3WD2U", "length": 3370, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kamen", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kamen\nआधी जोडलेला 02307 हा क्रमांक Kamen क्षेत्र कोड आहे व Kamen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Kamenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kamenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 2307 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनKamenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 2307 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 2307 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/jee-main-2021-february-exams-begin-tuesday-check-dress-code-and-covid-19-guidelines", "date_download": "2021-06-23T03:34:08Z", "digest": "sha1:MIAW66YHM3HOPYRGSCMUR2REBHKEH6IT", "length": 16626, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | JEE Main 2021: विद्यार्थ्यांनो, परीक्षेला जाण्याअगोदर वाचा महत्त्वाच्या सूचना", "raw_content": "\n- परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास केंद्रावर उपस्थित राहावे.\nJEE Main 2021: ���िद्यार्थ्यांनो, परीक्षेला जाण्याअगोदर वाचा महत्त्वाच्या सूचना\nपुणे : अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी जेईई मेन्स परीक्षा मंगळवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. ही परीक्षा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातून सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.\nएलन करिअर इन्स्टिट्यूटचे पुण्याचे प्रमुख अरुण जैन म्हणाले, ‘‘मंगळवारी पहिल्या दिवशी आर्किटेक्ट, प्लानिंगची परीक्षा होणार आहे. त्यात एकूण ८२ प्रश्‍न विचारले जाणार असून, त्यातील ७७ प्रश्‍न सोडवायचे आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षेतील तिसरा भाग असलेल्या ड्रॉइंग टेस्टसाठी भूमितीय मोजमाप साहित्य, पेन्सील घेऊन जाता येईल. त्यावर वॉटर कलर वापरता येणार नाही.’’\n- पुणे : साखरपुड्यात राडा; जेवणावरून झालेला वाद तिघांच्या जीवावर बेतला​\n‘‘२४ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. यंदाचा परीक्षेचा पॅटर्न बदललेला असून, विद्यार्थ्यांना ९० पैकी ७५ प्रश्‍न सोडवायचे आहेत, तसेच शहरात परीक्षा केंद्रांची संख्या दोन वरून सहा करण्यात आली आहे,’’ असे आयआयटीएन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले.\n- पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा​\n- परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास केंद्रावर उपस्थित राहावे.\n- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सॅनिटाझर सोबत नेता येईल.\n- पारदर्शक पाण्याची बॉटल सोबत आता नेता येईल.\n- कोणत्याही स्वरूपाची इलेक्ट्रॉनिक वस्तू केंद्रात नेता येणार नाही.\n- विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मास्क उपलब्ध करून दिला जाईल.\n- रफ कामासाठी परीक्षा केंद्रावर ६ शीट दिल्या जातील, त्या परीक्षा संपल्यावर परत कराव्या लागतील.\n- राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nअकोलेकरांनो घाबरू नका, तो कोरोनाचा संशयीत रुग्ण केवळ...\nअकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रवेश, ही केवळ अफवा असून, भारतीय वैद्यकीय निकषानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करून देशात येणाऱ्यांच्या काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात. त्याच प्राथमिक तपासण्या जर्मनीवरून परतलेल्या 24 वर्षीय रुग्णांच्या करण्यात आल्या आहेत. त्या तपासण्या नॉर्मल निघाल्या असून,\nपुण्यात सॅनिटायजर, हॅंडग्लोजचा खप दोनशे पटीने वाढला\nपुणे - कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशात वाढल्याच्या बातम्यांनंतर अवघ्या आठ तासांमध्ये ‘एन ९५ मास्क’, सॅनिटायजर, हॅंडग्लोजच्या किमती दुपटीपेक्षा जास्त, तर खप दोनशे पटीने बुधवारी वाढला. थर्मामीटरचाही तुटवडा निर्माण झाला. कोरोना विषाणूंच्या उद्रेकाचा गैरफायदा घेत या किम\nव्यापार युद्ध व कोरोना आपल्यासाठी संधी - विजय गोखले\nपुणे - ‘आर्थिकदृष्ट्या आपण चीनवर अवलंबून असू तर त्यांना आव्हान देऊ शकत नाही, त्यामुळे जर आपल्याला जगात ठसा उमटवायचा असेल, तर ‘मेक इन इंडिया’ यशस्वी झाले पाहिजे. चीन-अमेरिकेतील व्यापार युद्ध आणि कोरोना व्हायरस हे आपल्यासाठी एक संधी आहे,’’ असे मत माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंगळवारी\nकोरोनाची धास्ती...पुणे, नाशिक, शिर्डीच्या पर्यटकांवर विशेष लक्ष\nऔरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने यंत्रणा सज्ज केली असून, गुरुवारी (ता. पाच) महापौरांच्या दालनात पुन्हा एकदा तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी पुणे, नाशिक, शिर्डीहून शहरात येणाऱ्या पर\nCoronavirus: \"को-वर्किंग प्लेस' बंद\nपुणे - राज्यात कोरोना संसर्गामुळे मोठ्या कंपन्या आणि उद्योग बंद असून, याचा परिणाम \"को-वर्किंग प्लेस'वरही झाला आहे. प्रशासनाने काढलेल्या आदेशानंतर शहरातील बहुतेक \"को-वर्किंग प्लेस' बंद करण्यात आली आहेत.\n थांबा, सकाळ माध्यम समूह घेऊन आलाय सरप्राईज\nपुणे Coronavirus : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगापुढं आव्हान उभं केलंय. महाराष्ट्रात त्याचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यामुळंच आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. आता खबरदारी घ्यायची म्हणजे काय तर घरी थांबायचं. अनावश्यक कामांसाठी बाहेर पडायचं नाही. स्वच्छता बाळगायची आणि स्वतःला या व्हायरसपासून वाचवायच\n#WeCareForPune : आजचा दिवस घरातच\n‘जनता कर्फ्यू’साठी पुणेकर सज्ज; प्रशासनाकडूनही तयारी पुणे - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून ‘जनता कर्फ्यू’साठी पुणेकर सज्ज झाले आहेत. रविवारी (ता. २२) दिवसभर घराबाहेर न पडता कोरोनाला पळवून लावण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प\nआर��थिक संकटावर करा नियोजनाने मात; अर्थतज्ज्ञांचा उद्योजकांना सल्ला\nपुणे - आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक नियोजन हे दैनंदिन जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. ‘कोरोना’ने प्रथम आरोग्यावर हल्ला चढविला त्यामुळे शैक्षणिक काम थांबवावे लागले. दैनंदिन व्यवहार बंद झाल्याने व्यावसायिकांसह नोकरदार आणि उद्योजकांवरही आर्थिक दुष्परिणाम जाणवण्याची शक्‍यता आहे. हातावरचे पोट असणाऱ्यां\nराज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला\nदिवसभरात बारा जणांना बाधा; चाचणीचे निकष बदलले मुंबई - राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून, राज्यभरात आज एकूण १२ नवीन रुग्ण आढळले अाहेत. यामुळे बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. त्यामध्ये आठ रुग्ण मुंबई येथील, तर दोन जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी एक रुग्ण यवतमाळ आणि कल्याण ये\nCoronavirus : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत 'त्यांनी' सुरू ठेवली हॉटेल; मग...\nCoronavirus : कामशेत : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठा, महाविद्यालये आदी गर्दीची ठिकाणे शुक्रवार (दि. २०) ते रविवार (दि.२२) या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-23T02:15:40Z", "digest": "sha1:MPBPTEUJKAFAXCEOSTUJHXFT6ORX66XS", "length": 5443, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भुसंपादन प्रकरण क्रमांक 14/2008-09 मौजे हिंगणा बाळापुर ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये प्रारूप निवाडा मुदतवाढ | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 14/2008-09 मौजे हिंगणा बाळापुर ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये प्रारूप निवाडा मुदतवाढ\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 14/2008-09 मौजे हिंगणा बाळापुर ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये प्रारूप निवाडा मुदतवाढ\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 14/2008-09 मौजे हिंगणा बाळापुर ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये प्रारूप निवाडा मुदतवाढ\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 14/2008-09 मौजे हिंगणा बाळापुर ता. जळगा���व जा. जि. बुलढाणा मध्ये प्रारूप निवाडा मुदतवाढ\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 14/2008-09 मौजे हिंगणा बाळापुर ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये प्रारूप निवाडा मुदतवाढ\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 18, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maximumpune.com/%E0%A4%91%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T01:33:43Z", "digest": "sha1:I3ZU5JRPFERM76ZGIKDEJQKZMOM6VILF", "length": 7410, "nlines": 76, "source_domain": "maximumpune.com", "title": "ऑटोरिक्षांना अचंबित करताना पाहा फक्‍त ‘OMG! Yeh Mera India’मध्‍ये", "raw_content": "\nऑटोरिक्षांना अचंबित करताना पाहा फक्‍त ‘OMG\nफॅशन व आधुनिक ट्रेण्‍ड्सनी भरलेल्‍या समाजामध्‍ये दरवर्षाला ‘फॅशन वीक्‍स’ सादर केले जातात. या फॅशन वीक्‍समध्‍ये आधुनिक व अग्रणी रेडी-टू-वेअर, उच्च फशण, रिसॉर्ट व सीझन-थीम कलेक्‍शन्‍स जगासमोर सादर केले जातात. फॅशन शोज हे झपाट्याने कलाप्रकार बनत चालले आहेत आणि जगभरातील लाखो चाहते हे शोज पाहण्‍याचा आनंद घेत आहेत. पण भारतातील महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये एका अनोख्‍या फॅशन शोचे आयोजन केले जाते, जो दरवर्षाला अधिकाधिक लोकप्रिय बनत चालला आहे. महाराष्‍ट्रातील पुण्‍यामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेला अनोखा ऑटोरिक्षा फॅशन शो पाहण्‍यासाठी पाहा दर सोमवार व मंगळवार रात्री ८ वाजता HistoryTV18 वाहिनीवर प्रसारित होणारा शो ‘OMG Yeh Mera India‘, सीझन ६चा आगामी एपिसोड.\nअत्‍यंत यशस्‍वी व दीर्घकाळापासून चाललेली सिरीज ‘OMG Yeh Mera India’चा नवीन सीझन भारताच्‍या लक्षवेधक इतिाहासावर,तसेच देशातील आधुनिक नाविन्‍यतांवर प्रकाश टाकत आहे. बाबा शिंदे यांनी ५ ऑटोंच्‍या सहभागासह वर्ष २००९ मध्‍ये प्रसिद्ध ऑटोरिक्षा फॅशन शो सुरू केला. गेल्‍या वर्षी या शोमध्‍ये ५० जणांचा सहभाग दिसण्‍यात आला आणि प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्‍या विजेत्‍यांना अनुक्रमे २१,००० रूपये, १८,००० रूपये आणि १५,००० रूपयांचे बक्षीस देण्‍यात आले. सहभाग घेणा-या ऑटो सर्वोत्तम रॅम्‍प शो सादर करतात आणि ज्‍युरी व्हिज्‍युअल रुप, आतील आरामदायी सुविधा, इंजिनची कामगिरी आणि चालकाला माहित असलेले वाहतुकीचे नियम या निकषांच्‍या आधारावर ऑटों��े मूल्‍यांकन करतात.\nआकर्षक ऑटोरिक्षा परीक्षकांना अचंबित करताना पाहण्‍यासाठी एपिसोड पाहा. २० व २१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता प्रसारित होणा-या या अर्धा-तासाच्‍या एपिसोडमध्‍ये देशभरातील इतर रोमांचक गोष्‍टी देखील पाहायला मिळणार आहेत. याहूनही खूप काही बघा ‘OMG Yeh Mera India’मध्‍ये, सोमवार आणि मंगळवार रात्री ८ वाजता, फक्त HistoryTV18वर.\nपुणेज मोस्‍ट पॉवरफुल २०१९-२०२० च्‍या व्‍यक्‍तींचा सन्‍मान\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nग्लोबल एनसीएपी’च्या वतीने रेनो ट्रायबर’ला प्राप्त 4-स्टार एडल्ट सेफ्टी रेटींग’ने अधोरेखित केले\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+5554+at.php", "date_download": "2021-06-23T02:07:08Z", "digest": "sha1:FMNEC5GOT5S4BC5WP3Z4I7VKZE5CF2PN", "length": 3603, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 5554 / +435554 / 00435554 / 011435554, ऑस्ट्रिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 5554 हा क्रमांक Sonntag क्षेत्र कोड आहे व Sonntag ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Sonntagमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sonntagमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 5554 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSonntagमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 5554 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 5554 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/accused-stabbed-blade-himself-in-the-body-to-avoid-arrest", "date_download": "2021-06-23T03:20:12Z", "digest": "sha1:DVGUZASS6BAZAAAZLWNFFHYGCYHBZ7ZS", "length": 17467, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आरोपीने अटक टाळण्यासाठी स्वतःच्या अंगावरच केले ब्लेडने वार", "raw_content": "\nआरोपीने अटक टाळण्यासाठी स्वतःच्या अंगावरच केले ब्लेडने वार\nउरुळी कांचन - लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सत्तरहून अधिक जबरी घरफोडीचे गुन्हे नावावर असणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना (Criminal) लोणी काळभोर पोलिसांनी (Police) सोमवारी (ता.२४) अटक (Arrested) केली आहे. जयसिंग काळुसिंग जुनी (वय २८, बिराजदार नगर, वैदवाडी, हडपसर), सोमनाथ नामदेव घारूळे (वय २६, रा. उरुळी देवाची ता. हवेली ) व बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (वय २४ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिघांनी सहा घरफोड्यांची माहिती दिली आहे. (Accused Stabbed Blade Himself in the Body to Avoid Arrest)\nदरम्यान, यातील आरोपी बल्लुसिंग टाक याने पोलिसांची अटक टाळण्यासाठी ब्लेडच्या साह्याने स्वतःच्या अंगावर वार करून घेतले होते. मात्र पोलिसांनी जखमी अवस्थेमधील बल्लुसिंग टाक व त्याच्या तीन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.\nसहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर आठ दिवसांपूर्वी वडकी गावच्या हद्दीत गस्त घालत असताना बल्लुसिंग टाक हा मोटारसायकलवरुन डोंगरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे राजू महानोर, पोलिस कर्मचारी अमित साळुंके, बाजीराव वीर, निखिल पवार यांनी बल्लुसिंग टाक याचा पाठलाग करण्यास सुरवात केली. पोलिस जवळ पोचताच, टाक याने स्वतःजवळीस ब्लेडच्या साह्याने अंगावर ठिकठिकाणी अंगावर वार करून घेतले. यावर पोलिसांनी टाक यास यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता टाकच्या अंगावर नव्वदहुन अधिक वार असल्याचे आढळून आले.\nहेही वाचा: GTPMS मुळे पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार सोपी\nवरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांनी बल्लुसिंग टाक याच्या सहकाऱ्यांची माहिती घेतली. बल्लुसिंग टाक याच्यासह जयसिंग जुनी व सोमनाथ घारूळे हे तिघेजण सॅ��्ट्रो कारमधून हडपसर- सासवड मार्गावर प्रवाशांना लुटत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उरुळी देवाची हद्दीत सापळा रचून जयसिंग जुनी व सोमनाथ घारूळे या दोघांना सोमवारी (ता. २४) रात्री अटक केली.\nसाडे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त\nपोलिसांनी तिघांकडून ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक एलईडी टिव्ही, एक डिव्हीआर, दोन मोबाईल, एक सॅन्ट्रो कार आणि एक मोटार सायकल असा एकूण सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी दिली आहे.\nपाकिस्तान पत्रकाराने हल्ल्याच्या मागे आयएसआय असल्याचा केला आरोप\nइस्लामाबाद - पाकिस्तानचे (Pakistan) पत्रकार (Reporter) असद अली तूर (Asad Ali Tur) यांनी आपल्यावरील हल्ल्यामागे (Attack) इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) (ISI) या गुप्तचर संस्थेच्या सदस्यांचा हात असल्याचा आरोप केला. घरात घुसलेल्या हल्लेखोरांनीच आपण आयएसआयचे हस्तक असल्याचे सांगितल्याचा दा\nभटक्या कुत्र्यांनी आणला मृतदेहाचा एक भाग; परिसरात खळबळ\nसिडको (नाशिक) : भटक्या कुत्र्यांनी स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा एक भाग आणून टाकल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. काय घडले नेमके\nतरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला\nसिन्नर (जि.नाशिक) : घरापासून काही अंतरावर समृद्धी महामार्गाच्या (Maharashtra Samruddhi Mahamarg) संरक्षक भिंतीला लागून विहिरीजवळ तरूणाच्या चपला आढळल्या. त्यामुळे संशय आणखीनच बळावल्याने पोलीसांसमोर हे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान आहे. ( body of young man found in well sinner)\n बिलासाठी चिमुकल्याचा मृतदेह 4 दिवस रुग्णालयातच\nरामवाडी (पुणे) : कोरोनाच्या संकटात अनेकजण आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहे. रुग्णालयाचे बिल न भरल्याने अवघ्या सोळा दिवसांच्या बाळाचा मृतदेह तीन दिवस ठेवून घेतला. अखेर नातेवाईकांच्या मदतीला मनसे कार्यकर्ते धावून आले. त्या खाजगी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारल्यानंतर बाळाचा मृतदेह अंत्यविधीसाठी न\n'त्या' मातेचा जीव एकदाही तळमळला नसावा का पोटच्या गोळ्याचा ब्लेडनं चिरला गळा\nपुसद (जि. यवतमाळ) : पती-पत्नीचे खटके उडाल्यानंतर 22 वर्षीय विवाहित महिलेने सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा ब्लेडने गळा कापून स्वतः घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुसद तालुक्‍यातील उडदी य���थे मंगळवारी (ता.13) भल्या पहाटे उघडकीस आली.या घटनेची माहिती गावच्या उडदी गावच्या पोलिस पा\nपोलिसाच्या घराला आग लावणारे CCTVतील ते दोघे कोण कुटुंबीयांनाही मारण्याचा केला प्रयत्न\nनागपूर ः पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि दोन मुलांना घरात कोंडून घरावर रॉकेल ओतून पेटवून देत जीवे मारण्याच्‍या प्रयत्न केल्याच्या घटनेत अद्याप पोलिसांना कोणताही धागा गवसला नाही. त्यामुळे ही घटना घडण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या प्रकरणी दोन व्यक्तीवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल क\nआर्थिक वादातून १५ वर्षीय मुलाचा खून; पोलिसांनी आरोपीला पाठलाग करून केलं जेरबंद\nजायकवाडी (जि.औरंगाबाद) : टेकडी तांडा (ता.पैठण) येथे पैशांच्या वादातून एका १५ वर्षीय मुलाचा धारधार शस्त्राने वार करून खून झाला आहे. ही घटना मंगळवार (ता.१३ ) रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये मृत मुलाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपी\nकौटुंबिक वादातून मोठ्या भावाने केला छोट्या भावाचा खून\nनायगाव ( जिल्हा नांदेड ) : कौटुंबिक वादातून गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे मोठ्या भावानेच लहान भावाच्या डोळ्यात तिखट टाकून धारधार शस्त्राने वार करुन खुन केल्याची घटना तालुक्यातील टेंभुर्णी येथे मंगळवारी (ता. १३) घडली. सदर प्रकरणी वडीलांच्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात मुलाच्या विरोधात गु\nगुडीपाडव्याचा सणाला भुसावळ हादरले; दगडाने ठेचून तरुणाची हत्या\nभुसावळ : शहरात गुढीपाडव्याच्या सण उत्साहात साजरा होत असताना शहरातील लिंपस क्लब परिसरात एका 34 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.\nस्वीट मार्टमधून मिठाईऐवजी चक्क तंबाखूजन्य पदार्थांची विक्री\nगडचिरोली : ज्या दुकानात गोड, स्वादिष्ट मिठाई मिळतेय तिथेच कर्करोगासारखे महाभयंकर आजार देणारे तंबाखूजन्य पदार्थ मिळू लागले तर, काय म्हणाल पण, असे प्रकार जिल्ह्यात घडत असून आरमोरी येथील 'सद्‌गुरू' नावाच्या स्वीट मार्टमधून सुगंधित तंबाखू व सिगारेटचा 78 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/14/pradhan-mantri-garib-kalyan-anna-yojana-should-be-implemented-again-in-maharashtra/", "date_download": "2021-06-23T03:09:56Z", "digest": "sha1:5O4CHR34RI5DJ2YJ7GNV4MED72GQPSRK", "length": 8246, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना महाराष्ट्रात पुन्हा राबवावी - Majha Paper", "raw_content": "\nप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना महाराष्ट्रात पुन्हा राबवावी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अन्न नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, महाराष्ट्र सरकार, शिवभोजन थाळी / April 14, 2021 April 14, 2021\nमुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबविण्याची मागणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.\nभुजबळ यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा आलेख वाढता आहे. आणि त्याकरिता महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत त्याचबरोबर पुढील एक ते दोन दिवसात आणखी कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील गरीब आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच कोरोना संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्राला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज आहे.\nमागच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने केंद्राची ही योजना यशस्वीपणे राबविली. एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत सूरू असलेल्या या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने देखील प्रयत्न केले. त्याचप्रमाणे मे २०२० मध्ये केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत घोषित केल्याप्रमाणे मे २०२० आणि जून २०२० मध्ये देखील राज्य शासनाने तांदूळ आणि चणाडाळ महाराष्ट्रातील ४२ लाख ३० हजार ७३५ रेशनकार्ड नसलेल्या लाभार्थ्यांना वितरित केली असल्याची माहितीदेखील भुजबळ यांनी दिली.\nपंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी सध्या 1.40 लाख मेट्रिक टन तांदळाची तर 2.40 लाख मेट्रिक टन गव्हाची गरज असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या ६ करोड ४७ लाख लाभार्थ्यांपर्यंत हे धान्य पोहोचवू शकतो.आणि त्याचबरोबर १.५१ करोड कार्डधारक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी १५,१०० मेट्रिक टन तूरडाळीची गरज आहे. त्यामुळे राज्याला पुढील ६ महिन्यासाठी २५ लाख मेट्रिक टन म्हणजेच प्रत्येक महिन्याला ४ लाख मेट्रिक टन धान्य उपलब्ध करून देण्याची विनंती भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pikcharwala.com/p/about-us.html", "date_download": "2021-06-23T03:12:48Z", "digest": "sha1:S35NA5RX2VJA2KWY57VTBUVNL5H2PWOZ", "length": 10385, "nlines": 191, "source_domain": "www.pikcharwala.com", "title": "About Us | Pikcharwala", "raw_content": "\nपिक्चरवाला हे मनोरंजन, चित्रपट, आणि कला विश्वामधील बातम्या, लाइफस्टाइल आर्टिकल, सेलिब्रिटी न्यूज आणि अपडेट प्रसिद्ध करते. कला विश्वामधील राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यावरील विश्लेषण आम्ही प्रसिद्ध करतो.\nम्हणून श्रीदेवी आणि ऐश्वर्या रॉयसह अनेक अभिनेत्रींनी दिला होता सनी देओलसोबत काम करण्यास नकार; वाचा, काय होते कारण\nजसा प्रत्येक हिरोचा एक काळ असतो तसाच पंजाबी पुत्तर ‘सनी देओल’ म्हणजे आपल्या सनी पाजीचाही एक काळ होता. सनी पाजी तसा आडदांड आणि रांगडा गडी होत...\nजय-वीरू आणि गब्बर नाही; ‘शोले’चा खरा मास्टरमाईंड ठाकुर होता\n‘शोले’ नसलेला बॉलीवूडची कल्पना करा, असे कुणाला सांगितल्यास समोरून उत्तर येईल ‘शक्यच नाही’. खरंय... जो सिनेमा आज इतक्या वर्षानंतरही भारतीयांच...\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत अशोक सराफ यांनी मराठी इंडस्ट्रीवर तब्बल 15 वर्षे राज्य केले; वाचा, कुणामुळे पडले त्यांना अशोक ‘मामा’ नाव\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत मुन्शीजी आजही अनेक लोकांना आठवतात. अजूनही या डायलॉगवर मिम्स बनत असतात. मात्र अमराठी लोकांना माहिती नसेल की, करण अर्जुन...\nम्हणून श्रीदेवी आणि ऐश्वर्या रॉयसह अनेक अभिनेत्रींनी दिला होता सनी देओलसोबत काम करण्यास नकार; वाचा, काय होते कारण\nजस�� प्रत्येक हिरोचा एक काळ असतो तसाच पंजाबी पुत्तर ‘सनी देओल’ म्हणजे आपल्या सनी पाजीचाही एक काळ होता. सनी पाजी तसा आडदांड आणि रांगडा गडी होत...\nजय-वीरू आणि गब्बर नाही; ‘शोले’चा खरा मास्टरमाईंड ठाकुर होता\n‘शोले’ नसलेला बॉलीवूडची कल्पना करा, असे कुणाला सांगितल्यास समोरून उत्तर येईल ‘शक्यच नाही’. खरंय... जो सिनेमा आज इतक्या वर्षानंतरही भारतीयांच...\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत अशोक सराफ यांनी मराठी इंडस्ट्रीवर तब्बल 15 वर्षे राज्य केले; वाचा, कुणामुळे पडले त्यांना अशोक ‘मामा’ नाव\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत मुन्शीजी आजही अनेक लोकांना आठवतात. अजूनही या डायलॉगवर मिम्स बनत असतात. मात्र अमराठी लोकांना माहिती नसेल की, करण अर्जुन...\nकरोना झाला शिरजोर, पालकांनी केलाय कहर; पहा मुलींवर कसा झालाय परिणाम\nयुनिसेफ आणि न्युयॉर्क टाईम्स यांचे नाव ऐकलेय ना होय, जगभरात दखलपात्र असलेल्या या दोन महत्वाच्या संस्था आहेत. एक आहे विकासात्मक कामासाठी, ...\nजेव्हा राजकुमारने कुत्र्यामार्फत दिला होता ‘त्या’ सुपरहिट फिल्मसाठी नकार; वाचा, हा भन्नाट किस्सा\n1968 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका केला. हा चित्रपट बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात थिएटरम...\nचार्ली चैपलिन : एक असा कलाकार जो 1 शब्दही न बोलता लोकांना हसवायचा आणि रडवायचा\nजेव्हा तुम्ही ऊदास असाल, एकट वाटत असेल, मनमोकळ रडावसं वाटत असेल, सगळीकडे निराशा दिसत असेल, अशा वेळी तुम्ही चार्ली चैपलिनला बघा, तो एक असा मा...\n‘चुम्मा’ या गाण्यामुळे गोविंदा आणि शिल्पा शेट्टी आले होते गोत्यात; एका सामान्य माणसाने केली होती ‘अशी’ केस\nआजकालचा जमाना बदलला आहे. कलाकार जेव्हा कविता, गाणी, सिनेमे आणि माध्यमांशी सबंधित इतर गोष्टी बनवत असतात. तेव्हा त्यावर वाद होणार हे निश्चित अ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/gokul-election-result-kolhapur-vishwas-patil-elected-as-chairman-from-satej-patil-and-hasan-mushrifs-shahu-parivartan-aaghadi-456507.html", "date_download": "2021-06-23T01:51:04Z", "digest": "sha1:LYYQYGPXKF4BZ7O5AGWG6AQM5KIAZKLN", "length": 17646, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील (Vishwas Patil Gokul Chairman) यांची निवड करण्यात आली. विश्वास पाटील हे अनुभवी संचालक आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकोल्हापूर : अत्यंत चुरशीची वाटणारी पण सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने एकहाती जिंकलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीनंतर, (Gokul Election) आता अध्यक्षपदाची निवड झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील (Vishwas Patil Gokul Chairman) यांची निवड करण्यात आली. विश्वास पाटील हे अनुभवी संचालक आहेत. महत्त्वाचं म्हणजे गोकुळ निवडणुकीच्या अगोदर त्यांनी महाडिक गटातून सतेज पाटील (Satej Patil) यांच्या गटात प्रवेश केला होता. (Gokul Election result Kolhapur Vishwas Patil elected as Chairman from Satej Patil and Hasan Mushrifs Shahu Parivartan Aaghadi)\nगोकुळमधील महाडिकांची तीन दशतकांची सत्ता उलथवण्यात, सत्तातंर करण्यात विश्वास पाटील यांचा मोठा हात होता. त्यामुळेच मोठा वाटा उचलल्याचं बक्षीस म्हणून विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात चुरस होती. अखेर विश्वास पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.\nगोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव एमआयडी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या निवडीवर शिक्कमोर्तब झाले.\nगोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक गटाच्या तब्बल तीन दशाकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने सुरुंग लावला. 4 मे रोजी झालेल्या मतमोजणीवेळी गोकुळच्या एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले. तर सत्ताधारी महाडिक गटाला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले.\nगोकुळ दूधसंघातील 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला. सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने सुरुवातीपासूनच आव्हान दिलं होतं. शेवटी सतेज पाटील गटने मोठी घोडदौड करत विजयश्री खेचून आणला.\nवार्षिक उलाढाल 2100 कोटी\nदररोज 13 लाख दूध संकलन\nमुंबईला दररोज 5 लाख लिटर दूध पुरवठा\nपुरवठा करणारे 90 टँकर, ज्यांचे जास्त टँकर त्याला जास्त नफा, जास्त मलई\nदर दहा दिवसाला कोणत्याही प���िस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात\nआज गोकुळकडे 7 लाख लीटर क्षमतेचा अत्याधुनिक शित केंद्र\nदूध संघ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित\nगोकुळ दूधसंघाचा स्वतःचा पशु खाद्य कारखाना\nगोकुळचं महत्त्व काय, जिथे म्हटलं जातं, आम्हाला आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद द्या\nGokul Dudh Sangh Election Final Result | डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार, आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार – सतेज पाटील\n‘गोकुळ’ जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ\nओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : राम शिंदे\nअन्य जिल्हे 8 hours ago\nनंदूरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जाहीर, मतदान आणि निकाल कधी\nअन्य जिल्हे 8 hours ago\nवाशिम जिल्हा परिषदेचा अखेर बिगूल वाजला, अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची माहिती फक्त एका क्लिकवर\nअन्य जिल्हे 12 hours ago\nSpecial Report | मोदींकडून काश्मीरच्या 14 नेत्यांना आमंत्रण, कोणता मोठा निर्णय होणार\nमुख्यमंत्री म्हणाले, स्वबळाची भाषा केली तर लोक जोड्यानं हाणतील, त्यावर नाना पटोले म्हणतात…\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nSkin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनव्या रेल्वे गाड्यांची घोषणा : 24 जूनपासून कोणत्या रुटवर 14 स्पेशल ट्रेन धावणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर\nफोटो गॅलरी4 hours ago\nExplained: Online Shopping च्या नव्या कायद्यांचा कुणाल फायदा वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर\nFact Check : Indian Oil कडून Samsung चा स्मार्टफोन जिंकण्याची संधी\nAnjali Damania | अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी अविनाश भोसलेंवर ED ची कारवाई – अंजली दमानिया\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nAquarius/Pisces Rashifal Today 23 June 2021 | अधिक खर्च होईल, कर्जा संबंधीत कोणताह��� व्यवहार करु नका\n‘माणुसकी खड्ड्यात; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार’, भातखळकरांचा हल्लाबोल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 23 June 2021 | जमीन संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता, तणावग्रस्त परिस्थितींपासून दूर राहा\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nVideo | तरुणांनाही लाजवेल असा डान्स, आजोबांचे ठुमके एकदा पाहाच\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T02:13:12Z", "digest": "sha1:BYK3YWQO23BVWHY2UKFNU2XSDJZLY7CN", "length": 9288, "nlines": 259, "source_domain": "krushival.in", "title": "आगरकोट किल्ला प्रवेशद्वाराची पडझड - Krushival", "raw_content": "\nआगरकोट किल्ला प्रवेशद्वाराची पडझड\nरेवदंडा आगरकोट किल्ल्यात विशेषतः चौकोनी बुरूजाकडे प्रवेश करण्यासाठी मोठे बंदरकडून येणार्‍या मार्गात असलेले पोर्तुगिजकालीन प्रवेशव्द्वाराला तिठा असे संबोधले जाते. या तटबंदीवर असलेल्या तिठावर पोर्तुगिज बोधचिन्ह होते. हे बोधचिन्ह ढासळले आहे.\nरेवदंडा आगरकोट किल्ल्यास भेटीस येणार्‍या इतिहासप्रेमी व पर्यटकांचे या तिठावरील बोधचिन्ह नेहमी लक्ष्य वेधून घेत होते. काही दिवसापुर्वी तिठा वरील पोर्तुगिज बोधचिन्ह तटाचे भिंतीतून निसटले व तुटून पडले आहे. ऐतिहासिक रेवदंड्याचे साक्षीदार असलेले व आगरकोट किल्ल्यातील पोर्तुगिजाचे स्वामित्व दाखविणारे बोधचिन्ह दुरावस्थेने पडल्याने इतिहासप्रेमी मंडळीने नाराजी व्यक्त केली आहे. आगरकोट किल्लाच्या प्रवेशद्वार असलेल्या तिठावरील पोर्तुगिजकालीन बोधचिन्ह, शिल्प दुरावस्थेतने विस्मृतीत गेले असून यापूढे पहावयास मिळणार नसल्याचे खंत अनेकांनी व्यक्त केली.\nरेवदंडा आगरकोट किल्लात अनेक पोर्तुगिज कालीन असलेल्या बोधचिन्ह व शिल्पाचे पुरातत्व खात्याने यांचे जतन करण्याचे दृष्टीने प्रयत्न करावे असे इतिहासप्रेमी मंडळीचे म्हणणे असून आगरकोट किल्लातील प्राचीन वस्तू व शिल्पे यांना संरक्षीत करण्याची मागणी केली जात आहे.\nआठ दिव��ांत रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा काम बंद पाडू\nभाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट\nकळंबोलीत इमारतीचा काही भाग कोसळला\n‘या’ तालुक्याला कोरोनाचा धोका\nमुरुडमध्ये आधारकार्ड सेवा बंद\nपनवेलमध्ये मालमत्ता करावरून सत्ताधार्‍यांचे एक पाऊल मागे\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/laptop/", "date_download": "2021-06-23T02:11:25Z", "digest": "sha1:4XULUMERD6ZX52T2TF6HNDNQ62R3QVT6", "length": 10717, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "Laptop Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChikhali : उघड्या खिडकीवाटे घरातून लॅपटॉप, मोबईल पळवला\nएमपीसी न्यूज - घराच्या उघड्या खिडकीवाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून लॅपटॉप आणि मोबईल फोन चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 11) पहाटे म्हेत्रेवस्ती, चिखली येथे घडली.युगांत बाळासाहेब चव्हाण (वय 26, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली)…\nPune news: सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल असल्‍याचे भासवून फिरणाऱ्या तोतयाला पुण्यातून अटक\nएमपीसी न्यूज- भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल असल्याचे भाषण पुण्याच्या किरकटवाडी परिसरात फिरणाऱ्या एका तोतयाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अंकित कुमार सिंह (वय 23 सध्या राहणार उत्सव सोसायटी किरकट्वाडी मूळ राहणार हसनपूर, आमरोह, उत्तर…\nDehuroad : अ‍ॅमेझॉनवरून मागवला 38 हजारांचा लॅपटॉप; ग्राहकाला मिळाला फरशीचा तुकडा\nएमपीसी न्यूज - ऑनलाईन माध्यमातून अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळावरून एका ग्राहकाने 37 हजार 990 रुपये किमतीचा लॅपटॉप मागवला. मात्र, ग्राहकाला लॅपटॉप ऐवजी लालभडक फरशीचा तुकडा मिळाला आहे. हा प्रकार इंद्रायणी सोसायटी, तळवडे येथे घडला आहे.याबाबत…\nDighi : कुलूप तोडून कार्यालयातून लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरला\nएमपीसी न्यूज - कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयातून लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, इंटरनेटचे राउटर आणि रोख रक्कम चोरून ने��ी. हा प्रकार गुरुवारी (दि. 5) सकाळी दहा वाजता काळे कॉलनी दिघी येथे उघडकीस आला आहे.दत्तात्रय बाळासाहेब फुले (वय 37…\nTalavade : पीएमपीएमएल बस प्रवासात चोरट्याने प्रवाशाचा लॅपटॉप पळवला\nएमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत असताना प्रवाशाचा अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप चोरला. ही घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तळवडे बसस्टॉप येथे घडली.मी प्रतिक प्रेमचंद कदम (वय 33, रा. बालेवाडी, बाणेर) यांनी…\nHinjawadi : मुंबई-पुणे मार्गावरून ‘शिवनेरी बस’ प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवाशाचा…\nएमपीसी न्यूज - मुंबई-पुणे या मार्गावर शिवनेरी बसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी साडेपाच ते नऊ या कालावधीत घडली.अमित अरुण दामले (वय 41, मेंटल हस्पिटल रोड,…\nHinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासादरम्यान प्रवाशाचा लॅपटॉप चोरला\nएमपीसी न्यूज - मुंबईहून पुण्याकडे बसमधून येत असताना तरुणाचा लॅपटॉप, हेडफोन आणि मनगटी घड्याळे असा सुमारे 89 हजरांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी पाच ते रात्री साडेआठच्या सुमारास दादर ते वाकड ब्रिज या बस…\nBhosari : बस प्रवासादरम्यान चोरीच्या दोन घटना; दागिने आणि लॅपटॉप चोरीला\nएमपीसी न्यूज - भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्यात बस प्रवासात दरम्यान चोरी झाल्याबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण 85 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.अर्चना रोहिदास भोर (वय 30, रा. भोसरी. मूळ रा.…\nPune : आयटी ऑलिपिंयाड विजेत्या विद्यार्थ्याना मिळाला हेलीकॉप्टरने पारितोषिक सोहळ्यास येण्याचा बहुमान…\nएमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट्स 'आयोजित 'पै आयटी ऑलिपिंयाड' चा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला होता. यातील चार विजेत्यांना विमाननगर…\nPune : ‘भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट मॅच’चे बेटिंग घेणाऱ्या तिघांना अटक\nएमपीसी न्यूज - भारत-वेस्ट इंडीज या दोन देशात सुरु असलेल्या टी 20 क्रिकेट मॅचचे बेटिंग घेणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी बुधवारी (दि. 11) छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 67,870 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.प्रवीण…\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/this-government-is-anti-backward-class/", "date_download": "2021-06-23T02:32:02Z", "digest": "sha1:46PEPOYJLTEDPODI2GPA77GJSYEGTGFJ", "length": 13690, "nlines": 162, "source_domain": "rashtramat.com", "title": "'हे सरकार मागासवर्गीय विरोधी' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/शहर/मुंबई /‘हे सरकार मागासवर्गीय विरोधी’\n‘हे सरकार मागासवर्गीय विरोधी’\nमाजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केला आरोप\nमुंबई (अभयकुमार देशमुख ):\n​महाराष्ट्रातील आघाडी सरकार अनु.जाती/अनु.जमाती यांच्या सगळ्या योजना बंद करण्यासाठी काम करते हे दिड वर्षातील सरकारच्या कामकाजावरून सिद्ध झाले आहे. असा आरोप माजी सामाजिक न्याय मंत्री ​राजकुमार बडोले यांनी केला आहे. ​आपण हा आरोप कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे लिहीत नाही तर ह्या समाजाचा घटक म्हणून करत आहोत असेही त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.\n​​राज्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यावर होणार्या अत्याचार व अन्याय दूर करण्यासाठी सरकार काम करीत नसल्याने समाजात सरकार विरोधात मागासवर्गीय समाजात रोष निर्माण होताना दिसत आहे.\nत्यातच पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्यामुळे हे सरकार मागासवर्गीय विरोधी असल्याचे सिद्ध ​झाल्याचा आरोप बडोले यांनी केला आहे. ​​\nबडोले यांनी दिलेल्या प्रसिद्धी ​पत्रकानुसार :\nराज्य सरकारने अनुसूचित जाती,अन�� जमाती यांचेवर होणार्या अत्याचार व अन्याय दूर करण्यासाठी व त्यांचे प्रश्नांवर सुनावणी घेऊन न्याय देण्यासाठी राज्य अनु. जाती,व अनु.जमाती आयोगाची स्थापना केली होती. परंतू 30 जुलै 2020 पासून या आयोगावर एकही सदस्य नियुक्त करण्यात आले नाही.त्यामुळे आयोगात कोणत्याही सुनावणी होत नाहीत. आजच्या घडीला महाराष्ट्रातील सुनावणी करीता चार हजारांच्या वर प्रकरणे आयोगाकडे प्रलंबित आहेत. अनु.जाती, जमाती आयोग आजच्या घडीला जवळपास पुर्णतः बंद करण्यात आले आहे.​ ​महाराष्ट्रात कोणत्याही अनु.जाती/अनु.जमातीवर अन्याय झाला तर आयोगात ऐकून घेणारे कुणीही नाहित.\nकेन्द्र सरकारने १४ एप्रिल २०१६ ला अनु.जाती/अनु जमाती अत्याचार निवारण संशोधन कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार एका कॅलेंडर वर्षात राज्य सरकारला कमीतकमी वर्षातुन दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै या महीन्यात राज्यस्तरीय संनियंत्रण व दक्षता समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे. या संनियंत्रण व दक्षता समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. राज्याचे गृहमंत्री,वित्तमंत्री, सा.न्याय,आदिवासी विकास मंत्री, विधी व न्यायमंत्री,पोलीस महासंचालक व इतर ऊच्च स्थरीय इत्यादी सदस्य असतात. या समीतीने राज्यातील अत्याचारग्रस्त व पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी यंत्रणांनी केलेल्या कार्याचा​ ​आढावा घेऊन योग्य कार्यवाही करणे गरजेचे असते.​ ​परंतु हे सरकार स्थापन झाल्यानंतर एकही बैठक झाली नाही.\nदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील ३१७ अत्याचारग्रस्त व पिडीतांना, किंवा त्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.​ ​परंतु सरकारने त्याची अंमलबजावणी केली ना​ही, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली आहे.\nमहाराष्ट्रातील तीन जिल्हे अद्यापही अंधारातच\n'मोदी सरकारने केली स्मशाने चिरेबंदी आणि गंगा मैली'\n‘जनहिताला नेहमीच काँग्रेसने दिले प्राधान्य’\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\nऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारली वसतिगृहे\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/gurkeerat-mann-singh-dashaphal.asp", "date_download": "2021-06-23T02:55:31Z", "digest": "sha1:SIESPEL4E74NHPLCIRKNALRGJUEQNV3K", "length": 21228, "nlines": 319, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "गुरकेरत मान सिंह दशा विश्लेषण | गुरकेरत मान सिंह जीवनाचा अंदाज Sports, Cricket IPL", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » गुरकेरत मान सिंह दशा फल\nगुरकेरत मान सिंह दशा फल जन्मपत्रिका\nनाव: गुरकेरत मान सिंह\nरेखांश: 74 E 47\nज्योतिष अक्षांश: 30 N 42\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nगुरकेरत मान सिंह जन्मपत्रिका\nगुरकेरत मान सिंह बद्दल\nगुरकेरत मान सिंह प्रेम जन्मपत्रिका\nगुरकेरत मान सिंह व्यवसाय जन्मपत्रिका\nगुरकेरत मान सिंह जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nगुरकेरत मान सिंह 2021 जन्मपत्रिका\nगुरकेरत मान सिंह ज्योतिष अहवाल\nगुरकेरत मान सिंह फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nगुरकेरत मान सिंह दशा फल जन्मपत्रिका\nगुरकेरत मान सिंह च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर March 28, 1992 पर्यंत\nस्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल.\nगुरकेरत मान सिंह च्या भविष्याचा अंदाज March 28, 1992 पासून तर March 28, 2002 पर्यंत\nतुमच्याकडे भरपूर संधी चालून येणार असल्या तरी त्यांचा लाभ उठवता येणार नाही. तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुमची स्वत:ची आणि तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. दूरचे प्रवास संभवतात, पण ते टाळलेलेच बरे कारण त्यातून कोणताही फायदा संभवत नाही. हा तुमच्यासाठी मिश्र घटनांचा कालवधी आहे. लोकांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणाची शक्यता. सर्दी किंवा तापासारखे विकार संभवतात. कोणत्याही निश्चित कारणाशिवाय मानसिक तणाव राहील.\nगुरकेरत मान सिंह च्या भविष्याचा अंदाज March 28, 2002 पासून तर March 28, 2009 पर्यंत\nया वर्षी केवळ एक घटक टाळा तो म्हणजे अति-आत्मविश्वास. घरावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक तक्रांरींवर जरा अधिक खर्च होईल. कौटुंबिक नाती जपण्याकडे कल असू दे. तुमचे कच्चे दुवे शोधून त्यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारामुळे तुमच्या आयुष्यात तणाव निर्माण होईल किंवा तुमच्या प्रेमभावनांना ठेच पोहोचण्याची शक्यता आहे. तुमचा प्रवास व्यर्थ जाईल आणि त्याने नुकसान होण्यीचच शक्यता आहे.\nगुरकेरत मान सिंह च्या भविष्याचा अंदाज March 28, 2009 पासून तर March 28, 2027 पर्यंत\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-स���ान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nगुरकेरत मान सिंह च्या भविष्याचा अंदाज March 28, 2027 पासून तर March 28, 2043 पर्यंत\nया वर्षात कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर केलेल्या भागिदाऱ्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुम्ही ज्या बदलाची इतकी वर्ष वाट पाहत होतात, तो बदल या वर्षात घडून येईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईकांशी तुमचे अत्यंत जवळचे संबंध राहतील. संवाद आणि वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील आणि तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देतील. व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने वारंवार प्रवास होईल. तुम्ही कदाचित हिरे, दागिने यांची खरेदी कराल.\nगुरकेरत मान सिंह च्या भविष्याचा अंदाज March 28, 2043 पासून तर March 28, 2062 पर्यंत\nप्रवास करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही काहीसे चंचल असाल. एका कोपऱ्यात बसून राहणे तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. या काळात तुमच्या करिअरमध्ये दबावाचे वातावरण राहील. नवीन प्रकल्प हाती घेऊ नका आणि धोका पत्करू नका. नवीन गुंतवणूक आणि नव्या आश्वासनांना आवर घाला. फायदा होण्याची शक्यता आहे परंतु, कामाच्या ठिकाणी होणारे काही बदल पथ्यावर पडतीलच असे नाही. सुविधांच्या दृष्टीने हा काळ फार अनुकूल नाही. धार्मिक आणि अध्यात्मिक कर्मामुळे तुम्हाला या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होईल. नातेवाईकांमुळे दु:ख सहन करावे लागेल. अचानक होणारे अपघात वा नुकसान सहन करावे लागेल.\nगुरकेरत मान सिंह च्या भविष्याचा अंदाज March 28, 2062 पासून तर March 28, 2079 पर्यंत\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nगुरकेरत मान सिंह च्या भविष्याचा अंदाज March 28, 2079 पासून तर March 28, 2086 पर्यंत\nवरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कु��ुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल.\nगुरकेरत मान सिंह च्या भविष्याचा अंदाज March 28, 2086 पासून तर March 28, 2106 पर्यंत\nएखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.\nगुरकेरत मान सिंह मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nगुरकेरत मान सिंह शनि साडेसाती अहवाल\nगुरकेरत मान सिंह पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-mega-vacancy-in-verious-offices-in-july-5036727-NOR.html", "date_download": "2021-06-23T03:17:41Z", "digest": "sha1:BJEGOIKYATAIBEJ3VX7JYGCHO7JDJ5HZ", "length": 5345, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mega vacancy in verious offices in july | बँक, रेल्वेत जुलैत नोकऱ्यांचा पाऊस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबँक, रेल्वेत जुलैत नोकऱ्यांचा पाऊस\nजळगाव - नोकरीच्यासंधीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर. येत्या जुलैत शासनाच्या ववििध विभागांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. यात सर्वाधकि संधी स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंग सेक्टरमध्ये आहेत.\nएसएससीतहजार ५७८ जागा : एसएससीतर्फे ६५७८ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले. १३ जुलैपर्यंत अर्ज भरायचे आहेत. गोविंद वल्लभ पंत कृषी प्राैद्योगकिी विभागात १०६ असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी आणि ७० असिस्टंट अकाउंटंट पदासाठी अर्ज मागवले आहेत. भारतीय खाद्य निगमध्ये ३४९ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आह���त. अंतिम तारीख जुलै आहे.\nटपाल खाते : पोस्टलअसिस्टंटच्या ६५७८ जागा स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत.\nप्रसार भारती : न्यूजकंटेट एक्झक्युटीवह पदासाठी जागा निघाल्या आहेत. ३० जूनपर्यंत उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. एकूण २३ जागांसाठी ही भरती होणार आहे.\nनॉर्थईस्टर्न रेल्वे : नॉर्थईस्टर्न रेल्वे विभागात १९३ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. हे ऑनलाइन भरायचे आहेत.\nभारत संचार निगम : पीजीएम,जीएम पदांसाठी भरती होणार आहे. अर्जाची शेवटची तारीख १५ जुलै आहे.\nआरोग्य विभाग : रुरलइन्स्टिट्यूट ऑफ मेडकिल सायन्स आणि रिसर्च विभागात नर्सिंग ऑफिसर आणि स्टाफ नर्सची १५१ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख जुलै आहे. तसेच मेडकिल ऑफिसरच्या ७६१ जागांसाठी अर्ज मागवले आहेत.\nभारतीयरिझर्व्ह बॅँकेत ५०४ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १८ ते २८ वयोगटातील पदवीधर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख जुलै असून परीक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होणार आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रोबेशनरी आॅफिसर पदासाठी २० हजार जागांसाठी भरती केली जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-20-percent-cutting-in-entire-tax-5674295-NOR.html", "date_download": "2021-06-23T02:46:35Z", "digest": "sha1:NMK62Q3BNS53BDLFPSQRNWYVZPM4OUF5", "length": 14849, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "20 percent cutting in entire tax | संपूर्ण करात सुमारे 20 टक्के कपात, सत्ताधारी बॅकफूटवर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंपूर्ण करात सुमारे 20 टक्के कपात, सत्ताधारी बॅकफूटवर\nमहापालिकेच्या महासभेत मालमत्ता कर कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी उपस्थित आयुक्त अजय लहाने, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके. छाया: नीरज भांगे.\nअकोला- मालमत्ता करात भरमसाठ वाढ झाल्याचे लक्षात घेत, सत्ताधारी भाजपने कराच्या वाढ केलेल्या रकमेत ५५ टक्के कपात केली. संपूर्ण करात ही कपात २० टक्के ठरली. सत्ताधाऱ्यांनी ९० रुपये प्रति चौरस मीटरने करात वाढ केली होती, ती आता ४० रुपये केली आहे. सत्ताधारी गटाने मतदान घेऊन घेतलेल्या या निर्णयाला कॉग्रेस, भारिप-बमसं, शिवसेनेने विरोध केला तर राष्ट्रवादी कॉग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार घातला. महासभेने घेतलेल्या या निर्णया��ुळे सर्व सामान्य नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे करवाढीचे दुष्परिणाम कसे होत आहेत ही बाब ‘दिव्य मराठी’ने सतत लावून धरली होती.\nमहापालिकेने उत्पन्नात वाढ करण्यासाठी मालमत्ता करात मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. ही वाढ करताना युटिलीटीवरही कर आकारणी करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्यक्षात ही करवाढ दुप्पट ते तिप्पट झाली. यामुळे सर्व सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडला होता. करवाढीस बहुतांश पक्षानी विरोध केला नव्हता. मात्र ही करवाढ सामान्यांची पेईंग कपॅसिटी लक्षात घेऊन करावी, अशी मागणी केली होती. या करवाढीचा परिणाम शिक्षण, आरोग्यासह विविध क्षेत्रावर झाला होता. दिव्य मराठीने या विषय सतत लावून धरला तर भारिप-बमसं, कॉग्रेस, शिवसेनेने आंदोलन सुरु केले. यामुळे महापौर विजय अग्रवाल यांनी मालमत्ता करात दहा टक्के तर वार्षिक भाड्यात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. आमदार गोपिकिशन बाजोरीया यांनीही विधान परिषदेत हा प्रश्न उचलला होता. याचा परिपाक म्हणजेच १९ ऑगस्टला बोलावलेली सभा होय. या सभेत कॉग्रेसचे जिशान हुसेन यांनी महापालिकेचे उत्पन्नही कमी होऊ नये तर दुसरीकडे नागरिकांना दिलासाही मिळावा, या हेतूने झोन बदलावे, अशी मागणी केली. हा मुद्दा त्यांनी अत्यंत अभ्यासू वृत्तीने मांडला. तर विरोधी पक्षनेता साजिदखान आणि भारिप-बमसंच्या गट नेत्या अॅड.धनश्री अभ्यंकर यांनी ही संपूर्ण करवाढ रद्द करावी, अशी मागणी केली. शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी विकासासाठी उत्पन्न आवश्यक आहे. मात्र केलेली वाढ कमी करावी अशी मागणी करीत, वाढ केलेल्या ९० रुपयात ७० रुपये कपात करण्याची मागणी केली.\nसुमनताई गावंडे, मंजूषा शेळके, हरीश आलिमचंदानी, रहीम पेंटर, मुस्तफा खान, गजानन चव्हाण, शाहिन अंजुम, उषा विरक, इरफान खान आदी नगरसेवकांनी आपले मत मांडले. चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते साजिद खान यांनी मतदानाची मागणी केली. चर्चे अंती भारतीय जनता पक्षाचे गटनेते राहुल देशमुख यांनी प्रति चौरस मीटरमागे वाढ केलेल्या ९० रुपयात ५० रुपये कपात करण्याचा प्रस्ताव सभेसमोर माडंला. या सभेचे मत लक्षात घेऊन महापौर विजय अग्रवाल यांनी यावर मतदान घेतले. मतदानात ठरावाच्या बाजूने ४० नगरसेवकांनी तर ठरावाच्या विरोधात १४ सदस्यांनी मतदान केले. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालून एक प्रकारे महापालिकेतील सत्ताधारी गटाला मदत केली.\nसभागृहात तोडफोड होता झाली सभा\nआतापर्यंत झालेल्या महापालिकेच्या सभेत विरोधकांची मुस्कटदाबी केल्याने सभेमध्ये वाद, माईक, पोडियम, खुर्च्यांची तोडफोड केल्या गेली. मात्र शनिवारी झालेल्या सभेत प्रथमच हा प्रकार घडला नाही. या सभेत प्रत्येकाने आपापले मत मांडल्या नंतर निर्णय घेण्यात आला.\nमहापौर अग्रवाल यांना पालकमंत्र्यांचा मोबाईल\nवाढवलेलामालमत्ता कर कमी करण्यावरून भारतीय जनता पक्षामध्ये दोन मत प्रवाह होते. एका गटाच्या मते २० टक्के कपात करा तर दुसऱ्या गटाच्या मते करात कपात करुच नका, करायची असेल तर केवळ दहा टक्के कमी करा. कर कमी करण्याबाबत आमदार गोवर्धन शर्मा अधिक आग्रही होते. त्यामुळेच कर किती टक्के कमी होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत निर्णय झाला होती. मात्र या सभेला प्रारंभ झाल्या नंतर काही तासाने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा महापौर विजय अग्रवाल यांना मोबाईल आला होता. यात कर किती कमी करायचा, अशी सूचना केल्याची चर्चा सभागृहात सुरु होती.\nसत्ताधारी गटाने यापूर्वी मुख्य रस्त्यावरील आरसीसीचे बांधकाम असलेल्या मालमत्तेला २७० रुपये प्रति चौरस मीटर, लोड बेरिंगचे बांधकाम असलेल्या मालमत्तेला २४० रुपये प्रति चौरस मीटर, विटांचे बांधकाम मात्र वरती टिन असलेल्या मालमत्तेला २०० रुपये प्रति चौरस मीटर नुसार कर आकारणी केली होती. आता सभेने वाढीव कराच्या रकमेत कपात केल्याने मुख्य रस्त्यावरील आरसीसी बांधकाम असलेल्या मालमत्तेला २२०, लोड बेरिंगला १९० तर साध्या बांधकामाला १५० रुपये प्रति चौरस मीटर या नुसार कराची आकारणी केली जाणार आहे. परंतू स्नानगृह, शौचालय, जिना, बाल्कनी आदींवर आकारण्यात आलेला कर रद्द केल्याने काही प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळणार आहे.\nआता मला निधी मागू नका\nसभेत आयुक्त अजय लहाने यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना मालमत्ता करात वाढ का केली याचे स्पष्टीकरण केले. करात वाढ केल्याने महापालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून (हद्दवाढी पूर्वीच्या) ७२ कोटी रुपये मिळतील, अशी माहिती दिली. यावर एका सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त म्हणाले, यामुळे उत्पन्न कमी होईल, त्यामुळे विकास कामांसाठी हा निर्णय घेणाऱ्यांनी मला निधी मागू नये.\nमहासभेत मालमत्ता करावर चर्चा करताना तीन भूमिका दिसून आल्या. सत्ताधारी गटाने वाढवलेल्या ९० रुपयात ५० रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला तर कॉग्रेस, भारिप-बमसंने केलेली वाढच रद्द करण्याची मागणी केली. तर शिवसेनेच्या राजेश मिश्रा यांनी करवाढीस विरोध नसल्याचे दर्शवून २२० च्या ऐवजी २००, १९० ऐवजी १७५ रुपये प्रति चौरस मीटर कराची आकारणी करण्याची मागणी केली. शिवसेनेच्या या मागणीमूळे शिवसेनेने मतदानात सहभाग घेतला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-today-marathi-horoscope-saturday-18-july-2015-5056489-PHO.html", "date_download": "2021-06-23T02:23:10Z", "digest": "sha1:IHZCUNKRVO5E4JXQKS2K353FVSWLUJNO", "length": 3819, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Saturday Moon Astrology Zodiac Marathi horoscope Of Planets Position | जाणून घ्या, महिन्यातील हा शनिवार किती राशींसाठी खास राहील - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजाणून घ्या, महिन्यातील हा शनिवार किती राशींसाठी खास राहील\nसामान्यतः लोक शनिवारला अशुभ दिवस मानतात. हा शनिदेवाच दिवस असल्यामुळे या दिवशी नवीन कामाला सुरुवात करू नये असे मानले जाते. असेही मानले जाते की, शनिवारी सुरु केलेले काम दीर्घ काळापर्यंत चालू राहते आणि त्यापासून फायदासुद्धा होत नाही, परंतु असे काहीही नाही. या शनिवारी भद्रा तिथी असल्यामुळे सिद्धी योग जुळून येत आहे. हे योग आपल्या नावानुसार फळ प्रदान करतो. या योगामध्ये सुरु करण्यात आलेले काम वेळेवर पूर्ण होऊन योग्य फळ प्राप्त होते.\nया व्यतिरिक्त चंद्र आश्लेषा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र आल्यामुळे मानस नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग संध्याकाळी साडेसहापर्यंत राहील. मानस योगाच्या प्रभावाने संपत्तीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होते. अशाप्रकारे इतर ग्रहांच्या स्थितीचाही सर्व राशीवर प्रभाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महिन्यातील हा शनिवार तुमच्यासाठी कसा राहील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-icc-world-t20-2016-in-india-venues-announced-kolkata-to-host-final-5059749-NOR.html", "date_download": "2021-06-23T02:17:09Z", "digest": "sha1:7REUWFWTE6RPZDIP6SS2CPUNF45AJ4GL", "length": 4009, "nlines": 76, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ICC World T20 2016 In India: Venues Announced; Kolkata To Host Final | T-20 वर्ल्ड कप 2016: 8 शहरांमध्‍ये होणार सामने, ईडन गार्डनमध्‍ये फायनल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nT-20 वर्ल्ड कप 2016: 8 शहरांमध्‍ये होणार सामने, ईडन गार्डनमध्‍ये फायनल\nनवी दिल्‍ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 2016 च्‍या आयसीसी वर्ल्ड कप टी 20 स्‍पर्धेसाठी मैदानांची घोषणाही करण्‍यात आली आहे. देशातील आठ शहरांमध्‍ये या स्‍पर्धेतील सामने होणार असून कोलकाता येथील ईडन गार्डनमध्‍ये अंतिम सामना होईल. 11 मार्चपासून 3 एप्रिलपर्यंत ही स्‍पर्धा चालणार आहे\nकोणत्‍या शहरात कोणते मैदान\n* बंगळुरू : एम चिन्नास्वामी स्टेडियम\n* चेन्नई: एमए चिदंबरम स्टेडियम\n* नवी दिल्ली : फिरोज शाह कोटला\n* धर्मशाला : एचपीसीए स्टेडियम\n* मुंबई : वानखेडे स्टेडियम\n* कोलकाता : ईडन गार्डन\n* नागपूर : व्‍हिसीए स्टेडियम\n* मोहाली : पीसीए स्टेडियम\nकामगिरीच्या आधारावर आता बोनस मिळणार : बीसीसीआय\nबीसीसीआय आता नव्या प्रायाेजकाच्या शाेधात\nगांगुली कोच होण्याच्या चर्चांना पूर्णविराम, बीसीसीआय सल्लागार होणार दादा\n‘प्लेे ऑफ’चे आयोजन बीसीसीआय करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/approval-for-dimbhe-dam-to-manikdoh-dam-attachment-tunnel-for-water-drop/", "date_download": "2021-06-23T02:02:02Z", "digest": "sha1:DIZCFJPWI7JDGKVYLDRAKADOZNMGD5GC", "length": 10558, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "डिंभे धरणाचे पाणी माणिकडोह धरणात सोडण्यासाठी जोड बोगद्यास मान्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nडिंभे धरणाचे पाणी माणिकडोह धरणात सोडण्यासाठी जोड बोगद्यास मान्यता\nमुंबई: डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती रोखण्यासाठी व कालव्यातील पाण्याचा शेतकऱ्यांना पुरेपूर वापर फायदा व्हावा, यासाठी डिंभे डाव्या तीर कालव्यास पर्याय म्हणून डिंभे धरणाचे पाणी माणिकडोह धरणात सोडण्यासाठी 16.10 कमी लांबीच्या जोड बोगद्याच्या कामास महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पाठपुरावा केल्यामुळे दुष्काळी भागातील कर्जत, श्रीगोंदा, पारनेर व करमाळा या तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री विजय शिवता���े, महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nकुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणातून डिंभे डाव्या कालव्याद्वारे येडगाव धरणात पाणी सोडण्यात येते. कुकडी डाव्या कालव्याद्वारे हे पाणी जुन्नर, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर व करमाळा या तालुक्यातील क्षेत्रांना देण्यात येते. मात्र, डिंभे डाव्या कालव्यातील विसर्ग क्षमता कमी असल्यामुळे तसेच या कालव्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे 2.5 अब्ज घनफूट पाणी वाया जात होते. त्यामुळे येडगाव धरणात प्रत्यक्ष कमी विसर्ग मिळत असल्यामुळे कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनावर याचा परिणाम होऊन विस्कळीतपणा येत होता.\nयाबद्दल प्रा.राम शिंदे यांनी डिंभे ते माणिकडोह दरम्यान जोड बोगद्याद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन महामंडळाने जोड बोगद्याचे काम ईपीसी पद्धतीने करण्यास व निविदा कार्यवाही सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कुकडी कालव्यातील आर्वतनामुळे येणारा विस्कळीतपणा कमी होऊन गळतीमुळे वाया जाणारे पाणी वापरण्यास मिळणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, करमाळा या तालुक्यांना याचा फायदा होणार आहे.\nडिंभे महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ Krishna khore mahamandal dimbhe manikdoh माणिकडोह kukadi कुकडी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमं��्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2021-06-23T03:21:53Z", "digest": "sha1:I3DQHXHPVCRJ546EY5XSWCCNFCHXA5ZX", "length": 6970, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्लिंगॉन - विकिपीडिया", "raw_content": "\nयुनायटेड फेडरेशन ऑफ प्लानेट्स\nक्लिंगॉन कथानकातील स्त्री पात्र(डावीकडे)\nक्लिंगॉन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.\nस्टार ट्रेक कथानकातील प्रजाती\nक्लिंगॉन प्रजाती - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर\nक्लिंगॉन प्रजाती - स्टार ट्रेक वेबसाईटवर\nस्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज • स्टार ट्रेक:द अॅनिमेटेड सीरीज • स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन • स्टार ट्रेक:डीप स्पेस नाईन • स्टार ट्रेक:व्हॉयेजर (भागांची यादी) • स्टार ट्रेक:एंटरप्राइझ\nस्टार ट्रेक:द मोशन पिक्चर • स्टार ट्रेक:द वॉर्थ ऑफ खान • स्टार ट्रेक:द सर्च फॉर स्पॉक • स्टार ट्रेक:द व्हॉयेज होम • स्टार ट्रेक:द फायनल फ्रँटीयर • स्टार ट्रेक:द अनडिस्कव्हर्ड कंट्री • स्टार ट्रेक:जनरेशन्स • स्टार ट्रेक:फर्स्ट काँटॅक्ट • स्टार ट्रेक:इनसरेक्शन • स्टार ट्रेक:नेमेसीस • स्टार ट्रेक • स्टार ट्रेक:इन्टु डार्कनेस • स्टार ट्रेक:बियॉन्ड\nप्रजात्यांची यादी • पात्रांची यादी • कलाकारांची यादी • यु.एस.एस. व्हॉयेजर • स्टारफ्लीट • आकाशगंगा\nस्टार ट्रेक कथानकातील प्रजाती\nआल्याच�� नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10163", "date_download": "2021-06-23T03:17:57Z", "digest": "sha1:4RRLNW6EGGBP6BQCQLP4BW6NIAGFS7UW", "length": 35716, "nlines": 192, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nकोंडाजी फर्जंद याने पन्हाळ्यासारखा अती अती अवघड गड अवघ्या एकाच हल्ल्यात फक्त साठ सैनिकांच्यानिशी काबीज केला. पन्हाळगडावरच्या या कोंडाजी फर्जंदाच्या झडपेला नाव द्यावेसे वाटते ‘ ऑपरेशन पन्हाळगड ‘ चिमूटभर मराठी फौजेनिशी , परातभर शत्रूचा , कमीतकमी वेळेत पराभव करून कोंडाजीने पन्हाळ्यासारखा महाजबरदस्त डोंगरी किल्ला काबीज केला , हा केवळ चमत्कार आहे. पुढच्या शतकातील एका इंग्रजी सेनापतीने फार मोठा पराक्रम गाजवून त्रिचनापल्लीचा किल्ला टिपू सुलतानाच्या हातून जिंकून घेतला.\nलॉर्ड कॉर्नवॉलीसने अवघ्या शंभर इंग्रजांच्यानिशी हा महाबळकट त्रिचनापल्लीचा गड जिंकला. (इ. १७९२ ) खरोखर ही लॉर्ड कॉर्नवॉलीसच्या कौतुकाचीच गोष्ट होती. त्याचे कौतुकही इस्ट इंडिया कंपनीच्या हिंदुस्थानातील छावण्या-छावण्यांत तर झालेच , पण इंग्लंडमध्येही वृत्तपत्रांत , पार्लमेंटातही त्याचे अपार कौतुक झाले. ते योग्यच होते. अवघ्या शंभरांनी हा अचाट चमत्कार करून दाखवला होता. पण अवघ्या साठांच्यानिशी पन्हाळ्यासारखा बुलंद आणि महाअवघड गड आमच्या कोंडाजी फर्जंद मावळ्याने तासा- दीडतासांत जिंकला , हे आजच्या आम्हा मराठी माणसांनाही माहीत नसावं हा आमचा विस्मरणाचा केवढा महापराक्रम किती करावे आमचेच आम्ही कौतुक\nपन्हाळगडावर आम्ही आज जातो , तेव्हा हा इतिहास सांगायला कुणी अभ्यासू गाईडही सापडत नाही. जो गाईड सापडतो , त्याच्य���कडून कोणच्या पिक्चरचे शूटिंग कुठे झाले अन् कोणच्या नट-नट्या कसकसा रोमान्स करीत होत्या , हेच ऐकायला मिळते. अन् जिकडेतिकडे कोणत्या तरी नामवंत सिगारेटच्या जाहिराती महाराजांच्या , कोंडाजी फर्जंदाच्या छत्रपती ताराराणीसाहेबांच्या आणि राजषिर् शाहू छत्रपतींच्या हरविलेल्या ‘ पन्हाळगडा ‘ चा आम्हाला पन्हाळगडावर हिंडूनही पत्ता लागत नाही. एक आमचे मुरलीधर गुळवणी मास्तर होते. ते छातीतला खोकला अन् दम्याची धाप सावरीत सावरीत पोराबाळांना पन्हाळा समजावून सांगत होते.\nकधीकधी तर पन्हाळ्यापासून विशाळगडापर्यंत महाराज आणि बाजीप्रभू आपल्या मावळ्यांच्यानिशी धोधो पावसातून , रात्री , कसे निसटले हे आमचे गुळवणीमास्तर स्वत: पोरांच्याबरोबर त्या बिकटवाटेने चालत जाऊन समजावून सांगत असत. आता गुळवणीमास्तर नाहीत. धार लागेपर्यंत मास्तरांनी पन्हाळ्यावर लोकांना इतिहास सांगितला. जमविलेली ऐतिहासिक कागदपत्रे आणि गंजलेल्या तलवारी अन् गवसलेल्या बंदुकीच्या शिशाच्या गोळ्या आमच्या पोराबाळांना जडजवाहिऱ्याच्या थाटात वर्णन करून दाखवल्या.\nआज आमचे मास्तर नाहीत. पन्हाळ्याचा जणू हा शेवटचा किल्लेदार स्वगीर् निघून गेलाय. खरोखर असं वाटतं की , महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत असे एकेक तरी गुळवणीमास्तर असावेत. आमची पोरंबाळं शहाणी होतील हो पन्हाळगडाचा पिकनिक स्पॉट होता कामा नये. कोंडाजी फर्जंदाने महाराष्ट्राच्या लष्करी इतिहासात एक सोन्याचं पान दाखल केलं , यात शंका नाही. खरोखर जगाच्या इतिहासात या कोंडाजीच्या लढाईची खास नोंद करावी लागेल.\nपन्हाळगड कोंडाजीने काबीज केल्याची खबर शिवाजीमहाराजांना ऐन पाडव्याच्या दिवशी रायगडावर समजली. (दि. ९ मार्च १६७३ ) ज्या घोडेस्वाराने दौडत येऊन रायगडावर महाराजांना ही खबर दिली , त्या घोडे स्वाराच्या तोंडात महाराजांनी स्वत:च्या हाताने साखरेची चिमूट कौतुकाने घातली. ही कौतुकाची चिमूट कोंडाजीच्या आणि त्याच्या साठ मर्दांच्या मुखातच महाराज घालीत होते. महाराज ताबडतोब रायगडावरून पन्हाळगडाकडे निघालेच. सरसेनापती प्रतापराव गुजर यांना घेऊन निघाले. बरोबर फौज घेतली सुमारे पंधरा हजार. नक्की आकडा माहीत नाही. पण अंदाज चुकीचा न ठरावा. म्हणजे बघा. पन्हाळगड जिंकला साठ मावळ्यांनी अन् महाराज कोंडाजीचं कौतुक करायला निघाले होते , सरसेनापतीसह काही हजार मावळ्यांच्यानिशी. महाराज जणू कोंडाजीला ही लष्करी सलामीच द्यायला चालले होते.\nमहाराजांनी रायगडावरून निघताना मातोश्री जिजाऊसाहेबांना दंडवत करायला पिंड्ये या नावाचा एक विद्वान कवी आलेला होता. त्याने ही नोंद करून ठेवली आहे. इतकेच नव्हे तर पन्हाळगड कसा काबीज केला आहे हे त्याने सविस्तर लिहून ठेविले आहे. या प्रकरणाचे नाव ‘ पर्णाल पर्वतग्रहणाख्यान ‘. म्हणजे पन्हाळागड कसा जिंकला याची हकीकत.\nमहाराज दि. १२ मार्च १६७३ रोजी पन्हाळगडावर पोहोचले. दक्षिणेच्या ‘ तीन दरवाजा ‘ नावाच्या भव्य दरवाजाने गडात प्रवेशले. कोंडाजीचे आणि त्याच्या मर्दांचे हे साक्षात सोनेरी कौतुक तीन दरवाज्यांत झळाळत होते. तेरा वर्षांनंतर पुन्हा पन्हाळा स्वराज्यात दाखल झाला होता. केवढा आनंद रणवाद्यांच्या आणि रणघोषणांच्या दणदणाटात महाराजांनी पन्हाळा पाहिला. त्यांनी सोमेश्वर महादेवाची स्वत: पूजा केली. त्यावेळी सैनिकांनी गडावरील सोनचाफ्याची फुले पूजेसाठी महाराजांपुढे आणून ठेवली. महाराजांनी सोमेश्वराला सोनचाफ्याचा लक्ष वाहिला.\nहा झाला इतिहास. गनिमी काव्याचे युद्धतंत्र महाराजांप्रमाणेच त्यांच्या सरदारांनीही किती अचूक आत्मसात केले होते , ते येथे प्रत्ययास आले. आणखी एक गोष्ट. ऐन फाल्गुनी अमावस्येच्या अगदी तोंडावर म्हणजे वद्य त्रयोदशीच्या मध्यरात्री कोंडाजीने काळोख्या मुहुर्तावर ही जबर लढाई दिली.\nअवसेच्या अंधाराची वा अशुभ दिवसाची त्याला भीती वाटली नाही. आठवणही झाली नाही. स्वराज्याच्या पवित्र कामाला काळोखी रात्रच काय आमावस्या असली तरीही ती पौणिर्मेहूनही मंगलच. या वषीर्च्या फाल्गुनी अवसेच्या गर्भात चैत्राचा गुढीपाडवा दडलेला होता. अंधश्रद्धा उधळून लावता येते खऱ्या श्रद्धेनेच.\nमहाराजांनी पन्हाळ्यावर सरसेनापती प्रतापराव गुजर यांना एक अत्यंत महत्त्वाची लष्करी कामगिरी सांगितली. ‘ सरनौबत , एक करा. पन्हाळगड आपण घेतल्याची खबर विजापुरास आदिलशाही दरबारास नक्कीच समजली असणार. हा पन्हाळगड आणि भोवतीचा आपल्या ताब्यात आलेला प्रदेश पुन्हा जिंकून घेण्याकरिता विजापुराहून नक्कीच कुणीतरी महत्त्वाचा सरदार किंवा शाही सेनापती लौकरच चाल करून येणार. जो कुणी येईल , त्याला तुम्ही आपल्या फौजेनिशी सरहद्दीवरच अडवा. बुडवा. तुडवा. पुन्हा करवीरच्या म���लुखात बादशाही फौजेची टाप पडता कामा नये. ‘\nसरनौबत प्रतापराव गुजर सुमारे (नक्की आकडा माहीत नाही) १५ हजार फौज घेऊन पूवेर्च्या दिशेने सरहद्दीकडे निघाले.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष��करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंत��चे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिव��रित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/a-task-force-committee-of-pediatricians-should-be-set-up", "date_download": "2021-06-23T02:10:33Z", "digest": "sha1:5WCBH7AI75JHQEJDZNXXT72GNJA3FMMJ", "length": 4702, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "A task force committee of pediatricians should be set up", "raw_content": "\nबालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स कमिटी स्थापन करावी\nमनपा आरोग्य समितीची आयुक्तांकडे मागणी\nअहमदनगर (प्रतिनिधी) - करोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावर विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी लसीकरणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार 17 प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करावे. करोनाच्या पुढील लाटेत तज्ज्ञांच्या मते लहान मुलांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. यासाठी शहरात बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स कमिटी स्थापन करावी, अशी मागणी मनपा आरोग्य समितीच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करण्यात आली आहे.\nयावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, सदस्य संजय ढोणे, सदस्य सचिन जाधव, सदस्य सतीश शिंदे व अजय चितळे आदी उपस्थित होते. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळत आहेत. यात काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन बाजारामध्ये उपलब्ध होत नाही. तसेच काळ्या बाजारातून मोठी किंमत रुग्णांच्या नातेवाइकांना मोजावी लागत आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. करोनचा आरटीपीसीआर तपासणीचा रिपोर्ट 24 तासांच्या आत देण्यात यावा, काही लॅबकडून वेळेवर रिपोर्ट दिला जात नसल्याने करोना बाधित रुग्णांकडून संसर्ग होण्याची शकता आहे. नागरिकांमध्ये करोनाची जनजागृती करण्यासाठी घंटा गाड्यांवर ध्वनिफीत लावण्यात यावी, आदी आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/e-car-company-tetron-to-visit-india-information-of-transport-minister-nitin-gadkari-nrvk-138850/", "date_download": "2021-06-23T02:53:23Z", "digest": "sha1:J6JPWXGAYYHIKBD2LWNBG22WD3PAN7XV", "length": 13405, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "E-car company Tetron to visit India; Information of Transport Minister Nitin Gadkari nrvk | ई-कार कंपनी ‘टिट्रॉन’ भारतात येणार; परिवहन मंत्री नितीन गडकरींची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nदिल्लीई-कार कंपनी ‘टिट्रॉन’ भारतात येणार; परिवहन मंत्री नितीन गडकरींची माहिती\nअमेरिकेची ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हिकल एलएलसी कंपनीही भारतीय बाजारात येणार आहे. या कंपनीची इलेक्ट्रिक कार ही टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारहून अधिक चांगली असल्याचे केंद्रीय सुक्ष्म व लघू उद्योग (एमएसएमई ) मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. एमएसएमई उद्योगाचा देशातील जीडीपीत 40 टक्क्यापर्यंत हिस्सा वाढण्याची गरज केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.\nदिल्ली : अमेरिकेची ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हिकल एलएलसी कंपनीही भारतीय बाजारात येणार आहे. या कंपनीची इलेक्ट्रिक कार ही टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारहून अधिक चांगली असल्याचे केंद्रीय सुक्ष्म व लघू उद्योग (एमएसएमई ) मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. एमएसएमई उद्योगाचा देशातील जीडीपीत 40 टक्क्यापर्यंत हिस्सा वाढण्याची गरज केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.\nगडकरी पुढे म्हणाले की, जग हे आता चीन सोडून भारताला पसंती देत आहे. आपल्याला जीडीप��� आणि कृषीचा विकासदर वाढविण्याची गरज आहे. आपण भारताला जगामधील एक बळकट अशी अर्थव्यवस्था असलेला देश बनवू शकतो.\nयावेळी खाद्यतेलाबाबतही भारताने आत्मनिर्भर होण्याची गरजही गडकरी यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले.\nकोरोनाचा नायनाट करण्यासाठी हवन सर्वोत्तम; अभिनेत्री, खासदार हेमामालिनींचा दावा\nभारतात आढळला कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट; फक्त सात दिवसातच वजन कमी होतो आणि...\nकोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यास कोरोना चाचणी किंवा क्वारंटाईनची गरज नाही; नविन खुलासा\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/growing-support-for-the-peasant-movement-political-support-for-bharat-bandh-61156/", "date_download": "2021-06-23T03:18:44Z", "digest": "sha1:IOGMTJOUOIYZMSXE235WH4FDLVQQHIQJ", "length": 20904, "nlines": 186, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Growing support for the peasant movement; Political support for 'Bharat Bandh' | शेतकरी आंदोलनाला वाढता पाठिंबा; ‘भारत बंद’ ला राजकीय पाठिंबा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nजागतिक स्तरावर भारताचे वजन वाढेल का आफ्रिकेत भारताचा चीनशी सामना\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nशेतकरी ठाम, सरकारला घाम शेतकरी आंदोलनाला वाढता पाठिंबा; ‘भारत बंद’ ला राजकीय पाठिंबा\nकेंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीवर सेतकरी ठाम असल्यामुळे केंद्र सरकारला घाम फुटला आहे. मागण्यांमध्ये आता कुठलीही तडजोड केली जाणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आमची मन की बात ऐकावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nदिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये ९ डिसेंबर रोजी चर्चा होणार असून त्यापूर्वी, ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला आता राजकीय पाठबळही मिळत आहे. काँग्रेस पक्षासह अनेक पक्षांनी भारत बंदला समर्थन दिले आहे.\nकाँग्रेसने अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून येत्या ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा ��िर्णयही घेतला आहे, अशी माहिती काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली. ८ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचे समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेर आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी टाकलेले हे मजबूत पाऊल असेल. भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होवो यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे खेडा यांनी म्हटले आहे.\nतृणमूल आणि टीआरएसचाही पाठिंबा\nकाँग्रेसबरोबरच तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि तेलंगाना राष्ट्र समितीनेही (टीआरएस) शेतकऱ्यांच्या भारत बंदला पूर्ण समर्थन देण्याची घोषणा केली आहे. टीएमसीचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी, आमचा पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भारत बंदमध्ये त्यांचे पूर्ण समर्थन करेल, असे स्पष्ट केले आहे. याचबरोबर, टीआरएस पक्षदेखील भारत बंदमध्ये सहभागी असेल, अशी जाहीर घोषणा टीआरएस प्रमुख आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी लढा देत आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, म्हणून टीआरएसने या कायद्यांचा संसदेत विरोध केला होता, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. जोपर्यंत कृषी कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहिला पाहिजे. भारत बंद यशस्वी ठरावा, यासाठी टीआरएस पक्ष प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.\nशेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनास आम आदमी पक्षाने (आप) पाठिंबा दिला आहे. आपचे संयोजक गोपाल राय म्हणाले की, तीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत. तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना जबरदस्तीने कायद्याचे फायदे सांगत आहे. दिल्ली आणि देशभरातील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले आहे.\nPM मोदींनी आता आमची ‘मन की बात’ ऐकावी\nकेंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी एकराव्या दिवशीही आपले आंदोलन सुरूच ठेवले. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली असली तरी कोणताही तोडगा यातून निघाला नाही. यामुळे ९ डिसेंबर रोजी चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. मात्र, केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीवर सेतकरी ठाम असल्यामुळे केंद्र सरकारला घाम फुटला आहे. माग��्यांमध्ये आता कुठलीही तडजोड केली जाणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आमची मन की बात ऐकावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nशेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आता शिवसेनाही रस्त्यावर उतरण्याची चिन्ह आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेनेही या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी इच्छा अकाली दलाच्या नेत्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अकाली दलाच्या नेत्यांना आश्वासन देत पुढील दोन आठवड्यात दिल्लीला येणार असल्याचे सांगितले. शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी व समस्यांचा विचार करणे आणि त्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे मत यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केले.\nशरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट\nशेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शरद पवारांसह विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता पवार राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने शतेकरी आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा हे आंदोलन दिल्लीपुरते सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे, असा सल्लाही पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा कि��ी अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/disagreement-of-members-over-the-appointment-of-javed-sheikh-nrab-99629/", "date_download": "2021-06-23T02:55:45Z", "digest": "sha1:PI25W56ENCIHJWGK6UV46P6FAFGY25DU", "length": 14459, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Disagreement of members over the appointment of Javed Sheikh nrab | जावेद शेख यांच्या पदभारावरून सदस्यांची मतभिन्नता ; कारवाई आहवालाची प्रतिक्षा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nसोलापूरजावेद शेख यांच्या पदभारावरून सदस्यांची मतभिन्नता ; क���रवाई आहवालाची प्रतिक्षा\n-जि.प.अध्यक्ष कांबळे यांच्या भूमिकडे जिल्हयाचे लक्ष\nशेखर गोतसुर्वे , सोलापूर : जिल्हापरिषदेच्या महीलाबाल कल्याण कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्या पदभारावरून सदस्यांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे. पोषण आहार वाटपात अनियमिता झाल्याने त्यांचा पदभार काढून घेण्यात यावा आशी मागणी स्थायी समिती सभेत करण्यात आली होती. चौकशी समितीचा आहवाला अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामूळे त्यांच्या भूमिकेकडे जिल्हयाचे लक्ष लागून राहीले आहे.\nयाबाबत माहीती आशी की गरोदर माता आणि बालकांना महीलाबाल कल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या पोषण अहारात अनियमित झाल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील, त्रिभूवन धाईंजे, ज्योती पाटील यांनी लावून धरला आहे. सर्वसाधारण सभेच्या आरोपा नंतर सोमवारी झालेल्या स्थायी समिती सभेत पदभार काढण्यावरुन पडसाद उमटले.\nजावेद शेख यांच्या समर्थनार्थ एक गट तर विरोधात एक गट असे चित्र सध्या दिसून येत आहे. सदस्य मदन दराडे, आनंद तानवडे यांनी पदभार काढू नका आशी मागणी केली आहे. जावेद शेख यांच्या कार्यकाळात कोणती ही अनियमिता झाली नाही. २०१२-१३ सालात अनियमिता झाली आहे. त्यामूळे जावेद शेख यांचा पदभार काढता येणार नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी होवून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी आशी मागणी सदस्य दराडे, तानवडे यांनी केली आहे.\nअनिरुध्द कांबळे, अध्यक्ष जि.प.\nया सर्व पाशर्वभूमीवर जावेद शेख यांनी अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांची भेट घेत सदस्यांनी केलेल्या सर्व आरोपांची उत्तरे दिली आहेत.अॅडीशनल सीईओ अर्जुन गुंढे यांच्याकडे चौकशी प्रकरण सोपविण्यात आले आहे.\nजावेद शेख यांच्यावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोन दिवसात अहवाल सादर होणार आहे. अहवाला नंतर पाहू तुर्त तरी जावेद शेख यांचा पदभार काढता येणार नाही.\n-अनिरुध्द कांबळे, अध्यक्ष जि.प.\nमदन दराडे सदस्य, जि.प.\n“जावेद शेख यांच्या कार्यकाळात कोणतीही अनियमिता झाली नाही . २०१२-१३ सालातील हे प्रकरण आहे. त्यामूळे त्यांच्यावर पदभार काढण्याची कारवाई चुकीची ठरेल”\n-मदन दराडे सदस्य, जि.प.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी कर��ात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/bad-odour-came-from-dinosaur-dead-body-found-after-investigation-nrsr-134567/", "date_download": "2021-06-23T02:48:35Z", "digest": "sha1:5KVZ52FLN5BX4FFKRVMU6KQBALITSBLY", "length": 14370, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "bad odour came from dinosaur dead body found after investigation nrsr | डायनासॉरच्या मूर्तीमधून दुर्गंधी आल्याची त्या बाप-लेकाने केली तक्रार,पुढे काय झालं ते तुम्हीच बघा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंड���या आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nअजब गावचा गजब किस्साडायनासॉरच्या मूर्तीमधून दुर्गंधी आल्याची त्या बाप-लेकाने केली तक्रार,पुढे काय झालं ते तुम्हीच बघा\nस्पेनमधून(Spain) डायनासॉरच्या(Dinosaur) स्टॅच्यूसंबंधी एक वेगळी घटना समोर आली आहे.ही घटना आहे बार्सिलोनाची.\nडायनासॉरची(Dinosaur) प्रजाती अनेक वर्षाआधी लुप्त झाली आहे. पण आजही त्यांच्या विशाल मूर्ती त्यांच्या असण्याचा विश्वास देतात. डायनासॉरचे अनेस स्टॅच्यू संग्रहालयात आणि सार्वजनिक ठिकाणी बघायला मिळतात. लोक त्यांच्यासोबत सेल्फीही घेतात. स्पेनमधून डायनासॉरच्या स्टॅच्यूसंबंधी एक वेगळी घटना समोर आली आहे.ही घटना आहे बार्सिलोनाची. इथे एका वडील आणि मुलगा डायनासॉरजवळ उभे होते. त्यांना त्यातून दुर्गंधी येत होती. त्यांनी याची तक्रार केल्यावर जे समजलं ते ऐकल्यावर सगळेच हैराण झाले.\nव्हॉट्स ॲप ग्रुपवरील भीतीमुळे नका करु घाई, लहान मुलांचे लसीकरण सध्या तरी नाही – सरकारचे स्पष्टीकरण\nबार्सिलोनाच्या क्यूबिक बिल्डींगच्या बाहेर डायनासॉरचा एक स्टॅच्यू आहे. २२ मे म्हणजे शनिवारी एका वडिलाला आणि त्याच्या मुलाला स्टॅच्यूमधून दुर्गंधी आली. त्यांनी तक्रार केली. पोलिसांनी चेक केलं तर मूर्तीमध्ये एक मृतदेह आढळून आला.\nमिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह कॉलनीतीलच एका ३९ वर्षीय व्यक्तीचा आहे. ही व्यक्ती दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तो बेपत्ता असल्याची तक्रारही देण्यात आली होती. ही मूर्ती बार्सिलोनाच्या Santa Coloma de Gramenet मध्ये स्थित आहे. या व्यक्तीचा मृतदेह स्टॅच्यूच्या पायात सापडला. ही घटना एक दुर्घटना वाटत आहे. ही हत्या नाही. ही व्यक्ती मूर्तीच्या पायात घुसली आणि तिथेच अडकली. असं वाटतं तो त्याच्या मोबाईल काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा मोबाईल आत पडला होता. तो आधी मूर्तीच्या डोक्याकडून आत गेला आणि नंतर बाहेर येऊ शकला नाही. आतच अडकून पडला.\nमृतदेह काढण्यासाठी बचाव दलाची मदत घेण्यात आली. त्यांनी डायनासॉरची मूर्ती कापून व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. हे समजू शकलं नाही की, मृतदेह किती दिवसांपासून आत पडून होता. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघत आहेत. सोबतच लोकांनी मूर्ती तेथून बाजूला केली आहे. जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-18-hours-will-be-sung-250-songs-for-limca-book-5057407-NOR.html", "date_download": "2021-06-23T02:07:01Z", "digest": "sha1:BE4CGZDDQ377KL5EEQROWVORBEBB4RRG", "length": 8295, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "18 hours will be sung 250 songs for Limca Book | लिम्का बुकसाठी १८ तासांत गायली जातील २५० गाणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलिम्का बुकसाठी १८ तासांत गायली जातील २५० गाणी\nधुळे - लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी गायक पारिजात आणि गायत्री चव्हाण या दांपत्याने शनिवारी सायंकाळी वाजून ५६ मिनिटांनी गायनास सुरुवात केली. सलग १८ तास युगलगीत गायनाचा भारतात रेकॉर्ड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या १८ तासांत ते साधारणपणे २५० गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधीतर्फे घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वेळेवर लक्ष ठेवण्यात येत आहे.\nशाहु नाट्यगृहा सायंकाळी सुरु झालेल्या कार्यक्रमात पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, महापौर जयश्री अहिरराव, अॅड.आय.जी.पाटील, राजू आप्पा शिनकर, नगरसेवक गणेश मोरे, श्याम वानखेडे, महेश घुगे, मोहन मोरे, शरद चौधरी, विनोद थोरात, वाहिदअली सय्यद उपस्थित होते. त्यानंतर बरोबर वाजून ५६ मिनिटांनी चव्हाण दांपत्याने ‘दो सितारों जमींपर है मिलन आज की रात...’ या गाण्याने सुरुवात केली. अशा प्रकारे एकामागे एक गीते म्हटली जात आहेत. ही गाणी कराओके या साउंड ट्रॅकवर गाण्यात येत आहेत. त्यामुळे व्यासपीठावर कोणतेही वाद्यवृंद नव्हते, केवळ गायक आहेत. तसेच या गायन कार्यक्रमाचे अखंडपणे शूटिंग करण्यात येत आहे. त्याकरिता कॅमेरे लावण्यात आले आहेत. हा रेकॉर्ड होण्यासाठी काटेकाेरपणे त्याची नोंद करण्यात येणार आहे. त्यात केवळ गाण्यांच्या वेळेची नोंद करण्यात येणार असून, दर तासानंतर पाच मिनिटांची विश्रांती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दर पाच तासांनी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. गाण्यांच्या वेळेची नोंद करण्यासाठी निरीक्षकांची िनयुक्ती करण्यात आली असून, चार तासांनी ते त्याची नोंद घेत आहेत.\nत्याकरिता व्यासपीठावर मोठे इलेक्ट्राॅनिक घड्याळही ठेवण्यात आले आहे. संबंिधत निरीक्षक केवळ गायनाचीच वेळ नोंद करत असून, त्याचे १८ तास मोजण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम साधारणपणे बावीस ते तेवीस तास चालणार आहे. रविवारी दुपारी वाजेपर्यंत िवक्रमासाठी हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.\n- सतत १८ तास युगलगीत गायनाचा कार्यक्रम करून भारतात विक्रम करण्याचे निश्चित केले. त्यासाठी दोन महिन्यांपासून गायनाचा सराव सुरू हाेता. तसेच दररोज आठ तास सलग सराव केला. सन २०१३मध्ये ‘अजीब दास्तांॅ है’ हा कार्यक्रम सादर केल्यानंतर असा कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळाली. या अठरा तासांत ५० ते ८०च्या दशकातील चित्रपटांची गाणी सादर करण्यात येणार ��हेत. पारिजातचव्हाण, गायक\nलिम्काबुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी या कार्यक्रमाचे सलग शूटिंग करत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक गाण्याची वेळही नोंदवत आहेत. सलग झालेल्या कार्यक्रमातून केवळ गायनाची वेळ मोजण्यात येणार आहे. युगलगीत गायनाचा हा पहिलाच कार्यक्रम असून, तो सलग १८ तास झाल्यास भारतात विक्रम ठरणार आहे. यापूर्वी युगुल गीत गायनात असा प्रयोग झालेला आहे. याची माहिती मिळविल्यानंतर चव्हाण दांपत्यानी रेकॉर्ड करण्यासाठी या कार्यक्रमाची निवड केली. त्यासाठी नियोजन केले. शहरात हा आगळा वेगळा कार्यक्रम ठरणार आहे. यापूर्वी प्रत्यक्षात कार्यक्रम झालेला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-gangapur-dam-fill-up-by-61-percent-4329223-NOR.html", "date_download": "2021-06-23T02:07:55Z", "digest": "sha1:SYCBZ6SUSEDW3N2NWE5CAHRXNFZPZCRW", "length": 6128, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gangapur Dam Fill Up by 61 Percent | गंगापूर धरण 61 टक्के भरल्याने नाशिक शहरवासीयांना दिलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगंगापूर धरण 61 टक्के भरल्याने नाशिक शहरवासीयांना दिलासा\nनाशिक - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने मंगळवारी शहरात आणखी जोर धरला. दिवसभर बरसणार्‍या पावसामुळे सिडको व जुन्या नाशकासह अनेक भागात पाणी साचले. घरांत पाणी शिरल्याने अनेक नागरिक बेजार झाले. दुसरीकडे, गंगापूर धरण 61 टक्के भरल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला. मंगळवारी शहरात 6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.\nरस्त्यांवरून रहदारीबरोबरच पाणीही झपाट्याने वाहत होते. त्याचा परिणाम बाजारपेठांवर झाला. आधीच खराब झालेल्या रस्त्यांची अवस्था या पावसामुळे आणखी वाईट झाल्याने वाहनचालकांना खड्डे टाळण्यासाठी त्यांचे सर्व कौशल्य पणाला लावावे लागले. जागेजागी साचलेल्या डबक्यांतून मार्ग काढताना दुचाकीस्वारांना मोठी कसरतही करावी लागली. अनेकांना तर डबक्यांतून हातानेच वाहने ढकलावी लागल्याने त्यांची चांगलीच दमछाक झाली. पावसाचा जोर सायंकाळीही कायम राहिल्याने शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.\nदरम्यान, गंगापूर धरण समूहाच्या साठय़ात वाढ झाल्याने मागील वर्षीप्रमाणे यंदा पाणीटंचाईची समस्या शहरवासीयांना भेडसावणार नसल्याचे समाधानकारक चित्र ताज्या पावसाने निर्माण झाले आहे. गंगाप���र धरण 61.13 टक्के भरले असून, गेल्या सहा दिवसांत साठय़ात आठ टक्के वाढ झाली आहे. पुढील 24 तास अशीच संततधार राहण्याचा अंदाज असल्याने साठय़ात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.\nधरणाच्या जलस्रोतांचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात अनुक्रमे 22 व 51 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलैत या दोन्ही तालुक्यांत अनुक्रमे 936 व 1339 मिलिमीटर पाऊस पडला आहे. परिणामी, धरणांची पातळी वाढली आहे. दारणा व मुकणे धरणातून अनुक्रमे 4490 आणि 481 क्यूसेक पाणी आतापर्यंत सोडले आहे.\nनेमेचि येतो पावसाळा अन् नेहमीच साचते पाणी..\nआमच्या घराजवळच पाणी साचले आहे. बाहेर पडण्याचीही अडचण आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याची कुठलीही व्यवस्था केलेली नसल्याने व महापालिकेचे अधिकारीही त्याकडे लक्ष देत नसल्याने हा त्रास नेहमीच सहन करावा लागत आहे. जगन्नाथ मंडलिक, शिवशक्ती चौक, सिडको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bjp-is-not-running-on-biodata-naddas-warning-125739149.html", "date_download": "2021-06-23T02:49:15Z", "digest": "sha1:PFIMZYSKSQP4ANCE6I7OUCGXLYON7EZQ", "length": 6691, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP is not running on biodata; Nadda's warning | भाजप बायोडेटावर चालणारा पक्ष नाही; नड्डा यांचा इशारा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजप बायोडेटावर चालणारा पक्ष नाही; नड्डा यांचा इशारा\nनागपूर - भाजप हा बायोडेटावर चालणारा पक्ष नाही. त्यामुळे बायोडेटा पुढे करून उपयोग नाही. आमच्याकडे सर्वांची माहिती आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाकडून काय मिळते ही भावना ठेवण्यापेक्षा मी पक्षाला काय देऊ शकतो, असा विचार ठेऊन कामाला लागावे, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी भाजपच्या विदर्भ प्रदेश विजय संकल्प मेळाव्यात बोलताना दिला.नागपुरातील या मेळाव्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपच्या प्रदेश प्रभारी सरोज पांडे, सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांच्यासह विदर्भातील खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nशिवसेनेचा साधा उल्लेखही नाही\nदरम्यान, राज्यात शिवसेना-भाजप युतीबाबत अनिश्चितता कायम असताना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांनी युतीबाबत अवाक्षरही काढले नाही. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा उल्लेखही नड्डा यांच्या भाषणात आला नाही. राज्यात पुन्हा आपले सरकार येणार, असा ठाम विश्वास लड्डा यांनी यावेळी व्यक्त केला.\nबू थवर लक्ष ठेवा\nनिवडणूक जिंकायची तर बुथ जिंकायला हवा. बुथची माहिती कार्यकर्त्यांना हवी. भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढच्या वेळी मी निश्चितपणे त्यांच्या बुथची माहिती विचारणार असल्याचे नड्डा यावेळी म्हणाले.\nनड्डा म्हणाले, डाव्या पक्षांच्या नेत्यांतही कमिटमेंट होती. भाजपला अभूतपूर्व यश मिळत आहे. भाजपच्या नेत्यांमध्ये शिस्त आहे. त्यामुळे तीच शिस्त कार्यकर्त्यांमध्ये आढळून येते, असा उल्लेख नड्डा यांनी केला.\nस्कूटर रॅलीत कार्यकर्ते हेल्मेटविनाच सहभागी\nगडकरींनी नवा मोटार कायदा देशात लागू केला. मात्र, नागपुरात जे.पी.नड्डा यांना स्कुटर रॅलीने विमानतळावरून दीक्षाभूमीवर आणताना अनेक कार्यकर्त्यांनी हेल्मेट घातले नसल्याचे दिसले.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपात, नवाब मलिक यांचे टीकास्त्र\nभाजपचा झेंडा घेऊन फिरताल तर घरात घुसून मारु, नागपूरच्या काँग्रेस आमदाराची धमकी\nउदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला; 14 तारखेला पंतप्रधानांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ\nहर्षवर्धन पाटील, गणेश नाईकांच्या हाती भाजपचा झेंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/uncle-arrested-in-rape-case-of-specifiable-girl-in-pune-6007863.html", "date_download": "2021-06-23T01:30:38Z", "digest": "sha1:S3ZTKYU2PO2SYCEYNMOUZ34UFED6XZ3Z", "length": 3307, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Uncle arrested in Rape Case of Specifiable girl in Pune | लज्जास्पद..घरी एकटीच होती दिव्यांग मुलगी, पुण्यात नराधम मामानेच केला भाचीवर बलात्कार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलज्जास्पद..घरी एकटीच होती दिव्यांग मुलगी, पुण्यात नराधम मामानेच केला भाचीवर बलात्कार\nपुणे- चाकणमध्ये एका दिव्यांग अल्पवयीन मुलीवर तिच्या मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.\nमिळालेली माहिती अशी की, चाकणमध्ये 7 जानेवारीला ही घटना घडली. पीडित मुलीची आई मोलमजुरी करते. ती कामासाठी गेली होती. पीडित मुलगी घरी एकटी होती. याचा फायदा घेऊन आरोपीने मुलीवर अत्याचार केला. एवढेच नाही तर तिला याबाबत कुठे वाच्यता करायची नाही, असा दमही दिला.\nआई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपबिती सांगितली. आईने पीडितेला सोबत घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lyricskatta.com/timepass-rap-lyrics-shreyash-jadhav-the-king-jd/", "date_download": "2021-06-23T02:59:49Z", "digest": "sha1:MHJLQVI6QXV5DJWF2ONMDUQER6BWTD3E", "length": 11995, "nlines": 211, "source_domain": "lyricskatta.com", "title": "टाईमपास रॅप Timepass Rap Lyrics - Shreyash Jadhav (The King JD)", "raw_content": "\nयेह किंग जे डी …\nगिविंग यु टाईमपास रॅप\nअरे काय म्हणतंय भैताड इंग्लिश मधी\nहा, मी म्हंटलं चला थोडा विषयवार बोलू काही,\nडोकं नको खजाऊ हा टाईमपास रॅप ए\nटाईमपास रॅप ए, हा टाईमपास रॅप ए\nविचाराच्या वाटा आणि शब्दाचा म्याप ए\nटाईमपास रॅप ए हा टाईमपास रॅप ए,\nमनाला लागेल अशी ख़रीखुरी बात ए,\nटाईमपास रॅप आहे हा टाईमपास रॅप ए,\nजग सारे गोल बापू इथे सगळंच झोल ,\nतसा विचार केला तर हा विषय लई खोल\nइथे खड्यांन वर रस्ते की रस्त्यांनवर खडे,\nकाही कळत नाही जनता नेहेमीच का फसते,\nजगणं झालंय महाग पण इन्शुरन्स इथे सस्ते,\nहसन गेले विसरून लोक करतात ये कशे लोल बघा ,\nनिर्दोशाना फाशी आणि व्ही आय पी झाले पेरोल बघा .\nअस्त्याचे नसते तर नसत्याचे असते ,\nखोट्या डिस्काउंट वर सारी दुनिया इथे फसते .\nशेतकऱ्यांना पाणी नाही क्रिकेट साठी पाऊस ए,\nनेते साले मस्त सगळे आय पी यल ची हाऊस ए,\nकिल्ले गेले पडून मोठे बंगले उभे राहतायत,\nदुर्दयवाची मजा लोक दुरूनच पाहत येत.\nभाई काम नये हातात पण सपना करोड का,\nहवेत आहे महल पण राजा आपण रोड का,\nमला प्यायला दररोज हवी 4 बाटली वोडका\nताटामध्ये भाकर आणि भाजी भेंडी दोडका…\nहतीच्या मायभाईंन केला ना पचका ..\nनये कासये ते भाजी नये आवडत ना आपल्याला …\nही ही ही …\nराजे ओ राजे मी काय म्हणून रायलो\nतुम्ही असं इतका टेन्शन कायले घेऊन रायले बावा \nअहो जाउद्याना , अरे त्यांचा त्यांना भाऊ पाउद्याना,\nमाईक सेट करून जरा साऊंड इथे लावूनदेना,\nकाही विचार न करता टाईमपासच गाऊदेना\nअरे पण ह्या सिस्टीम मध्ये झोल आहेना…\nझोल आ काय झोल आहे\nऐका माझं जर ऐका जरा….\nनेत्यांची सोय इथे होते फस्टक्लास ए\nशेतकऱ्यांच्या गळ्याला लागलेला फास ए\nसाला सब बकवास ए\nखोट बोले तर सुखी\nखरं बोले त्रास ए\nहा रॅप म्हणजे माझा भाऊ\nमी पण तू पण हा पण तो , कोणी पण\nसुखी नाही ए ,\nनिर्णय घ्यायला इथे सरकारला\nआधी मोर्चा केली क्रांती,\nनंतर चर्चा नाही शांती,\nपैसा खाऊन भसम झाला\nतरी भूक वाढली आणखी,\nसेक्युलर देश म्हने तरी शांती नाही आहे\nशिक्षणाची बोंब घंटा नेता माझा भाई आ\nहे नेते इथे माजलेले, ढुंगणे साले खाजलेले,\nपैसे यांचे साचलेले , कायद्याचे 12 वाजलेले,\nडोकं नको खजाऊ हा टाईमपास रॅप ए\nटाईमपास रॅप ए, हा टाईमपास रॅप ए\nबट मनाला लागेल अशी ख़रीखुरी बात ए,\nटाईमपास रॅप ए हा टाईमपास रॅप ए,\nमी काय म्हणतो का जास्त बोललो का काय\nम्म्मम्म्मम बरोबर हाये मंग..\nओके यु कॉन्टिन्यू..आय गो\nओके यु कॉन्टिन्यू..आय गो\nअरे मी पण येतो ना चाल चा प्यायला\nआपण हे वाचलं का\nलहान मुलांसाठी छान छान गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10164", "date_download": "2021-06-23T02:50:44Z", "digest": "sha1:QMGIWYIGUMIY5I34AVKGNOEL7QSY6W3K", "length": 35385, "nlines": 192, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nपन्हाळगड म्हणजे दख्खनचा दरवाजा. या दरवाज्यावर तेरा वर्षानंतर पुन्हा स्वराज्याचा झेंडा लागला. पन्हाळगड आणि गडाच्या पूवेर्कडचा कागलपट्टा स्वराज्यात मराठ्यांनी घेतला याच्या खबरा विजापुरास वाऱ्याच्या वेगाने पोहोचल्याच. यावेळी विजापुरात बादशाह होता सिकंदर बिन अलिआदिलशाह. या सिकंदरचे वय होते चार वर्षाचे. अंगठा चोखण्याचे हे वय. सारा राज्यकारभार पठाणी सरदारांच्या वर्चस्वाखाली गेला होता. वजीरी मात्र खवासखानाकडे होती. विजापूरची अवस्था खंगलेल्या क्षयरोग्यासारखी झाली होती. अशी अवस्था झाली असूनही दरबारात पठाणी पक्ष आणि दक्षिणीपक्ष असे दोन पक्ष निर्माण झाले होते. या पक्षांतील स्पर्धा महाराजांनी अचूक टिपली होती. स्वराज्याच्या विस्ताराला ही भांडणे पथ्यावर पडत होती.\nवजीर खवासखानाने कोल्हापूर प्रांत आणि पन्हाळगड पुन्हा जिंकून घेण्याकरता दरबारातील सरदारांस एकत्र बोलावून आवाहन केले. या सरदारांना वजीराने मोठ्या कळकळीने म्हटले , ‘ यह नातवान बादशाह खुदाने आपके सुपूर्द किया है पहले जिस तरह आपने सल्तनत जिंदा रखी थी , उसी तरह आगे भी रखो पहले जिस तरह आपने सल्तनत जिंदा रखी थी , उसी तरह आगे भी रखो\nया आवाहनाने सारे सरदार गंभीर झाले. या सरदारांतील एक सरदार तर खरोखरच बेचैन झाला. तेवढाच तो मराठ्यांवर संतप्तही झाला. हा सरदार उत्तम योद्धा होता. उत्कृष्ट सेनापती होता. तो थोडाफार मुत्सद��दीही होता. पण या परिस्थितीने तो भावनाविवश झाला. कारण तो जरी मूळचा अफगाणी पठाण होता तरीही त्याची सिकंदर आदिलशाहासारख्या दख्खनी बादशाहावर अपार निष्ठा होती. या पठाण सरदाराचे नाव होते , अब्दुल करीम बहलोलखान. पन्हाळगड आणि कोल्हापूर प्रांताचा बराचसा भाग बहलोलखानच्या जहागिरीतच समाविष्ट होता. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष फार मोठे नुकसान झाले होते. त्याने ही पन्हाळगडची मोहीम आपल्या शिरावर घेतली. बाकीच्या सरदारांनीही बहलोलची मनापासून तारीफ केली.\nबहलोलनेही स्वारीवर निघण्याकरता अगदी तातडीने तयारी सुरू केली. निघण्यापूवीर् त्या छोट्या बादशाह सिकंदर आदिलशाहच्या हस्ते बहलोलला मानाचे विडे आणि दोन हत्ती अन् चार घोडे गौरवार्थ बहाल करण्यात आले. फार मोठी फौज घेऊन बहलोल निघाला. त्याची फौज नक्की किती होती , ते समजत नाही. पण अंदाजे ती वीस हजारांपर्यंत असावी. त्यात सहा हत्ती आणि घोडदळ , पायदळ होते. तोफखाना त्याच्या सांगाती नसावा असे दिसते. असल्याची नोंदही नाही.\nबहलोल विजापुराहून तिकोटा ते जत या मार्गाने निघाला. तो बहुदा दि. १३ मार्च १६७३ या दिवशी निघालेला असावा. त्याची ही मोहीम मोठ्या इषेर्ची होती. जणू काही दुसरा अफझलखानच मराठी मुलुखावर निघाला होता. तो जतच्या जवळील डफळापूर , उमराणीच्या रोखाने जल्दीने कूच करीत होता. तो दि. १६ मार्च १६७३ च्या मध्यरात्री उमराणीजवळच्या परिसरात येऊन पोहोचला. शुद्ध सप्तमीचा चंद आभाळात कललेला होता. बहलोलने आपल्या दमलेल्या सैन्याला थोडी विश्रांती मिळावी या हेतूने उमराणीच्या त्या उंचसखल मैदानावर मुक्काम करण्याचा हुकुम दिला. हे मैदान खुरट्या झुडपांचे आणि लहानसहान टेकडांचे होते. याच मैदानावर त्याचे सैन्य उतरले. अन् आराम करण्याकरता पहुडले. फार तर तीन-चार तास मुक्काम करून पुढे कोल्हापूरच्या दिशेने निघण्याचा त्याचा इरादा होता.\nबहलोलखान पठाण उमराणीच्या रोखाने येत असल्याची खबर प्रतापराव सरनौबत यांना त्यांच्या बातमीदारांनी कळविली. कायमचेच ताजेतवाने असलेले मराठी सैन्य आणि प्रतापराव बहलोलच्या रोखाने उमराणीकडे धावले. प्रतापरावांनी अचूक डाव साधला. बहलोलचे सैन्य आराम करीत होते. त्या सैन्याच्या तळाभोवती आपल्या मराठी सैन्याचा गराडा टाकून त्यांनी बहलोलला कोंडीत गाठले. बहलोलला याची कल्पनाही नव्हती की आपण मराठ्यांच्या जाळ्यात अचूक अडकलो आहोत. प्रतापरावांनी या शाही सैन्यावर यावेळी (दि. १६ मार्चची पहाट) अजिबात हल्ला चढविला नाही. शिकार खेळावी , तसाच डाव रावांनी टाकला. कारण एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट इथे घडली होती की , बहलोलखान बिनपाण्याच्या रखरखीत प्रदेशात ऐन मार्चच्या उन्हाळ्यात अडकला गेला होता. जवळच एक लहानशी नदी होती , आजही आहे , तिचे नाव डोण. या नदीला कसंबसं झुरुमुरु पाणी होते. पण ही नदी प्रतापरावांनी ओलांडून पैलतीरावर आपला गराडा टाकला होता. त्यामुळे या नदीचाही बहलोलशी संपर्क रावांनी तोडला होता.\nजरा पहाट झाली. छावणी अजून बहलोलभोवती विश्रांती घेतच होती. शाही सैन्यातले सहा हत्ती या पहाटे डोण नदीच्या पाण्यावर नेण्याकरिता माहुतांनी चालविले. खरं म्हणजे हे माहुतही पेंगुळलेले होते. हत्ती घेऊन माहूत डोणच्या रोखाने येत होते. थोड्याच वेळात त्यातील कोणा माहुताला अंधुकशा उजेडात समोर पसरलेल्या मराठी स्वारांची चाहूल दिसली. त्याचे धाबेच दणाणले. मराठे शत्रू समोर दिसताच तो माहूत अन् लगेच बाकीचेही माहूत सावध होऊन मोठमोठ्याने ओरडू लागले.\n‘ गनीम , गनीम ‘ हत्ती पुन्हा तळाकडे वळवीत ते माहूत ओरडतच होते , ‘ गनीम , गनीम ‘ हत्ती पुन्हा तळाकडे वळवीत ते माहूत ओरडतच होते , ‘ गनीम , गनीम ‘ हत्तीही चीत्कारत होते. पळत होते. हा कल्लोळ खानाच्या बेसावध तळावर काही क्षणातच पोहोचला. सारं शाही सैन्य खडबडून उठलं. बहलोल उठला. अन् बघतात तो त्या उजाडत्या प्रकाशात त्यांना दिसलं की , आपण मराठ्यांच्या गराड्यात सर्वबाजूंनी वेढले गेलेेलो आहोत.\nबहलोलचे डोळे खाडकन उघडले गेेले. त्याला त्याची चूक आणि मराठ्यांनी साधलेला डाव क्षणात लक्षात आला. आता ही मराठी कोंडी फोडून बाहेर पडण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. कारण हा सारा रखरखीत बिनपाण्याचा उन्हाळा आणि ती इवलीशी नदीसुद्धा मराठ्यांच्या कब्जात. आता \nआता निकराचे युद्धच. नाहीतर पाण्यावाचून मृत्यु. त्या परिसरात खोल गेलेल्या चिमूटभर विहिरींना पाणी कितीसे असणार \nएक लहानशी चूक , बहलोलला किती महागात पडत होती पाहा. रात्री तळ टाकताना त्याने फक्त दमलेल्यांच्या विश्रांतीचा विचार केला. पण त्याचवेळी तळाभोवती आपल्या गस्तवाल्या सैनिकांची गस्त ठेवली नाही. गाढ झोपले आणि हे सगळे मासे आता पाण्यावाचून तडफडायला लागले. जेवढी माणसे तेवढीच जनावरे अन् पाणी नाही अशी अवस्था.\nखानाने ताबडतोब बेधुंद अवस्थेत आपल्या साऱ्या सैन्याला ही कोंडी फोडून बाहेर पडण्याचा इशारा दिला. एल्गार , एल्गार , एल्गार\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे ��ाजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nandurbar-news/supply-of-grain-through-to-villages-on-the-banks-of-narmada", "date_download": "2021-06-23T02:27:50Z", "digest": "sha1:HNGW254PLXZDECCUR6OONC3QK3DPAH7S", "length": 3456, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Supply of grain through to villages on the banks of Narmada", "raw_content": "\nनर्मदा काठावरील गावांना बार्जद्वारे धान्य पुरवठा\nअन्य गावांनाही याच आठवडयात पुरवठा\nअक्कलकुवा तालुक्यात नर्मदा काठावरील मणिबेली आणि बामणी या गावांना नवसंजीवनी योजनेअंतर्गत जून ते सप्टेंबर महिन्याचे धान्य बार्जद्वारे पोहोचविण्यात आले. हे धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.\nनर्मदा काठावरील गावांना पावसाळ्यापूर्वी धान्य पोहोचविण्यात येते. त्यानुसार मणिबेली येथे 74.04 क्विंटल गहू आणि 61.58 क्विंटल तांदूळ तसेच बामणी येथे 154.16 क्विंटल गहू आणि 104.28 क्विंटल तांदूळ असे एकूण 394 क्विंटल धान्य पोहोचविण्यात आले. पथकात पुरवठा निरीक्षक एस.डी.चौधरी, मंडळ अधिकारी टी.पी.चंद्रात्रे, तलाठी पी.एस.पाडवी आणि पी.आर.कोकणी यांचा समावेश होता.\nअक्कलकुवा ते केवडियापर्यंत धान्य ट्रकने पोहोचविण्यात आले. तेथून बार्जच्या सहाय्याने मणिबेली आणि बामणी येथे नेण्यात आले. चिमलखेडी, धनखेडी आणि डनेल या गावांनादेखील याच आठवड्यात धान्य पोहोचविण्यात येणार असल्याचे तहसिलदार रामजी राठोड यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/none-of-the-elements-in-the-budget-got-justice-vikhe-patils-allegation-nrvk-100139/", "date_download": "2021-06-23T02:28:50Z", "digest": "sha1:X3NZR24MEUEN3K5VQG6W6LWPK7PSY6KV", "length": 18911, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "None of the elements in the budget got justice; Vikhe Patil's allegation nrvk | अर्थसंकल्‍पात कोणत्‍याही घटकांना न्‍याय मिळाला नाही; विखे पाटील यांचा आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहित���\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nअर्थसंकल्‍प म्‍हणजे राज्‍याची समान फसवणूकअर्थसंकल्‍पात कोणत्‍याही घटकांना न्‍याय मिळाला नाही; विखे पाटील यांचा आरोप\nवीज बिलांच्‍या बाबतीत विज वितरण कंपनी कडून शेतक-यांवर अन्‍यायच झाला. लाखो रुपयांची बिल पाठवली, कनेक्‍शन कट करण्‍यासाठी दहशत निर्माण केली पण अर्थसंकल्‍पात वीज बिलांच्‍या सवलतीबाबत आघाडी सरकार कोणताही दिलासा शेतक-यांना देवू शकलेले नाही. त्‍यामुळे कोणतीही अट न घालता शेतक-यांना वीज बिलमाफ करण्‍याची तसेच, राज्‍यातील दूध उत्‍पादकांची मुठभर दूध संघांनी अनुदानातून केलेली फसवणूक गंभिर असून, त्‍याचीही चौकशी करा, दूधाला २५ रुपये ऐवजी ३५ रुपये एफआरपी देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.\nमुंबई : महाविकास आघाडी सरकारच्‍या अर्थसंकल्‍पात समाजातील कोणत्‍याही घटकांना न्‍याय मिळालेला नाही. राज्‍यातील कोरडवाहू शेतक-यां साठी ही कोणतीच योजना जाहीर केलेली नाही. दुष्‍काळमुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या सुरु झालेल्‍या योजनांनाही कोणत्‍याही निधीची आर्थिक तरतुद नसल्‍याने हा अर्थसंकल्‍प म्‍हणजे राज्‍याची समान फसवणूक असल्‍याची घणाघाती टिका भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.\nसामाजिक क्षेत्राचा निधी ६५ टक्‍क्यांनी कमी\nअर्थसंकल्‍पाच्‍या चर्चेत सहभाग घेवून विखे पाटील यांनी सरकारच्‍या नाकर्तेपणावर नेमके बोट ठेवून शेतकरी, दूध उत्‍पादक, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमातींच्‍या प्रश्‍नांबाबत सरकारला जाणीव करुन देत सामाजिक विभागाच्‍या निधीला कात्री लावल्‍याबद्दल सरकारवर टिकेची झोड उठविली. राज्‍याच्‍या इतिहासात प्रथमच सामाजिक क्षेत्राचा निधी ६५ टक्‍क्यांनी कमी केल्‍याबद्दल त्‍यांनी अर्थसंकल्‍पाबाबत नाराजी व्‍यक्‍त केली.\nराज्‍यात ८० टक्‍के शेतकरी कोरडवाहू विभागात राहाणारा आहे. कोरडवाहू शेतीचे क्षेत्रही ठरलेले आहे. त्‍या शेतक-यांसाठी कोणतीही तरतूद या अर्थसंकल्‍पात केलेली नाही. आघाडी सरकारने ३ लाखांपर्यंतच्‍या कर्जाला शून्‍य टक्‍के व्‍याजदराने कर्ज देण्‍याची घोषणा केली. मग आमच्‍या कोरडवाहू शेतक-याचा विचार कोण करणार असा प्रश्‍न उपस्थित करुन, कर्ज योजनेपोटी जाहीर केलेले अनुदानही सरकार देवू शकले नाही, अर्थसंकल्‍पात याबाबत शब्‍दही काढला नसल्‍याकडे त्‍यांनी अर्थमंत्र्यांचे लक्ष वेधत कोरडवाहू शेतक-यांनाही शुन्‍य टक्‍के व्‍याजदराने कर्ज देण्‍याची मागणी केली.\nराज्‍यात पीकविमा योजनेतून शेतक-यांची केवळ फसवणूक सुरु आहे. खासगी कंपन्‍यांनी शेतक-यांची सरसकट लुट केली. सरकारनेही ट्रि‍गर लागू केल्‍याने पीकविमा योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत. शेतक-यांकडून हप्‍ता आणि विमा कंपन्‍यांचा नफा अशी परिस्थिती निर्माण झाली असून, सीएससी सेंटरच्‍या माध्‍यमातूनही पीक विमा योजनेत शेतक-यांची फसवणूक झाली आहे. यामध्‍ये सहभागी असणा-यांची चौकशी करण्‍याची मागणी त्‍यांनी केली.\nवीज बिलांच्‍या बाबतीत विज वितरण कंपनी कडून शेतक-यांवर अन्‍यायच झाला. लाखो रुपयांची बिल पाठवली, कनेक्‍शन कट करण्‍यासाठी दहशत निर्माण केली पण अर्थसंकल्‍पात वीज बिलांच्‍या सवलतीबाबत आघाडी सरकार कोणताही दिलासा शेतक-यांना देवू शकलेले नाही. त्‍यामुळे कोणतीही अट न घालता शेतक-यांना वीज बिलमाफ करण्‍याची तसेच, राज्‍यातील दूध उत्‍पादकांची मुठभर दूध संघांनी अनुदानातून केलेली फसवणूक गंभिर असून, त्‍याचीही चौकशी करा, दूधाला २५ रुपये ऐवजी ३५ रुपये एफआरपी देण्‍याची मागणी त्‍यांनी केली.\nमागील युती सरकारने नदीजोड प्रकल्‍पाला ५० हजार कोटी रुपयांच्‍या निधीची तरतुद केली होती. नगर, नाशिक, मराठवाड्यासह दुष्‍काळमुक्‍त महाराष्‍ट्र करण्‍यासाठी ही योजना सुरु झाली होती. प्रत्‍यक्षात ही योजना गुंडाळून टाकण्‍यात आली आहे. या योजनेसाठी निधीची तरतुद करण्‍यात आली असती तर, वर्षानुवर्षे चाललेले पाण्‍याचे तंटे निकाली निघले असते. कारण वर्षानुवर्षे याच पाण्‍याच्‍या प्रश्‍नावर अनेकांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्‍या असा टोला लगावून नगर जिल्‍ह्यातील कुकडी प्रकल्‍प���च्‍या पाण्‍याचा प्रश्‍नही आवर्जून उपस्थित करत दुष्‍काळी भागातील या तालुक्‍यांना पाणी मिळू द्यायचे नाही असा चंग काहींनी बांधला आहे का असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केला\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/red-alert-issued-on-konkan-coast-including-mumbai-nrms-2-140296/", "date_download": "2021-06-23T03:06:59Z", "digest": "sha1:G4R6XGJKEZTY6SKR55CKTUW4WECZYLXJ", "length": 12274, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Red alert issued on Konkan coast including Mumbai nrms | राज्यात पुढच्या चार दिवसांत धुवांधार पावसाची शक्यता ; मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमुसळधार पावसाची शक्यताराज्यात पुढच्या चार दिवसांत धुवांधार पावसाची शक्यता ; मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी\nअनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nपुढचे चार दिवस मुंबईत धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे.\nअनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nपहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पि��ल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/2096-2/", "date_download": "2021-06-23T02:59:16Z", "digest": "sha1:PHJ7V3AAZVMZLOFJLOQRTKUD2BKBWLYM", "length": 9921, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "'...तर 'त्या' रुग्णालयांवर करणार कारवाई' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/गोवा /‘…तर ‘त्या’ रुग्णालयांवर करणार कारवाई’\n‘…तर ‘त्या’ रुग्णालयांवर करणार कारवाई’\nखासगी रुग्णालये कोविड रुग्णांना प्रवेश नाकारतात अशा परिस्थितीत आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना संचालक आरोग्य सेवा (directorhealth_goa@yahoo.co.in ) किंवा स��क्रेटरी हेल्थ (secyga.goa@gov.in ) यांना ईमेल करण्यास सांगितले आहे. या रुग्णालयांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे राणे यांनी आश्वासन दिले.\n”सरकार गोव्यातील सर्व खासगी रुग्णालयांना केवळ सौम्य आणि मध्यम रुग्णांच्या रूग्णांनाच दाखल न करता गंभीर रूग्णनाही दाखल करण्याची सूचना केली आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्यांना तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध नाही त्यांच्या हितासाठी अशा तक्रारी प्राप्त करण्यासाठी विभागाकडून ‘हेल्पलाइन क्रमांक’ जाहीर करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. ”ते म्हणाले.\nगोवा सरकारने रुग्णांच्या प्रवेश प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी राज्यातील २१ खासगी रुग्णालयांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे जेणेकरुन कोविड रुग्णांना 50% खाटाचे वाटप करता येतील.\n​कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या बोगस महिला डाॅक्टरला अटक\nराज्यमंत्री यड्रावकरांच्या माणुसकीने गहिवरले खंडाळावासीय\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\n‘निरोगी स्वास्थासाठी नियमित करा योगासने’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाज���ची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T01:46:02Z", "digest": "sha1:H2PZC3WHUZWG2LDCHYHI7VZOWJW3AV6N", "length": 9322, "nlines": 258, "source_domain": "krushival.in", "title": "उरण मधील कलावंत शासकीय मानधनापासून वंचित - Krushival", "raw_content": "\nउरण मधील कलावंत शासकीय मानधनापासून वंचित\nउरण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लोककला कलांची परंपरा कायम राखून ठेवणार्‍या कलावंत व त्याचबरोबर यातील काही दिवंगत कलावंतांच्या पत्नींना या कलेच्या योगदानाबद्दल शासकिय मानधन दिले जाते. परंतू गेले तीन-चार महिने उलटून देखील उरण तालुक्यातील लाभार्थी कलाकारांना मिळणारे मानधन न मिळाल्यामुळे कलावंत मंडळीला फारमोठी ओढाताण करावी लागत आहे. त्यामुळे या सर्व कलावंत मंडळीकडून संबंधित खात्याविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.\nया विषयीची तक्रार शाहिर कै. पांडुरंग अंबाजी म्हात्रे यांच्या पत्नी श्रीमती हिराबाई पांडुरंग म्हात्रे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या वृत्तपत्रातून केली आहे. हिराबाई म्हात्रे यांच्यासह शेकडो लाभार्थी कलावंत या मिळणार्‍या कला मानधनापासून तीन-चार महिने वंचित आहेत. शेतकरी असलेल्या या कलामंडळीचे शेतीचे उत्पादन फार कमी प्रमाणात असल्यामुळे, या शेतकरी कलाकरांना सध्या औषध पाण्यासाठी व इतर काही समस्या सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित खात्याने या कलावंत मंडळींचा जास्त अंत न बघता याकडे लक्ष देऊन, त्यांना मिळत असलेले कलामानधन त्यांच्या बँक खात्यावर लवकरात-लवकर जमा करावे अशी मागणी कलावंत लाभार्थींमधून जोर धरु लागली आहे.\nआठ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा काम बंद पाडू\nभाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट\nकळंबोलीत इमारतीचा काही भाग कोसळला\n‘या’ तालुक्याला कोरोनाचा धोका\nमुरुडमध्ये आधारकार्ड सेवा बंद\nपनवेलमध्ये मालमत्ता करावरून सत्ताधार्‍यांचे एक पाऊल मागे\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/tiger-is-and-will-remain/", "date_download": "2021-06-23T01:26:12Z", "digest": "sha1:FSVDVOM227DX2AIJX23E3RTVYJK57DIW", "length": 16662, "nlines": 104, "source_domain": "hirkani.in", "title": "*टायगर है और रहेगा * – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\n*टायगर है और रहेगा *\nकहां पर तूफान अभी ज़िंदा है,\nजज्बात में जान अभी जिंदा है,\nसागर खामोशी में भी सागर ही रेहता है,\nलहरों से कहता है वो ज़िंदा है,\nभीतर तूफान अभी ज़िंदा है, जज्बों में जान अभी जिंदा है … टायगर अभी जिंदा है\nसध्या करोनाच्या कालखंडात दुपारी झोपण्याची सवय लागली आहे आणि नेहमी प्रमाणे काल ही दुपारी ३.३० वा झोपलो तोच फोन वाजायला लागला तो silent vibrate मोडवर होता , नेहमी प्रमाणे कुणीतरी करत असेल बघु थोड्यावेळात असा विचार करत होतो तेवढ्यात पुन्हा पुन्हा vibration चा आवाज येतच होता शेवटी कुणीतरी जवळचच फोन करत आहे याची जाणीव झाली ,हल्ली फोन उचलण्याचीही भीतीच वाटते या कोरोना मुळे कुणीतरी सोडुन गेल्याची किंवा कुणाला तरी हॅास्पिटल मध्ये दाखल करुन घेण्यासंदर्भातच कॅाल असतात .सध्या ह्या सर्व प्रकरणात आपण काहीच करु शकत नाही ,त्यामुळे फोन उचलायचा व काय उत्तर द्यायच हा प्रश्न समोर असतो , काय झाल असेल ह्या संभ्रमावस्थेत फोन घेतला तर जवळजवळ २५ मिस कॅाल व त्यातील अनेक कॅाल हे पत्रकारांचे थोडावेळ कळेणास झाल कि नक्की काय झाल ह्या संभ्रमावस्थेत फोन घेतला तर जवळजवळ २५ मिस कॅाल व त्यातील अनेक कॅाल हे पत्रकारांचे थोडावेळ कळे���ास झाल कि नक्की काय झाल हे सगळे कॅाल का करत आहेत हे सगळे कॅाल का करत आहेत मनात काहुर माजल तोच एका पत्रकाराचा सुधाकर कश्यप यांचा फोन वाजला तो उचलला तो तिकडुन बोलला अरे विजय कुठे आहेस मनात काहुर माजल तोच एका पत्रकाराचा सुधाकर कश्यप यांचा फोन वाजला तो उचलला तो तिकडुन बोलला अरे विजय कुठे आहेस तु मी बोललो घरी , तेव्हा तो बोलला बातमी येत आहे ती खरी आहे का तु मी बोललो घरी , तेव्हा तो बोलला बातमी येत आहे ती खरी आहे का मी ताडकन उभाच राहीलो बोललो कोणती बातमी तो म्हटला अरे तुझा सासरा नाना यांची हे ऐकुन मला काही सुचेनाच फोन वर तो बोलत होता त्याला मी म्हटले बघतो माहीती घेतो व फोन ठेवला अनेक फोन वाजत होते पण माझी डेरिंगच होत नव्हती फोन घेण्याची , प्रियाला कस सांगायच ती काय रिॲक्ट करेल हा ही एक मोठाच प्रश्न होता माझ्यासमोर , तसेच एक मन मात्र मानायला तयार नव्हत अस काही झाल असेल ही अफवाच असावी … मामा असे याप्रकारे आपल्याला सोडुन जाणार नाहीत .\nमाझ्या डोक्यात काही वेगळच चालु होत , मला मागे त्यांच्यावर माझ त्यांच्या पुतणीशी म्हणजे प्रियाशी लग्न होण्या आधीचा झालेला बॅंकॅाक मधील हल्ला आठवला व नंतर झालेल्या चित्रपटात शोभतील अशा घटना व छोटा राजन सही सलामत आहे हे जाहीर झाल मला आशा होती की आजही तसेच व्हाव व मी दिल्ली मध्ये व इतरत्र फोन करुन माहीती करुन घेवु लागलो तोच दिल्लीतील एका मित्रांने सांगितले की ANI news वर बातमी येत आहे की नाना व्यवस्थित आहेत . तेव्हा जीवात जीव आला .\nमग तोपर्यंत नाना म्हणजेच राजेंद्र सदाशिव निकाळजे हे व्यवस्थित आहेत ही बातमी तेवढ्याच जोरात पसरली जेवढी आधीची . त्यांचे बंधु माझे छोटे सासरे दिपकभाऊ निकाळजे यांच्याशी ही संपर्क झाला ते ही बोलले की हि अफवाच होती . संपुर्ण समाज माध्यमावर नाना लवकर बरे व्हा / King is alive / टायगर अभी जिंदा है अशा पोस्ट येवु लागल्या .\nह्या माणसाचा स्वत:चा एक फॅालोअर आहे दाऊद या देशद्रोह्याविरोधातील घेतलेल्या भूमिकेमुळे देशातील सर्व देशप्रेमी तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे , नाना देशभक्त आहे व जय हिंद हा त्यांचा नारा आहे व त्याला प्रतिसाद हि तरुणाई देत असते जय हिंद नेच .\nत्यांच पुर्वायुष्यावर आपण भाष्य करु शकत नाही कारण त्याविषयी मला तरी जास्त माहीत नाही परंतु मागच्या १६ वर्षांच्या निकाळजे परिवाराचा जावई म्हणुन नानां��ी झालेल्या संपर्कातुन एक गोष्ट नक्की जाणवली ती म्हणजे नाना हे संपुर्ण कुटुंबावर प्रेम करणार व्यक्तिमत्व आहे , कुणाच्याही गरजेला उभ राहणार संपुर्ण कुटुंबावर त्यांच्या प्रेमाची सावली सातत्यान जाणवते .\n२००५ मध्ये त्यांची पत्नी सुजाता निकाळजे व माझे सासरे दिवंगत प्रकाश निकाळजे यांना ज्यावेळेस जाणिवपुर्वक अटक करण्यात आली त्यावेळी नानांना किती प्रचंड दु:ख झाले होते हे सर्व कुटुंबाने पाहीले आहे . नंतर २०११ मध्ये त्यांचे मोठे भाऊ प्रकाशदादा निकाळजे यांच्या निधनान तर ते खुपच व्याकुळ झाले होते , कारण ते त्यांच्या दादांना त्यांच्या वडीलांसारखेच समजत होते . त्यानंतर त्यांच्या आईच निधन झाले हे सर्व धक्के ते एकटेच सहन करत होते आमच्या नातेवाईकांच्या आजुबाजुला तरी जवळचे लोक होते ते मात्र हे सर्व एकाकी सहन करत होते . त्यांचा ही सहनशक्ती कुटुंबाला आधार देणारी नेहमीच राहीली आहे .\nहे सर्व होत असताना देशविघातक कारवाया करत असलेल्या देशद्रोही शक्तींसोबत त्यांचा संघर्ष चालुच आहे .\n१९९३ च्या बॅाम्बस्फोट आरोपींना धडा शिकवण्याचं त्यांच काम चालुच आहे , या देशासाठी करत असलेल्या कामासाठी अनेकदा त्यांच्यावर हल्ले झाले मात्र ह्या सर्व हल्ल्यातुन अनपेक्षितरित्या सुखरुपरित्या बाहेर पडले हे त्यांच्या देशभक्तीला एक मिळालेल बक्षिसच आहे .\nखरतर नानांनी समाजातील अनेक घटकांना मदतीचा हात दिला आहे , त्यांनी आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या आहेत , त्यांच्या जन्मगावातील अनेकांना त्यांनी सहकार्यांचा हात पुढ केला आहे , एक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन तर त्यांचा चेहरा आहे हे देखील याठिकाणी स्पष्ट करावंसं वाटत . त्यांच संपुर्ण कुटुंब आज सामाजिक व राजकिय जीवनात असलेल दिसत त्यांचा लहान भाऊ दिपकभाऊ निकाळजे त्यांची मोठी बहिण सुनिताताई चव्हाण व कुटुंबातील अनेक सदस्य हे देखील आज आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत त्यांनी देखील आपल राजकीय सामाजिक योगदान दिल आहे . व आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे .\nमागच्या काही वर्षांपूर्वी राजेंद्र निकाळजे नाना यांना बाली येथे भारतीय सुरक्षा यंत्रणेने CBI ने आपल्या ताब्यात घेतले तेव्हापासुन ते तिहार मध्ये आहेत व व्हिडीयो कॅान्फरसिंग च्या माध्यमातुन चाललेल्या अनेक खटल्यातून त्यांची दोषमु��्त सुटका देखील झाली आहे , अनेक खटले चालु आहेत मात्र २२ एप्रिल २१ रोजी त्यांना तिहार जेलमध्ये कोरोनाची लागण झाली व त्यातुन ते बरे होत आहेत अशी बातमी येत असतानाच काल त्यांच्या निधनाची अफवा प्रसारमाध्यमावर प्रसारित झाली व संपुर्ण देश व्याकुळ झाला व थोड्याच वेळात पुन्हा AIIMS ने जाहीर केले की नाना व्यवस्थित आहेत योग्य उपचार चालु आहेत व ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत .\nहे वाचुन आनंद झाला , हे सर्व होत असतानाच ७० च्या दशकातला डॅान सिनेमा व त्यातील डायलॅाग आठवला —— तुम लोग ये भुल गये , डॅान जख्मी हुआ तो क्या हुआ डॅान डॅान है \nअशा ह्या डॅानच राहीलेलं काम त्यांच्या हातून लवकरच व्हावे हिच त्यांना शुभेच्छा ते लवकरच बरे होतील .\nवनपुरुष – जादव ” मोलाई ” पायेंग\nराष्ट्रवादीचे आमदार बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/asaram-bapu-shifted-mahatma-gandhi-hospital-jodhpur-central-jail-treatment-after-corona-symptoms/", "date_download": "2021-06-23T02:12:03Z", "digest": "sha1:CWR4MIIUF5XBT4J67VVOQCPTRIUDYK4T", "length": 11569, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "आसाराम बापूला कारागृहात कोरोनाची बाधा, ICU मध्ये दाखल - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nआसाराम बापूला कारागृहात कोरोनाची बाधा, ICU मध्ये दाखल\nआसाराम बापूला कारागृहात कोरोनाची बाधा, ICU मध्ये दाखल\nजयपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बलात्काराच्या प्रकरणात राजस्थानमधील जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची बुधवारी (दि. 5) रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्याला महात्मा गांधी रुग्णालयात आयसीयूमध्ये (ICU) दाखल केले आहे. 3 दिवसांपूर्वी आसाराम बापूला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली होती. त्यानंतर जेल प्रशासनाने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.\nडॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून आसाराम बापूला कोरोनाची सौम्य लक्षण दिसत होती. सोमवारी (दि.3) त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर बुधवारी (दि.5) त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त��यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले होते. त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने आयसीयूमध्ये दाखल केले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. या कारागृहातील जवळपास एक डझन कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर या कोरोनाबाधित कैद्यांना कारागृहातील डिस्पेंसरीमध्ये आयसोलेट केले होते. दरम्यान यापूर्वी 18 फेब्रुवारीला आसाराम बापूला छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले होेते.\nPune : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सख्या बहिणीच्या 3 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडवून खून; मार्केटयार्ड परिसरातील घटना\nपिंपरी : डान्स टिचरनेच केला विनयभंग; नको तेथे अल्पवयीन मुलीला लावायला लावला हात\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nKiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून…\nCovid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात…\nतुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का\nEarn Money | 1 रुपयाची नोट तुम्हाला बनवेल…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \n तपास फक्त अनिल देशमुख यांच्यापुरताच…\n ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी तक्रार कराल…\n इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’…\nवयाच्या अगोदर वृद्ध बनवतात ‘या’ 5 चुकीच्या सवयी; निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचं…\nPune News | अल्पवयीन मुलाला ऊसाच्या दांडक्याने केली मारहाण; पोटात रक्तस्त्राव झाल्याने मुलगा झाला अत्यवस्थ, खुनाचा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/agrowon/due-corona-vegetable-crop-not-priced-farmers-are-crisis-12275", "date_download": "2021-06-23T03:37:26Z", "digest": "sha1:I7PTACNZ6PDUB6HLN7QYEQVA3CP5JBYU", "length": 5711, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोनामुळे भाजीपाला पिकाला भाव नसल्याने, शेतकरी संकटात...", "raw_content": "\nकोरोनामुळे भाजीपाला पिकाला भाव नसल्याने, शेतकरी संकटात...\nभंडारा : कोरोना Corona संसर्गामुळे भंडारा Bhandara जिल्ह्यात भाजीपाला पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, शिवाय कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीमुळे Curfew भाजीपाला पिकाला तोडणीसाठी मजूर ही मिळत नाहीत. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. मजूर मिळत नसून तसेच भाजीपाल्याला भाव नसल्याने भाजी विकुन भाज्यांचे पैसेही निघत नाही अशी स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली असून भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. Due to corona vegetable crop is not priced farmers are in crisis\nभंडारा जिल्हा तसा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे, मात्र अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेण्यास सुरु केली आहे. आधुनिक तंत्रज्ञात व उपलब्ध बाजारपेठ Market यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मागील ६ ते ७ वर्षापासून भाजीपाला पिक घेऊ लागला आहे. मात्र कोरोनाच्या संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाउन लागले. एकीकडे लॉकडाउन Lockdown लागू होऊन संचारबंदी केल्याने भाजीपाला तोडण्यास मजूर मिळेनासे झाले आहे.\nतर दुरसीकडे उत्पादनकेलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने तोडणी खर्च परवडत नसल्याने भाजीपाला पिक शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. ठोक दरात वांगी ५ रु किलो, भेंडी १० रुपये किलो, कारले १२ रु किलो, टॉमटो ४ रु किलो, तर चवली १० रु किलो असे कमी दरात विकली जात असल्याने १० किलो वांगी विकुन सुद्धा खान्या एवढे पैसे निघत नसल्याने जिल्ह्यातील भाजीपाला पीक घेणारा शेतकरी चिंतेत पडला आहे. Due to corona vegetable crop is not priced farmers are in crisis\nत्यामुळे तोडणीची मजूरी, वाहतुकीचा खर्च व बाजारातील भाव यांचे गणित लागत नसल्याने शेतात भाजीपाला पिक सडू देण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांनाकडे नसल्याची परिस्थिति निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या फटका राज्यात सर्वच क्षेत्राला बसला असल्याचे चित्र उभे असतांना आता त्याची झळ शेतकऱ्यांला बसत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे शेतकऱ्यांना देखील मदत मिळण्याची मागणी केली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/practicing-sadhana-gives-strength-to-face-various-adversities-more-about-this-source-textsource-text-required-for-additional-translation-information/", "date_download": "2021-06-23T03:15:28Z", "digest": "sha1:JPOPS46QPRQHQ3NZ4ZNKGHRI4B4TDBJG", "length": 8414, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "साधना केल्यावर येणार्‍या विविध संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळते ! – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nसाधना केल्यावर येणार्‍या विविध संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळते \nअत्यंत प्रतिकूल हवामानाशी निगडित घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हवामानातील अनिष्ट पालटाच्या मागे मानवाचा हात आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. प्रश्‍न हा आहे की, कोव्हिड 19 आणि हवामानातील पालट यांचा परस्पर संबंध आहे का मानवाने योग्य साधनेला आरंभ केला आणि ती नियमित ठेवून वाढवत नेली, तर स्वतःमध्ये, तसेच स्वतः भोवती सात्त्विकता निर्माण होते. त्यामुळे वातावरणात जरी अनिष्ट पालट झाले, तरी साधना करणार्‍यांना आगामी आपत्काळात दैवी साहाय्य लाभून त्यांचे रक्षण होऊ शकते, तसेच साधना करणार्‍याला येणार्‍या विविध संकंटांचा सामना करण्यासाठी बळ मिळतेे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी शोधनिबंधाच्या सादरीकरणाच्या वेळी केले. त्यांनी माँत्रिअल, कॅनडा येथे झालेल्या 14 व्या ग्लोबल स्टडीज कॉन्फेरेन्स : ला��फ अफ्टर पँडेमिक : टूवर्ड अ न्यू ग्लोबल बायोपॉलिटिक्स मानवाने योग्य साधनेला आरंभ केला आणि ती नियमित ठेवून वाढवत नेली, तर स्वतःमध्ये, तसेच स्वतः भोवती सात्त्विकता निर्माण होते. त्यामुळे वातावरणात जरी अनिष्ट पालट झाले, तरी साधना करणार्‍यांना आगामी आपत्काळात दैवी साहाय्य लाभून त्यांचे रक्षण होऊ शकते, तसेच साधना करणार्‍याला येणार्‍या विविध संकंटांचा सामना करण्यासाठी बळ मिळतेे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी शोधनिबंधाच्या सादरीकरणाच्या वेळी केले. त्यांनी माँत्रिअल, कॅनडा येथे झालेल्या 14 व्या ग्लोबल स्टडीज कॉन्फेरेन्स : लाइफ अफ्टर पँडेमिक : टूवर्ड अ न्यू ग्लोबल बायोपॉलिटिक्स या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोरोना विषाणू आणि हवामानातील पालट यांबद्दल आध्यात्मिक दृष्टिकोन – ते परस्पर संबंधित आहेत का आणि ते कसे टाळू शकतो या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोरोना विषाणू आणि हवामानातील पालट यांबद्दल आध्यात्मिक दृष्टिकोन – ते परस्पर संबंधित आहेत का आणि ते कसे टाळू शकतो , हा शोधनिबंध सादर केला. ग्लोबल स्टडीज रिसर्च नेटवर्क अ‍ॅन्ड कॉमन ग्राऊंड रिसर्च नेटवर्क हे या परिषदेचे आयोजक होते. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदांत केलेले हे 73 वे सादरीकरण होते. यापूर्वी विश्‍वविद्यालयाने 15 राष्ट्रीय आणि 57 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी 4 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्‍वविद्यालयाला सर्वोत्कृष्ठ शोधनिबंध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.\nहवानामातील या हानीकारक पालटाबद्दल काय करू शकतो याबद्दल सांगताना श्री. शॉन क्लार्क म्हणाले की, या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असल्याने हवामानातील सकारात्मक पालट आणि त्याचे रक्षण यांसाठीची उपाययोजनाही मूलतः आध्यात्मिक स्तरावर असणे आवश्यक आहे. संपूर्ण समाज योग्य साधना करू लागला, तर हवामानातील हानीकारक पालट, नैसर्गिक आपत्ती, महामारी, तिसरे महायुद्ध अथवा अन्य संकटे यांमुळे येऊ घातलेल्या भीषण आपत्काळाचा सामना करता येईल.\nगोडाऊन फोडून खताच्या गोण्या चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद 4 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त\nमुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lions-club-of-vadgaon-maval/", "date_download": "2021-06-23T02:55:10Z", "digest": "sha1:EBZDXCJ2EOPLW7PL6BYXXI4YFGPEZDXT", "length": 3913, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lions club of Vadgaon maval Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon Maval : पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लायन्स सायकल बँक\nलायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेन आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचा संयुक्त उपक्रमएमपीसी न्यूज- शाळेमार्फत गरजू तसेच लांब पल्ल्याहून शाळेत पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर सायकली मोफत वापरावयास मिळाव्यात आणि वर्ष संपल्यावर…\nVadgaon Maval : लायन्स क्लब ऑफ वडगांव तर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी मदत रवाना\nएमपीसी न्यूज- महापुराच्या तडाख्यात अडकलेल्या केरळ येथील बांधवांसाठी लायन्स क्लब ऑफ वडगांवच्या माध्यमातून आणि वडगांवकर नागरिकांच्या सहकार्यातून केरळ येथे एक पिकअप गाडी भरून साहित्य रवाना करण्यात आले.लायन्स प्रांताच्या वतीने सर्वत्र ही…\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AC", "date_download": "2021-06-23T01:32:27Z", "digest": "sha1:2FR5AWXHAM2SFWLGKESCXLVYSIFWQNFW", "length": 8423, "nlines": 285, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्या: 97 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q5611236\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ur:زمرہ:1946ء\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:Ẹ̀ka:1946\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: se:Category:1946\nसांगकाम्याने वाढविले: kv:Категория:1946 во\nसांगकाम्याने वाढविले: lt:Kategorija:1946 metai\nसांगकाम्याने वाढविले: ang, az, gan, kk, kn\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8,_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-23T03:34:01Z", "digest": "sha1:4UM7M7T2QINCL2JSDVBGLFOH4FKDEWKQ", "length": 6985, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्व्हाइन, कॅलिफोर्निया - विकिपीडिया", "raw_content": "\nअर्व्हाइन हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. २०१६च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,५८,३८६ होती. यांपैकी ४५% व्यक्ती आशियाई वंशाच्या होत्या.\nऑरेंज काउंटीमधील हे शहर अर्व्हाइन कंपनीने नियोजित व विकसित केलेले आहे. येथे अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या तसेच ब्लिझार्ड एंटरटेनमेंटची मुख्यालये आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ॲट अर्व्हाइन तसेच कॉंकोर्डिया विद्यापीठ यांसह अनेक उच्चशिक्षण संस्थांची आवारे या शहरात आहे.\nअर्व्हाइनजवळील प्रदेशात गाब्रियेलेन्यो जमातीची लोक सुमारे २,००० वर्षांपूर्वी राहत होती. इ.स. १७६९च्या सुमारास गास्पर दि पोर्तोला या पहिल्या युरोपीय व्यक्तीने या प्रदेशात वस्ती केली. त्यानंतर येथे अनेक गढ्या, मिशन आणि रांच तयार झाल्या. १८२१मध्ये मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कॅलिफोर्नियाचा मोठा भाग मेक्सिकोच्या आधिपत्याखाली आला. मेक्सिकोच्या नागरिकांनी ही जमीन वाटण्यात आली. त्यातील रांचो सांतियागो दि सांता आना, रांचो सान वाकिन आणि रांचो लोमास दि सांतियागो या तीन मोठ्या रांचचे एकत्रीकरण होउन अर्व्हाइन रांच तयार झाली. कालांतराने या प्रदेशात तयार झालेल्या गावास अर्व्हाइन असे नाव देण्यात आले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/actress/", "date_download": "2021-06-23T01:27:54Z", "digest": "sha1:RNTYCO4J5YG5U4Q2CXYWZPLSMMY7CPPQ", "length": 16104, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "actress Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nतुरुंगातील ‘या’ अभिनेत्यांवरुन दोन अभिनेत्रीमध्ये रंगल Twitter war, ती म्हणाली –…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नागीन फेम अभिनेता पर्ल व्ही. पुरी (Pearl V Puri) याला एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणावरुन अभिनेत्री Actress देवोलिना भट्टाचार्जी आणि…\nसर्जरी करून पुरुष बनली ‘ही’ प्रसिद्ध हॉलीवुड अभिनेत्री, 6 पॅक अ‍ॅब्समध्ये शेयर केले…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - हॉलीवुडची सुपरस्टार ट्रान्सजेंडर अभिनेत्री एलेन पेजने आपल्या सर्जरीनंतर सिक्स पॅक अ‍ॅब्ज्मध्ये फोटो शेयर केला आहे. जूनो आणि इन्सेप्शनसारख्या सुपरहिट चित्रपटातून काम केलेली एलन आता एलट पेजच्या नावाने ओळखली जाते.…\n अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरुद्ध FIR\nनालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - नायगाव परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहीणीवर पाच जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना 24 ते 29 एप्रिल या कालावधीत कर्नाटक…\nमृत्यूची अफवा पसरल्यानंतर मीनाक्षी शेषाद्रीने शेयर केले छायाचित्र, आता दिसते अशी\nनवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री चित्रपट जगतातील मोठा चेहरा आहे. आपल्या छोट्या करियरमध्ये तिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर लोकांचे मन जिंकले होते.मीनाक्षी मोठ्या कालावधीपासून लाईमलाईटपासून दूर राहिली आहे.…\nज्येष्ठ अभिनेत्री गीता बहल यांचे कोरोनाने निधन\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - ज्येष्ठ अभिनेत्री गीता बहल (वय 64) यांचे कोरोनामुळे शनिवारी (दि.1) निधन झाले आहे. बहल यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना 19 एप्रिल रोजी मुंबईतील जुहूमधील क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल केले होते.…\nदूरदर्शनच्या लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाने अनेक प्रसिध्द व्यक्तींचा बळी घेतला आहे. लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांच्या निधनानंतर ���ता मीडिया क्षेत्रातून आणखी एक धक्का बसला आहे. दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया…\n… म्हणून मलायकाच्या प्रेमात पडला अर्जुन कपूर, पहिल्यांदाच केला खुलासा\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड स्टार अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण चित्रपटांपेक्षा त्याच्या लव्ह लाईफची चर्चाच जास्त रंगली आहे. अर्जुन कपूर अभिनेत्री मलायका अरोरासोबत दीर्घकाळापासून…\n‘दम’ सिनेमामध्ये ‘बाबूजी जरा धीरे चलो’ म्हणणारी याना गुप्ता बॉलिवूडमधून…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : वयाच्या सोळाव्या वर्षी अभिनेत्री याना गुप्ताने मॉडलिंग कारकिर्दीला सुरुवात केली. 'बाबूजी जरा धीरे चलो' हे गाणे तिचे प्रचंड गाजले होते. हे गाणे आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. यानाने या गाण्यात म्हशीवर…\nलॉकडाऊनवरून कंगनाचा पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा, फोटो ट्विट करून म्हणाली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे आपल्या भूमिका मांडते. कंगना बर्‍याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र…\n होय, प्रेग्नेंट असल्याचे समजताच प्रचंड हैराण झाली होती मंदिरा बेदी\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीने १९९४ मध्ये टीव्ही सीरियल 'शांती' पासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेत मंदिराला एक खास ओळख मिळाली. इतकेच नाही तर मंदिरा हे नाव घराघरात…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nGold Price Today | सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीत किंचित…\nAadhaar Card Update | पहिल्यापेक्षा जास्त सोपी झाली आधार…\nBeed News | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड…\nAvinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामक��ज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \n पुण्यात सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद; महिला…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका…\nWhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील तुमच्या…\nPune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्‍यास घेतले…\nLIC पॉलिसीधारकांनो, 30 जूनपूर्वी ‘हे’ काम पूर्ण करा\nPune News | अल्पवयीन मुलाला ऊसाच्या दांडक्याने केली मारहाण; पोटात रक्तस्त्राव झाल्याने मुलगा झाला अत्यवस्थ, खुनाचा…\nAadhaar Card Update | पहिल्यापेक्षा जास्त सोपी झाली आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्याची पक्रिया, ताबडतोब होईल काम; जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/six-persons-death-in-state-due-to-tauktae-cyclone", "date_download": "2021-06-23T02:13:20Z", "digest": "sha1:ZP76VKKPPJPWRTEQMT5ZDJ5JDX67LGHN", "length": 10364, "nlines": 58, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "चक्रीवादळामुळे ६ जणांचा मृत्यू : २ हजार घरांची पडझड १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवले six persons death in state due to tauktae cyclone", "raw_content": "\nचक्रीवादळामुळे ६ जणांचा मृत्यू : २ हजार घरांची पडझड\n१२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवले\nतोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात २, रायगड ३, सिंधुदुर्ग १ असे ६ जण मरण पावले आहेत. मुंबईत ४ , रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी २ आणि ठाण्यात १ व्यक्ती जखमी आहे. रायगड आणि ���त्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी ४ जनावरे मरण पावली आहेत.\n१२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.\nरस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली.\nकालपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तोक्ते चक्रीवादळ किनाऱ्यालगत येऊ लागले तसतसे विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागात जोरदार पाऊस, वादळी वारे वाहू लागले तसेच मुंबईत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला होता. पहाटेपासून तर दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरातही जोरदार वारे तसेच मुसळधार पाऊस सुरु झाला. मुंबई महानगरपालिकेने आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर लक्ष ठेवले होते तसेच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली.\n२ हजार ५४२ बांधकामांची पडझड\nया चक्रीवादळामुळे २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे.\nमुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत.\n१०० ते १२० मिलीमीटर पाऊस\nमुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली. आज (सायंकाळी ५ वाजेच्या स्थितीनुसार ) हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून समुद्रात १८० किलोमीटर दूर असून दिवसभर असणारा वाऱ्याचा वेगही हळूहळू कमी होऊन ७० ते ८० किलोमीटर प्रती तास इतका होईल पुढ��� तो आणखी ओसरेल असे त्यांनी सांगितले. हे चक्रीवादळ आज रात्री ८ ते ११ पर्यंत गुजरातेत धडकेल. त्यावेळी तेथील वाऱ्याचा वेग हा पावणे दोनशी किमी प्रती तास इतका असू शकतो. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागेल असेही त्यांनी सांगितले. गेल्या ६ तासांत मुंबई उपनगरात १२० मिलीमीटर पेक्षा जास्त तर कुलाबा भागात १०० ते १२० मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती त्यांनी दिली.\nमुंबईत ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे तसेच मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली. चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली, तसेच रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांकडून घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://androidguias.com/mr/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1/", "date_download": "2021-06-23T03:26:05Z", "digest": "sha1:OL6MQ36EX35YQX3CPF5Z7HPO3DDTQE6T", "length": 26951, "nlines": 177, "source_domain": "androidguias.com", "title": "Android साठी सर्व हॅरी पॉटर अनुप्रयोग आणि गेम | Android मार्गदर्शक", "raw_content": "\nAndroid वर आयफोन इमोजी\nAndroid साठी सॉकर गेम\nAndroid साठी Wi-Fi शिवाय खेळ\nAndroid साठी झोम्बी गेम्स\nAndroid साठी रेसिंग खेळ\nAndroid साठी पावसाचा अलार्म\nPicsArt साठी पर्याय विनामूल्य\nAndroid साठी सर्व हॅरी पॉटर अ‍ॅप्स आणि गेम\nकोणीही की गाथा नाकारू शकत नाही हॅरी पॉटर जगभरात मोठ्या प्रमाणात हिट झाला आहे साहित्यातून आणि सिनेमात ज्यांचे अ‍ॅप्लिकेशन्स, गेम्स, थीम पार्क मध्ये भाषांतरित केले गेले आहे ... आणि त्याने निःसंशयपणे पिढी चिन्हांकित केली आहे.\nया गाथाचे यश असूनही, प्ले स्टोअरमध्ये आमच्याकडे नाही मोठ्या संख्येने अनुप्रयोग आणि खेळ. त्यावरून आम्हाला वजा करावे लागेल की त्यातील बरेचसे, विशेषत: अनुप्रयोग, स्पॅनिशमध्ये नाहीत, म्हणून अंतिम निकाल व्यापक नाही.\nआपण सर्व काय जाणून घेऊ इच्छित असल्यास Android पर्यावरणातील हॅरी पॉटर अ‍ॅप्स आणि गेम, मी आपणास हे शोधण्यासाठी वाचन सुरू ठेवण्यासाठी आमंत्रित करतो. सर्व अनुप्रयोग आणि खेळ स्पॅनिशमध्ये आहेत.\n1 Android साठी हॅरी पॉटर गेम\n1.1 हॅरी पॉटर: विझार्ड्स युनिट\n1.2 हॅरी पॉटर: हॉगवॉर्ट्स मिस्ट्री\n1.3 लेगो हॅरी पॉटर: वर्षे 1-4\n1.4 लेगो हॅरी पॉटर: वर्षे 5-7\n2 Android साठी हॅरी पॉटर अनुप्रयोग\n2.1 आपले घर कोणते आहे\n2.2 मॉग्ल्ससाठी विझार्ड्स स्टिकर\n2.3 स्पेलि - हॅरी पॉटर स्पेल\n2.6 हॉगवॉर्ट्स वॉलपेपर एचडी\nAndroid साठी हॅरी पॉटर गेम\nहॅरी पॉटर: विझार्ड्स युनिट\nहॅरी पॉटरसह: विझार्ड्स एकत्र करा, निएन्टिक हव्या त्याने पोकीमोन जीओ सह तयार केलेले व्यवसाय मॉडेल पुन्हा लाँच करा, एक वाढवलेला रिअलिटी गेम ज्यास या निन्टेन्डो क्लासिकसारखे यश मिळाले नाही.\nया गेमसह आपण वाढवू शकणार्‍या वास्तविकतेबद्दल धन्यवाद या कथेतून काही आवडते क्षण पुन्हा जगा आणि विलक्षण प्राणी, जिथे आपल्याला शेकडो जादुई कलाकृती, वर्ण, प्राणी आणि जादुई जगाच्या आठवणी सापडतील.\nPortkeys धन्यवाद, आपण हे करू शकता या जादूच्या जगात आपल्याला आपल्या आवडत्या ठिकाणी हलवा डंबलडोरचे ऑफिस, हॅग्रिडची केबिन, ऑलिव्हँडरची कांडी दुकान आणि बरेच काही.\nहॅरी पॉटर: विझार्ड्स युनायटेड आपल्यासाठी उपलब्ध आहे विनामूल्य डाउनलोड करासाठी Android 5.0 किंवा नंतरची आवश्यकता आहे आणि त्यात अ‍ॅप-मधील खरेदीचा समावेश आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nहॅरी पॉटर: विझार्ड्स युनिट\nहॅरी पॉटर: हॉगवॉर्ट्स मिस्ट्री\nहॉगवर्ड्स रहस्य एक आहे भूमिका जादू, जादूगार प्राणी आणि छुपे आश्चर्यांनी परिपूर्ण ज्यात आम्हाला स्वतःचे साहस निवडताना जादूचे जग एक्सप्लोर करण्यासाठी टोपी घालावी लागते.\nया शीर्षकात की समान भागांमध्ये जादू, गूढ आणि साहस मिसळा, आपल्याला जादूची जादू शोधावी लागेल, हॉगवार्ट्सचे रहस्य उलगडण्यासाठी आपल्या कौशल्यांचा वापर करा आणि त्याच्या शापित भांड्यांमागील सत्य आणि हॅरीचा भाऊ गायब होण्याचे कारण शोधा.\nहॅरी पॉटर: हॉगवॉर्ट्स मिस्ट्री आपल्यासाठी उपलब्ध आहे पूर्णपणे विनामूल्य डाउनलोड करा, जाहिरातींचा समावेश करत नाही परंतु आपण गेममध्ये खरेदी केल्यास Million० दशलक्षाहून अधिक डाउनलोड आणि संभाव्य 50 पैकी सरासरी 4,6 तारे रेटिंगसह हे शीर्षक प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या हॅरी पॉटर गेम्सपैकी एक आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nहॅरी पॉटर: हॉगवॉर्ट्स मिस्ट्री\nविकसक: जाम सिटी, इंक.\nलेगो हॅरी पॉटर: वर्षे 1-4\nहा खेळ आजूबाजूला फिरतो लेगो शैलीसह पहिले चार हॅरी पॉटर पुस्तके आणि चित्रपट, म्ह���ून जर आपल्याला दोन्ही थीम आवडत असतील तर, हा खेळ गमावू शकत नाही जो मजा आणि विनोदाला समान भागांमध्ये मिसळतो कारण खेळाडू जादूचे जग शोधतात आणि हॉगवॉर्ट्समध्ये प्रवेश करतात.\nAndroid मोबाईलसाठी लेगो गेम\nलेगो हॅरी पॉटर: वर्षे 1-4 यामध्ये क्विडिच वर्ल्ड कपचा समावेश आहे, ट्रायिव्हार्ड टूर्नामेंट, अ‍ॅरोगोगशी सामना, चेंबर ऑफ सिक्रेट्समध्ये बॅसिलिस्कविरूद्धची लढाई आणि स्वतः वोल्डेमॉर्टशी टकराव.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना ऑन-स्क्रीन नियंत्रणे ते खूपच अंतर्ज्ञानी आहेत आणि आपण त्यांना एक्सप्लोर करण्यासाठी, कोडी सोडवणे, द्वंद्वयुद्ध करण्यासाठी पटकन पकड घेऊ शकता ... 100 हून अधिक वर्ण, डिझाइन मंत्र, शेकडो जादू मिशन सादर ...\nलेगो हॅरी पॉटरः वर्ष 1 ते 4 आहे प्ले स्टोअरमध्ये 5,49 युरो उपलब्ध आहे आणि कमीतकमी Android 6 ची आवश्यकता आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nलेगो हॅरी पॉटर: वर्षे 1-4\nविकसक: वॉर्नर ब्रदर्स आंतरराष्ट्रीय उपक्रम\nलेगो हॅरी पॉटर: वर्षे 5-7\nलेगो हॅरी पॉटरः वर्षे 5 ते 7 आहे मागील शीर्षकातील दुसरा भाग जेथे 5º ते 7º या पुस्तकांच्या घटना दर्शविल्या आहेत लेगो-शैलीतील साहसात जेथे लॉर्ड वॅलमॉर्ट विरुद्ध चांगले आणि वाईट यांच्यात अंतिम युद्ध झाले आणि जिथे आपल्याला नवीन चेहरे, धडे, आव्हाने आणि प्रशिक्षण सापडले.\nया शीर्षकात, आम्ही नवीन परिस्थिती एक्सप्लोर करतो जसे की ग्रिमॉल्ड प्लेस, मॅजिक मंत्रालय आणि गोदरीच्या पोकळी तसेच हॉगवर्ट्स आणि डायग्नॉन leyले सारख्या कथेतल्या मूर्तिमंत स्थाने. हे शीर्षक, मागील सारखेच, आपल्याला सर्व उपलब्ध क्रियांना द्रुत giveक्सेस देणार्‍या टच कंट्रोल्सचे आभार अगदी सोप्या मार्गाने वर्ण व्यवस्थापित करण्यास अनुमती देते.\nहे शीर्षक आहे प्ले स्टोअरमध्ये 5,49 युरो उपलब्ध आहे आणि Android 6.0 किंवा नंतरची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त, हे स्नॅप, किंग्जले शॅकलेबोल्ट आणि लॉर्ड वोल्डेमॉर्ट सारख्या प्रसिद्ध विझार्ड्स आणि जादूगारांविरुद्ध द्वैद्वयुद्ध करण्याच्या प्रगत कलामध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी आपल्याला ड्युएल क्लबचा विस्तार करण्यास अनुमती देते.\nडाउनलोड करा QR कोड\nलेगो हॅरी पॉटर: वर्षे 5-7\nविकसक: वॉर्नर ब्रदर्स आंतरराष्ट्रीय उपक्रम\nआपण आपला स्मार्टफोन स्क्रीन म्हणून वापरावा लागतो अशा व्हर्च्युअल रि realityलिटी चष्मा ठेवल्यास आपण हे कर�� शकता क्विडिच गेम्सचा आनंद घ्या पहिल्या शीर्षकातील 3 डी ग्राफिक्ससह या शीर्षकासह जिथे आपल्याला झाडूने आपल्या कौशल्यांची चाचणी घ्यावी लागेल.\nया शीर्षक आनंद घेण्यासाठी, आम्ही करू शकता पूर्णपणे विनामूल्य डाउनलोड करा, आमचे डिव्हाइस Android 4.4 किंवा उच्चतम द्वारे व्यवस्थापित केले जाणे आवश्यक आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nAndroid साठी हॅरी पॉटर अनुप्रयोग\nआपले घर कोणते आहे\nया अनुप्रयोगासह आपण हे करू शकता आपण असल्यास माहित मालफॉय, हफ्लपफ, रेवेनक्लॉ किंवा हॅरी पॉटरसारखा ग्रिफिन्डर सारखा स्लिथेरिन. आपण खरोखर हॉगवर्ड्सचे आहात की नाही हे शोधण्यासाठी आपल्याला काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.\nआपले घर कोणते आहे आपल्यासाठी उपलब्ध आहे पूर्णपणे विनामूल्य डाउनलोड करा आणि जाहिरातींचा समावेश आहे. यासाठी Android 4.1 किंवा नंतरची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अॅप-मधील खरेदी समाविष्ट नाही.\nडाउनलोड करा QR कोड\nआपले घर कोणते आहे\nया अनुप्रयोगासह आपल्याकडे आपली क्षमता आहे मोठ्या संख्येने स्टिकर हॅरी पॉटर गाथा मधील प्रत्येक पात्रातील एक. आपण या स्टिकर्सला कोणत्याही मेसेजिंग अॅप्लिकेशनद्वारे शेअर करू शकता, मग ते व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम असो ...\nव्हॉट्सअ‍ॅपसाठी 29 सर्वोत्तम स्टिकर पॅक\nमाग्ल्ससाठी मॅगी स्टिकर्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत पूर्णपणे विनामूल्य डाउनलोड करा आणि जाहिरातींचा समावेश आहे परंतु अ‍ॅप-मधील खरेदी नाही.\nडाउनलोड करा QR कोड\nमग्गल्स, वेस्टिकर अ‍ॅप्ससाठी मॅगी स्टिकर्स\nस्पेलि - हॅरी पॉटर स्पेल\nआपण सक्षम नसल्यास हॅरी पॉटरचे सर्व शब्द लक्षात ठेवा आपण स्पेलि applicationप्लिकेशन वापरू शकता, असे anप्लिकेशन जिथे आपल्याला प्रत्येकास आढळू शकेल मूळ हॅरी पॉटर स्पेल ज्यासह आपण आपल्या मित्रांमध्ये स्पर्धा देखील आयोजित करू शकता ज्याच्याकडे अधिक ज्ञान आहे.\nसर्व शब्दलेखन आढळले श्रेणीनुसार क्रमवारी लावलेले, आम्हाला आवश्यक असलेले शोधण्यासाठी आम्ही शोध फिल्टर लागू करू शकतो, त्यांना आवडीचे म्हणून चिन्हांकित करा ... स्पेलि - हॅरी पॉटर स्पेल विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे, त्यात जाहिराती आहेत आणि Android आवश्यक आहे 4.0.3 किंवा नंतरची.\nडाउनलोड करा QR कोड\nस्पेलि - हॅरी पॉटर स्पेल आणि एक क्विझ\nया अनुप्रयोगाच्या नावावरून आपण अंदाज बांधू शकता की, पॉटर��ोन एक आहे जे के रोलिंग गाथाच्या सर्व चाहत्यांसाठी मीटिंग पॉईंट. अनुप्रयोगात हॅरीच्या चष्मासारख्या संवर्धित वास्तविकतेच्या घटकांसह चित्रे घेण्यासाठी फिल्टर्सची मालिका आणि एक नवीन विभाग समाविष्ट आहे जिथे आपल्याला ताज्या बातम्या मिळतील.\nया अनुप्रयोगाचा आनंद घेण्यासाठी, आम्ही ज्या स्मार्टफोनमध्ये अनुप्रयोग स्थापित करणार आहोत तो Android .5.1.१ किंवा नंतरच्या वरून व्यवस्थापित केला जाणे आवश्यक आहे. ते आपल्यासाठी उपलब्ध आहे पूर्णपणे विनामूल्य डाउनलोड करा आणि अ‍ॅप-मधील खरेदी किंवा जाहिरातींचा समावेश नाही.\nडाउनलोड करा QR कोड\nआम्हाला अनुमती देणारा आणखी एक अनुप्रयोग जे के रोलिंग कादंब .्यांविषयी आमचे ज्ञान दाखवा आम्हाला हे हॉवर्ड्स क्विझमध्ये आढळले आहे, ज्यामध्ये 200 हून अधिक प्रश्न, 4 गेम मोड आणि 8 पातळीवरील अडचणी आहेत. आपण आपले ज्ञान आणि आपल्या मित्रांचे ज्ञान दोन्ही चाचणी घेऊ इच्छित असल्यास, हॉगवर्ड्स क्विझ आपण शोधत असलेला अनुप्रयोग आहे.\nआपल्यासाठी हॉगवार्ट्स क्विझ उपलब्ध आहे विनामूल्य डाउनलोड करामध्ये, जाहिराती काढण्यासाठी आणि अ‍ॅपमधील सर्व सामग्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी जाहिराती आणि अॅप-मधील खरेदी समाविष्ट आहे. Android 4.4 किंवा नंतरची आवश्यकता आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nआपल्याला हॉगवॉर्ट्स वॉलपेपर एचडीसह वॉलपेपर आवडत असल्यास आपल्याकडे अ मोठ्या संख्येने प्रतिमा आपण आपल्या डिव्हाइसचे वॉलपेपर म्हणून वापरू शकता. हा अ‍ॅप पूर्णपणे डाउनलोडसाठी उपलब्ध आहे, यात जाहिरातींचा समावेश आहे परंतु अ‍ॅप-मधील खरेदी नाही.\nडाउनलोड करा QR कोड\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: Android मार्गदर्शक » Android खेळ » Android साठी सर्व हॅरी पॉटर अ‍ॅप्स आणि गेम\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः ��ोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nAndroid साठी एअरप्ले सर्वोत्तम पर्याय\nअ‍ॅपवरून इन्स्टाग्रामवर टाइमर कसा सेट करायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://androidguias.com/mr/Android-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-23T02:52:39Z", "digest": "sha1:TCGUUPFE6KEKK337CIVNOTHWCIGO2AXW", "length": 39311, "nlines": 316, "source_domain": "androidguias.com", "title": "Android साठी 24 अत्यावश्यक गेम जे आपण आपल्या मोबाइलवर चुकवू शकत नाही | Android मार्गदर्शक", "raw_content": "\nAndroid वर आयफोन इमोजी\nAndroid साठी सॉकर गेम\nAndroid साठी Wi-Fi शिवाय खेळ\nAndroid साठी झोम्बी गेम्स\nAndroid साठी रेसिंग खेळ\nAndroid साठी पावसाचा अलार्म\nPicsArt साठी पर्याय विनामूल्य\nAndroid साठी 24 अत्यावश्यक गेम जे आपण आपल्या मोबाइलवर चुकवू शकत नाही\nमोबाइल गेम्स उद्योग हळूहळू वाढत आहे आणि एक झाला आहे बहुतेक अभ्यासासाठी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत. त्याबद्दल धन्यवाद, आमच्याकडे प्ले स्टोअरमध्ये आमच्या विल्हेवाटवर आमच्याकडे मोठ्या संख्येने गेम्स आहेत, सर्व प्रकारच्या गेम जे आम्हाला डाउनटाइम किंवा बरेच तास घालवू देतात ...\nआपण अद्याप गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून आपला स्मार्टफोन वापरण्यास स्वतःस प्रोत्साहित केले नसल्यास, या लेखात आम्ही ते आपण काय आहोत ते दर्शवू अत्यावश्यक खेळ की प्रत्येक वापरकर्त्याने आपल्या आवडीनुसार सर्वोत्तम असा गेम शोधणे सुलभ करण्यासाठी श्रेणीनुसार वर्गीकृत करून पहावे.\n1 Android साठी ऑनलाइन मल्टीप्लेअर गेम\n1.2 ड्यूटी कॉल: मोबाइल\n2 Android साठी रणनीती गेम\n2.1 व्हॅलर च्या एरेना\n3 Android साठी प्लॅटफॉर्म गेम\n3.1 ऑल्टोज अ‍ॅडव्हेंचर आणि ऑल्टोची ओडिसी\n4 Android साठी साहसी खेळ\n4.3 अंतिम कल्पनारम्य सागा\n4.4 ब्लॅक डेझर्ट मोबाइल\n5 Android साठी रेसिंग खेळ\n5.1 डांबर 9: प्रख्यात\n5.2 मारियो कार्ट टूर\n6 Android साठी स्पोर्ट्स गेम्स\n7 Android साठी पत्ते खेळ\n8 Android साठी कोडे खेळ\n8.2 मॅजेस आणि बरेच काही\nAndroid साठी ऑनलाइन मल्टीप्लेअर गेम\nपीयूबीजी मोबाइल होता पहिली लढाई रोयले जी मोबाईल उपकरणांसाठी प्रसिद्ध केली गेली होती, पीसीवर मिळालेल्या यशाच्या अनुषंगाने, व्हिडिओ गेम्सच्या इतिहासातील 43 दशलक्ष प्रती विकल्या गेलेल्या इतिहासातील हा सर्वाधिक विक्रीचा पीसी गेम बनला आहे.\nही लढा�� रॉयल गेममधील सर्व सहभागी (एकूण 100) आणि कोठे ठेवते तेथे फक्त एक संघ बाकी आहे. उर्वरित खेळाडूंना लहान मंडळांमध्ये एकत्रित करण्यासाठी ज्या ठिकाणी क्रिया होते ते क्षेत्र हळूहळू बंद होते.\nAndroid साठी सर्वोत्तम मल्टीप्लेअर गेम\nबॅटल रोयले मोड व्यतिरिक्त, पीयूबीजी मोबाइल देखील देते इतर गेम रीती, मर्यादित काळासाठी खास कार्यक्रम ... हे शीर्षक विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. आम्हाला गेममध्ये आढळणार्‍या खरेदीचा कोणताही अतिरिक्त फायदा न देता केवळ खेळाडूंच्या सौंदर्यशास्त्रांवरच परिणाम होतो.\nडाउनलोड करा QR कोड\nपब मोबाइल - प्रवास\nजरी कॉल ऑफ ड्यूटीः मोबाईलमध्ये लढाई रॉयल मोडचा समावेश आहे, तो गेम मोड नाही जो सर्वात जास्त आहे. गेमप्ले कन्सोल पासून वारसा. पीयूबीजी मोबाइलच्या विपरीत, हे शीर्षक नियंत्रकांशी सुसंगत आहे, म्हणूनच आपल्याकडे या प्रकाराचे नियंत्रक असल्यास, ग्राफिक्स वगळता गेमप्ले कन्सोलसारखेच आहे.\nAndroid साठी 9 सर्वोत्कृष्ट विनामूल्य gamesक्शन गेम\nहे शीर्षक आपल्यासाठी उपलब्ध आहे विनामूल्य डाउनलोड करा अ‍ॅप-मधील खरेदीसह जे केवळ खेळाडूंच्या सौंदर्यशास्त्रांवर परिणाम करतात, कोणताही अतिरिक्त फायदा देत नाहीत.\nडाउनलोड करा QR कोड\nविकसक: अ‍ॅक्टिव्हिजन पब्लिशिंग, इंक.\nफोर्टनाइट हा रणांगणातील लढाईंपैकी एक आहे जगभरातील सर्वात लोकप्रिय जे बांधकाम घटकांमध्ये देखील मिसळते. पीयूबीजी मोबाईल प्रमाणेच, लढाई रोयल मोडमध्ये १०० खेळाडू अशा बेटावर ठेवण्यात आले आहेत जिथे फक्त एक संघ टिकू शकेल.\nबर्‍याच वापरकर्त्यांसाठी, बांधण्याचे बंधन आधीच त्यांना परत फेकते, तथापि, तुम्हाला अभियंता बनण्याची गरज नाही या शीर्षकाचा आनंद घेण्यास सक्षम होण्यासाठी आम्हाला क्रिएटिव्ह सारख्या इतर गेम पद्धती देखील प्रदान करते जिथे अनेक खेळाडू त्यांचे स्वतःचे बेट तयार करू शकतात आणि सराव करू शकतात.\nफोर्टनाइट 10 सर्वात समान खेळ\nयेथे २० वि २० मोड आहे जिथे प्रत्येक वेळी आपण मरणार आहोत, आम्ही खेळ परत जोपर्यंत प्रत्येक संघाचे निर्मुलन लक्ष्य पूर्ण होत नाही. आपल्यासाठी फोर्टनाइट उपलब्ध आहे विनामूल्य डाउनलोड करा एपिक गेम्स वेबसाइटद्वारे.\nआपण विविध गेम शोधत असल्यास, रॉब्लॉक्स हे आपण शोधत असलेले शीर्षक आहे. रोब्लॉक्समध्ये आपल्याकडे आहे सर्व प्रकारच्या खेळांची संख्या, हे ��र्व विनामूल्य उपलब्ध आहेत. हे कंट्रोल नॉब्जशी सुसंगत आहे, जे त्या खेळाडूंसाठी आदर्श आहेत ज्यांना स्क्रीनवर दाबून खेळणे अवघड आहे.\nरोब्लॉक्स आपल्यासाठी उपलब्ध आहे विनामूल्य डाउनलोड करा आणि इतर खेळाडूंकडे कोणताही अतिरिक्त फायदा न देता देखावा सुधारण्यासाठी खरेदीचा समावेश आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nआपण जे शोधत आहात तो एक मल्टीप्लेअर गेम आहे गेम आणि गेम दरम्यान बराच वेळ घेऊ नका, ब्राऊल स्टार्स हे कदाचित आपण शोधत असलेले शीर्षक असण्याची शक्यता आहे, असा खेळ ज्यामध्ये 3 खेळाडूंच्या संघांना अन्य प्रकारच्या संघास सर्व प्रकारच्या शस्त्रे पराभूत करावे लागतात.\nफोर्टनाइट 10 सर्वात समान खेळ\nखेळ आपल्यासाठी उपलब्ध आहे विनामूल्य डाउनलोड करा आणि अ‍ॅप-मधील खरेदीचा समावेश आहे ज्या या श्रेणीतील सर्व शीर्षकांप्रमाणेच कोणताही फायदा न करता केवळ खेळाडूंच्या सौंदर्यावर परिणाम करतात.\nडाउनलोड करा QR कोड\nAndroid साठी रणनीती गेम\nशौर्याचा एरेना आमच्या विल्हेवाट लावतो 40 पेक्षा जास्त वर्ण भिन्न परिस्थितींमध्ये 1vs1, 3vs3 किंवा 5vs5 लढाईत आपल्या शत्रूंचा सामना करण्यासाठी. हे शीर्षक विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे आणि त्यात अ‍ॅप-मधील खरेदीचा समावेश आहे.\nAndroid साठी सर्वात व्यसन खेळ\nडाउनलोड करा QR कोड\nशौर्याचे रिंगण: अरेना 5v5\nआम्ही विचार करू शकतो की क्लेश रॉयले एकसारखे आहे Clash of Clans चा दुसरा भाग, असा एक बोर्ड ज्यामध्ये दोन खेळाडूंचा सामना करावा लागतो ज्यामध्ये त्यांना त्यांच्या सर्व इमारती नष्ट करून आणि प्रतिस्पर्ध्यांचा नाश करून प्रतिस्पर्ध्यांचा शेवट करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करावा लागतो.\nडाउनलोड करा QR कोड\nआपल्या शत्रूंचा सामना करण्याऐवजी आपण आपल्या लढाऊ कैदीमध्ये आपण बनविलेले शत्रू कोठे ठेवावेत याची स्वतःची कोठडी तयार करायची असल्यास, आपण अंधार कोपरमध्ये शोधत असलेला हा खेळ आम्हाला अनुमती देईल सर्व प्रकारच्या दुष्ट प्राण्यांशी लढा. हे शीर्षक विनामूल्य डाउनलोड उपलब्ध आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nAndroid साठी प्लॅटफॉर्म गेम\nऑल्टोज अ‍ॅडव्हेंचर आणि ऑल्टोची ओडिसी\nआपण शोधत असल्यास विश्रांतीच्या संगीतासह प्लॅटफॉर्म गेमआपल्याला अल्टो अ‍ॅडव्हेंचर आणि ऑल्टोची ओडिसी वापरुन पहावी लागेल. दोन्ही गेम आम्हाला समान गेमप्लेची ऑफर करतात परंतु भिन्न सेटिंग्ज आणि पार्श्वभूमी संगीतासह. वाटेत अडथळे येणारे अडथळे टाळण्यासाठी आपल्याला फक्त बोटाची आवश्यकता असते.\nडाउनलोड करा QR कोड\nविकसक: नूडलिकाक स्टुडिओ इंक\nडाउनलोड करा QR कोड\nविकसक: नूडलिकाक स्टुडिओ इंक\nक्लासिक रेमन प्लॅटफॉर्म गेम्सच्या संकलनात गहाळ होऊ शकला नाही, असा खेळ जो मरण्यास नकार देतो आणि ती बाजारपेठेत 30 वर्षांहून अधिक काळ आहे. हे शीर्षक आमच्या विश्वासाने आणि शत्रूंना चकमा देण्याच्या क्षमतेची चाचणी घ्यावी लागेल अशा मोठ्या संख्येने जगासमोर ठेवते.\nAndroid साठी 14 सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म गेम\nरेमन अ‍ॅडव्हेंचर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे आणि त्यात अ‍ॅप-मधील खरेदीचा समावेश आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nडाउनलोड करा QR कोड\nडाउनलोड करा QR कोड\nअसा एक खेळ हे प्लॅटफॉर्म गेमच्या नेहमीच्या सौंदर्यप्रसाधनापलीकडे जाते बॅडलँड आहे, जिथे आपल्याला केवळ उडी मारण्याची गरज नाही परंतु आपल्याद्वारे ऑफर केलेल्या 100 पातळीवर विचार केला पाहिजे. हे शीर्षक, जे पीसीसाठी देखील उपलब्ध आहे, विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे, त्यात सर्व स्तरांवर प्रवेश अनलॉक करण्यासाठी जाहिराती आणि अॅप-मधील खरेदीचा समावेश आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nAndroid साठी साहसी खेळ\nमिनीक्राफ्ट हा एक खेळ आहे ज्यामध्ये आपल्याला असावा लागेल आपली कल्पना मुक्त कराएकतर वैयक्तिकरित्या किंवा मित्रांसह.\nMinecraft सर्वात समान खेळ\nकिल्ले बनवा, एक गाव तयार करा, पशुधनाची काळजी घ्या, भाजीपाला लावा, रात्रीच्या प्राण्यांपासून स्वत: चे रक्षण करा, संसाधनाच्या शोधात आपले वातावरण शोधा ... एक अपरिहार्य खेळ, आपल्या वयाची पर्वा न करता.\nडाउनलोड करा QR कोड\nहे शीर्षक आम्हाला तेवत येथे एक विलक्षण जगात घेऊन जाते जीव पूर्ण या जगावर राज्य करणारे मूल देवता, सात या सर्वांची उत्तरे शोधावी लागतील अशा सर्व प्रकारांबद्दल. हे शीर्षक, जे पीसी आणि कन्सोलसाठी देखील उपलब्ध आहे, विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आणि यात गेम खरेदी आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nआपणास हे शीर्षक माहित असल्यास, आमच्याकडे त्याबद्दल थोडेसे किंवा बरेच काही आहे जे आपणास माहित नाही. प्ले स्टोअरमध्ये आमच्याकडे आहे या गाथाच्या मोठ्या संख्येने आवृत्ती, होय, ते अगदी स्वस्त नाहीत. मोबाइल डिव्हाइससाठी गेमप्ले बर्‍यापैकी यशस्वी झाले आहे कारण आम्हाला आमच्या कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी फक्त स्क्रीनवर टॅप करावे लागेल.\nडाउनलोड करा QR कोड\nअंतिम फॅन्सी ब्राव्हो उत्तीर्ण\nविकसक: स्क्वेअर ENIX कं, लिमिटेड\nडाउनलोड करा QR कोड\nअंतिम कल्पनारम्य पंधरावा पॉकेट संस्करण\nविकसक: स्क्वेअर ENIX कं, लिमिटेड\nडाउनलोड करा QR कोड\nअंतिम कल्पनारम्य आठवा रीमास्टर्ड\nविकसक: स्क्वेअर ENIX कं, लिमिटेड\nडाउनलोड करा QR कोड\nअंतिम कल्पनारम्य चतुर्थ (3 डी रेक)\nविकसक: स्क्वेअर ENIX कं, लिमिटेड\nडाउनलोड करा QR कोड\nअंतिम कल्पनारम्य तिसरा (3 डी रेक)\nविकसक: स्क्वेअर ENIX कं, लिमिटेड\nब्लॅक डेझर्ट मोबाइल हे आणखी एक शीर्षक आहे जे पीसी आणि कन्सोलवर देखील उपलब्ध आहे. हे शीर्षक आमच्या विल्हेवाट लावते ए थकबाकी ग्राफिक्ससह कल्पनारम्य आरपीजी वर्ल्ड जेथे आम्हाला मासेमारी, शिकार, कार्यसंघ यामधील पात्रांच्या कौशल्यांसह आपली कौशल्य चाचणी घ्यावी लागेल. ब्लॅक डेझर्ट ऑनलाइन विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे आणि यात गेम खरेदी आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nAndroid साठी रेसिंग खेळ\nडांबर 9: प्रख्यात सह, ईएने गेम मॉडेल बदलले जे त्याच्या मागील आवृत्तींमध्ये इतके यशस्वी झाले होते. तथापि, आपण अद्याप एक युरो खर्च न करता खेळ दरम्यान प्रतीक्षा करण्याचा धैर्य असल्यास हे अद्याप एक उत्कृष्ट शीर्षक आहे.\nAndroid साठी सर्वोत्तम रेसिंग गेम\nहे शीर्षक आम्हाला जगातील सर्वात वेगवान आणि सर्वात महागड्या कार चालविण्यास अनुमती देते इतर खेळाडू विरुद्ध स्पर्धा. डांबर 9: प्रख्यात विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि गेममध्ये वेगाने पुढे जाण्यासाठी खरेदीचा समावेश आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nडाउनलोड करा QR कोड\nडांबर 8: एअरबोर्न: वेगवान ऑनलाइन शर्यती\nजर आपल्याला मारिओ कार्ट आवडत असेल तर आपण हे करून पहा निन्तेन्डोने स्लीव्हमधून बाहेर काढलेली आवृत्ती मोबाइल डिव्हाइससाठी, एक गेम जो आपल्याला आपल्या ड्रायव्हिंगची कौशल्ये मारिओच्या जगामधील सामान्य वर्णांसह दर्शविण्यास अनुमती देईल. गेम विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे आणि त्यात अ‍ॅप-मधील खरेदीचा समावेश आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nअँड्रॉइडवर उपलब्ध असलेल्या s ० च्या दशकामधील एक क्लासिक म्हणजे कार्मेगेडॉन, जेथे आम्हाला वाहनातून आपल्या शत्रूंचा पराभव करावा लागतो. आम्ही मोठ्या संख्येने लोकांवर धावतो शक्य. प्ले करण्याच्या क्षमतेमुळे हे शीर्षक 18 वर्षांपेक्षा जास्त वय���च्या लोकांचे आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nAndroid साठी स्पोर्ट्स गेम्स\nफिफा सॉकरसह आपण हे करू शकता सुंदर खेळाचा आनंद घ्या बर्‍याच देशांमध्ये मोबाइल डिव्हाइसच्या तार्किक मर्यादांमुळे, अगदी चांगल्या प्रकारे काम केलेल्या ग्राफिकल इंटरफेसबद्दल धन्यवाद. हा गेम आम्हाला चॅम्पियन्स लीग किंवा युरोपा लीग सारख्या जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भाग घेण्यास अनुमती देतो. फिफा फुटबॉल विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आणि त्यात अ‍ॅप-मधील खरेदीचा समावेश आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nअगं इलेक्ट्रॉनिक्स (आर्ट्स ऑफ फिफा सॉकर सारखे विकसक) चे आणखी एक विलक्षण शीर्षक एनबीए लाइव्ह आहे, ज्यामुळे आम्हाला जगातील सर्वात मोठ्या बास्केटबॉल लीगमधील सामन्यांचा आनंद घेता येतो. 3v3 किंवा 5v5 सामने. जेव्हा आमचा कार्यसंघ तयार करण्याचा विचार केला जातो तेव्हा आमच्याकडे महाविद्यालयबाहेरचे क्लासिक प्रख्यात आणि खेळाडू निवडण्याचा पर्याय असतो.\nडाउनलोड करा QR कोड\nएनबीए लाइव्ह मोबाइल बास्केटबॉल\nAndroid साठी पत्ते खेळ\nआम्ही हे शीर्षक एक म्हणू शकतो लीग ऑफ लेजेंड स्पिन ऑफ (हा त्याच विकसकाकडून आहे) जो आम्हाला स्पॅनिशमध्ये पूर्णपणे भाषांतरित गेम ऑफर करतो, ज्यात आवाजांचा समावेश आहे (अगदी असे काही गेम खेळतात).\nआपल्या मोबाइलसाठी सर्वोत्कृष्ट कार्ड गेम\nमहापुरूषातील रुनेतेरामध्ये आपला शत्रू येण्यापूर्वी आपल्या बुरुजाच्या ठिकाणांचा बचाव करावा लागतो. हे शीर्षक डाउनलोडसाठी पूर्णपणे उपलब्ध आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nविकसक: दंगल खेळ, इंक\nएक जुन्या पत्ते मोबाइल इकोसिस्टममध्ये हर्ट्सोन आहे, हा व्यापक समुदायासह एक खेळ आहे आणि तो या शैलीचा सर्वात प्रतिनिधी खेळ बनला आहे. आपण मोठ्या संख्येने पर्यायांसह संपूर्ण कार्ड गेम शोधत असल्यास, हे आपण शोधत असलेले शीर्षक आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nविकसक: बर्फाचा तुकडा मनोरंजन, इंक.\nAndroid साठी कोडे खेळ\nद रोपचा गेम आमच्या विल्हेवाट लावतो 425 पेक्षा जास्त पातळी ज्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त तारे मिळविण्यासाठी दोरी कापावी लागेल आणि इतिहासाच्या सर्वाधिक नामांकित खेळामध्ये नवीन आणि रोमांचक स्तर अनलॉक करावे लागतील.\nडाउनलोड करा QR कोड\nपूर्णपणे दोरी कापून टाका\nमॅजेस आणि बरेच काही\nजर आपल्याला या क्लासिक कोडे गेमसह मॅझेस आवडत असतील तर आपण त्याचा आन��द घ्याल. हे एकल नाटकासाठी डिझाइन केलेले आहे स्वातंत्र्याचा मार्ग शोधत आहात यात आमचे तर्कशास्त्र आणि ते आपण कसे घेतो यावर अवलंबून असते ही चाचणी घेते, हे आपल्याला आराम करण्यास किंवा नवीन सुरुवात करण्यास मदत करते. हा गेम आम्हाला मॅजेजच्या 6 श्रेणी आणि एक द्विमितीय डिझाइन ऑफर करतो ज्यामुळे आम्हाला अन्य 3 डी अनुप्रयोग विसरणे शक्य होईल जेथे मार्ग शोधणे कठीण आहे.\nडाउनलोड करा QR कोड\nमॅजेस आणि बरेच काही\nविकसक: लिओ डी सोल गेम्स\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: Android मार्गदर्शक » Android खेळ » Android साठी 24 अत्यावश्यक गेम जे आपण आपल्या मोबाइलवर चुकवू शकत नाही\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nडेमन टूल्स डाउनलोड करण्यासाठी आणि ते कशासाठी आहे\nAndroid वर आपली डायरी लिहिण्यासाठी सर्वोत्कृष्ट अॅप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/coronavirus-guidelines-corona-virus-children-do-not-need-masks-new-central-government-guidelines/", "date_download": "2021-06-23T02:24:10Z", "digest": "sha1:2MUSPZSOOMQOFQANP2W6HSUZ4C6EGZCO", "length": 13560, "nlines": 134, "source_domain": "bahujannama.com", "title": "Coronavirus Guidelines | केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे, आता लहान", "raw_content": "\nCoronavirus Guidelines | केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे, आता लहान मुलांना मास्कची गरज नाही\nin महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना Corona संकटामुळे मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र आता केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक Coronavirus Guidelines तत्वात पाच किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणे आवश्यक नसल्याने म्हंटले आहे. देशाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या (डीजीएचएस) नव्या मार्गदर्शक Coronavirus Guidelines तत्वात लहान मुलांना मास्कच Mask नाही तर १८ वर्षाखाल���ल कोरोनाची बाधा झालेल्या मुलांना रेमडेसिविर Remedacivir औषध देऊ नये, असेही म्हंटले आहे.\nआरोग्य सेवा संचालनालयाच्या माहितीनुसार पालक व डॉक्टर Doctor यांच्या देखरेखीखाली सहा ते अकरा वर्षे वयोगटातील मुलांनी children मास्क वापरण्यास हरकत नाही.\n१८ वर्षाखालील मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी सर्वानी काळजी घेतली पाहिजे.\nकोरोनाची मध्यम लक्षणे असलेल्या किंवा कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना स्टेरॉईड्स देणे हे हानीकारक ठरू शकते.\nत्यामुळे कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवरच स्टेरॉईड्सचा वापर केला जावा.\nयाचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी, म्हणजे स्टेरॉईड्स योग्य वेळी द्यावे,\nत्यावेळी त्याचे प्रमाण आणि योग्य कालावधीसाठी करण्यात यावा.\nया नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रुग्णाची प्रकृती पाहून त्याची एचआरसीटी HRCT करावी किंवा न करावी याचा निर्णय उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घ्यावा असेही म्हंटले आहे.\nदरम्यान, कोरोनावरील उपचारासाठी रेमडेसिवीरचा वापर करण्यात येतो.\n१८ वर्षे वयाखालील कोरोनाग्रस्त मुलांच्या उपचारांत रेमडेसिविरचा वापर करू नये असे नव्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे.\nकारण मुलांवर उपचार करताना रेमडेसिविर परिणामकारक ठरते का किंवा त्या मुलांसाठी हे औषध किती सुरक्षित आहे.\nयाबद्दल अद्याप पुरेसा अभ्यास झालेला नसल्याचे म्हंटले आहे.\nकृपया हे देखील वाचा:\nकॉलसेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने युगांडातून बोलवून लावले ‘वाम’ मार्गाला\nमहंत नरसिंहानंद यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचे कारण, प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा’\nउर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ पाहून चाहते थक्क\n10 कोटींचे पुरातन नाणे असल्याचे भासवून विक्री करण्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद\nरिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना झटका दुसऱ्या बँकेच्या एटीममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार जादा शुल्क\nTags: Central governmentchildrenCoronary Disorders Under 18crisisDGHSDirectorate of Health ServicesMasksnew guidelinesRemedivisirआरोग्य सेवा संचालनालयाकेंद्र सरकारडीजीएचएसनवी मार्गदर्शक तत्वेमास्करेमडेसिविरलहान मुलांनासंकटामुळे१८ वर्षाखालील कोरोनाची बाधा\nकॉलसेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने युगांडातून बोलवून लावले ‘वाम’ मार्गाला\n अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या, नागपूरात प्रचंड खळबळ\n अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या, नागपूरात प्रचंड खळबळ\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nCoronavirus Guidelines | केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे, आता लहान मुलांना मास्कची गरज नाही\nWeather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’\nAjit Pawar | बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी आडवला अजित पवारांचा ताफा, पोलिसांचा लाठीचार्ज, मराठा आंदोलक ताब्यात\nBreak The Chain | मुंबई लोकल सेवेबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची महत्वाची माहिती, म्हणाले…\nPune Unlock | पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार, जाणून घ्या सविस्तर\n ईडीकडून नागपूरमध्ये तिघांची गोपनीय चौकशी, महत्त्वाची कागदपत्रे हात��� \nNew Variant ay1 | भारतात सापडला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट AY.1, पुन्हा वाढली चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-pran-kumar-sharma-who-is-pran-kumar-sharma.asp", "date_download": "2021-06-23T03:29:07Z", "digest": "sha1:DLI5UEXUYWF5DU3G5NHHH3Z346SQLUU2", "length": 16207, "nlines": 314, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "प्राण कुमार शर्मा जन्मतारीख | प्राण कुमार शर्मा कोण आहे प्राण कुमार शर्मा जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Pran Kumar Sharma बद्दल\nनाव: प्राण कुमार शर्मा\nरेखांश: 74 E 25\nज्योतिष अक्षांश: 31 N 5\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nप्राण कुमार शर्मा जन्मपत्रिका\nप्राण कुमार शर्मा बद्दल\nप्राण कुमार शर्मा व्यवसाय जन्मपत्रिका\nप्राण कुमार शर्मा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nप्राण कुमार शर्मा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Pran Kumar Sharmaचा जन्म झाला\nPran Kumar Sharmaची जन्म तारीख काय आहे\nPran Kumar Sharmaचा जन्म कुठे झाला\nPran Kumar Sharma चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nPran Kumar Sharmaच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि तेवढेच सक्षमही आहात. तुम्ही नीटनेटके राहता आणि व्यवस्थित राहणे आणि पद्धतशीर काम करणे आवडते. काही वेळा या गुणांचा इतका अतिरेक होतो की बारकावे पाहताना तुम्ही कदाचित आयुष्यातल्या मोठ्या संधी गमावून बसता.तुम्ही सहानुभूतीपूर्ण आणि उदार आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा ती व्यक्ती तणावाखाली असेल तर तिच्याकडे लक्ष न देता, मदन न करता तुम्ही दुर्लक्ष कराल, असे होणे शक्य नाही.तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे डळमळीत आहे. तुमच्यात असलेले गुण तमुचा ठसा जगात उमटवण्यासाठी पुरेसे आहेत आणि तुमच्यात ती शिडीच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचण्याची हिंमत आहे. असे असताना कमी क्षमतेची आणि फार प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्ती तुमच्या जागी जाऊन बसतील की काय, अशी शंका तुमच्या मनात येत असते. त्यामुळे तुमच्या या मनाच्या खेळांचा विचार करू नका. तुम्ही यशस्वी होणारच आहात, असे गृहित धरा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवहारी आणि वस्तुस्थितीचे भान असणारे आहात. तुम्हाला दर वेळी काही ना काही साध्य करायचे असते. एखादे ध्येय गाठण्याची इच्छा तुमच्या मनात असते. यामुळे तुम्ही काही वेळा अस्वस्थ होता. असे असले तरी तुम्ही जे साध्य केले आहे त्या���ाबत तुम्हाला नेहमीच अभिमान असतो.\nPran Kumar Sharmaची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुमच्यामध्ये गंभीरतेने विचार करण्याची आणि जाण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच तुम्ही कुठल्याही विषयावर चांगली पकड ठेवाल. परंतु याची दुसरी बाजू ही आहे की तुम्ही त्याच्या खोलवर जाण्यासाठी अधिक वेळ घ्याल, म्हणून कधी-कधी तुम्हाला तुमच्या अभ्यासात कंटाळवाणे वाटू शकते. तुम्ही Pran Kumar Sharma ल्या शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक मेहनत कराल आणि स्वभावाने अध्ययनशील असाल. नियमित रूपात अध्ययन करणे तुम्हाला बरीच मदत करेल आणि याच बळावर तुम्ही Pran Kumar Sharma ल्या शिक्षणाला पूर्ण करू शकाल. तुम्हाला काही विषयांमध्ये समस्यांचा सामना करण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या अभ्यासात थोडा व्यत्यय येऊ शकतो परंतु निरंतर अभ्यास करण्याच्या कारणाने तुम्ही अंततः यशस्वी व्हाल. काही वेळा तुम्हाला तुमच्या मेहनतीचा इतका परिणाम मिळणार नाही जितकी तुम्हाला अपेक्षा आहे परंतु तुमच्या ज्ञानाची वृद्धी अप्रत्यक्षिक रूपात होईल आणि हीच तुम्हाला Pran Kumar Sharma ल्या जीवनात यशस्वी बनवेल.तुम्हाला खूप काही आणि खूप लवकर हवे असते. त्यामुळे तुम्ही प्रचंड अंतर्गत दबावाखाली वावरता आणि तडजोड करण्यास अजिबात तयार नसता. तुम्ही खूप अस्वस्थ असल्यामुळे, तुम्ही तुमची उर्जा एकाच वेळी अनेक ठिकाणी खर्च करता आणि अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे क्वचितच त्यापैकी एखादी गोष्ट पूर्ण करू शकता. कारण प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन असते. उतारवयात तुम्हाला अर्धशीशीचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे शांत होण्यास शिकण्याची आवश्यकता आहे. योगासनांचा सराव हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.\nPran Kumar Sharmaची जीवनशैलिक कुंडली\nपैसे कमविण्यासाठी कष्ट करण्याची तुमची तयारी असते, कारण इतरांकडून आदर मिळावा यासाठी उत्तम वातावरण असणे आवश्यक असते, असे तुम्हाला वाटते. पण हे तितकेसे खरे नाही. जर तुम्हाला यातून आनंद मिळत असेल तरच अशा प्रकारे काम करा.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-vaslav-nijinsky-who-is-vaslav-nijinsky.asp", "date_download": "2021-06-23T03:28:32Z", "digest": "sha1:D367I5XEDVFTXGYMEM5WJZOZRI5A34SV", "length": 15988, "nlines": 316, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "वस्लाव निजिन्स्की जन्मतारीख | वस्लाव निजिन्स्की कोण आहे वस्लाव निजिन्स्की जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Vaslav Nijinsky बद्दल\nरेखांश: 30 E 30\nज्योतिष अक्षांश: 50 N 27\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: अचूक (अ)\nवस्लाव निजिन्स्की प्रेम जन्मपत्रिका\nवस्लाव निजिन्स्की व्यवसाय जन्मपत्रिका\nवस्लाव निजिन्स्की जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nवस्लाव निजिन्स्की ज्योतिष अहवाल\nवस्लाव निजिन्स्की फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Vaslav Nijinskyचा जन्म झाला\nVaslav Nijinskyची जन्म तारीख काय आहे\nVaslav Nijinskyचा जन्म कुठे झाला\nVaslav Nijinsky चा जन्म कधी झाला\nVaslav Nijinsky चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nVaslav Nijinskyच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत अनुकूल परिस्थितीत तुमच्या आयुष्याची सुरुवात केली, तुम्ही चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तुमची स्मरणशक्ती उत्तम आहे आणि दुसऱ्याने दाखवलेला चांगुलपणा तुम्ही कधीही विसरत नाही. तुम्ही अत्यंत दानशूर आहात. तुम्ही अत्यंत पद्धतशीर आहात. हा तुमचा स्वभाव तुमच्या कामात, वेशभूषेत आणि तुमच्या घराच्या रचनेत दिसून येतो.तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि सुसंस्कृत आहे. तुम्ही सहृदयी आहात आणि तुमचे मन विशाल आहे. जेव्हा गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत, तेव्हाही तुम्ही समजूतदारपणा दाखवता. तुमचा स्वभाव काहीसा आग्रही आहे.तुमच्यात जन्मापासूनच नेतृत्वगूण आहेत, पण हा तुमचा गुण सहसा तुम्ही दाखवून देत नाही. तुम्ही मोठ्या गोष्टींचा विचार करता, मोठ्या ध्येयांसाठी काम करता आणि तुम्ही अनावश्यक घटकांना फार महत्त्व देत नाही.तुमच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत आणि तुम्ही स्वत:साठी अत्यंत उच्च ध्येय ठेवलेली आहेत. नेहमी त्यात तुम्ही काहीसे कमी पडता, पण हे होऊ शकतं. असे असले तरी तुम्ही जे साध्य करता ते सर्वसामान्यांपेक्षा जास्तच असते.\nVaslav Nijinskyची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुमच्यामध्ये उत्तम स्फुर्ती आहे आणि तुम्ही आयुष्यात काहीतरी मिळवण्याची इच्छा बाळगतात, परंतु तुम्ही स्वतःला बनवा विरोधाभासात फसून तुम्ही Vaslav Nijinsky ल्या शिक्षणापासून विमुख होऊ शकतात अशामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींचा त्याग करून मोकळ्या म���ाने विचार केला पाहिजे. तुम्हाला हे समजले पाहिजे जे तुम्ही आहात, त्या-पेक्षाही तुम्ही अधिक चांगले होऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षणाची व्याप्ती वाढवावी लागेल. जर तुम्ही एक योजना बनवून शिक्षण प्राप्त केले तर एक उत्तम यश प्राप्त कराल. तुम्हाला जी काही माहिती आहे त्याला अन्य लोकांच्या समोर प्रस्तुत करणे पसंत करतात असे केल्याने ते तुमच्या चित्राच्या रूपात स्मृतीमध्ये अंकित होते आणि हेच तुम्हाला तुमच्या शिक्षणात मदत करेल. तुम्ही वास्तवात असे शिक्षण प्राप्त कराल जे आयुष्यात तुम्हाला चांगले वळण देण्यात मदत करेल. आणि तुम्हाला मानसिक रूपात संतृष्टी मिळेल.तुमच्यात आत्मविश्वास आणि सकारात्मकता पुरेपुर भरलेली आहे. सर्व काही ठीक होईल, असाच विचार तुम्ही नेहमी करता आणि तसे घडविण्यासाठीची क्षमता तुमच्यात आहे. तुम्ही दयाळू आणि सहनशील आहात. तुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि कोणतेही काम करताना त्यातील प्रत्येक बारकावे तुम्ही नीट तपासून पाहाता. तुम्ही श्रद्धाळू आणि आयुष्याकडे तुम्ही तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहता. याच दृष्टिकोनामुळे तुम्ही प्रत्येक कसोटी पार करता आणि आनंद मिळविण्यासाठीची क्षमता तुमच्यात निर्माण होते.\nVaslav Nijinskyची जीवनशैलिक कुंडली\nतुम्ही संपत्ती आणि स्थावर मालमत्तेचा संचय केलात तरच दुसरे तुम्हाला मान देतील, असे तुम्हाला वाटते. पण यात फार तथ्य नाही. त्यामुळे तुम्हाला जे करावेसे वाटते, जी ध्येय गाठावीशी वाटतात, त्यासाठी तुम्ही काम करत राहा.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/rakhi-sawant-mom/", "date_download": "2021-06-23T01:17:56Z", "digest": "sha1:QKLXAGNALGL5GXIYKEFRKDEXGHIYWJ5B", "length": 9015, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "rakhi sawant mom Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nभर रस्त्यात बसून ‘ढसाढसा’ रडली राखी सावंत, भावुक करेल ‘हा’ व्हिडिओ\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - र���खी सावंतची (Rakhi Sawant) आई जया सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी लढत होती. राखीच्या आईवर मोठी शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेद्वारे तिच्या आईच्या शरीरातील कॅन्सर ट्यूमर काढण्यात आली. राखीने एक…\n‘माझा मृत्यू अटळ होता पण सलमान देवासारखा आला’; राखीची आई झाली भावुक\nपोलीसनामा ऑनलाइन - बिग बॉस फेम राखी सावंत ला कोण नाही ओळखत कधी आपल्या मिश्किल व्हिडिओज मुळे, कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर हल्ली ती चर्चेत आली होती बिग बॉस मुळे. पण सध्या राखी चर्चेत अली आहे तिच्या आईमुळे. होय, राखीची आई कॅन्सर ने त्रस्त…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nPune News | अल्पवयीन मुलाला ऊसाच्या दांडक्याने केली मारहाण;…\nभाजपचा पलटवार, म्हणाले – ‘कार्यक्षमता निर्माण…\nMP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांचे मोठं विधान, म्हणाले…\nMaratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाला १५ आमदारांचा…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nवयाच्या अगोदर वृद्ध बनवतात ‘या’ 5 चुकीच्या सवयी; निरोगी…\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने केले अल्बम…\nPune News | पुण्याच्या सदाशिव पेठेतील उमेद फार्माचे मालक आणि बोगस…\nPune Crime News | पुण्यात जावायाचा सासूवर हल्ला, लोहियानगर परिसरातील घटना\nShirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना\nWhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील तुमच्या चॅटिंगचा अनुभव; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/karad-krishna-factory-election-news/", "date_download": "2021-06-23T01:54:16Z", "digest": "sha1:PBHZIYDUXAQ52MQNQAUZA5JYNXBKAFFG", "length": 12004, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "'केवळ पैशासाठीच विरोधकांचे अभद्र मनोमिलन' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/शहर/सातारा /‘केवळ पैशासाठीच विरोधकांचे अभद्र मनोमिलन’\n‘केवळ पैशासाठीच विरोधकांचे अभद्र मनोमिलन’\nकराड (अभयकुमार देशमुख) :\nमनोमीलन करणं हे पूर्णपणे चुकीचे होतं, कारण गेल्या सहा वर्षात दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. एकमेकांच्या विचारांचे कोणत्याही प्रकारची सांगड नव्हती. मग यांचे मनोमिलन कसं होणार, आणि जरी हे अभद्र मनोमिलन झालं असतं तरी ते मनोमिलन पैशासाठीच असल्याची टिका सहकार पॅनेलचे प्रमुख सुरेश भोसले यांनी विरोधकांवर केले आहे.\nरेठरे येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार शुभारंभावेळी ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. अतुल भोसले, पै. आनंदराव मोहिते, धनाजी पाटील यांच्यासह उमेदवार आणि सभासद उपस्थित होते.\nडॉ. सुरेश भोसले म्हणाले, कारखान्याच्या हितासाठी भविष्यात जे -जे चांगलं करायचा आहे, आणि जे मागील पाच वर्षात चांगले केले तोच अजेंडा घेऊन आम्ही सभासदांना समोरे जात आहोत. सभासदांचे आणि कामगारांचे आम्ही हित जपले आहे. यापुढील काळातही कारखाना अव्वल ठेवला जाणार आहे. त्यामुळे सभासद जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला चांगल्या मतांनी निवडून देतील.\nमदनराव मोहिते म्हणाले, निवडणूक होण्याअगोदरच विरोधकांच्या वाटण्या चालू झाल्या आहेत. परंतु ज्यांना मनासारखे मिळाले त्यांनी मनोमिलनाला विरोध केला. सभासदांसाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका पाहिजे. दोन विरोधकांच्यात एकाने कारखाना लुबाडला, त्यामुळे आता कारखाना चांगला कसा चालला हे, सभासदांनी पाहिले आहे. मी केवळ सभासद आणि कारखान्याच्या हितासाठी सहकार पॅनेल सोबत आहे.\nडॉ. अतुल भोसले म्हणाले, विरोधकांच्याकडे कुठलाच मुद्दा नसून केवळ वैयक्तिक टिका टिप्पणी करण्याचे काम चालू आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीत अपप्रचार करत आहेत.\nरेठरे गावच्या कोणत्याच लोकांच्या हिताच्या संस्थेच वाटण्या होत नसतात. मग कृष्णा कारखान्यात हे वाटण्या स्वार्थासाठी करण्यासाठी निघाले. तेव्हा या स्वार्थी लोकांना सभासद 29 तारखेला त्यांची जागा दाखवतील.\nमहाराष्ट्र सरकार आणणार कृषी सुधारणा विधेयक\nसोना कोमस्टारचा आयपीओ 14 जून रोजी बाजारात\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nसाताऱ्यात दिवसभरात 16 बाधितांचा मृत्यू\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/deepastambh-award-to-ambika-mahila-sahakari-patsanstha", "date_download": "2021-06-23T02:01:15Z", "digest": "sha1:ZQ2FOWWSWA3ZP6WTVRFHFBRC6M64C3VR", "length": 4325, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Deepastambh Award to Ambika Mahila Sahakari Patsanstha", "raw_content": "\nअंबिका महिला सहकारी पतसंस्थेस दीपस्तंभ पुरस्कार प्रदान\nश्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील सहकारी पतसंस्था चळवळीत अग्रगण्य असलेल्या अंबिका महिला सहकारी पतसंस्थेस नाशिक विभागातील महिला गटात 100 कोटी ठेवी असलेल्या प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा सन 2019-20 चा दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nहा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने संस्थेस राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा सौ.सुशिलाताई नवले, संचालिका सौ. रेखाताई घाटे, सौ. कुसुमताई जाधव, सौ. अनिता माळी सौ. लताताई धनवटे, सौ. कुसुमताई मोहन यांनी स्विकारला.\nहा पुरस्कार पतसंस्था चळवळीत दिशादर्शक काम असणार्‍या पतसंस्थांना देण्यात येतो. त्यासाठी संस्थेची ठेव वृध्दी, कर्जवितरण, गुंतवणूक, भागभांडवल, स्वनिधी, नफा लेखापरिक्षण वर्ग, सामाजिक कार्य तसेच करोना काळात ग्राहकांना दिलेली सेवा विचारात घेऊन निवड समितीने संस्थेची पुरस्कारासाठी निवड केली.\nसलग 5 व्या वर्षी पतसंस्थेला पुरस्कार मिळाला आहे. संचालक मंडळाचे पारदर्शक कामकाज, सेवक वर्गाची तत्पर सेवा, दैनिक ठेव प्रतिनिधींचे ठेव वृध्दीचे कामकाज इत्यादींच्या कामामुळे हा दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराने भविष्यात संस्थेच्या प्रगतीसाठी चालना व प्रोत्साहन मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्षा सौ.सुशिलाताई नवले यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/aadhar-registration-has-been-made-compulsory-school-children-state-till-march-31", "date_download": "2021-06-23T03:02:51Z", "digest": "sha1:A7KBBLHMPHRKOUMT2KC2IEL7AIQ72PU3", "length": 18119, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विद्यार्���्यांची आधार नोंदणी बंधनकारक; नोंदणी ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश", "raw_content": "\nलाभार्थी विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध नसेल, तर त्या ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता असते. त्याला आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.\nविद्यार्थ्यांची आधार नोंदणी बंधनकारक; नोंदणी ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश\nशनिमांडळ (नंदुरबार) : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सवलती योजनांमध्ये व्यवहार करण्यासाठी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांत म्हणजे ३१ मार्च २०२१ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत.\nराज्यात एक लाख १० हजार ३१५ शाळांमध्ये सुमारे दोन कोटी २५ लाख सात हजार ५७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्य शासनाने शालेय पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान, मोफत गणवेश-पाठ्यपुस्तके व इतर आनुषंगिक योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे.\nलाभार्थी विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध नसेल, तर त्या ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता असते. त्याला आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे. यापूर्वीही ही प्रक्रिया सुरू केली असली, तरी राज्यात अद्याप ६४ लाख ५९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी प्रलंबित आहे. काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाली आहे, तर अस्तित्वातच नसलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याचा प्रकार काही ठिकाणी उघड झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आहेत. (एक ते पंधरा वर्षे पूर्ण केलेल्या) त्यांच्या हाताचा ठसा घेऊन बायोमेट्रिकद्वारे नोंदणी अद्ययावत करून घ्यावयाची आहे.\nसुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना\nही प्रक्रिया पार पाडत असताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही. यादृष्टीने नियोजन करणे, सुरक्षित अंतर राखून याबरोबरच नोंदणी केंद्राचे निर्जंतुकीकरण करणे, मास्कचा वापर आदी सुरक्षेच���या उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व शाळा व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबत सविस्तर आदेशही काढला आहे.\nसंपादन - सुस्मिता वडतिले\nजीवनावश्‍यक वस्तू खरेदीचा नावाखाली बाजारपेठेत गर्दी\nनंदुरबार : संचारबंदी लागू केली असली तरी जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी दिलेली मुभा ही पोलीस व प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे .भाजीपाला, किराणा दुकानांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे . शासनाने ज्या उद्देशाने संचारबंदी लागू केली ,तो उद्देशच बाजूला पडला असून संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवीत बाजारपे\n\"कोरोना इफेक्‍ट' : धुळे- नंदुरबार विधान परिषद निवडणूक दोन महिने स्थगित\nधुळे : \"कोरोना' विषाणूचा संसर्ग रोखण्यात अवघी प्रशासकीय यंत्रणा जुंपल्याने धुळे- नंदुरबार विधान परिषदेची निवडणूक स्थगित झाली आहे. ती निवडणूक आयोगाने दोन महिने पुढे ढकलली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी ही माहिती दिली.\nकोरोना नियंत्रणासाठी नंदुरबार जिल्ह्यात संचारबंदी लागू ः जिल्हाधिकारी भारूड\nनंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार जिल्ह्यात आज (२३ मार्च २०२०) मध्यरात्रीपासून ३१ मार्च २०२० पर्यंत मनाई आदेश\nनंदुरबार कोरोना’बाबत नियंत्रण कक्षांची स्थापना\nनंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रसाराबाबत नागरिकांच्या शंकांचे व समस्यांचे समाधान करण्यासाठी आणि कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्हा नियंत्रण\nनंदुरबार ः ना मुहूर्त, ना शुभारंभ, घरगुती वातावरणात उभारली गुढी\nनंदुरबार ः कोरोना व्हायरसचा सावटाखाली आज गुढीपाडवा साजरा केला गेला. ना मुहूर्त, ना शुभारंभ ,ना कशाचे उद्घाटन अथवा गृहप्रवेश .अशा शुकशुकाट व घरगुती वातावरणातच गुढीपाडवा केला गेला. त्यामुळे गुढीपाडवा केव्हा आला, अन केव्हा गेला याची चाहूलही लागली नाही.\nअधिकाऱ्यांनो वस्तू खरेदीच्या वेळेबाबत प्रबोधन करा : डॉ. राजेंद्र भारुड\nनंदुरबार : ‘करोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश पुढील २१ दिवस अर्थात १४ एप्रिल २०२० रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आप\nनागरिकांनो, या वेळेतच खरेदीसाठी बाहेर पडा\nनंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू संचारबंदीतदेखील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने वेळा निश्चित केल्या आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी संयुक्तपणे निर्गमित केले आहेत.\nधुळ्यात लवकरच \"कोरोना व्हायरस'ची तपासणी\nधुळे ः कोरोना व्हायरसची वाढती लागण लक्षात घेता राज्यात मुंबईपाठोपाठ आता धुळ्यातही कोरोना तपासणी यंत्रणेस शासनाने मंजुरी दिली आहे. येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयात येत्या काही दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीनंतर चो\nसेंटल किचनमधून आदिवासी पाड्यावर अन्नपुरवठा\nशनिमांडळ : कोरोना विषाणू आजारामुळे दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर गैरसोय होऊ नये यासाठी आदिवासी विकास विभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून नंदुरबारमधील नवापूर चौफुली भागात राहणाऱ्या आदिवासी तसेच मजुरांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या माध्यमातून जेवण पुरविण्यात आले. मजुरी करत उदरनिर्वाह\n#Lockdown : निराधार व गरजूंसाठी धावली माणुसकी\nनाशिक / सटाणा : भुकेल्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास घालने, ही भावना माणसाला आनंदायी बनविते. नेमका हाच आनंद येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर भांगडिया यांनी रोजी अनुभवला. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबीयांना सामाजिक कार्यकर्ते किशोर भांगडिया यांनी जीवनावश्यक वस्तु वाटप करून सामाजिक बांधि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/16/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2021-06-23T02:53:50Z", "digest": "sha1:ZZGZNMDN7QVK3DMQ3HA52DQD2HTTGGZ6", "length": 8541, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "असे देश, असे विचित्र कायदे - Majha Paper", "raw_content": "\n���से देश, असे विचित्र कायदे\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अमेरिका, कायदे, विचित्र, सिंगापूर / May 16, 2021 May 16, 2021\nअमेरिका हा सगळ्या दुनियेत पुढारलेला देश मनाला जातो. पण या देशातील काही राज्यातील कायदे अगदी विचित्र म्हणावे असे आहेत. केवळ अमेरिकाच नाही तर प्रगत आणि शिस्तीचा देश अशी ओळख असलेला सिंगापूर आणि इस्त्रायलनेही असे विचित्र नियम कायदे त्यांच्या देशात लागू केलेले आहेत.\nअमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन मध्ये लॉलीपॉप खाण्यावर बंदी आहे असे सांगतात. अनेकांच्या मते अशी बंदी नाही आणि काडीला लावलेली गोळी किंवा चॉकलेट येथे विकले जाते आणि विकत घेता येते. कॅलिफोर्निया मध्ये टबमध्ये बसून संत्रे खाणे निषिद्ध असून न्यूजर्सी मध्ये बुलेटप्रुफ जॅकेट घालून खून करणे बेकायदा आहे. टेक्सास मध्ये रिकामी बंदूक दाखवून धमकावणे गुन्हा मनाला जातो.व्हेरमोंट येथे महिलेला दाताची कवळी बसवून घ्यायची असेल किंवा नकली दात बसवायचे असतील तर नवऱ्याची रीतसर परवानगी घ्यावी लागते.\nअर्केंसास राज्यात नवरा बायकोला आठवड्यातून एकदाच चोप देऊ शकतो. आठवड्यात दुसऱ्यांदा बायकोला बदडून काढणे हा गुन्हा आहे. जॉर्जिया मध्ये शाळेतील मुलगा आणि मुलगी एकत्र फिरत असतील तर मुलीच्या हातातील पुस्तके मुलाने धरावी लागतात अन्यथा तो गुन्हा मनाला जातो. बोस्टन शहरात एकावेळी एका घरात तीन कुत्री पाळणे बेकायदा आहे.\nन्यूयॉर्क शहरात चिमटे लावून कपडे वाळत घालायचे असतील तर तसा परवाना घ्यावा लागतो. हवाई मध्ये जुळे भाऊ एकाच कंपनीत काम करू शकत नाहीत. मियामी मध्ये प्राण्याची नक्कल करणे गुन्हा आहे तर लॉस एंजेलिसमध्ये एकाच टब मध्ये दोन मुलांना अंघोळ घालणे बेकायदा आहे. सान फ्रान्सिस्को मध्ये अंडरवेअरने कार साफ करणे बेकायदा मानले जाते तर केंटुकी मध्ये खिशातून आईसक्रीम नेता येत नाही.\nयुरेका नेवाडा मध्ये मिशीवाले मर्द महिलेला कीस करू शकत नाहीत, तो गुन्हा आहे. न्यूयॉर्क मध्ये छतावरून उडी मारली तर फाशीची शिक्षा होऊ शकते. इस्त्रायल मध्ये रविवारी नाक शिंकरणे कायद्याविरोधात आहे तर स्वीडन मध्ये २४ तास, १२ महिने वाहनाचे हेड लाईट ऑन ठेवणे बंधनकारक आहे.\nऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया शहरात घरातील गेलेला बल्ब आपण बदलू शकत नाही तर त्यासाठी इलेक्ट्रिशियन ला बोलवावे लागते. सिंगापूर मध्ये च्युईंगम खाल्ल्यास भक्कम दंड भरावा लागतो. चीन मध्ये फुल, रुमाल आणि घड्याळ भेट देणे निषिद्ध आहे तर थायलंड मध्ये पैश्यावर पाय देणे बेकायदा मानले जाते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gabitsamaj.com/Pages/samaj/domicile_cert.htm", "date_download": "2021-06-23T02:23:10Z", "digest": "sha1:WLRWGUDPZC5NWJPQ6GZATD64K2BBACE5", "length": 3468, "nlines": 40, "source_domain": "gabitsamaj.com", "title": "कोकण किनारपट्टीवर वसलेला एक समाज ........", "raw_content": "गृह संघटना छायाचित्रे नोंदणी संपर्क\nअखिल भारतीय गाबीत समाज महासंघ\nकार्यालयीन पत्ता : सागरभुवन सोसायटी, कांजुरमार्ग (पुर्व), मुंबई नं.-400042.\nरहिवाश्याचा दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे.\nकागदपत्रे सादर केल्यावरती सर्वसाधरणपणे १५ दिवसात दाखला मिळू शकेल.\nसर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक.\nअर्जदाराने स्वाक्षरी केलेला अर्ज सादर करावा, अर्जदार अल्पवयीन असल्यास पालकांनी स्वाक्षरी करावी.\nअर्जदाराने प्रत्यक्ष अर्जाची प्रत व आवश्यक मुळ कागदपत्रे सेतू केद्रामध्ये सादर करावीत.\nकागदपत्रे एस. ई. ओ. किंवा राजपत्रित अधिकारी यांच्या कडूनच साक्षांकीत असावीत.\nक्र. कागदपत्रे प्रती आवश्यक / ऐच्छिक प्रकार\n१ अर्जदाराने स्वाक्षरी केलेला अर्ज\n२ रुपये ५/- चा न्यायिक मुद्रांक शुल्क (कोर्ट फी स्‍टॅम्‍प).\n३ रहिवासाचा पुरावा (विद्युत देयक, दुरध्‍वनी देयक, भाडे पावती, नोकरीचा दाखला, पारपत्र, वाहन चालक परवाना).\n१ आवश्यक साक्षांकीत छायाप्रती\n४ प्रतिज्ञापत्र (अर्जासोबत नमुना उपलब्ध आहे)\n६ मुलगा / मुलगी/ पाल्य / अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला.\n१ ऐच्छिक साक्षांकीत छायाप्रती\nलेखक : श्री राम कोयंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/mother-father-devo-bhavo-japanari-pidi-sadhana-possible/", "date_download": "2021-06-23T02:21:59Z", "digest": "sha1:KPF2KD47IHXNCEDD5CEZD7DPB4L5FWQH", "length": 25540, "nlines": 107, "source_domain": "hirkani.in", "title": "मातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य ! – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nमातृदिनाच्या निमित्ताने आई-वडिलांचे आपल्या जीवनात असणारे स्थान, त्यांचे महत्त्व, सद्यस्थिती यांविषयी उहापोह या लेखात केला आहे.\nअलीकडच्या काळात मातृदिन, पितृदिन असे दिवस साजरे केले जात आहेत आणि असे करण्याची प्रथा पडत असली, तरी भारतीय संस्कृतीने प्रत्येक दिवशीच नव्हे, तर प्रत्येक क्षणी आईवडिलांविषयी मनात कृतज्ञताभाव ठेवण्याची आणि त्यांची सेवा करण्याची शिकवण दिली आहे.\nभारतीय संस्कृतीत आई-वडिलांना उच्च स्थान दिले आहे. मातृ-पितृ भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे. आई-वडिलांची सेवा केल्यामुळे गुरूंच्या सेवेचा लाभ आपल्याला होतो. ‘आई-वडील आणि गुरु यांची सेवा करणे, ही सर्वांत उत्तम तपश्‍चर्या आहे’, असे मनुस्मृती या ग्रंथात म्हटले आहे. आई-वडिलांमध्ये आईचे महत्त्व अधिक आहे. त्यानंतर वडील आणि नंतर गुरूंना महत्त्व आहे. आईचा आशीर्वाद मोलाचा आहे. तो अधिक फलद्रूप होतो, असे म्हटले आहे.\nआईवडिलांची सेवा आणि आज्ञापालन यांचे ऐतिहासिक आदर्श \nआईवडिलांना देवासमान स्थान देणार्‍या संस्कृतीत आईवडिलांच्या आज्ञापालनाचा आणि सेवेचा सर्वोत्तम आदर्श अनेकांनी आपल्यासमोर ठेवला आहे. प्रभु श्रीराम हे अवघ्या भारताचे आराध्यदैवत आहेत. त्यांनी आई-वडिलांच्या आज्ञापालनाचा सर्वोच्च आदर्श घालून दिला. जेव्हा माता कैकेयीने अयोध्येचे राज्य भरताला देऊन रामाने १४ वर्षे वनवासात जावे, असे सांगितले, तेव्हा रामाने कुठलाही किंतु-परंतु मनात न आणता मनःपूर्वक कैकेयीमातेचे आज्ञापालन केले आणि वडिलांचेही वचन राखले. श्रावणबाळाने अंध आईवडिलांची अथक सेवा केली. त्यांनी काशीयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर ती पूर्ण करण्यासाठी श्रावणबाळाने त्यांना कावडीत बसवले आणि कावड खांद्यावर घेऊन तो काशीयात्रेला पायी निघाला. भक्त पुंडलिकाकडे तरी अशी कोणती गौरवाची गोष्ट होती विद्वान, ज्ञा��मूर्ती, प्रसिद्ध पंडित, प्रतिभावंत, ग्रंथकार, संगीतकार किंवा फार मोठा श्रीमंत वा थोर तपस्वी यांपैकी कोणत्या गुणवत्तेसाठी पुंडलिक प्रसिद्ध होता विद्वान, ज्ञानमूर्ती, प्रसिद्ध पंडित, प्रतिभावंत, ग्रंथकार, संगीतकार किंवा फार मोठा श्रीमंत वा थोर तपस्वी यांपैकी कोणत्या गुणवत्तेसाठी पुंडलिक प्रसिद्ध होता पुंडलिक प्रसिद्ध झाला, तो त्याच्या मातृ-पितृ सेवेमुळे पुंडलिक प्रसिद्ध झाला, तो त्याच्या मातृ-पितृ सेवेमुळे भक्त पुंडलिकाने आई-वडिलांची केलेली सेवा म्हणजे तपश्‍चर्याच होती. साक्षात भगवंत आलेला असतांनाही तो मातृ-पितृ सेवेपासून विचलित झाला नाही. त्यामुळेच मातृ-पितृ सेवेसाठी आजही पुंडलिकाचे स्मरण केले जाते. आईवडिलांच्या आपल्यावर असणार्‍या उपकारांची जाण ठेवून त्यांची अशा प्रकारे अविश्रांत सेवा करणार्‍यांचा आजच्या काळात आपण विचार तरी करू शकतो का \nआशीर्वाद फलद्रुप होण्यासाठी सेवा महत्त्वाची \nआई-वडिलांचे मनापासूनचे आशीर्वाद हे त्यांच्या अपत्यांना मिळालेलेच असतात. ती सहजक्रिया प्रेमातून आणि रक्ताच्या नात्यातून घडत असते. कोणतेही आई-वडील सहसा आपल्या मुलांचे अनिष्ट कधी चिंतित नाहीत; पण हा झाला मातृ-पितृधर्म; मात्र जोपर्यंत पुत्रधर्माने, सेवाशुश्रूषेच्या मार्गाने मुलांनी आपल्या माता-पित्यांना मनोभावे प्रसन्न करून घेतलेले नसेल, तोपर्यंत त्यांचे खरे आशीर्वाद कसे लाभणार आई-वडिलांच्या निरपेक्ष प्रेमाला मुलांनी त्यांची मनोभावे सेवा करून प्रतिसाद द्यायला हवा.\nनात्यांमधील व्यावहारिकता आणि वृद्धाश्रमांचे पीक \nपूर्वीच्या काळी मुलाने आई-वडिलांना काशीला तीर्थयात्रेला घेऊन जायचे, अशी प्रथा होती; पण आज अनेक ठिकाणी असे दिसते की, मुले आई-वडिलांना दुःखी करत आहे. सध्याचे युग ‘गरज सरो आणि वैद्य मरो’, असे झाले आहे. ‘मुलांना पाळणाघरात आणि आई-वडिलांना वृद्धाश्रमात’ ठेवणारी पाश्‍चात्त्य संस्कृतीचा पगडा असलेली पिढी आता आईवडिलांकडे ‘उपयोगिते’च्या दृष्टीने पाहू लागली आहे. आईवडिलांचा अनादर करणार्‍यांवर तेच दुःख उलटते. मुलगा वडील होतो, तेव्हा त्याने आई-वडिलांना दिलेल्या दुःखाचा वाटा त्याच्या वाट्याला येतो.सध्या समाजात आई-वडील वृद्ध झाले की, मुलांना नकोसे होतात. काहीजण ‘त्यांची अडगळ नको’; म्हणून वेगळे घर घेऊन रहातात, तर ��ाही जण त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात. नात्यांमध्ये व्यावहारिक दृष्टीकोन आणि पैशांचे प्रेम वाढल्याने आज वृद्धाश्रमांचे पीक येत आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांच्या व्यथा कोणाही सह्यदय व्यक्तीचे मन हेलावून टाकतात. वृद्धाश्रमात रहाणार्‍या वृद्धांचे कौटुंबिक अवहेलना हे तेथे रहावे लागण्यामागचे मुख्य कारण असते.\nज्या आई-वडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार करून समाजात नावलौकिक मिळवून दिला, त्यांच्याप्रतीचा हा कृतघ्नपणाच आहे. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ अशी शिकवण देणार्‍या संस्कृतीमध्ये आज ‘आई-वडिलांची सेवा करा, असे सांगावे लागते’, हे लाजिरवाणे आहे. या सर्व परिस्थितीचे कारण म्हणजे संस्कारांची तोकडी पुंजी नात्यांमधील ओलावा कमी होऊन एक प्रकारची रूक्षता निर्माण होण्यामागे संस्कारांचा अभाव आणि एकत्र कुटुंबपद्धतीचा लोप ही प्रमुख कारणे आहेत.\nसंस्कार आणि एकत्र कुटुंबव्यवस्थेचा लोप \nमुले लहान असतांना त्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार करण्याचे खरे श्रेय त्यांच्या आजी-आजोबांनाच जाते. भारतात पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत असल्यामुळे ते शक्य होत होते. खरेतर प्रत्येक मुलाच्या मनावर धर्म, शास्त्र, नीतीमत्ता इत्यादींसंबंधीचे संस्कार होण्याची नितांत आवश्यकता आहे. ‘आईने मुलांना कसे हाताळावे त्यांची काळजी कशी घ्यावी त्यांची काळजी कशी घ्यावी ’ यासंबंधीचे दिशादर्शनसुद्धा आजी-आजोबांच्या माध्यमातून होत असते. महान भारतीय संस्कृतीचा हा पायाच आहे. आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्याकडूनच घरातील मुलांवर योग्य संस्कार होतात; पण एकत्र कुटुंबपद्धतीचा लोप होऊन विभक्त कुटुंबपद्धत रूढ झाल्यापासून लहानग्यांवर होणार्‍या संस्कारांना मर्यादा आली आहे. एकत्र कुटुंबामध्ये इतरांचा विचार करणे, मोठ्या व्यक्तींची सेवा करणे, आजारी व्यक्तींची काळजी घेणे असे संस्कार नकळतच घडायचे; पण कुटुंबे विभक्त झाल्यापासून हे चित्र पालटले आहे. आर्थिक आवश्यकतेपोटी म्हणा किंवा प्रतिष्ठेपायी किंवा पैशांच्या हव्यासापोटी आजचे पालक दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असतात. त्यामुळे मुलांना वेळ देणार नसतील, तर मुलांवर संस्कार कसे करणार ’ यासंबंधीचे दिशादर्शनसुद्धा आजी-आजोबांच्या माध्यमातून होत असते. महान भारतीय संस्कृतीचा हा पायाच आहे. आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्याकडू��च घरातील मुलांवर योग्य संस्कार होतात; पण एकत्र कुटुंबपद्धतीचा लोप होऊन विभक्त कुटुंबपद्धत रूढ झाल्यापासून लहानग्यांवर होणार्‍या संस्कारांना मर्यादा आली आहे. एकत्र कुटुंबामध्ये इतरांचा विचार करणे, मोठ्या व्यक्तींची सेवा करणे, आजारी व्यक्तींची काळजी घेणे असे संस्कार नकळतच घडायचे; पण कुटुंबे विभक्त झाल्यापासून हे चित्र पालटले आहे. आर्थिक आवश्यकतेपोटी म्हणा किंवा प्रतिष्ठेपायी किंवा पैशांच्या हव्यासापोटी आजचे पालक दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असतात. त्यामुळे मुलांना वेळ देणार नसतील, तर मुलांवर संस्कार कसे करणार पालक जर योग्य संस्कार करण्याचे कर्तव्य पार पाडत नसतील, तर आदर्श पिढी कशी घडेल पालक जर योग्य संस्कार करण्याचे कर्तव्य पार पाडत नसतील, तर आदर्श पिढी कशी घडेल चांगली पिढी घडण्यासाठी पालकसुद्धा संस्कारी, धर्माचरणी आणि साधना करणारे आवश्यक आहेत.अन्यथा संस्कारांच्या अभावी मुले मग मोठेपणी आई-वडिलांना विचारत नाही आणि हे दुष्टचक्र चालू रहाते.जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पण असे सांगून ठेवलेले आहे की ‘शुद्ध बीजापोटी चांगली पिढी घडण्यासाठी पालकसुद्धा संस्कारी, धर्माचरणी आणि साधना करणारे आवश्यक आहेत.अन्यथा संस्कारांच्या अभावी मुले मग मोठेपणी आई-वडिलांना विचारत नाही आणि हे दुष्टचक्र चालू रहाते.जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पण असे सांगून ठेवलेले आहे की ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ’ म्हणजे चांगले पिक यायचे असेल, तर मशागत, खत, पाणी चांगल्याप्रमाणे देणे आवश्यक आहे.तद्वतच संस्काराचे आहे.\nआई-वडिलांची सेवा करण्याचे संस्कार लोप पावण्यामागे सरकारी निर्णयही कारणीभूत आहेत. कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. पती-पत्नी यांनी एकमेकांशी एकनिष्ठ रहाणे, वडिलधार्‍या व्यक्तींची सेवा करणे, यांतून कुटुंबव्यवस्था बळकट होत जाते; मात्र पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाच्या जात्यात या देशाची तेजस्वी संस्कृतीही भरडली जात आहे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, समलैंगिक संबंध किंवा विवाहबाह्य संबंध यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तथाकथित बुद्धीवादी प्रयत्नशील आहेत.\nविकृत मालिका आणि चित्रपट \nकौटुंबिक हेवेदावे, मत्सर, षड्यंत्रे समाजावर बिंबवण्यामध्ये दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, तसेच चित्रपट यांचाही मोठा वाटा आहे. चित्रपट-मालिका यांचा मोठा पगडा समाजावर असतो. त्यातून नकारात्मक दृष्टीकोन पसरवले जात असल्यामुळेही कुटुंबव्यवस्था आणि संस्कार उद्ध्वस्त होत आहेत.\nहे चित्र पालटण्यासाठी मुलांवर लहानपणीच संस्कार करणे महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांवर त्यांच्या लहानपणी जिजाऊंनी रामायण, महाभारताचे संस्कार केले. परकीय मुघल सत्तेचे जोखड फेकून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे ध्येय बिंबवले आणि शिवरायांनीही जिजाऊंचे ध्येय साकार केले; पण असे छत्रपती शिवाजी महाराज घडण्यासाठी जिजाऊंचीही प्रथम आवश्यकता असते, हे दुर्लक्षून चालणार नाही. पूर्वी सायंकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावून प्रार्थना म्हणून झाली की, घरातील लहान मुले सर्व वडिलधार्‍या मंडळींना खाली वाकून नमस्कार करत असत. प्रतिदिन वाकून नमस्कार करण्याचे संस्कार अगदी बालवयापासूनच आग्रहपूर्वक करावे लागतात. असे संस्कारसंपन्न बालमन पुढील आयुष्यात थोरांसमोर सहसा उर्मटपणा करत नाही. बालपणी नम्रतेचे संस्कार लक्षपूर्वक झाले नाहीत आणि मूल तरुण होऊन त्याचे मन एकदा का निबर झाले की, बुद्धीला नम्रता पटली, तरी ताठ मन खाली वाकून नमस्कार करायला सहसा सिद्ध होत नाही. येथे अहंकार आड येत असतो; म्हणून नम्रतेचे आणि नमस्काराचे संस्कार बालपणीच व्हायला हवेत. घरच्या वृद्ध मातृपितृरूप दैवतांकडे पूर्ण दुर्लक्ष किंवा मनात अढी वा तिरस्कार असतांना केलेली देवभक्ती, तीर्थयात्रा, दानधर्म, पूजापाठ, जपजाप्य आणि समाजकार्य या सर्वांचे मोल म्हणजे एक प्रचंड आकाराचे शून्य असल्यासारखेच असते. वृद्धांची निरपेक्षपणे केलेली सेवा ही साक्षात् ईश्‍वरसेवाच असते. हे सगळे दृष्टीकोन मनात रुजून कृतीत येण्यासाठी, तसेच खर्‍या अर्थाने ‘मातृ-पितृ देवो भव’ असा भाव समाजमनात निर्माण होण्यासाठी आई-वडील, मुले यांसह सर्वांनीच साधना केली पाहिजे. सगळेजण साधनारत असले, तर ‘वडिलधार्‍यांची सेवा करा’, असे सांगावे लागणार नाही आणि आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाश्‍चात्त्यांप्रमाणे एका विशिष्ट ‘डे’चीही आवश्यकता पडणार नाही.\nसगळे जण साधनारत, संस्कारी आणि धर्माचरण करणारे असले, तर संस्कारी समाज निर्माण होईल. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव…’ हे केवळ मूल्यशिक्षणाच्या पुस्तकापुरते किंवा तत्त्वज्ञानाप्रमाणे न रहाता प्रत्यक्षात उतरेल. यासाठी स्वत:सह कुटुंबाला धर्माचरण आणि साधना करण्यासाठी प्रोत्साहित करा अन् साधनेला उद्या नव्हे, तर आजच प्रारंभ करा \nसंकलक : चेतन राजहंस,राष्ट्रीय प्रवक्ता,सनातन संस्था\nसंपर्क क्रमांक : 77758 58387\nकर्जदारांसाठी सवलतीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा मराठा महासंघाचे संतोष कऱ्हाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nकोरोना काळात रुग्णालयांकडून होणार्‍या फसवणुकीच्या विरोधात संघटितपणे लढा द्या – आरोग्य साहाय्य समिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pm-narendra-modi-calls-awareness-corona-virus-infection-271424", "date_download": "2021-06-23T03:41:13Z", "digest": "sha1:KR4UEMP63JBG3HBUGBN5QQLERR6NPF37", "length": 16955, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लोकांमध्ये जा, जागृती करा!", "raw_content": "\nकोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत जाणीव जागृती करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.\nलोकांमध्ये जा, जागृती करा\nनवी दिल्ली - सत्तारूढ भाजपच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये जाऊन प्राणघातक कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत जाणीव जागृती करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.\n- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nसंसदीय अधिवेशनातील सदस्यांच्या अल्प उपस्थितीबद्दलही त्यांनी खासदारांना कानपिचक्‍या दिल्या. संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन कमी करण्यास मोदी सरकारने नकार दिल्याने ३ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनासाठी खासदारांसमोर दिल्लीत थांबायचे की पंतप्रधानांच्या आदेशानुसार कोरोना जागृतीसाठी मतदार संघांत जायचे, असा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे.\nभाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांच्या भाषणाआधी कोरोनाच्या हाहाकाराबाबत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सादरीकरण केले. कोरोनाचा देशातील फैलाव रोखण्यासाठी सरकारच्या पातळीवर सातत्याने सुरू असलेले उपाय, कोरोनाच्या संसर्गापासून व्यक्तिगत व सामाजिक स्तरावर प्रत्येकाने घ्यायची काळजी आदींबाबत आरोग्यमंत्र्यांनी विस्ताराने माहिती दिली. कोरोनाच्या साथीबद्दल जनजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यमांसह रुग्णालये, डॉक्‍टर , परिचारिका आदींच्या कठोर मेहनतीची मोदींनी प्रशंसा केली. या बैठकीनंतर पत्रकाराशी बोलताना संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही अधि���ेशनाचा काळ करोनाच्या धास्तीने कमी करण्याची शक्‍यता फेटाळली.\nसूत्रांच्या माहितीनुसार मोदींनी सांगितले की, ‘‘ जेव्हा देशासमोर आरोग्याबाबतचे गंभीर आव्हान आहे त्या काळात खासदारांनी कार्यरत राहिले पाहिजे. हे आव्हान मोठे आहे म्हणून सरकार व शासनाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी (खासदार) आव्हानापासून पलायन करणे योग्य नाही.’’\nकोरोना हे आरोग्याबाबतचे प्रचंड मोठे आव्हान आहे. कारण, भारतासारख्या देशात संसाधनांची तुलनेने कमतरता आहे. त्यामुळेच या आव्हानाचा मुकाबला एकजुटीने करू, असे सांगून मोदी म्हणाले की, खासदारांनी छोट्या- छोट्या गटांमध्ये जाऊन कोरोनाबाबत जागरूकता निर्माण करावी. १५ एप्रिलपर्यंत कोणतेही आंदोलन किंवा विरोध-निषेध प्रदर्शनांपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याचे समजते. शनिवारी व रविवारी जे खासदार मतदारसंघांत जातात; खासकरून त्यांच्यासाठी मोदींचे हे आव्हान होते, असे बैठकीला उपस्थित असलेल्या एका खासदाराने सांगितले.\nCoronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले...\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. तुमचा सोशल मीडियावरील खेळ बंद करा. त्यावर उपाय करण्याचे बघा'.\nदेशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी\nVideo : आपल्या अर्थव्यवस्थेवर काय झाले कोरोनाचे दुष्परिणाम, सांगताहेत शैलेंद्र देवळाणकर\nऔरंगाबाद : जगभरात घडणार्‍या मोठ्या घडामोडींचा दैनंदिन जीवन, व्यवहारावरही मोठा परिणाम होत असतो. कोरोनाचा जगातील ७० देशांत फैलाव झाला. भारतातही ३० रुग्ण आढळले. याचा आर्थिक परिणाम दैनंदिन गोष्टीवर जाणवणारच. कोरोना व्हायरसमुळे जागतिक पुरवठ्याची साखळी विस्कळित झाली. भांडवलवादात आपण जागतिक स्पर्\nआता काश्मीरमध्ये घुसला कोरोना; वाचा देशभरात कुठं काय घडलंय\nनवी दिल्ली Coronavirus : देशावरील कोरोना विषाणूचे सावट आणखी गडद होऊ लागले असून देशाचे नंदनवन असणाऱ्या जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्येही दोघांना या विषाणूची बाधा झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३४ वर पोचल्याने सरकार आणि आरोग्य यंत्रणा सावध\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी हिंदू महासभेकडून गोमूत्र पार्टी\nनवी दिल्ली : दिल्लीत कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडल्यानंतर हिंदू महासभेने या व्हायरसपासून लढण्यासाठी नामी शक्कल लढविली असून, गोमुत्र पार्टीचे आयोजन केले आहे. तसेच या पार्टीत शेणाचा केकही विकण्यात येणार आहे.\nमोदींनी घेतला मोठा निर्णय; यंदा होळीच्या कार्यक्रमात...\nनवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचे काही संशयित रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेत यंदा होळीच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nVideo : 'मला तुमच्यात देव दिसतो,' असं म्हणताच मोदींना अश्रू अनावर\nनवी दिल्ली : जगातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणना होणाऱ्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण नेहमीच धडाडी आणि कणखर भूमिकांमध्येही पाहतो. मात्र, इतर माणसांसारखे तेदेखील भावूक होतात, हे आज आणखी एकदा पाहायला मिळाले. मोदी भावूक झाल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात ट्रेंडिंग आहे.\nCoronavirus : संसर्गाला रोखणार ‘जनता कर्फ्यू; अत्यावश्‍यक सेवा फक्त सुरु\nनवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला असून, आजचा (ता. २२) ‘जनता कर्फ्यू’ हा या संसर्गाला रोखण्यासाठीचा प्रभावी उपाय ठरू शकतो. मुंबई, दिल्लीतील मेट्रोची चाके थांबणार असून, रेल्वेनेही अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. अनेक भागांतील बससेवा अंशतः बंद केली ज\nऔरंगाबादेत शुकशुकाट, जनता खरंच घरात आहे...\nऔरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.२२) जनता कर्फ्यू म्हणून पाळण्याचे आवाहन नागरिकांना केलेले आहे. त्याला प्रतिसाद देत औरंगाबादकरांनी प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले आहे.\n'पीओके'मधील नेत्यांकडून मोदींचे कौतुक, कारण...\nग्लासगो : कोरोना विषाणूविरोधात लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) उचललेल्या जनता कर्फ्यूचे स्वागत पाकिस्तान व्याप्त क��श्मीर (पीओके), गिलगिट बाल्टिस्तानमधील नेत्यांनी कौतुक केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/18/kejriwal-governments-big-announcement-50000-to-the-families-of-the-corona-victims-and-free-education-to-the-children/", "date_download": "2021-06-23T03:36:08Z", "digest": "sha1:WQ6OI7D5EJWK4E6L256H65TG4DWCZRTA", "length": 8694, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "केजरीवाल सरकारची मोठी घोषणा; कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार, तर मुलांना मोफत शिक्षण - Majha Paper", "raw_content": "\nकेजरीवाल सरकारची मोठी घोषणा; कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार, तर मुलांना मोफत शिक्षण\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / अरविंद केजरीवाल, कोरोनाबळी, दिल्ली मुख्यमंत्री, दिल्ली सरकार, पेन्शन / May 18, 2021 May 18, 2021\nनवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. काही रुग्णांना दिल्लीमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यातच, कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढू लागलेला असताना दिल्ली सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.\nजर कुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात येईल. तसेच, कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांना वयाच्या २५व्या वर्षापर्यंत महिना २५०० रुपये पेन्शन आणि मोफत शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे आपल्या आप्तस्वकीयांना कोरोनामध्ये गमावलेल्या व्यक्तींना, विशेषत: पालक गमावलेल्या मुलांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.\nसोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संवाद साधला. त्यांनी यावेळी वरील घोषणा केली. कोरोनामुळे सदस्य गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी दिला जाईल. त्याचबरोबर ज्या कुटुंबांमध्ये कमावत्या व्यक्तीचे निधन झाले आहे, त्या कुटुंबाला ५० हजार रुपये मदतनिधीसोबतच महिना २५०० रुपये पेन्शन स्वरूपात दिले जातील. यामध्ये जर पतीचे निधन झाले असेल, तर ही पेन्शन पत्नीला मिळेल. जर पत्नीचे निधन झालं असेल, तर पेन्शन पतीला मिळेल. जर एखाद्या अविवाहित व्यक्तीचे निधन झालं तर ही पेन्शन पालकांना मिळेल, असे केजरीवाल यांनी सांगितले आहे.\nदरम्यान, कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचं निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी जाहीर केले. त्याचबरोबर एका पालकाचे आधीच निधन झालेले असताना दुसऱ्या पालकाचं कोरोनामुळे निधन झाल्यास अशा विद्यार्थ्यांचा देखील या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. दिल्ली सरकारकडून अशा विद्यार्थ्यांना वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत २५०० रुपये प्रतिमहिना पेन्शन स्वरूपात दिले जातील. यासोबतच, त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च दिल्ली सरकारकडू केला जाईल, असे देखील केजरीवाल यांनी यावेळी जाहीर केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/kharbandisti-works-done-by-the-people/", "date_download": "2021-06-23T03:05:04Z", "digest": "sha1:S2LX2SWVRBOIXXZS57DF4ZXRI7NTKX27", "length": 10125, "nlines": 259, "source_domain": "krushival.in", "title": "लोकवर्गणीतून केली खारबंदिस्तीची कामे - Krushival", "raw_content": "\nलोकवर्गणीतून केली खारबंदिस्तीची कामे\nविश्‍वनाथ म्हात्रे यांचा पुढाकार\nकेळवणे गावचे सुपुत्र तथा खलाशी महासंघाचे अध्यक्ष विश्‍वनाथ म्हात्रे यांनी लोकवर्गणीतून केळवणे ते पुनाडे या खाडीकिनार्‍यावरील खारबंदिस्तीची कामे मार्गी लावली. त्यामुळे खार आंत्राबादा केलवणे, पुनाडे व वशेणी ह्या तीन गावची हजारो एकर भातशेती लागवडीखाली येणार असल्याने शेतकर्‍यांनी विश्‍वनाथ म्हात्रे व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.\nपनवेल व उरण तालुक्यातील केळवणे, पुनाडे या ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनार्‍यावरील बंधार्‍याला उधाणाच्या पाण्यामुळे खांड गेल्याने गेली आठ वर्षे या परिसरातील भातशेती पिकत नव्हती. 2019 ला झालेल्या अतिवृष्टीमुळे सदर खार बंधिस्तीला पुन्हा खांड गेली होती. ही खांड बाधण्याकरिता आ.महेश बालदी यांनी 29 लाखाची आमदार ���िधी उपलब्ध करून दिली. परंतु समुद्राची पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक ठिकाणाहून पाणी बांधावरून वाहून भातशेतीत येत होते.त्यामुळे खलाशी महासंघाचे अध्यक्ष विश्‍वनाथ म्हात्रे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आपले मित्र डॉ. बि. जे. घरत, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर घरत, विनोद ठाकूर, धर्मेद्र भोईर, संदिप घरत व ग्रामपंचायत सदस्य खारपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणी आणि देणगीतून पोकलन जेसीबी आणून पाच फुट रुंद, साडेतीन फुट उंच व अंदाजे 5 कि.मी. लांबीचा केलवणे उघर ते पुनाडे, उघर अशा बांधबंदिस्तीचे काम सर्वांच्या देखरेखीखाली पुर्ण केले. विश्‍वनाथ म्हात्रे व त्यांच्या सहकार्‍यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे उधाणाचे पाणी भातशेतीत शिरणार नसल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.\nआठ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा काम बंद पाडू\nभाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट\nकळंबोलीत इमारतीचा काही भाग कोसळला\n‘या’ तालुक्याला कोरोनाचा धोका\nमुरुडमध्ये आधारकार्ड सेवा बंद\nपनवेलमध्ये मालमत्ता करावरून सत्ताधार्‍यांचे एक पाऊल मागे\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://aroundindiadotblog.wordpress.com/2020/04/20/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T02:24:53Z", "digest": "sha1:KOHFUUCT6TVIS6VXGJUBOHJ262IPE7BO", "length": 22801, "nlines": 201, "source_domain": "aroundindiadotblog.wordpress.com", "title": "मानव अधिकार कार्यकर्त्यांची आई रोझा पार्क – गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही", "raw_content": "\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nशरद पवारांचे \" सखे आणि सोबती \", अरेबियन नाईटस व इतर गोष्टी\nमानव अधिकार कार्यकर्त्यांची आई रोझा पार्क\nमी एकट्याने काही करुन काय होणार आहे हा आपला नेहमीचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर रोझा पार्कच्या कहाणीत मिळू शकते. कोण ही रोझा पार्क हा आपला नेहमीचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर रोझा पार्कच्या कहाणीत मिळू शकते. कोण ही रोझा पार्क तिने अस काय केल तिने अस काय केल याची कहाणी खूप मोठी आणि दर्दभरी आहे. माणसांच्या माणुसपणाला कायमचा काळिमा फासणारी ही कहाणी सुरू होते आफ्रिकन माणसांना गुलाम बनवून आपल्या घरीदारी आयुष्यभरासाठी राबवून घेण्याच्या अमेरिकी मनोवृत्तीतून.\nत्याकाळची म्हणजे १५ व्या शतकातील अमेरिका. भरपूर जमीन पण कष्ट करायला माणस नाहीत. अशावेळेस साऱ्या युरोपातून अमेरिकेत येऊन नशिब अजमावणाऱया गोऱ्यांच्या नजरेसमोर आली ती आफ्रिका. काळ्या वर्णाच्या आणि बसक्या नाकाच्या माणसांची आफ्रिका. जगाचा अनुभव नसलेल्या आणि स्वत:च्या गावात, आजुबाजूच्या परिसरातील निसर्गात रममाण असणाऱ्या माणसांची आफ्रिका.\nत्यानंतर सुरू झाला एक भयानक सिलसिला, फसवणुकीचा, क्रुरता आणि अमानूषपणाचा.\nआफ्रिकन गुलांमांनी भरलेल बोटीचे चित्र\nआफ्रिकेच्या कुठल्याशा किनाऱ्याला लागून एक मोठी बोट उभी आहे. अतीशय सुरेल संगीत त्या बोटीतून ऐकायला येतय, किनाऱ्यावर काही गोरे उतरलेत, किनाऱ्यावरील लोकांना आग्रह करून बोटीवर नाचगाण्यासाठी, मेजवानीसाठी आमंत्रण दिले जातेय. संगिताचे वेडे असलेले आफ्रिकन स्त्रीपुरूष छोट्या छोट्या होडग्यातून बोटीवर जाताहेत. तिथे जेवणाची व्यवस्था आहे, सोबत मद्यही आहे. संगिताच्या तालावर नृत्य सुरू आहे. बेभान आहेत सगळे. जिवढे जास्त भरता येतील तेवढे काळे लोग आता आले आहेत, असे कॅप्टनच्या लक्षात आले आहे. हळू हळू बोट किनारा सोडतेय, किनारा लांब लांब जातोय. अजूनही संगिताची आणि मद्याची नशा ओसरलेली नाहीय. पण हळू हळू जाग येईल तसा साऱ्या जहाजावर आक्रोशाची लाट पसरतेय. बोट थांबवण्यासाठी आणि पुन्हा आपल्या घराकडे जाण्यासाठी विनवण्या सुरू होतायेत. प्रतिकाराचा प्रयत्न करणाऱ्याला थेट गोळी घातली जातेय आणि त्याचे प्रेत सरळ समुद्रात फेकल जातेय. आता ही बोट थांबायची नाही, आता आपल घर पुन्हा दिसणार नाही ही कल्पनाही सहन होत नाहीये. पण बोटीवर मात्र धावपळ आहे. साखळदंड बाहेर काढले जातायत. प्रत्येक काळ्या माणसाला आणि बाईला साखळदंडात बांधल जातय. आता ही माणस नाहीत, हा माल विक्रीसाठी चाललाय.\nअमेरिकेच्या वृत्तपत्रात निग्रोंच्या विक्रीची आलेली जाहिरात\nआता हे दुसर दृष्य. ��मेरिकेच्या किनाऱ्यावरील एक शहर. मोठ्या चौकात खुप गर्दी जमलीय. चौकातल्या एका चौथऱ्यावर पाचसहा काळी माणस उभी आहेत. काही पुरुष, काही स्त्रीया, काही मुलही. लिलाव पुकारणारा हि लोक कशी कामाची आहेत हे पटवून जास्तीत जास्त किंमतीला मालाची विक्री करण्याचा प्रयत्न करतोय. लोक जवळ जाऊन मालाची तपासणी करतायेत. आता लिलाव पुरा झालाय. माणुसकीची विक्री पुरी झालीय.\nअशा अनेक कहाण्या. फसवणूकीच्या, क्रुरतेच्या, अमानूषतेच्या वेगवेगळ्या कल्पनांच्या आयडिया. अशी माणसांनी भरलेली शेकडो जहाजे अमेरिकेच्या दिशेने गेली. लाखो काळे आपल्या घरापासून कायमचे तुटले आणि अमेरिकेतील गोऱ्या शेतमालकांच्या शेतावर राबू लागले.\nअशी शेकडो वर्ष गेली. काळ्यांच्या अनेक पिढ्या गुलामगिरीत खितपत राहिल्या. पण हळूहळू दिवस बदलत गेले. एक दिवस असा उगवला कि अमेरिकेच्या अब्राहम लिंकन या अध्यक्षाने लोकांना गुलाम म्हणून राबवण्यावर बंदी आणली आणि त्यानंतरच्या मोठ्या संघर्षातून काळ्यांची गुलामगिरीतून सुटका झाली.\nरोझा पार्क अशाच एका काळया गुलामाच्या पिढीतील एक मुलगी. गुलामगिरी संपली पण दारिद्य्र संपले नाही. समाजातील अवहेलना संपली नाही. अलाबामा प्रांतातल्या मॉंटगोमेरी शहरात राहणारी आणि एका दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करणारी रोझा. कामावर जायच आणि परत यायला शहरातील बससेवेचा आधार होता. पण या बसचा एक कायदा होता. मागची अर्धी जागा काळ्या लोकांसाठी आणि पुढची अर्धी जागा गोऱ्या लोकांसाठी. आणि हो, आणखी एक. जर गोऱ्यांच्या सगळया जागा भरल्या आणि एखादा गोरा प्रवासी उभा असेल तर काळ्यांच्या भागातील पहिल्या रांगेतील सगळ्या प्रवाशांनी उठून उभे राहायचे आणि त्या गोऱ्या प्रवाशाला जागा करून द्यायची. या सगळ्यावर लक्ष ठेवायच बसच्या ड्रायव्हरने. या बाबतील त्याला पोलिसाचाही दर्जा होता. जर एखाद्या काळ्या माणसांने उठायला नकार दिला तर त्याच्यावर खटला भरला जात असे आणि तुरुंगवासही भोगावा लागत असे. अर्थातच रोझाला पुष्कळवेळा उभ्यानेच प्रवास करावा लागे. एकदा तर ती चुकून पुढच्या दरवाजाने बसमध्ये चढली तर ड्रायव्हरने तिला पुन्हा खाली उतरवले व मागच्या दरवाजाने येण्यास फर्मावले. ती मागच्या दरवाजापर्यंत पोचेपर्यंत बस पुढे निघून गेली. त्या दिवशी रोझाला आपल्या कामावर जाण्यासाठी दुसऱ्या बसची वाट पहावी लागली.\nरोझा पार्क ने ज्या बसने प्रवास करून इतिहास घडविला ती बस\nअसाच एक दिवस होता १९५५ च्या १ डिसेंबरचा. रोझा कामावरून परत निघाली होती. ती बसमध्ये चढली. मागच्या सगळ्या रांगा भरलेल्या होत्या. काळ्यांसाठीच्या पहिल्या रांगेत ती बसली. बस निघाली आणि काही वेळानंतर गोऱ्या लोकांच्या सगळ्या रांगा भरल्या. ड्रायव्हरच्या लक्षात आले की काही गोरे प्रवासी उभे आहेत. त्याने बस थांबवली आणि काळ्यांच्या पहिल्या रांगेतील सर्व प्रवाशांना उठायला सांगितले. रोझा सोडून सगळेजण उठून उभे राहिले. ड्रायव्हरने रोझाच्या अंगावर ओरडला, “तु का उठत नाहीस “ रोझाचं उत्तर होत, “ मी उठावे अस मला वाटत नाही.” ड्रायव्हर आणि बाकीच्या प्रवाशांनी अनेकदा सांगूनही रोझाने उठायला नकार दिला. अखेर ड्रायव्हरने पोलिसांना बोलावले आणि रोझाला अटक करण्यात आली. तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली. घडल ते ऐवढेच.\nरोझाला तुरुंगात टाकल्याची बातमी साऱ्या शहरभर पसरली. काळ्यांचे सगळे पुढारी एकत्र आले. त्यांनी मॉंटिगोमेरी शहर बससेवेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन साऱ्या काळ्या लोकांना केले. आणि एक परिवर्तनाचे एक आंदोलन उभे राहिले. हा बहिष्कार ३८१ दिवस चालला. या काळात काळ्यांनी पायी कामावर जाणे पसंत केले. काळ्या टॅक्सी ड्रायव्हरनी बसच्याच भाड्यात काळ्या प्रवाशांना सेवा देण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर अनेक दडपणे आली पण सगळे ठाम राहिले. शहर बससेवेचा वापर करण्यामध्ये काळ्यांचाच सहभाग मोठा होता. अर्थातच शहर बससेवा तोट्यात जाऊ लागली. एकीकडे न्यायालयात खटला सुरूच होता. अखेर शहर बससेवेत अशी रंगभेद करणारी व्यवस्था बेकायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयाने दिला.\nमानवाधिकाराच्या संघर्षातील एक मोठी लढाई म्हणून या आंदोलनाचे नाव घेतले जाते. याच आंदोलनातून मार्टिन ल्यूथर किंग दुसरा याचा उदय झाला. त्याने काळ्यांचे आंदोलन आणखी वरच्या स्तरावर नेले. एका बाईने केवळ जागेवरून उठण्यास नकार दिला, तर त्यातून जगामध्ये खुप मोठे परिवर्तन घडून आले. सामान्य माणसाची ताकद रोझा पार्कने दाखवून दिली.\nया आंदोलनानंतर रोझा पार्क हे नाव सर्वांना माहिती झाले,पण त्यामुळे तिच्या आर्थिक स्थितीत फरक पडला नाही. उलट तिला तिच्या कामावरून काढण्यात आले. तिच्या नवऱ्यालाही त्याचे काम सोडून द्यावे लागले. काही काळानं���र तर तिला मॉंटेगोमेरी सोडून जाण्याची पाळी आली.\n२००५ च्या ऑक्टोबरमध्ये मिशिगनमधल्या डेड्राईट शहरात रोझा पार्क जग सोडून गेली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मॉन्टगोमेरी आणि डेट्रॉईट शहरातील सर्व बसमधील पहिली सीट काळ्या रिबिनमध्ये बांधून ” रिझर्व्ह” ठेवली गेली होती. आज रोझा पार्क जगभरातील मानवाच्या अधिकारासाठी लढणारांची आई म्हणून ओळखली जाते.\nअशी ही कहाणी सामान्यातील असामान्यतेची, रोझा पार्कची.\nPrevious Post सखे आणि सोबती – जवाहरशेठ\nNext Post तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म\nFollow गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही on WordPress.com\nqorkpklypq on सगळंच जुनं नसतं बरं सोनं …\nkswapnil60 on प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रे…\nफेअर गेली, लव्हली ग्लो झाली\nकमला हॅरिसच्या निमित्ताने …..\nबिहारी पण बांगलादेशातील – कथा आणि व्यथा\nधर्म म्हणजे काय रे भाऊ \nन व र स\nशब्दांना कागदावरच मुक्ती मिळते आणि नवीन जन्मही\nउदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म \nन व र स\nकेल्याने होत आहे रे \nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव... मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/ten-ideas-of-animal-husbandry-for-earn-more-income/", "date_download": "2021-06-23T03:17:37Z", "digest": "sha1:7LOL4SBL4UA22J5COQ7CUGD2SLEX5RXD", "length": 15455, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बळीराजाचे उत्त्पन्न वाढवाऱ्या पशुपालनातील दहा आयडिया", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nबळीराजाचे उत्त्पन्न वाढवाऱ्या पशुपालनातील दहा आयडिया\nआपल्याला सर्वांना माहिती आहे की, शेती व्यवसायाबरोबर अनेकजण पशुपालनाचा व्यवसाय करतात. शिवाय पशुपालनाचा व्यवसाय हा अधिक नफा देणारा मार्ग आहे. ज्याच्याकडे जनावरे आहेत त्यांच्याकडे लक्ष्मी नांदते यात शंका नाही. यामुळे आपण बोलताना पशुधन म्हणत असतो. आज आपण अशाच काही पशुपालनाविषयी माहिती घेणार आहोत, ज्यांना प्रचंड मागणी आहे. पशुपालन करताना आपल्याला दोन तीन गोष्टींची दक्षता घ्यावी लागते. एकतर जनावरांची निवड, दुसरी गोष्टी म्हणजे जागा या गोष्टींची दक्षता घ्यावी लागते.\n(Top Livestock Farming Business Ideas) पशुधन शेती व्यवसायाच्या मुख्य कल्पना\n(Poultry Farming) पोल्ट्री - सध्या कोरोनामुळे आपल्याला या व्यवसायात नुकसान दिसत असेल पण पोल्ट्री असा व्यवसाय हा ज्यातून आपल्याला मोठा नफा मिळत असतो. यासाठी आपण योग्य चांगल्या गुणवत्ताध���रक कंपनीशी करार करावा त्यांच्याकडील पिल्ले घ्यावी. पोल्ट्रीमधून आपण चिकन (मांस) आणि अंड्यामधून पैसा कमावू शकतो. मांसाची मागणी खूप आहे. आपण कमी -कमी प्रमाणात हा व्यवसाय सुरू करु शकतो.\nशेळ्यांपासून आपण मांस आणि दूध मिळवत असतो. पशुपालन करणाऱ्यांना माहिती आहे, की शेळीपालनात किती फायदा असतो. शेळीपालनासाठी खर्च फार कमी येत असतो, मात्र नफा हा मोठा मिळत असतो. शिवाय हा व्यवसाय तुम्ही कमी जागेतही सुरू करु शकता.\n(Dairy Farming )डेअरी व्यवसाय - हा दुसऱ्या क्रमांकाचा अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. फक्त दूध विक्री नव्हे तर दुधापासून बनविण्यात येणारे पदार्थ तयार करुन आपण पैसा कमावू शकतो.\n(Fish Farming) मत्स्य शेती - हा एक चांगला पर्याय आहे. जर आपल्याकडे शेत तळे असेल तर आपण मत्स्य शेती करुन पैसा कमावू शकतो. या तळ्यात आपण विविध जातीचे मात्स्य बीज टाकून उत्पन्न घेऊ शकतो. मासे पालन व्यवसाय सुरू करताना, स्थानिक मागणी समजून घेण्यासाठी बाजारपेठ करणे महत्वाचे आहे. आजकाल, सजावटीच्या मासे पालन देखील लोकप्रिय होत आहे.\n(Pig Farming) वराह पालन शेती - काही वर्षांपासून वराह पालन शेती लोकप्रिय झालेली असून अंदाजानुसार, दरवर्षी जगभरात 1 अब्ज डुकरे कत्तल केले जाते. सर्वाधिक वराहांची निर्यात करणाऱ्या देशांमध्ये युरोपियन संघ, युएस, आणि कॅनडा यांचा समावेश होतो. आपण वराह पालन म्हटलं की, याचा उपयोग मांससाठी केला जातो असे समजत असतो, परंतु मांस व्यतिरिक्त वराहाची त्वचा, चरबी आणि इतर साहित्य कपडे, सौंदर्यप्रसाधने, प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ आणि वैद्यकीय औषधांसाठी वापरली जातात.\nभारत, बांगलादेश आणि थायलंडसह आशियाई देशांमध्ये चिखल खेकडे चिखलात राहणारे खेकडे लोकप्रिय आहेत. या देशामध्ये मोठ्या प्रमाणात या खेकड्यांचे उत्पादन घेतले जाते. अंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये या खेकड्यांना खुप मागणी आहे. फार कमी खर्चात आपण या खेकड्याची शेती सुरू करू शकतो.\n(Quail Farming) बटेर पक्षीपालन - हा एक जंगली पक्षी आहे, पण मांसाहार खाणाऱ्यांसाठी हा आवडीचा पक्षी आहे. बटेर पक्ष्याचे मांस रुचकर व स्वादिष्ट असते. त्यामुळे याची मागणी अधिक आहे. या पक्ष्याची किंमत ही ५५ ते ६० रुपये असते. या पक्ष्याचे अंडेही विकले जातात.\n(Pearl Farming) मोतींची शेती - मोतींच्या शेतीला सध्याच्या घडीला फार महत्त्व आहे. आपण आता कृत्रिमरित्याही मोत��� बनवू शकतो. परंतु या व्यवसायासाठी दीर्घकालीन योजना आखावी लागते.\n(Sheep Farming)मेंढीपालन - पशुधन शेतीतील हा उत्तम पर्याय आहे. कमी पैशात अधिक उत्पन्न मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. परंतु मेंढीपालन करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे मेंढीची योग्य जात ओळखून आपण त्यांची निवड केली पाहिजे. आपल्याकडील वातावरणात कोणत्या मेंढ्या ह्या योग्य असतात त्यानुसार आपण मेंढ्या खरेदी केल्या पाहिजेत. भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि इराणमध्ये मेंढ्यांचे मोठे उत्पादन होत असते. मेंढ्यापासून आपल्याला दूध, मांस, लोकर मिळत असते.\nजर आपण कमी किमतीत पशुधन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल तर आपण बदके पालन विचार करू शकता. योग्यरित्या केले तर बदक शेतीमधूनही आपण मुबलक पैसे कमावू शकतो. जगभरात याची शेती होत असते, बदकाचे मांस, अंडीपासून आपण पैसे कमावू शकतो. पाण्याशिवायसुद्धा वाढवता येतात. याव्यतिरिक्त बदके हे मजबूत पक्षी आहेत, त्यांना अतिरिक्त काळजी आणि व्यवस्थापनाची आवश्यकता नाही.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदुग्ध विकासासाठी इस्राईल करणार तांत्रिक मार्गदर्शन\nजनावरातील लसीकरणाचे महत्त्व; लसीकरण करताना काय घेणार काळजी\nपशुसंवर्धनच्या योजनांसाठी केंद्र सरकारने दिले १५ हजार कोटी\nकाय आहेत दुधातील फॅट कमी होण्याची कारणे\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/video/09-09-2020-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95/", "date_download": "2021-06-23T02:37:19Z", "digest": "sha1:CQWBT3OXTOIDD3SVI3CUVEBIJQ44WWYO", "length": 4422, "nlines": 76, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "09.09.2020 : करोना काळात सेवाकार्य करणाऱ्या संस्थांचा राज्यपालांनी केला सत्कार | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n09.09.2020 : करोना काळात सेवाकार्य करणाऱ्या संस्थांचा राज्यपालांनी केला सत्कार\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n09.09.2020 : करोना काळात सेवाकार्य करणाऱ्या संस्थांचा राज्यपालांनी केला सत्कार\n09.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करोना काळात विविध प्रकारे सेवाकार्य करणाऱ्या १८ सेवाभावी संस्थांचा राजभवन येथे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. लोढा फाउंडेशनच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jun 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/lifestyle/wife-need-to-hide-this-things-from-husband-for-happy-relation", "date_download": "2021-06-23T01:21:25Z", "digest": "sha1:YUVEABK7SYH37IWHHCBASEBNAXLNSNII", "length": 18569, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चुकूनही पतीला सांगू नका 'या' पाच गोष्टी; संसाराला लागू शकतो तडा", "raw_content": "\nचुकूनही पतीला सांगू नका 'या' पाच गोष्टी\nसुखी संसाराची गुरुकिल्ली म्हणजे समजूतदार नवरा आणि प्रेमळ बायको. या दोन गोष्टी जुळून आल्या की संसार छान फुलून येतो. मात्र, सध्याच्या काळात सुखी संसाराची संकल्पना कुठेतरी लोप पावत चालली आहे. आज लग्नापेक्षा घटस्फोटाच्याच बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. जरा पटलं नाही की लगेच ही तरुणाई काडीमोड घेते. परंतु, संसार करणं काही सोपं नाही. म्हणायला गेलं तर तसं कठीणदेखील नाही. फक्त काही अशा गोष्टी असतात ज्यांचा आपण नीट विचार केला पाहिजे. यामध्येच विश्वास हा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. जर संसारात एकमेकांवर विश्वास नसेल तर तो संसार टिकणं अवघड आहे. त्यातच हे नातं दीर्घकाळापर्यंत टिकवायचं असेल तर, अशा काही गोष्टी असतात ज्या जोडीदाराला न सांगणंच फायद्याचं असतं. म्हणूनच, स्त्रियांनी साधारणपणे नवऱ्यापासून कोणत्या गोष्टी लपवाव्यात किंवा त्याला त्या कधीच सांगू नयेत, याविषयी जाणून घेऊयात. (wife-need-to-hide-this-things-from-husband-for-happy-relation)\nभविष्याचा विचार करुन आर्थिक बचत करणं काळाची गरज आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया थोडेथोडे पैसे जा करत असतात. परंतु, अनेक स्त्रियांनी प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगायची सवय असते. मात्र, पैशांच्या बचतीची गोष्ट कधीच सांगू नका. कारण, अनेकदा तुम्ही सेव्हिंग केलेले पैसे उगाच निर्थक कामासाठी खर्च होऊ शकतात. उलटपक्षी तुम्ही गपचूप सेव्हिंग केली तर अडअडचणीच्या वेळी याच पैशामुळे तुम्ही कुटुंबियांची किंवा पतीची मदतही करु शकता.\nहेही वाचा: काकडी खाल्ल्यावर चुकूनही पिऊ नका पाणी\n२. कुटुंबाचे दोष -\nअनेक स्त्रियांना घरात लहान मोठे वाद झाले की लगेच पतीला सांगण्याची सवय असते. मात्र, ही चूक कधीच करु नका. त्यामुळे तुमचा पती तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही सतत सासऱ्याच्या मंडळींची चुगली करता, त्यांचा द्वेष करता असा समज नवऱ्याचा होऊ शकतो. परिणामी, तुमच्याच नात्यात वितुष्ट येऊ शकतं.\n३. जुनं प्रेम प्रकरण -\nसध्याच्या काळात खरं पाहायला गेलं तर सगळेच ओपन माईंडेड आहेत. त्यामुळे अनेक मुली लग्न झाल्यावर किंवा लग्न ठरल्यावर लगेच जुन्या अफेअर्सबद्दल सांगतात. नवऱ्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नये त्यामुळे त्याला सत्य परिस्थिती सांगणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. परंतु, जोपर्यंत पती आणि तुमच्यात कन्फर्ट झोन तयार होत नाही. नवऱ्याचा स्वभाव तुम्हाला समजत नाही तोपर्यंत त्याला काही सांगू नका. नाही तर, अनेकदा भांडणं झाल्यावर त्यात तुमच्या चारित्र्यावरुन तुम्हाला बोल लागू शकतात.\nहेही वाचा: JCB चा रंग पिवळाच का असतो माहित आहे\nनवऱ्यावर कधी���ी कारण नसतांना अविश्वास दाखवू नका. त्यामुळे कलह होऊ शकतो. त्याच्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही वारंवार अविश्वास दाखवत असाल तर पती तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवू शकतो.\nचारचौघात किंवा मित्रपरिवारामध्ये गेल्यावर नवऱ्याला कमीपणा वाटेल असं वागू नका. त्याचे दोष इतरांना सांगू नका. त्यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावू शकतो.\nदुसऱ्या बाळाची तयारी करताना, मोठ्याचाही करा विचार\nअकोला: आपण दोघेही पती-पत्नी आपल्या दुसर्‍या मुलाचे स्वागत करण्याची तयारी करत असाल. परंतु आपल्या लक्षात आले की दुसऱ्या या मुलाचे स्वागत करण्याचे वातावरण पहिल्या मुलाच्या स्वागतापेक्षा बरेच वेगळे असते. आपल्या पती, पत्नी आणि कुटुंबीयांव्यतिरिक्त आपल्या मुला-बहिणीच्या स्वागतामध्ये पहिल्या मुला\nपायाच्या उपचारासाठी या पद्धतीचा वापर करा अन् आपले पाय सुंदर ठेवा\nकोल्हापूर : पायाच्या सुंदरतेसाठी त्याची देखभाल करणे आवश्‍यक असते. पायाची देखभाल कशी करावी, कोण कोणती काळजी घ्यावी, याबाबत आपण काही टिप्स जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला सलूनमध्ये जाण्याची गरज नाही. घरातच तुम्ही स्वतः पेडिक्युअर करू शकता. जर तुम्ही पायाच्या देखभालीकडे पाहत नसाल तर\nकाखेतल्या घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय\nउन्हाळा सुरु झाला की अनेक शारीरिक तक्रारी व समस्या डोकं वर काढू लागतात. यात सगळ्यात त्रासदायक ठरणारा समस्या म्हणजे सतत येणारा घाम. दुपारी कडक ऊन पडायला लागलं की घाम येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे सतत घामाने ओलं चिंब होणारा अंग आणि त्यामुळे येणारा घामाचा वास नकोसा होतो. बऱ्याच वेळा मान, गळ\nमैत्रीत 'अशा' वेळी टांग खेचणे पडू शकते महागात\nमैत्री (friendship) म्हणजे दिवस हसत हसत घालवणे. मैत्री म्हणजे कधी सिरियस बोलणे..कधी हसणे. मैत्री म्हणजे गरजेच्या वेळी एकत्र येणे. जर मित्राचा मूड खराब असेल तर थोडाशी टांग खेचा आणि वातावरण हलके करा, जेणेकरून त्याच्या चेहऱ्यावरील हास्य परत येईल. परंतु असे काही प्रसंग आहेत जेव्हा मित्राची टां\nसिनेमातील अभिनेत्रींप्रमाणे आयब्रो हवे तर वाचा 'या' टिप्स\nसिनेमात अभिनेत्रींचे आयब्रो परफेक्ट शेपमध्ये असतात. जर का तुम्हांलाही त्यांच्यासारखे परफेक्ट शेपमध्ये असणारे आयब्रो हवे असतील तर खालीलप्रमाणे असलेल्या टीप्सचा वापर केल्यास तुमचे एकदम सेम-टू-सेम आयब्रो होतील\nहातावरील मेहंदीचा असाही वापर; सजवा तुमचे घर\nमेहंदी (heena) हा महिलांच्या मेकअपचा अविभाज्य भाग मानला जातो. मेहंदीशी संबंधित अनेक धार्मिक महत्त्व आहेत. या सर्व व्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टींसाठी मेहंदी (art) वापरली जाऊ शकते, ज्याबद्दल आपण कदाचित विचार केला नसेल. आपण सौंदर्यापासून ते आरोग्यापर्यंतच्या बाबींमध्ये मेहंदी वापरू शकता. हातावर\nनखांचे क्युटिकल कापणे ठरू शकते धोकादायक\nघरी मॅनिक्युअर (manicure) वापरताना आपण कदाचित क्युटिकल्स (cuticles) कट करण्याचा विचार करत असाल, परंतु थांबा. कटिकल्स ट्रिम करणे किंवा तोडणे कोणत्याही प्रकारे योग्य नाही. आपण हे केल्यास, यामुळे आपल्याला वेदना होऊ शकतात, तसेच आपल्याला इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (cuticles care\nबनारसी दुपट्ट्याने खुलवा सौंदर्य विविध ड्रेससोबत असा करा मॅच\nबनारसी सिल्क (banarasi silk)ची क्रेझ नेहमीच भारतीय महिलांमध्ये पाहायला मिळते. ही क्रेझ आता फक्त बनारसी सिल्क साड्यांपुरतीच मर्यादित नाही. बनारसी रेशीमचे फॅन्सी दुपट्टेही (fancy dupatta) बाजारात येऊ लागले आहेत. या दुपट्ट्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपण कोणत्याही कपड्यांसह पार्टी लुक\nकॉटन साडीची स्टाईल करा; एखाद्या सेलिब्रिटीसारखे दिसा\n(summer season) उन्हाळ्याच्या सीझनमध्ये, हलकी सूती (cotton saree) कपडे सर्वात आरामदायक असतात. गंमत म्हणजे फॅशन इंडस्ट्रीमध्येही (fashion industry) कॉटन फॅब्रिकवर बरेच प्रयोग केले गेले आहेत. विशेषतः महिलांना उन्हाळी हंगामात सूती फॅब्रिक सारख्या विविध प्रकारचे कपडे घालण्याचा पर्याय असतो. बाज\n समजावण्यासाठी ट्राय करा इंटरेस्टींग टिप्स\nजेव्हा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये (relationship) असता तेव्हा त्यात प्रेम, (love) भांडण, रुसवे-फुगवे या सर्व गोष्टी आल्याच....एखाद्या नात्यात भांडण होणे सामान्य आहे. कधी कधी शुल्लक गोष्टींवर किंवा काही मोठया गंभीर प्रकरणांवर घडते. लढाईमागील कारण काहीही असो, क्षमा मागण्यासाठी आणि दुसर्‍या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/opinion/birthday-special-blog-on-balasaheb-thorat-and-his-seven-success-mantras-178171.html", "date_download": "2021-06-23T02:42:17Z", "digest": "sha1:BNHODOUXREAFQRTOVNUF4HTO3NLNGKAQ", "length": 36881, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBLOG : बाळासाहेब थोरातांच्या राजकारणाची सात सत्तासूत्रं\nमहाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांची गौरवशाली परंपरा आहे. अशा नेत्यांच्या परंपरेतील एक महत्वाचा नेता म्हणून बाळासाहेब थोरातांचं स्थान तयार झालेलं आहे. थोरातांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा विशेष ब्लॉग\nमहाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं नावचं विजय आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील ते सर्वात सिनियर मंत्री आहेत. राज्यात सध्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा प्रदीर्घ अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सर्वात जास्त आहे. त्यांच्यानंतर नेत्यांची यादी करायची तर त्यात बाळासाहेब थोरात यांचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल. गेली 40 वर्षे बाळासाहेब थोरात संसदीय राजकारणात आहे. एकाही निवडणुकीत त्यांचा कधी पराभव झालेला नाही. ते आठव्यांदा संगमनेरचे आमदार झाले. एका मतदारसंघाचं इतक्या प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख प्रदीर्घ काळ (50वर्ष) आमदार होते, पण त्यांना दोनदा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. बाळासाहेब थोरात यांनी मात्र सलग आठव्यांदा आमदार होणं ही दुर्मिळ कर्तबगारी साधली आहे (Blog on Balasaheb Thorat).\nया विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्याचं लक्ष होत. राज्यात काँग्रेस पक्ष अडचणीत होता. अनेक नेते पक्ष सोडून पळाले. काही अजूनही पळण्याच्या तयारीत आहेत. अशा काळात कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्ची होतं. तसं काँग्रेस कार्यकर्त्यांचं मन डगमगलं. सत्ता नसली की साधनांची कमी असते. त्यात मीडिया विरोधात होता. न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडियात काँग्रेस बुडणार, संपणार, काँग्रेसकडे नेता नाही, अशी शेरेबाजी केली जात होती. बाळासाहेब थोरात काय करणार अशा शंका घेतल्या जात होत्या. अशा विपरित परिस्थितीत थोरात यांनी काँग्रेसचा किल्ला जोरात लढवला. काँग्रेस पक्षाचे त्यांच्या नेतृत्वात 44 आमदार निवडून आले. त्यामुळे महाआघाडीच्या नव्या सत्ता समीकरणात काँग्रेस पक्षाला महत्वाचं स्थान मिळालं. अडचणीत काँग्रेस पक्षाला ‘लकी’ ठरलेला नेता असंही राज्यात बाळासाहेब थो��ातांच्या नेतृत्वाचं कौतुक झालं.\nएका अर्थानं बाळासाहेबांनी काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी दिली. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात असं काय वेगळं रसायन आहे त्यांच्याकडे असं काय सूत्र आहे त्यांच्याकडे असं काय सूत्र आहे थोरातांच्या नेतृत्वाचा जवळून परिचय करुन घेतला,अभ्यास केला तर त्यांच्या नेतृत्वाची 7 सूत्रं दिसतात. ती अशी –\n1. राजकारणाचा गांधीयन पॅटर्न\nबाळासाहेब थोरात यांचे वडील सहकारमहर्षी भाऊसाहेब विद्यार्थी दशेत राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात असत. तिथं त्यांना महात्मा गांधी, नेहरू यांच्या कार्याचा परिचय झाला. देशभक्तीच्या वातावरणात भारावून जाऊन त्यांनी स्वातंत्र चळवळीत उडी घेतली. स्वातंत्र आंदोलनातले त्यांचे काही सहकारी कम्युनिस्ट विचारांचे होते. त्यामुळे समाजवादी, कम्युनिस्ट विचारांचा संस्कार त्यांच्यावर होणं स्वाभाविक होत. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकरी चळवळ आणि सहकारी चळवळीत काम करताना शेवटच्या माणसासाठी राजकारण ,सत्ताकारण करणं हे भाऊसाहेब थोरातांच्या कार्यशैलीचा भाग राहिला. गांधीजी म्हणत तसे शेवटच्या माणसाच्या विकासासाठी काम करत राहणं ही विचारांची शिदोरी वडिलांकडून बाळासाहेब थोरात यांनी पुढे चालवली, वाढवली. शेवटच्या माणसांना केंद्रस्थानी ठेवून, त्याला बरोबर घेऊन राजकारण करण्याच्या शैलीमुळे त्यांचं राजकारण, सत्ताकारण लोककेंद्री राहिलं. संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संस्थांच्या प्रगतीचा आलेख बघितला तर आपल्या हे सहज लक्षात येत. थोरातांच्या राजकारणाची दिशा लोककेंद्री असल्याने साहजिकच त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत आला आहे.\n2. संयमी , समन्वयी नेतृत्व\nबाळासाहेब थोरात यांच्या राजकारणाची शैली संयमी आणि समन्वयाची आहे. संगमनेरात गमतीने असं म्हणतात की थोरातांच्या राजकारणाचा कुणी विरोधकच नाही. संगमनेरात विरोधी पक्षच नाही. एकच पक्ष आहे तो म्हणजे थोरातांचा. थोरात हे निवडून आले की सर्वांचे आमदार होतात. सर्वांना जवळ घेतात. कुणी परका कुणी आपला असं राजकारण ते करत नाहीत. सत्ताधारी अनेकदा विरोधकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतात. विरोधकांना एकटं पाडून नेस्तनाबूत करतात. बाळासाहेब थोरात सर्वांशी संयमाने वागतात. समन्वय घडवून आपले परके असा भेद मिटवून टाकतात. त्���ामुळे त्यांचे एकेकाळचे विरोधक विरोध विसरुन त्यांचं नेतृत्व मान्य करुन विकासाचं राजकारण स्वीकारतात.\n3. सत्तावाटपाचा संगमनेर फॉर्म्युला\nबाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सर्व जाती गटांना सत्तेत वाटा मिळवून दिलाय. संगमनेर तालुक्यात धनगर, वंजारी, माळी, मुस्लिम या समूह गटांना त्यांनी साखर कारखाना, दूध संघ, शेतकी संघ अशा संस्थांमध्ये सत्तेत वाटा दिला. पंचायत समिती, जिल्हा परिषद, संगमनेर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी विविध जाती गटांना प्रतिनिधित्व दिलेलं दिसतं. संगमनेर तालुक्यात धनगर समाजातील बाजीराव खेमनर हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. संगमनेर नगरपालिकेत शिंपी, कासार, माळी आणि इतर छोट्या अलुतेदार, बलुतेदार जातींचे नगरसेवक झालेले दिसतात. सत्तेचं असं वाटप झालेलं असल्यानं वंचितांना बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाचा आधार वाटला नाही तरच नवल. सत्तेचं केंद्रीकरण होणार नाही. याचा त्यांनी जाणीवपूर्वक विचार केलेला दिसतो. त्यामुळे सर्वजातीधर्माचे लोक त्यांच्यासोबत आहेत. या एकीच्या बळावर ते आठवेळा विधानसभा जिंकत इतिहास घडवत आलेत.\n4. थेट मतदारांशी नाळ\nअसं म्हणतात की माणसाची पारख तो नशेत असताना होते. मग ती नशा सत्तेची , प्रसिद्धीची, व्यसनाची किंवा रुपाची अशी कशाचीही असू शकते. सत्तेची नशा तर अनेकांना चढते. त्या नशेत माणसं कसे वागतात, किती अहंकारी बनतात हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. बाळासाहेब थोरात अत्यंत कमी वयात आमदार झाले. पंधरा वर्षं मंत्री पद, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ता उद्धव ठाकरे अशा पाच मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलंय. एवढी प्रदिर्घकाळ सत्ता जवळ असूनही ते मतदार संघातल्या सामान्य माणसाच्या घरी जाऊ शकतात. मतदार संघात कुणाचा अपघात झाला,कुणाचा मृत्यू झाला तर ते घरी जातात. सांत्वन करतात. सत्तेची नशा त्यांना कधी बाधत नाही हा संगमनेरकरांचा अनुभव आहे. त्यामुळेच बाळासाहेबांना कधी लोकांकडे मतं मागावी लागत नाही. लोक त्यांना भरभरून मतदान करतात.\nलोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी संगमनेरात आले तेव्हा परतताना त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या बरोबर फोटो काढला तो गाजला. त्या फोटोत राहुल गां���ी आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील केमिस्ट्री दिसली. ही केमिस्ट्री विचारातील आहे. बाळासाहेब हे अंतर्बाह्य काँग्रेसमन आहेत. ते पक्के लोकशाही जीवनशैली अंगी मुरलेले राहुल गांधी यांच्यासारखेच मवाळ नेते आहेत. काँग्रेस विचारातील धर्मनिरपेक्षता हा त्यांच्या जगण्यातला महत्वाचा भाग आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालत राजकारण करणे हा त्यांचा स्वभाव आहे. महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर वाटाघाटी करताना त्यांचा हा सर्वसमावेशक स्वभाव दिसला.\n6. प्रयोगशील राजहंस नेता\nसहकारी चळवळीत प्रयोगशील नसलेले नेते संपून गेले. महाराष्ट्रात अशा संपलेल्या नेत्यांची अनेक उदाहरणे आहेत. ज्या नेत्यांनी नवे प्रयोग केले सहकारी संस्था नव्या काळाची आव्हाने ओळखून चालवली तेच नेते टिकले. अशा नेत्यांपैकी बाळासाहेब थोरात हे एक सन्माननीय नाव म्हणता येईल. संगमनेर सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ आणि इतर संस्था त्यांनी नव्या काळाची आव्हानं लक्षात घेऊन पुढे नेल्या म्हणून त्या टिकल्या, वाढल्या. संगमनेरच्या विकासात, काया पालट करण्यात या संस्थांचा सिंहाचा वाटा आहे. संगमनेरच्या दूध संघाचं नाव राजहंस आहे. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाचं वर्णन राजहंस असं केलं तर ते अगदी योग्य ठरेल. राजहंसाजवळ दूध आणि पाणी वेगळं करण्याची क्षमता असते. हे रुपक बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत सांगता येतं.\n7. सर्वांना सावली देणारं झाड\nकाही झाडं उंच वाढतात पण ती वाटसरुंना सावली देत नाहीत. अशोकाची झाडं अशीच सावली न देणारी असतात. या झाडांचा कुणालाही उपयोग होत नाही. याउलट वडाच्या झाडासारखी झाडं उंच वाढत नाहीत, पण ती डेरेदार होतात. सर्वांना सावली देतात. बाळासाहेब थोरात यांना संगमनेरकर सर्वांना सावली देणारं वडाचं झाड म्हणतात. कार्यकर्त्यांना आणि इतरही कुणालाही. म्हणूनच संगमनेरकर बाळासाहेबांना लोकनेता, महानेता असं म्हणतात. दुष्काळ असो की महापूर अशा विपरीत परिस्थितीत टिकून राहणारा वटवृक्ष असतो. तसं बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्ये आहे.\nमहाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांची गौरवशाली परंपरा आहे. अशा नेत्यांच्या परंपरेतील एक महत्वाचा नेता म्हणून बाळासाहेब थोरातांचं स्थान तयार झालेलं आहे.\nआज 7 फेब्रुवारी 2020. त्यांचा वाढदिवस. संगमनेरकर तो मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमाने साजरा करतात. ख्यातनाम संगीतकार, गायक अवधूत गुप्ते यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात गाणं लिहिलं होतं, संगमनेरात घराघरात, बाळासाहेब थोरात, लई जोरात. हे नुसतं शब्द नाहीत, तर संगमनेरकरांचा अनुभव आहे. बाळासाहेब थोरातांनी राज्याचं नेतृत्व करावं, राज्याचं मुख्यमंत्री व्हावं अशी संगमनेरकरांची इच्छा आहे. संगमनेरकरांची एक आवडती म्हण आहे, सौ शहरी, एक संगमनेरी.\nबाळासाहेब थोरात यांच्यापुढे अर्थात आव्हानेही खूप आहेत. काँग्रेस पक्ष एकेकाळी महाराष्ट्रातला प्रमुख सत्ताधारी पक्ष होता. आज राज्यात तो चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. महाविकास आघाडीत तो तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. सामान्य काँगेस जणांना हे शल्य आल्यास वावगं काही नाही. आजच्या काँग्रेस पक्षाला पुन्हा जुने दिवस पहायचे असतील तर बाळासाहेब थोरात यांचं नेतृत्व या अवस्थेतल्या काँग्रेसला कसं पुढे घेऊन जाणार अशा अवस्थेतल्या राजकीय पार्टीला पुढे घेऊन जायला आक्रमकता लागेल. बाळासाहेब थोरात असे आक्रमक होतील काय अशा अवस्थेतल्या राजकीय पार्टीला पुढे घेऊन जायला आक्रमकता लागेल. बाळासाहेब थोरात असे आक्रमक होतील काय की त्यांचा संयमी स्वभाव इथं त्यांना अडचणींचा ठरेल की त्यांचा संयमी स्वभाव इथं त्यांना अडचणींचा ठरेल हे येत्या काळात पाहायला मिळेल.\nकाँग्रेस पक्ष वाढवायचा तर राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा वेगळी रणनीती आखावी लागेल. ती आखण्यासाठी काँग्रेसला पुन्हा जुन्या अजेंड्याकडे ताकदीनिशी जावं लागेल. काँग्रेसला बहुजनांचा पक्ष व्हावं लागेल. बहुजन छोट्या मोठ्या जाती बरोबर कशा घ्यायच्या, त्यांना सत्तेत वाटा कसा द्यायचा याचा होमवर्क बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात, अहमदनगर जिल्ह्यात यशस्वीपणे केलाय. त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी राज्यपातळीवर करायची तर इतर काँग्रेस नेत्यांच्या गळी हा कार्यक्रम उतरावा लागेल. काँग्रेसचे अनेक नेते अजुनही सरंजामी मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. त्यासाठी सरंजामी काँग्रेसजनांना दुखवण्याची तयारी करावी लागेल. अशी तयारी बाळासाहेब थोरात करतील काय\nबाळासाहेब थोरात यांना यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारखा इतिहास घडवण्याची संधी आहे. मात्र, हा इतिहास घड��ायचा तर त्यांना त्यांच्यातल्या चांगुलपणाला आवर घालावी लागेल. राजकारणात डावपेचाचंही एक महत्व असते. अर्थात बाळासाहेबांना या सर्व राजकीय आव्हानांची उत्तम जाण आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या स्पर्धेत काँग्रेसला जुने दिवस आणून देण्यासाठी काय काय करायचं यासाठी ते तयार असतीलच\nटीप : लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.\nSpecial Report | काँग्रेसचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीत धुसफूस \n‘मोदी आहेत नंबर वन, त्यामुळे विरोधी पक्षांचे दु:खी आहे मन’ रामदास आठवलेंचा विरोधकांना टोला\nप्रताप सरनाईकांच्या पत्रावर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत काय घडलं\nनाना पटोले 4 दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, यामागे काय रणनीती\nMVA Meet | प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर महाविकास आघाडीची बैठक, डॅमेज कंट्रोल होणार\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nनवी मुंबई2 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे27 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nमराठी न्यूज़ Top 9\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांति���ीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे27 mins ago\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://praharvidyarthi.blogspot.com/2013/10/blog-post.html", "date_download": "2021-06-23T02:28:52Z", "digest": "sha1:LMFKEGAKC7RAEEEQAAHBRUDQZMKEJZE5", "length": 2810, "nlines": 41, "source_domain": "praharvidyarthi.blogspot.com", "title": "लढा: प्रहारच्या २ ऑक्टोबर २०१३ रोजी झालेल्या आंदोलनाचे सुयश", "raw_content": "शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३\nप्रहारच्या २ ऑक्टोबर २०१३ रोजी झालेल्या आंदोलनाचे सुयश\n३ ऑक्टोबर ला मंत्रालयात मा. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीचा वृत्तांत. कृपया फाईल वाचावी\nद्वारा पोस्ट केलेले Vidyarthi येथे ११:१७ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलढा… हा ब्लॉग प्रहारसाठी मी (रुपेश घागी) काही वर्षांपूर्वी सुरु केला. यातील प्रत्येक शब्द व फोटो ची जबाबदारी माझी आहे. कुणाला यातील मजकुरावर आक्षेप असल्यास मला prahar.vidyarthi@gmail.com यावर कळवावे. कुणाला सदर ब्लॉगसाठी लिखाण करावयाचे असल्यासही संपर्क साधा.\nप्रहारच्या २ ऑक्टोबर २०१३ रोजी झालेल्या आंदोलनाचे ...\nसाधेसुधे थीम. imagedepotpro द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-23T03:16:25Z", "digest": "sha1:DSZTI6JKLVVKRQ2SYNDWM7ZREWJWBBOU", "length": 12603, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "पत्र Archives - बहुजननामा", "raw_content": "\nकेजरीवाल यांनी केला तिरंग्याचा अपमान, पांढर्‍या रंगाच्या ऐवजी हिरवा भाग वाढवला; केंद्रीय मंत्र्याचा आरोप\nनवी दिल्ली - वृत्त संस्था - कोरोना संकट काळात पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये वाद होताना दिसत आहे. ...\nदागिने विक्रीबाबत नितीन गडकरींचे मंत्री पीयूष गोयलांना पत्र\nअहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन - देशात १ जूनपासून हॉलमार्क असलेलेच सोन्याचे दागिने विकण्याबाबतच्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. म��त्र महाराष्ट्रातील सराफांनी ...\nरासायनिक खतांच्या किंमती कमी करण्याची खा. प्रीतम मुंडेंची मागणी, थेट PM मोदींना पत्र\nबीड : बहुजननामा ऑनलाईन- महाराष्ट्रात खतांच्या वाढत्या दराबाबत चर्चा असताना यावरून राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\n‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा केंद्राचा ‘तो’ निर्णय तात्काळ मागे घ्यावा’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनामुळे शेतीचे कामे सुरू असली तरी बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत ...\nपालक संघटना राज्य सरकारवर नाराज बारावी परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधानांना साकडे\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच तज्ज्ञांनी तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत 12 ...\nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - सावित्री सन्मान फाउंडेशनने वारंवार पत्र व्यवहार करूनही शाळांवर कारवाई न केल्यामुळे आज (सोमवार, दि. 17 ...\nफडणवीसांनी भाजपा अध्यक्षांना पत्र पाठवून जागे करावे, सतत महाराष्ट्राची बदनामी करु नये – माजी आमदार मोहन जोशी\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच कोरोनाच्या साथीने देशभर थैमान घातलेले आहे याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष ...\nगोपीचंद पडळकरांचं CM उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत’\nसांगली : बहुजननामा ऑनलाईन - भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले ...\nअनिल बोंडे यांचं शरद पवारांना पत्र; म्हणाले – ‘पवार साहेब, दारूवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण…’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - भाजप नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी एक पत्र लिहले आहे. ते पत्र त्यांनी ...\nCM ठाकरेंचे PM मोदींना पत्र, म्हणाले – ‘केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या’\nबहुजननामा ऑनलाईन टीम - मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. या निर्णयानंतर मराठा ...\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकेजरीवाल यांनी केला तिरंग्याचा अपमान, पांढर्‍या रंगाच्या ऐवजी हिरवा भाग वाढवला; केंद्रीय मंत्र्याचा आरोप\nMinistry of Defence | संरक्षण मंत्रालयात 10 वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या\nRam temple scam | आरोप करणाऱ्यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज\nपिंपरीमध्ये पान टपरीत विकला जात होता गांजा; चालकाला पकडून 823 ग्रॅम गांजा जप्त\nSIP : या स्कीममध्ये करा 4500 रुपयांची गुंतवणूक, बदल्यात मिळतील 1 कोटीपेक्षा सुद्धा जास्त; जाणून घ्या कसे\n‘वारजे कुस्ती संकुल’ या नवीन इमारत बांधकामाच्या ठिकाणावरून 80 हजार रूपयांच्या प्लेटची चोरी\nसर्वसामान्यांच्या खिशाला ‘झळ’ बसणार; जुलैमध्ये ‘या’ वस्तू 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-06-23T03:29:41Z", "digest": "sha1:344XGB6DV7WTCPUQFQFAY4VZW3YBLZ7O", "length": 18303, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मनोरमा श्रीधर रानडे - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजीजी / गोपिकातनया / (विवाहपूर्व नाव द्वारकाबाई हिवरगांवकर)\nमनोरमा श्रीधर रानडे (१३ जानेवारी, १८९६ - १९२६) या मराठी कवयित्री होत्या. त्या रविकिरण मंडळाच्या सदस्य होत्या. दैनंदिन आयुष्यातील अनुभव हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य होते.त्यांनी गोपिकातनया या टोपणनावाने लेखन केले. त्यांचे पती श्रीधर बाळकृष्ण रानडे हे सुद्धा रविकिरण मंडळाचे सदस्य होते.\nरविकिरण मंडळाची सुरुवात झाल्यानंतर २ वर्षांनीच वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी मनोरमाबाई निवर्तल्या.[१]\n२ रानडे दांपत्य व रविकिरण मंडळ\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nश्रीधर रानडे आणि मनोरमा श्रीधर रानडे (विवाहापूर्वीचे नाव द्वारकाबाई हिवरगांवकर हे दोघेही फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. ते महाविद्यालयातील काही तासिकांत एकाच वर्गात असत. महाविद्यालयाच्या मासिकातून दोघांनीही लिहिलेल्या कवितांच्या निमित्ताने दोघांचा घनिष्ठ परिचय झाला. परिचयानंतर दोघांचेही साहित्य अधिकच बहरास आले. त्यामुळे त्या दोघांची प्रसिद्धी आणि उल्लेख नेहमी बरोबरीनेच होत असे. पुढच्या काळात दोघे विवाहबद्ध झाले.[२] उच्चशिक्षित व पेशाने शास्त्रज्ञ असलेले रानडे प्रसिद्ध कवी नसले, तरीही रविकिरण मंडळाचे कार्य तळमळीने करणारे सभासद होते. आपल्या पत्नीच्या- वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी -अकाली निधनानंतर श्रीधर रानडेंनी काव्यलेखन सोडले.[१]\nश्रीधर रानडेंनी पुढे वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी 'मृत्यूच्या दाढेतून' ही गाजलेली कविता लिहिली होती.[३]\nरानडे दांपत्य व रविकिरण मंडळ[संपादन]\nश्री.बा. (श्रीधरपंत) आणि मनोरमा (जिजी) रानडे हे रविकिरणमंडळाचे पहिले सूत्��धार आणि आधारस्तंभ होते. हे जोडपे त्या काळात इतर समाजापासून अगदी उठून दिसण्याइतके वेगळे होते. त्यांचा प्रेमविवाह झाला होता आणि दोघेही कविता करत असत आणि मित्रांच्या सभेत त्यांचे वाचनही करीत. सुशिक्षित स्त्रीने कविता करून त्या बैठकीत वाचून दाखवायचा हा त्या काळात निराळा असा प्रघात होता. लवकरच यशवंत, माडखोलकर, माधवराव पटवर्धन, गिरीश असे इंग्रजी वाङ्मयावर वाढलेले आणि इंग्लिश रोमॅंटिक काव्यातून स्फूर्ति घेणारे कवी त्यांच्या काव्यबैठकींमध्ये सामील होऊ लागले. ह्या बैठकी रविवारी कोणा एकाच्या घरी होत असत आणि त्यातून रविकिरण मंडळाच्या कल्पनेने जन्म घेतला. ९ सप्टेंबर १९२३ ह्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या मंडळाच्या कवितांच्या प्रथम प्रकाशनाला ’किरण’ असे नाव देऊन ’एका ध्येयध्रुवाभोवती परिभ्रमण’ हा विचार व्यक्त करणारे सप्तर्षींचे प्रतीक त्यासाठी सुचविण्यात आले. मंडळाच्या पहिल्या प्रकाशनात माधवराव पटवर्धन, ग.त्र्यं. माडखोलकर, कवी यशवंत, कवी गिरीश (शं.के.कानिटकर), द.ल. गोखले, श्रीधरपंत व मनोरमाबाई रानडे ह्यांच्या कविता आणि दिवाकरांच्या नाटयछटा असे साहित्य प्रकाशित झाले.\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\n↑ a b हिस्ट्री ऑफ इंडियन लिटरेचर १९११ - १९५६. पृ. २०८, लेखक - शिशिर कुमार दास\n^ मॉडर्न मराठी पोएट्री - अ रिमार्केबल डीकेड. लेखकः माधव ज्युलियन\nऐसी अक्षरे: मनोरमाबाई रानडे\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nइ.स. १८९६ मधील जन्म\nइ.स. १९२६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २१:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-police-take-strong-action-on-those-who-give-wrong-information-for-passes/", "date_download": "2021-06-23T02:49:39Z", "digest": "sha1:XIJMUXU2VEB3XETSMXI7E2V3FZMBHRJR", "length": 13424, "nlines": 157, "source_domain": "policenama.com", "title": "Lockdown : पोलिसांच्या पासेस मिळवण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्यावर 6 जणांवर कारवाई | Pune : police take strong action on those who give wrong information for passes", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nLockdown : पोलिसांच्या पासेस मिळवण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्यावर 6 जणांवर कारवाई\nLockdown : पोलिसांच्या पासेस मिळवण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्यावर 6 जणांवर कारवाई\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन – संचारबंदीत अत्यावश्यक सेवा तसेच मेडिकल कामांसाठी बाहेर पडण्यास देण्यात येणाऱ्या पासेमध्ये देखील खोटी माहिती देऊन पास घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी पास अश्या 6 जणांवर कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांकडे 3 लाख 18 हजार नागरिकांनी विनंती केली आहे.\nयाप्रकरणी 6 व्यक्तींवर 177 नुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. तर मेडिकल आणि किराणा दुकाने देखील सुरू आहेत.\nयाकाळात रुटिंग चेकअपसाठी रुग्णालयात जाण्यासाठी व अत्यावश्यक सेवा देणाऱ्यासाठी पुणे पोलिसांकडून पासेस देण्यात येत आहेत. त्यात कामाचे स्वरूप व इतर माहिती भरावी लागते. त्यांनतर पडताळणी करून पास दिला जातो.\nया उपक्रमात तबल 3 लाख 18 हजार नागरिकांनी पासेस देण्याची मागणी केली आहे. त्यातील 1 लाख 7 हजार नागरिकांना हे पास देण्यात आले आहेत. त्यात उपचारसाठी सर्वाधिक पास दिले आहेत. तर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 47 हजार जणांना देखील परवानगी दिली आहे.\nयाचवेळी पुणे पोलिसांनी खोटी माहिती देऊन पास घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. यात 918 नागरिकांनी आधारकार्ड बाबत खोटी माहिती भरली होती. त्याची पडताळणी सुरू होती. त्यावेळी काही जणांवर पोलिसांना संशय आला. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपा��ुक्त बच्चन सिंह यांनी तपास करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना दिल्या होत्या. त्यानुसार माहिती घेतली असता 6 जणांनी पासेस घेण्यासाठी खोटी माहिती दिली असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांच्यावर 177 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nपोलिसांनी आवश्यक असल्याच पास घ्यावेत. कोणीही खोटी माहिती देऊ नये. तसेच काही गरज लागल्यास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.\nLockdown : काय सांगता होय, ‘लॉकडाऊन’मध्ये हॉस्पीटलमध्ये कर्मचार्‍यांनी चक्क खेळला ‘गरबा’ (व्हिडीओ)\nCoronavirus : मुंबईत ‘कोरोना’ पॉझिटिव्ह केसेस का वाढल्या MCGM ने सांगितली ‘ही’ 4 प्रमुख कारणं\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nPune Crime News | पुण्यात तलवारीच्या धाकाने भाजी…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nESIC Covid-19 Relief Scheme | कोरोना मृतांच्या अवलंबिताना…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \n ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी तक्रार कराल…\nNationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी…\nMurder News | पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; गुगल सर्च…\nCBSE 12th Result 2021 | ऑगस्टमध्ये होतील मुल्यांकन निकालावर असंतुष्ट…\nTCS | भारती एयरटेल आणि TCS ची 5G नेटवर्क बनवण्यासाठी पार्टनरशिप\nPune News | पुरंदर किल्ल्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प; पुणे महापलिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/how-to-get-a-better-price-while-selling-gold-jewellery-check-details-process/", "date_download": "2021-06-23T03:15:50Z", "digest": "sha1:ERO24FZPGJFYHRL5U7AOHCLT4GXEZJHP", "length": 14635, "nlines": 143, "source_domain": "bahujannama.com", "title": "तुमच्याकडे सुद्धा आहे गोल्ड ज्वेलरी तर अशाप्रकारे कमवा जास्त पैसा; जाणून घ्या काय", "raw_content": "\nतुमच्याकडे सुद्धा आहे गोल्ड ज्वेलरी तर अशाप्रकारे कमवा जास्त पैसा; जाणून घ्या काय करावे लागेल\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा असे होते की, अचानक पैशांची गरज भासते आणि त्यावेळी आपली ज्वेलरी (jewellery) खुप उपयोगी येते. अनेक लोक आपत्कालीन रोख रक्कमेची गरज असल्यावर सोन्याचे दागिने विकण्याचा पर्याय निवडतात. सध्या कोरोना Corona महामारीमुळे अशा लोकांची संख्या वाढत आहे. कारण अनेक लोक नोकरी जाणे आणि व्यवसाय Business बंद असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. या दरम्यान तुम्ही सुद्धा सोन्याचे दागिने विकण्याचा विचार करत असाल तर कशाप्रकारे तुम्ही चांगली किंमत मिळवू शकता ते आज आम्ही सांगणार आहोत.\nयोग्य वजन आणि कॅरेट करा चेक\nज्वेलरी (jewellery) विकण्यापूर्वी तिचे योग्य वजन आणि कॅरेट जाणून घ्या.\nयासाठी नेहमी ज्वेलरीची रिसिट घेणे चांगले ठरते.\nजर तुमच्याकडे रिसिट नसेल किंवा रिसिटवर त्याचा उल्लेख नसेल तर चांगले ठरेल की याचा शोध घ्या.\nतुम्ही कॅरेट मीटरवाल्या ज्वेलर्सशी संपर्क करू शकता.\nहे जाणून घेण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त ज्वेलर्सकडून तपासून घेणे ठिक राहील.\nदागिन्यांचे हॉलमार्किंग त्यांची शुद्धता दर्शवतात आणि खरेदीदार नेहमी असे दागिने पसंत करतात.\nजर दागिने हॉलमार्कचे असतील तर हॉलमार्क स्टॅम्पवर कॅरेटचा उल्लेख असतो.\nआपली ज्वेलरी (jewellery) तिथेच विकण्याचा प्रयत्न करा जिथून खरेदी केली होती.\nकाही दुकानांचे धोरण असते की ते केवळ तेच दागिने खरेदी करतील जे त्यांनी विकलेले आहेत.\nएका प्रतिष्ठित ब्रँडच्या सोनाराकडे जाणे नेहमी चांगले ठरते.\nअंतिम किंमत ठरवण्यापूर्वी, ज्वलर्स वजनाचा ठराविक टक्का घट म्हणून कमी करू शक���ात.\nकाही सोनार 20 टक्के पर्यंत घट कापतात.\nजर दागिन्यांमध्ये खडे असतील, तर जास्त घट धरू शकतात.\nमेकिंग चार्जेसच्या प्रकरणात हे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत, जे ज्वेलरी खरेदी करताना चुकवलेले असतात.\nजाणकारांनुसार जर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने विकत असाल तर सोनार केवळ चेकच्या माध्यमातून पैसे देऊ शकतो. यासाठी, हे पाहून घ्या की सोनार चेकने पैसे देण्यास सक्षम आहे किंवा नाही. सोबतच अशा दुकानांपासून आणि सोने खरेदीदारांपासून सावध रहा जे नेहमी चुकीचा सल्ला देऊन ग्राहकांचा फायदा उचलतात. यासाठी हेच योग्य ठरेल की, तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित ब्रँडच्या सोनाराकडे जावे.\nकृपया हे देखील वाचा:\nचंदनचोरी सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या 14 वर्षापासून फरार असलेल्या वानवडी पोलिसांकडून अटक\nचंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले – ‘आमची मैत्री जंगलातल्या वाघासोबत, पिंजऱ्यातल्या नाही’\nकेवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं 42 वर्षीय महिलेला अडीच लाखाचा गंडा\nशरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक, म्हणाले – ‘शिवसेना विश्वास असणार पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता’\nTags: BusinessCoronaearnEmergency CashepidemicFinancial DifficultyGold jeweleryGold jewelryjobmoneyआपत्कालीन रोखआर्थिक अडचणींकमवाकोरोनागोल्ड ज्वेलरीनोकरीपैसामहामारीमुळेरक्कमेव्यवसायसोन्याचे दागिने\nचंदनचोरी सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या 14 वर्षापासून फरार असलेल्या वानवडी पोलिसांकडून अटक\nखेड पं.स.चे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाला हायकोर्टाकडून स्थगिती\nखेड पं.स.चे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाला हायकोर्टाकडून स्थगिती\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र�� कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nतुमच्याकडे सुद्धा आहे गोल्ड ज्वेलरी तर अशाप्रकारे कमवा जास्त पैसा; जाणून घ्या काय करावे लागेल\nCorona third wave | तिसऱ्या लाटेत कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या आठ लाखाच्या घरात जाण्याची शक्यता\nचार धाम यात्रा प्रकल्पातील नुकताच बांधलेला रस्ता पावसाने झाला खराब\nbjp gaurav bhatia |भाजप नेत्याचा राहुल-सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाले – काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज\nPune-Mumbai Express Way Accident | पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर अपघात; वाहतूक कोंडी झाल्याने 5 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा\nप्रसिद्ध चितळे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत ‘ब्लॅकमेल’; 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तिघांना अटक\nCovid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात ठिक होऊ शकतात कोरोनाची लक्षणे, संशोधनात आढळला पुरावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahampsc.in/loksatta-editorial-on-maharashtra-budget-2021-zws-70-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-06-23T02:57:57Z", "digest": "sha1:SUCLD26IZEL4YEY2BFSWRB4MDOT5HAEB", "length": 31859, "nlines": 297, "source_domain": "mahampsc.in", "title": "Loksatta editorial on Maharashtra Budget 2021 zws 70 | त्यास ‘देव’ आहे.. - Mahampsc", "raw_content": "\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\nएकटा महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्य सरकारे नवे काही प्रयोग करण्याच्या मन:स्थितीत आणि परिस्थि��ीत नाहीत. हेच महाराष्ट्राच्याही अर्थसंकल्पातून दिसले..\nराज्याचे अर्थमंत्री अजित पवार सोमवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना तिकडे बेंगळूरुत अर्थमंत्रिपद सांभाळणारे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा कर्नाटकाचा अर्थसंकल्प मांडत होते. महाराष्ट्रात शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस यांचे सरकार आहे तर कर्नाटकात भाजपचे. म्हणजे महाराष्ट्रात विरोधी पक्षात असलेला भाजप शेजारील कर्नाटकात सत्तेवर आहे. या दोन अर्थसंकल्पांनंतर उद्योगविश्वात उमटलेल्या भावनांचे वर्णन एका शब्दात करता येईल : निराशा. कर्नाटकात गृहखरेदीवरील मुद्रांक शुल्कात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सवलत जाहीर केली. पण ती इतकी तुटपुंजी आहे की तिची बरोबरी शेरडाच्या शेपटाशीच होऊ शकेल. इकडे महाराष्ट्रात अर्थमंत्री अजित दादांनी अर्थसंकल्पात अशी कोणतीही घोषणा केली नाही. कारण सहाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्राने गृहखरेदीवरील मुद्रांक शुल्क काही काळासाठी पूर्ण माफ केले आणि नंतर त्यात मोठी सवलत दिली. त्यामुळे या राज्यात गृहबांधणी क्षेत्रात काही प्रमाणात धुगधुगी निर्माण झाली. ही दोन उदाहरणे येथे उद्धृत करण्याचे कारण त्यातून समान स्थिती दिसते. राज्य सरकारांचे हात करोनाकाळ आणि त्याआधीची अर्थमंदावस्था यामुळे इतके बांधले गेले आहेत की या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांच्या हाती फारसे काहीही नाही. देशातील सर्वच्या सर्व राज्यांची परिस्थिती अशीच आहे. हे वास्तव लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण व्हायला हवे.\nकारण देशातील सर्वात श्रीमंत राज्याचा यंदाचा सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर उणे ८ टक्के इतका जर असेल तर अशा राज्याकडून भरीव काही अर्थ उपाययोजना केल्या जाणे अशक्यच. तेच या अर्थसंकल्पातून दिसून येते. करोनामुळे नव्याने महत्त्व दिसून आलेल्या आरोग्य खात्यासाठी ७५०० कोटी रु., काही नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा, विविध २६ पाटबंधारे प्रकल्पांसाठी १३ हजार कोटी रु. इतकी तरतूद, चार नवी कृषी विद्यापीठे, मुंबईकरांसाठी किनारी मार्गासाठी काही तरतूद, स्वातंत्र्य मिळाल्यापासून घोषणा केल्या जात असलेल्या ठाणे-मुंबई जलमार्गास संजीवनी वगैरे काही त्यातल्या त्यात भरीव म्हणता येतील अशा काही घोषणा या अर्थसंकल्��ात आढळतात. पण ठणठणगोपाळावस्थेतील पैसा खर्च करण्याची अडचण सरकारने नव्या पण कल्पक योजनांतून भरून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. उदाहरणार्थ ऊस तोडणी कामगार आणि घरकामगार महिला यांच्यासाठी सामाजिक संरक्षण योजना. सामाजिक संरक्षण देऊ शकतील अशा योजनांची अनुपस्थिती गेल्या वर्षांतील करोनाकाळात प्रकर्षांने दिसून आली. स्थलांतरित मजूर आणि उच्चमध्यमवर्गीयांनी आपापल्या घराचे आणि मनाचेही दरवाजे बंद केल्याने घरगुती काम करणाऱ्या महिलांवर या काळात शब्दश: उपासमारीची वेळ आली. अनेकांनी या नोकरांबाबत ‘काम नाही तर दाम नाही’ अशी भूमिका घेतल्याने या वर्गाचे अतोनात हाल झाले. करोनाकाळात जी अवस्था शहरी मजुरांवर आली ती ऊसतोडणी कामगारांवर आयुष्यभर येते. कारण कामाप्रमाणे आपला संसार त्यांना ठिकठिकाणी हलवावा लागतो. यात त्यांच्या कुटुंबाचे हाल होतात. त्यामुळे या वर्गासाठी अशा काही सामाजिक योजना आखल्या जाणे आवश्यक होते.\nहा अर्थसंकल्प ‘महिलादिनी’ सादर झाला. या अशा दिवसांच्या प्रतीकात्मक साजरीकरणास आताशा फारच महत्त्व आलेले आहे. भाषेची वाट लावण्यात अग्रेसर असलेले ज्याप्रमाणे ‘मराठी भाषा’ दिन अधिक जोशात साजरा करतात त्याप्रमाणे आपल्या वैयक्तिक आयुष्यांत महिलांना फारसे महत्त्व न देणारे शब्दांच्या फुलोऱ्यात रममाण होतात. हे बरे की, या अर्थसंकल्पात असे काही झाले नाही. महिला कल्याणाचा दावा करत अवाच्या सवा घोषणा केल्या जातील, ही भीती खोटी ठरली. महिलांच्या नावे घर खरेदी नोंदणी झाल्यास एक टक्का इतकी सवलत मुद्रांक शुल्कात देण्याची घोषणा अजितदादांनी केली. ती स्वागतार्हच. पण प्रश्न असा की गृहकर्जाचा अर्जदार समजा पती असला आणि गृहनोंदणीत पत्नीही सहअर्जदार असल्यास या सवलतीचा लाभ तिला मिळणार का हा प्रश्न महत्त्वाचा अशासाठी की अलीकडे बऱ्याचदा पती-पत्नी हे दोघेही गृहकर्जाचे अर्जदार असतात. यामुळे कर्जाची मर्यादा वाढवून मिळते आणि त्याचा फायदा दोहोंतील एक -बऱ्याचदा पतीच- आयकर सवलतीसाठी घेतो. अशा वेळी या एक टक्का सवलतीचा उपयोग महिलांना किती होईल हा प्रश्नच. दुसरी अशीच नवीन घोषणा म्हणजे मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत एसटी प्रवास. तिचे वृत्तमूल्य अधिक. पण प्रत्यक्षात तिचा लाभ घेतला जाण्याची शक्यता नगण्यच. कारण ही बससेवा मिश्र इंधनावर चालणारी असावी वगैरे अटी.\nयाच्या जोडीला मुंबई आणि परिसरासाठी बऱ्याच काही घोषणा झाल्याची टीका झाली. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. म्हणजे पुढील अर्थसंकल्प सादर होण्याआधीच पालिका निवडणुका झालेल्या असतील. निवडणूकपूर्व सरबराईची आपल्याकडील परंपरा लक्षात घेतल्यास त्यानुसार मुंबईसाठीच्या या घोषणा समर्थनीय ठरतात. तथापि यात फक्त घोषणांच्या वृत्तमूल्याचाच विचार व्हावा. कारण स्वतंत्रपणे मुंबईसाठी बरेच काही करता येईल अशी राज्याची आर्थिक स्थितीच नाही. त्याचमुळे मुंबईसाठी घोषणा झाल्या, पण त्यात काही तरतुदी वाढल्या असे काही नाही.\nमहसुलाची आवक आणि जावक यातली राज्य सरकारची केविलवाणी अवस्था अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागातून दिसून आली. अर्थसंकल्पाचे दोन भाग असतात. त्यातील दुसरा भाग हा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कर याबाबतच्या घोषणांचा असतो. सामान्य जनता, विश्लेषक यांचे दुसऱ्या भागाकडे विशेष लक्ष असते. यात नव्या करांची घोषणा असते. पण अजितदादांकडून हा दुसरा भाग अक्षरश: दोन मिनिटांत संपला. त्यात भारतीय बनावटीच्या मद्यावर त्यांनी काय ती करवाढ जाहीर केली. या भागात फक्त तीन मुद्दे आहेत. यातील एक महिलांच्या नावे घर खरेदी झाल्यास मुद्रांक शुल्कातील सवलतीचा. म्हणजे अन्य फक्त दोन. यावरून करवाढ करण्याबाबतच्या राज्याच्या मर्यादांची जाणीव होईल. उत्पन्न वाढेल असे काही करण्यासारखी परिस्थिती नाही आणि करवाढ करून ते वाढवायची सोय नाही, अशी स्थिती.\nअशा स्थितीत नवीन काही चौकटीबाहेरची कल्पनाशक्ती अजितदादा दाखवू शकले असते तर त्याची गरज होती. पण सद्य:स्थितीत या अपेक्षाभंगाची तयारी ठेवायला हवी. कारण एकटा महाराष्ट्रच असे नाही तर अनेक राज्य सरकारे नवे काही प्रयोग करण्याच्या मन:स्थितीत आणि परिस्थितीत नाहीत. संकटच इतके गहिरे आहे की आधी टिकून राहणेच महत्त्वाचे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात राज्य सरकारने अर्थसंकल्पात कपात करायला हवी होती अशी अपेक्षा बाळगणे हेच आपमतलबीपणाचे ठरते. नोटा छापायचा अधिकार असलेले केंद्र सरकारच पेट्रोल-डिझेलच्या करांतून मिळणाऱ्या सहज उत्पन्नाचा मोह सोडण्यास तयार नसताना उत्पन्नाची साधने मर्यादित असणाऱ्या राज्य सरकारांनी तो सोडावा असे म्हणणे ही शुद्ध राजकीय लबाडी ठरते. त्���ामुळे त्याची दखल घेण्याचे कारण नाही.\nती घ्यावी अशी बाब म्हणजे अर्थसंकल्पात धर्मस्थळे आणि संतस्थळे यांच्यावर केलेली सढळ आर्थिक पखरण. माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना देवदर्शनांत मोठा रस. त्यामुळे त्यांनी आपल्या अर्थसंकल्पाचा वापर सरकारी पैशातून वैयक्तिक पुण्यसंचयासाठी मोठय़ा प्रमाणावर केला. ते ठीक. पण अजितदादांचा लौकिक काही असा धर्मप्रेमी म्हणून नाही. तरीही त्यांच्या या दुसऱ्या अर्थसंकल्पात उल्लेख असलेल्या देवळारावळांची संख्या ३६ इतकी आहे. राज्यातील आठ प्राचीन मंदिरांसाठी त्यात १०१ कोटी रुपयांची तरतूद आहे. जोडीला अन्य २० उल्लेख हे राज्यातील विविधधर्मीय संतांची स्मृतिस्थळे, स्थानिक देवदेवतांची मंदिरे यांचा उद्धार वा सुशोभीकरण यासाठीच्या तरतुदींचे आहेत. आणि वर अष्टविनायक. ही सर्व बेरीज केल्यास हे धर्मघटक ३६ ठरतात. ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास ‘देव’ आहे’ ही धर्माधिष्ठित राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना लागू असलेली उक्ती धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्यांनाही तितकीच लागू पडते, असा याचा अर्थ. एरवी हे खपूनही गेले असते. पण तिजोरीत इतका खडखडाट असताना आणि देवस्थानांच्या दानपेटय़ा मात्र ऊतू जात असताना पुरोगामी म्हणवणाऱ्या सरकारने यावर इतका खर्च करावा का, इतकाच काय तो प्रश्न.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतुमचा Email ID टाका\nखाली तुमचा Email ID टाका आणि Verify करून घ्या. जेव्हा या Website वर कोणती महत्वाची पोस्ट टाकली जाईल ती तुम्हाला Email वर येईल.\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/helping-covid-death-families-through-indiabulls/", "date_download": "2021-06-23T01:36:46Z", "digest": "sha1:5O62K3CT3ISZH73SXBPOP36WD65QOTHD", "length": 11063, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "'इंडियाबुल्स'द्वारे कोविडबळी कुटूंबियांना मदत - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/क्रीडा-अर्थमत/‘इंडियाबुल्स’द्वारे कोविडबळी कुटूंबियांना मदत\n‘इंडियाबुल्स’द्वारे कोविडबळी कुटूंबियांना मदत\nया महामारीच्या काळात इंडिबुल्स (indiabulls) हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना मदत करीत आहे. कोविड काळात अनेक कुटुंबांनी आपल्‍या प्रियजनांना गमावले आहे, खासकरून जेव्हा कुटुंबातील कमविता सदस्‍य गमावला असेल, तेव्‍हा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स यांनी या संकटात पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या ज्‍या कर्मचार्‍यानी कोविडमुळे जीव गमावला आहे, त्‍यांच्‍या कुटुंबांना कंपनी 2 वर्षाचे वेतन देणार आहे व भारतात मुलांच्या शिक्षणाचा पदवीपर्यंतचा खर्च करणार आहे.\nइंडियाबुल्स (indiabulls) हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे व्‍हाईस चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्‍टर गगन बंगा यांनी कंपनीच्‍या कर्मचार्‍यांना पाठविलेल्‍या मेलमध्‍ये लिहिले आहे की,“मी आपणा सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की, इंडियाबुल्स हाऊसिंग तुमच्‍या व तुमच्‍या कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे. कंपनीच्‍या कोणत्याही कर्मचार्‍याचा कोविडमुळे निधन झाल्याच्या दुर्दैवी घटनेत आम्ही आमच्या कर्मचार्‍यांचे मासिक वेतन त्‍याच्‍या कुटुंबाला दोन वर्षांसाठी देत राहू व त्यांच्या मुलांचे पदवीपर्यंतचे भारतातील शिक्षणाचा खर्चाची आम्‍ही काळजी घेवू. आम्‍ही आमच्या प्रिय सहकार्‍यांना परत आणू शकणार नाही, परंतु मला आशा आहे की ही आर्थिक मदत या दुर्दैवी घटनेत जिवन स्थिर करण्यासाठी, पुनर्स्थापित करण्यास आणि सामोरे जाण्यासाठी या कुटुंबाला आधार देईल.”\nकाँग्रेसने वाटले 90 हजार मास्क, 10 हजार सॅनिटायझर्स, 1 हजार ऑक्सिमीटर\n'एसएससीच्या विद्यार्थ्यांना समान न्याय द्या'\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘मिल्खा सिंग भविष्यातही देत राहतील प्रेरणा’\n‘एंजेल ब्रोकिंग’ने जोडले ५ दशलक्ष ग्राहक\nमिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/food/esay-cooking-hacks-for-sabudana", "date_download": "2021-06-23T03:38:40Z", "digest": "sha1:4PMOSVRTODCWKAYRCQDVIB46HL62OKM4", "length": 6003, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शाबूदाना मोकळा करण्यासाठी 'या' टिप्स वापरा", "raw_content": "\nशाबूदाना मोकळा करण्यासाठी 'या' टिप्स वापरा\nऔरंगाबाद: आपल्याकडे उपवासाला साबूदाना खाल्ला (sabudana recipe) जातो. तसेच बऱ्याच जणांचा साबूदाना हा आवडता पदार्थ आहे. साबूदान्याचे विविध रेसिपी करता येतात. पण याची एक अडचण म्हणजे तो भिजवण्यात पाणी कमी किंवा जास्त झालं तर तो भातासारखा चिकट होऊन जातो. (Hacks For Sabudana) यामळे त्याची चवही बदलते. चला तर मग जाणून घेऊया की शाबूदाना मोकळा-मोकळा होण्यासाठी काय करता येईल. (sabudana cooking hacks)\n१. 'एवढं' पाणी घाला-\nबऱ्याच जणांना प्रश्न असतो की शाबूदाना ���िजवताना नेमके पाणी किती घालायचे ते. ज्यामुळे शाबूदाना जास्त चिकट होणार नाही आणि मोकळा राहील. (cooking Hacks For Sabudana)\n- पहिल्यांदा शाबूदाने व्यवस्थित धुवून घ्या पण मॅश करू नका.\n- नंतर संपूर्ण शाबू भिजेल एवढे पाणी त्यात टाका. सर्व शाबूदाने पाण्यात भिजतील याची काळजी घेतली पाहिजे.\n२. जर तुम्ही मोठा साबू घेत असाल तर-\nजर मोठा साबू घेत असाल तर ते भिजण्यासाठी वेळ लागतो आणि त्यास रात्रभर भिजवून ठेवले तर ते चांगले होईल. जर रात्रभर भिजवणे शक्य नसल्यास ते कमीतकमी 3-4 तास भिजू द्या. यानंतर, ते तयार करण्यापूर्वी त्यास पंख्याखाली ठेवा. त्यातून अतिरिक्त पाणी निघून जाईल.\n३. झटपट साबूदाने करायचे असतील तर-\nकधीकधी तुम्ही शाबू भिजवायला विसरलात तर चिंता करू नका. कारण तुम्हाला झटपट शाबूदाना करायचा असेल तर तुम्ही शाबू कोमट पाण्यात भिजू घालू शकता. शाबू पाण्यात भिजू घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवू नका नाहीतर ते चिकट होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/a-helping-hand-to-the-korona-victims-from-the-gaikwad-family-in-kondhapuri/", "date_download": "2021-06-23T02:08:16Z", "digest": "sha1:YPXMSOTDTQ6RI4B5OI3T342XPOHNTIXB", "length": 10837, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "कोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात - बहुजननामा", "raw_content": "\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nशिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ ) – बहुजननामा ऑनलाईन – शिरूर व पारनेर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांसाठी उभारलेल्या कोविड सेंटर ला कोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाने सामजिक भान जपत मदतीचा हात दिला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने मोठे थैमान घातले असून या संकटात अनेकांना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे. अनेक कुटुंबातील कर्ती माणसं गमावली असल्याने कुटुंबे उघड्यावर आली आहे.या कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी शिरूर तालुक्यात ठिकठिकाणी विलगिकरण कक्ष उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यात भाळवणी येथे 1100 बेडचे आमदार निलेश लंके यांनी कोविड केअर सेंटर उभारले आहे.\nशिरूर व पारनेर तालुक्यात उभारलेल्या कोविड सेंटर मध्ये शिरूर तालुक्यातील अनेक नागरिक उपचार घेत असल्याने सामजिक बांधिलकी म्हणून कोंढापुरी येथील उद्योजक विनय गायकवाड व कुटुंबाने एकत्रित येत आर्थिक मदत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार तसेच पारनेरचे आमदार निलेश लंके याच्याकडे सुपूर्द केली आहे.\nयावेळी माजी सरपंच स्वप्निल गायकवाड,अमर गायकवाड,सुनील गायकवाड ,सुपा ग्रामपंचायतीचे सरपंच विजय पवार, प्रकाश पवार, सुरेश गोगावले आदी उपस्थित होते.\nTags: CoronagrastanGaikwadKondhapuriKovid CenterKutumbaMadatiShirur and Parner Talukasकुटुंबाकोंढापुरीकोरोनाग्रस्तांकोविड सेंटरगायकवाडमदतीशिरूर व पारनेर तालुक्या\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले - 'जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट'\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nNational Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर आता NPS मधू��� पूर्ण पैसे काढू शकता, जाणून घ्या\nPune Crime Branch | पुण्यातील नगरसेविकेच्या मुलाकडे खंडणीची मागणी; जस्ट डायलवरून नंबर काढणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nBJP and MVA Government | भाजपचा शिवसेनेला इशारा; म्हणाले – ‘तुम्ही जर दादागिरी करणार असाल, तर आम्ही…’\nMaharashtra Unlock | निर्बंध शिथिल होणार , मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\n तर जाणून घ्या नवीन नियमांबाबत; आता Flash Sale च्या नावावर होणार नाही फसवणूक, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+037434+de.php", "date_download": "2021-06-23T02:54:19Z", "digest": "sha1:PBTKMA3HLLMV5CGRYVYBTNTJHOFGERN7", "length": 3624, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 037434 / +4937434 / 004937434 / 0114937434, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 037434 हा क्रमांक Bobenneukirchen क्षेत्र कोड आहे व Bobenneukirchen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Bobenneukirchenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bobenneukirchenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 37434 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBobenneukirchenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 37434 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 37434 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/25/on-the-backdrop-of-the-cyclone-chief-minister-mamata-banerjee-stayed-in-the-control-room-tonight/", "date_download": "2021-06-23T03:40:25Z", "digest": "sha1:A2P3TW3CPJTL3QRP6CHPKQC7BOANMZT5", "length": 9510, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आज रात्रभर नियंत्रण कक्षातच मुक्काम! - Majha Paper", "raw_content": "\nयास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आज रात्रभर नियंत्रण कक्षातच मुक्काम\nमुख्य, देश / By माझा पेपर / पश्चिम बंगाल मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी, यास चक्रीवादळ / May 25, 2021 May 25, 2021\nकोलकाता – आता सर्व यंत्रणा देशाच्या पूर्व किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या यास चक्रीवादळासाठी सज्ज झाल्या आहेत. या चक्रीवादळासाठी एनडीआरएफ, कोस्ट गार्डसह भारतीय नौदलाने देखील कंबर कसली आहे. यास चक्रीवादळाचा लँडफॉल ओडिशामधील धामरा बंदर परिसरात होणार असला, तरी त्याचा फटका वर पश्चिम बंगालच्या किनारी भागांना देखील बसणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या ममता बॅनर्जी यांनी देखील कंबर कसली असून त्या मंगळवारी रात्रभर नबाना येथील नियंत्रण कक्षातच ठाण मांडून बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यास चक्रीवादळ बुधवारी २६ मे रोजी सकाळी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर थडकणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.\nआजची पूर्ण रात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नबाना येथील मंत्रालयातील नियंत्रण कक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी म्हणजे बुधवारी सकाळी यास चक्रीवादळ सुमारे १८५ किलोमीटर प्रतितास वेगाने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर थडकणार आहे. त्यादरम्यान, बचावकार्य आणि पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी रात्रभर नियंत्रण कक्षात थांबणार आहेत.\nयास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये ५४ हजार अधिकारी आणि कर्मचारी, २ लाख पोलीस-होमगार्ड कर्मचारी, एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर्व मिदनापूर जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज आहे. त्यासोबतच उत्तर परगणा आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांना देखील वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करावा लागणार आहे.\nकोलकाता, हावडा आणि हुगळी या शहरांमध्ये देखील चक्रीवादळाचा परिणाम दिसून येईल. ओडिशामधील जगतसिंहपूर, केंद्रापारा, भद्रक, बालासोर आणि पश्चिम बंगालमधल्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातून जाताना हे वादळ टप्प्याटप्प्याने १५५ किमी प्रतितास, १६५ किमी प्रतितास आणि शेवटी १८५ किमी प्रतितास वेग धारण करेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.\nबुधवारी पहाटे ५ ते ६ च्या सुमारास ओडिशाच्या भद्रक जिल्ह्याच्या किनारपट्टीवर असणाऱ्या धामरा बंदरावर यास चक्रीवादळाचा लँडफॉल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. भुवनेश्वरच्या विभागीय हवामान विभागातील वैज्ञानिक डॉ. उमाशंकर दास यांनी लँडफॉलाच केंद्रबिंदू धामरा आणि चंदबली जिल्ह्याच्या मध्ये कुठेतरी असेल असा अंदाज वर्तवल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/lingamala-waterfall-mahabaleshwar-has-started-flowing-month-may-13141", "date_download": "2021-06-23T02:49:47Z", "digest": "sha1:5DHXCL6IXKZH5QPLFCZKOWWN5A2SCPER", "length": 2816, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरचे सौंदर्य खुलले", "raw_content": "\nतीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरचे सौंदर्य खुलले\nसातारा : महाराष्ट्रातील Maharashtra पर्यटक पर्यटनासाठी पहिली पसंती देतात ती महाबळेश्वरला Mahabaleshwar. पावसाळ्यात Monsoon महाबळेश्वरचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक आसुसलेले असतात.The Lingamala waterfall in Mahabaleshwar has started flowing in the month of May\nहे देखील पहा -\nपरंतु या वर्षी महाबळेश्वर मधील लिंगमळा धबधबा Lingmala Waterfall मे महिन्यातच ओसंडून वाहू लागला आहे. खरं तर पावसाळा सुरु झाल्यानंतर म्हणजेच जून-जुलै नंतर हा धबधबा वाहायला सुर��वात होते.\nभारताची लोकसंख्या पाहता लसीकरण २- ३ महिन्यांत पूर्ण होणे अशक्य : आदर पूनावाला\nमात्र तौक्ते Tauktae वादळामुळे या भागात झालेल्या तुफान पावसामुळे तो मे महिन्यातच वाहू लागला आहे. परंतु कोरोनाचा Corona संसर्ग टाळण्यासाठी पर्यटकांना सध्या तरी महाबळेश्वरला जाता येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/woman-beat-her-husband-after-caught-with-another-woman-in-room-465846.html", "date_download": "2021-06-23T02:11:29Z", "digest": "sha1:5T33MX4RYF5TN66TSYWHBZQODUHACYZB", "length": 17519, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n पत्नीने बंद दाराआड खोलीत परस्त्रीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं आणि…….\nएका महिलेने बंद दाराआड एका खोलीत तिच्या पतीसह एका मुलीला पकडलं. त्यानंतर पतीने जे अनुभवलं त्याची देशभरात चर्चा आहे (Woman beat her husband after caught with another woman in room)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nफोटो प्रातिनिधिक (सौजन्य : सोशल मीडिया)\nभोपाळ : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ किंवा ‘अग्गंबाई सूनबाई’ या ‘झी मराठी’च्या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेतील नटांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आपण बघितलं आहे. याशिवाय वास्तविक आयुष्यातही अनेकजण अशाप्रकारे विवाहबाह्य संबंध ठेवतात. अर्थात ते चूकच आहे. कारण तसं करुन आपण आपल्या जोडीदाराला फसवत असतो. मात्र, जोडीदार किंवा पत्नी जर जास्त खमकी असली तर अशा स्वरुपाचे विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषांची काही खैर नसते. त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशच्या आगर मालवा येथील एका पुरुषाला आहे (Woman beat her husband after caught with another woman in room).\nएका महिलेने बंद दाराआड एका खोलीत तिच्या पतीसह एका मुलीला पकडलं. त्यानंतर पतीने जे अनुभवलं त्याची देशभरात चर्चा आहे. खरंतर वरवर पाहता ही एक विनोदी घटना म्हणता येईल. मात्र, महिलेचा विश्वासघात केल्यानंतर तिला होणारा त्रास आणि त्यातून तिचा झालेला आक्रोश जेव्हा बाहेर पडतो तेव्हा भल्याभल्यांची वाट लागू शकते हे या घटनेतून लक्षात येतं. त्यामुळे जोडीदाराला अजिबात फसवू नये, असा बोध या घटनेतून शिकायला मिळतो (Woman beat her husband after caught with another woman in room).\nमहिलेने आधी पोलीस, पत्रकार, नातेवाईकांना बोलावलं\nकाही ठरावीक कारणांमुळे आम्ही तुम्हाला संबंधित पतीचं आणि त्याच्या पत्नीचं नाव सांगू शकत नाहीत. पण ही घटना मध्य प्रदेशच्या आगर मालवा जिल्ह्यात घडलीय. महिलेचा पती एका दुसऱ्या मुलीसोबत एक�� खोलीत होता. याबाबत महिलेला माहिती मिळाली. तिने सर्वात आधी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तिने पोलिसांना फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतलं. त्याचबरोबर तिने पत्रकारांनाही बोलावून घेतलं. तसेच तिने आपल्या काही नातेवाईकांनाही बोलावलं.\nसर्व घटनास्थळी जमल्यानंतर महिलेने खोलीचा दरवाजा ठोठावला. आतमध्ये तिच्या पतीचा कोन आहे असा आवाज आला. तिने स्वत:चं नाव सांगितलं. पतीने दार उघडल्यानंतर त्याच्यासोबत इतर मुलगीही खोलीत होती हे उघड झालं. पती रंगेहाथ पकडला गेला. यावेळी तेथील स्थानिक पत्रकारांनी आणि इतर नागरिकांनी मोबाईलचा कॅमेरा सुरु केलेला होता. महिलेने वेळेचा विलंब न करता थेट स्वत:च्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचा पती जीव वाचवून इकडेतिकडे पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र संतापलेली महिला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.\nविशेष म्हणजे हा सर्व गदारोळ पोलिसांच्या समोर घडत होता. महिलेने आधी पतीला मारहाण केली. त्यानंतर ती पतीच्या प्रेयसीवरही सुटली. काही लोकांनी महिलेला अडवण्याचा देखील प्रयत्न केला. पण ती ऐकत नव्हती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलीस सर्वांना गाडीत भरुन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे त्यांनी महिलेची आणि पतीची समजूत घातली. त्यानंतर हे प्रकरण निवळलं.\n19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं \nअल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, शरीरावर सिगारेटचे चटके, पीडिताच्या आईलाही मारहाण, आरोपीला बेड्या\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nखोटं जॉयनिंग लेटर, खोटं ट्रेनिंग, नंतर फोन स्विच ऑफ, शेकडो बेरोजगारांना कोट्यवधींनी लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nअन्य जिल्हे 1 day ago\n Google Search करुन बॉयफ्रेण्डच्या मदतीने विवाहितेने पतीला संपवलं\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nपावसाळी आहारात या पदार्थांचा ��मावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nSkin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nSagittarius/Capricorn Rashifal Today 23 June 2021 | जमीन संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता, तणावग्रस्त परिस्थितींपासून दूर राहा\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/kisan-credit-card-helps-to-farmers-without-any-gage/", "date_download": "2021-06-23T02:46:43Z", "digest": "sha1:QNC45YADK5JGLGL3R4MPJUVTLZ225QYA", "length": 15210, "nlines": 110, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "'किसान क्रेडिट कार्ड' : शेतकऱ्यांची आर्थिक सहाय्यता करणारा साथी ; विना तारण घ्या १ लाखाचे कर्ज", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n'किसान क्रेडिट कार्ड' : शेतकऱ्यांची आर्थिक सहाय्यता करणारा साथी ; विना तारण घ्या १ लाखाचे कर्ज\nदेशातील अनेक भागात शेतकऱी सावकार किंवा अन्य मार्गाने चढ्या दराने कर्ज देतो. या सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी आता सरकारने पाऊल उचलले आहे. आपल्या देशातील शेतकऱ्याला आर्थिक चणचण भासू नये यासाठी केंद्र सरकारने क्रेडिट कार्डची योजना तयार केली आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकरी ���र्ज घेऊ शकतात. राज्य सरकारने तर परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज हे फेडणार असल्याचे म्हटले आहे.\nकिसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांचे कर्ज ४ टक्के दराने देण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ४ टक्के दराने कर्ज मिळेल. शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परत केले तर व्याज ३ टक्क्यांपर्यंत माफ केले जाईल. कर्जफेडीस जर उशिर झाला तर बँक ७ टक्के दर आकारेल. शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परत केले तर कर्ज मर्यादा ३ लाखांपर्यंत वाढेल. दरम्यान जर तुम्ही १.६० हजार रुपयांचे कर्ज घेत असाल तर तुम्हाला तारण देण्याची गरज नाही.\nया कार्डमुळे होतात हे फायदे : पैशाच्या वाटपाच्या पद्धती सोपे होतात. प्रत्येक पिकाच्या कर्जासाठी अर्ज करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांसाठी व्याजचा भार कमी होतो, शिवाय कर्ज मिळण्याची हमी.\nशेतकऱ्यांच्या निवडीप्रमाणे, उर्वरके खरेजी करण्यास मदत होते. डीलर्सकडून खरेदीवर सूट मिळते. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, 3 फोटो लागतील. जर तुम्हाला 1 लाखापर्यंतचं कर्ज हवं तर गॅरेंटरची गरज नाही. पण, 1 लाखापुढील कर्जासाठी तुम्हाला गॅरेंटर लागेल. एक गोष्ट लक्ष ठेवा प्रत्येक बँकेची कर्ज मर्यादा वेगळी असते. या किसान क्रेडीट कार्डद्वारे तुम्ही पेसै देखील काढू शकता.\nकिसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे :\nआपल्‍या नजीकच्‍या पब्लिक सेक्‍टर बँकेस भेट द्या आणि तपशील मिळवा. पात्र असलेल्‍या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि एक पासबुक मिळेल. त्‍यामध्‍ये नाव, पत्ता, जमिनीच्‍या मालकीचे (स्‍वामित्‍वाचे) विवरण, कर्ज घेण्याची सीमा, कायदेशीर मान्‍यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्‍याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्‍या व्‍यवहाराची नोंद करण्याची सोय असे दोन्‍ही हेतू साध्‍य करण्‍यासाठी करण्‍यात येईल.\nया बँकांकडून मिळेल किसान कार्ड :\nअलाहाबाद बँक – किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)\nआन्‍ध्र बँक – एबी किसान ग्रीन कार्ड\nबँक ऑफ बडोदा – बीकेसीसी (बीकेसीसी)\nबँक ऑफ इंडिया – किसान समाधान कार्ड\nकॅनरा बँक – केसीसी\nकॉरपोरेशन बँक – केसीसी\nदेना बँक – किसान गोल्‍ड क्रेडिट कार्ड\nओरिएन्‍टल बँक ऑफ कॉमर्स – ओरिएन्‍टल ग्रीन कार्ड (ओजीसी)\nपंजाब नॅशनल बँक – पीएन��ी कृषि कार्ड\nस्‍टेट बँक ऑफ हैदराबाद – केसीसी\nस्‍टेट बँक ऑफ इंडिया - केसीसी\nसिंडिकेट बँक – एसकेसीसी\nविजया बँक – विजया किसान कार्ड\nआयसीआयसीआय बँक, याशिवाय जवळच्या बँकेशी तुम्ही संपर्क साधल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळेल.\nआयसीआयसीआय बँकेचे किसान क्रेडिट कार्डसाठी असलेली पात्रता :\nव्यक्तिगत किंवा सात बाऱ्यावर दोन जणांचे नाव असेल तरी आपण या कार्डसाठी अर्ज करू शकता.\nजर तुम्ही बटाईसाठी( कसावरती ) शेत जमीन घेतली असेल तरीपण तुम्ही हे कार्ड घेण्यास पात्र असाल.\nशेत जमीन बागायती किंवा त्या जमीनीतून उत्पन्न देणारे असावी.\nया कार्डसाठी १८ ते ६० वर्षापर्यंतचे नागरिक अर्ज करु शकता.\nक्रेडिट कार्डच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :\nक्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह , आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, आदी. अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, सातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट साईज फोटो, कर्जासाठी तुम्ही थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल. स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल.\nकिसान क्रेडिट कार्ड केंद्र सरकार पिक कर्ज शेतकरी kisan credit card farmer central government\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजून अखेरपर्यंत पीएम किसान योजनेत नाव नोंदवल्यास मिळतील 4000 रुपये\nस्किल इंडिया मिशन अंतर्गत तरुणांना सरकारकडून टर्निंग आणि रोजगार\nतुम्हाला माहित आहे का एलआयसीचे रूपे शगुन गिफ्ट कार्ड\nभारत की पाकिस्तान, नक्की कोणाचा आहे हा बासमती तांदूळ\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/forbes-list-of-top-25-best-selling-whisky-brands-in-world/", "date_download": "2021-06-23T02:42:06Z", "digest": "sha1:7NMICJQM32RDLZT4SFITPOAJPVE5747Z", "length": 17254, "nlines": 159, "source_domain": "policenama.com", "title": "'हे' आहेत जगात सर्वाधिक विकले जाणारे 25 Whisky ब्रँड्स, त्यापैकी 13 भारतीय, जाणून घ्या | forbes list of top 25 best selling whisky brands in world | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\n‘हे’ आहेत जगात सर्वाधिक विकले जाणारे 25 Whisky ब्रँड्स, त्यापैकी 13 भारतीय, जाणून घ्या\n‘हे’ आहेत जगात सर्वाधिक विकले जाणारे 25 Whisky ब्रँड्स, त्यापैकी 13 भारतीय, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वाधिक विक्री होणारी व्हिस्की भारतीय ब्रँड आहे. फोर्ब्सच्या यादीतील या 25 व्हिस्की ब्रँडपैकी 13 ब्रँड भारतीय आहेत. इतकेच नाही तर सर्वाधिक विक्री होणारी व्हिस्की देखील भारतीय कंपन्या बनवतात. पहिल्या क्रमांकावर जो ब्रॅंड आहे त्याचे नाव मॅकडॉवेल्स आहे. या यादीमध्ये असे म्हटले आहे की जर सेल 1000 लिहिले तर याचा अर्थ कंपनीने 10 लाख पेट्या विकल्या आहेत. मॅकडॉवेल्सने वर्ष 2019 मध्ये 30,700 पेट्या म्हणजेच 3070 कोटी पेट्यांची विक्री केली. हे युनायटेड ब्रूअरीज बनवते.\nदुसरा क्रमांक ऑफसर्स चॉईसचा आहे. त्यात 30,600 पेट्या विकल्या गेल्या. हे अलाइड ब्लेडर्स अँड डिस्टिलरीज बनवते. तिसर्‍या क्रमांकावर इम्पीरियल ब्लू आहे. यास परनॉड रिकार्ड ही कंपनी बनवते. त्याच्या 26,300 पेट्या विकल्या गेल्या. चौथ्या क्रमांकावर रॉयल स्टॅग आहे. यास देखील परनॉड रिकार्ड बनवते. यांनी 22 हजार पेट्या विकल्या. पाचव्या क्रमांकावर स्कॉटिश कंपनी डियेजियोची जॉनी वॉकर आहे. याच्या 18,400 पेट्या विकल्या गेल्या.\nसहाव्या क्रमांकावर अमेरिकेची जॅक डॅनियल्स आहे. यास ब्राउन फोरमॅन कंपनीने बनवले आहे. त्याची 13,400 पेट्या विकल्या गेल्या आहेत. सातव्या क्रमांकावर जॉन डिस्टलरीज या भारतीय कंपनीची ओरिजिनल चॉइस आहे. त्याच्या 12,700 पेट्या विकल्या गेल्या. आठव्या क्रमांकावर बीम सनटोरी या अमेरिकन कंपनीची जिम बीम आहे. याच्या 10,400 पेट्या विकल्या गेल्या. नवव्या क्रमांकावर युनायटेड स्पिरिट्सची हेवर्ड्स फाईन आहे. त्याची 9,600 पेट्या विकल्या गेल्या.\nदहाव्या क्रमांकावर भारतीय कंपनी रेडिको खेतानची 8 पीएम आहे. त्याच्या 8,500 पेट्या विकल्या गेल्या. 11 व्या क्रमांकावर आयर्लंडची परनॉड रिकार्डची जेम्सन आहे. त्याच्या 8,100 पेट्या विकल्या गेल्या. 12 व्या क्रमांकावर कॅनडाची क्राउन रॉयल आहे. यास डियेजियो कंपनीने बनवले आहे. त्याच्या 7,900 पेट्या विकल्या गेल्या आहेत. 13 व्या क्रमांकावर स्कॉटलंडची बॅलेन्टाईन आहे. यास परनॉड रिकार्ड बनवते. त्याच्या 7,700 पेट्या विकल्या गेल्या आहेत.\n14 व्या क्रमांकावर भारतीय ब्रँड ब्लेंडर्स प्राइड आहे. यास देखील परनॉड रिकार्ड बनवते. त्याच्या 7,700 पेट्या विकल्या गेल्या. 15 व्या क्रमांकावर भारतीय ब्रँड बॅगपाइपर आहे. यास युनायटेड स्पिरिट्स बनवते. त्याच्या 6,100 पेट्या विकल्या गेल्या आहेत. 16 व्या क्रमांकावर भारतीय ब्रँड रॉयल चॅलेंज आहे. यास युनायटेड स्पिरिट्स बनवते. त्याच्या 5,500 पेट्या विकल्या गेल्या. 17 व्या क्रमांकावर ओल्ड टॅव्हर्न आहे. यास देखील युनायटेड स्पिरिट्सने उत्पादित केले आहे. त्याच्या 5,300 पेट्या विकल्या गेल्या आहेत.\nजपानचा सनटोरी काकूबिन 18 व्या क्रमांकावर आहे. यास बीम सनटोरी उत्पादित करते. त्याच्या 5,200 पेट्या विकल्या गेल्या. 19 व्या क्रमांकावर स्कॉटलंडची शिवास रीगल आहे. यास परनॉड रिकार्ड बनवते. त्याच्या 4,400 पेट्या विकल्या गेल्या आहेत. 20 व्या क्रमांकावर भारतीय ब्रँड बंगळुरू मॉल्ट ��्हिस्की आहे. यास जॉन डिस्टलरीज बनवते. त्याच्या 4,200 पेट्या विकल्या गेल्या. स्कॉटलंडचा ब्रँड ग्रांट्स 21 व्या क्रमांकावर आहे. यास विल्यम ग्रांट अँड सन्स यांनी बनवले आहे. तसेच याच्या देखील 4,200 पेट्यांची विक्री झाली आहे.\n22 व्या क्रमांकावर भारतीय ब्रँड डायरेक्टर्स स्पेशल आहे. यास युनायटेड स्पिरिट्स बनवते. त्याच्या 4,200 पेट्या विकल्या गेल्या आहेत. 23 व्या स्थानावर जपानची ब्लॅक निक्का आहे. यास असाही ब्रेवरीज ही कंपनी बनवते. याच्या 3,400 पेट्यांची विक्री झाली आहे. 24 व्या क्रमांकावर स्कॉटलंडची विल्यम लॉसंस आहे. यास बकार्डी बनवते. त्याच्या 3,300 पेट्या विकल्या गेल्या आहेत. 25 व्या क्रमांकावर स्कॉटलंडचीच डेवार्स आहे. यास देखील बकार्डी बनवते. त्याच्या 3000 पेट्या विकल्या गेल्या आहेत.\n होय, 21 वर्षाच्या सुनेसोबत 65 वर्षाच्या सासर्‍याने ‘या’ कारणामुळं केलं लग्न\nधमन्यांमध्ये जमा होणाऱ्या ‘प्लाक’मुळं येऊ शकतो ‘हार्ट अटॅक’ जाणून घ्या बचावासाठीचे ‘हे’ 5 उपाय\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\n पहिले प्राधान्य महाविकास आघाडीचे सरकार 5…\nPF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF…\nMP Girish Bapat | ‘राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \npune municipal corporation | पुणे महापालिके���्या निवडणूक विभाग…\nराजकीय पटावर शरद पवार यांची मोठी चाल काँग्रेसला वगळून इतर विरोधी…\nWhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील तुमच्या…\n ताबडतोब करा ‘हे’ काम, अन्यथा रखडू शकते तुमची…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nRam Mandir News | बोगस वेबसाईट बनवून राम मंदिराच्या नावाखाली उकळले लाखो रूपये, 5 जणांचा पर्दाफाश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/these-simple-courses-will-give-you-good-career-opportunity-412304", "date_download": "2021-06-23T02:13:29Z", "digest": "sha1:NV44ZAMUVF7K6O2WFGE6CXRWF3HNOAYH", "length": 18435, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | घरबसल्या केलेले हे कोर्सही चांगल्या करिअरची संधी देतात", "raw_content": "\nहे साधे कोर्स तुम्हाला मोठ्या करिअरची संधी देतील. अन्यथा घरबसल्याही तुम्ही पैसे कमावू शकता.\nघरबसल्या केलेले हे कोर्सही चांगल्या करिअरची संधी देतात\nअहमदनगर ः पैसे कमावण्यासाठी नोकरीच करावी लागते असे नाही. घरी बसल्याबसल्याही तुम्ही पैसे कमावू शकता. फक्त त्यासाठी काही कौशल्य अंगी असावी लागतात. ते नसतील तर कोर्सही करता येतात. हे कोर्स तुम्हाला नोकरीही मिळवून देऊ शकतात.\nशोध इंजिन ऑपरेशन म्हणजे एसईओ कोर्स हे ऐकणे कठीण वाटेल, परंतु तसे झाले नाही. जर आपण डिजिटल जगात थोडेसे सक्रिय असाल आणि आपल्याला गूगल, फेसबुक, सोशल मीडिया इत्यादीबद्दल थोडेसे समजले असेल तर या व्यावसायिक कोर्समुळे केवळ कंपनीत चांगली नोकरी मिळू शकत नाही परंतु हा कोर्स आपल्याला संधीदेखील देऊ शकतो. उत्कृष्ट स्वतंत्ररित्या काम करणारा आहे. या कोर्समध्ये आपल्याला आपल्या वेबसाइटची दृश्यमानता कशी वाढवायची हे शिकवले जाईल. आपण नोएडा, दिल्ली, गुडगाव, मुंबई, बेंगलोर यासारख्या बरीच मोठ्या ठिकाणी राहात असाल तर 3-6 महिन्यांचा कोर्स करा. जरी आपण छोट्या शहरात राहत असलात तरी बऱ्याच संस्था अशा आहेत की ऑनलाईनही हे कोर्स उपलब्ध करतात.\nयात मोबाइल मार्केटिंग, ईमेल मार्केटींग, कीवर्ड प्लॅनर इत्यादी वेगवेगळे कोर्सेसदेखील असू शकतात. यापैकी काही स्वतंत्ररित्या आणि काही कंपन्यांसाठी अधिक चांगले आहेत.\nज्यांना स्वतंत्ररित्या काम करायचे आहे, त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आहे. याचा अर्थ पे प्रति क्लिक आहे जो विक्रीशी संबंधित आहे. सर्च इंजिनच्या मदतीने आपण जाहिरात देण्याचे काम करता. याचा उत्तम फायदा म्हणजे रिझल्ट लवकर सापडतो. आजकाल जवळजवळ प्रत्येक व्यवसाय ही पद्धत वापरत आहे. हे ब्रँड वर्धित करण्यासाठी देखील वापरले जाते. सामान्य पीपीसी टूल्स म्हणजे गूगल अ‍ॅडवर्ड, बिंग आणि फेसबुक, ट्विटर अ‍ॅडव्हर्टायझिंग.\nयासाठी आपण पीपीसी कोर्स किंवा गुगल एडवर्ड कोर्सच्या नावावर स्वत:साठी एक चांगला पर्याय निवडू शकता.\nफ्री लान्सिंगसाठी एक उत्तम कोर्स म्हणजे सामग्री लेखन कोर्स. जर आपल्याला लिहिण्याची आवड असेल तर आपण आपल्या आवडीला करियरदेखील बनवू शकता. केवळ फ्री लांसिंगसाठीच नाही तर पूर्णवेळ नोकरीसाठीही बरेच पर्याय आहेत. तसेच बर्‍याच मीडिया हाऊस उत्कृष्ट संधी देऊ शकतात. इतकेच नाही तर इंग्रजी आणि हिंदी दोन्ही चांगले असल्यास आपल्यासाठी बर्‍याच प्रकारे शक्य आहे की आपण केवळ मीडिया हाऊसमध्येच नाही तर बर्‍याच कंपन्यांमध्येही फ्रीलान्ससाठी अर्ज करू शकता.\nमेक-अपचा अर्थ असा नाही दररोज ग्रूमिंग किंवा ब्यूटी कोर्स सेल्फ-कोर्स. प्रोफेशनल मेकअप संस्थेतून कोर्स करण्याबद्दल बोलले जात आहे. येथे ब्राइडल मेकअप, एअरब्रश मेकअप इत्यादीचे कोर्स आहेत. अर्बन क्लॅप वगैरे बर्‍याच अॅप्स व्यावसायिकांना अशी उत्कृष्ट संधी देतात आणि महिन्यातून दीड लाखांपर्यंत कमाई करतात. पण अट अशी आहे की हा कोर्स व्यावसायिक संस्थेने केला आहे.\nपिंपरखेडच्या भापकर गुरुजींची राज्यास्तरीय विचारगटात निवड, नगरच्या तिघांचा समावेश\nजामखेड (अहमदनगर) : राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आधुनिक शिक्षणपद्धती राबविणे. मुलांच्या गुणवत्ता विकसित करणे. येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधणे व शिक्षणाचा सर्वांगीण विकास करून मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सूचना व मार्गदर्शन करणे. तसेच योजनांची शिफारस करण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकव\nफेसबुकचेही येतेय स्मार्टवॉच, ते असेल एकदम खास\nअहमदनगरः सोशल मीडिया अॅप्सनंतर फेसबुक आता स्मार्टवॉच लॉन्च करण्याची तयारी करीत आहे. सोशल मीडियातील दिग्गज फेसबुक आपल्या स्मार्टवॉचवर विशेष काम करीत आहे.\nकोण आला रे, कोण आला... म्हणत ‘या’ भागात राम राम ऐवजी आता जय महाराष्ट्र\nसोनई (अहमदनगर) : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर शिवसेनेचे शिवबंधन बांधलं आणि सोनई परिसरातील सोशल मीडिया भगवामय झाला. कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला.. ची धून येथे धुमधडाक्यात वाजू लागली आहे.\nमिलिंद सोमण-अंकिताचा क्वारंटाईन टाईम बघून व्हाल घायाळ\nमुंबई : कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी सगळेचजण आपापल्या परीने काळजी घेत असतानाच अनेक सेलिब्रेटी आपणाहून होम क्वारंटाईन झाले आहेत. दीपिका-रणवीर, अनुष्का शर्मा, रितेश देशमुख-जेनेलिया, विकी कौशल-सनी कौशल, आलिया भट, आयुषमान खुराना यांच्यासारखे अनेक सितारे कोरोनामुळे घरात बसून आहेत... पण हे फ\nडॉक्टरसाहेब, मला खाली बसायला खूप त्रास होत आहे...\nऔरंगाबाद - ''पेशंट म्हणतो, डॉक्टरसाहेब मला खाली बसायला खूप त्रास होत आहे.'' पुढचा डॉक्टरचा प्रतिप्रश्न तुम्हाला लगेच समजला असेल, तर तुम्हीही क्वारंटाईन एक्स्पर्ट झाला आहात.\nमुली आणि महिलांना आकर्षित करतात 'हे' गेम्स\nमुंबई - भारतात तब्बल ६० टक्के लोकांकडे मोबाईल फोन आहेत. त्यातही स्मार्ट फोन असणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मोबाईलवर अनेकांना ऑनलाइन गेम्स खेळायला खूप आवडतात. काहीजण वेळ घालवण्यासाठी गेम्स खेळत असतात तर काही आवड म्हणून खेळत असतात. आपल्या स्मार्टफोन्समध्ये हजारो गेम्स प्लेस्टोरवर असतात.\nसचिन वाझेंच्या अडचणीत आणखी वाढ, ठाणे न्यायालयाकडूनही दिलासा नाही\nमुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादात अडकलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएनं अटक केली आहे. दरम्यान सचिन वाझे यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे निरीक्षण ठाणे न्यायालयाने नोंदविले आहे. वाझे यांना तातडीने दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. यावर पुढील सुनावणी १९ मार\n\"दारूने घसा गरम राहतो; दारूचे घोट घ्या, कोरोनापासून दूर राहा\" काय आहे सत्य/असत्य\nमुंबई : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनामुळे एकूण ४००० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. आता महाराष्ट्रातही कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत. जगभरात गंभीर परिस्थिती आहे, अशात सोशल मीडियावर अफवांचं पिक जोरात आहे. कोरोनाबाबत जगभरात निरनिराळ्या अफवा पसरवल्या जात आहेत.\n'बालाजी'च्या कर्मचाऱ्यांसाठी एकता कपूरच ठरलंय; घेतला सर्वांत माेठा निर्णय\nमुंबई : कोरोना विषाणूविरोधातील लढाई सध्या अधिक तीव्र होताना दिसत आहे. देशात कोरोना बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारही रात्रंदिवस कोरोना विषाणूशी दोन हात करत आहे. सामान्यांपासून ते अग��ी सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सारेच जण कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सरकारला म\nजितेंद्र आव्हाड म्हणतायत, \"मला माफ करा… मी हरलो...\", नक्की झालंय काय वाचा..\nमुंबई - लॉकडाऊनमध्ये आपल्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करून घेतलंय. या संवेदनशील स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री सोशल मीडियावरून व्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/vasai-virar/surya-dam-water-supply-pipeline-bursts-near-mumbai-ahmedabad-highway-a681/", "date_download": "2021-06-23T02:24:13Z", "digest": "sha1:R2CGCEHL33TH3HHDRQZKPJRACIZO35WT", "length": 15545, "nlines": 129, "source_domain": "www.lokmat.com", "title": "वसई-विरारला पाणी पुरवठा करणारी सूर्याची जलवाहिनी फुटली!, दुरुस्तीला २४ तास लागणार - Marathi News | surya dam water supply pipeline bursts near mumbai ahmedabad highway | Latest vasai-virar News at Lokmat.com", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाशरद पवार कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nवसई-विरारला पाणी पुरवठा करणारी सूर्याची जलवाहिनी फुटली, दुरुस्तीला २४ तास लागणार\nवसई- विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणारी सूर्या धरणाची ११०० मि.मी व्यासाची जलवाहिनी फुटली आहे.\nवसई-विरारला पाणी पुरवठा करणारी सूर्याची जलवाहिनी फुटली, दुरुस्तीला २४ तास लागणार\nवसई- विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणारी सूर्या धरणाची ११०० मि.मी व्यासाची जलवाहिनी मंगळवार (दि.23 ) रोजी सकाळी ९ वाजता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाड फाटा पुलाजवळ फुटली असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.या बाबतीत अधिक माहिती देताना या जलवाहिनी च्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.\nविशेष म्हणजे या नादुरुस्त फुटलेल्या जलवाहिनी च्या दुरुस्तीसाठी पुढील २४ तास लागणार असल्याची माहिती देखील वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकानी लोकमतला दिली. दरम्यान या जलवाहिनीच्या दुरुस्ती व पाणीपुरवठा बाबतीत बोलताना पालिकेने या जलवाहिनी मधून होणारा पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने चालू न ठेवता तो साधरण 50% कमी दाबाने चालू राहणार आहे. तर या जलवाहिनीच्या दुर���स्तीचे काम पूर्ण होई पर्यंत वसई -विरारकरांना बुधवारी पाणीपुरवठा हा कमी दाबाने चालू राहील.\nकिबहुना याच्या दुरुस्तीवेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास जलवाहिनी मधून होणारा पाणीपुरवठा पूर्ण पणे बंद करायला ही लागू शकतो असे ही महापालिका पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलं आहे. परिणामी असे झाल्यास वसई विरार शहरात होणारा पाणी पुरवठा 24 तासासाठी अनियमित आणि कमी दाबाने चालू राहील, तरी वसईतील नागरिकांनी वसई विरार शहर महापालिकेस सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.\nटॅग्स :Vasai VirarWaterवसई विरारपाणी\nवसई विरार :वसई विरार महापालिका आयुक्तांच्या प्रशासक कालावधीत २ माहिन्यांची मुदतवाढ, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय\nवसई विरार महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या गंगाथरन .डी यांचा महापालिकेच्या नव्याने निवडणूका होईपर्यंतच्या प्रशासक कालावधीत दोन महिन्यांची मुदतवाढ केल्याचे आदेश ...\nवसई विरार :जिल्हाधिकारीच उतरले कारवाईसाठी मैदानात\nपालघर/विरार : जिल्ह्यातील कोरोनाला वेळीच आवर घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कारवाईला सुरुवात केली असून तीन लग्न समारंभात धाड घालून गर्दी ... ...\nवसई विरार :मोखाड्याची वैतरणा नळ पाणीपुरवठा योजना बारगळली; रोज मरे त्याला कोण रडे\nरोज मरे त्याला कोण रडे ...\nरायगड :पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर; एक कोटीचा निधी ५३ गावे, १२६ वाड्यांवर खर्च, विंधनसाठी मदत\nपेण पंचायत समिती : एक कोटीचा निधी ५३ गावे, १२६ वाड्यांवर खर्च, विंधनसाठी मदत ...\nपुणे :वडगाव, कात्रज, आणि धनकवडी भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद\nशुक्रवारी (दि. २६ फेब्रु) रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता ...\nमहाराष्ट्र :\"जग कितीही पुढे गेले तरी पाणी बनवता येत नाही, हे सत्य आहे\"\nchief minister uddhav thackeray : पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ...\nवसई विरार अधिक बातम्या\nवसई विरार :वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर आढळला 250 किलो वजनाचा मृत डॉल्फिन\nVasai : रविवारी सकाळी वसई पश्चिम पट्ट्यातील राजोडी समुद्रकिनारी सकाळच्या सुमारास सात फूट लांबीचा आणि 250 किलो वजन असलेला एक डॉल्फिन मासा गावकऱ्यांना मृत अवस्थेत आढळून आल्��ाची माहिती राजोडी ग्रामस्थांनी दिली. ...\nवसई विरार :'डी मार्ट'मध्ये गुळाच्या ढेपेत सापडली मेलेली पाल, शिवसेनेची मॉलला धडक\nसर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणं सोडा व आम्हाला गृहीत धरू नका. कारभार सुधारा... अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू ...\nवसई विरार :Rain Updates: विरारमध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात वाहून गेल्या ३ म्हशी, दोघींना वाचवण्यात यश\nविरार पूर्व फुलपाडा डॅमवरून निघालेल्या या तीन म्हशी येथील मोठ्या नाल्यात वाहून गेल्या आहेत. ...\nवसई विरार :Corona Vaccination: वसई-विरारमध्ये बुधवारी परदेशी जाणाऱ्यांना मिळणार कोविशील्डचा दुसरा डोस\nपरदेशात जाणाऱ्या साठी कॉव्हीशिल्ड लसीचा दुसऱ्या डोस साठीचा कालावधी केला 84 वरून 28 दिवसांवर ...\nवसई विरार :वसई राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर ऑईल टँकरची धडक; दोन्ही गाड्या जळून खाक\nVasai : या भीषण अपघात व जळीत घटनेत ऑईल टँकरचा चालक मात्र गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. ...\nवसई विरार :बनावट यूएलसी प्रमाणपत्रांद्वारे सरकारला 102 कोटींचा गंडा\nभाईंदर पालिका : १७ पैकी ५ जमीन प्रकरणातील रक्कम ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nपरिवहन मंत्री अनिल परबांसह अधिकाऱ्यांना दिलासा; RTO भ्रष्टाचाराच्या आरोपातून मिळाली क्लीनचीट\nWTC Final 2021 IND vs NZ : भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरेल का पाणी\n…अन् नाग नदीत रक्तरंजित थरार, मोबाईलमध्ये लाईव्ह मर्डर कैद; अनैतिक संबंधातून एकाची हत्या\n जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का\n भारताला लवकरच चौथी लस मिळणार; Pfizer ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात\nOBC: ‘हा’ तर ओबीसींवर घोर अन्याय, भाजपा नेत्या पंकजा मुंडे भडकल्या; न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-06-23T01:21:30Z", "digest": "sha1:ZMOKO3Y4PCZHKREB2O5LBGWSSVIVNTD5", "length": 12925, "nlines": 73, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "पॅलेन्टीर टेक्नोलॉजीज आर्काइव्ह्ज - ट्यूटोरियलकप", "raw_content": "\nहे स्ट्रेट लाइन लीटकोड सोल्यूशन आहे का ते तपासा\nया समस्येमध्ये, आपल्याला गुणांची एक अ‍ॅरे दिली जाते. हे एक्स-कोऑर्डिनेट्स आणि एक्सवाय 2-डी विमानावरील काही बिंदूंच्या वाय-निर्देशांकाची यादी दर्शविते. हे बिंदू सरळ रेष आहेत की नाही हे तपासण्याची गरज आहे. लक्षात ठेवा… मध्ये किमान 2 गुण असतील.\nश्रेणी लीटकोड सोल्युशन्स टॅग्ज अरे, सोपे, गणित, पलांटिर टेक्नॉलॉजीज\nआच्छादित अंतराल विलीन करा\nविलीनीकरण आच्छादित अंतराल समस्येमध्ये आम्ही मध्यांतरांचा संग्रह दिला आहे, विलीन करा आणि सर्व आच्छादित अंतराल परत करा. उदाहरण इनपुटः [[२,]], [,,]], [,,]]] आउटपुट: [[२,]], [,,]]] स्पष्टीकरणः आम्ही [२,]] आणि [merge विलीन करू शकतो , 2] एकत्र तयार करण्यासाठी [3, 3] विलीन शोधण्याचा दृष्टीकोन ...\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज अडोब, ऍमेझॉन, सफरचंद, अरे, ब्लूमबर्ग, सिस्को, हा कोड eBay, फेसबुक, गोल्डमन Sachs, Google, आयएक्सएल, मध्यम, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, पलांटिर टेक्नॉलॉजीज, पोपल, वर्गीकरण, स्प्लंक, स्क्वेअर, ट्विटर, उबेर, व्हीएमवेअर, यांडेक्स\nअंतर दुरुस्तीच्या समस्येमध्ये आपल्याला लांबीच्या स्ट्रिंग एक्सच्या लांबीच्या दुसर्‍या स्ट्रिंग Y मध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑपरेशन्सची किमान संख्या शोधावी लागेल. ऑपरेशन्सला अनुमती दिली गेली: समाविष्ट करणे हटविणे सबस्टिट्यूशन उदाहरण इनपुट: स्ट्रिंग 1 = “एबीसीडी” स्ट्रिंग २ = “अबी” आउटपुट: किमान ऑपरेशन आवश्यक २ (…\nश्रेणी स्ट्रिंग मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, बाइट डान्स, डायनॅमिक प्रोग्रामिंग, फेसबुक, Google, हार्ड, मायक्रोसॉफ्ट, पलांटिर टेक्नॉलॉजीज, स्क्वेअर, अक्षरमाळा\nके क्रमवारीबद्ध दुवा यादी विलीन करा\nमर्ज के, सॉर्ट केलेल्या लिंक्ड याद्याची समस्या मुलाखतीच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. हा प्रश्न बर्‍याच वेळा Google, मायक्रोसॉफ्ट, Amazonमेझॉन इत्यादी मोठ्या कंपन्यांमध्ये विचारतो. जसे की नावावरून सूचित होते की आम्हाला के क्रमवारीत जोडलेल्या याद्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आम्हाला त्यांना एकत्र विलीन करावे लागेल…\nश्रेणी लिंक्डलिस्ट मुलाखत प्रश्न टॅग्ज अडोब, ऍमेझॉन, सफरचंद, ब्लूमबर्ग, बाइट डान्स, डेटाबे्रिक्स, विभाजित आणि विजय, हा कोड eBay, फेसबुक, गोल्डमन Sachs, हार्ड, ढीग, दुवा साधलेली यादी, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, पलांटिर टेक्नॉलॉजीज, ट्विटर, उबेर, इच्छा\nबेटाचे जास्तीत जास्त क्षेत्र\nसमस्य���चे वर्णनः 2 डी मॅट्रिक्स दिल्यास, नोंदी म्हणून मॅट्रिक्समध्ये केवळ 0 (पाण्याचे प्रतिनिधित्व) आणि 1 (जमीन प्रतिनिधित्व करणारे) असतात. मॅट्रिक्समधील एक बेट सर्व समीप 1 चे कनेक्ट केलेले 4-दिशानिर्देशित (आडवे आणि अनुलंब) एकत्र करून तयार केले जाते. मॅट्रिक्समध्ये बेटाचे जास्तीत जास्त क्षेत्र शोधा. समजा की या चारही कडा ...\nश्रेणी आलेख मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, अरे, ब्लूमबर्ग, रुंदी प्रथम शोध, खोली प्रथम शोध, डोअर डॅश, फेसबुक, Google, आलेख, मॅट्रिक्स, मध्यम, ओरॅकल, पलांटिर टेक्नॉलॉजीज\nमध्यांतर विलीन होत आहे\nमध्यांतरांच्या समस्येमध्ये आम्ही [l, r] फॉर्मच्या अंतराळांचा एक सेट दिला आहे, आच्छादित मध्यांतर विलीन करा. उदाहरणे इनपुट {[1, 3], [2, 6], [8, 10], [15, 18]} आउटपुट {[1, 6], [8, 10], [15, 18] put इनपुट {[ 1, 4], [1, 5]} आउटपुट {[1, 5] v मध्यांतर विलीन करण्यासाठी भोळे दृष्टीकोन ...\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज अडोब, ऍमेझॉन, सफरचंद, अरे, ब्लूमबर्ग, सिस्को, हा कोड eBay, फेसबुक, गोल्डमन Sachs, Google, आयएक्सएल, मध्यम, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, पलांटिर टेक्नॉलॉजीज, पोपल, वर्गीकरण, स्प्लंक, स्क्वेअर, ट्विटर, उबेर, व्हीएमवेअर, वॉलमार्ट लॅब, याहू, यांडेक्स\nआच्छादित अंतराल विलीन करा II\n“विलीनीकरण मध्यांतर विलीन करा” समस्येचे समस्या विधान आम्ही कालांतराने एक सेट दिला आहे. एखादा प्रोग्राम लिहा जो आच्छादित मध्यांतर एकामध्ये विलीन करेल आणि सर्व नॉन-आच्छादित मध्यांतर मुद्रित करेल. इनपुट स्वरूपन पहिली ओळ ज्यात पूर्णांक एन असते. प्रत्येक जोड्या असलेल्या एन जोड्या असलेली दुसरी ओळ\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज अडोब, ऍमेझॉन, सफरचंद, अरे, ब्लूमबर्ग, सिस्को, हा कोड eBay, फेसबुक, गोल्डमन Sachs, Google, आयएक्सएल, मध्यम, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, पलांटिर टेक्नॉलॉजीज, पोपल, गुण, सेल्सबॉल्स, वर्गीकरण, स्प्लंक, ट्विटर, उबेर, व्हीएमवेअर, वॉलमार्ट लॅब, याहू, यांडेक्स\nसमस्या विधान सेलिब्रिटीच्या समस्येमध्ये एन लोकांची खोली आहे, सेलिब्रेटी शोधा. सेलिब्रिटीच्या अटी आहेत- जर ए सेलिब्रिटी असेल तर खोलीतील इतर प्रत्येकाला ए माहित असावे. खोलीतील कोणालाही अ माहित नाही. या परिस्थितीत समाधानी असणारी व्यक्ती आपल्याला शोधण्याची गरज आहे. …\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, सफरचंद, अरे, फॅब, फेसबुक, फ्लिपकार्ट, Google, संलग्न, मॅट्रिक्स, मध्यम, मायक्रोसॉफ्ट, , NVIDIA, पलांटिर टेक्नॉलॉजीज, करा, Snapchat, स्टॅक, उबेर, यूएचजी ऑप्टम, व्हीएमवेअर, Zoho\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/two-accused-arrested-for-breaking-into-godown-and-stealing-bags-of-manure-seize-goods-worth-rs-4-lakh-40-thousand/", "date_download": "2021-06-23T01:24:35Z", "digest": "sha1:R5DZRPM5MOIYW2O6OJCWTUAPRCJLCKYL", "length": 6831, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "गोडाऊन फोडून खताच्या गोण्या चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद 4 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nगोडाऊन फोडून खताच्या गोण्या चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद 4 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त\nजालना/प्रतिनीधी :राजूर रोडवरील भाडेतत्वावर घेतलेल्या खताच्या गोडाऊनमध्ये चोरी झाल्याची तक्रार सोमवारी चंदनझिरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. चंदनझिरा पोलीसांनी अवघ्या काही तासातच दोघा जणांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातुन 4 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nचंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी पथकास सूचना दिल्या होत्या़ पथकातील कर्मचारी अनिल काळे यांना तपास करीत असतांना ही चोरी घाणेवाडी येथील रेकॉर्डवरील आरोपी शिवाजी पवार रा़ घाणेवाडी याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली़ यावरून चंदनझिरा पोलीसांनी त्यास घाणेवाडी येथील तलावाजवळुन शिताफीने ताब्यात घेतले़ अधिक विचारपुस केली असता त्याने त्याच्या साथीदार गणेश धर्मनाथ चव्हाण रा़ घाणेवाडी याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली़ पोलीसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून चोरी केलेल्या 33 गोण्या व गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिकअप वाहन (क्र. एमएच 21 क्युजी 0651) असे 4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय ��ोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस अंमलदार रामकिसन वाघमारे, पोलीस कर्मचारी अनिल काळे, साई पवार इतर महिला अंमलदार श्रध्दा गायकवाड यांनी केली आहे.\n‌अँड.सिकंदर शेखः निखळलेला एक समाज मोती\nसाधना केल्यावर येणार्‍या विविध संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळते \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahampsc.in/editorial-on-rajnath-singh-gave-important-information-in-parliament-about-indo-china-military-withdrawal-abn-97-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-23T03:39:42Z", "digest": "sha1:VJCFETPZCZSLHSCPUW7D7TF2XABQC7E2", "length": 29712, "nlines": 298, "source_domain": "mahampsc.in", "title": "editorial on Rajnath Singh gave important information in Parliament about Indo China military withdrawal abn 97 | वास्तववादी, स्वागतार्ह! - Mahampsc", "raw_content": "\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\nचीनशी झालेल्या ताज्या कराराची माहिती लोकसभेस देताना संरक्षणमंत्र्यांकडून काही वास्तवदर्शक स्पष्टीकरणेही झाली, हे अभिनंदनास्पद..\nहा करार म्हणतो की पुढील यशस्वी वाटाघाटींपर्यंत भारतीय फौजा ‘फिंगर ३’पर्यंत राहतील व चिनी फौजा ‘फिंगर ८’पर्यंत; चीनबाबतच्या शंका इथपासून सुरू होतात..\nसर्वप्रथम संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे अभिनंदन. त्यांनी भारत-चीन संबंधावर गुरुवारी संसदेत केलेले भाषण सत्यदर्शी ठरते. म्हणून ते अभिनंदनास पात्र ठरतात. ‘‘आपल्या भूमीत ना चिनी सैनिक आले ना त्यांनी आपला काही भूभाग काबीज केला’’ या आपल्या आधीच्या भूमिकेस राजनाथ सिंह यांनी पूर्णपणे छेद देत चिनी ‘डिसएंगेजमेंट’चा तपशील सादर केला. भारत आणि चीन यांच्यात ‘डिसएंगेजमेंट’च्या मुद्दय़ावर एकमत झाले असून उभय देशांत त्याबाबतचा करार झाल्याची घोषणा सिंह यांनी केली. ‘एंगेजमेंट’ या शब्दाचा एक अर्थ युद्ध, चकमक असाही आहे. ‘डिसएंगेजमेंट’ हा त्या शब्दाचा विरोधार्थी. यातून युद्ध/ चकमक/ संघर्ष थांबवण्याचे या दोन देशांनी ठरवले असे म्हणता येईल. म्हणजेच या दोघांत लडाखातील पँगाँग तलावाच्या परिसरात युद्ध झाले वा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली हे यातून मान्य होते. भारत हा कधीही घुसखोरी वगैरे स्वत:हून करीत नाही. त्यामुळे ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याचे एकमेव कारण उरते. ते म्हणजे चिनी सैन्याने भरतभूवर प्रवेश करून आपला भूप्रदेश बळकावणे वा त्यावर ठाण मांडणे. सरकारच्या आधीच्या भूमिकेनुसार चीनने तसे काही केलेले नाही हे असत्य असेल तर, म्हणजेच चिनी फौजा भारतीय हद्दीत आल्याच नाहीत हे सत्य असेल तर मग त्या माघारी जाणार कोठून का आणि जमीन सोडणार ती कोणती पुढे न येता माघार घेणार कशी पुढे न येता माघार घेणार कशी या सर्व प्रश्नांची उत्तरे राजनाथ सिंह यांच्या भाषणातून मिळतात. ती देण्याचे धाडस दाखवले म्हणून सिंह हे अभिनंदनास पात्र ठरतात. याचाच साधा अर्थ असा की संरक्षणमंत्र्यांचे हे भाषण आपल्या आधीच्या भूमिकेस पुसून टाकते. म्हणून या भाषणाचे स्वागत.\n‘‘आजच्या करारानंतर भारत आणि चीन आघाडीवर उभय देशांनी केलेली लष्करी तैनात टप्प्याटप्प्याने, योजनाबद्धपणे मागे घेतील,’’ असे सिंह म्हणतात. ‘‘या करारातून भारताने काहीही गमावलेले नाही,’’ (वुई हॅव नॉट कन्सीडेड एनीथिंग) असे सांगत आपल्या संरक्षणमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना आश्वस्त केले. या ‘एनीथिंग’मध्ये जमीनही असणार असे गृहीत धरण्यास हरकत नाही. या करारानुसार पँगाँग तलावाच्या उत्तर किनाऱ्यापासून पूर्वेकडे ‘फिंगर ८’पर्यंत चिनी फौजा राहतील आणि भारतीय फौजा ‘फिंगर ३’लगतच्या धनसिंग थापा चौकीपर्यंत असतील. या तलावाच्या दक्षिणेकडेही उभय बाजूंकडून असेच केले जाईल. राजनाथ सिंह यांच्या घोषणेत याचा तपशील आहे. परंतु यानंतरचा कळीचा मुद्दा असा की या कराराने ‘फिंगर ८’पर्यंत गस्त घालू शकतो हा दावा आपण सोडला काय असा प्रश्न निर्माण होण्याचे कारण चीनच्या दाव्यामध्ये आहे. आपल्या भूभागात घुसून चीनने आपला खुंटा बळकट केला आणि आपणास मागे रेटले, हा मूळ प्रकार. त्यानंतर आपण ‘फिंगर ८’पर्यंतचा भूभाग आपल्या मालकीचा असल्याचा आणि तेथपर्यंत गस्त घालण्याच्या अधिकाराचा दावा केला. पण ताजा करार म्हणतो की भारतीय फौजा ‘फिंगर ३’पर्यंत राहतील आणि चिनी फौजा ‘८’पर्यंत. यामुळे काही शंका निर्माण होऊ शकतील.\nतेव्हा यातून जे काही ध्वनित होते त्याची खातरजमा करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी आणखी एक धैर्यकृत्य करावे. आपल्या मंत्रालयाच्या अखत्यारीत काही निवृत्त लष्करप्रमुख, अभ्यासक अशा काही मोजक्यांचा अभ्यासदौरा या तलावाकाठी आयोजित करावा. म्हणजे प्रत्यक्ष घडले आहे काय आणि आपण कशावर तोडगा काढून तो मान्य केला आहे याचा अंदाज येईल. हे असे करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण या परिसरात भारत-चीन सीमा ही मानांकित नाही. म्हणजे जमिनीवर ही सीमा दाखवून देता येईल याच्या काहीही खुणा नाहीत. त्यामुळे आपण म्हणतो तो आपला भूभाग आणि चीन म्हणतो तो त्यांचा. या प्रत्यक्ष सीमारेषेच्या अभावी दावे-प्रतिदावे केले जातात आणि त्याचे पर्यवसान युद्धसदृश स्थितीत होते. गेल्या १५ जूनच्या रात्री हेच झाले. त्यातून हकनाक आपल्या सैनिकांचे मरण ओढवले. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी शौर्य पुरस्काराने आपण त्यांना मरणोत्तर गौरवले, हे खरे. पण मुळात त्यांचे हौतात्म्य टळले असते तर ते अधिक चांगले झाले असते.\nकारण आपल्यासमोर आहे चीनसारखा अत्यंत धूर्त, आपल्यापेक्षा\nकिती तरी अधिक युद्धसामग्रीसज्ज आणि आर्थिकदृष्टय़ा आपल्यापेक्षा पाचसहा पटींनी मोठा प्रतिस्पर्धी. चीन म्हणजे पाकिस्तान नाही, याची जाणीवही एव्हाना सर्वाना झाली असेल. या कराराचा आनंद असला तरी याआधी १९९३, १९९६, २००५ आणि २०१३ सालीही चीनशी आपले करार झाले होते. विद्यमान पंतप्रधानांनी तर सत्तेवर आल्यापासून चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना आपल्या मैत्री गारुडात गुंतवण्याचा प्रयत्न केला. सत्तेवर आल्या आल्या २०१४ साली, नंतर २०१७ साली डोकलाम झाल्यानंतर, २०१८ साली वुहान, पुढच्याच वर्षी २०१९ साली मामल्लापुरम अशी अनेकदा सौहार्दतेची शपथ उभय देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी घेतली. तरीही गेल्या वर्षी मे महिन्यापासून चीनने आपला इंगा दाखवला. जिनपिंग यांना झोपाळ्यावर बसवले, नारळपाणी पाजले तरीही चीनने अत्यंत हिंस्रपणे घुसखोरी करून आपणास फसवण्याची पं. नेहरू यांच्यापासून सुरू असलेली परंपरा कायम राखली. तेव्हा आता चीन कसा आणि किती माघार घेणार हा प्रश्न होता. तो या ताज्या कराराने संपुष्टात येईल, असे आपले संरक्षणमंत्री म्हणतात.\nआता उभयतांत एकमत होईपर्यंत उभय देश वादग्रस्त प्रदेशांत गस्तही घालणार नाहीत, असे या करारात ठरले. तरीही या दोन देशांतील ‘प्रत्यक्ष सीमारेषेवर पूर्व लडाख परिसरातील काही मुद्दे’ राहतील. त्यावर लवकरच पुढील चर्चातून मार्ग काढला जाईल, ही बाबदेखील संरक्षणमंत्री प्रामाणिकपणे या निवेदनात नमूद करतात हा तपशील निश्चितच कौतुकास्पद. जो काही करार झाला त्यामुळे पँगाँग तलावाच्या परिसरातील परिस्थिती ‘बऱ्यापैकी पूर्वपदावर’ येईल, हा राजनाथ सिंह यांचा आशावाद सत्यनिष्ठ आणि वास्तववादी ठरतो. या मुद्दय़ावर संपूर्ण देशाच्या मनात असलेली साशंकता संरक्षणमंत्र्यांनाही योग्य शब्दांतून व्यक्त करावीशी वाटते हे अभिनंदनीय. सध्याच्या करारानुसार मुक्रर करण्यात आलेले ‘डिसएंगेजमेंट’चे सोपस्कार पूर्ण झाले की नंतर ४८ तासांत उभय देशाच्या संबंधित लष्करी अधिकाऱ्यांत बैठक होऊन उर्वरित मुद्दय़ांवर चर्चा होईल. एप्रिल २०२० च्या आधी पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणेस उभय देशांनी केलेले बांधकाम पूर्णपणे हटवले जाणार असून तेथील भूभाग ‘होता तसा’ केला जाईल. ही बाबदेखील महत्त्वाची. तीबाबत कोणी, काय आणि किती बांधकाम केले होते याचा तपशील उपलब्ध झाल्यास त्याचे महत्त्व लक्षात येईल. याबाबतही भारत सरकारने पुढाकार घेऊन सदर तपशील जाहीर करावा. उगाच त्याबाबत संशयास जागा नको.\nही अशी वास्तविक माहिती देणे हे नेहमीच शहाणपणाचे असते. ही माहिती मिळणे हा नागरिकांचा हक्कही असतो. त्याबाबत उगाच ‘मी सांगतो ते ऐका आणि मान्य करा’ असा दृष्टिकोन अगदीच अयोग्य आणि अव्यवहार्य. या माहितीयुगात माहिती दडपण्याचा प्रयत्न हा अधिक माहिती व संशय यास जन्म देतो. म्हणून सरकारनेच रास्त माहिती पुरवायला हवी. ती राजनाथ सिंह यांच्या निवेदनात आढळते. म्हणूनही त्याचे स्वागत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतुमचा Email ID टाका\nखाली तुमचा Email ID टाका आणि Verify करून घ्या. जेव्हा या Website वर कोणती महत्वाची पोस्ट टाकली जाईल ती तुम्हाला Email वर येईल.\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१९-२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/best-seller/products/exoring", "date_download": "2021-06-23T02:40:45Z", "digest": "sha1:CFYR3NEKSHRMH55E5XB6IVDLCMRWC5KM", "length": 4038, "nlines": 53, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "केपॉप | एक्सो रिंग | रिंग्ज - कॉडम", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर उत्तम विक्रेता EXO रिंग\nमुख्य दगड रंग ब्लॅक गुलाब सोने चांदी\nआत्ताच ते खरेदी करा\n** स्टोअरमध्ये स���जले नाही **\nमर्यादित वेळेसाठी उपलब्ध, तर आजच मिळवा\n100% गुणवत्ता हमी प्लस वेगवान आणि सुरक्षित शिपिंग\nआपले निवडा शैली, आकारआणि रंग (लागू पडत असल्यास)\nत्यानंतर ऑन क्लिक करा आत्ताच ते खरेदी करा\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nEXO चानिओल अस्वल मुखवटा\nबँगटान बॉयज लेदर बॅकपॅक\nबिगबॅंग बॉम्बर जॅकेट (2 स्पेशलसाठी 1)\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/new-arrival/products/new-korean-k-pop-clothes", "date_download": "2021-06-23T02:46:55Z", "digest": "sha1:AKIROWLYNJRCSEOEZGW2VW4JX2POBBQF", "length": 5466, "nlines": 51, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "नवीन कोरियन के पॉप कपडे - द कॉम", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर नवीन आगमन नवीन कोरियन के पॉप कपडे\nनवीन कोरियन के पॉप कपडे\nराखाडी 2 / XS पिवळा 3 / XS पांढरा 4 / XS काळा 2 / XS काळा 1 / XS राखाडी 2 / एस पिवळे एक्सएनयूएमएक्स / एस पांढरा एक्सएनयूएमएक्स / एस काळा 2 / एस काळा 1 / एस राखाडी एक्सएनयूएमएक्स / एम पिवळे एक्सएनयूएमएक्स / एम पांढरा एक्सएनयूएमएक्स / एम काळा 2 / एम काळा 1 / एम राखाडी एक्सएनयूएमएक्स / एल पिवळे एक्सएनयूएमएक्स / एल पांढरा एक्सएनयूएमएक्स / एल काळ्या 2 / एल काळ्या 1 / एल राखाडी एक्सएनयूएमएक्स / एक्सएल पिवळे 3 / XL पांढरा 4 / XL काळा 2 / XL काळा 1 / XL राखाडी 2 / XXL पिवळे 3 / XXL पांढरा 4 / XXL काळा 2 / XXL काळा 1 / XXL राखाडी 2 / XXXL पिवळा 3 / XXXL पांढरा 4 / XXXL काळा 2 / XXXL काळा 1 / XXXL\nआत्ताच ते खरेदी करा\n** वाटले नाही इतर दुकानात **\nसानुकूल केले त्यापेक्षा काही चांगले नाही केपीओपी कपडे उच्च गुणवत्तेच्या सामग्रीसह बनविलेले. आमची केपॉप मर्च आमच्या घरात प्रिंटिंग सुविधा उपलब्ध आहे.\nआपला आवडता प्रकार निवडा आणि क्लिक करा \"आत्ताच ते खरेदी करा\" आणि चेकआउट करण्यासाठी पुढे जा.\nआनंद घ्या फुकट शिपिंग वर्ल्डवाइड ...\nआज आपली केपीओपी फॅशन आलिंगन द्या\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shivsena-leader-rahul-shewale-says-if-mumbai-not-get-vaccine-even-after-global-tender-it-will-be-centre-failure/", "date_download": "2021-06-23T03:22:27Z", "digest": "sha1:QCF22VAR5KMYVHGC3GJ4MB4SCQZQO5Q3", "length": 15350, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "Corona Vaccine : 'ग्लोबल टेंडरसाठी अनेक कंपन्या प्रतिसाद देतील, पण...' शिवसेना खासदाराचा केंद्र सरकारवर आरोप - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nCorona Vaccine : ‘ग्लोबल टेंडरसाठी अनेक कंपन्या प्रतिसाद देतील, पण…’ शिवसेना खासदाराचा केंद्र सरकारवर आरोप\nCorona Vaccine : ‘ग्लोबल टेंडरसाठी अनेक कंपन्या प्रतिसाद देतील, पण…’ शिवसेना खासदाराचा केंद्र सरकारवर आरोप\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. रुग्ण वाढत असताना मृत्यूदर देखील वाढत चालला आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. यातच कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांचा मोठ्या प्रमाणात तुडवडा जाणवू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. मात्र, लसीचा पुरवठा अपुरा पडत असल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला आहे. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी जागतिक निविदा काढण्याची तयारी सुरु केली आहे.\nमहाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगण यांसह काही राज्यांनी कोरोना लसींसाठी जागतिक निविदा काढण्याचा पर्याय स्विकारला आहे. कोरोना लसींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरासाठी एक कोटी कोरोना लसींची जागतिक निविदा काढली आहे. आता यावरुनही राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे. लसींसाठी जागतिक नविदा काढल्यानंतरही मुंबईला लस पुरवठा होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. यावरुन शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. मुंबईने जागतिक निविदा काढूनही मुंबईला लस मिळाली नाही तर ते अपयश केंद्राचे असेल, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. यावरुन राजकारण पेटण्याची शक���यता आहे.\nमुंबई महापालिकेच्या जागतिक निविदासाठी जगभरातील अनेक कंपन्या उत्सुक असून योग्य असा प्रतिसाद देतील. पण केंद्र सरकारच्या परवानगी अभावी त्यांची अडवणूक होईल असा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या जागतिक निविदांचा उद्देश साध्य व्हायचा असेल तर त्याला केंद्राच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असेही शेवाळे म्हणाले.\nमहापालिकेने लसीसाठी जागतिक निविदा काढण्याच काम केलं. ज्यावेळी त्याला कंपन्या प्रतिसाद देतील तेव्हा त्यांना परवानगी देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे राहुल शेवाळे म्हणाले. देशात फायझर, मॉर्डर्ना आणि इतर लसींना अजून परवानगी नाही. स्पुटनिक या रशियाच्या लसीचा साठा भारतात यापूर्वीच डॉ. रेड्डी फार्मा यांच्याकडे आहे. मात्र, त्यांना डोमेस्टिक सप्लायचे लायसन्स नाही. हे लायसन्स मिळायला किमान दोन महिने लागतील असेही राहुल शेवाळे यांनी सांगितले.\nकोरोना लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई महापालिका पहिली आहे. 18 मे ही टेंडर भरण्याची शेवटची तारीख असेल. वर्क ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर कंपन्यांना तीन आठवड्यात लसींचा साठा द्यावा लागेल. तसेच त्यांना ICMC, DGCI च्या नियमावलीचे पालन करावे लागेल. गरज भासल्यास त्यांना कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करावी लागेल. कोरोना लसीची परिणामकारकता टेंडरच्या नियम व अटींनुसार 60 टक्क्यांपेक्षा कमी असता कामा नये. तसेच आम्ही त्यांना कोणतेही आगाऊ पेमेंट करणार नाही. कंपन्या वेळेत लस देऊ शकल्या नाहीत तर आम्ही त्यांना दंड करु, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.\nलग्नाच्या 12 दिवसानंतर नववधूचा कोरोनामुळं मृत्यू, लग्नाच्या जोडयातच वधूवर अंत्यसंस्कार\nCovishield चा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यांनी \nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nPost Office | पोस्टाची जबरदस्त योजना 50 हजार जमा करा अन्…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\nPM Modi | पंतप्रधानांच्या नावावर सुरू केलेले…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nGreen Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा…\n…म्हणून अजितदादांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही –…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका…\nPune News | पुण्यातील 4 धरणाच्या पाणीसाठयात तब्बल दीड टीएमसीची वाढ\nमाजी मंत्री विजय शिवतारे हॉस्पिटलमध्ये, मुलीनं लिहिली भावांबद्दल धक्कादायक Facebook पोस्ट\nPune Crime News | पुण्यात जावायाचा सासूवर हल्ला, लोहियानगर परिसरातील घटना\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/video/24-08-2020-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-23T02:52:36Z", "digest": "sha1:YD2DSN4D3RJT7BZXFAJL6ZTOK4KOCFHC", "length": 4273, "nlines": 76, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "24.08.2020: राज्यपालांनी केले भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n24.08.2020: राज्यपालांनी केले भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n24.08.2020: राज्यपालांनी केले भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन\nपर्यावरण, आरोग्य, प्लास्टिक-मुक्त भारत, जनसेवा यांसह विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या भामला फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या नविनीकृत संकेतस्थळाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jun 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/distribution-of-grains-starts-for-the-month-of-may-by-ration-shop", "date_download": "2021-06-23T02:58:18Z", "digest": "sha1:U5JS6R4BNFY2NVYYBXINH4A3VUWPB7Q6", "length": 4974, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "distribution of grains starts for the month of may by ration shop", "raw_content": "\nरेशन दुकानातून मे महिन्याचे धान्य वितरण सुरू\nकरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात येत्या १५ मे पर्यंत लाॅकडाऊन जारी आहे. या कालावधीत मुख्यमंत्री यांनी आर्थिक सहायत्ता अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मे महिन्यात सवलतीच्या दराने एक महिन्याचे अन्नधान्य दिले जाणार आहे.\nत्यानूसार मे महिन्यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये धान्य पुरवठा करण्यात आलेला आहे. नाशिक महागरपालिका क्षेत्रातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटूंब पात्र लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानातून धान्य प्राप्त करून घेण्याचे आवाहन धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटाळे यांनी केले आहे.\nसवलातीच्या दराने अन्नध्यान्य मिळण्यास पात्र असलेल्या लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी यांना मे या एका महिन्यासाठी प्रति कार्ड ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटूंब लाभार्थी यांना प्रति व्यक्ती ५ किलो गहु, तांदूळ मोफत मिळणार आहे. याचप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम पात्र लाभार्थी यांना मे व जून या कालावधीत प्रति व्यक्ती ३ किलो गहु व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो व प्रति कार्ड १ किलो चणाडाळ मोफत दिले जाणार आहे.\nतरी सर्व पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी यांनी नेमून दिलेल्या रास्त भाव दुकानातून धान्य घेऊन त्याची नियमित पावती प्राप्त करून घ्यावी. यासाठी कोणतीही रक्कम अदा करू नये. धान्य वितरणाबाबत काही तक्रार असल्यास शासनाने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्यात यावे असे आवाहन धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/the-need-for-more-nationalized-bank-branches-in-supa-village", "date_download": "2021-06-23T03:40:53Z", "digest": "sha1:CNUSBB25654BQRQBPKAEFIGKD2QRCXD2", "length": 6993, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "The need for more nationalized bank branches in Supa village", "raw_content": "\nसुपा गावात आणखी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांची गरज\nसुपा (वार्ताहर) - जिल्ह्यात नगर-पुणे महामार्गालगत सुपा ही सर्वात मोठी औद्योगिक वसाहसत निर्माण होवून पाहत आहे. यासह पारनेर तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ व मोठी लोकवस्ती असलेले गाव असून या ठिकाणी अवघ्या दोनच राष्ट्रीयकृत बँका आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करतांना अडचणी येत असून जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी आणखी राष्ट्रीय बँकांना आपल्या शाखा सुरू करण्यास प्रवृत्त करावे, अशी मागणी होत आहे.\nतालुक्यातील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर आसलेल्या सुपा शहर आहे. या ठिकाणी सध्या दोन राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा असून एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. तर तीन इतर बँकाच्य शाखा आहेत. तसेच दहा ते पंधरा पतसंस्थाच्या शाखा आहेत. पतसंस्थाची संख्या मोठी असली तरी त्यांना मर्यादा पडत आहेत. तर सुपा परिसराची दैनदिन आर्थिक उलाढाल पाहता गावात राष्ट्रीकृत संस्थाची संख्या अपुरी पडत आहे. शहरालगत सुरवातीला हंगा, वाघुडे व सुपा शिवारात पहिली औद्योगिक वसाहत उभी राहीली.\nदळणवळणाच्या सोईमुळे पुणे-मुंबईचा थेट संपर्क, मुबलक पाणी, वीज यामुळे आतंरराष्ट्रीय उद्योजक सुप्याकडे आकर्षीत झाले. त्यामुळे सुपा टोल नाक्याजवळ जपानी पार्क म्हणून दुसरी आंतरराष्ट्रीय औद्योगिक वसाहत उभी राहीली. ती पुर्ण झाल्यावर सुपा, हंगा गावच्या शिवारात शहाजापुरच्या बाजुने औद्योगिक वसाहत फेज तीन आकार घेत आहे. त्यामुळे सुप्यात मोठे उद्योग येत आहेत.\nकामगार वाढत आहेत. रहिवाशी नागरिक वाढत आसल्याने आर्थिक उलाढाळ्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्याने या दोन राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखांनी कामाचा मोठा ताण वाढत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती, द्विव्यांग, सेवानिवृत्त कर्मचारी, विविध शासकीय योजनांचे अनुदान, कृषी योजना, शेतीकर्ज, अन्य व्यवसायिक यांचे दैनदिन उलाढाल यांचे काम सध्या या ठिकाणी असणार्‍या राष्ट्रीयकृत बँकांमधून होत आहे. यामुळे या दोन बँकांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने सुपा गावात आणखी राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या शाखा सुरू केल्यास त्यांचा फायदा गावातील नागरिकांसह संबंधीत बँकांनाही होणार आहे.\nसुपा परिसरात असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत महामार्गावरील गाव व तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने गावाची वाढ व विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे सद्यस्थित असलेल्या बँकांच्या शाखावर मोठा ताण येत असून ग्राहकांनाही ताटकळत राहवे लागत आहे. गावात आणखी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाची नितांत गरज आहे.\n- सचिन भास्कर पवार, संचालक सफलता उद्योग समूह, सुपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/covid-19/", "date_download": "2021-06-23T03:12:37Z", "digest": "sha1:ACZVE67MS466JSKPPYAPI4VDCFTI5UYM", "length": 12460, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "#Covid 19 Archives - बहुजननामा", "raw_content": "\n महाराष्ट्रातील 7 रूग्णांमध्ये आढळला ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’; एकाच जिल्ह्यातील 5 रूग्ण\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्राच्या तीन जिल्ह्यातून (रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर) मधून जमा केलेल्या नमून्यांमध्ये SARS-CoV-2 डेल्टा प्लस ...\nCoronavirus | केंद्राचे राज्यांना निर्देश, डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्राने शनिवारी राज्य सरकारांना (State Government) डॉक्टर आणि आरोग्य (Doctor, Health) कर्मचार्‍यांवरील हल्ल्यात सहभागी लोकांविरूद्ध ...\nआता देशाच्या दुर्गम भागात लवकरच ड्रोनद्वारे कोरोना व्हॅक्सीन पोहचवणार सरकार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे आता लागोपाठ कमी होत आहेत. या दरम्यान देशात मोठ्या स्तरावर ...\nसफरचंदाच्या वजनाएवढे आहे संपूर्ण जगात असलेल्या कोविड-19 चे वजन, जाणून घ्या रिसर्च\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनच्या वुहान Wuhan शहरातून 2019 मध्ये जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस Corona virus संपूर्ण जगासाठी धोकादायक ...\nपुण्यातील ससून रूग्णालयामध्ये म्युकोरमायकॉसिसच्या 100 शस्त्रक्रिया\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - म्युकरमायकोसिस बहुतांश कोविड १९ होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आढळत आहे. कोविड आजाराच्या वेळी देण्यात आलेल्या स्टीरॉइड ...\nकोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nबहुजननामा ऑनलाइन टीम - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ने सावध केले आहे की कोविड-19 संकट अजून समाप्त झालेले ...\nकोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला कित�� काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात दररोज लाखो लोकांना कोरोनाची व्हॅक्सीन (covid 19 vaccine ) दिली जात आहे. ताज्या आकड्यांनुसार ...\nकोविड-19 व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्सपासून आराम देऊ शकते का नारळपाणी\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - Coronavirus Vaccination : कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या आणि अतिशय धोकादायक लाटेनंतर देशात कोविड-19 ची प्रकरणे ...\n Covid-19 संसर्गाच्या तुलनेत बुरशीजन्य आजारांनी अधिक मृत्यू\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नुकतीच इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) केलेल्या संशोधन अहवालातून कोरोनाच्या उपचारात अँटिबायोटिक्सचा अतिवापर आणि बुरशीजन्य ...\nमुंबईकरांच्या Covid-19 लढ्याला मोठं यश, आजची रुग्णसंख्या 1000 च्या आत\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबईतील कोरोना (Covid-19 ) विरोधातील लढ्याला मोठे यश येताना दिसून येत आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी ...\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोच���णारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n महाराष्ट्रातील 7 रूग्णांमध्ये आढळला ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’; एकाच जिल्ह्यातील 5 रूग्ण\nPM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे\nSIP : या स्कीममध्ये करा 4500 रुपयांची गुंतवणूक, बदल्यात मिळतील 1 कोटीपेक्षा सुद्धा जास्त; जाणून घ्या कसे\nPradip Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक, राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nACB Trap Police Constable Arrest | गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणारा पोलीस कॉन्स्टेबल गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%98_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2021-06-23T03:28:08Z", "digest": "sha1:WOSWZZ7R5W7J6SOGEBAH6QYA7Z4ISL3R", "length": 18396, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:परीघ अभ्यस्तता - विकिपीडिया", "raw_content": "\nअभ्यस्त होण्यासाठी स्वत:ला वेळ द्या[संपादन]\nआपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळ्या संपादन प्रयत्नांबद्दल धन्यवाद आपण लिहिलेल्या ........ या लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्रथमदर्शनी साशंकीत आहे, कारण मराठी विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाईट नाही, एक ज्ञानकोश आहे. मुक्त असला तरी त्यास ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा आणि संकेत आहेत. विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय माहितीची निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने येथील संपादक लेखकांनी स्वत:च्या व्यक्तीगत मतांवर आधारीत अथवा स्वत:च्या मतांच्या प्रचारार्थ लेखन करणे/करवून घेणे अभिप्रेत नसते. तसे करणे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही.\nयेथील संकेतांना अनुसरून नसलेली आपली पाने काळाच्या ओघात वगळली सुद्धा जाऊ शकतात. इथे बरीचशी साहाय्यपाने शंका निरसन पाने उपलब्ध आहेत, आपण ती अभ्यासण्या साठी मराठी विकिपीडियाशी अभ्यस्त होण्यासाठी स्वत:स जरा अवधी द्यावा ही नम्र विनंती.\nमराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व ��ल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते. त्यामुळे येथील साहाय्य लेखाच्या माध्यमातून हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आपण विकिपीडिया काय नव्हे हा लेखही अभ्यासू शकता.\nविकिपीडिया मूळ साहित्य अथवा विचार प्रकाशित करण्याचे माध्यम नव्हे\nविकिपीडियावरील लेखन मूळ साहित्यकृती अथवा एखादे मूळ संशोधन असणे अपेक्षित नाही. अन्यत्र याआधी मांडलेल्या इतरांच्या साहित्याचा, माहितीचा, लेखनाचा किंवा संशोधनाचा संदर्भ म्हणून आधार देणे, मागोवा घेणे विकिपीडियावर अपेक्षित आहे. त्यामुळे स्वनिर्मित मूळ साहित्य, विचार, संशोधन प्रकाशित करण्याचे माध्यम म्हणून विकिपीडिया वापरू नये.\nविकिपीडिया प्रचाराचे अथवा जाहिरातीचे साधन नव्हे\nविकिपीडिया कोणत्याही बिगर-व्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रसाराचे, जाहिरातीचे किंवा आपल्या फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष माहिती मांडण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.\nविकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे\nविकिपीडिया म्हणजे ट्वीटर, ऑर्कुट किंवा फेसबुक यांसारखे सोशल नेटवर्क संकेतस्थळ नव्हे. विकिपीडियावर तुम्ही स्वतःचा ब्लॉग, संकेतस्थळ चालवू शकत नाही. विकिपीडियावरील पाने म्हणजे व्यक्तिगत संकेतस्थळे / वेबपाने नव्हेत\nमराठी विकिपीडिया विश्वकोशास स्वत:च्या मर्यादीत परिघाच्या कक्षेत येणार्‍या आपल्या सर्व अपेक्षांना ऊतराई होण्यास, येथिल ज्ञान आपल्या व्यक्तिगत आणि तुमच्या आप्तेष्टांच्या तसेच मराठी समाजाच्या उन्नतीत भर घालणारे व्हावे, यांकरिता आपल्या सदिच्छांची आणि सक्रीय पाठबळाची नितांत आवश्यकता आहे.\nतरीही मराठी विकिपीडियासाठी आपण संपादन करू इच्छित अस लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल आपणास विश्वास असल्यास .पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे आपण आपले म्हणणे मांडू शकता.\nव्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत न��्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराचा वापर बद्दल माहिती\nहा प्रतिबंधन संकेत केवळ वर नमुद केलेल्या परिघ मर्यादा आणि हितसंबधा बद्दल आहे; एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.\nतसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे.\nसर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.\nवर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.\nमराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे.\nनिनावी अथवा वेगवेगळ��या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.\nविकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.\nहवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल. मराठी लोकांकरता असलेल्या या सार्वजनिक उपक्रमात आपण सकारात्मक योगदान देत राहाल असा विश्वास आहे. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा..\nआपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१७ रोजी १३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+JE.php", "date_download": "2021-06-23T01:51:30Z", "digest": "sha1:XPJIWRGB5FPMOQP6ASGFTEP5TJAWHSFT", "length": 7772, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन JE(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइ���्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप��रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन JE(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) JE: जर्सी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-irregularities-distribution-milch-animals-will-be-heard-ruling-party-will-take", "date_download": "2021-06-23T01:23:59Z", "digest": "sha1:3VCXVNSDYKWPILCAWNOTQPAA6XHI3ZRX", "length": 15690, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दुधाळ जनावरे वाटपातील अनियमितता गाजणार, सत्ताधारी वंचितच घेणार पुढाकार", "raw_content": "\nजिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष घटक याेजनेंतर्गत दुधाळ जनावरे वाटप याेजनेत घाेळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची दखल जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.\nदुधाळ जनावरे वाटपातील अनियमितता गाजणार, सत्ताधारी वंचितच घेणार पुढाकार\nअकोला : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष घटक याेजनेंतर्गत दुधाळ जनावरे वाटप याेजनेत घाेळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची दखल जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.\nत्यामुळे येणाऱ्या काळात दुधाळ जनावरे वाटप योजनेतील अनियमितता गाजण्याची दाट शक्यता आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nजिल्हा परिषदेच्या सेस फंडातून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. पशुसंवर्धन विभागातर्फे लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे वितरण करण्यात येते. योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी निकषांची चाळणी सुद्धा लावण्यात येते. यासाठी अर्जासाेबत आवश्यक दस्तावेजही लाभार्थ्यांकडून घेण्यात येतात. पशुसंवर्धन समिती पात्र लाभार्थ्यांची निवड करते. काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने विशेष घटक याेजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे वितरण करण्यात आले. मात्र ही प्रक्रिया केवळ कागदाेपत्री राबविण्यात आली काय, असा सवाल तक्रारींद्वारे करण्यात येत असल्याने सदर प्रकरण गाजण्याची शक्यता आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nसत्तेत येताच ‘वंचित’ने गुंडाळले डॉ. आंबेडकरांच्या नावाचे अभियान\nअकोला : दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीने प्रशासकाच्या काळात सुरू केलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह पाणीपुरवठा अभियान भारिप-बमसंच्या सत्ताधाऱ्यांनी गुंडाळले आहे. 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या समाज कल्याण समितीच्या सभेत यासंबंधीचा ठराव घेण्यात आ\nCoronaVirus : ‘रिकाम्यांना’ येथे प्रवेश बंदी; वाचा कोणी घेतलाय हा निर्णय\nअकोला : अनेक लोक एकत्र आल्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता अधिक होत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालयात काम असणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुभाष पवार यांनी शुक्रवारी (ता. 20) स्थायी समितीच्या सभ\nआता ग्रामीण भागात आयसोलेश वार्ड\nअकोला : कोरोना विषाणू विरुद्ध लढ्यासाठी ग्रामीण भागातही आयसोलेश (विलगीकरण कक्ष) वार्ड उभारण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी जागेची निश्‍चिती सुद्धा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सोमवारी (ता. ३०) दिली.\nवंचित आघाडीला जबर धक्का, हे नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर\nअकोला : वंचित बहुजन आघाडीचा राजीनाम देणारे माजी आमदार हरिदास भदे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात ते असून, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून द\nआणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर\nअकोला : वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा देत बाहेर पडणारे माजी आमदार हरिदास भदे यांच्यासोबतच बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. हे दोन्ही माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून, लवकरच त्यांच्या पक्ष प्रवेशाची शक्यता असल्य\nमाजी आमदारांसाठी राष्ट्रवादीचा स्टेज सज्ज\nअकोला : वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा देणारे माजी आमदार हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्टेज सज्ज झाला आहे. पक्ष प्रवेशासाठी रविवारी राष्ट्र���ादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ओबीसी नेते छगणराव भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही आमदार व त्\nमास्क सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री\nअकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अन्न व औषध विभागाने डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशन शिवाय मास्क विक्रीला प्रतिबंध घातला असला तरी औषध व्रिकेते गैरफायदा घेत असल्याचं दिसून येत आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा असल्याचे सांगून चढ्या दराने विक्री सुरू असून, महाराष्ट्रातील नागरिकांची होत\nवंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी ‘लॉबिंग’\nअकोला : भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीत विलन करण्यात आल्यानंतर दोन्ही कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच नवीन जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी ॲड. प्रकाश आंबेडकर जाहीर करणार आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासा\n‘महापोर्टल’कडे बेरोजगारांचे 130 कोटी अडकले\nअकोला : मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारने 72 हजार पदांच्या मेगाभरतीची घोषणा केले होती. ‘महापोर्टल’तर्फे ही भरती प्रक्रिया राबविली जाणार होती. त्यांच्याकडे राज्य भरातील 34 लाख 82 हजार बेरोजगारांचे 130 कोटी अडकले असताना पुन्हा महाआघाडी सरकारने रा\nमहामंडळासाठी इच्छुकच ‘राष्ट्रवादी’च्या संपर्कात\nअकोला : महाविकास आघाडी सरकारमध्ये अकोला जिल्ह्यातून एकाही आमदाराची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. त्यामुळे किमान महामंडळतरी पदरात पाडून घेता यावे म्हणून शिवसेनेचे दोन्ही आमदार प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले दोन माजी आमदार महामंडळासाठी इच्छुक असून, त्यासाठी त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/tragic-incident-who-responsible-shunt-sahasrakund-falls-nanded-news-353634", "date_download": "2021-06-23T03:14:42Z", "digest": "sha1:6TA626PBW7XNHVX4OW7VF2EUAZIMOWYH", "length": 23656, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दुर्देवी घटना : सहस्त्रकुंड धबधब्यात घेतलेल्या उड्यांच्या शिंतोड्यास जबाबदार कोण?", "raw_content": "\nघात, अपघात की खुनच याबाबत चर्चेला उधाण : हदगांवच्या कवानकर कुटुंबातील पाच जणांचे सामुहिक आत्महत्या प्रकरण, मृत प्रविण व त्यांच्या कुटुंबियांची मृतात्मा न्यायाच्या प्रतिक्ष��त.\nदुर्देवी घटना : सहस्त्रकुंड धबधब्यात घेतलेल्या उड्यांच्या शिंतोड्यास जबाबदार कोण\nहदगांव (जिल्हा नांदेड) : येथील कवानकर या व्यापारी कुटुंबातील दाम्पत्याने स्वतः सह आपली पत्नी, दोन मुली व एकुलत्या एका मुलासह सहस्त्रकुंड येथील धबधब्यात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. एवढा मोठा धाडसी निर्णय घेण्यामागील कारण काय असावे याचा शोध घेणे पोलिसांसमोर फार मोठे आव्हान असले तरीपण याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. कारण दररोज घरी आपण व आपले कुटुंब स्नान करत असतांना गरम पाण्याचा वापर करतो. थंड पाण्यात हात जरी बुडवून पहा म्हटलं तर हात बुडवण्यासाठी आपण मागे पुढे पाहतो तर मग एवढ्या गार पाण्यात तेही एवढ्या मोठ्या प्रचंड सहस्त्रकुंड धबधब्यात आत्महत्या करण्याच्याच उद्देशाने संपुर्ण कुटुंबासह घेतलेल्या उड्या खरोखरच ही घटना पटण्यासारखी आहे का याबाबत तर्कवितर्क काढण्यासारखेच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणारे नाही.\nघडलेली घटना ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. अशा घटना होऊच नयेत, आपला कोणी विरोधक किंवा कट्टर शत्रु (दुश्मन)यांच्यासोबतही असे घडु नये परंतु संपुर्ण कुटुंबासह आपलाही जीव गमावणे ही बाब आजघडीस ऐकल्यानंतर यावर कोणालाच विश्वास बसेना झालाय. मग प्रश्न असाही उपस्थित होत आहे की, ही केवळ आत्महत्याचीच घटना की घात की अपघात याच्या खोलात जाणे हाच एकमेव पर्याय उरलेला दिसतो आहे. कवानकर कुटुंबातील प्रशांत व मयत झालेल्या थोरला भाऊ प्रविण या दोन भावंडांचा मालमत्तेसाठी वाद सुरू होता आणि या वादाचे काही दिवसांपूर्वी प्रशांत व थोरला भाऊ मयत प्रविण यांच्यामध्ये हाणामारीसुद्धा झाली असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. सोबतच या दाम्पत्याच्या वडिलांनी मृत्यूपुर्वी केलेल्या वाटणीपत्रकात हदगांव शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकान व घर हे धाकटा मुलगा प्रशांत याच्या नावाने केले असल्याची खात्रीलायक माहीती मयत प्रवीण व त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असेही चर्चिले जात आहे. कारण याच जागेत गेली कित्येक वर्षांपासून मयत प्रविण आपली किराणा दुकानदारी चालवत आहे.\nहेही वाचा - Video- सुट देऊन लुट करणे खादीच्या तत्वात बसत नाही : किनगावकर\nसंपुर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय आश्चर्य व्यक्त करणारा आहे\nकित्येक वर्��ांपासून आपल्या सुरू असलेल्या दुकानाची जागा आता आपली राहणार नाही. आपणांस इथुन उठून जावे लागणार या चिंतेने व या विवंचनेतून मयत प्रविण व त्यांचे कुटुंब त्रस्त होते असेही ऐकावयास मिळत आहे. कदाचित हीच बाब प्रविण व त्यांच्या कुटुंबाला असह्य झाली आणि त्याच असह्यतेने आणि झालेल्या अपमानामुळे या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतला असावा असेही आता यानिमित्ताने ऐकावयास मिळत आहे. मालमत्तेच्या वादातून खुन, हाणामाऱ्या, आत्महत्या ह्या घटना काही नविन नाहीत परंतु एकाच वेळेला संपुर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा याबाबत कमालीचे आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. मग हा घात किंवा अपघात की मग पाळत ठेऊन केलेला खुनच आहे की काय अशीही चर्चा व तर्कवितर्क यानिमित्ताने व्यक्त केले जात आहेत. मयत प्रविण व त्यांच्या कुटुंबियांना आत्महत्या करण्याकरिता प्रवृत्त करणाऱ्या 'त्या' व्यक्तीस शिक्षा झालीच पाहिजे असा सुर आता समाजबांधवातून उमटत आहे. 'मेले ते गेले' ते आता कधीच परत येऊ शकणार नाहीत हे जरी सत्य असले तरी पण त्या दाम्पत्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या \"त्या\" व्यक्तीवर आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी समाजबांधवांसह जागरूक नागरीक बांधवांकडून केली जात आहे.\nयेथे क्लिक करा - Video - नांदेडला काँग्रेसचा प्रतीकात्मक बैलगाडी लाँगमार्च -\nधाकट्या भावाने केलेली मारहाण मयत प्रविण यांच्या जिव्हारी लागली असावी\nआजपर्यंतच्या ऐकीवात असलेल्या घटना पाहता अशा घटना किंवा सामुहिक आत्महत्या करण्याच्या घटना एक तर चारित्र्याच्या संशयावरून घडतात अथवा प्रॉपर्टीच्या वादातून अन्यथा कोणीही आपली व आपल्या कुटुंबियांची जीवनयात्रा अशा पद्धतीने संपवणार नाही हे वास्तव आहे. मयत प्रविण व त्यांच्या कुटुंबीयांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेला शेवटच्या टोकाचा निर्णय हा कदाचित चुकीचाही असेल कारण सामंजस्याने किंवा समाजबांधवांच्या मध्यस्थीने यावर तोडगा किंवा मार्ग काढता आलाही असता परंतु धाकट्या भावाने केलेल्या मारहाणीमुळे झालेला अपमानही बाब मयत प्रविण यांच्या जिव्हारी लागला असावा यातुनच ह्या दाम्पत्याने जीवनाचा शेवट ज्याठिकाणी होतो ते शेवटचे पाऊल उचलण्याचा मजबुरीने निर्णय घेतला असावा अशीही चर्चा या दुर्देवी घटनेनंतर ऐकावयास मिळत आहे. प्रविण आणि त्यांचे कुटुंबास खरोखरच न्याय द्यावयाचा झाल्यास या सामूहिक आत्महत्येमागील गुढ शोधावेच लागेल तर आणि तरच प्रविण व त्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्यासारखे होईल.\nसंपादन - प्रल्हाद कांबळे\nvideo - ‘लॉकडाऊन समजून घेना भाऊ...उगाच त्रास नको देऊ’\nनांदेड : लॉकडाऊनच्या काळात देखील नांदेड शहरातील विविध चौक, मुख्य रस्ते आणि नाक्यावर अनेक नागरीक दुचाकी, चार चाकी वाहनांमधुन ये जा करत असल्याने रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे. यातील बहुसंख्य हौशी विनाकारण फिरताना दिसत असून, ‘लॉकडाऊन समजून घेना भाऊ...उगाच त्रास नको देऊ’ असे पोलिसांना म्हणावे\nसावधान, नांदेड शहरात प्लॅस्टिकचा भस्मासुर वाढतोय\nनांदेड : मोठी बाजारपेठ, उद्योग व व्यापारनगरी तसेच सचखंड गुरुद्वारा असलेल्या शहरावर प्लॅस्टिकचे संकट घोंगावत आहे. भाजी विक्रेते, मुख्य बाजारपेठेतील दुकाने, टपऱ्या, दवाखाने, मोडिकल, उद्योग व हॉटेल्स यातून दररोज मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा मोकळ्या जागेत टाकला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया कर\nनांदेडमध्ये किराणा मालाची चढ्या भावाने विक्री\nनांदेड : संपूर्ण जग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढत आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या मदतीसाठी असंख्य सामाजिक संस्था पुढे येत आहेत. असे असताना दुसरीकडे काही दुकानदार लॉकडाऊनचा फायदा ग्राहकांना लुटण्यासाठी करीत आहेत. शहरातील अनेक भागात कलम १४४ पायदळी तुडवले जात असताना प्रशासनाने मूग गिळ\nघरातून दारात...दारातून घरात प्रवास ठरतोय त्रासदायक, कशामुळे\nनांदेड : घरातून दारात आणि दारातून घरात अशी अवस्था अनेक कुटुंबातील सदस्यांची लाॅक डाऊनच्या निमित्ताने झाले आहे. घरात बसायचे तरी किती वेळ जाता जात नाही. असाही सूर कानी पडू लागले आहेत. दरम्यान फावल्या वेळेचा फायदा काही कुटुंबातील सदस्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. अडगळीत पडलेले कॅरम, बुद्ध\n‘ते उपाशी झोपत असतील...तर आपल्याला झोप येईल का..\nनांदेड : लॉकडाउनमुळे अनेकांवर घरात चूल पेटत नसल्याने उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. शासनाच्या राशन मिळण्याच्या घोषणा कागदावरच आहेत. परिणामी, अशा लोकांची भयावह स्थिती शहरातील कमल फाऊंडेशनमधील युवा सदस्यांना पाहावली नाही.\nबहुरुपी समाजातील ४० कुटुंब लॉकडाऊन\nनांदेड : पोलिसाच्या गणवेशात विनोदातून धाक दाखवत तर कधी पारंपारीक गीत गात भिक्षा मागणारा बहुरुपी समाज या लॉकडाऊनमुळे त्रस्त झाला आहे. नारवट (ता. भोकर) येथील बहुरुपी समाजातील ४० कुटुंबातील २७० नागरीकांनी शासनाच्या आदेशांचे पालन करत स्वत: सह आपले उपाशी पोटही लॉकडाऊन केले आहे. परंतू आपल्या कले\nलायन्सच्या डब्यासाठी पाच हजार हात आले धावून, कसे ते वाचा\nनांदेड : लायन्सच्या वतीने मागील काही महिण्यापासून रयत व श्री गुरुजी रुग्णालयात रुग्णांसोबतच्या नातेवाईकांनाही जेवणाचा डबा दिला जात होता. त्यांचे हे कार्य बघुन शहरातील अनेक दानशुर ‘लायन्सच्या डबा’ या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. परंतु, हा डबा आता मर्यादित राहिलेला नाही. कोरोनामुळ\nपर्यटनासाठी हवी नवीन 'कनेक्टिव्हिटी'\nऔरंगाबाद : पर्यटनाच्या दृष्टीने विमानाची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे मार्गाची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. औरंगाबादेतून विमानसेवा आणि रेल्वेसेवेवर मर्यादा असल्याने पर्यटनावर परिणाम झाला आहे. असे असले तरीही येत्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी होताच पुन्हा पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.\nलॉकडाऊनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे, कसे\nनांदेड : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे उन्हाळी हंगामातील पिकांची नासाडी होत आहे. तर दुसरीकडे लग्नसराईचा कालावधी हातचा जात असल्यामुले वधू पिता चिंतीत होत आहे. त्यामुळे माल उत्पादक शेतकरी व विवाहाचे मुहूर्त काढलेल्या वधुपित्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे.\nव्हिडिओ: संत नामदेव महाराज मंदिरात घुमतोय हरिनामाचा गजर\nहिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे संत नामदेव महाराज यांचे जन्मस्‍थान असलेल्या नरसी येथील संत नामदेव महाराज मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांच्या उपस्‍थितीत होणारी आरती, पूजा आता आता पुजारी करीत आहेत. लॉकडाउनच्या काळातही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/corona-test-positive-of-2364-citizens-in-satara-district-today", "date_download": "2021-06-23T03:07:11Z", "digest": "sha1:KMRPTGFLZ4IM4L7JHYG3XTN4HWQCGNPS", "length": 15991, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | साताऱ्यात गंभीर स्थिती! जिल्ह्यात 24 तासात 2364 बाधित, तर 33 जणांचा मृत्यू", "raw_content": "\n जिल्ह्यात 24 तासात 2364 बाधित, तर 33 जणांचा मृत्यू\nसातारा : जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown) सुरू केल्यापासून निर्माण झालेली स्थिती गतवर्षीपेक्षा भयंकर आहे. त्यामुळेच गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू असताना आता तो आणखीन सहा दिवस वाढला असून यामध्ये नियम पाळून संसर्ग (Coronavirus) साखळ्या तोडण्याचे आव्हान जिल्ह्यासमोर आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या मोठ्या जिल्ह्यामध्ये बाधित वाढीचा वेग दिलासादायक मंदावला आहे. मात्र, जिल्ह्यात गत दोन दिवसात अठराशेच्या पटीत वाढ होत होती. मात्र, पुन्हा ती दोन हजाराच्या पटीत होत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2364 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Corona Test Positive Of 2364 Citizens In Satara District Today)\nतालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 66 (7045), कराड 302 (21082), खंडाळा 228 (9721), खटाव 359 (14373), कोरेगांव 133 (13302), माण 192 (10484), महाबळेश्वर 11 (3900), पाटण 54 (6243), फलटण 562 (21679), सातारा 316 (33549), वाई 116 (11151 ) व इतर 25 (977) असे आजअखेर एकूण 153506 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.\nतसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 4 (162), कराड 6 (608), खंडाळा 2 (126), खटाव 7 (388), कोरेगांव 1(300), माण 2(197), महाबळेश्वर 0 (42), पाटण 1 (151), फलटण 0 (242), सातारा 8 (979), वाई 2 (294) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3489 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.\n कोणावर उपासमारीची वेळ, तर कोणाला मासे पकडण्याचा छंद; पाहा Photos\n पुणे, मुंबई, ठाण्याचा वेग मंदावला; साताऱ्यात बाधितांच्या आकड्यात वाढ\nसातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन (Lockdown) सुरू केल्यापासून निर्माण झालेली स्थिती गतवर्षीपेक्षा भयंकर आहे. त्यामुळेच गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू असताना आता तो आणखीन सहा दिवस वाढला असून यामध्ये नियम पाळून संसर्ग साखळ्या तोडण्याचे आव्हान जिल्ह्या समोर आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या मोठ\nकोरोना तपासणी नाकारल्यास कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सक्त आदेश\nकोयनानगर (सातारा) : बाधितांच्या (Coronavirus) संपर्कातील लोकांच्या तपासण्या गतिमान करण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्तरीय समितींची (Village level committee) मदत घ्यावी. तपासण्या करण्यास कोणी नकार देत असेल त्य��ंच्यावर पोलिसांनी (Police) कारवाई करावी, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minis\nकोरोनाला निमंत्रण देण्याचा प्रयत्न करु नका; पालकमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन\nसातारा : कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात निर्बंध लावले होते. मात्र, आजपासून ते निर्बंध शिथिल करण्यात आले. बाजारपेठांमध्ये आज गर्दी दिसत असून गर्दी करणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे, तरी नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, तसेच बाजा\n'कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा'\nवडूज (सातारा) : कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने (Government) घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे व गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन तहसीलदार किरण जमदाडे (Tehsildar Kiran Jamdade) यांनी केले. (Tehsildar Kiran Jamdade At Tadw\n सातारा अद्याप 'डेंजर झोन'मध्ये'\nविंग (सातारा) : कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Kole Primary Health Center) विंग, पोतले, कोळे गावात कोरोना बाधिताचे (Corona Patient) आकडे चिंताजनक आहेत. विंग 29 तर पोतले 34 अॅक्टीव्ह रूग्ण असून ही गावे कोरोनाची हॅाटस्पॅाट बनली आहेत. बाधिताच्या संपर्कातील कोरोना चाचणीला (Corona Test) फ\nग्रामीण भागातील कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करु नका; रामराजेंचे आदेश\nफलटण शहर (सातारा) : कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश आले असले तरी आगामी काळात संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहुन योग्य नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar)\n जिल्ह्यातील रुग्णसंख्या हजाराच्या आत, तर 25 बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्याला आज मोठा दिलासा मिळाला असून रुग्णसंख्या (corona patient) झपाट्याने कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनचे (lockdown) भूत मानगुटीवर बसले होते. याच काळात हजारोंच्या संख्येने बाधित वाढ झाली. मात्र, तीच बाधित वाढ आता गेल्या तीन-चार दिवसांपासून पूर्णपणे मंदावत\n साताऱ्यातील 464 गावं कोरोनामुक्त; इतरांनी आदर्श घेण्याची गरज\nसातारा : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या टप्‍प्यात बाधितांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. दुसऱ्या लाटेतील आपत्तीचा सामना करताना ग्रामीण स्तरावर विविध उपाययोजन��� केल्या जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ४६४ ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) कोरोनाला हद्दपार केले आहे. याच ग\n..अखेर विरळीनं कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखलं; एकजुटीच्या लढ्याला यश\nकुकुडवाड (सातारा) : विरळी (ता. माण) येथील वाढती कोरोना रुग्णसंख्या (Corona patient) थोपवण्यासाठी सरपंच आणि ग्रामस्थांनी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाला चांगले यश मिळाले. प्रशासनाचे मार्गदर्शन व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आठ दिवसांपासून गाव कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले आहे. विरळीसारख्या डोंग\nCovid Update : साताऱ्यात 24 तासात 895 बाधित, तर 16 जणांचा मृत्यू\nसातारा : जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा (Corona Patient) आलेख जून महिन्यात हजाराच्या खाली आला असला, तरी तो आणखी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी ग्रामीण भागावर (Rural Areas) लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/icai-ca-intermediate-result-2021-will-declare-today-at-icai-org-check-direct-link-425579.html", "date_download": "2021-06-23T02:40:26Z", "digest": "sha1:ZMQ2HEVLXQBRXLFXOD4EHHJJ6QK4PD72", "length": 16665, "nlines": 259, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nICAI Result 2021| सीए इंटर परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट\nसीए इंटरमिजिएटची परीक्षा ज्यांनी दिली असेल त्यांनी अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर निकाल पाहावा.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसीए इंटर परीक्षा निकाल\nICAI CA Intermediate Result 2021 नवी दिल्ली: इनस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया कडून घेतल्या जाणाऱ्या सीए इंटरमिजिएट परीक्षा 2021 चा निकाल आज किंवा उद्या जाहीर होणार आहे. आयसीएआय सीए फाऊंडेशन आणि सीए फायनल परीक्षेचा निकाल (ICAI CA Foundation Result 2021) दोन दिवसांपूर्वी जाहीर केला होता. सीए इंटरमिजिएटची परीक्षा ज्यांनी दिली असेल त्यांनी अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर निकाल पाहावा. आयसीएआय शिवाय caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटसवर देखील (ICAI CA Intermediate Result) निकाल पाहायला मिळेल. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून निकाल पाहता येईल. (ICAI CA Intermediate Result 2021 will declare today at icai org check direct link)\nआयसीएआयकडून निकाल जाहीर केल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना icaiexam.icai.org, caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटवर त्यांचा निकाल पाहता येईल. उमेदवार ���्यांचा निकाल मोबाईल किंवा लॅपटॉपवर देखील पाहू शकतात.\nमोबाईलवर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nस्टेप 2: यानंतर होमपेजवर आल्यानंतर Latest notification वर क्लिक करा\nस्टेप 3: त्यानंतर CA Result 2021 या ऑप्शनवर क्लिक करा\nस्टेप 4: त्यानंतर तुमजा रजिस्ट्रेशन नंबर, चार अंकी पिन नंबर आणि रोल नंबर टाका\nस्टेप 5: तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर ICAI CA Intermediate Result परीक्षेचा निकाल दिसेल.\nस्टेप 6: निकालाची गरज भविष्यात पडू शकते. त्यामुळे तुमचा निकाल डाऊनलोड करा\nसीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. इंटरमिजिएट निकाल पाहण्यासाठी CAFND_ (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाकून 57575 वर पाठवून द्या.\nनिकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार\nविद्यार्थ्यांना जर सीए इंटरमिजिएट निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना foundation_examhelpline@icai.in, intermediate_examhelpline@icai.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.\nखासगी रुग्णालयांनी कोरोना त्वरित बेड द्यावेत, अन्यथा…. पुण्याच्या महापौरांचा निर्वाणीचा इशाराhttps://t.co/tNLCSoTs06#PuneCoronaUpdate @mohol_murlidhar\nCAT Result 2020 | आयआयएमच्या CAT परीक्षेचा निकाल जाहीर, असं पाहता येईल गुणपत्रक\nICAI CA Result Jan 2021 : सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा रिझल्ट जाहीर, ‘असा’ पाहा मोबाईलवर निकाल\nICAI CA July Exams:सीए परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा, कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा देण्याची सवलत\nICAI CA Foundation Exam 2021: सीए फाऊंडेशनच्या परीक्षा लांबणीवर, आयसीएआयकडून नव्या तारखेची घोषणा\nलैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपालच्या निर्दोषत्वाला उच्च न्यायालयात आव्हान\nइंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत धमाका, मात्र आयपीएल 2021 मध्ये अयशस्वी, शार्दुलच्या नावे लाजिरवाणा विक्रम\nICAI CA Exam:आयसीएआयच्या मे सत्रातील सीए परीक्षांसाठी अर्ज करण्याची अखेरची संधी, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स\nडॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल\nपुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे25 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\n‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे25 mins ago\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/eat-these-ingredients-to-boost-the-immune-system-469376.html", "date_download": "2021-06-23T02:29:58Z", "digest": "sha1:AYHDRUIUMXEMZTPX7ENBYPE76GBSL67C", "length": 18219, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ घटक आहारात घ्या\nसध्याच्या कोरोना काळात साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : सध्याच्या कोरोना काळात साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. या सगळ्यासोबत कोरोनापासून बचावासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ‘रोगप्रतिकारक शक्ती’ रोगप्रतिकारक शक्ती कशी ���ाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात असतात. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवण्यासाठी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Eat these ingredients to boost the immune system)\nपालक – पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.\nब्रोकोली – ब्रोकोली लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आणि क्रोमियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. यात इंडोल्ड 3 कार्बिनॉल देखील आहे, जो शरीरातील अ‍ॅक्रेल हायड्रोकार्बन रिसेप्टर नावाच्या प्रोटीनला सक्रिय करतो.\nसोयाबीन – सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, मॉलिव्डेनम, ट्रिप्टोफॅन, मँगनीज, लोह, ओमेगा-३, फॅटी अॅसिड्स, फॉस्फरस, फायबर, मॅग्नेशियम, तांबे, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व आणि काही प्रमाणात पोटॅशियम असते. सोयाबीनमध्ये स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.\nदुधी भोपळा – दुधी भोपळा हा शरीरासाठी खाणे चांगला असतो. दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे.\nस्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये दररोज स्ट्रॉबेरी खाल्ल्या पाहिजेत.\nभेंडी – भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. भेंडीमध्ये युगेनॉल मोठ्या प्रमाणात आढळते. हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते.\nटोमॅटो – टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हा व्हिटामिन ए, व्हिटामिन ���ी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.\n(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)\nTurmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम\nHealth Care | हवामान बदलतंय अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी\nHealth | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nजिमवरून आल्यावर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा\nशारीरिक फिटनेसशिवाय व्यायामाचे आहेत ‘हे’ फायदे, वाचाल तर नियमित व्यायाम कराल\nWeight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करा \nतुम्हीही वजन कमी करण्यासाठी डाएट करत आहात तर ‘ही’ खास बातमी तुमच्यासाठी\nHome Remedies For Headache : डोकेदुखी दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो 4 days ago\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे14 mins ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nपत्नीसोबत विवाह���ाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nक्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण\nअन्य जिल्हे14 mins ago\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-rare-uncommon-unseen-pictures-of-known-personalities-4541715-PHO.html", "date_download": "2021-06-23T02:44:32Z", "digest": "sha1:D7OQDYWQ4E42SOWCKUKACZQPU2LNIJQE", "length": 3128, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rare, Uncommon & Unseen Pictures Of Known Personalities | RARE PIX: काकांना आवडायची सिगारेट, तर बिग बी शॅम्पेनच्या प्रेमात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nRARE PIX: काकांना आवडायची सिगारेट, तर बिग बी शॅम्पेनच्या प्रेमात\nसिने तारे-तारकांची लाइफस्टाइल कशी आहे ते आपले आयुष्य कसे जगतात ते आपले आयुष्य कसे जगतात हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना असते. छायाचित्रांच्या माध्यमातून या सेलिब्रिटींची लाइफस्टाइल जाणून घेण्याची संधी चाहत्यांना मिळत असते.\nया पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सचिन तेंडुलकरचे क्रिकेट जगतातील पदार्पण, धोनीचे कधीही न पाहिलेले छायाचित्र, काकांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण, अभिषेकचा लाड करताना बिग बी, सेलिब्रिटींचे सेलिब्रेशन आणि मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकलेल्या सेलेब्सची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊनच्ये सेलेब्सची खास छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/goa-revolution-day-essay-congress/", "date_download": "2021-06-23T02:16:42Z", "digest": "sha1:KS7DG46ZN4NL426NFXYNCEH6XSMQFOQP", "length": 14033, "nlines": 161, "source_domain": "rashtramat.com", "title": "७५ व्या गोवा क्रांतीदिनानिमित्त विशेष निबंध स्पर्धा - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/कला-साहित्य/७५ व्या गोवा क्रांतीदिनानिमित्त विशेष निबंध स्पर्धा\n७५ व्या गोवा क्रांतीदिनानिमित्त विशेष निबंध स्पर्धा\nकॉंग्रेस पक्षातर्फे गोवा मुक्तिदिनाच्या ७५व्या वर्षपुर्तीनिमीत्त गोव्यातील युवकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा चार विभागात आयोजित करण्यात आली असुन, गोव्याचा इतिहास, वर्तमान व भविष्य यावर निबंध स्पर्धेचे विषय ठरविण्यात आले आहेत. स्पर्धकांकडुन आलेल्या निबंधांचा अभ्यास करुन गोव्याच्या उज्वल भवितव्याचा कृती आराखडा तयार करताना त्यांत योग्य सुचनांचा समावेश करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण १८ जून २०२१ रोजी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.\nगोमंतकीय युवकांच्या राज्याच्या भवितव्याविषयी भावना समजुन घेण्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन, युवा वर्गाने या स्पर्धेत भाग घेवुन आपल्या कल्पना मांडाव्यात असे आवाहन गिरीश चोडणकर यांनी केले आहे.\nगोवा मुक्ती लढ्यात भाग घेवुन आपले सर्वस्व दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मनांतील गोवा साकारण्यासाठी व गोमंतकाची अस्मिता राखण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने आखलेला हा स्तुत्य उपक्रम आहे. युवकांनी त्यात मोठ्या संख्येने भाग घेवुन मजबुत व क्रियाशील गोव्यासाठी आपल्या मनातील विचार मांडावेत असे आवाहन विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केले आहे.\nसदर निबंध स्पर्धा चार विभागात घेण्यात येणार असुन, अ गटात १४ ते १६ वयोगटातील युवकांना भाग घेता येईल. या गटासाठी ” १८ जून १९४६ व लोकांचा उठाव” हा विषय देण्यात आला असुन एक हजार शब्दात निबंध सादर करायचा आहे. ब गटात १६ ते १८ वयोगटातील युवकांना भाग घेता येईल. या गटासाठी ” गोवा मुक्तीच्या साठ वर्षात आम्ही काय म���ळविले” हा विषय देण्यात आला असुन दिड हजार शब्दात निबंध सादर करायचा आहे.\nया स्पर्धेतील तिसऱ्या क गटात १८ ते २१ वयोगटातील युवकांना भाग घेता येईल. या गटासाठी ” व्हिजन गोवा-२०३० ” हा विषय देण्यात आला असुन दोन हजार शब्दात निबंध सादर करायचा आहे तर चौथ्या क गटातील २१ ते ३० वयोगटातील युवकांना समाज माध्यमांवरील बंधने योग्य आहेत का या विषयावर अडिज हजार शब्दात निबंध सादर करायचा आहे अशी माहिती कॉंग्रेसचे समाजमाध्यम प्रमुख हिमांशू तिवरेकर यांनी दिली आहे.\nया स्पर्धेसाठी अ व ब गटांसाठी प्रथम रोख ३ हजार, द्वितीय रोख २ हजार व तृतिय रोख १ हजार अशी बक्षिसे देण्यात येणार असुन, क व ड गटांसाठी प्रथम रोख ५ हजार , द्वितीय रोख ३ हजार व तृतिय रोख २ हजार रुपये बक्षिसे देण्यात येतील. सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहेत.\nस्पर्धेत भाग घेवु इच्छिणाऱ्यांनी आपले निबंध १३ जून २०२१ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत goapcc@gmail.com ह्या ईमेलवर आपला जन्मदाखला किंवा आधार कार्डच्या प्रतिसोबत पाठवावेत. अधिक माहितीसाठी हिमांशू तिवरेकर यांच्याकडे भ्रमणध्वनी क्रमांक 8888338800 यावर संपर्क साधावा.\nजिल्ह्यात मान्सून दाखल; पेरणीला वेग...\n'कोरोना'वरून न्यायालयाने फटकारले मोदी सरकारला\n‘लोक सहभागातून पर्यावरण संवर्धन’वर ‘एक मुलाखत’\nभाऊसाहेब बांदोडकर ते डॉ. प्रमोद सावंत\nसाठ वर्षांत आम्ही कुठे पोहोचलो..\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/governor-should-intervene-in-state-health-system-now/", "date_download": "2021-06-23T03:14:05Z", "digest": "sha1:BYK57SQBKJJ6U752FFR6KY47OV7SCCMO", "length": 13175, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "'राज्याच्या आरोग्य यंत्रणेत आता राज्यपालांनी हस्तक्षेप करावा' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/गोवा /‘राज्याच्या आरोग्य यंत्रणेत आता राज्यपालांनी हस्तक्षेप करावा’\n‘राज्याच्या आरोग्य यंत्रणेत आता राज्यपालांनी हस्तक्षेप करावा’\nआम आदमी पक्षाच्या राहुल म्हांबरे यांनी केली मागणी\nएकीकडे गोयंकर दररोज मृत्यूशी सामना करत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे दोघे आपापल्या राजकीय भांडणात गुंतले आहेत. आणि त्यांचे हे भांडण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणारे असल्याची टिप्पणी आम आदमी पक्षाचे राहुल म्हांबरे यांनी केली आहे. जीएमसी येथील नोडल अधिकाऱ्याने आज उच्च न्यायालयात राज्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याचे अधिकृतपणे मान्य केले असल्याचे निदर्शनास आणून देत, म्हांबरे यांनी सांगितले की, “ऑक्सिजन संकटावर ‘आप’ने सतत SOS संदर्भात दिलेल्या सतर्कतेकडे लक्ष दिले गेले असते तर आज शेकडो मौल्यवान गोयंकरांचे जीव वाचू शकले असते. डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आता लोकांचा विश्वास राहिला नसून, नागरिकांचा सरकारी रुग्णालयांवर विश्वास वाढण्यासाठी आता सर्व प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.\nम्हांबरे म्हणाले की,”आरोग्यमंत्र्यांनी स्वतःच्याच विभागाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी हायकोर्टाची चौकशी समितीची केलेली मागणी तसेच आंतोनियो मोन्सेरात यांची अनपेक्षित विधाने आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी, हा सर्व प्रकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे राजकीय तियात्र आहे, जे सादर करून त्यात ते आपल्या स्वतःच्या राजकीय अपयश जनतेपासून लपवू पाहत आहेत.\nजर आरोग्यमंत्री राणे यांना हायकोर्टाने दिलेल्या सर्व गंभीर धोक्यांची कल्पना होती तर मग जेव्हा शेकडो लोकं मरत होती, तेव्हा त्यांनी मौन का बाळगले तसेच वाढत्या कोरोनाबद्दल आंतोनियो मोन्सेरात यांना अचानक कशी काय काळजी वाटायला लागली तसेच वाढत्या कोरोनाबद्दल आंतोनियो मोन्सेरात यांना अचानक कशी काय काळजी वाटायला लागली असा प्रश्नही म्हांबरे यांनी उपस्थित करत, जेव्हा त्याच्यांच स्वत:च्या मतदारसंघात सुपर-स्प्रेडर कॅसिनो सुरु होता तेव्हा मात्र ते मूग गिळून गप्प होते, असेही म्हांबरे यांनी यावेळी नमूद केले.\nविश्वजित राणे, प्रमोद सावंत\nकाल कोविड वॉर्डांच्या दौऱ्यावर असताना, मुख्यमंत्री सावंत आरोग्यमंत्र्यांना सोबत घेऊन येण्याऐवजी फोटोग्राफरच्या टीम घेऊन आले होते, असे म्हणत प्रमोद सावंत यांची म्हांबरे यांची खिल्ली उडवत, मुख्यमंत्र्यांनी या भेटीचा वापर केवळ चमकोगिरी करण्यासाठी केला, त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नाही असा आरोप यावेळी म्हांबरे यांनी केला.\nआरोग्य यंत्रणा अखेर मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात...\n''आयव्हरमेक्टिन'च्या कमिशन वाटणीत गोमंतकियांचा बळी'\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\n‘निरोगी स्वास्थासाठी नियमित करा योगासने’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_957.html", "date_download": "2021-06-23T02:36:09Z", "digest": "sha1:YXQTNGPZFTYYBZZFUM7C6FZ4C7KOXYD2", "length": 8228, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "आमदारअशोक पवार यांनी घेतला वीज महावितरणच्या वाघोली येथील कामाचा आढावा - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पुणे आमदारअशोक पवार यांनी घेतला वीज महावितरणच्या वाघोली येथील कामाचा आढावा\nआमदारअशोक पवार यांनी घेतला वीज महावितरणच्या वाघोली येथील कामाचा आढावा\nआमदारअशोक पवार यांनी घेतला वीज महावितरणच्या वाघोली येथील कामाचा आढावा\nतरोनिश मेहता - पुणे\nआमदार अशोक बापू पवार व महावितरणचे पुणे ग्रामीणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार , मुळशी विभाग कार्यकारी अभियंता श्री रवींद्र बुंदेले व उपकार्यकारी अभियंत अमित भरते हडपसर ग्रामीण यांच्या समवेत वाघोली येथील वीज परिस्थिती सुधारण्यासाठी व नवीन वाघोल��मध्ये जी नवीन कामे प्रस्तावित आहेत त्याबद्दल बैठक झालेली आहे. वाघोली साठी एस एस एम आर ssmr नावाची योजना अंतर्गत अंतर्गत 9 कोटी रुपये विद्युत कामे मंजूर झालेली आहे. त्यामध्ये जीर्ण पोल बदलणे जीर्ण तारा बदलणे, नवीन रोहित्र उभारणे, नवीन भूमिगत केबल टाकण्यात अशी इत्यादी प्रमुख कामे आहेत.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/2000-farmers-participate-in-sri-sri-swadeshi-seed-festival/", "date_download": "2021-06-23T01:35:18Z", "digest": "sha1:3XHHF2CLQAKMMYYWBM6JZHWK67UZX3YC", "length": 17466, "nlines": 93, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "श्री श्री स्वदेशी बियाणे महोत्सवात 2000 शेतकऱ्यांचा सहभाग", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nश्री श्री स्वदेशी बियाणे महोत्सवात 2000 शेतकऱ्यांचा सहभाग\nबेंगलुरु: आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर, बेंगलुरु येथील प्राचीन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या “स्वदेशी बियाणे महोत्सवात” भारतातल्या 8 राज्यातुन आलेल्या 2000 पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी भाग घेतला. देशी बियाण्यांचे प्रकार तसेच देशी बियाणे वाढवण्याचा व्यवसाय हा कसा फायदेशीर ठरू शकतो, ह्यासंबधीची माहिती देवाणघेवाण करण्याकरिता, एकाच मंचावर सर्वजण एकत्रित होऊन संकरीत बियाण्यांच्या एकाधिकारावर मात करण्याकरिता शेतकऱ्यांनी ह्या महोत्सवात भाग घेतला.\nह्या प्रसंगी, आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटरचे संस्थापक तसेच जागतिक अध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर ह्यानी स्वदेशी बियाणे महोत्सवाच्या प्रदर्शनिला आपले आशिर्वाद दिलेत. ह्या प्रसंगी इतर मान्यवर शेतकरी जसे श्री भीम सिंग, ज्याना माननीय प्रधान मंत्री श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते कृषी उन्नती अवार्ड प्राप्त झाला, श्रीमती रहिबाई सोमा पोपेरे 2018 मधील शंभर स्त्रिया ह्या बीबीसीच्या यादीत समाविष्ट असलेले नाव, ज्याना सीड मदर नावाने पण ओळखले जाते. श्रीमती पोपेरे ह्यानी स्वयं बचत गटातील बऱ्याच शेतकऱ्यांना पिकांच्या मूळ जातीकडे वळण्यास मदत केली असे नामांकित शेतकरी उपस्थित होते.\nह्या प्रसंगी श्री रवि शंकर म्हणालेत, आम्ही शेतकऱ्यांना स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याकरिता मदत करीत आहोत. कृषी हा मानवीय अस्तित्वाचा कणा आहे. कोणत्याही संस्कृतीच्या समृद्धीसाठी कृषी निरोगी आणि टिकाऊ असणे आवश्यक आहे. स्वदेशी बियाणे महोत्सवात भाग घेण्याकरिता आलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी स्वागत करताना श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ एग्रिकल्चरल साइन्स अँड टेक्नालजीचे अध्यक्ष श्री. राम कृष्णा रेड्डी म्हणालेत, आम्ही हा बियाणे महोत्सव बियाण्यांची देवाणघेवाण आणि त्यासंबधीची माहिती देवाणघेवाण करण्याकरिता विशेषतः शेतकऱ्यांसाठी आयोज��त केला.\nसध्याच्या परिस्थीत शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेला पेरणी करत असताना बियाणे खरेदी करण्याकरिता पैसे मोजावे लागतात (ज्यात अधिकतर संकरीत बियाणे असतात) शेतकऱ्यांना ह्या चक्रातून मुक्त करण्याकरिता स्वदेशी बियाणे वापरण्याच्या पारंपरिक पद्धतीकडे वळण्यासाठी आम्ही प्रस्ताव देत आहोत. जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी त्याना प्रोत्साहन देण्याकरिता स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन करून आपसात व्यापार करण्याकरिता आम्ही त्याना प्रशिक्षण देत आहोत. स्वदेशी गाईचे तसेच स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन करून त्यांचे संरक्षण करणे आणि देशातील प्रत्येक शेतकऱ्यांला आनंदी, सुखी आणि समृद्ध करणे हे गुरुदेव श्री श्री रवि शंकर ह्यांचे लक्ष आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता आणि खरीप हंगामात स्वदेशी बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ एग्रिकल्चरल साइन्स अँड टेक्नालजी तर्फे हा स्वदेशी बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला.\nश्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ एग्रिकल्चरल साइन्स अँड टेक्नालजीचे सीईओ श्री. एस. आर. व्यंकटेश म्हणालेत, स्वदेशी बियाणे हे स्थानिक कृषीविषयक परिस्थितीना चांगले अनुकूल असतात कीड, रोग आणि दुष्काळाचे प्रतिकारक मदत करणारे असतात. शेतकरी हाच बियाण्यांचा योग्य मालक आहे, तो बियाण्यांचा संरक्षक आहे. शेतकऱ्यांना पुरवठा साखळीत सक्रिय सहभाग करून घेण्यातच शेतकऱ्यांचे खरोखरचे सशक्तीकरण आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगने भारतातील 22 राज्यांमधील नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये 2.2 दशलक्ष शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे, जे हवामान प्रतिरोधक असून बहु-पीक वापरतात, म्हणून शेतकरी अद्यापही कमी पाऊस असूनही नफा कमावू शकतात आणि आर्थिक आणि भौतिक परस्पर तडजोड न करता प्रतिस्पर्धी उत्पन्न मिळवू शकतात. शेतकऱ्याचे आरोग्य नैसर्गिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी देसी बियाणे आवश्यक आहे. सध्या, स्वदेशी बिया मिळविण्यासाठी फार कमी विश्वासार्ह स्त्रोत आहेत.\nश्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ अग्रिकल्चरल साइन्स अँड टेक्नालजीचे माजी विश्वस्त, डॉक्टर प्रभाकर राव म्हणालेत, ह्याचे कारण म्हणजे, हायब्रीड बियाण्यांप्रमाणे जे, काही मोठ्या कंपन्यांचे एकाधिकार आहेत, देशी बियाणे कोणालाही उगवता येतात आणि वाढवता येतात आणि उत्पादकांना काहीही मिळत नाही. आर्ट ऑफ लिविंग, देशी बियाणे व्यवहार, व्यावसायिक मॉडेलमध्ये जाणून घेण्यासाठी, लीड्स विद्यापीठ, म्यूनिखच्या टेक्निकल युनिव्हर्सिटी, जर्मनी आणि हेलरुम बीड, ब्रीडर असोसिएशन यासारख्या काही विद्यापीठांसह रॉयल्टी मॉडेल विकसित करून शेतकऱ्यांना मदत करीत आहे. ह्या बियाणे महोत्सवात खालील माहितीची देवाणघेवाण करण्यात आली.\nएक एकर जमिनीसाठी 2.5 किलो बियाणे वापरत असलेल्या भातशेतीची पद्धत दर्शविणे.\n50 सें.मी.- 50 सेंमी: पेरुमल पद्धती ज्यात प्रत्येक एकर ला 250 ग्रॅम बिया वापरल्या जातात.\nबिजामृत तयार करणे: बियाणीच्या प्रक्रियेद्वारे 90 टक्के बियाणे उगवणे सुनिश्चित करणे.\nस्वदेशी पद्धतींद्वारे देशी बियाणे नैसर्गिकरित्या संरक्षित कसे करावे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण��बाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/guide-iti-students-online/", "date_download": "2021-06-23T03:03:09Z", "digest": "sha1:2FY6HGBN5GOJ6ZELM4CJXJSVVYWCK7W2", "length": 11055, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "'आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करा' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/शहर/मुंबई /‘आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करा’\n‘आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करा’\nभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमुंबई (अभयकुमार देशमुख) :\nराज्यातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांच्या ऑनलाईन प्रशिक्षणाची व्यवस्था करा आणि तंत्रशिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कौशल्यविकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडे पत्राद्वारे केली.\nचंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, औद्यगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खंड पडू नये यासाठी त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ऑनलाईन मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या प्रशिक्षणाचा दर्जा उंचावता येईल तसेच त्यांना त्यांच्या विषयातील विविध प्रभावी तंत्रज्ञानाची ओळख होईल.\nते म्हणाले की, तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठीही मार्गदर्शन मिळणे गरजेचे असून ते ऑनलाईन माध्यमातून होऊ शकते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधींची माहिती मिळेल. गेल्या वर्षी व यंदा लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक कुशल कामगारांनी राज्यातून स्थलांतर केले. त्यातील सर्वजण परतले नाहीत. परिणामी स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन मेळावे उपयुक्त ठरतील.\n'त्या' फॉर्च्युनरवर पोलिसांची कारवाई\n'अपोलो'ने पार केला १० लाख लसींचा टप्पा\n‘जनहिताला नेहमीच काँग्रेसने दिले प्राधान्य’\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\nऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारली वसतिगृहे\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/43-crore-waste-approval-municipal-standing-committee-meeting-biomining-old-waste", "date_download": "2021-06-23T03:40:56Z", "digest": "sha1:JXRINFCQ5ZZ4RM6IEWSFDMQQXWLR4KXW", "length": 22047, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कचऱ्यासाठी 43 कोटी खर्च;महापालिका स्थायी समिती सभेची मंजुरी", "raw_content": "\nस्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते. मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याचा विषय आयत्या वेळी घेण्यात आला.\nकचऱ्यासाठी 43 कोटी खर्च;महापालिका स्थायी समिती सभेची मंजुरी\nपिंपरी - शहरातील कचरा वर्षानुवर्षे मोशी डेपोत टाकण्यात येतो. त्यामुळे कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला असून, आता डेपोची मर्यादा संपत आली आहे. त्यामुळे जुना कचरा नष्ट करण्यासाठी \"बायोमायनिंग प्रकल्प' राबवण्याचा विषय स्थायी समितीसमोर होता. त्यासह येणाऱ्या 43 कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.\nस्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते. मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याचा विषय आयत्या वेळी घेण्यात आला. बायोमायनिंगसाठी लघुतम दराने प्राप्त निविदेनुसार हिंद ऍग्रो अँड केमिकल्स कंपनीशी करारनामा केला जाणार आहे. पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, \"\"मोशी डेपोत प्रतिदिन सुमारे एक हजार टनपेक्षा अधिक कचरा टाकला जातो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी \"वेस्ट टू एनर्जी प्रकल्प' सुरू आहे. मात्र, त्याची क्षमता प्रतिदिन केवळ एक हजार टन आहे. त्यामुळे जुन्या कचऱ्याचे बायोमायनिंग गरजेचे होते. त्या कामास लवकरच सुरुवात केली जाईल.'' या प्रकल्पासाठी आमदार महेश लांडगे यांचाही पाठपुरावा सुरू होता.\nनवीन कात्रज बोगद्यावर डोंगराला मोठी आग\nकुदळवाडी नाल्यावर प्रक्रिया प्रकल्प\nचिखलीतील कुदळवाडी, जाधववाडी भागातील नाल्यांमध्ये कंपन्यांमधील सांडपाणी मिसळते. हे नाले इंद्रायणी नदीला मिळत असल्याने नदीचे प्रदूषण वाढत आहे. ते टाळण्यासाठी नाल्यांतील पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव होता. हा प्रकल्प तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणार आहे. त्यानंतर पाच वर्ष देखभाल व दुरुस्तीचे काम मरक्‍युरस वॉटर ट्रीटमेंट कंपनीला दिले जाणार आहे. त्यासाठी 11 कोटी 22 लाख रुपये खर��च अपेक्षित आहे. त्यासह कंपनीसोबत करार करण्याचा प्रस्तावही स्थायी समितीने मंजूर केला. इंद्रायणी नदीसुधारसाठी नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.\nझेरॉक्सचे पैसे दिले नाही म्हणून अ‍ॅड. असीम सरोदेंनी EDला पाठवली नोटीस\nपुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ऑगस्टपर्यंतच्या 183 कोटी 58 लाख रुपये तुटीपैकी 40 टक्‍क्‍याप्रमाणे 73 कोटी 43 लाख रुपयांची मागणी केली आहे. महापालिकेकडे नवीन बस खरेदीसाठी 95 कोटी 83 लाख रुपये तरतूद उपलब्ध आहे. त्यामुळे खास बाब म्हणून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 40 कोटी रुपये अपेक्षित संचलन तुटीपोटी अग्रिम म्हणून अदा करायचे आहेत. तसेच, शासन निर्णयानुसार पीएमपीने आर्थिक ताळेबंदाचे लेखापरीक्षण महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांकडून प्रमाणित करणे आवश्‍यक आहे. मात्र, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीतील अहवाल कोरोना व लॉकडाउनमुळे प्राप्त झालेला नाही. तरीही समायोजन करायच्या अटीवर संचलन तुटीचे 40 कोटी रुपये पीएमपीला देण्यात येणार आहे.\nअकृषक सारासाठी पावणेदोन कोटी\nमहापालिका हद्दीतील किवळे, रावेत, चिंचवड, पिंपरी वाघेरे, सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, भोसरी, दापोडी, आकुर्डी, निगडी येथील धारण केलेल्या जमिनीवरील अकृषिक बिनशेतसारा आकारणीची गावनिहाय थकबाकी एक कोटी 77 लाख 65 हजार रुपये आहे. त्याबाबत अतिरिक्त तहसीलदारांनी महापालिकेला नोटीस दिली असून थकबाकी भरण्याची सूचना केली आहे. त्यासाठीच्या रकमेसही स्थायी समितीने मान्यता दिली.\nपुण्यातील भिंतीचा वाद कोर्टात; झाली सोसायटीतल्या लोकांची पंचायत\n177 कोटींचे विषय मंजूर\nविविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकन व अन्य बाबींसाठी झालेल्या आणि येणाऱ्या सुमारे 177 कोटी 78 लाख रुपये खर्चासही स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. यात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना वीजपुरवठ्यासाठी 19 कोटी 53 लाख, धावडेवस्तीतील आरक्षण विकसित करण्यासाठी 12 कोटी 44 लाख, आळंदी-पुणे पालखी मार्गावर संत ज्ञानेश्‍वर सृष्टी उभारण्यासाठी 11 कोटी 22 लाख, पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुलाची स्थापत्य विषयक कामांसाठी 21 लाख, भोसरीत बहुउद्देशीय हॉल बांधण्यासाठी तीन कोटी 23 लाख, सेक्‍टर एक ते सहामधील रस्त्यांचे हॉटमिक्‍स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी एक कोटी 54 लाख, एचए कंपनीच्या जागेतून नाला बांधण्यासाठी एक कोटी 19 लाख, साईजीवन शाळेजवळील मैदान विकसित करण्यासाठी पाच कोटी 50 लाख, मुंबई-पुणे महामार्ग व बसस्थानकांवरील वाहतूक नियंत्रक दिव्यांसाठी 89 लाख रुपये आदी खर्चांचा समावेश आहे.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\nआगीपासून धडा केव्हा घेणार\nपिंपरी - चिंचवडगाव-काळेवाडी रस्त्यावर गणपती मंदिराजवळ घाऊक फळविक्रेत्याच्या एका दुकानाला मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आग लागली. यात नऊ हातगाड्यांसह शेजारच्या गॅरेजमधील चार मोटारी, टेम्पोसह सात-आठ वाहने खाक झाली. भडकेल्या आगीमुळे स्फोट होऊ लागल्याने परिसर हादरला. अग्निशमन दलाच्या\nमौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक\nपिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या.\nमहापालिकेच्या पैशांची जबाबदारी कारभाऱ्यांची - अजित पवार\nवडगाव मावळ - ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने जनतेचा असलेला पैसा राष्ट्रीयीकृत बॅंकेतून काढून येससारख्या खासगी बॅंकेत ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. आता या पैशांची जबाबदारी जे महापालिका चालवतात त्यांचीच आहे,’’ अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करी\nWomen's Day : परिपूर्ण जीवनशैलीसाठी महिलांना सर्वंकष सल्ला\nपिंपरी - ‘‘महिलांनो, आरोग्य सांभाळा. कठीण परिस्थितीत कधीही हतबल होऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. कौटुंबिक व नोकरी, अशा दुहेरी जबाबदारीचे नियोजन करा अन्‌ स्वत्व जपा,’’ असा आग्रही सल्ला आरोग्य व सुरक्षा क्षेत्रातील महिला वक्‍त्यांनी दिला.\nपिंपरी-चिंचवड महामंडळे व शासकीय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार\nपिंपरी - राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महामंडळे व शासकीय समित्यांवरील फडणवीस सरकारच्या काळातील नियुक्‍त्या रद्द करायला सुरुव���त केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांना पायउतार व्हा\nदुचाकी पार्क केल्या म्हणून पिंपळे निलखच्या दांपत्याला मारहाण\nपिंपरी : दुचाकी पार्क केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दांपत्याला मारहाण केली. ही घटना पिंपळे निलख येथे घडली.याप्रकरणी रणजित व्यवहारे व त्याची आई, वडील, बहीण (सर्व रा. गोकूळ विहार, विशालनगर, पिंपळे निलख) यांच्यासह आणखी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा\nपिंपरी - शहरातील पवना नदीकाठ, रेल्वेमार्ग, एमआयडीसी, महापालिका आणि प्राधिकरणाच्या रिकाम्या जागांवर लोखंड, जुने फर्निचर, रद्दी, प्लॅस्टिक यांसारख्या भंगार मालाची अनधिकृत दुकाने, गोदामे फोफावली आहेत. ही संख्या सुमारे दोन हजारांवर गेली आहे. काही ठिकाणी जागा मालकांच्या मोकळ्या खासगी जागा भाड्य\n पोटचा गोळाच उठला आईवडिलांच्या जीवावर\nपिंपरी : घराचा ताबा घेण्यासाठी आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री पिंपळे गुरव येथे ही घटना घडली. ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप जी. व्हर्गीस केजी जॉर्ज (वय 70, रा. गांगार्डेनगर, पिंपळे गुरव) यांनी या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्य\nरांगेत येण्यास सांगितल्याने तरूणाला लाथाबुक्‍क्यांनी बेदम मारहाण\nपिंपरी : आधार कार्ड काढण्यासाठी रांगेत येण्यास सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून तरूणाला बेदम मारहाण केली. ही घटना निगडी येथे घडली. ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप उत्कर्ष नागेश मोदी (वय 22, रा. रूपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sl-khutwad-writes-story-412668", "date_download": "2021-06-23T03:22:00Z", "digest": "sha1:VCF6GHU5VHRWBNJVFTH72EKVO57ZXYMS", "length": 19722, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रंगकामाचा ‘रंग’", "raw_content": "\nमेलं एक काम धड करता येत नाही. किती पसारा मांडलाय. साधं फिरायलाही येत नाही,’’ बायकोने नेहमीप्रमाणे टोमणा मारला. आता घराला रंगकाम द्यायचे म्हणजे थोडी अडचण तर होणारच ना आणि राहिला प्रश्न फिरायचा. त्यासाठी पर्वती, सारसबाग, तळजाई आहे ना घरातल्या घरात कशाला फिरायला पाहिजे घरातल्या घर��त कशाला फिरायला पाहिजे असे आम्ही मनातल्या मनात म्हटले.\nमेलं एक काम धड करता येत नाही. किती पसारा मांडलाय. साधं फिरायलाही येत नाही,’’ बायकोने नेहमीप्रमाणे टोमणा मारला. आता घराला रंगकाम द्यायचे म्हणजे थोडी अडचण तर होणारच ना आणि राहिला प्रश्न फिरायचा. त्यासाठी पर्वती, सारसबाग, तळजाई आहे ना घरातल्या घरात कशाला फिरायला पाहिजे घरातल्या घरात कशाला फिरायला पाहिजे असे आम्ही मनातल्या मनात म्हटले. उघड म्हटले असते तर तासभर तरी भांडण अटळ होते. त्यामुळे आम्ही मोठ्याने फक्त ‘सॉरी’ म्हटले. केवळ वरण-भाताचा कुकर लावायचा म्हटला तरी ‘तुम्ही डाळ आणि तांदूळ निवडून द्या. धुवून द्या. कुकरच्या भांड्यात ठेवून द्या’ अशी मदतीची अपेक्षा बायको करते. मात्र, घराला रंगकाम करताना आपण त्या गावचेच नाही, असं तिचं वागणं आहे. साधी शिडी धरायला ती तयार नाही. तरी बरं तिचेच बाबा येणार आहेत म्हणून रंगकाम सुरू केलं आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nबाबा आमच्या घरी राहायला येण्यासाठी एकच दिवस राहिल्याने आम्ही दिवस-रात्र एकटेच रंगकाम करतोय. यात आमचा ‘अवतार’ काय वर्णवा. चांगले कपडे खराब होऊ नयेत म्हणून फाटके घातले आहेत. डोक्यालाही फाटके मुंडासे गुंडाळले आहे. चेहऱ्यावर व कपड्यांवर चुना, विविध रंग सांडल्याने आम्ही खरंच बिगारी दिसतोय. आता आम्ही शिडीवर चढून छताला चुना लावतोय. कामात एकदम दंग झालो असतानाच शेजारच्या सोनलवहिनी ‘चिमूटभर’ साखर न्यायला आल्या. त्यांना पाहताच आम्ही अंग चोरून घेतले. त्यांनी आम्हाला या अवतारात पाहू नये म्हणून आम्ही देवाचा धावा सुरू केला. पण आमचे नशीब एवढे कोठे थोर\nपुण्यात दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ८ वाहने जप्त\nमात्र, त्यांनी आम्हाला ओळखले नसावे. ‘‘आमच्या घरालाही रंग द्यायचा आहे. किती पैसे घ्याल,’’ वहिनींनी आमच्याकडे पहात म्हटले. ‘‘अहो, ते कोणी रंगारी किंवा बिगारी नाहीत. आमचे ‘हे’ आहेत.’’ बायकोने खुलासा केला. ‘‘काय सांगता डिट्टो बिगारी दिसतायत,’’ असे म्हणून वहिनी खळखळून हसल्या. आता आपल्या नवऱ्याला असं कोणी म्हटल्यावर कोणत्याही स्वाभिमानी बायकोला राग येईल की नाही. पण हिने वहिनींच्या हातावर टाळी देत ‘अगदी खरं बोललं बरं का डिट्टो बिगारी दिसतायत,’’ असे म्हणू��� वहिनी खळखळून हसल्या. आता आपल्या नवऱ्याला असं कोणी म्हटल्यावर कोणत्याही स्वाभिमानी बायकोला राग येईल की नाही. पण हिने वहिनींच्या हातावर टाळी देत ‘अगदी खरं बोललं बरं का यांचं हे ‘ध्यान’ पहिल्यापासून असंच आहे. मी आहे म्हणून हे चांगले कपडे तरी घालतात. नाही तर गबाळे ते गबाळेच.’’ असं म्हटलं. कुठं काय बोलावं आणि बोलू नये, याचा एखादा कोर्स असेल तर तो बायकोला करायला लावायची आमची फार इच्छा आहे.\n'कॅशिअरसोबत फ्लर्टिंग नको, फुकटचा सल्लाही नको'; पुण्यातल्या हॉटेलमधील मेनूकार्ड चर्चेत\nसोनलवहिनींनी मला या अवतारात पाहिल्याने आमचा मूडच गेला होता. कामातील लक्ष उडाले. थोड्याच वेळात आम्ही धाड्कन जमिनीवर कोसळलो. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. दोन्ही पाय प्लॅस्टरमध्ये होते. जनरल वॉर्डमध्ये आणल्यानंतर बायको आमच्याजवळ आली. ‘फार दुखतंय का फार लागलं नाही ना’ असा एखादा प्रश्न ती विचारेल, अशी आमची अपेक्षा होती. पण झालं उलटंच. ‘‘माझे बाबा आपल्या घरी आल्यानंतर त्यांची सेवा करायला लागू नये म्हणूनच तुम्ही वरून उडी मारलीत ना फार लागलं नाही ना’ असा एखादा प्रश्न ती विचारेल, अशी आमची अपेक्षा होती. पण झालं उलटंच. ‘‘माझे बाबा आपल्या घरी आल्यानंतर त्यांची सेवा करायला लागू नये म्हणूनच तुम्ही वरून उडी मारलीत ना तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहिल्यावर घरातला एवढा पसारा कोण आवरणार तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहिल्यावर घरातला एवढा पसारा कोण आवरणार अर्धवट रंगकाम आणि पसारा बघून माझ्या बाबांना काय वाटेल अर्धवट रंगकाम आणि पसारा बघून माझ्या बाबांना काय वाटेल’’ असे म्हणून प्लॅस्टरवर डोके ठेवूनच ती रडू लागली. वेदनेने विव्हळत आम्ही बायकोसाठी ‘कोठे काय बोलावं आणि कोठे बोलू नये’, याचा कोर्स गुगलवर शोधू लागलो.\nदिवसभर काम करून थकला असाल... आता जेवणाला सुरवात करण्याअगोदर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी... फक्त एका क्लिकवर 'सकाळ इव्हनिंग बुलेटिन'च्या माध्यमातून...\nझाडीपट्टीतील कलावंतांचे जगणे चितारणारा 'झॉलिवूड'\nनागपूर : पूर्व विदर्भासाठी अभिमानाची बाब मानली जाणारी \"झाडीपट्टी रंगभूमी' नाट्यप्रेमींसाठी लोकप्रियच. शतकाची परंपरा झाडीपट्टी रंगभूमीला आहे. या रंगभूमीच्या इतिहासात असंख्य कलावंतांनी आपलं आयुष्य वेचलं. झाडीच्या ���लावंतांनी पूर्वाधात लोकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु, आयुष्याच्या उत्तरार्\nमुंबईत भूखंड खरेदी करताय हे आहे नवे धोरण...\nमुंबई : अतिक्रमणे असलेले उद्याने, मैदानांसाठी आरक्षित भूखंड खासगी मालकांकडून खरेदी न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याऐवजी मालकांना विकास हस्तांतर (टीडीआर) अधिकार किंवा पुनर्विकासाची परवानगी देऊन भूखंडांतील हिस्सा घेतला जाईल. जमिनीच्या मालकाने हे पर्याय नाकारल्यास महापालिकेला आरक\n#MokaleVha : लग्न म्हणजे दडपण नव्हे...\nआज प्री-वेडिंग शूटिंग पूर्ण झाले. लग्नाला आता अवघे वीस दिवस राहिलेत. कितीतरी गोष्टी अजून पूर्ण करायच्या आहेत. पार्लरमध्ये जाऊन ट्रायल द्यायची आहे, मेंदीच्या संगीताची तयारी आहे. लग्नातील साड्या, शालू, त्याच्यावरचे मॅचिंग, त्यावर शोभणाऱ्या पारंपरिक दागिन्यांचा सेट तयार करायचा आहे. बापरे नेहा\n#MokaleVha : ताणतणावांचे नियोजन\nसकाळ दिवसेंदिवस कॉर्पोरेट क्षेत्रातील ताणतणाव गंभीर स्वरूप धारण करत आहेत. सकाळी लवकर जायचं, रात्री उशिरापर्यंत थांबायचं, डेडलाइन्स पुढे जाण्यासाठीची जीवघेणी धडपड आणि त्यासाठी प्रसंगी तब्येतीची आणि निकोप नात्यांमधली हेळसांड हे विलक्षण दुष्टचक्र आहे. हे आवश्‍यक म्हणायचं की अपरिहार्य, हा गंभ\nडेली सोप : अग्गंबाई सासूबाई : सासू असावी तर अशी\nसासू म्हणजे ‘सारख्या सूचना,’ असं म्हटल जातं. दूरचित्रवाहिनीवरील सासू-सुनांची भांडणं आणि त्यांच्यामध्ये पिसणारे सासरे आणि मुलगा ही कथा प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. पण, ‘झी मराठी’ वाहिनीवर एक मालिका अशी सुरू झाली; ज्यातून एक वेगळी सासू प्रेक्षकांच्या भेटीस आली. सासू ही सुनेची मैत्रीण पण बन\nरेसिपी + : डिलिशिअस ओरिओ केक\nकेक न आवडणारी व्यक्ती सापडणे अशक्यच. घरच्या घरी केक बनवणेही आता सोपे झाले आहे. त्याचबरोबर इंटरनेटमुळे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेसिपी मिळवणेही सोपे झाले आहे. घरीच सोप्या पद्धतीने ओरिओ केक कसा करावा, याची रेसिपी आपण जाणून घेऊयात...\nवसुधैव कुटुम्बकम्‌ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी\n\"वसुधैव कुटुम्बकम्‌' या परिकल्पनेचा पहिला उल्लेख महा उपनिषदात येतो. वसुधा अर्थात पृथ्वी, इव म्हणजे ही, कुटुम्बकम्‌ अर्थात कुटुम्ब. सम्पूर्ण पृथ्वी ही एकच कुटुम्ब आहे. या वाक्‍यांशाचा उपयोग नारायण पंडित यांनी हितोपदेशात पण केला\nग��रुमिंग + : नेल आर्ट मशिन\nआपल्या शरीराचा सर्वांत आकर्षक भाग म्हणजे आपली बोटे त्यात ती लांबसडक असली, की आणखीनच आकर्षक दिसतात. लांबसडक नसली, तरी त्यांना आकर्षक बनवण्याचे असंख्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यसाठी प्रथम तुमच्या हातांचे मॅनिक्युअर करून घ्या. यामुळे हात लुकलुकीत आणि टॅनमुक्त होईल. आता बोटाच्या नखांवर\nचेतना तरंग : आत्मकेंद्रित कसे व्हावे\nतुमचे भान अनुभवाकडून अनुभव घेणाऱ्याकडे वळवा. सगळे अनुभव परिघावर आहेत आणि ते बदलत असतात. अनुभव घेणारा, जो बदलत नाही, तो वर्तुळाच्या केंद्रस्थानी आहे. तुम्ही पुन:पुन्हा अनुभव घेणाऱ्याकडे परत या. तुम्ही निराश झाला असल्यास निराशेच्या अनुभवात वेळ न दवडता विचार करा, ‘कोण निराश आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/dinvishesh-news-marathi/special-day-may-26-2021-p-from-sriharikota-slv-c-2-this-polar-satellite-carrier-is-indias-income-s-s-p-4-oceansat-koreas-kitsat-and-germanys-d-l-r-tubsat-successfully-launched-these-three-satellites-i-133718/", "date_download": "2021-06-23T02:01:19Z", "digest": "sha1:BX6AYP6GBMBN6TCKJNGTZ5SB5DT5BJV6", "length": 12065, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Special Day May 26 2021 P from Sriharikota SLV c 2 This polar satellite carrier is Indias income S S P 4 OceanSat Koreas Kitsat and Germanys D L R Tubsat successfully launched these three satellites into their orbit nrat | दिनविशेष : २६ मे २०२१; श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले; जाणून घ्या देश आणि जगातील आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी ! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, ख���र्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nदिनविशेषदिनविशेष : २६ मे २०२१; श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले; जाणून घ्या देश आणि जगातील आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी \n१८९६ : निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.\n१९७१ : बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने ७१ हिंदूंची कत्तल केली.\n१९८६ : युरोपियन समुदायाने (EU) नवीन ध्वज अंगीकारला.\n१९८९ : मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले.\n१९९९ : श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.\n२०१४ : नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आ���ा गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/will-mumbai-police-or-cbi-investigate-sushant-singh-rajput-suicide-case-22518/", "date_download": "2021-06-23T02:33:28Z", "digest": "sha1:7IILZUOZD35MF5JSK7TKXVVOWMAP5KS4", "length": 14539, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Will Mumbai Police or CBI investigate Sushant Singh Rajput suicide case? | सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय ? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमनोरंजनसुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय \nसुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल केली होती. परंतु याच प्रकरणाची कारवाई पाटणाऐवजी मुंबईतून केली जावी, अशी याचिका तिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय ११ वाजताच्या सुमारास निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार , तसेच या सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय , तसेच या सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज बुधवारी सर्वोच्च न्याया���यात सुनावणी होणार आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल केली होती. परंतु याच प्रकरणाची कारवाई पाटणाऐवजी मुंबईतून केली जावी, अशी याचिका तिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय ११ वाजताच्या सुमारास निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार , तसेच या सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय , तसेच या सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.\nबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं की, संपूर्ण देशाचं लक्ष आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणी युवकांचं असं म्हणणं आहे की, सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयकडून आम्हांला मोठ्या अपेक्षा आहेत. कारण सुशांतने आत्महत्या केली नाही. तर, त्याची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आज मह्त्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे.\nरियानं सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत बिहार पोलिसांनी दाखल केलेली ही एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा मुद्दा मांडला होता. याप्रकरणीचा तपास सीबीआयच्या हाती सोपवण्याचा राज्याला अधिकार नसल्याची बाब उचलून धरली होती. मात्र मंगळवारी रियाकडून आलेल्या वक्तव्यामध्ये तिनं या प्रकरणात खोटी माहिती पुरवण्यात येत असून त्याला राजकीय वळण दिलं जात असल्याचं म्हटलं जात आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शे��कऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/karisma-kapoor-is-no-less-beautiful-than-this-pakistani-person-see-photo-461553.html", "date_download": "2021-06-23T02:03:19Z", "digest": "sha1:ZFFS4T7SLWSFOW6LJPSW6DPMNUQRTZD4", "length": 12783, "nlines": 243, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nLookalike: करिश्मा कपूर इतकीच सुंदर, दिसायलाही सेम टू सेम; कोण आहे ही पाकिस्तानी तरुणी\nबॉलिवूड सेलिब्रिटींसारखे दिसणारे काही लोक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. (Karisma Kapoor is no less beautiful than ‘this’ Pakistani person, see photo)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबॉलिवूड सेलिब्रिटींसारखे दिसणारे काही लोक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. आज आम्ही तुम्हाला करिष्मा कपूर (Karishma Kapoor) या अभिनेत्री सारखी दिसणारी व्यक्ती दाखवणार आहोत. या व्यक्तीचं नाव आहे हीना खान. हीना ही एकदम करिश्मासारखी दिसते.\nकरिश्मा कपूर सारखी दिसणारी हीना बरीच प्रसिद्ध आहे. टिकटॉकवर हीनानं बरीच प्रसिद्धी मिळवली होती, आता ती इन्स्टाग्रामवर करिश्मा कपूरसारखे व्हिडीओ शेअर करते.\nहीनाचा चेहरा आणि व्हिडीओ बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसारखे आहेत. तिचे व्हिडीओ पाहून लोकही चकित झाले आहेत.\nहीना पाकिस्तानची असली तरी तिला भारतात खूप पसंत केलं जातंय. हीना फक्त करिश्मा कपूरसारखे व्हिडीओ तयार करते.\nहीना स्वत:चे वर्णनही करिश्मा कपूरची सर्वात मोठी फॅन आहे, असं करते. तिनं करिश्मा कपूरचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केले आहेत.\nLemon Liquid Face Pack : या सोप्या पद्धतीने बनवा लिंबाचे 7 विविध फेसपॅक, 15 मिनिटांत मिळेल त्वचा होईल तजेलदार\nDiwali 2020 | बॉलिवूड अभिनेत्रींच्या ‘इंडो-वेस्टर्न’ लूकसह दिवाळीत सजा ‘पिक्चर परफेक्ट’\nKangana Ranaut | कंगनाचा ‘जयललिता’ लूक, ‘थलायवी’च्या सेटवरून फोटो शेअर\n‘घुसखोर कळवा, 5555 बक्षीस मिळवा’, मनसेच्या पोस्टरवर पोलिसांची कारवाई\nताज्या बातम्या 1 year ago\nघुसखोर कळवा, बक्षीस मिळवा, ‘मातोश्री’च्या अंगणात मनसेचं पोस्टर\nताज्या बातम्या 1 year ago\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nPHOTO | हवाई प्रवास बंद झालाय; मग चिंता करु नका या 9 सुंदर देशांचे दरवाजे भारतीयांसाठी खुले\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nSkin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनव्या रेल्वे गाड्यांची घोषणा : 24 जूनपासून कोणत्या रुटवर 14 स्पेशल ट्रेन धावणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर\nफोटो गॅलरी4 hours ago\nExplained: Online Shopping च्या नव्या कायद्यांचा कुणाल फायदा वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर\nFact Check : Indian Oil कडून Samsung चा स्मार्टफोन जिंकण्याची संधी\nमराठी न्यूज़ Top 9\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nAquarius/Pisces Rashifal Today 23 June 2021 | अधिक खर्च होईल, कर्जा संबंधीत कोणताही व्यवहार करु नका\nWTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज\nSagittarius/Capricorn Rashifal Today 23 June 2021 | जमीन संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता, तणावग्रस्त परिस्थितींपासून दूर राहा\nमहाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस\nIncome Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…\nLibra/Scorpio Rashifal Today 23 June 2021 | कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा, रागावर नियंत्रण ठेवा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/light-outage/", "date_download": "2021-06-23T01:46:54Z", "digest": "sha1:PLU7YGG43HUGT2IG4FJBSPV4LKGZHABG", "length": 3013, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "light outage Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai : महावितरणच्या मिस्ड कॉल सुविधेला ग्राहकांकडून प्रतिसाद; 23 दिवसात 53 हजार नागरिकांची तक्रार\nएमपीसी न्यूज - वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ची सोय महावितरणने नुकतीच उपलब्ध करून दिली. यामध्ये गेल्या 23 दिवसांत राज्यातील 53 हजार 160 वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’, तर 1 हजार…\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nPimpri News : ‘या’ कारणांमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजक संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/best-seller/products/exoclassic", "date_download": "2021-06-23T02:17:18Z", "digest": "sha1:WALBPQ6RKDASAVQFCKNYMLCDSH4MDD3I", "length": 12898, "nlines": 53, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "केपॉप | EXO क्लासिक लोगो स्नीकर्स | स्नीकर्स - कॉडम", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर उत्तम विक्रेता EXO क्लासिक लोगो स्नीकर्स\nEXO क्लासिक लोगो स्नीकर्स\nपुरुषांचे स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 5 (EU38) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 6 (EU39) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 7 (EU40) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 7.5 (EU41) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 8.5 (EU42) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 9.5 (EU43) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 10 (EU44) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 11 (EU45) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 12 (EU46) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 5 (EU38) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 6 (EU39) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 7 (EU40) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 7.5 (EU41) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 8.5 (EU42) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 9.5 (EU43) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 10 (EU44) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 11 (EU45) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 12 (EU46) महिला स्नीकर्स - काळ�� - काळा / यूएस 5 (EU35) महिला स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 5.5 (EU36) महिला स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 6 (EU37) महिला स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 7 (EU38) महिला स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 8 (EU39) महिला स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 9 (EU40) महिला स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 10 (EU41) महिला स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 11 (EU42) महिला स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 11.5 (EU43) महिला स्नीकर्स - काळा - काळा / यूएस 12 (EU44) महिला स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 5 (EU35) महिला स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 5.5 (EU36) महिला स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 6 (EU37) महिला स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 7 (EU38) महिला स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 8 (EU39) महिला स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 9 (EU40) महिला स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 10 (EU41) महिला स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 11 (EU42) महिला स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 11.5 (EU43) महिला स्नीकर्स - पांढरा - पांढरा / यूएस 12 (EU44) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 5 (EU38) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 6 (EU39) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 7 (EU40) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 7.5 (EU41) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 8.5 (EU42) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 9.5 (EU43) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 10 (EU44) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 11 (EU45) पुरुषांचे स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 12 (EU46) महिला स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 5 (EU35) महिला स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 5.5 (EU36) महिला स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 6 (EU37) महिला स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 7 (EU38) महिला स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 8 (EU39) महिला स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 9 (EU40) महिला स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 10 (EU41) महिला स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 11 (EU42) महिला स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 11.5 (EU43) महिला स्नीकर्स - पांढरा - काळा / पांढरा / यूएस 12 (EU44) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 5 (EU38) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 6 (EU39) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 7 (EU40) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 7.5 (EU41) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 8.5 (EU42) पुरुषांचे स्नीकर्�� - काळा - पांढरा / काळा / यूएस 9.5 (EU43) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 10 (EU44) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 11 (EU45) पुरुषांचे स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 12 (EU46) महिला स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 5 (EU35) महिला स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 5.5 (EU36) महिला स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 6 (EU37) महिला स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 7 (EU38) महिला स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 8 (EU39) महिला स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 9 (EU40) महिला स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 10 (EU41) महिला स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 11 (EU42) महिला स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 11.5 (EU43) महिला स्नीकर्स - काळा - पांढरा / काळा / यूएस 12 (EU44)\nआत्ताच ते खरेदी करा\n** 50% फ्लॅश विक्री **\nजास्तीत जास्त आराम आणि कार्यक्षमतेसाठी सांसण्यायोग्य जाळीच्या कपड्यांसह हलके बांधकाम.\nस्नग फिटसाठी लेस-अप क्लोजर.\nकर्षण आणि अपवादात्मक टिकाऊपणासाठी उच्च दर्जाचा ईवा एकमेव\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nEXO चानिओल अस्वल मुखवटा\nबँगटान बॉयज लेदर बॅकपॅक\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/save-goa-in-covid19-time/", "date_download": "2021-06-23T03:10:20Z", "digest": "sha1:YKXFMMTHMVWPR7EIZ32MXNMAL3EGYFUB", "length": 12593, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "'एक जरी आयुष्य वाचविण्यात यशस्वी झालात तरी खूप मोठे आहे' - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/गोवा /‘एक जरी आयुष्य वाचविण्यात यशस्वी झालात तरी खूप मोठे आहे’\n‘एक जरी आयुष्य वाचविण्यात यशस्वी झालात तरी खू�� मोठे आहे’\nदिनेश गुंडू राव यांचे गोवा काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन\nराजकारण बाजूसा ठेवून गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने कोविड बाधित लोकांसाठी काम करण्याचा आणि जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी एक आयुष्य वाचविण्यात तुम्ही यशस्वी झालात तरी ते खूप मोठं आहे, असं गोवा काँग्रेस निरिक्षक दिनेश गुंडू राव म्हणाले. गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या कोविड कंट्रोल रूम उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॉंग्रेस सदस्यांना संबोधित करत होते.\nकॉंग्रेस नेते राहुल गांधी जी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण राजकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे आणि आपण सर्वांनी कोविडविरुद्ध लढण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. संकटात सापडलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी इतर पर्याय शोधले पाहिजेत, असं दिनेश राव म्हणाले. तसंच कोविड कंट्रोल संघाच्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि जीपीसीसी संघाचं कौतुक केलं.\nकलेक्टरबरोबर या आधीच दोन बैठका झाल्या आहेत, ज्यात त्यांनी मोबाइल चाचणी सुविधा सुरू करण्यास सांगितलं असल्याचं विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बैठकीत भाग घेत पथकाला सांगितलं. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि जीएमसीमध्ये बेड क्षमता वाढविण्याची मागणी केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सहभागींना दिली.\nरुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध नाहीत. राज्य कोविड तसंच खासगी रुग्णालयांमध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा 25% जास्त काम करीत आहे. राज्यात अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना फरशी, खुर्च्या आणि स्ट्रेचरवर झोपायला लावलं जात असल्याची खंत जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली.\nपक्षाचे सदस्य बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकतात तसंच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करू शकतात. कोविड कंट्रोल रूम उपक्रमासाठी आम्हाला समाजाकडून चांगला पाठिंबा आणि कौतुक मिळत असल्याचं जीपीसीसी कोविड नियंत्रण कक्षाच्या अध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर कोविड कंट्रोल रूम सेटअपच्या कामकाजाबद्दल सहभागींना माहिती देताना म्हणाल्या.\nस्वस्त धान्य दुकानदारांकडून ग्राहकांची अडवणूक\nशिरगावच्या देवी लईराईचा जत्रोत्सव रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे न��णारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\n‘निरोगी स्वास्थासाठी नियमित करा योगासने’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/traveled-160-kilometers-three-days-412284", "date_download": "2021-06-23T03:38:23Z", "digest": "sha1:ZAHLBC4E43G6JOF5VGMNFH6T642KH5JS", "length": 16850, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तीन दिवसांत केला १६० किलोमीटरचा पायी प्रवास", "raw_content": "\nआमच्या गावातलं मारुती मंदिर दिसलं आणि माझं भानच हरपून गेलं, कारण आम्ही यापूर्वी एसटी, दुचाकी, मोटार आणि सायकलने पुण्यातून गावाला आलो. परंतु इतक्या लांबवर पायी प्रथमच प्रवास केला होता. बाबांच्या प्रेरणेने आम्ही हे अंतर कापू शकलो... मानस बेडेकर सांगत हो���ा.\nतीन दिवसांत केला १६० किलोमीटरचा पायी प्रवास\nपुणे - आमच्या गावातलं मारुती मंदिर दिसलं आणि माझं भानच हरपून गेलं, कारण आम्ही यापूर्वी एसटी, दुचाकी, मोटार आणि सायकलने पुण्यातून गावाला आलो. परंतु इतक्या लांबवर पायी प्रथमच प्रवास केला होता. बाबांच्या प्रेरणेने आम्ही हे अंतर कापू शकलो... मानस बेडेकर सांगत होता. मानसने नुकताच वडिलांसह पुणे ते दापोली व तिथून पुढे करजगाव असा पायी प्रवास केला. हे अंतर होते १६० किलोमीटर आणि ते कापले केवळ तीन दिवसांत.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nलॉकडाउनमुळे घरात बसून कंटाळलेल्या बाबांच्या मनात दापोलीला चालत जाण्याचा विचार आला. कोणी सोबत मिळाली तर बरच होईल, असे म्हणताच मी येतो म्हणालो, मानस सांगत होता. तो म्हणाला, ‘दुसऱ्या दिवसापासून तळजाईवर जात चालायचा सराव सुरू केला.आम्ही मग गुगल सर्च केलं आतून शॉर्टकट्स शोधायला लागलो. आम्ही ६ तारखेला पहाटे चालायला सुरुवात केली. वरंधा घाटामार्गे ठरल्याप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. पुणे ते करजगाव हेच अंतर साधारण १६० किलोमीटर होणार होतं.\nपुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा\nआम्ही पुणे-वेल्हा-केळद-रानवडी-महाड-लाटवण-दापोली आणि करजगाव असा मार्ग निवडला. आम्ही तिसऱ्या दिवशी गावी पोचलो. या प्रवासात जाणवले बाबांमधील ऊर्जा माझ्यापेक्षा दसपटीने जास्त होती. वाटेत आम्हाला विशेषतः घाट रस्ते चढताना काही वेळा त्रास सहन करावा लागला. परंतु सभोवतालचा निसर्ग पाहून सर्व क्षीण दूर व्हायचा. तीन दिवसांनंतर गावातील मारुती मंदिर दिसले. गावांत जोरदार स्वागत झाले, त्यामुळे तीन दिवसांचा सारा क्षीण कोठल्या कोठे पळून गेला.\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर\nसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुणे, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन्‌ उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट त\nपोलिस अधीक्षक संदीप पाटलांची धडक कारवाई; तीन पोलिस बडतर्फ\nबारामती - आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे व फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले. अभिजित एकशिंगे (भिगवण पोलिस ठाणे), तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे (दोघेही बारामती शहर पोलिस ठ\nकृतिकाचे आई-वडील आता फोन उचलणार नाहीत, कारण...\nपुणे : सहा सात वर्षाची कृतिका आज दुपारी शाळेतून घरी आली. घर बंद असल्याने ती घरासमोरील धनंजय म्हसकर आजोबांच्या घरी गेली अन तेथून म्हसकर त्यांच्या मोबाईलवरून तिने तिच्या आई वडिलांना फोन केला. दोघांच्या फोनची रिंग वाजत होती. अनेकवेळा फोन उचलत नव्हते. अखेर म्हसकर आजीने तिला जेवायला द��ले आणि त्\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी\nपुण्याची संस्कृती येणार नकाशावर\nपुणे - पुण्यातील कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंची एकाच ठिकाणी आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ‘कल्चरल मॅपिंग’ (सांस्कृतिक नकाशा) केले जाणार आहे. दिल्ली येथील ‘सहपीडिया’ या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही सर्व माहिती एका वेब ॲप्लिक\nपुण्यातील या सहा गावांत होणार सरपंचांची थेट निवड\nपुणे - एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील अवघ्या सहा गावांचा समावेश आहे. या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सहा मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/113-corona-positive-including-three-police/", "date_download": "2021-06-23T03:19:53Z", "digest": "sha1:UETOWIBWW67X24XEGQO5ILKQGALIMYFB", "length": 28281, "nlines": 329, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*बीड जिल्ह्यातील तीन पोलिसांसह ११३ व्यक्तींना कोरोनाची लागण* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात ��ंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/*बीड जिल्ह्यातील तीन पोलिसांसह ११३ व्यक्तींना कोरोनाची लागण*\n*बीड जिल्ह्यातील तीन पोलिसांसह ११३ व्यक्तींना कोरोनाची लागण*\nबीड दि ८ प्रतिनिधी\nबीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह साखळी वाढत आहे.प्राप्त झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात ११३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये गेवराई येथील पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १३८१ इतकी झाली आहे.\nबीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज आलेल्या अहवालात ११३ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाची साखळी वाढत आहे. आज बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील २० रुग्णांचा समावेश आहे.परळी मध्ये २८ , धारूर०१ ,अंबाजोगाई २२,गेवराई १०,आणि माजलगाव ०५ केज तालुक्यातील २४ शिरूर कासार ०२ आष्टी ०१\nबीड जिल्ह्यातील पोलीस दलात कोरोना दाखल झाला आहे. गेवराई मधील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना याची लागण झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.नव्याने कोरोना बाधित होणार्यांची संख्या वाढत आहे.\nअहवाल प्राप्त:- ६५२ पॉझिटिव्ह:- ११३ अनिर्णीत:- ०७ निगेटिव्ह:- ५३२\n30 पुरुष तेलगाव नाका बीड शहर नवीन,\n37 पुरुष च-हाटा फाटा,बीड शहर नवीन,\n25 पुरुष शिवाजी नगर,बीड शहर सहवासीत,\n27 पुरुष मारुती मंदीरा जवळ,लोणारपुरा, बीड शहर सहवासीत\n40 महिला अंकुश नगर,बीड शहर,\n21 महिला अंकुश नगर,बीड शहर सहवासीत,\n24 पुरुष राजुरीवेस,बीड शहर,नवीन,\n21 महिला गोविंद प्लाझा जवळ, शाहुनगर, बीड शहर नवीन,\n36 पुरुषगोविंद प्लाझा जवळ, शाहुनगर, बीड शहर नवीन\n50 पुरुष पिंगळे गल्ली,बीड शहर नवीन\n17 महिला पंडीत नगर,बीड शहर, सहवासीत\n80 महिला काळा हनुमान ठाणा, बीड शहर नवीन\n58 महिला शाहेन्शाह नगर,मिना हॉल जवळ, बीड शहर नवीन\n34 पुरुष न्यायाधीश कॉलनी,बीड शहर नवीन\n69 पुरुष संतनामदेव नगर,बीड शहर नवीन\n63 पुरुष बशीरगंज,बीड शहर नवीन\n46 पुरुष झमझम कॉलनी, कौसर चौक, बीड शहर नवीन\n36 पुरुष मथुरा निवास,माऊली नगर, बीड नवीन\n56 पुरुष गुजराती कॉलनी,अवधुत कॅम्पस, बीड शहर नवीन\n30 पुरुष किणा��ा हॉटेल जबळ बीड नवीन\n90 पुरुष गुरुवार पेठ,अंबाजोगाई शहर, नबीन\n59 पुरुष प्रशांतनगर,अंबाजोगाई शहर नवीन\n40 पुरुष रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत\n10 पुरुष रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत\n47 पुरुष गुरुवार पेठ,अंबाजोगाई शहर, सहवासीत\n30 महिला रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत\n32 महिला गबळीपुरा,अंबाजोगाई शहर सहवासीत\n29 पुरुष गवळीपुरा,अंबाजोगाई शहर सहवासीत\n36 पुरुष गवळीपुरा,अंबाजोगाई शहर सहवासीत\n75 पुरुष रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत\n12 पुरुष रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत\n68 महिला रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत\n12 पुरुष रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत\n49 पुरुष गवळीपुरा,अंबाजोगाई शहर\n57 महिला गबळीपुरा,अंबाजोगाई शहर सहवासीत\n29 महिला गवळीपुरा,अंबाजोगाई शहर सहवासीत\n30 महिला लखेरा गल्ली,अंबाजोगाई शहर सहवासीत\n28 पुरुष क्रांती नगर,अंबाजोगाई सहवासीत\n37 महिला पाटील चौक,अंबाजोगाई शहर नवीन\n48 पुरुष माळी नगर,अंबाजोगाई शहर नवीन\n54 पुरुष प्रशञांतनगर,अंबाजोगाई शहर नबीन\n59 महिला गांधी नगर,अंबाजोगाई शहर नवीन\n50 पुरुष ईस्लामपुरा बंगला,परळी शहर नवीन\n29 पुरुष क्रांतीनगर,परळी शहर सहवासीत\n58 पुरुष माणीकनगर,परळी शहर सहवासीत\n42 महिला अंबलवाड़ी ता परळी सहवासीत\n55 महिला नेहरु चौक,परळी शहर सहवासीत\n30 पुरुष कृष्णानगर,परळी शहर सहवासीत\n32 पुरुष माणीकनगर,परळी शहर सहवासीत\n38 पुरुष चांदापुर ता.परळी सहवासीत\n45 महिला हमालवाडी ता.परळी सहवासीत\n40 महिला हमालवाडी ता.परळी सहवासीत\n30 पुरुष हमालवाडी ता.परळी सहवासीत\n16 पुरुष सावतामाळी मंदीर जवळ, परळी शहर सहवासीत\n25 महिला हमालवाडी ता.परळी सहबासीत\n34 पुरुष ता.परळी पत्याबाबत खात्री करणे सुरु आहे\n23 महिला ता परळी पत्याबाबत खात्री करणे सुरु आहे\n4 महिला हमालवाडी ता.परळी सहवासीत\n26 पुरुष बिद्यानगर नवीन परळी शहर नवीन\n36 महिला हमालवाडी ता.परळी सहबासीत\n12 पुरुष हमालवाडी ता.परळी सहवासीत\n16 महिला हमालवाडी ता.परळी सहबासीत\n31 महिला सावतामंदीर, परळी शहर सहवासीत\n27 पुरुष इंडस्ट्रीअल एरिया,परळी शहर नवीन\n21 पुरुष देशमुख गर्ली, परळी शहर सहवासीत\n5 महिला हमालवाडी ता.परळी सहबासीत\n54 महिला विद्या नगर,परळी शहर नवीन\n34 पुरुष विद्या नगर,परळी शहर नवीन\n50 पुरुष नागापुर ता.परळी नवीन\n76 पुरुष केदारेश्वर गल्ली,गावठाण, सारडगाव,ता. परळी नवीन\n60 पुरुष मारुती मंदीरा जबळ, वकीलवाडी, ता.केज नवीन\n30 पुरुष शाहुनगर,केज शहर सहवासीत\n31 पुरुष मारुती मंदीरा जवळ, वकीलवाडी, ता.केज सहबासीत\n42 | पुरुष कानडीमाळी ता.केज नवीन\n27 | महिला कासारी ता.केज नवीन\n76 | पुरुष समर्थ मठ, केज शहर सहबासीत\n65 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत\n42 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत\n9 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत\n20 | पुरुष कानडीमाळी ता.केज सहबासीत\n38 | पुरुष कानडीमाळी ता.केज सहबासीत\n40 | पुरुष कानडीमाळी ता.केज सहवासीत\n15 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत\n10 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत\n२ पुरुष कानडीमाळी ता.केज सहबासीत\n28 | पुरुष रोजा मोहल्ला, केज शहर सहवासीत\n28 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत\n25 | महिला रोजा मोहल्ला, केज शहर सहवासीत\n38 | महिला रोजा मोहल्ला, केज शहर सहवासीत\n7 महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत\n5 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत\n25 | महिला रोजा मोहल्ला, केज शहर सहवासीत\n42 | पुरुष धारुर रोड,केज शहर सहवासीत\n75 | पुरुष फुले नगर,केज शहर सहवासीत\n60 | पुरुष कांती चौक,धारुर सहवासीत\n55 | पुरुष चिंचगव्हाण ता.माजलगाव नवीन\n52 | महिला इंदिरा नगर,माजलगाव शहर नवीन\n35| पुरुष नरवडे कॉम्ल्पेक्स,माजलगाव शहर नवीन\n55 | महिला बंजारा नगर,माजलगाव शहर नवीन\n48 | पुरुष जुना बाजार रोड,माजलगाव शहर सहवासीत\n42 पुरुष शिरापुर धुमाळ ता शिरुर सहवासीत\n50 | पुरुष घाटशिळ पारगाव ता.शिरुर सहवासीत\n२६ | पुरुष आष्टी शहर नवीन\n71 | महिला गेवराई शहर नवीन\n32 | पुरुष गेवराई शहर नवीन\n३ पुरुष गेवराई शहर सहवासीत\n5 | महिला गेवराई शहर सहवासीत\n64 | महिला गेवराई शहर सहवासीत\n38 | पुरुष गेवराई शहर नवीन\n19 | पुरुष गेवराई शहर नवीन\n55| पुरुष पोलीस स्टेशन,गेवराई नवीन\n25 | पुरुष पोलीस स्टेशन,गेवराई नवीन\n43 | पुरुष पोलीस स्टेशन,गेवराई नवीन\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\n*अँटीजेन चाचणीत पाथर्��ी तालुक्यात 55 बाधित*\n*तब्बल ५३३ रुग्णांना मिळाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज;नगर जिल्ह्यात वाढले १५ नवे रुग्ण*\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक ���िबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/29/telegram-this-feature-may-reduce-whatsapp-users/", "date_download": "2021-06-23T02:23:29Z", "digest": "sha1:XBACPDRO26HEUFAE6YOHIR63OXDRY5GZ", "length": 8698, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "टेलिग्रामच्या 'या' फिचर्समुळे कमी होऊ शकतात व्हॉट्सअ‍ॅपचे युझर्स - Majha Paper", "raw_content": "\nटेलिग्रामच्या ‘या’ फिचर्समुळे कमी होऊ शकतात व्हॉट्सअ‍ॅपचे युझर्स\nसोशल मीडिया, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / टेलिग्राम, फिचर, व्हॉट्सअॅप / April 29, 2021 April 29, 2021\nनवी दिल्ली : सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मच्या शर्यतीत कायम स्वरुपी आपण स्पर्धा पाहिली आहे. त्यातच आता इंस्टंट मेसेजिंग अॅप टेलिग्रामने व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना आकर्षित करण्याकरिता पूर्णपणे जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.\nटेलीग्रामने नुकतेच बरेच फीचर्स लॉन्च केले असून यात आता आणखी एक जबरदस्त फिचर जोडले जाणार आहे. बऱ्याच युझर्सने पॉलिसीचा वाद झाल्यापासून व्हॉट्सअ‍ॅपकडे पाठ फिरविली आणि टेलिग्रामची वाट धरली. म्हणूनच टेलिग्राममध्ये हे खास फीचर जोडल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा युजरबेस कमी होईल, अश�� शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.\nमे मध्ये युझर्सकरिता ग्रुप व्हिडिओ कॉल एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप टेलीग्राम सुरू करणार आहे, त्यात वेब-आधारित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला समर्थन देखील आहे. नवीन साधनाला अपेक्षेपेक्षा जास्त वैशिष्ट्ये मिळतील.\nयाबाबतची माहिती टेलिग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव यांनी आपल्या अधिकृत टेलिग्रामवर पोस्टद्वारे दिली आहे. ज्यात त्यांनी लिहिले कि, मेमध्ये आमच्या व्हॉईस चॅटमध्ये एक व्हिडिओ डायमेन्शन आम्ही जोडू . ज्यामुळे टेलिग्राम ग्रुप व्हिडीओ कॉलसाठी एक शक्तिशाली व्यासपीठ बनेल. ते पुढे म्हणाले, स्क्रीन शेयरिंग, एन्क्रिप्शन, नॉइज-कँसलिंग, डेस्कटॉप व टॅबलेट सपोर्ट – एक मॉडर्न Video Conferencing Tool असेल. आपण आधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साधनाकडून अपेक्षा करू शकता. मूळात २०२० मध्ये त्याच्या मेसेजिंग सेवेमध्ये कंपनीने व्हिडिओ कॉल फीचर जोडण्याची योजना आखली होती.\nटेकक्रंचने आपल्या अहवालात म्हटले आहे की टेलिग्राम अनेकदा नवीन वैशिष्ट्ये जोडण्यासाठी प्रतिस्पर्धींवर टीका करतो, परंतु व्हिडिओ कॉल्सच्या बाबतीत मागे राहतो, कंपनीने ऑगस्ट २०२० मध्ये प्लॅटफॉर्मवर वन-ऑन-वन व्हिडिओ कॉल जोडल्यामुळे हे सर्व शक्य होणार आहे. टेलिग्रामने एप्रिल २०२० च्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की ग्लोबल लॉकडाउनने 40 कोटी वापरकर्त्यांचा आकडा ओलांडल्यावर विश्वसनीय व्हिडीओ कॉलिंग फिचरच्या आवश्यकटेकडे लक्ष वेधले होते.\nग्रुप व्हिडिओ कॉलिंगच्या सुरक्षेवर देखील टेलिग्रामने जोर दिला आणि कदाचित म्हणूनच कंपनी हे फिचर आणण्यात उशीर करीत आहे. टेलिग्रामने सांगितले की ते एप्रिल २०२० मध्ये ४० कोटी सक्रिय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले, २०१८ मध्ये टेलिग्रामवर २०० दशलक्ष वापरकर्ते होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन ��र ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/06/nashik-oxygen-leakage-the-agreement-made-by-the-corporation-with-the-contractor-company-is-defective/", "date_download": "2021-06-23T01:27:44Z", "digest": "sha1:PXVGDJWSQTG3ALAQF3OSGEYWCXS2HWES", "length": 5944, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नाशिक ऑक्सिजन गळती; ठेकेदार कंपनीसोबत महापालिकेने केलेला करारनामा सदोष - Majha Paper", "raw_content": "\nनाशिक ऑक्सिजन गळती; ठेकेदार कंपनीसोबत महापालिकेने केलेला करारनामा सदोष\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / ऑक्सिजन पुरवठा, नाशिक महानगरपालिका, वायुगळती / May 6, 2021 May 6, 2021\nमुंबई : मागील महिन्यात नाशिकमध्ये डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती या घटनेच्या चौकशीसाठी नेमली होती. राज्य सरकारला या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. घडलेली दुर्घटना हा अपघात आहे, पण ठेकेदार कंपनीसोबत महापालिकेने केलेला करारनामा सदोष असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nऑक्सिजन प्लान्टसारख्या महत्त्वाच्या बाबींची देखभाल करताना कंपनीचे तंत्रज्ञ 24 तास हजर ठेवणे बंधनकारक असताना तिथे कुणीही हजर नव्हते. महापालिकेने केलेल्या करारात ऑक्सिजन प्लान्टवर 24 तास तंत्रज्ञ हजर ठेवण्याची अट टाकली नव्हती. महापालिकेने ठेकेदारास करार करताना 17 रुपये लिटरप्रमाणे ऑक्सिजन खरेदी करण्‍यास मान्यता दिली होती, त्यामुळे सर्व जबाबदारी त्या कंपनीची असल्याचा करारात उल्लेख आहे. 21 एप्रिलला झालेल्या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाल्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/home-minister-rejects-partha-pawars-demand-for-cbi-probe-18774/", "date_download": "2021-06-23T01:31:19Z", "digest": "sha1:XSYH5TX2RVWG6XOV7EJSXHI3F5RQA2ZG", "length": 14294, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Home Minister rejects Partha Pawar's demand for CBI probe | पार्थ पवारांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी गृहराज्यमंत्र्यांनी फेटाळली | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nसुशांतसिंग मृत्यू प्रकरणपार्थ पवारांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी गृहराज्यमंत्र्यांनी फेटाळली\nमुख्यमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही मागणी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात धूसपूस झाल्याचे दिसत आहे. मात्र अनिल देशमुख यांनी पार्थ पवारांची मागणी फेटाळून लावली आहे.\nमुंबई – सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच आहे. सुशांतच्या चाहत्यांनी आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीचा तगादा लावला आहे. सुशांतसिंगच्या वडिलांनी पटना पोलीसांकडे एफआयआर दाखल केल्यापासून पटना पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस यांच्यातील संघर्षाचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच या प्रकरणाला राजकारणी रंग लागताना दिसत आहे. मुख्यमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही मागणी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात धूसपूस झाल्य��चे दिसत आहे. मात्र अनिल देशमुख यांनी पार्थ पवारांची मागणी फेटाळून लावली आहे. सुशांत सिंग राजपूतप्रकरणी तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.\nउपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी २७ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी अनिल देशमुख यांना पत्र देत सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. यामुळे राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. राजकारणात नाराजीचा सुर उमटला आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत असताना पार्थ पवार यांनी पत्राद्वारे सीबीआय चौकशीची मागणी केल्याने शिवसेनेत नाराजी उमटली आहे. या प्रकरणाविषयी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवारांकडे आपली नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.\nपार्थ पवारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असली तरी, त्यांचे बंधु रोहित पवार यांनी मात्र विरोधी भूमिका घेतली आहे. रोहित पवार यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस सक्षम आहे. अशा शब्दांत मत व्यक्त केले आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/suicide-of-newlywed-doctor/", "date_download": "2021-06-23T02:52:26Z", "digest": "sha1:MGMSAD62PK25JLDT7EHIOU6KFTD6XM5R", "length": 8248, "nlines": 95, "source_domain": "hirkani.in", "title": "नवविवाहित डॉक्टरची आत्महत्या – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nजालना : नवविवाहित महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना जालन्यात उघडकीस आली आहे. 24 वर्षीय डॉक्टर प्रांजल कोल्हे हिचा नुकताच विवाह झाला होता. वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित प्रांजलने आयुष्य संपवलं. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.\nजालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. 24 वर्षीय महिला डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने आत्महत्या केली. डॉ. प्रांजल कोल्हे हिचा अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ‘पप्पा मला माफ करा’ अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने वडिलांच्या नावे लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असेही डॉक्टर प्रांजलने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आता या प्रकरणाचा तपास भोकरदन पोलीस करत आहेत.\nलखनौमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या\nदुसरीकडे, इमारतीच्या 18 व्या मजल्यावरुन उडी घेत महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला घडली होती. 34 वर्षीय डॉ. विनिता राय गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती तिच्या पतीने दिली होती.\nडॉ. विनिता राय आयुर्वेदाच्या डॉक्टर\nनोएडातील सेक्टर 77 मध्ये प्रतीक विस्टीरिया हाऊसिंग सोसायटीमध्ये डॉ. विनिता राय पतीसह राहत होती. बिल्डिंगच्या 18 व्या मजल्यावरील घरातून तिने उडी घेतली, यामध्ये तिचा जागीच मृत्��ू झाला. डॉ. विनिता यांनी उचललेल्या धक्कादायक पावलामुळे कुटुंबीयही हैराण होते. डॉ. विनिता राय आयुर्वेदाच्या डॉक्टर होत्या. नोएडातील पिलखुआ भागात एका रुग्णालयात त्या कार्यरत होत्या.\nव्हिडीओ रेकॉर्ड करत विवाहितेची आत्महत्या\nदरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार दहा दिवसांपूर्वी घडला होता. झारखंडमधील धनबाद शहरात कोमल पटेल हिने आयुष्य संपवलं होतं. “बाबा, मी सुसाईड करत आहे. पुन्हा सासरी येऊन खूप मोठी चूक केली. सॉरी पापा, मी तुमचं म्हणणं ऐकलं नाही. मला वाटलं माझा नवरा सुधारला असेल. पण त्याने पुन्हा मला मारहाण करण्यास सुरुवात केली. बाबा, माझ्या मुलाची काळजी घ्या, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे” असं कोमल व्हिडीओमध्ये रडत रडत म्हणाली होती.\nपोलिसांच्या खाकी वर्दीतील गुंडागर्दीविरोधात भीमशक्ती; पोलीस अधीक्षक कार्यालयावर मधडक मोर्चा काढणार\nसप्तरंगी साहित्य मंडळाची आॅनलाईन काव्यपौर्णिमा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/new-arrival/products/women-butter-hoodie", "date_download": "2021-06-23T02:59:20Z", "digest": "sha1:ZZYCIIVHU23RBNFPHX7UY6X3YRFCGCG7", "length": 4790, "nlines": 53, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "महिला लोणी हूडी - कॉड", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर नवीन आगमन महिला लोणी हूडी\nआकार एक्सएस / महिला एस / वुमन एम / वुमन एल / वुमन एक्सएल / बाई\nआत्ताच ते खरेदी करा\nप्रकार: पॉलिस्टर%%%, स्पॅन्डेक्स%%, महिलांसाठी\n19.30 ओझ. पॉलिस्टर 94%, स्पॅन्डेक्स 6%.\nडाई-सबइलेशन प्रिंटिंग, महिलांसाठी अष्टपैलू मुद्रण हूडी वैयक्तिकृत केली.\nनिर्दोष ग्राफिक सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक पॅनेल कापला आणि एकत्र शिवला जातो.\nड्रॉस्ट्रिंग हूड, लॉन्ग स्लीव्ह्ज, फ्रंट कांगारू पॉकेट, लवचिक स्लीव्ह कफ आणि कमरबँडची वैशिष्ट्ये आहेत.\nआकारः एक्सएस, एस, एम, एल, एक्सएल. कृपया खालील माप चार्टमधून आपल्या आकाराची गणना करा.\nमशीन वॉश: थंड (जास्तीत जास्त 40 ℃ किंवा 104 ℉); नॉन-क्लोरीन; कव्हरसह लोह; कोरडे कोसळू नका; उधळपट्टी करू नका.\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nलोणी ब्लॅक वुमेन्स सेफ्टी स्नीकर्स\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब���रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/pages/about", "date_download": "2021-06-23T02:19:59Z", "digest": "sha1:JBWICRX2A2KRJRC3M7QGZLKCKVHJXOSI", "length": 7245, "nlines": 49, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "आमच्याबद्दल - कॉडम", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nउज्ज्वल, रंगीत, आनंद आणि CUTE.\nही वैशिष्ट्ये आमच्या ऑनलाइन स्टोअर, कॉडमचे स्वरूप परिभाषित करतात.\nआम्ही स्वत: मुर्तींनी परिधान केलेले कॉपॉप फॅशन ऑफर करतो.\nआम्ही त्यांना आपल्या जवळ आणू इच्छितो येथे आम्ही आणत असलेल्या कॉम आपण सुंदर भरलेले दुकान के-पीओपी फॅशन कपड्यांचे परिधान आणि .क्सेसरीज, टी-शर्टपासून हूडिज ते हॅट्स पर्यंत .... आमच्याकडे हे सर्व आपल्यासाठी येथे आहे\nद कॉम असे दुकान आहे जेथे ग्राहक त्यांच्या आवडत्या मूर्तींच्या नवीनतम फॅशनसाठी खरेदी करू शकतात. आम्ही आमच्या ऑनलाइन फेसबुक आणि इन्स्टाग्राम पृष्ठावर खूपच सामाजिक आणि सक्रिय आहोत जिथे आम्ही आमच्या सर्व नवीनतम आणि नवीनतम गरम वस्तूंचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतो.\nआम्ही आपणास परवडणारी किंमती व सर्वोत्तम कपडे व वस्तू आणण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्यामुळे तुम्हाला परत येऊ शकेल. आम्हाला आमचा विश्वास आहे 100% हमी सेवा\nआम्हाला वाटते की आम्हाला आमच्या ग्राहकांशी मजबूत आणि विश्वासार्ह नातेसंबंध निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच आपल्या सर्व गरजा व चौकशी पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे एक कठोर परिश्रम करणारी टीम आहे.\nआमच्या आयटमसाठी जलद वितरण प्रदान करण्यात आमचा अभिमान आहे. सर्व ऑर्डरवर प्रक्रिया करुन लवकरात लवकर पाठवण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nकोणत्याही ग्राहकांच्या ऑर्डरमध्ये कोणतीही अडचण नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही खरोखर कठोर परिश्रम करतो.\nजून २०१ 2016 पासून कॉडम वेबवर व्यवसाय करीत आहे आणि आम्हाला कोणत्याही तक्रारी किंवा परताव्याची आवश्यकता कधीही अनुभवली नाही.\nआमच्या बरोबर असलेल्या के-पीओपी मूर्तींच्या जवळ जा, द कॉडम - आपले के-पीओपी शॉपिंग मॉल.\nआमची समर्थन कार्यसंघ अत्यधिक प्रशिक्षित आणि सर्व ग्राहकांच्या चौकशीस शक्य तितक्या लवकर उत्तर देण्यासाठी प्रवृत्त आहे\nवर सूचीबद्ध आमच्या सोशल मीडिया खात्यांवर कॉड सह अद्ययावत रहा.\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/maratha-kranti-morcha-will-save-one-lakh-people-for-the-martyrs-heirs-save-on-shiv-jayanti/", "date_download": "2021-06-23T02:32:15Z", "digest": "sha1:2GJLEBCUZ5J5D2DHPUYW5TGYPFUE7465", "length": 11415, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "मराठा क्रांती मोर्चातर्फे शहिदांच्या वारसांना एक लाखाची मदत, शिवजयंतीच्या खर्चात बचत करणार - बहुजननामा", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चातर्फे शहिदांच्या वारसांना एक लाखाची मदत, शिवजयंतीच्या खर्चात बचत करणार\nलातूर : बहुजननामा ऑनलाईन – शिवजयंतीच्या खर्चात बचत करून ही रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय लातूर मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. देश रक्षणासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांमुळे देश व देशवासीयांचे स्वातंत्र्य सुरक्षित आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह राजपूत व चोरपांग्राचे नितीन राठोड यांना वीरमरण आले.\nया घटनेने त्यांच्या परिवारावर आभाळ कोसळले आहे. अशावेळी त्यांच्या परिवाराला धीर देणे, मदत करणे हा मानवधर्म समजून हा निर्णय घेण्यात आला आहे. लातूरचा मराठा क्रांती मोर्चा सदैव सामाजिक कार्यासाठी अग्रेसर आहे. दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात. यात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, व्याख्याने, रक्तदान, शिबिरे पोवाड्याचे कार्यक्रम आदींचा अंतर्भाव असतो. विशेष म्हणजे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा हे या शिवजयंतीचे वेगळेपण असते.\nत्यावर मोठा खर्च होतो, परंतु देशाच्या सैन्य दलावर अमानवीय हल्ला झाल्याने सारा देश व्यथित झाला आहे; हीच मराठा क्रांती मोर्चाची भावना असल्याने शिवजयंतीच्या खर्चात बचत करण्याचा व तो निधी शहिदांच्या वारसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मदत निधी शहिदांच्या वारसांना सुपूर्द करण्यात येणार आहे शहीद नितीन राठोड व संजयसिंह राजपूत हे शिवरायांच्या विचारांचा वारसा जपणारे मावळे होते. शिवछत्रपती सदैव प्रजेच्या पाठीशी राहिले. त्यांचा हा वसा, वारसा जपला जावा या भावनेतून मराठा क्रांती मोर्चा ही मदतीचा हात देऊन त्यांच्या परिवाराला धीर देणार आहे.\nTags: bahujannamaMaratha Kranti Morchaone lakhShiv Jayantiबहुजननामामराठा क्रांती मोर्चातर्फेवारसांनाशहिदांच्या\nभारतीय जनता पक्षाचे सरकार हे बहुजन हिताचे : ना. राजकुमार बडोले\nभीमराज युवा संघटनेच्या वतीने हल्ल्याचा निषेध\nभीमराज युवा संघटनेच्या वतीने हल्ल्याचा निषेध\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमराठा क्रांती मोर्चातर्फे शहिदांच्या वारसांना एक लाखाची मदत, शिवजयंतीच्या खर्चात बचत करणार\npune commissioner amitabh gupta | पुण्यात जबरी चोर्‍या करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nPune News | ‘कोरोना’चा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे शाखेकडून अटक; आज दुपारी कोर्टात हजर करणार\nजबरी चोरी करणाऱ्या आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलीसाकडून अटक; धारदार हत्यारे जप्त\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lyricskatta.com/shree-swami-samarth-aarti-stotra-nitya-seva/", "date_download": "2021-06-23T03:11:48Z", "digest": "sha1:LOW43REFRFG3IZ747KEMF4R2HQPLRKVD", "length": 27243, "nlines": 329, "source_domain": "lyricskatta.com", "title": "श्री स्वामी समर्थ आरती सेवा - Shree Swami Samarth Aarti Stotra Nitya Seva Dindori Pranit", "raw_content": "\nश्री स्वामी समर्थ महाराज आरती, स्तोत्र नित्य सेवा दिंडोरी प्रणित – Shree Swami Samarth Aarti Stotra Nitya Seva Dindori Pranit\nश्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती स्तोत्र नित्य सेवा दिंडोरी प्राणित प्रमाणे आपण इथे वाचू शकता.\n॥ श्री गणपती आरती ॥\n॥ श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती ॥\n॥ श्री दत्तात्रेय आरती ॥\n॥ श्री गणपती आरती ॥\n॥ श्री स्वामी समर्थ आरती ॥\n॥ श्री दत्तात्रेययांची आरती ॥\n॥ श्री नारायणाची आरती ॥\n॥ श्री गायत्री मातेची आरती ॥\n॥ श्री शंकराची आरती ॥\nll श्री स्वामी समर्थ महाराज जयजयकार ll\n|| सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना ||\nगुरुःसाक्षात् परब्रह्म अखिल व्यापुनी अरलासी \nओँकारे तुज सत् ओळखती \n जन उध्दरती या नामे \nजगत् अनादि खेळ सुरू झाला \nही अहंनशा अतराया लीना \nविधि हरिहरा ऐक्य पावुनिया दत्तात्रेया अवतरशी \nपाहुनिया दुर्मन दुर्बल जना कळवळूनि ये प्रेमाचा पान्हा \n माय आम्हा हदयी धरिसी \nमाये प्रेमेँ जागृत केले क्षुंधेने लेकरु व्याकुळ झाले \nपान्हा चोरिसी तुज न भले भ्रांति दैत विस्मृति नाशी भ्रांति दैत विस्मृति नाशी \nगुरुःसाक्षात् परब्रह्म अखिल व्यापुनी अरलासी \nब्रम्हानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तीं | द्वन्द्वातितं गगनसदृशं तत्व मत्स्यादिलक्ष्यम् ||\nएकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतमं | भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरुं तं नमामि ||\n॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ॥\n॥ गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ॥\nश्रीमन्-महा गणाधिपतये नम: l श्री कुलदेवतायै नमः l\nश्री गुरवे नम: l श्री स्वामी समर्थ महाराजाय नम: l\n॥ श्री गणपती आरती ॥\nओवाळू आरती श्री गणपति ओंकारा l\nऔट मात्रा कोटी सुर्यसम प्रभाकरा ll धृ.ll\nबिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा l\nयोगमाया अर्धमात्रा विचरि भवप्रसारा ll १ ll\nपीतवर���ण आकारमात्रा ब्रह्मसृजकारा l\nउकार जीमूतवर्ण रक्षिसी अखिल चराचरा ll २ ll\nलीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा l\nअनन्यशरण:गत या दासा तव पदी दे थारा ll ३ ll\n॥ श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती ॥\nजय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥\nअगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥\nअक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे ॥\nलीलापाशे बध्द करुनिया तोडिले भवभया रे॥१॥\nयवने पुशिले स्वामी कहां है अक्कलकोटी पहा रे ॥\nसमाधिसुख ते भोगुनी बोले धन्य स्वामीवर्या रे॥२॥\nजाणसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भव हरा रे ॥\nइतुके देई दीन दयाळा नच तवपद अंतरा रे॥३॥\nजय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥\nअगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥\n॥ श्री दत्तात्रेय आरती ॥\nजय अनसूयात्मज श्री दत्तात्रेया आरती अवधूता l\nसिद्ध मुगुटमणि ब्रह्माज्ञानी सुरनरभ्रमहर्ता ll धृ.ll\nमदनमनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता l\nचरणि पादुका कंठी मेखला जटामुकुट माथा ll १ ll\nपुराण पुरषोंत्तमा,त्वां धरिले अगणित अवतारा l\nश्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दातारा ll २ ll\nमूढमति अति पतित दीन परि आलो शरण तुला l\nकृपामृते निजस्वरूपे रमवुनि उद्धरी दासाला ll ३ ll\n॥ श्री गणपती आरती ॥\nओवाळू आरती श्री गणपति ओंकारा l\nऔट मात्रा कोटी सुर्यसम प्रभाकरा ll धृ.ll\nबिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा l\nयोगमाया अर्धमात्रा विचरि भवप्रसारा ll १ ll\nपीतवर्ण आकारमात्रा ब्रह्मसृजकारा l\nउकार जीमूतवर्ण रक्षिसी अखिल चराचरा ll २ ll\nलीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा l\nअनन्यशरण:गत या दासा तव पदी दे थारा ll ३ ll\n॥ श्री स्वामी समर्थ आरती ॥\nआरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था l\nस्वरूप दिगंबर आजानुबाहु भव्यकाय नाथा – दिव्यकाय नाथा ll धृ.ll\nहृदय निरांजनी शुद्ध प्रेमधृति भवाच्या वाती l\nभजनानंद प्रकाश देउनी उजळल्या ज्योती ll १ ll\nसर्वस्वापर्ण नैवधाशी ठेविलेचि पुढती l\nसन्मति, सदधृति, सतकृती सदगति प्रसाद धा हाती ll २ ll\n॥ श्री दत्तात्रेययांची आरती ॥\nआरती ओवाळू गुरुसी l ब्रह्मा विष्णु महेशासी ll ध्रु.ll\nदिधले आत्मदान जगति l म्हणवुनि श्रीदत्त तुज म्हणती ll\nब्रह्मारूपे जग सृजसी l विष्णू तूचि प्रतिपाळिसी l\nहर हरिसी भार उतरविसी l पार देऊनी आत्मज्ञान प्रणती l\nकिती तव स्मरणे जगी तरती ll १ ll आरती ओवाळू श्रीगुरूसी\nनिर्गुण चित्धन वस्���ुसी l अत्नीअनसूयात्मज म्हणती l\nलीला दावूनी उध्दरसी l मानवदेहा जरी धरिसी l\nपरि नससि देह, हाचि संदेह l हृदयी असूनि ही मूर्ती l\nजाणीव लोपली अंधमती ll २ ll आरती ओवाळू श्रीगुरूसी\n॥ श्री नारायणाची आरती ॥\nओवाळू नारायण l शुद्ध ज्योती पंचप्राण ll धृ.ll\nशामलांग वत्सलांछन l शंख करी जाण l\nवीजयंती पीतवसन l गदा शोभे सुदर्शन ll १ ll\nमुगुट कौस्तुभरत्न l मकराकृत कुंडल शुभ कर्ण l\nहृदय सिंहासनी l विराजला जगज्जीवन ll २ ll\nहरपवी देहभान l नित्य घडो तव चिंतन l\nदास तव चरणी लीन l जावी याच देही ध्यान ll ३ ll\n॥ श्री गायत्री मातेची आरती ॥\nजय देवी जय देवी जय गायत्री माते l\nसदभावे ओवाळू जय प्रणवातीते ll धृ.ll\nअनादी अनंत अतकर्य माये तव लीला l\nस्वेच्छेने उपजविले विधी हरी शंभूला l\nविधी सृजी जग हरी पोषी हर संहाराला l\nप्रेरिसी योगमाये न कळे कवणाला ll १ ll\nपांचामुखी पंचतत्वे निर्मियली l\nपंचीकरणे विविध सृष्टी रचियेली l\nअहंभावे तया स्फुरवूनी कृती केली l\nमाते तुज न स्तविती त्यांची मति भ्रमली ll २ ll\nगाता तुज तरति म्हणूनि गायत्री नांव l\nभुक्ति मुक्ती साधती न भवभया ठाव l\nसत्वातीता ब्रह्म रुपिणी हा भाव l\nधरिति जे ज्ञाने त्या नच दुखः वाव ll ३ ll\nआदिमाये तुते विसरले लोक l\nधर्म हानि होईल पडला हा धाक l\nग्रासुनि दैन्ये भ्रमुनि नुरला विवेक l\nस्मरता तुजला अनुदिनी सकलही हो पाक ll ४ ll\nत्रिनेत्र पंचशिरे चंद्रकला मुगुटाते l\nवरदाभय चक्र गदा कपाल शंखाते l\nद्वीपद्म अंकुश कश कर कमलासनस्थिते l\nमोह निवारून माते उध्दरी आम्हांते ll ५ ll\n॥ श्री शंकराची आरती ॥\nजय शिव ॐकारा, प्रभू हर शिव ॐकारा \nब्रह्मा विष्णु सदाशिव, अर्द्धांगी दारा ॥\nॐ हर हर महादेव ॥१॥\nएकानन चतुरानन पंचानन राजे \nहंसासन गरूड़ासन, हंसासन गरूड़ासन, वृषवाहन साजे ॥\nॐ हर हर महादेव ॥२॥\nदोयभुज चार चतुर्भुज, दशभुज ते सोहे शिव दशभुज ते सोहे\nतीनोरूप निरखता, तीनोरूप निरखता, त्रिभुवनजन मोहे ॥\nॐ हर हर महादेव ॥३॥\nअक्षमाला वनमाला रूंडमाला धारी \nचंदनमृगचंदा, चंदनमृगचंदा भाले शुभकारी ॥\nॐ हर हर महादेव ॥४॥\nश्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे \nसनकादिक प्रभुतादिक, सनकादिक प्रभुतादिक, भूतादिक संगे ॥\nॐ हर हर महादेव ॥५॥\nलक्ष्मीवर उमियावर सावित्री संगे \nपारबती अर्धांगे, पारबती अर्धांगे, शिरी जटा गंगे\nॐ हर हर महादेव ॥६॥\nकरमा एक कमंडलु चक्र त्रिशूलधर्ता \nजगकर्ता जगभर्ता, जगकर्ता जगभर्ता, जग पालनकर्ता\nॐ हर हर महादेव ॥७॥\nकाशी में विश्वनाथ विराजे, नंदो ब्रह्मचारी \nनितप्रति भोग लगावत, नितप्रति भोग लगावत, महिमा अतिभारी ॥\nॐ हर हर महादेव ॥८॥\nब्रह्मा विष्णु सदाशिव, जानत अविवेका \nप्रणवाक्षर ॐ मध्ये, प्रणवाक्षर ॐ मध्ये, ये तीनों एका ॥\nॐ हर हर महादेव ॥९॥\nत्रिगुणाजीकी आरती जो कोई नर गावे शीव जो कोई नर गावे\nकहे शिवानंद स्वामी, कहे शिवानंद स्वामी, सुख संपत्ती पावे ॥\nॐ हर हर महादेव ॥१०॥\nपूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा\nओंकाराकारा परात्परा गुरो आम्हा तुझा आसरा l\nमूलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी l\nदेवा विघ्न हरी आम्हावरि करी, आडो न माया गुणी॥१॥\nआनंदकंद विमला ज्ञानस्वरुपा l साक्षी सदैव हृदयस्थ ही मायबापा l\nस्वामी समर्थ गुरु तू हरी सर्व तापा l\nदावि स्वरूप मज लावूनी ज्ञानदीपा॥२॥\nधर्मग्लानि कराल काल कली हा शास्ता नुरे या मही l\nतत्वाचा लव मागमूस न दिसे धुंडूनि सत्वातहि l\nभक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजयदत्त हा\nहोई लीन अनन्यभावे चरणी वंदी सदा दास हा॥३॥\nविधीहरिहर हे एकरूपे मिळाले l परमगुरुस्वरूपे देखता नेत्र घाले l\nअनुपम तव प्रीती लीन होताती भक्तं l\nतव पद झणि देशी धन्य तू एक दत्त॥४॥\nपरमात्मा पुरूषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा l\nलीलाविग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा l\nज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा l\nअर्पितसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगतगुरुवरा॥५॥\nब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझिया पदा l\nओंकारस्वरूपा तू वेद जननी दुरवी न आम्हा कदा l\nभावे ज्या भजता भिउनि पळती दैन्यादि सर्वापदा l\nगायत्री सुमने नमू करी कृपा आम्हावरी सर्वदा॥६॥\nll श्री स्वामी समर्थ महाराज जयजयकार ll\nॐ श्री सद्गुरु अक्कलकोटनिवासी राजाधिराज\nयोगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय l\nअनंतकोटि ब्रम्हांडनायक, भक्तवत्सल, भक्ताभिमानी\nश्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ l\nअवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त l\nॐ श्री गायत्रीमाता की जय l\nॐ श्री गुरु महाराज की जय l\n|| सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना ||\nसदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु\nऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥\nनिशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ\nह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥\nउत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू\nबोध���नि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥\nकोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू\nकरी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू॥३॥\nअजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू\nनिरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू॥४॥\nआपण हे वाचलं का\nलहान मुलांसाठी छान छान गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/onion-processing-industry-farmers-can-make-money-from-perishable-substances-read-the-new-idea-of-earning/", "date_download": "2021-06-23T03:24:26Z", "digest": "sha1:HIEUTWZSNONIWYBUYXDJ4BHZ7HN7XV7D", "length": 17669, "nlines": 120, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कांदा प्रक्रिया उद्योग; नाशवंत पदार्थापासून शेतकरी बनवू शकतील पैसा, वाचा कमाईची नवी कल्पना", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकांदा प्रक्रिया उद्योग; नाशवंत पदार्थापासून शेतकरी बनवू शकतील पैसा, वाचा कमाईची नवी कल्पना\nकांदा हे भारतातील प्रमुख पीक असून ते मुख्यत्वे खरीप व रब्बी हंगामात पिकविले जाते आपल्या भारतातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये कांद्याचे प्रमाण हे 6 टक्के आहे. कांद्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कांदा हा नाशवंत पदार्थ आहे. तसेच त्याच्यातील तिखटपणा, अधिक प्रमाणात असलेल्या एंटीऑक्सीडेंट त्यामुळे भारतीय कांद्याचे पोषण मूल्य अधिक आहेत.\nकांदा हा विविध पदार्थांमध्ये आणि विशेषतः औषधी गुणधर्मासाठी उपयोगी आहे. तसेच कांद्या मधील घटक हे मोतीबिंदू मुळव्याध, मूत्राशय, कर्करोग, हृदय रक्तवाहिन्या संदर्भातील आजारांसाठी उपयुक्त आहेत.\nअशा उपयुक्त कांद्याचे मूल्यवर्धन हे सोलर ड्रॉईंग, व्याक्युम मायक्रोवेव ड्रॉईंग, इत्यादी तंत्राच्या मदतीने हवेचा वेग व तापमान नियंत्रित करून केले जाते. आपण पाहतो कांद्याचे दर हे बऱ्याच वेळेस फार प्रमाणात खाली येतात अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये न देता त्याच्यावर प्रक्रिया केली तर अशा मूल्यवर्धन केलेल्या कांद्याचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व आहे. कांद्याचे निर्जलीकरण करून विविध पदार्थ तयार करता येतात. जसे कांद्याचा चक्त्या, कांदा ग्रेव्ही, कांदा पावडर यासारखे पदार्थ तयार करता येतात. या लेखात आपण कांद्यापासून प्रक्रिया करून तयार केले जाणारे पदार्थांची माहिती घेऊ.\nया प्रक्रियेदरम्यान कांद्यातील मुक्त पाणी बाष्पाच्या स्वरूपात काढले जाते. कांद्यांचे सूक्ष्मजीव आणि पासून संरक्षण व्हावे यासाठी प्रक्रिया केली जाते. निर्जलीकरण केलेले कांदे हे हवाबंद डबे मध्ये पॅक करून निर्यात केले जातात. योग्य वेस्टन व साठवणूक तापमान असल्यास 7 ते 12 महिने हे कांदे टिकतात.\nकांदा निर्जलीकरण विषयी महत्वाचे मुद्दे\nनिर्जलीकरण कांद्याच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. निर्जलीकरण करण्यासाठी शक्यतो पांढरा व अधिक टीएसएस असलेला कांदा वापरला जातो.\nकांदा निर्जलीकरण यासाठी कांद्याचा शेंडा व टोकाकडे भाग कापून साल काढून चार ते आठ मी. मी जाडीच्या चकत्या करतात\nया कापलेल्या चकत्या मिठाच्या द्रावणात दोन तास भिजत ठेवून 55 ते 60 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या फ्लू डाएज्ड बॅड ड्रायरमध्ये अकरा ते तेरा तासांसाठी ठेवतात या तापमानाला कांद्यातील आंबलं व साखर तीव्र स्वरूपात एकवटून सूक्ष्मजीव आणि पासून संरक्षण केले जाते.\nप्रक्रियायुक्त मालाचा उच्च दर्जा टिकविण्यासाठी तो हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक करतात.\nकांदा निर्जलीकरण केल्यास अनेक प्रकारचे फायदे होतात. त्यामध्ये प्रामुख्याने सुकविलेल्या कांद्याचा वाहतूक खर्च तुलनेने कमी येतो. तसेच निर्जलीकरण केलेल्या कांद्याचे नुकसान होत नाही. परदेशांमध्ये कांदा चकत्या व पावडर यांचा उपयोग मासाच्या हवाबंद पदार्थांमध्ये, सॊस, चिली या सारख्या पदार्थांमध्ये करतात\nकांदा ग्रेव्ही साठी लागणारे साहित्य\nएक किलो कांदे, काळीमिरी पाच ग्रॅम, लवंग पाच ग्रॅम, दालचिनी पाच ग्रॅम, तेज पत्ता दहा ग्रॅम, तेल 50 ग्रॅम, पाणी साडेसातशे ग्रॅम\nसपाट तवा किंवा कढईत कांद्याचे काप करून भाजून घ्यावेत.\nभाजलेल्या कांद्याची ग्राइंडर मध्ये पेस्ट बनवावी.\nकढईत तेल तापवून त्यात काळीमिरी, लवंग, दालचिनी आणि त्याची फक्त टाकावा आणि त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्यावी.\nया तयार ग्रेव्हीमध्ये साडेसातशे मिलि पाणी मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटे साठी संथ अग्नीवर उकळून घ्यावे.\nगरम ग्रेव्ही एक किलो किंवा पाच किलोच्या साईज मध्ये पॅक करावे.\nग्रेव्हीला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाबे या ठिकाणी प्रचंड मागणी आहे.\nकांद्याचे सुमारे पाच ते सहा मिलिमीटर जाडीचे काप करावे.\nकाप केलेले कांदे ट्रे ड्रायरमध्ये 55 अंश सेल्सिअस तापमानाला 14 तासापर्यंत वाळवावा.\nअशा प्रकारे निर्जलीकरण केलेल्या कांद्याला अधिक काळ टिकवता येते.\nवाळवलेल्या क���ंद्याची ग्राइंडर च्या सहाय्याने पावडर करावी.\nया पावडर ला चाळणीने गाळून हवाबंद पॅकेट्स मध्ये पॅक करावे.\nकांदा पावडर मुळे शेतकऱ्यांना खूप नफा मिळवणे शक्य होते.\nकांद्यापासून तेल सुद्धा तयार करता येते. प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो. काही उत्पादनांमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही त्याचा वापर केला जातो.\nकांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करून विनेगर आणि वाईन आदींची निर्मिती करता येते.\nकांद्याच्या टाकाऊ भागावरील प्रक्रिया\nकांद्याच्या घरगुती आणि औद्योगिक वापरातून उरलेला कचरा देखील प्रक्रिया करून वापरता येऊ शकते.\nकांदा सालीतून रंग मिळवता येतात. ते नैसर्गिक रंग म्हणून वापरले जातात तसेच रंग काढून उरलेला भाग फायबर चा चांगला स्रोत आहे.\nकांद्याच्या कोरड्या सालीमध्ये फ्लेवनोड्स घटक असतात. त्यापासून स्वाद आणणारे घटक तयार करता येतात. कांद्याच्या बाहेरील थर आणि पात्यांच्या बायोगॅस मध्ये पर्यायी ऊर्जा स्त्रोत निर्माण करण्यासाठी उपयोग करता येतो.\nonion processing business कांदा प्रक्रिया उद्योग कांदा\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे\nराष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे ढकलेना\nडाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा\nयंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच,जाणून घ्या कोणत्या फळपिकांचा समावेश आहे.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्र��ान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_105.html", "date_download": "2021-06-23T03:16:33Z", "digest": "sha1:EKNYSRKUGH3Z4L7HNJWDXEOOFHGYZQWY", "length": 11060, "nlines": 99, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू\nसमाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू\nसमाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या\nलोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू\nअखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला\nसांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन\nसमाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे.\nकोविड१९ पार्श्वभूमीवर तमाशा (लोकनाट्य) क्षेत्राला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने आज सोमवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.\nसध्याच्या कोरोना परिस्थितीत उत्सव, यात्रा पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे तमाशा लोककलावंताना आपले जीवन जगणे अवघड जात आहे त्यांना शासनाने एखाद्या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे,राज्य शासनाने पूर्वीचे तमाशा अनुदान चालू करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने मंत्री अमित देशमुख यांना दिले. यावेळी श्री. देशमुख यांनी शिष्टमंडळा बरोबर सवीस्तर चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या सर्व समस्या सोडवून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळातील सदस्यंना दिले.\nया शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे, मोहित नारायणगावकर, सुनिल वाडेकर, संभाजी जाधव, आनंद भिसे-पाटील आदींचा समावेश होता.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ferfatka.blogspot.com/2013/10/", "date_download": "2021-06-23T02:00:03Z", "digest": "sha1:UQ3IGOXG4O3PHV2CDI32ADE7YUMXRPVY", "length": 39990, "nlines": 206, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: October 2013", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nकाही कामानिमित्त तळेगावात गेलो येतो. तुकाराममहाराजांना जेथे सिद्धी प्राप्त झाली त्या भामचंद्र डोंगर पाहण्यासाठी गेलो. वाटेत कोटेश्वरवाडी म्हणून एक छोटेसे गाव लागते. कुंडमळा व इंदोरीचा भुईकोट किल्ला यांच्या मध्यावर इंद्रायणीकाठी असलेल्या कोटेश्वरवाडी येथे पुरातन हेमाडपंती कोटेश्वराचे मंदिर असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. तळेगाव-चाकण महामार्गावर कोटेश्वरवाडी हे सुमारे पाच हजार लोकवस्ती असलेले हे गाव. महाराष्ट्रातील बहुतेक शंकराची प्राचीन मंदिरे ही नदीकाठी तयार गेलेली आहेत. या नदीच्या घाटावर दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी करता यावा हा उद्देश. मंदिराजवळून बाराही महिने दुथडी भरून इंद्रायणी नदी वाहत असते. इंदोरीच्या हद्दीत दक्षिणेकडे असलेल्या कुंडमळ्यात खालच्या खडकांवर कोसळणाºया पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. जणू काही निसर्गाची कृपाच. हा परिसरही खूपच निसर्गरम्य आहे.\nमंदिरावर कळस नसून मंदिर अगदी नदीच्या काठावर बांधलेले आहे. म��दिराबाहेर नंदी असून, मंदिराला दोन खांब आहे. खांबावर थोड्याप्रमाणात कलाकुसरही केलेली आहे. ग्रामस्थांनी शंकराच्या पिंडीवर तांब्याचे आवरण घातलेले आहे. हे मंदिर जरी खूप प्रशस्त नसले तरी येथील शांत वातावरण व नदीचा परिसर पाहण्यासारखा आहे. नदीकाठावरून भंडारा डोंगर दिसतो.\nभामगिरी पाठारी वस्ति जाण केली - भामचंद्र डोंगर\nजगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांना पंधरा दिवस समाधी लागली असा भामचंद्र डोंगर पाहण्यास गेलो. त्या विषयी...\nपरमेश्वराच्या भेटीसाठी तब्बल पंधरा दिवस तहानभूक विसरून तुकाराममहाराजांनी जिथं समाधी लागाली. ते ठिकाण म्हणजे भामचंद्राचा डोंगर किंवा भामगिरी. तुकाराममहाराजांची घोरवाडेश्वर, भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्र डोंगर ही अभंग लिहिण्याची प्रेरणास्थळे होती. येथील शांत व सुंदर वातावरणामुळे विठ्ठलाची आस लागलेल्या महाराजांना निर्गुण, निराकार विठ्ठलाची भेट झाली. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तो भंडारा डोंगर याच भंडारा डोंगराच्या समोर कातळकड्याची जणूकाही उलटी टोपी घालून निसर्गाच्या सान्निध्यात एकांतात समाधी लावून बसलेला भामचंद्र डोंगर आहे.\nधन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥\nतुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंगामुळे. देहूगावातील संत तुकाराममहाराज व आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा व भामचंद्र डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे १२ ते १३ किलोमीटरवर असलेल्या भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे.\nपाऊणतासात ८ किलोमीटर :\nभंडारा डोंगरावर अनेकवेळा गेलो. मात्र तेथून काही अंतरावर असलेल्या भामचंद्रावर जाण्याचा योग काही केला येत नव्हता. रविवारी तळेगावात एका कामासाठी गेलो होतो. काम संपवून भामचंद्र पाहण्यासाठी निघालो. तळेगाव-चाकण महामार्गावर भंडारा डोंगराच्या पुढे गेल्यावर देहूगावातून येताना एक फाटा लागतो. या फाट्याकडे न जाता संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. हे अं��र कापण्यासाठी तब्बल पाऊणतास गेला. कारण रस्ता. रस्ता कसा तयार करतात याची येथे प्रचिती येते. मोठे मोठे दगड टाकून कच्चा रस्ता तयार केलेला आहे. काही ठिकाणी जेमतेम बरा रस्ता म्हणता येईल असा रस्ता आहे. तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. पर्यटकांचा ओढा या तीर्थक्षेत्राकडे वाढला आहे. मात्र, प्रशासन रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी आशा करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कंबरतोड रस्ता पार करून डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. रामभरोसे दुचाकी लावून वर जाणाºया रस्त्यावर बसलेल्या गुरख्याला रस्ता हाच ना. अशी खात्री करून घेऊन पुढे जाण्यासाठी निघालो. पाच मिनटे चाललो असेल तेवढ्यात चरण्यासाठी आलेली गुरे ढोरे दिसली. त्यातील एक तर वाटेवरच वाट अडवून उभा होता. कसेबसे मीच थोडी वाट वाकडी करून पुढे निघालो. जाताना त्याचे दोन फोटोही काढले. घाबरून अंगावर येण्याची मलाही भीती. थोडे पुढे गेल्यावर वासुली गावातील एक भाविक त्यांच्या दोन लहान नातवंडांना डोंगरावर दर्शनासाठी जात असल्याचे पाहिले. मी एकटाच असल्याने त्यांच्या सोबत चालू लागलो. डोंगराविषयी त्यांना काय माहिती आहे याबद्दल मी जाणून घेतले. त्यांनी चांगली माहितीही सांगितली. आमचाही एक फोटो काढाल का असे त्यांच्या नातवंडांने विचारले. ठिक आहे काढतो. पण पाठवू कसा असे त्यांच्या नातवंडांने विचारले. ठिक आहे काढतो. पण पाठवू कसा तर ‘मेल’वर पाठवा असे तो म्हणाला. २० मिनिटातच डोंगरावर पोहोचलो. उभी चढाई असल्याने चांगली दमणूक होते. पण थंडगार व स्वच्छ हवेमुळे दमणूक कळत नाही.\nसुदुंबरे रस्त्यावरून दिसणारा भामचंद्र डोंगर.\nभामचंद्र डोंगर तसा आडवाटेवरचा. एखाद्या तपस्वी मुनीप्रमाणे समाधी घेऊन एकांतात तपश्चर्या करीत बसलेला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून तुटल्याने एकटा पडलेला, दाट झाडी असलेला. भामचंद्र डोंगररांग पूर्वकडून पश्चिमेकडे पसरली आहे. डोंगर रांगेच्या पश्चिमेला असलेल्या गावातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे ही काहीजण म्हणतात. हा डोंगर म्हणजे अर्ध्या डोंगरापर्यंत गर्द हिरवी झाडी व वरती सुमारे ८०० ते ९०० फूट कातळकडा आणि तोही उलटी टोपीच्या आकाराचा. याच काताळात गुहा आहेत. डोंगरावरील एकंदरीत झाडीवरून तुकोबामहाराजांच्या काळ���त या ठिकाणी यापेक्षाही दाट झाडी असणार. डोंगर परिसर व आजुबाजूच्या परिसरात त्याकाळी चांगले जंगलच असणार याची खात्री होते.\nसुदुंबरे रस्त्यावरून दिसणारे भामचंद्रावरील मंदिर.\nडोंगरावर जात असताना दाट झाडी\nडोंगरावर जात असताना दाट झाडी\nझाडीतला रस्ता संपवून छोटेसं पठार लागत. या पठावरावर दगडांनी बांधलेला चौथरा आहे. वासकरमहाराज या ठिकाणी कीर्तन करीत. तेथून पुढे निघालो या ठिकाणी सातवाहनकाळातील लेण्या आहेत. पहिल्या गुहेत शंकराचे मंदिर आहे. बाहेर सभामंडप व आत छोटे शिवलिंग आहे. गुहेबाहेर पाण्याचं टाकंही आहे. मंदिराच्या शेजारील गुहेत लोखंडी जाळ्या ठोकून बंद केलेली आहे. तिचा उपयोग वारकरी धर्मशाळेसारखा करतात. थोडे पुढे जाऊन जेमतेम एक माणूस वर किंवा खाली येऊ शकेल अशा दगडात पायºया खोदून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला रेलिंगची सोय केल्यामुळे सुरक्षा वाढली आहे. अंदाजे पन्नास ते साठ पायºया चढून वर गेलो. तेथेही एक छोटी गुहा आहे. आतमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. शेजारीच भिंतीवर तुकाराममहाराजांचे शिल्प कोरलेले आहे. महाराजांचे दर्शन घेऊन पुन्हा खाली आलो. मुख्य गुहेतून खाली आलो. तर आणखीन एक गुहा येथे दिसली. काही विद्यार्थी इथ राहून संतपंरपरेचा अभ्यास करतात.\nभामचंद्रावरून दिसणारा भंडारा डोंगर व परिसर. उजवीकडे जाधववाडी धरण परिसर\nतब्बल चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी या ठिकाणची परिस्थिती कशी असेल याचा विचार करू लागलो. गर्द हिरवाईने, झाडीझुडपांनी हा प्रदेश सजलेला असले. या डोंगरावरील ही गुहा महाराजांनी का निवडली असेल याचेही उत्तर मिळाले. ते येथील निरव शांततेत. केवळ पक्ष्यांच्या आवाजा व्यतिरिक्त कुठलाही आवाज या ठिकाणी नव्हता. शांतता. अशा शांततेत मन एकाग्र करून तुकाराममहाराजांची समाधी लागत असेल यात शंकाच नाही.\nमुख्य मंदिराकडे जाण्याची वाट\nमुख्य मंदिराकडे जाण्याची वाट\nभामचंद्र डोंगर परिसर विकास समितीने इथं चांगली सुधारणा केलेली आहे. सौर दिवेही लावले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय आहे. डोंगरमाथ्यावरून भंडारा डोंगर दिसतो. लांब देहू गावातील गाथा मंदिरही दिसले. भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्रावरही पायवाटेवर दोन्ही बाजूला वनखात्याने वृक्ष लागवडी केल्याने अजून हिरवळ व दाट झाडी निर्माण झाली आहे. एकंदरीतच येथील शांत वातावरणात नक्कीच ��माधी लागेल असेच हे ठिकाण आहे. डोंगराच्या जवळच जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते. तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे, ही नदी जांबवडे, सुदवडी, सुदुम्बरे, येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते. एकदा तरी तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भामचंद्र डोंगर व शेजारील श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद घ्यावा आणि निसर्गाचा आनंद घ्यावा.\nपावसाळ्यात येथून धबधबा वाहतो.\nरेलिंगचा आधार घेऊन येणारे पर्यटक मागे चाकण परिसर\nईश्वरप्राप्तीसाठी महाराजांनी भंडारा, भामचंद्र व घोरावडेश्वर सारख्या एकांतवास असलेल्या ठिकाणी समाधी लावून विठ्ठलाचे चिंतन केले. एकदा तुकाराममहाराज घरी परत न आल्याने त्यांचे बंधू कान्होबा आजुबाजूच्या परिसरात त्यांना शोधू लागले. शोधत-शोधत ते भामचंद्रावर आले. तेथे त्यांना तुकाराममहाराज दिसले. निवार्णीचा संकल्प करून तब्बल पंधरा दिवस महाराज ध्यान करत होते. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले, ते अंगाला झोंबले व पीडा देऊ लागले. वाघाने झेप घातली. मात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाही. पंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला. साक्षात ईश्वर प्रकट होऊन त्यांचे रक्षण केले. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले, त्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचले. त्यानंतर कान्होबांनी येथे तुकोबांची प्रतिमा कोरून घेतली. मूर्तीच्या मागे विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत.\nपंधरा दिवसांमाजी साक्षात्कार झाला\nविठोबा भेटला निराकार ॥1॥\nभामगिरी पाठारी वस्ति जाण केली\nवृत्ती स्थिरावली परब्रम्ही ॥2॥\nनिर्वाण जाणोनि आसन घातले\nध्यान आरंभिले देवाजीचे ॥3॥\nसर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले\nपीडू जे लागले सकळीक ॥4॥\nदिपकी कर्पूर जैसा तो विराला\nतैसा देह झाला तुका म्हणे॥5॥\nअशा या निसर्गाने रम्य ठिकाणी महाराजांना अभंग लिहिले.\nवृक्ष वल्ली आम्हां सायरीं वनचरें \nपक्षी ही सुस्वरें आळविती ॥1॥\nयेणों सुखें रुचे एकांताचा वास \nनाही गुण दोष अंगा येत ॥2॥\nआकाश मंडप पृथुवी आसन \nरमे तेंथे मन क्रीडा करी ॥ध्रु॥\nया अभंगाचा येथे प्रत्याय येतो.\nवासुली गावाचा परिसर व औद्योगिकीकरण.\nगेल्या काही वर्षात भामचंद्र डोंगर समितीचे नाव पेपरात येत आ��े. त्याला कारण ही तसेच आहे. चाकण एमआडीसी, नवीन होणारे विमानतळ, तळेगाव एमआडीसी असा हा सर्व परिसर झपाट्याने वाढत आहे. मोठे रस्ते , अनेक विदेशी कंपन्या येथे कंपन्या सुरू करत आहेत. श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तूर्तास तरी समावेश करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा व पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. मात्र, अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणेच भामचंद्र डोंगराचाही या आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी सेवान्यासाचे संस्थापक मधुसूदन पाटील महाराज यांनी राज्य सरकारकडे केली होती. काही जमिनींवर खाणमालकांनी जागा खरेदी करून डोंगरचा काही भाग खोदण्यास सुरूवात केली आहे. मधुसुदन महाराजांनी आंदोलन छेडल्यानंतर हे काम थांबविण्यात आले. शिंदे वासुली गावाजवळ उभ्या होत असलेल्या 'डाऊ' कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरले आहेत. वाढते औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ºहास ही पुढची भीती नक्कीच पुढे राहणार आहे.\nसुदुंबरे गावातून येणारा रस्ता.\nवाट अडवून उभा असलेली गाय.\nपुणे-मुंबईकडून रेल्वेने येत असाल तर रेल्वेमार्गावर तळेगावला उतरून एसटी, अथवा खासगी वाहनाने तळेगाव चाकण रस्त्यावरील संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. मात्र हा रस्ता दगडी असल्याने शक्यतो या फाट्याच्या पुढे चाकणहून भामचंद्र डोंगराकडे जाण्याचा रस्ता चांगला आहे.\nतळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर जाता येते. येथून जवळच डोंगरावर जाता येते.\nस्वत:चे वाहन असल्यास एक दिवसात देहूगाव, गाथा मंदिर भंडारा व नंतर भामचंद्र, इंदुरीचा किल्ला अशी एक दिवसाची छोटी ट्रिप होईल. भामचंद्र डोंगराच्या पाथय्यापर्यंच वाहन जाते. तेथून पुढे १५ ते २० मिनटे पायपीट करून डोंगरावर जाता येते. शक्यतो अंधार पडायच्या आत डोंगरावरून खाली यावे. वाटेत कुठेही खाण्याचे पदार्थ मिळत नाही.\nचाकणमार्ग��� भामचंद्र पाथया अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.\nडोंगरावरून देहूतील गाथा मंदिर, भंडारा डोंगर, जाधववाडी धरण परिसर, चाकण परिसर दिसतो.\nअजून काय पाहाल :\nफेरफटका आपल्याला कसा वाटला याविषयी जरूर प्रतिक्रिया द्या. अथवा मेल करा.\nश्रीमंत बाजीराव पेशवे - पालखेडचा संग्राम\nबाजीरावांचा पराक्रम अजूनही आपल्या महाराष्ट्रात फारसा माहिती नाही. बाजीरावांनी दिल्लीपर्यंत भगवा फडकावून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. श्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा या लेखानंतर अनेकांनी माहिती दिल्याबद्दल आभार मानले. पालखेडच्या युद्धासंदर्भात श्री. पित्रे यांची लोकमतमधील मंथन पुरवणीमधील मालिका अधिक माहितीसाठी देत आहे. बाजीरावांचा पराक्रम सगळ्यांना अधिक माहिती व्हावा हाच हेतू आहे. खालील दोन्ही लेख लोकमत पुणे आवृत्तीच्या मंथन या पुरवणीत अनुक्रमे दि. ३० जून २०१३ व ७ जुलै २०१३ रोजी प्रसिद्ध झाले आहेत. लेखक श्री. शशिकांत पित्रे भारतीय लष्करातील मेजर जनरल पद भूषवलेले नामवंत अधिकारी व युद्धशास्त्राचे अभ्यासक आहेत़ पूर्व परवानगीशिवाय हे लेख येथे जोडत आहे. त्याबद्दल क्षमस्व. लोकमत व श्री. शशिकांत पित्रे यांचे लेखाबद्दल धन्यवाद.\nमोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकाही फोटो मिससिंग झाले आहेत. ते परत अपडेट करत आहे .....\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल्...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\nतुळापूर रविवार होता. ‘एलबीटी’मुळे सर्व दुकाने आठवड्यानंतर सुरू झाली होती. सकाळीच खरेदी केल्याने संध्याकाळी फिरायला जायचे अस...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री ...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - पालखेडचा संग्राम\nभामगिरी पाठारी वस्ति जाण केली - भामचंद्र डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://praharvidyarthi.blogspot.com/2011/09/blog-post_30.html", "date_download": "2021-06-23T02:13:18Z", "digest": "sha1:N5LBF6YLULJ55XYFEA2BC7ZNHBTCFKHB", "length": 3890, "nlines": 53, "source_domain": "praharvidyarthi.blogspot.com", "title": "लढा: शेतकरी महामोर्चास मार्गदर्शन: चंदुभाऊ वानखेडे", "raw_content": "शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११\nशेतकरी महामोर्चास मार्गदर्शन: चंदुभाऊ वानखेडे\nचंदुभाऊ वानखेडे, जेष्ठ पत्रकार\nप्रहारचा शेतकरी महामोर्चा, २३ सप्टेंबर २०११ रोजी दसरा मैदान अमरावती येथे मार्गदर्शन करताना\nद्वारा पोस्ट केलेले Vidyarthi येथे १०:१३ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलढा… हा ब्लॉग प्रहारसाठी मी (रुपेश घागी) काही वर्षांपूर्वी सुरु केला. यातील प्रत्येक शब्द व फोटो ची जबाबदारी माझी आहे. कुणाला यातील मजकुरावर आक्षेप असल्यास मला prahar.vidyarthi@gmail.com यावर कळवावे. कुणाला सदर ब्लॉगसाठी लिखाण करावयाचे असल्यासही संपर्क साधा.\nशेतकरी महामोर्चास मार्गदर्शन: चंदुभाऊ वानखेडे\nशेतकऱ्यांचे डेरा आंदोलन... मुख्यमंत्र्यांनी मागितल...\nबळीराजा दंड थोपटतो तेव्हा...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुणकारी 'बाम' - एक बाम, अ...\nमनमोहना, अजब तुझे सरकार...\nआता मरणार नाही, लढणार आम्ही.\nचलो दसरा मैदान, अमरावती.\nमा. आ. श्री. बच्चुभाऊ कडू - समाजसेवकांना व प्रहारी...\nशेतकरी गर्जना - \"आता मरणार नाही... लढणार आम्ही \nमा. आमदार बच्चुभाऊ कडू वरोरा येथे मार्गदर्शन करताना\nसाधेसुधे थीम. imagedepotpro द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/traffic-congestion-tractor-overturns-oil-spills-cause-vehicle-skids", "date_download": "2021-06-23T03:39:19Z", "digest": "sha1:JDAEY7MT3IO2MIX2775ZF6JGOBHMQF4P", "length": 25036, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ट्रॅक्टर उलटून तीन तास वाहतूक ठप्प,ऑईल सांडल्याने वाहनांची घसराघसरी", "raw_content": "\nट्रॅक्टर मधील आँईल रोडवर पडल्याने वाहतूक जवळजवळ तीन तास ठप्प झाली होती.\nट्रॅक्टर उलटून तीन तास वाहतूक ठप्प,ऑईल सांडल्याने वाहनांची घसराघसरी\nवाळुज (जि.औरंगाबाद) : वाळूज महामार्गावर टायर फुटल्याने ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रॅक्टर मधील आँईल रोडवर पडल्याने वाहतूक जवळजवळ तीन तास ठप्प झाली होती. दरम्यान अग्निशमन दलाने रोडवर पडलेले ऑईल स्वच्छ केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. ही घटना रविवारी (ता.१३) रोजी दुपारी घडली.\nनिजाम शेख यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एम. एच. २०, सी. आर.- ३५०४) हा उसाची वाहतूक करीत होता. तळपिंप्री ते चिकलठाणा जाणाऱ्या या ट्रॅक्टरचे टायर वाळूज महामार्गावर फुटल्याने रविवारी (ता. १३) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघाताने ट्रॅक्टरमधील ऊस रोडवर पडल्याने वाहतूक ठप्प झाली.\nCoronavirus: एका केंद्रावर शंभर जणांना लस; प्रशासनाची जय्यत तयारी\nया घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रॅक्टर मधील आँईल रोडवर पडल्याने येणारी-जाणारी वाहने घसरत होती. अपघाताची माहिती मिळताच वाळुज वाहतूक शाखेचे ताहेर पटेल, एस बी सूर्यवाड, डी. दहिफळे, एस. बी.भासेवाड, रामू बीघोद यांनी अपघातस्थळी धाव घेतली.\nस्क्रु ड्रायव्हरने भोसकले; प्लॉटच्या वादातून भावाचा खून\nवाहतूक पोलिस घटनास्थळी येईपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाळूज अग्निशमन दलास पाचारण करून रोडवर पडलेले ऑइल स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पाव��� टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून के���ेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-corona-virus-effect-nabhik-mahamandal-decision-23-march-shop", "date_download": "2021-06-23T01:50:29Z", "digest": "sha1:VP64ZMZ75RKJQFAHYIJWZFVPH6KKCAHI", "length": 17112, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने घेतला निर्णय...सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद", "raw_content": "\nशासनासोबत आपणही उभे राहून व्हायरस थांबविण्यासाठी राज्यातील सर्व सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्र राज्य व राज्यातील सर्व दुकानदार संघटनांनी मिळून घेतला आहे.\nमहाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने घेतला निर्णय...सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद\nजळगाव : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार अधिकच वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, लोकांशी थेट संपर्क येत असल्याने या विषाणूचा फैलाव वाढू नये; यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहे. शासनासोबत आपणही उभे राहून व्हायरस थांबविण्यासाठी राज्यातील सर्व सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्र राज्य व राज्यातील सर्व दुकानदार संघटनांनी मिळून घेतला आहे.\nहेपण पहा - coronavirus भारतात येण्याची ओढ; बाहेर परिस्थिती विदारक\nकोरोना व्हायरस थांबवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सलून व्यवसायिकांनी 21 ते 23 मार्चपर्यंत सर्व सलूनचे दुकान बंद करण्यासंदर्भातील निर्णयाचे पत्र आज महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी काढले आहे. त्यामुळे उद्यापासून (ता.21) सोमवारपर्यंत राज्यातील सर्व सलून दुकाने हे बंद राहणार आहे.\nथेट संपर्क असल्याने निर्णय\nसलून दुकानदार दररोज अनेक लोकांच्या स��पर्कात येतात. एक फूट अंतरावर राहून ग्राहकांची कटींग- दाढी करावी लागते. त्यामुळे सलुन व्यावसायिक व कारागिरांना विषाणूंची लागण होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार अधिक वाढू नये; यासाठी दक्षता म्हणून राज्यातील सर्व सलून दुकाने बंद करण्याचा निर्णय नाविक महामंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार नाभिक समाजातील सर्व सलून व्यवसायिकांनी असले दुकाने 21 ते 23 मार्च पर्यंत बंद ठेवून शासनाचा कोरोना मोहिमेच्या लढाईत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ कडून करण्यात आलेले आहे.\nजिल्ह्यात दोन महिने एवढा पुरेल एवढा किराणा, अन्नधान्य : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे\nजळगाव : कोरोनो' संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉक डाउनची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिक किराणा दुकानांवर गर्दी करताना दिसतात, गरज नसताना अवाजवी किराणा घेत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना किमान दोन महिने पुरे\n\"कोरोना' लढ्यासाठी जामनेर येथे \"जी. एम' हॉस्पिटल लवकरच सेवेत\nजळगाव : \"कोरोना' संसंर्गाविरूध्द लढ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम सुरू असलेल्या\"जी.एम.' ( ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल)च्या आय.सी.यु. व वीस व्हेंटरलेटरचा विभाग येत्या चार दिवसात सुरू करण्यात येत आहे. औरंगाबादच्\nपरदेशातून जिल्ह्यात आलेल्यांचे होणार सर्व्हेक्षण : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे\nजळगाव ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात 1 मार्च 2020 नंतर आलेल्या भारतीय, परदेशी नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाचे आहेत. जळगाव जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्याचे\nजळगाव जिल्ह्यात 25 हजार बांधकाम कामगार लाभार्थी\nजळगाव : \"कोरोना'च्या संकटामुळे देशभरात 21 दिवसांचे \"लॉकडाउन' जारी केल्यानंतर या काळात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी केंद्र सरकारने \"गरीब कल्याण पॅकेज'ची गुरुवारी घोषणा केली. त्यात बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांनाही मदत मिळणार असून, जळगाव जिल्ह्यात सुमारे 25 हजार कामग\nमोदीसाहेब आधी आम्हाला घर द्या... कोणी केलीय मागणी वाचा\nसोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा सर्वात जास्त फटका हातावर पोट असलेल्या नागरिकांना बसत आहे. कामाच्या शोधात आलेल्यांचा यातून पोट भरण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची भीती तर आहेच, पण काम नाही ना खायला नाही, त्यामुळे जगायचं कसं, असा त्यांच्यापुढे\n\"कोरोना'चा जळगावात दुसरा \"पॉझिटिव्ह' रुग्ण\nजळगाव : शहरातील अत्यंत दाट लोकवस्तीत वास्तव्यास असलेला आणखी एक रुग्ण कोरोना \"पॉझिटिव्ह' आढळला आहे. मेहरुणनंतर आता त्याच दाट लोकवस्तीजवळ असलेल्या सालारनगर भागातील रुग्ण \"पॉझिटिव्ह' आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणेची जबाबदारी आणखी वाढली\n\"कोरोना' इफेक्‍ट ः सोने बाजारात 300 कोटींची उलाढाल ठप्प \nजळगाव ः जळगाव जिल्हा सोन्याची नगरी म्हणून ओळखला जातो. जळगावच्या शुद्ध सोने घेण्यासाठी जळगाव जिल्ह्याच नव्हेतर, महाराष्ट्रासह परराज्यातूनही ग्राहक येथे येतात. मात्र \"कोरोना'मुळे देशभर लॉकडाऊन आहे. जळगावच्या सोने बाजारपेठेतही बंद आहे. गेल्या आठ दिवसात सोने बाजारात सुमारे तीनशे कोटींची\nघराघरांत पोहोचणार \"कोरोना' माहिती पुस्तिका\nजळगाव : \"कोरोना व्हायरस'वर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन निर्देशित माहिती पुस्तिकेचे वितरण शहरात 30 मार्चपासून सुरू झाले. जैन इरिगेशनने शहरासाठी ही मार्गदर्शक माहिती पुस्तिका एक लाख छापून दिलेल्या असून, या पुस्तिका प्रत्येक घरोघरी व्यक्तिगत पातळीवर पोहोचविण्या\nकोरोनाशी लढण्यास 'असा' सज्ज झालाय महाराष्ट्र...\nमुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सज्ज असून राज्यभरात 39 विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये 361 खाटांची व्यवस्था उपलब्ध असून जिल्हा रुग्णालय तसेच पालिकांच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचे निदान करण्यासाठ\nआखाती देशांमध्ये केळीला मागणी कायम\nरावेर : जगभर कोरोना व्हायरसने प्रचंड गोंधळ उडविला असला तरीही महाराष्ट्रातील आणि जळगाव जिल्ह्यातील केळीच्या मागणीवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातून आजही नियमितपणे केळीची निर्यात आखाती देशांमध्ये सुरू आहे. मार्चच्या २०/२२ तारखेपासून जिल्ह्यातील निर्यातीलाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/11/vrudhanchya-samasya-marathi-nibandh.html", "date_download": "2021-06-23T02:30:30Z", "digest": "sha1:UY6LF55OGPESI4667HDC7XFGP6KF5UXP", "length": 48672, "nlines": 119, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "Marathi Essay on \"Vrudhanchya Samasya\", \"वृध्दांच्या समस्या मराठी निबंध for Students - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nवृद्धपणा म्हणजे परिपक्वता; विचारांची, जीवनविषयक अनुभवांची केवढी तरी शिदोरी वृद्धांजवळ असते; पण ती पेलणारी शरीरयंत्रणा मात्र थकत चाललेली असते. वाढत्या वयामुळे शरीराला येणारी ही थकावट माणसाला अस्वस्थ करते; सुखाला ओहोटी लावते. 'सुखी म्हातारपण म्हणजे गुलबकावलीचे फूल,' असे 'नटसम्राट'मधील बेलवलकर म्हणतात. गुलबकावलीचे फूल जसे नेहमीच दुर्मिळ असते, तीच गोष्ट सुखी म्हातारपणाबद्दलही खरी असते. सुख हे मानण्यावर आहे. पण तरीही वाढत्या प्रौढ वयातून जेव्हा व्यक्ती वृद्धपणाकडे झुकू लागते तेव्हा तिला हा वृद्धपणा नको असतो. लोकांनी आपल्याला 'म्हातारा' म्हणू नये, याची ती काळजी घेऊ लागते. “शरीर थकले तरी आपण मनाने तरुण आहोत, तरुणांच्या बरोबरीने कामे करू शकतो; तरुणांना लाजवील असा उत्साह आपल्याजवळ आहे\", हे सिद्ध करण्याचा ती अट्टाहास करीत असते.\nएकीकडे माणसाला खूप जगावे असे वाटत असते; पण नवल म्हणजे म्हातारपणाचा मात्र तिटकारा असतो. याचे कारण उघड आहे. वृद्धपणामुळे देहातील काम करण्याची शक्ती व उमेद कमी कमी होत जाते. नव्या गोष्टी स्वीकारण्यापेक्षा 'बाबावाक्यम् प्रमाणम्' या न्यायाला अनुसरून अंगवळणी पडलेल्या जुन्या गोष्टींचा आग्रह सवयीनुसार ते धरू लागतात. “विशीमध्ये माणूस काळाच्या पुढे धावत असतो, चाळिशीत तो काळाबरोबर असतो आणि पन्नाशीनंतर तो काळाच्या मागे पडतो,\" अशा प्रकारचे वि. स. खांडेकरांचे विधान वृद्ध माणसाच्या प्रवृत्ती कोणत्या असतात, यावर प्रकाश टाकते. आपण काळाच्या बरोबर राहू शकत नाही, याची जाणीव त्याला स्वत:ला डाचत असते; स्वत:ला वृद्ध समजण्याचे तो टाळतो; वृद्धत्वाचा द्वेष करतो, हीच एक महत्त्वाची समस्या वृद्धपणाच्या संदर्भात प्रथम सोडविता आली पाहिजे.\nशरीराला येणारा हा वृद्धपणा मनाने स्वीकारायला शिकले पाहिजे. आपल्याला आलेल्या म्हातारपणाने आपल्या शारीरिक शक्ती पूर्वीइतक्या जो���दार राहणार नाहीत, ही जाणीव ठेवून वागणे हे त्याला जमले पाहिजे. तसेच आपल्या जीवनभराच्या आयुष्याने आपल्यास जे अनुभवांचे संचित दिलेले आहे, त्याचा शांतपणाने विचार करण्याची सवय त्याने लावून घ्यायला पाहिजे. पुढच्या पिढीला हे अनुभवाचे धन आपण देऊ शकतो, ते त्यांना त्यांच्या कलाकलाने शिकविणे, त्यांच्याशी मोठेपणाने पण मैत्रीचे संबंध जोडणे, त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वासाचे व आपुलकीचे वडीलधारे नाते निर्माण करणे हे वृद्धांना जमले पाहिजे.\nहे जमणे वाटते तितके सोपे नाही. या वृद्धांना आयुष्यात अनेक गोष्टी मिळालेल्या नसतात; मिळाव्या असे वाटत असूनही ते शक्य झालेले नसते. ते सुख पुढच्या पिढीस सहजपणे मिळताना पाहिले की, त्यांना त्याबद्दल चीड वाटू लागते. कधी कधी आपण केलेल्या चुका तरुण पिढी करताना दिसल्यावर त्यांना त्यामधले धोके सांगावेसे वाटतात. परंतु तरुण पिढीला या 'वृद्धांचे अनुभवांचे बोल' रुचण्याइतके पक्केपण आलेले नसते; त्यामुळे ते त्यांच्या वाटेने, स्वतंत्रपणे वागताना पाहून वृद्धांना आपले घरातले व तरुण पिढीच्या मनातले स्थान ढळल्याचे दुःख होत असते. अशा वेळी 'दुसऱ्यांच्या चुकांनी माणसे सुधारत नसतात' असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. 'आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहोत' हे समजून वागायला शिकणे वृद्धपणाचे धोके टाळण्यासाठी आवश्यक असते.\nपुष्कळदा ही वृद्ध माणसे आपल्याला मुलांच्या बरोबरीचे समजून वागतात; याचे कारण त्यांना आपल्या मुलांच्या मनात आपल्याला घरातील कुटुंबाचे कर्तेपणाचे स्थान आहे हे पटवून द्यायचे असते; पण राजाच्या मागून राजपुत्र जसा सत्तेवर येणे नैसर्गिक असते, तसेच घरातही कर्त्या पुरुषाचे स्थान तरुण पिढीकडे जाणे हे स्वाभाविक असते; निसर्गाला धरून असते. तरुण पिढीच्या कर्तृत्वालाच त्यामुळे वाव मिळत असतो; पण वृद्ध माणसे हे विसरतात. आपले कर्तेपणाचे स्थान गेल्याने आता आपल्या शब्दास कुटुंबात किंमत राहिलेली नाही; आपल्याला मान नाही; आर्थिक दृष्टीने आपण दुबळे असल्याने आपल्याकडे घरातल्या माणसांकडून दुर्लक्ष होत आहे, ही जाणीव वृद्धपणामध्ये त्रास देत असते. कुटुंबामध्ये आपले महत्त्वाचे पद, आपल्याला असलेला मान आता वृद्ध झाल्याने मिळेनासा झाला, हे त्यांच्या मनातील दुःख असते.\nयाबरोबरच एकटेपणाची, एकाकीपणाची पोकळी मनात ��िर्माण होते. माणसाला समाजात राहायलाही आवडते आणि कधी कधी त्याला एकांतही प्रिय असतो; पण म्हातारपणामध्ये जाणवणारी एकटेपणाची भावना एकांतवासाची नसते. आपल्या हातातून आयुष्य निसटते आहे, ते पकडून ठेवण्याची ही माणसे धडपड करीत असतात. त्यासाठी इतरांना आपले महत्त्व, आपले जीवनविषयक चिंतन वेळी अवेळी ऐकवू लागतात. त्यांच्या या वागण्या-बोलण्यात उपदेशाचा सूर मोठा असतो. परिणामी, बाकीची वृद्ध माणसेही त्यांच्यापासून लांब जातात, दुर्लक्ष करतात, त्यांना टाळतात; त्यामुळे एक प्रकारची 'आपण कुणाला नको आहोत' अशी न्यूनगंडाची भावना मनात निर्माण होते. वृत्ती चिडचिडी होते. हट्टीपणा वाढतो. ती अधिकच एकाकी होतात.\nभारतीय परंपरेत वानप्रस्थाश्रमाची कल्पना आहे. ठराविक वयानंतर स्वतः होऊन आपले अधिकार पुढच्या पिढीच्या हातात सोपविणे, घरातील गोष्टींमध्ये फारसे लक्ष न घालणे, मुलामुलींनी सल्ला विचारला तर 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' असा सर्वांना सांभाळून घेणारा सल्ला देणे, अशा वृत्तीने घरातही वानप्रस्थाश्रमातील संसारमुक्तीची प्रवृत्ती जपता येईल. घरातील इतरांना आपण कोणत्या गोष्टींमुळे आवडते होऊ, हवेहवेसे वाटू, आपल्या कोणत्या सवयी त्यांना आवडत नसतील, याचा विचार आपला आपणच करून वागता आले तर हे एकटेपण दूर करता येते. मुख्य म्हणजे आपल्याच समस्या उगाळत बसण्यापेक्षा व आपल्याच शारीरिक किंवा मानसिक गरजा कुरवाळीत बसण्यापेक्षा मुलांच्या समस्या समजून घेणे व प्रसंगी पडते धोरण स्वीकारूनही त्यांना सावरण्यासाठी धडपडणे, त्यांना मदत करणे अशी पक्व व समतोल वृत्ती वृद्धांनी बाळगली पाहिजे. आपल्याला आयुष्यात काय मिळाले, आपल्याला इतरांनी काय दिले, यापेक्षा आपण आयुष्यभरात इतरांना काय देऊ शकलो, ही वृत्ती या वयामध्ये जोपासली पाहिजे. इतरांना समजून घेतले पाहिजे, तरच म्हातारपणीच्या 'संध्याछाया भिवविती हृदया' ही भीती कमी होईल.\nसमस्या फक्त वृद्धपणाच्याच असतात असे थोडेच आहे तरुण व प्रौढ यांच्याही समस्या असतात; पण त्यांच्यासमोर भविष्यातील स्वप्नांचा फुलोरा पसरलेला असतो. ती वर्तमानात जगण्यापेक्षा भविष्यकाळातच वावरत असतात. म्हातारपणी अशी भविष्यकाळाविषयी रम्य स्वप्ने रंगविण्याची वा ती साकारण्याची शक्ती उरलेली नसते, हे म्हातारपणाचे महत्त्वाचे दुःख असते. शारीरिक, मान���िक व बौद्धिक दृष्टींनी या वयात दुर्बलता आलेली असते. लहानपण जसे कुणावर तरी अवलंबून असते, तीच स्थिती वृद्धपणाची झालेली असते; पण पुढे पुढे पाहत धावणाऱ्या तरुण पिढीला हे समजू शकत नाही. घरातील वृद्धांची मने, त्यांचे प्रेम त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. त्यांना योग्य तो मान, आदर देऊन वागले तर त्यांच्या अनुभवांचा फायदा तरुण पिढीला मिळू शकेल. पण या दोन पिढ्या एकमेकांना समजून घेत नाहीत. त्यामुळे वृद्धपणाच्या समस्या अधिक त्रासदायक होतात.\nतरुण पिढीसमोरच्या अनेक समस्यांमुळे त्यांना वृद्धपणाची कदर करता येत नाही. छोटी जागा, अपुऱ्या सोयीसुविधा, आर्थिक चणचण यांमुळे घरोघरी निर्माण होणाऱ्या प्रश्नांमधून वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची सोय पाहिली जाते.विशेषत्वाने सधनवर्ग आणि पुष्कळदा मध्यमवर्गही या सुविधेचा फायदा घेऊ शकतो. पण वृद्धांना मात्र वृद्धाश्रमात एकाकीपणा वाटतो व 'आपल्याला घराबाहेर काढले आहे, आपले कुणीच नाही; मुले, नातवंडं, सुना, लेकी यांच्या सहवासात राहण्याच्या या दिवसांत आपल्याला वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागत आहे', अशी खंत वाटत असते; ते दुःख त्यांचे मन पोखरीत असते. वृद्धाश्रमातील सार्वजनिक जीवनामध्ये घराचा ओलावा येणे कठीण; म्हणून वृद्धाश्रमातील त्यांचे जीवन त्यांच्या मनात घरातील माणसांबद्दलची कटुता वाढवायला कारणीभूत होण्याची शक्यता असते. तसेच 'मुलांना फक्त आपला पैसा हवा आहे; आपण नको आहोत,' ही भावना काही वेळा खरी असली तरी त्यामुळे आपण आपल्याला किती त्रास करून घ्यायचा याचा पाचपोच वृद्धांना ठेवता आला पाहिजे. मुलांच्या हातात आपली आर्थिक मिळकत सोपविताना, आपण आपली स्वत:ची भविष्यकालीन तरतूद करून ठेवायचा विचारीपणा दाखवायला हरकत कोणती केवळ भावनेच्या आहारी जाऊन, सर्वस्वी त्यांच्या अधीन होण्याचे टाळता आले पाहिजे. 'समोरचे ताट द्यावे; पण बसायचा पाट देऊ नये' हे 'नटसम्राट'मधील कावेरीचे शहाणपण म्हातारपणात तरी उपयुक्त ठरणारे असते.\nअसे म्हटले जाते की, 'लहान मुलांना मुलांमध्ये खेळायला आवडते. तरुणांना समवयस्कांमध्ये रमायला आवडते.' मग वृद्धांना मात्र वृद्ध माणसांच्या सहवासापेक्षा तरुणांचा व बालकांचा सहवास का हवासा वाटतो कदाचित वृद्धांच्या हातून निसटून गेलेल्या या तरुणाईच्या व बाल्यजीवनाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद त्यांना तरुण पिढीच्या व बालकांच्या सहवासात अनुभवता येत असेल. कसेही असले तरी आज लहान मुलांसाठी अंगणवाडी, बालवाडी यांची समाजाला गरज आहे, तशीच वृद्धांसाठी वृद्धाश्रमांचीही गरज आहे. पूर्वीची वृद्ध माणसे वानप्रस्थाश्रमात अरण्यामध्ये जाऊन राहायची. आज अरण्ये उरलेली नाहीत, पण घरात राहताना वृद्धांनी ही वृत्ती ठेवून राहायला पाहिजे आणि घरातील माणसांची इच्छा असेल तर वृद्धाश्रमाची वाटचालही स्वीकारायला हवी. पुढच्या पिढीशी जुळवून घेण्याची वृत्ती जोपासायला पाहिजे; त्यांच्या कर्तृत्वाला वाव द्यायला पाहिजे; तरच आपले वृद्धपणाचे जीवन सुखदायक होईल.\nवृद्धपणाच्या समस्या पूर्वीही होत्या; पण त्या आजच्याइतक्या उग्र रूप धारण करणाऱ्या नव्हत्या. तेव्हा एकत्र कुटुंबपद्धती होती. एकेका घरामध्ये चुलत, सख्खे धरून पन्नास-साठ माणसांचे कुटुंब असे. शहरापेक्षा खेडेगावच्या जीवनात तर आलेगेलेही खूप असत. शहरातही खेड्यातील नातेवाइकांचे, त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षणाच्या निमित्ताने येणे-जाणे, कायमस्वरूपी राहणेही कमी नव्हते. आजच्या चार-पाच माणसेच असलेल्या विभक्त कुटुंबाच्या तुलनेत ही जुन्या काळातील कुटुंबे म्हणजे जणू काही छोट्याशा संस्थाच असत. त्यांचा कारभार, त्यांची शिस्त यांवर प्रामुख्याने घरातील वृद्ध आजोबा-आजी, आत्या, काका यांचे नियंत्रण असे. गरीब किंवा श्रीमंत घरांमध्येही हेच दिसून येत असे; त्यामुळे वृद्धांच्या मताला व त्यांच्या विचारांना घरामध्ये मान असे. एकमेकांमधील जिव्हाळा वाढता राही; कोणालाच एकटेपणा जाणवत नसे; आणि घराचे घरपण सांभाळण्याची जबाबदारी पेलता पेलता वृद्धांनाही सामंजस्याने विचार करण्याची, नवे-जुने स्वीकारण्याची सवय लागत असे.\nआजचे सगळेच चित्र त्यापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना तरुण रक्त व युवा पिढी जेवढी पटकन सामावून जाऊ शकते तेवढे वृद्धांना जमणे अवघड जाते. पण अशा तडजोडीशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्यायही नसतो. रूळ बदलताना गाडीची जशी थोडीफार खडखड होते, तसेच या वृद्धांच्या अवस्थेत या नव्या प्रश्नांना व नव्या परिस्थितीला सामोरे जाताना त्यांना त्रास होतो; पण त्याचा विचार प्रौढ वयातच सुरू केला पाहिजे. मुलगी सासरी जाते. मुले शिक्षणासाठी परगावी व परदेशी जातात. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने भाऊ-भाऊही वेगळ्या शहरात राहतात. किंबहुना एका गावात राहूनही सलोख्याने विभक्त राहण्याकडे भावाभावांचा कल वाढत चालला आहे. त्या प्रकारचेच हे वृद्धाश्रमात राहणे किंवा आपापली स्वतंत्र सोय करणे हे वृद्धांनी मनाने स्वीकारायला पाहिजे. दूर राहूनही मनातला जिव्हाळा कसा जपायचा असतो, याची उदाहरणे घालून द्यायला पाहिजेत. सध्या साठीनंतरच्या वृद्धांना 'ज्येष्ठ नागरिक' म्हणतात. तसेच वृद्धाश्रमाचे नाव व स्वरूपही बदलून टाकता आले पाहिजे.\nज्येष्ठ नागरिकही अनेक शहरांतून स्वत:ची संघटना उभारून, स्वमनोरंजन, उद्बोधन व त्यांच्या जोडीला समाजोपयोगी कार्य करण्यात स्वत:ला गुंतवून घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या व औषधपाण्याच्या सुविधांमुळे असलेली सर्व प्रकारची क्षमता लक्षात घेता, त्यांनी या आपल्या मोकळ्या वेळेचा असा सदुपयोग सुरू केला आहे. आपापल्या आवडीनुसार त्या त्या कार्यामध्ये स्वत:ला गुंतवून घेणे हे वृद्धांना सहज शक्य आहे. आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या असे वाटत असेल, त्या त्या क्षेत्रांत, छंदात स्वत:ला रमविणे हा फार मोठा विरंगुळा त्यांच्यासमोर आहे. जगभरातील वृद्धांच्या वाढत्या समस्यांना हे चांगले उत्तर होऊ शकते.\nएका सुभाषितात 'ज्या सभेत वृद्ध नाहीत, ती सभाच नाही' असे म्हटले आहे. हे वृद्धपण केवळ शरीराशी निगडित नाही, हे तर उघडच आहे. आयुष्यभराच्या अनुभवांनी त्यांना खूपसे शिकविलेले असते. समजदारी, व्यापक व सखोल दृष्टी, जीवनाचे नेमके भान त्यांना आलेले असते. त्याचा लाभ समाजाला करून देण्याने त्यांचे स्वत:चे जीवनही सार्थकी लागत असते. आज घरातले वृद्ध आश्रमात जात असले तरी घराला आणि समाजाला त्यांच्या चिंतनशीलतेची गरज आहे. वृद्धांनी या गोष्टीकडे लक्ष पुरवले तर त्यांच्या जीवनात गुलबकावलीच्या फुलाचे अस्तित्व जाणवू लागणे सहज शक्य आहे..\nवृद्धपणाचा विचार जेवढा मध्यमवर्गीयांमध्ये केला जातो तेवढा त्यांच्यापेक्षा आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या समाजाला करता येत नाही. त्यांपैकी ज्यांना वृद्धाश्रमाची वाट चालावी लागते त्यांना तिथेही अन्न, वस्त्र, निवारा पुरेसा मिळत नसतो; त्यामुळे त्यांना घरच्या मुलामाणसांत राहायला जाण्याची इच्छा व्हावी, हे पुष्कळसे स्वाभाविक आहे. पण मध्यमवर्गीयांना परवडणारे वृद्धाश्रम त्यांच्या त्य���ंच्या आर्थिक ताकदीनुसार बऱ्यापैकी सोयीसुविधा देऊ शकतात. अशा वृद्धाश्रमातील माणसांशी संपर्क ठेवण्याचा, त्यांचे मनोरंजन करण्याचा उद्योग काही सामाजिक संस्था करीत असतात. एक ऑक्टोबरला जगभर 'वृद्धदिन' साजरा होतो; त्यामुळे वृद्धांबद्दलची सहानुभूतीची जाणीव समाजमनामध्ये जागी ठेवली जाते. वृद्ध मंडळींनी स्वतः एकत्र येऊनही व्यसनमुक्ती, संस्कारशिक्षण, अपंगांना मदत असे काही सामाजिक कार्य सुरू केले तर त्यांचा वेळ चांगल्या प्रकारे जाईल व त्यांचे एकाकीपण दर होऊ शकेल.\nवृद्धाश्रमातील वृद्धांप्रमाणेच घरोघरी असलेली ही वृद्धांची पिढी आपले मन घरातल्या अनेक उद्योगांत गुंतवून ठेवू शकते. विभक्त कुटुंबामध्ये केवळ घर राखण्याचे काम करणे, मुलांकडे लक्ष देणे, आले-गेले पाहणे अशी अनेक कामे करणारी 'घरची माणसे' तरुण पिढीला हवी असतात. प्रत्येक शहरातून, खेड्यातून परिस्थितीनुसार कोणते काम आपल्याला करता येईल, करायला आवडेल, त्याचा विचार करून त्यामध्ये स्वत:ला गुंतवून ठेवणे हे एवढे ऊन-पावसाळे पाहिलेल्या आपल्या मनाला नक्कीच कळू शकेल. आपणच आपले मन रमवायचे असते; दुसऱ्याचे मन वळवायचे असते आणि निसटलेल्या क्षणांमधील स्मृतींचा आनंद, पुनःप्रत्यय घेत जगायचे असते.\nबालपण, तरुणपण, प्रौढपण आणि वृद्धपण या मानवी जीवनातील चार अवस्था आहेत. या चारही अवस्थांमध्ये जसा आपल्या शरीराच्या ठेवणीमध्ये बदल व विकास होत असतो, तसेच मनाच्या ठेवणीमध्येही विकास होणे गरजेचे असते. पण जसे शारीरिक विकसन निसर्गावर अवलंबून असते तसे मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक वा आत्मिक विकसन निसर्गावर अवलंबून नसते. त्यासाठी माणसाला स्वतः प्रयत्न करावे लागतात. त्याची सुरुवात लहानपणापासून होत असते. कदाचित एकत्र कुटुंबात, विविध नात्यागोत्यांच्या परिवारामध्ये ती जडणघडण स्वाभाविकपणे होत असेल. एकमेकांशी जुळवून घेण्याची, माणसे ओळखण्याची, दुसऱ्यांकडून कामे करवून घेण्याची व त्यांच्या मनात आपल्याबद्दलची आदराची भावना निर्माण करण्याची अशी स्वत:ची विविधांगी विकसनशीलता बालपणापासूनच संस्कारित होत असेल. आज अशा विकासासाठी आपण स्वत:च प्रयत्न करायला पाहिजेत. ध्यानधारणा, जपजाप्य हे पूर्वीचे मानसिक समाधान मिळवून देणारे मार्ग आपण अनुसरायचे की नाही, नसतील तर त्याऐवजी आपले मन गुंतविण्याचे व मनःशांती मिळविण्याचे अन्य उपाय कोणते, याचा विचार आपण प्रौढपणीच करून ठेवला पाहिजे.\nसामान्यतः निवृत्त झालेल्या माणसांना वृद्धत्वाचा प्रश्न अधिक त्रासदायक वाटतो. वर्षानुवर्षे नोकरीच्या निमित्ताने कुणीतरी आखून दिलेल्या दिनक्रमाचे पालन करण्याची सवय झालेल्या या वर्गाला स्वत:च्या कामाचे वेळापत्रक ठरविण्याची सवयच राहिलेली नसते; आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने माणसांच्या गराड्यात राहण्याची सवय अंगवळणी पडलेली असते. त्यामुळे अशी ज्येष्ठ मंडळी चार दिवसांत आपल्या मोकळेपणाला कंटाळतात. दिवसभर काय करायचे हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतो. घरातल्या माणसांना त्यांचे घरातले हे इतके राहणे त्रासदायक वाटू लागते. पुरुषवर्गाच्या तुलनेत निवृत्तीचे वय गाठलेल्या महिलेचे मन इतके निष्क्रिय होत नाही. घरकामाची सवय व आवड असल्याने ती आपला वेळ घरकाम, स्वयंपाक (व गप्पाष्टकेही) यांमध्ये मजेत घालवू शकते. स्त्री कधी निवृत्तच होत नसते' असे म्हटले तर ते वाजवी ठरेल. तिचे केवळ नोकरी हेच एकमेव कार्यक्षेत्र नसल्याने ती आपोआपच स्वत:ला अनेक उद्योगांत गुंतवून घेऊ शकते. घर, मुले इत्यादींची तिला उपजतच ओढ असते. 'आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा' ही तिची घराची ओढ निवृत्तीच्या काळातही साथसंगत करीत असते.\nवृद्धपणा ही समस्या आहे की, स्वत:कडे, स्वत:च्या छंदाकडे, समृद्धीकडे लक्ष देत आनंद घेण्याचा काळ आहे, हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान ॥' ही वृत्ती वृद्धपणाला सगळ्यात जास्त लागू पडणारी आहे.\nखूप जगावे असे प्रत्येकाला वाटते; पण वृद्धपणा मात्र कुणालाच नको असतो; कारण वृद्धपणा म्हणजे शारीरिक दृष्टीने कमजोर व दुबळे होणे होय; दुसऱ्यावर अवलंबून राहणे होय. पुढच्या पिढीशी मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करण्याने हे परावलंबित्व व एकटेपण सुसह्य होऊ शकते. पुढच्या पिढीला उपदेश करू नये; त्यांच्या गरजा व समस्या समजून घ्याव्यात; घराचे अधिकारपद त्यांना आपण देत नसतो, तर ते त्यांना निसर्गक्रमाने मिळत असते हे भान ठेवावे. घरात असूनही घरातल्या गोष्टींत गरजेपुरतेच लक्ष देणे हे वृद्धांना जमले पाहिजे. तरुण व मुले आपल्याशी जिव्हाळ्याने व आदराने वागावीत असे वाटत असेल तर त्यांच्यापुढेही आज जे डोंगराएवढे प्रश्न आहेत, ते समजून ���्यावेत. शक्यतोवर आपली आर्थिक जबाबदारी आपण दुसप्यांवर सोपवू नये. एकाकीपण टाळण्यासाठी पेलेल अशा उद्योगात किंवा छंदामध्ये स्वत:ला गुंतवून घ्यावे. ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांमधून होणाऱ्या सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा. आहार-विहारात नियमितता ठेवून प्रकृतीची काळजी स्वत:च घ्यायला शिकावे. स्वत:चे दिवसाचे वेळापत्रक स्वतः ठरवून जगण्याची सवय लावावी.\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र से पूर्व हिन्दी में न...\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध मैं नर्मदा नदी हूँ मुझे गर्व है कि मैं भारत में बहती हूँ, जहाँ नदियों को माँ और उनके जल को अमृत के समा...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-23T03:16:50Z", "digest": "sha1:D5I4NSOFW43LWQJ2JR4FY22DQ2UYLRNK", "length": 10019, "nlines": 259, "source_domain": "krushival.in", "title": "लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त - Krushival", "raw_content": "\nलाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त\nतालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहती नजीक माळवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एका घरातून लाखो रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विनापरवाना देशी विदेशी दारू विकणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.\nराज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाय.एम.पवार विभागीय उपआयुक्त कोल्हापुर व रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हा प्रभारी अधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली दि.24 रोजी खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक नजीकच्या माळवाडी येथे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी निहार हेमंत वारणकर यांच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत एका बंदिस्त खोलीत लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा आदळून आला.\nया कारवाईत अवैद्य गोवा बनावटीच्या मद्य साठ्यात 180 मि.लि. व 750 मि.लि. च्या गोल्डन अंश ब्ल्यु फाईन व्हिस्कि, बॉम्बे रॉयल व्हिस्कि,मॅकडॉल नं.1 रिझर्व्ह व्हिस्कि असे एकुण 27 बॉक्समध्ये सुमारे 1 लाख 64 हजार 400 रुपये एवढया किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी निहार हेमंत वारणकर रा.मु.पो.लोटे माळवाडी ता.खेड जि.रत्नागिरी याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोवा बनावटीची दारू येथे आणून ती इथे विकणारा खरा सूत्रधार कोण याचा आता शोध घेतला जात आहे गोवा मद्य आयात करणारा मुख्य सुत्रधार कोण आहे कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव तसेच निरीक्षक व्ही.व्ही.सकपाळ, सहायक दुययम निरीक्षक आर.बी.भालेकर, जवान ए. के.बर्वे यांनी भाग घेतला.सदर गुन्हयांचा पुढिल तपास दुय्यम निरीक्षक विशाल सकपाळ करीत आहेत.\nस्त्यावर कोसळलेल्या दरडीची पाहणी\nरत्नागिरीतील निर्बंध शिथील होण्याचे संकेत\nकोकणचे ‘कोकणपण’ टिकवूनच विकास करा\n…म्हणून चिपळूण शहरविकास आघाडीत बिघाडीची शक्यता\nआशा सेविकांच्या मागण्या मान्य करा : नीलम गोंधळी\nरुग्णाची तपासणी कोव्हिडमुक्त वातावरणात करण्याची मागणी\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) न��शिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-congratulations-from-the-deputy-chief-minister-to-the-district-collector-on-the-appointment-of-deputy-secretary-in-the-prime-ministers-office-172581/", "date_download": "2021-06-23T03:05:03Z", "digest": "sha1:5HO62ZMZUXMOAYGHUGKAB4RF6LNKNYV6", "length": 8879, "nlines": 94, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune: प्रधानमंत्री कार्यालयातील उपसचिवपदाच्या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना", "raw_content": "\nPune: प्रधानमंत्री कार्यालयातील उपसचिवपदाच्या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा\nPune: प्रधानमंत्री कार्यालयातील उपसचिवपदाच्या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा\nएमपीसी न्यूज – पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.\nआमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nपुण्याच्या प्रश्नांची जाण असणारे अधिकारी नवल किशोर राम यांना प्रधानमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे, ही चांगली बाब असून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.\nयावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी देखील नवल किशोर राम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri: बक्षीस पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारा – मंगला कदम\nPimpri: ‘तुमच्या ओळखीचा अर्थमंत्री आहे’; कोरोना उपाययोजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही’\nPune News : आर्मी भरतीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन लाखो��ची फसवणूक\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\nTalegaon Dabhade News : इंद्रायणी महाविद्यालयात राष्ट्रीय वाचन दिनानिमित्ताने ऑनलाईन व्याख्यान संपन्न\nTalegaon Dabhade News : योगासने व प्राणायम हे सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत पूरक : योगसाधक दत्तात्रय भसे\nPune Crime News : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकड अटकेत\nPune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम\nPune News : विरोधी टोळीसोबत राहतो म्हणून सराइताकडून तरुणाला मारहाण\nChikhali News : घरकुल येथे इमारतीवरून उडी मारून एकाची आत्महत्या\nPimpri Corona Update : सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजाराच्या आत; आज 194 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम\nPune University News : ‘बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट’ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/france/", "date_download": "2021-06-23T02:52:48Z", "digest": "sha1:IHHNCIXKNGHYM3LTFEPVJKI3PLZN62LB", "length": 14664, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "France Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nचीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता, जाणून घ्या कारण\n हस्तांदोलन करताना चक्क राष्ट्राध्यक्षांच्या कानाखाली वाजवली, व्हिडीओ प्रचंड व्हायरल…\nCoronavirus : व्हॅक्सीन घेणार्‍यांमध्ये कोरोना होईल आणखी धोकादायक\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - अलिकडेच फ्रान्सचे वायरॉलॉजिस्ट आणि नोबेल पुरस्कार विजेते ल्यूक मॉन्टॅग्नियर यांनी कोरोना (Coronavirus ) ची व्हॅक्सीन आणि व्हेरिएंटबाबत एक वक्तव्य केले होते जे खुप चर्चेत आहे. ल्यूक यांनी दावा केला होता की,…\nCoronavirus : अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारतात सर्वाधिक मृत्यू, कोरोना मृतांचा आकडा 3 लाखांवर\nCoronavirus : भारताच्या मदतीसाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढं केला मदतीचा हात\nपोलीसनामा ऑनलाइन टीम : गेल्या दोन दिवसांपासून देशात तीन लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसताना दिसत आहे. सध्या भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १.६२ कोटींच्या वर पोबोचली आहे. तर…\nआता याला काय म्हणावं दुकानं बंद आहेत म्हणून थेट पंतप्रधान कार्यालयातच पाठवली शेकडो अंतर्वस्त्र\nपॅरिस : वृत्त संस्था - भारत, अमेरिका, फ्रान्ससारख्या इतर अनेक देशांमध्ये कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या सर्व परिस्थितीनंतर फ्रान्सच्या पंतप्रधान कार्यालयात पोस्टाच्या माध्यमातून…\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एका देशाची भारतीय विमान सेवेवर 10 दिवस बंदी\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतात कोरोनाची दुसरी लाट अधिकच भीषण होत चालली आहे. देशात बुधवारी तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली…\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यामध्ये पुढे आहेत ‘या’ देशातील लोक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष असे महत्त्व आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी अनेक महिलांकडून त्यांच्या पतीसाठी प्रार्थना केली जाते. पण जगात असे काही देश आहेत तिथे मात्र आपल्या जोडीदाराला धोका देण्यात पुढे…\n 24 तासात 2 लाख 60 हजार पेक्षा जास्त नवे…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायरस महामारी दिवसेंदिवस विक्राळ होत चालल्याचे दिसत आहे. मागील 24 तासात कोरोनाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. मागील 24 तासात भारतात कोरोनाची 260778 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 1495 लोकांचा…\nनाना पटोले यांची घणाघाती टीका, म्हणाले – ‘फ्रान्समधील चौकशीतून चौकीदार ही चोर है हे आता��\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आणले होते. मात्र सातत्याने खोटे बोलून व बनावट कागदपत्रे दाखवून मोदी सरकारने या घोटाळ्यावर पांघरून घातले. परंतू…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर\nMP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांचे मोठं विधान, म्हणाले…\n पहिले प्राधान्य महाविकास आघाडीचे सरकार 5…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPeter England | व्हॅक्सीन घेतली असेल तर पीटर इंग्लंड देईल 1000…\nShirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक;…\n राज्य सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्ष…\nPune News | अल्पवयीन मुलाला ऊसाच्या दांडक्याने केली मारहाण; पोटात…\nPune News | पुरंदर किल्ल्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प; पुणे महापलिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता\nतुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या…\nPM Modi | पंतप्रधानांच्या नावावर सुरू केलेले ‘हे’ सेव्हिंग अकाऊंट देते 2.30 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/konkani-poet-ashok-shilkar-commits-suicide/", "date_download": "2021-06-23T03:11:35Z", "digest": "sha1:QSFEWSRLLQ4SDE5LQSY6G7ILGHHJUBSD", "length": 11290, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "कोंकणी कवी अशोक शिलकर यांची आत्महत्या - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/कला-साहित्य/कोंकणी कवी अशोक शिलकर यांची आत्महत्या\nकोंकणी कवी अशोक शिलकर यांची आत्महत्या\nशिलवाडा सावई-वेरें येथील नामवंत कोकणी कवी अशोक रांगा शिलकर यांनी मंगळवारी खामीणी देवस्थानजवळ काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अजून समजू शकलेलं नाही. मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत ते घरीच झोपले होते. त्यानंतर 9 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे अशोक शिलकर यांच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे. संध्याकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे.\nपणजीतील सरकारी छापखान्यात काम करणाऱ्या अशोक शिलकर यांना लहानपणापासूनच निसर्गाचं अप्रूप. शालेय जीवनापासूनच त्यांनी कोकणीतून कविता, कथा आणि एकांकिका लिहायला सुरुवात केली.\nत्यांच्या लेखन साहित्याला विविध पुरस्कार प्राप्त झालेत. कोकणीचे कुळार (1985, प्रथम), 1988 साली कोकणी भाषा मंडळाचा तृतीय, तर 1989 साली द्वितीय पुरस्कार, देवसु स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक संघाचा द्वितीय पुरस्कार, ‘रागताळीललें प्रतीक’ या एकांकिकेस सावई वेरें येथील कोकणी अस्मिताय केंद्राचा उत्कृष्ट लेखनाचा प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.\nत्यांच्या अनेक कथा, कविता, एकांकिका आकाशवाणी तसंच दूरदर्शनवरून प्रसारित झाल्या आहेत. शिवाय पणजी दूरदर्शनवरून ते सातत्याने कविता वाचन, गीत सादरीकरण करायचे. ‘सैमाच्या आंगणात’ हा त्यांचा पहिला काव्य संग्रह. त्यानंतर ‘सैम तळ्यातले’ ‘साळीक’ आणि हल्लीच ‘वसाड’ हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.\nमांद्रेच्या राजकारणात आमदार सोपटे यांचे वर्चस्व\nनाशिकची खाजगी रुग्णालये घेणार नाहीत आता कोरोना रुग्ण\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\n‘निरोगी स्वास्थासाठी नियमित करा योगासने’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-23T01:56:06Z", "digest": "sha1:CKEWXRLXH6FWRBUGLAWWO4LEDE6P5LWZ", "length": 31739, "nlines": 196, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "सित्तिलिंगीच्या शाळेची शिकवण फिरून शाळेसाठी", "raw_content": "\nसित्तिलिंगीच्या शाळेची शिकवण फिरून शाळेसाठी\nतमिळ नाडूच्या सित्तिलिंगी खोऱ्यातले, कधी काळी शाळेतून गळती झालेले हे तरूण आता कुशल कारागीर आहेत आणि कामासाठी आता त्यांना गाव सोडावं लागत नाही – याच शाळेत शिकलेले धडे गिरवत ते आता नव्या शाळेची इमारत बांधतायत\nसित्तिलिंगीच्या काही तरुणांची पावलं परत शाळेकडे वळलीयेत. मात्र या वेळी शिक्षण घेण्यासाठी नाही तर तुलिर शाळेची नवी इमारत बांधण्यासाठी.\nत्यांच्यातला एक, २९ वर्षीय ए. पेरुमल, वायरी आणि बाकी फिटिंग करणारा इलेक्ट्रिशियन. “तो जमिनीलगतचा छोटा वायुवाहक पाहिला त्यातून येणारी हवा इथल्या पिटुकल्यांनाही मिळेल,” तो सांगतो. प्रचंड मागणी असणारं टीव्ही आणि पंखा दुरुस्तीचं काम बाजूला ठेवून पेरुमल या शाळेच्या इमारतींचं काम करायला आलाय.\nजवळच २४ वर्षांचा एम जयबल, चिखलमातीच्या विटांचं काम करण्यात पटाईत असलेला मिस्त्री आहे. या खोऱ्यातल्या सरकारी शाळेत स्वतः कधीही हातात कागद किंवा रंगीत खडू न घेतलेला जयबल आज मातीमध्ये काही रंग मिसळून नक्षीकाम केलेल्या खांबांना आकार देण्याचं काम करतोय. डिसेंबर २०१६ मध्ये या नव्या इमारतीची कोनशिला ठेवण्यात आली तेव्हापासून जयबल इथे काम करतोय, गरज पडली तर तो सुतारकामही करतो. त्याला आणि बाकीच्यांना आठ तासांच्या कामासाठी ५०० रुपये मिळतात आणि ते पडेल तसं इथे येऊन काम करतात.\nत्यांनी इमारत बांधणीचे पहिले धडे गिरवले तुलिरच्या शाळेनंतरच्या वर्गांमध्ये, २००४ साली. सित्तिलिंगीच्या सरकारी शाळेतल्या प्राथिमक आणि माध्यमिक वर्गांमधली जयबल आणि इतर मुलं इथे स्वतः वेगवेगळे प्रयोग करून विज्ञान शिकत होती, चित्रं काढून कला तर पुस्तकांमधून भाषा शिकत होती.\nतुलिरची प्राथमिक शाळा आणि शाळेनंतरचं प्रशिक्षण केंद्र एक किलोमीटर अंतरावर नव्या इमारतीत अद्ययावत स्वरुपात बांधलं जात आहे\n२०१५ मध्ये ‘तुलिर’ (तमिळमध्ये तुलिर म्हणजे पालवी) ही इयत्ता ५ वीपर्यंतची प्राथमिक शाळा सित्तिलिंगीमध्ये सुरू करण्यात आली. तमिळ नाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यातल्या दूरवरच्या कोनाड्यातल्या या खोऱ्याची लोकसंख्या अंदाजे १०,००० इतकी आहे. इथे एकूण २१ पाडे आहेत, ज्यातले १८ मल्याळी पाडे, दोन लमाणी तांडे तर एक दलित वस्ती आहे.\nया इमारतीवर कामाला असलेले सगळे जण मल्याळी समुदायाचे आहेत. राज्यामध्ये या समुदायाचं साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी, ५१.३ टक्के इतकं आहे (जनगणना, २०११). ३,५७,९८० इतकी लोकसंख्या असणारे हे मल्याळी म्हणजे तमिळ नाडूतल्या अनुसूचित जमातींपैकी संख्येने सगळ्यात मोठा गट आहेत. ते जास्त करून धर्मापुरी, नॉर्थ अरकॉट, पुडुकोट्टई, सालेम, साउथ अरकॉट आणि तिरुचिरापल्ली जिल्ह्यांमध्ये राहतात.\n“मी इथे [शाळेनंतरच्या वर्गांमध्ये] सगळ्यात पहिल्यांदा काय शिकलो तर झाडांना पाणी देण्यासाठी ‘एल्बो जॉइंट’चा वापर करून पाइप कसा जोडायचा,” तुलिरच्या शाळेत शिक्षक असणारा २७ वर्षीय एम. शक्तिवेल सांगतो. तो मुल्ला सित्तिलिंगी या मल्याळी आदिवासी पाड्यावर लहानाचा मोठा झालाय.\nशक्तिवेल एका शिडीवर चढलाय, वरचं सौर पॅनेल आणि बॅटरी काढून त्याला शाळेच्या नव्या इमारतीवर बसवायचंय. सध्याच्या भाड्याच्या जागेतून शाळा आता एक किलोमीटरवरच्या नव्या इमारतीत स्थलांतरित होतीये. नव्या शाळेत भरपूर महागडी उपकरणं आहेत, हा सौर दिवा रात्री चालू असला म्हणजे चोरांची भीती नाही, शक्तिवेल सांगतो.\nतुलिरच्या सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांपैकी शक्तिवेल एक. आता तो इथे शिकवतो, इलेक्ट्रॉनिक उपकरणं दुरुस्त करतो आणि आपली शेती कसतो\nत्याच्यापासनं जवळच २८ वर्षांचा कुमार ए. लोखंडी सळया आणि पत्रे वाकवून खिडक्यांसाठी गज तयार करतोय. तो आणि त्याचे सहकारी मजेत म्हणतात की खिडक्या म्हणून जी जागा मोकळी ठेवलीये तिथनं एखादं सात वर्षांचं पोर आरामात बाहेरची मजा घ्यायला सटकू शकेल.\nकुमार, पेरुमल, जयबल आणि शक्तिवेल ज्या सित्तिलिंगी सरकारी शाळेत शिकत होते तिथे कशाचा काही शोध घेणं असला प्रकारच नव्हता. वर्ग खचाखच भरलेले असायचे, शिक्षकांचा बहुतेक वेळा पत्ता नसायचा आणि शाळा हा तणाव निर्माण करणारा अनुभव होता. माध्यमिक शाळेत प्रवेश घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी शाळाच सोडून द्यायचा पर्याय निवडला. शक्तिवेल सांगतो, “वर्गात काय चालायचं तेच मला समजायचं नाही आणि परीक्षांचा तर मला तिरस्कार होता,” पेरुमल सांगतो. “माझे आई वडील काही शिकलेले नव्हते, त्यामुळे घरी काही [अभ्यास] भरून काढण्याचा प्रश्नच नव्हता.”\nभारतभरात प्राथमिक स्तरावर आदिवासी मुलांचं शाळा गळतीचं प्रमाण ६.९३ टक्के आहे. माध्यमिक शाळेसाठी हे वाढून एकदम २४.६८ टक्के इतकं होतं (भारतासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी हेच प्रमाण अनुक्रमे ४.१३ आणि १७.०६ इतकं आहे). ही आकडेवारी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या २०१८ साली प्रकाशित झालेल्या शिक्षणविषयक सांख्यिकी या अहवालात नमूद केली आहे. यात म्हटलंय, “[शाळा गळतीचं प्रमाण जास्त असण्याचं] कारण केवळ घरकाम करायला लागणं इतकंच नसून शिक्षणात रस नसणं हेही आहे.”\n“आम्ही एका ठिकाणी फक्त बसलेले असायचो, फार काही शिकवायचेच नाहीत,” जयबल सांगतो. सित्तिलिंगीच्या माजी पंचायत अध्यक्ष, पी. थेनमोळी सांगतात, “आठवी संपत आली तरी मला साधं माझं नाव इंग्रजीत लिहिता येत नव्हतं.”\nआर. धनलक्ष्मींच्या सात मुलांना कामापायी शाळा सोडावी लागली. ‘पावसाने दगा दिला की बरीच लोकं कामासाठी गाव सोडायची...’ त्या सांगतात\nआणि जरी मुलांनी कसं तरी करून शाळा सुरू ठेवलीच, तर त्यांना कोटापट्टीच्या माध्यमिक शाळेत पोचण्यासाठी राखीव वनातून १० किमी अंतर चालत जावं लागे. बसने जायचं म्हटलं तर ती खूप लवकर किंवा खूप उशीरा पोचत. (२०१० सालापासून जयबल आणि इतर जण शिकत होते ती सरकारी शाळा इयत्ता १० वी पर्यंत सुरू झाली आहे.) सित्तिलिंगी खोऱ्याच्या चहु बाजूंनी कलरायन आणि सित्तेरी डोंगररांगा आहेत. पूर्वी या खोऱ्यात येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उत्तरेकडून – कृष्णगिरी ते तिरुअन्नामलाईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग ४५ए. २००३ साली दक्षिणेला रस्त्याचं काम झालं आणि सालेम (८० किमी) आणि तिरुप्पूर, इरोडे आणि अविनाशी या औद्योगिक कापड पट्ट्याला वेढून जाणाऱ्या राज्य महामार्ग ७९ ला हा रस्ता जोडण्यात आला.\nया भागात मोठ्या संख्येने मजूर लागतात. नव्या रस्त्यामुळे लोकांना कामासाठी बाहेर पडणं सोपं होऊ लागलं, गावातल्या ज्येष्ठ ६५ वर्षीय आर. धनलक्ष्मी सांगतात. त्यांच्या तीन मुलांनी सातवीनंतर शाळा सोडली आणि ट्रक क्लीनर म्हणून काम करण्यासाठी तिघं गावाबाहेर पडली. चारही मुलींनी शाळा सोडली आणि शेतात मदत करायला सुरुवात केली. त्यांच्या शेतात त्या भात, ऊस, डाळी आणि भाजीपाला पिकवतात. “पावसाने दगा दिला की बरीच लोकं कामासाठी गाव सोडायची...” धनलक्ष्मी सांगतात.\nनियोजन आयोगाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या तमिळ नाडू स्थलांतर सर्व��क्षण २०१५ च्या अहवालात अशी नोंद करण्यात आली आहे की स्थलांतरितांपैकी ३२.६ टक्के जणांनी केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. आणि त्यांचं सरासरी वय आहे १४ – भारतात अनेक क्षेत्रांमध्ये रोजगारासाठी कायद्याने मंजूर वय. रोजगाराची कोणतीच कौशल्यं नसल्याने अनेक जण बांधकामावर काम करायला लागतात. राज्यात याच क्षेत्रात सगळ्यात जास्त अकुशल कामगारांना काम मिळते, दर दहा स्थलांतरित कामगारांपैकी एक जण या क्षेत्रात आहे.\nजयबलने आठवीनंतर शाळा सोडली आणि तो केरळमध्ये गेला मात्र तिथे त्याला केवळ बांधकामांवर कामगारांच्या हाताखाली काम मिळायचं आणि आठवड्याला त्याची १५०० रुपयांची कमाई व्हायची. तिथलं काम आणि राहण्याच्या सोयीला कंटाळून सहा महिन्यातच तो घरी परतला आणि आपल्या कुटुंबाच्या पाच एकर रानात काम करू लागला. पेरुमलदेखील वयाच्या १७व्या वर्षी केरळला गेला. “मी रोजंदारीवर काम केलं, जमिनी साफ करायच्या, झाडं तोडायची. दिवसाचे ५०० रुपये मिळायचे. पण फार दमछाक व्हायची. मग मी एक महिन्यानी पोंगलसाठी घरी आलो आणि [घरच्या तीन एकर शेतात काम करण्यासाठी] इथेच राहिलो.”\nपेरुमल, श्रीराम आणि कुमार (डावीकडून उजवीकडे) तिघांनीही शाळा सोडली आणि कामासाठी सित्तिलिंगी सोडली – मात्र आता ते इथेच काम करून पोट भरू शकतायत\nश्रीराम आर बारावी पास होऊ शकला नाही त्यामुळे त्याने शाळा सोडली आणि २०० किमीवरच्या तिरुप्पूरला गेला. “मी कापड विणायची यंत्रं तयार करणाऱ्या एका कारखान्यात सहा महिने काम केलं, तिथे आठवड्याला १५०० रुपये अशी कमाई व्हायची,” तो सांगतो. “मात्र मला सुताच्या तुसाचा त्रास व्हायला लागला आणि त्यानंतर मला घरी परतावं लागलं.”\nशाळा सोडलेल्या आणि बाहेर जाऊन काम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेल्या या मुलांसाठी तुलिरची स्थापना करणाऱ्या टी. कृष्णा, वय ५३ आणि अनुराधा, वय ५२ या वास्तुविशारद जोडप्याने एक ‘बेसिक टेक्नोलॉजी’ (बीटी) कोर्स सुरू केला. या मुलांप्रमाणेच त्यांच्या डोळ्यासमोर ५०० मुलं तुलिरमधून शाळेनंतरचं प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली होती. या बीटी कोर्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, बांधकाम आणि इतर विषयांवरचं एका वर्षाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार होतं. “आम्ही विचार केला, जर का त्यांना एखादं कौशल्य शिकता आलं ज्या आधारे त्यांना इथेच काम करू�� काही कमवता येऊ शकेल, तर त्यांना गाव सोडून बाहेर जायची गरज भासणार नाही,” कृष्णा सांगतात.\n२००६ मध्ये १२ मुलांबरोबर पहिल्या बीटी कोर्सची सुरुवात झाली (आतापर्यंत ६५ मुलगे आणि २० मुलींनी हा कोर्स पूर्ण केला आहे). सायकल दुरुस्तीपासून सुरुवात करून मुलं चिखल, सिमेंट आणि मलबा (गावांमध्ये विहिरींच्या खोदकामात बाहेर आलेला माल) वापरून शाश्वत स्वरुपाची वास्तुविद्या शिकली. तसंच अभियांत्रिकीसाठी लागणारं प्राथमिक चित्रण कौशल्य, वास्तुचा प्लॅन किंवा सेक्शन कसा वाचायचा, सध्याची स्विच आणि सॉकेट्स मानकं, सुरक्षा प्रक्रिया आणि इतरही अनेक बाबी मुलं खोऱ्यामध्ये चालू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी - ट्रायबल हेल्थ इनिशिएटिव्ह, सित्तिलिंगी फार्मर्स असोसिएशन आणि पोरगई कारागीर संघटनेची इमारत - प्रत्यक्ष काम करताना शिकत होती.\nहे प्रशिक्षण चालू असताना त्यांना महिन्याला रु. १००० इतकं विद्यावेतन देण्यात येत होतं. आता गावाबाहेर जाऊन ते जी कमाई करत होते – अगदी दिवसाला ५०० रुपये – त्याच्या आसपासही हे नव्हतं मात्र तेवढी तरी कमाई असल्याने त्यांना कामासाठी बाहेर न जाता प्रशिक्षण पूर्ण करता आलं. “मी विचार केला मी [एखादा व्यवसाय] शिकू शकतो आणि घरबसल्या कमाई करू शकतो,” पेरुमल सांगतो.\nडावीकडेः नव्या आवारातील खिडक्यांना कुमार जाळी बसवतोय. उजवीकडेः केवळ महिनाभर रोजंदारीवर काम केल्यानंतर पेरुमल गावी परतला\nया प्रशिक्षणानंतर शिक्षणाविषयी आत्मविश्वास वाढल्याने अनेकांनी परत औपचारिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि शाळेचं आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यातले दोघं आता तुलिरच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक आहेत. त्यातली एक आहे ए. लक्ष्मी, वय २८. ती म्हणते, “मी बीटी कोर्स केला आणि मग शाळा पूर्ण केली. मला विज्ञान फार आवडतं आणि ते शिकवायलाही मजा येते.”\nपेरुमल एकदम कुशल आणि कामच काम असणारा इलेक्ट्रिशिय आहे. तो ट्रॅक्टर भाड्याने देतो आणि महिन्याला सगळं मिळून १५,००० रुपये कमावतो. “[२००७ मध्ये] मी बीटी कोर्स पूर्ण केला आणि मग मी १० वी आणि १२ वी पण पूर्ण केली. सालेममध्ये मी पदार्थविज्ञान विषयात बीएससीला प्रवेश घेतला,” तो खूश होऊन सांगतो. (त्याने बीएससीची पदवी काही पूर्ण केली नाही, मात्र ती एक वेगळीच कथा आहे.)\nशक्तिवेल तुलिरमध्ये काम करून ८००० रुपये कमावतो, वर त्याला घरी रहायला मिळतं आणि घरची एक एकर शेती पाहता येते. “मी महिन्याला ५०० रुपयांपर्यंत जास्तीची कमाई करू शकतो, मोबाइल फोन दुरुस्त करणं, काही इलेक्ट्रिकची कामं करणं.”\n२०१६ साली जेव्हा तुलिरच्या नव्या इमारतींचं बांधकाम सुरू झालं तेव्हा बीटी कोर्सच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून तिथे नेण्यात आलं. विद्यावेतनाऐवजी त्यांना दिवसभराच्या कामासाठी त्यांना रु. ३०० मजुरी देण्यात येऊ लागली. बांधकामावरचा बाकीचा सगळा चमू, फक्त एक सुतार, ए. साम्यकन्नू सोडून (त्यांचा मुलगा एस. सेन्थिल बीटी कोर्सचा विद्यार्थी होता) म्हणजे बीटी कोर्स पूर्ण केलेले माजी विद्यार्थी.\nतुलिरच्या नव्या इमारतीचा पहिला टप्पा – सहा वर्गखोल्या, कचेरी आणि सगळ्यांसाठी सभागृह – जवळ जवळ तयार आहे. एक वाचनालय, स्वयंपाकघर आणि हस्तव्यवसायासाठीच्या खोल्या अजून बांधून व्हायच्या आहेत. यासाठी लागणारी ५० लाखांची रक्कम तुलिर ट्रस्टच्या देणगीदारांकडून गोळा झाली आहे.\n“मुलं शिकूच शकत नव्हती कारण कधी कधी दोघाही पालकांना कामासाठी गावाबाहेर जावं लागत असे,” थनिमोळी म्हणतात. “आमच्या गावातल्या मुलांना नवनवी कौशल्यं शिकायला मिळतायत म्हणून मी खरंच खूश आहे. त्यांना इथे घरच्यांबरोबर राहता येतंय आणि कमवताही येतंय.”\nही कहाणी लिहिण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल तुलिरमध्ये शिक्षक असणारे राम कुमार आणि मीनाक्षी चंद्रा व दिनेश राजा या वास्तुविशारद विद्यार्थ्यांचे आभार.\nबदलाचे विणतो शेले – सिट्टिलिंगी खोऱ्याची कहाणी\nबदलाचे विणतो शेले – सिट्टिलिंगी खोऱ्याची कहाणी\nकुंभाराच्या चाकावरल्या नीलगिरीतल्या स्त्रिया\nकोटागिरीचे अखेरचे कोल्लेलः अवजारांना चढतोय गंज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/", "date_download": "2021-06-23T02:01:41Z", "digest": "sha1:7VJFORAJIWFLTBIDUP3W3JOOENJIXJIF", "length": 14897, "nlines": 140, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nagpur News | Latest Nagpur News in Marathi | Nagpur Local News Updates | ताज्या बातम्या नागपूर | नागपूर समाचार | Nagpur Newspaper | Lokmat.com", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाशरद पवार कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\n07:15 AM अमेरिकेने इराण न्यूज वेबसाइट्स सीज केल्याचा इराणचा दावा, कारण अस���पष्ट\n06:44 AM श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी बाेलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गुपकर आघाडीने सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला आहे.\n06:23 AM नवी दिल्ली : भारत बायाेटेकने विकसित केलेली काेव्हॅक्सिन ही स्वदेशी काेराेना प्रतिबंधक लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर दिसून आले आहे.\n06:11 AM ठाणे: कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे.\n11:37 PMपरिवहन मंत्री अनिल परबांसह अधिकाऱ्यांना दिलासा; RTO भ्रष्टाचाराच्या आरोपातून मिळाली क्लीनचीट\n11:36 PMWTC Final 2021 IND vs NZ : भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरवणार का पाणी\n11:06 PM नाशिक - राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही, पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण\n10:29 PM नवी मुंबई - कळंबोली ते उरण फाटा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 24 तारखेला सकाळी 8 ते रात्री 8 बंद\n10:13 PMWTC Final 2021 IND vs NZ : थंडीनं कुडकुडत होता विराट कोहली अन् रोहित शर्मानं उडवली खिल्ली, पाहा मजेशीर Video\n10:01 PM WTC Final : दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का, धावफलकावर २४ धावा असताना शुबमन गिल माघारी\n09:58 PMदिल्लीतील सरकारी शाळांचा नववी-अकरावीचा निकाल जाहीर; 80 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण\n09:44 PM Corona Cases in Washim : २९ पॉझिटिव्ह; ३३ जणांची कोरोनावर मात\n09:30 PM पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्र बुधवारी बंद राहणार, महापालिकेची माहिती\n08:59 PM WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी; केन, साऊदीची दमदार खेळी\n08:49 PM मुंबई - राष्ट्रानंतर आता महाराष्ट्रानंही रचला विक्रम; एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार लोकांचं लसीकरण\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा\nनागपूर : CoronaVirus in Nagpur : जिल्ह्यात संक्रमण दर ०.४२ टक्के\nCoronavirus, Nagpur news नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ७०४१ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ३० नमुने पॉझिटिव्ह आले. त्यानुसार जिल्ह्यात मंगळवारी ०.४२ टक्के संक्रमण दराची नोंद झाली. ...\nनागपूर :ज्यांना संपवले, त्यांच्या सोबतच अंत्ययात्रा : उपराजधानी सुन्न\nFuneral with murderer ज्यांना अत्यंत निर्दयपणे संपवले त्या पत्नी-मुलांसोबतच क्रूरकर्मा आलोक ऊर्फ चंदू अशोक मातूरकर (वय ४५) याच्यावरही त्याच्या कुटुंबीयांनी एकत्र अंत्यसंस्कार केले. ...\nनागपूर :काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लाेकांमध्ये वाढले डिप्रेशन\nलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काेराेनाची दुसरी लाट आता ओसरायला लागली आहे पण या लाटेने खूप काही नेले आहे. ... ...\nनागपूर :नागनदी रक्ताने झाली लाल : अनैतिक संबंधांतून एकाची हत्या\nMurder नदीच्या पाण्यात एक जण दुसऱ्याची गचांडी धरून त्याच्यावर शस्त्राचे सपासप घाव घालत असतो. नदीचे पाणी रक्ताने लाल झालेले असते... ...\nक्राइम :…अन् नाग नदीत रक्तरंजित थरार, मोबाईलमध्ये लाईव्ह मर्डर कैद; अनैतिक संबंधातून एकाची हत्या\nमनाचा थरकाप उडवणारे हे हत्याकांड कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडले. ...\nनागपूर :टायगर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराजबागेची बनेल साेसायटी ()\nनागपूर : राज्यातील टायगर रिझर्व्ह क्षेत्रासाठी निर्मित फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रबंधनासाठीही साेसायटीची स्थापना केली जात आहे. या साेसायटीची ... ...\nनागपूर :गृहउद्योगांना कोरोनाचे ग्रहण\nनागपूर : लॉकडाऊनमुळे मध्यम, लघु, सूक्ष्म आणि गृहउद्योगांवर संकट आले आहे. सर्व उद्योग पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी झटत आहेत. ... ...\nनागपूर :पेटंट नसल्यास सर्वांना मिळेल व्हॅक्सीन\nनागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसी) पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी चेंबरच्या प्रांगणात बॅनर दाखवून कोविड व्हॅक्सीन पेटंटमुक्त करण्याची मागणी ... ...\nनागपूर :दानागंज मॉल उभारणीसाठी तीन वर्षांची मुदतवाढ\nनागपूर : जुना भंडारा रोड येथील दानागंजमध्ये महापालिकेच्या शॉपिंग मॉलचे काम करण्याला पुन्हा तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निणंय महापालिकेच्या ... ...\nनागपूर :आरटीईच्या प्रतिपुर्तीत ५० टक्के कपात, पालकांकडून मात्र १०० टक्के फी\nनागपूर : राज्य सरकारने आरटीई अंतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीत ५० टक्केची घट केली आहे. मग पालकांकडून १०० टक्के ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n‘डेल्टा प्लस’चे नवे संकट, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सावध राहण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच�� निर्देश\nकोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश\nCoronaVaccine: अमेरिका करणार जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण; जो बायडेन यांची घोषणा\nCoronaVaccine: स्वदेशी लस काेव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; औषध नियंत्रकांकडे माहिती सादर\n२८ वर्षे लिव्ह इनमध्ये, साठीनंतर केले लग्न; मुली बनल्या वऱ्हाडी, उत्तर प्रदेशातील घटना\nजम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधानांसाेबतच्या बैठकीत गुपकर आघाडी हाेणार सहभागी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/caution-thieves-in-police-uniforms-are-roaming-around-18349/", "date_download": "2021-06-23T03:15:15Z", "digest": "sha1:EB4ZCCCQB4NVYKUC5PREURKXYWMSWYL4", "length": 16858, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Caution ... Thieves in police uniforms are roaming around | सावधान... पोलीसांच्या वर्दीमध्ये फिरत आहेत चोर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nदिल्लीसावधान… पोलीसांच्या वर्दीमध्ये फिरत आहेत चोर\nदर्यागंज पोलिस स्टेशनजवळ नेताजी सुभाष मार्गावरील पोलिस खाकी गणवेशात एका व्यक्तीच्या ऑटोमध्ये आला. मोठ्या आवाजात म्हणाला की तू मला मागे पाहिले नाहीस. रिक्षा थांबवली आणि चलान बाबत विचारू लागला.\nनवी दिल्ली : सामान्य नागरिक आजही पोलिस आणि तपास यंत्रणांशी व्यवहार करताना अस्वस्थ आहे. परिणामी, लोकांच्या या दुर्बलतेचा फायदा राजधानीच्या रस्त्यावर अनेक ठग घेत आहेत. बनावट काम करणारे निष्ठूर गुन्हेगार आहेत. पूर्वी जुन्या दिल्लीसह बर्‍याच भागात अशाच प्रकारची प्रकरणे नोंदली गेली आहेत, परंतु एक आठवडाभर वर्दीवाले व तपास यंत्रणांच्या भीतीने वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व घटनांमध्ये लोक त्यांच्याकडून रोकड व दागिने घेतात आणि हे बहुरुपी पशार होतात.\nसोनीपत येथील एका कंपनीत सुपरवायझर अमित (वय २७) आपल्या कंपनीसाठी खरेदी करण्यासाठी चौकात आले होते. किनारीबाजार येथून तीन बॅगमध्ये रिबन घेऊन दर्यागंजकडून पाहाडगंजकडे दुपारच्या सुमारास रिक्षाने जात होते. दर्यागंज पोलिस स्टेशनजवळ नेताजी सुभाष मार्गावरील पोलिस खाकी गणवेशात एक व्यक्ती ऑटोमध्ये आला. मोठ्या आवाजात म्हणाला की तू मला मागे पाहिले नाहीस. रिक्षा थांबवली आणि चलान बाबत विचारू लागला. मग अमितच्या ऑटोमध्ये आला आणि पावत्यांचे पैसे मागू लागला. यानंतर बहुरुपी पोलीसाने बॅगमधून दहा हजार रुपये काढून घेतले. अमितला दिल्ली गेट सोडून पळून गेला.\nभीतीने दागिने ठेवले, नंतर अदृश्य झाले\nशाहदरा येथील दुर्गापुरी विस्तारात राहणारी आशा (वय ६०) शुक्रवारी जीबी पंत रुग्णालयात उपचारासाठी आली. रात्री साडेअकराच्या सुमारास ती डिलाईट सिनेमाजवळ बससाठी उभी होती. तिथे उभे असलेल्या एका व्यक्तीने त्यांचा पत्ता विचारला. जेव्हा एखादी गाडी थांबली तेव्हा समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने शाहदरा पोलिस ठाण्यात जाण्यासाठी रस्ता विचारला. आशाच्या शेजारी उभे असलेल्या व्यक्तीने सांगितले की त्यालाही दुर्गापुरीला जायचे आहे. काही वेळाने गाडीत बसलेल्या लोकांनी चोरीची भीती दाखवत त्यांना मौल्यवान वस्तू खाकी लिफाफ्यात ठेवण्यास सांगितले. आशाने सोन्याची अंगठी व साखळी काढली. त्यानंतर शास्त्री पार्क फर्निचर मार्केटमध्ये त्यांना उतरवण्यात आले. आशाने घरी जाऊन पाहिले की साखळी आणि अंगठी लिफाफ्यात नव्हती.\nगुन्हे शाखेचा कर्मचारी सांगून घेतले पैसे\nहाथरसचा रहिवासी असलेला फजरुद्दीन (२२) दिल्ली-युपी सीमेला लागून असलेल्या गगन विहार येथे टेलरिंगचे काम करतो. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास तो नंद नगरी डीसी कार्यालयाबाहेर थांबला होता. तेव्हा एक गाडी त्यांच्याजवळ थांबली आणि त्या युवकाने नाथू कॉलनीकडे जाण्याचा मार्ग विचारण्यास सुरूवात केली. फजरुद्दीने मला तिथे जायचे आहे असे सांगितल्यावर त्यांनी गाडीत बसवायला सांगितले, असे फजरुद्दीन म्हणाला. एका तरूणाने सांगितले की आम्ही गुन्हे शाखेचे आहोत आणि पुढे तपासणी चालू आहे, तुमच्याकडे असलेले सर्व सामान तुम्ही त्या लिफाफ्यात ठेवा. पीडितेने तातडीने त्यात १५५०० ठेवले आणि ते त्यांना दिले. थोड्या वेळाने, लिफाफा परत करत त्यांना जीटीबी क्रॉसिंगवर सोडले. जेव्हा फजरुद्दीन यांनी लिफाफा उघडल्यावर त्यात कागदाचे तुकडे सापडले. त्यांना सोडल्यानंतर चोरट्यांनी दुर्गापुरीच्या दिशेने पळ काढला.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/devmansu-serial-update-on-zee-marathi-nrst-133813/", "date_download": "2021-06-23T01:51:47Z", "digest": "sha1:E5GBM2WVQRNNTNAY6RCJETDR76XAX36J", "length": 12281, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "devmansu serial update on zee marathi nrst | देवमाणूस मालिकेत डॉक्टर आणि डिम्पलची लगीनघाई, पण प्रेक्षकांना मात्र अटकेची उत्सुकता! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nलग्न की अटकदेवमाणूस मालिकेत डॉक्टर आणि डिम्पलची लगीनघाई, पण प्रेक्षकांना मात्र अटकेची उत्सुकता\nअजित आणि डिंपलच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागते. इकडे दिव्या अजितच्या विरोधात पुरावे गोळा करतेय. अजित अस्वस्थ आहे. सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम आहे.\nएखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. हि मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली ही मर्डर मिस्ट्री आता लवकरच उलगडणार अशी चिन्ह दिसत आहेत.\nअजित आणि डिंपलच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागते. इकडे दिव्या अजितच्या विरोधात पुरावे गोळा करतेय. अजित अस्वस्थ आहे. सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम आहे. आता जशी ह्या लग्नाची उत्सुकता आहे, तशीच देवीसिंग ला अटक कधी होणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय, तसंच डॉ. सोबत डिम्पल ला सुद्धा पोलीस ताब्यात घेणार का\nमालिकेत डॉ. अजित कुमार ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता किरण गायकवाड यानं काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/husband-thrown-his-wife-and-daughter-into-the-well-nrsr-139076/", "date_download": "2021-06-23T02:52:47Z", "digest": "sha1:ZSBBXSD4J3WUAVEIZUN35KKWLD7252HG", "length": 13699, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "husband thrown his wife and daughter into the well nrsr | मुलगा झाला नाही म्हणून पतीला आला राग,पत्नी आणि मुलीला विहीरीजवळ नेेऊन केलं भयानक कृत्य - सगळीकडे व्यक्त होतेय हळहळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये ��ांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nकाळीज पिळवटून टाकणारी घटनामुलगा झाला नाही म्हणून पतीला आला राग,पत्नी आणि मुलीला विहीरीजवळ नेेऊन केलं भयानक कृत्य – सगळीकडे व्यक्त होतेय हळहळ\nमुलगा होत नाही म्हणून संतापलेल्या एका पतीने (Husband Throws Wife and Daughter in Well) पत्नी आणि मुलींना विहिरीत फेकल्याची घटना समोर आली आहे. महिला आणि सहा महिन्याची मुलगी यामध्ये वाचली असून एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.\nसमाज कितीही सुधारलेला असला तरी मुलगी नको मुलगाच हवा असा समज आजही अनेक जणांचा आहे. मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) छत्तरपूर इथेही अशीच काहीशी घटना घडली आहे. मुलगा होत नाही म्हणून संतापलेल्या एका पतीने (Husband Throws Wife and Daughter in Well) पत्नी आणि मुलींना विहिरीत फेकल्याची घटना समोर आली आहे. महिला आणि सहा महिन्याची मुलगी यामध्ये वाचली असून एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी पती आपल्या पत्नीला माहेरुन घरी आणत असताना ही घटना घडली.\nमहाराष्ट्रात ई-पासची ‘तत्वतः’ गरज, मात्र ‘प्रत्यक्षात’ गरज नाही, जाणून घ्या काय आहे प्रकार\nघरी जाण्याऐवजी पती पत्नीला घेऊन एका विहिरीजवळ गेला. त्याने तिथे आपली गाडी पार्क केली आणि नंतर पत्नी आणि मुलींना विहिरीत ढकललं. विहिरीत पडल्यानतंर पत्नी आणि मुली मदत मागू लागल्या तेव्हा तो पळून गेला.\nविविध कारणांमुळे डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा चीन सरकारचा प्रयत्न योग्य आहे, असे वाटते का\nदरम्यान महिला आपल्या एका मुलीला घेऊन विहिरीबाहेर आली, मात्र मोठ्या मुलीचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला.स्थानिकांच्या मदतीने महिलेने पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या प���ीविरोधात पोलीस तक्रार दिली.\nपती गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी आणि मुलींना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीचा शोध सुरु केला आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/a-replica-of-a-wild-cow-on-the-streets-of-pune-sensitivity-of-girish-murudkar-63165/", "date_download": "2021-06-23T02:54:33Z", "digest": "sha1:CLVKUBTQKNWGFPQMV5JA5LHOXXRWFYWP", "length": 12972, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "A replica of a wild cow on the streets of Pune! - Sensitivity of Girish Murudkar | पुण्याच्या रस्त्यावर रान गव्याची प्रतिकृती! - गिरीश मुरुडकर यांची संवेदनशीलता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आ���ि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nपुणेपुण्याच्या रस्त्यावर रान गव्याची प्रतिकृती – गिरीश मुरुडकर यांची संवेदनशीलता\nमुरुडकर झेंडेवाले या पासोड्या विठोबाजवळील दुकानात ही प्रतिकृती उभारली आहे. 'घटनेचे गांभीर्य ओळखुया,निसर्गात ढवळाढवळ थांबवूया'असा शोकसंतप्त संदेश भारत फ्लॅग फाउंडेशनने या प्रतिकृती जवळ लावला आहे .\n'आम्हाला माफ कर ,आम्ही तुझे गुन्हेगार आहोत' असे म्हणत, पुणेकरांनी मागतील मृत रानगव्याची माफी\nपुणे : माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गव्याची माफी मागणारे बॅनर पुण्याच्या रस्त्यावर लागले असून पुण्याच्या रस्त्यावर रान गव्याची प्रतिकृती उभारली आहे . मुरुडकर झेंडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश मुरुडकर यांच्या उपक्रमातून पुणेकरांची संवेदशीलता व्यक्त झाली आहे \nभारत फ्लॅग फाउंडेशन चे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांनी मुरुडकर झेंडेवाले या पासोड्या विठोबाजवळील दुकानात ही प्रतिकृती उभारली आहे. ‘घटनेचे गांभीर्य ओळखुया,निसर्गात ढवळाढवळ थांबवूया’असा शोकसंतप्त संदेश भारत फ्लॅग फाउंडेशनने या प्रतिकृती जवळ लावला आहे . पुणेकरांची नजरा ही प्रतिकृती वेधून घेत आहे . बुधवारी कोथरूडमध्ये रानगव्याने माणसांच्या गर्दीला,पाठलागाला घाबरून प्राण गमावल्यावर हळहळ व्यक्त झाली होती . आज ‘आम्हाला माफ कर ,आम्ही तुझे गुन्हेगार आहोत ‘ असे शब्द लिहिलेले बॅनर लावून मुरुडकर यांनी पुणेकरांच्या भावना व्यक्त केल्या आहेत . ‘जंगले राखुया ,वन्यजीव जगवूया’ असा संदेशही गिर���श मुरुडकर यांनी प्रतिकृती जवळ लिहिला आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/nagin-3-fame-pearl-v-puri-arrested-13916", "date_download": "2021-06-23T03:35:33Z", "digest": "sha1:ATTABIXKJJLMXFEQXQLL634SP4QOGR6K", "length": 3676, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "‘नागिन ३’ फेम पर्ल वी पुरीला अटक, ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल", "raw_content": "\n‘नागिन ३’ फेम पर्ल वी पुरीला अटक, ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल\nमुंबई - ‘नागिन ३’ Nagin या मालिकांमधून लोकप्रियता मिळालेला अभिनेता पर्ल वी पुरी Pearl V Puri सह मुंबई Mumbai पोलिसांनी अन्य जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी Police पर्लसह सर्व आरोपींना अटक केली आहे. Nagin 3 fame Pearl V Puri arrested\nतरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणीच्या आरोपानुसार सर्व आरोपींनी आधी एका कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर अनेकदा पीडित तरुणीचा विनयभंग करण्यात आला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने पर्लला ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पर्लसह पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.\nपकडले जाऊ नये म्हणून चोराने फिल्मी स्टाईल ने मारली नदीत उडी \nपोलिसांकडून पुढील चौकशी सुरु करण्यात येत आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्यासह सर्व आरोपींविरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर ४ जूनला रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. Nagin 3 fame Pearl V Puri arrested\nहे देखील पहा -\nनागिन-३ सोबतच पर्ल अनेक मालिकांमध्ये झळकला आहे. फिर भी ना माने बदतमीज दिल, दिल की नजर से खूबसूरत, मेरी सासू मां, बेपनाह प्यार और ब्रह्मराक्षस 2 या मालिकांमध्ये पर्ल झळकला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aroundindiadotblog.wordpress.com/2019/02/27/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A5%E0%A4%B3-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T03:19:10Z", "digest": "sha1:4HLM6DHP6MYZMBFRZ3XFWYTF2T2KDHXQ", "length": 17807, "nlines": 200, "source_domain": "aroundindiadotblog.wordpress.com", "title": "‘द्वेष’भक्तीचा उथळ उन्माद आता पुरे! – गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही", "raw_content": "\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nशरद पवारांचे \" सखे आणि सोबती \", अरेबियन नाईटस व इतर गोष्टी\n‘द्वेष’भक्तीचा उथळ उन्माद आता पुरे\nBY: टीम, HELLO महाराष्ट्र\nदोन घटना आहेत. जेमतेम दोन आठवड्यातल्या एक पुलवामा हल्ला, ज्यानंतर सारा देश हळहळला आणि दुसरी, काल वायुसेनेने केलेली कामगिरी ज्यामुळे देशात आनंद पसरला. पुलवामा हल्ल्यानंतर ‘युद्ध करा, पाकिस्तान नकाशातून मिटवून टाका.’ वगैरे वगैरे मॅसेजेस घरात बसून व्हाट्सपवरून फिरवणारे लोक दिसत होते आणि आजही दिसतात आणि हा मूर्खपणा सामूहिक असल्यामुळे तो ‘सभ्य’ मानला जातोय. पण, अशा पद्धतीने उन्मादी भावनेनं उथळपणे द्वेषभक्तीचा दाखवण्यात बिझी असलेली तरुणाई पाहून वाईट वाटतंय. हे तेच लोक आहेत, ज्यांनी भगतसिंग १४ फेब्रुवारीला फाशी गेले असं म्हणून पुलवामा हल्ल्याच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईन डेला मॅसेज फिरवले आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांना पाकिस्तानी अतिरेकी, पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानी सरकार, पाकिस्तानी जनता यातला फरक कळत नाही.\nहे तेच लोक आहेत ज्यांना युद्ध ��्हणजे भारत-पाक क्रिकेटची मॅच वाटतेय. ज्यात कुणीतरी एक जिंकतं आणि कुणीतरी एक म्हणजे आपणच जिंकणार, असं वाटतंय आणि आपण जिंकलो कि प्रश्न कायमचा सुटेल, असंही वाटतय. हे तेच लोक आहेत ज्यांच्या गावी युद्धाची भीषणता, रक्तपात, असुरक्षितता, त्यानंतर कोलमडणारे अर्थकारण याचा मागमूसही नाही. लढाई पराभुतांइतकीच विजेत्यांसाठीदेखील वाईट असते, वाताहत करणारी असते, याचा गंध नाही. हे तेच लोक आहेत, ज्यांना पुलवामा हल्ला झाल्यावर ‘हा हल्ला होऊच कसा शकतो’ असा प्रश्न विचारावा वाटला नाही. प्रचारसभा घेण्यात व्यस्त असल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहणाऱ्या मोदींना जाब विचारण्याऐवजी राहुल गांधीचा हल्लेखोरासोबत फेक फोटो व्हायरल करण्यात धन्यता मानावी वाटली. हे तेच लोक आहेत जे एका व्हिडीओ गेमचा फुटेज ‘वायुसेनेने केलेला हल्ला’ म्हणून फॉरवर्ड करत सुटले आहेत.\nया साऱ्या कृती या युद्धज्वर पसरवणाऱ्या आहेत. हा वाढणारा उन्मादी युद्धज्वर आणि त्याखाली लपले वा लपवले जाणारे अनेक प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. सैनिकांच्या जीवाची बाजी लावून घरबसल्या टीव्हीसमोर बसून, असे मॅसेज फॉरवर्ड करून बेफामपणे हा युध्दज्वर पसरवणे हीच देशभक्ती, अशी व्याख्या एकूण वातावरणाचीच बनलेली दिसतेय. पुलवामा हल्ल्यानंतर ‘तरीही युद्ध नकोच. युद्धज्वरही नको…’ अशी भूमिका घेणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना देशाचे थेट शत्रूच ठरवलं गेलं.\nपाकस्थित दहशतवादी, पाक लष्कर, पाक सरकार आणि पाक जनता या चार बाबी एकच नाहीत-नसतात. सरकारी पातळीवर चर्चा, व्यापार, करार-व्यवहार यातून संवाद सीमेवर ताणतणाव न राहता शांतता जनतेमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक देवघेव यातून सुसंवाद आणि दहशतवादाचा बिमोड हा दोन राष्ट्रांचे संबध सुधारण्याचा मार्ग आहे. आणि या बाबी दोन्हीकडून व्हायला हव्यात. हा फरक समजायला हवा \nहे समजून घेण्याची क्षमताच आपली उरलेली नाहीय. इतकं आपलं ‘भावनिक उन्मादीकरण’ झालेलं आहे कि ज्याचं सामुहीकरण सोशल मीडियाने अगदी सोपं केलेलं आहे. आपल्याला हे सारं समजून घेण्याऐवजी घराशेजारच्या मुस्लिमाकडे द्वेषाने पाहणं जास्त सोपं वाटतय. वा एखाद्या व्हिडीओ गेमचे फुटेज फॉरवर्ड करत सुटणं सोपं वाटतंय.\n‘घरात घुसून मारलं’ ही भावना आता सार्वत्रिक होईल आणि झालीही. यशस्वी हल्ल्याचा आनंदही होईल. जसं आपल्��ावरील दहशतवादी हल्ल्यानंतर थेट पाकशी युद्ध करून ‘संपवून टाका एकदाचा विषय.’ असं म्हणून युद्धाने कोणताच प्रश्न सुटत नसतो. तसेच काल आपल्या वायुसेनेने हल्ला केल्यावरही हा प्रश्न लगेच मिटणार नाहीय. याचंही भान आज असायला नको का\n‘बर्ट्रेण्ड रसेल’नं छान म्हटलंय. तो म्हणतो, “प्रत्येक प्रखर भावना स्वतःची एक ‘रम्य कथा’ रचताना दिसते. ही भावना जर एकट्या माणसाचा विशेष गुण असेल तर, त्या माणसाने कितीही रम्यकथा उभारल्या तरी त्याला वैयक्तिक मूर्खपणाच म्हणणार पण, काही वेळा एखादी भावना सामुदायिक भावना बनते आणि ही सामुदायिक भावना सामूहिक पातळीवर एक रम्य आकार तयार करू लागते. लढाया, युद्धे, दंगली यांच्यात अशा रम्यत्व पावलेल्या भावना मोकाट सुटलेल्या दिसतात. ही ‘मिथ मेकिंग’ची वृत्ती अनेकदा माणसाच्या मुळाशी असते.” आज आपण या मोकाट सुटलेल्या वातावरणातच आहोत, असं मला वाटतं.\n‘हिंदुस्थान को नक्षे से मिटा दो’ अशीच रम्य सामुदायिक भावना पाकीस्तान जन्मापासून आजवर पोसत आला म्हणून तर, आजवर त्याची ही वाताहत झाली. आपल्यालाही हाच विषय केंद्रस्थानी ठेऊन भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ व्हावं असं वाटतं का’ अशीच रम्य सामुदायिक भावना पाकीस्तान जन्मापासून आजवर पोसत आला म्हणून तर, आजवर त्याची ही वाताहत झाली. आपल्यालाही हाच विषय केंद्रस्थानी ठेऊन भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ व्हावं असं वाटतं का युद्धाने कोण चूक, कोण बरोबर ठरत नसतं तर, युद्धात कुणाचं काय काय उरलं, एवढंच ठरतं. भारताचा सामान्य नागरिक म्हणून मला सगळंच आंतरराष्ट्रीय राजकारण नसेल कळत पण ही सूडाची भावनाच मला निरर्थक वाटते. आणि मला असं वाटतं म्हणून मी देशद्रोही ठरत नाही, हे मला शांतपणे नमूद करावसं वाटतं.\nउन्मादी वातावरणात सैनिकांच्या जीवावर आणि देशपातळीवर उठलेली भावनेची लाट याचा उपयोग करून. या सगळ्या घडामोडीचं राजकारण कसं केलं जातंय हे पाहणं आणि या सगळ्या दरम्यान समवयस्क तरुणाईचं उथळपणाने व्यक्त होणंही दिसतंय, जे फारसं आश्वासक नाही.\nNext Post मैं अब भी सफर करती हूँ…\n1 thought on “‘द्वेष’भक्तीचा उथळ उन्माद आता पुरे\nयुध्द म्हजे रम्यकथाच हे खरे आहे.युध्दाने फक्त फेक मिथ पसरवला जाते.ह्याला राष्टअभिमान माहिती येत नाही.\nFollow गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही on WordPress.com\nqorkpklypq on सगळंच जुनं नसतं बरं सोनं …\nkswapnil60 on प्रेम म्हणजे ��्रेम म्हणजे प्रे…\nफेअर गेली, लव्हली ग्लो झाली\nकमला हॅरिसच्या निमित्ताने …..\nबिहारी पण बांगलादेशातील – कथा आणि व्यथा\nधर्म म्हणजे काय रे भाऊ \nन व र स\nशब्दांना कागदावरच मुक्ती मिळते आणि नवीन जन्मही\nउदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म \nन व र स\nकेल्याने होत आहे रे \nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव... मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/big-step-by-pune-police-to-prevent-crime-in-city-develop-my-pune-safe-app-know-about-features/", "date_download": "2021-06-23T02:30:51Z", "digest": "sha1:H7JUXUXJOJNWZKQTB3T4PKHXHM23V6HC", "length": 14297, "nlines": 139, "source_domain": "bahujannama.com", "title": "गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून My Pune Safe अ‍ॅपची निर्मिती,", "raw_content": "\nगुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून My Pune Safe अ‍ॅपची निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये अ‍ॅपचे फीचर\nin ताज्या बातम्या, पुणे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे देशातील एक महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. देशातील बरेच युवक शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात येऊन स्थायिक होतं आहेत. या कारणाने मागील काही वर्षांपासून पुण्याची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. शहरात घडणाऱ्या घटनांची तत्काळ माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘My Pune safe’ नावाच्या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. यासोबतचं पोलीस प्रशासना बदली अ‍ॅपची निर्मिती देखील केली आहे.\nदरम्यान, या दोन्ही अ‍ॅपचे उद्धाटन नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.\nया अ‍ॅपमुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसू शकतो, अशा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.\nया अ‍ॅपची पुणेकरांनाही खूप मदत होणार आहे. ‘माय पुणे सेफ’ My Pune safe ॲप आणि बदली सॉफ्टवेअरची निर्मिती पुणे शहर पोलीस (Pune City Police) आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आली आहे.\nयासोबतचं बदली सॉफ्टवेअर पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे.\nयामुळे कर्मचाऱ्यांना प्रशासकीयदृष्टया पारदर्शकपणे मनासारखी बदली करून घेण्यास मदत होणार आहे.\nMy Pune Safe ॲपची वैशिष्ट्ये\n1. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून ���ा अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.\nत्यामुळे शहरात सध्याच्या घडीला काय सुरू आहे.\nयाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.\nपोलिसांच्या दैनंदिन गस्तीसाठी हे अ‍ॅप खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.\n2. परिमंडळ चारचे पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे ॲप बनवण्यात आलं आहे.\n3. या अ‍ॅपच्या मदतीने गस्तीदरम्यान गुन्ह्यांना त्वरित आळा घालता येणार आहे.\n4. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी एखाद्या ठिकाणी भेट दिल्यानंतर संबंधित ठिकाण सेफ असल्याचा पुरावा म्हणून My Pune Safe अ‍ॅपवर सेल्फी अपलोड करता येणार आहे.\n5. या ॲपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर यांना सदरचे बिट मार्शल कोणत्या भागामध्ये गस्तीवर आहे याची माहितीही उपलब्ध होणार आहे.\n6. बिट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती कायमस्वरुपी ॲपमध्ये उपलब्ध राहणार आहे.\n7. दरम्यान संबंधित ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश आणि वेळ नोंद आदी सर्वांची नोंद केली जाणार आहे.\nकृपया हे देखील वाचा:\n 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार\nसंजय राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना फार गांभीर्याने घेऊ नका’\nसहकारी महिला डॉक्टरचा छळ करणार्‍या वरिष्ठ डॉक्टराला नातेवाईकांनी अक्षरशः तुडवलं; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना\n अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या, नागपूरात प्रचंड खळबळ\nCoronavirus Guidelines | केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे, आता लहान मुलांना मास्कची गरज नाही\nTags: App FeaturesCoversCriminalsFeaturesjobslocalMy Pune Safe AppMy Pune Safe अ‍ॅपProductionPune PoliceSmileYouth Educationअ‍ॅपचे फीचरआवळण्यागुन्हेगारांनिर्मितीनोकरीपुणे पोलिसांमुसक्यायुवक शिक्षणवैशिष्ट्येस्थायिक\n 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार\nसुरक्षा गार्डने केली तब्बल 14 वाहनांची तोडफोड\nसुरक्षा गार्डने केली तब्बल 14 वाहनांची तोडफोड\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi...\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र प्रदान\nPune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nगुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून My Pune Safe अ‍ॅपची निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये अ‍ॅपचे फीचर\nMaratha Reservation | उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले – ‘…तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार’\nPimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत\nराज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\n मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय 51,000 रुपयांची भेट; जाणून घ्या कसा घ्यावा फायदा\nSBI | पैसे काढण्यासाठी सतत बँकेत जाता का मग जाणून घ्या ‘हे’ नियम अन्यथा भरावी लागेल ‘ही’ फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-arvind-kejriwal-news-in-marathi-aap-nashik-lok-sabha-constituncy-divya-marathi-4579711-.html", "date_download": "2021-06-23T01:40:40Z", "digest": "sha1:BFBBM6ZFOERKPN4E6F2WGEZGVXLJLJ4X", "length": 6467, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Arvind Kejriwal News In Marathi, AAP, Nashik Lok Sabha Constituncy, Divya Marathi | अखेर नाशकात केजरीवाल येणार व्हाया पुणे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअखेर नाशकात केजरीवाल येणार व्हाया पुणे\nनाशिक - नाशिकला ‘आप’कडे असलेल्या आर्थिक चणचणीमुळे ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांची 11 एप्रिलची नाशिकमधील सभा रद्द झाल्यानंतर आता पुण्यातील एका कार्यक्रमामुळे महाराष्ट्रात येण्याचा मुहूर्त त्यांना गवसला आहे. पुणे येथील कार्यक्रम आटोपून केजरीवाल नाशिकमध्ये 17 एप्रिल रोजी रोड शो करणार आहेत.\nनाशिक लोकसभा मतदारसंघातील लक्षवेधी लढतीत ‘आप’कडून सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे हे रिंगणात आहेत. पांढरे यांचा सामना राष्ट्रवादीचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांच्यापासून तर मागील वेळा जबरदस्त लढत देणारे शिवसेनेचे हेमंत गोडसे, त्याचप्रमाणे नवनिर्माणाच्या मुद्यावर शहरातील सत्ता ताब्यात घेणार्‍या मनसेच्या डॉ. प्रदीप पवार यांच्यासारख्या मातब्बरांशी आहे. याबरोबरच बसपा, डाव्या आघाडीचेही उमेदवार रिंगणात आहे. अन्य उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन किंबहुना स्टार नेत्यांच्या सभा घेतल्या जात असताना तुलनेत ‘आप’ पिछाडीवर होते. प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांबाबतची नाराजी कॅच करण्यास ‘आप’ निर्णायक ठरेल असे चित्र असताना स्टार नेत्यांअभावी पुरेशी वातावरण निर्मिती झाली नाही. त्यात प्रचारासाठी आर्थिक चणचण भासू लागल्यानंतर वोटबरोबर नोट देण्याबाबत केलेल्या आवाहनालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे किमान केजरीवाल यांची एक सभा महत्त्वाच्या टप्प्यात घेण्याची मागणी ‘आप’कडून झाली. मात्र, केजरीवाल यांचा रेल्वेतील ‘आम’ प्रवासात जास्त वेळ जाईल व महत्त्वाच्या मतदारसंघांकडे लक्ष देता येणार नाही, असा मुद्दा पुढे आला. त्यानंतर दिल्ली ते मुंबई विमानाचे तिकीट पाठवण्यासाठी चाचपणी झाली; मात्र खर्च परवडणार नसल्याचे लक्षात आल्यामुळे 11 एप्रिलची त्यांची सभा रद्द झाली. आता, पुणे येथे ‘आप’चे उमेदवार डॉ. सुभाष वारे यांच्या प्रचारासाठी केजरीवाल हे 16 एप्रिलला येणार असल्यामुळे दुसर्‍या दिवशी त्यांचा नाशिकमध्ये रोड शो घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.\nकेजरीवाल यांचा नाशिकमध्ये रोड शो घेण्यासाठी योगेंद्र यादव यांच्यामार्फत प्रयत्न सुरू झाले आहेत. पुण्यातील सभेसाठीही यादव यांची मध्यस्थी यशस्वी झाल्यामुळे नाशिकला तेच माध्यम वापरले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-solapur-municipal-corporation-issue-4502946-NOR.html", "date_download": "2021-06-23T02:27:32Z", "digest": "sha1:SJVWCZUV654OWTEWNNJCTWCBAQKCW6RU", "length": 8831, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "solapur municipal corporation issue | सभापती कुरेशी उशीरा आल्‍याने, पाटील बनले सभापत�� - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसभापती कुरेशी उशीरा आल्‍याने, पाटील बनले सभापती\nसोलापूर- महापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी बोलावण्यात आली होती. पण, सभापती इब्राहिम कुरेशी वेळेवर न आल्याने संतापलेल्या विरोधी पक्षाने नगरसेवक शिवानंद पाटील यांना हंगामी सभापती म्हणून घोषित करून सभा सुरू केली. दरम्यान सभापतींचे आगमन झाले. त्यांनी पाटील यांना सभापतीच्या खुर्चीवरून उठण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता.\nमहापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता बोलावण्यात आली होती. पण, सभा वेळेवर सुरू होत नसल्याचे पाहून संतापलेल्या विरोधी पक्षाने सायंकाळी 4.48 वाजता भाजपचे हंगामी सभापती म्हणून नगरसेवक शिवानंद पाटील यांची नियुक्ती करून नगरसचिवांच्या अनुपस्थितीत सभा सुरू करण्यात आली. त्यानंतर दहा मिनिटांनी विद्यमान सभापती इब्राहिम कुरेशी यांचे आगमन झाले. परंतु, सभापतीच्या खुर्चीवर बसलेल्या पाटील यांनी उठण्यास नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला. सहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या मध्यस्थीनंतर हा प्रकार थांबला. या सर्व प्रकारामुळे चिडलेल्या कुरेशी यांनी काही मिनिटाच सभा तहकूब करून काढता पाय घेतला.\nसभेची वेळ असताना नगरसचिव सभागृहात आले नाही. ते स्थायी समिती सभापतीच्या कक्षात बंदिस्त होते. ते नगरसचिव आहे की, विरोधकांचे मांजर. चमचेगिरी करणार्‍या आणि वेळेत न येणार्‍या प्र. नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करीत विरोधकांनी गोंधळ घातला.\nहंगामी सभापती म्हणून प्रस्ताव न करता, तेथील कर्मचार्‍यांना लेखी पत्र देऊन शिवानंद पाटील यांना सभापतीच्या आसनावर बसवण्यात आले. त्यासाठी सुरेश पाटील यांनी सूचना तर आनंद चंदनशिवे यांनी अनुमोदन दिले. सभेतील हा प्रकार झाल्यानंतर सभापती कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सभा सुरू झाली. पण त्यांनी पाच मिनिटातच सभा तहकूब केली.\nस्थायी सभेला उशीर; विरोधकांची प्रतिकात्मक सभा\nशहर विकासाऐवजी महापालिकेत नगरसेवकांनी पोरखेळ सुरू केला आहे. मागील काही घटनेत महापालिकेत सुरू असलेल्या कारभाराचे दर्शन जनतेला होत आहे. विकास कामात अग्रेसर असलेल्या आयुक्तांना अडसर आणत नगरसेवक चेतन ��रोटे, दिलीप कोल्हे यांनी दमदाटी केली. चार दिवसांपूर्वी निराळेवस्ती येथील कामावरून नगरसेवक महेश कोठे आणि मनोहर सपाटे यांचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर आज स्थायीच्या बैठकीत भाजपने घातलेला गोंधळ आणि सभापती कुरेशी यांनी केलेली आदळ आपट केली. यावरून महापालिकेत सुरू असलेल्या कारभाराची वस्तुस्थिती समोर येत आहे.\nभाजपचे पाटील यांची हंगामी सभापतिपदी निवड केली, असा दावा विरोधकांचा असला तरी ती निवड कायदेशीर नसल्याचे स्पष्ट होते. नगरसचिव सभागृहात नसताना हंगामी सभापती निवड करता येत नाही. त्यामुळे यास महत्त्व नाही, असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nकायदेशीर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न\nआम्ही कायदेशीर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. नगरसचिव वेळेवर सभागृहात आले नाहीत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. सभापती कुरेशी यांना कामाचे भान नाही. सुरेश\nसभापती आसनाजवळ आले असताना त्यांची खुर्ची दिली नाही. विरोधकांनी त्यांचा अपमान केला. 15 मिनीट उशीर झाला. उदय चाकोते, नगरसेवक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/boots", "date_download": "2021-06-23T01:39:33Z", "digest": "sha1:MUUA5TFQFSVFU3BKOK25SESNIKBMAVXW", "length": 5233, "nlines": 75, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "केपॉप बूट्स - आज आपल्या बूट व शूज ऑनलाइन ऑनलाईन ऑर्डर करा! | द कॉम", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर बूट करते 1 पृष्ठ 1\nयाद्वारे फिल्टर करा: सर्व बूट ब्लॅक हॅन ब्लॅक हंस ब्लॅक बूट्स ब्लॅक हंस शूज बूट करते बीटीएस बीटीएस ब्लॅक हंस बीटीएस बूट बीटीएस आत्मा नकाशा 7 बीटीएस शूज लोणी बूट EXO लेस बूट हिवाळी बूट महिला बूट\nक्रमवारी: वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमानुसारः एझेड वर्णानुक्रमानुसार: ZA किंमत: कमी ते उच्च किंमत: कमी ते उच्च तारीखः नवीन ते जुने तारीखः नवीन ते जुने\nआर्मी लोगो लेदर बूट्स\nबीटीएस नवीन लोगो लेदर बूट\nब्लॅक हंस 7 ब्लॅक बूट्स\nबीटीएस क्लासिक लोगो लेदर बूट\nबीटीएस विंग्स आल ओव्हर प्रिंट लेदर बूट्स\nबीटीएस विंग्स लेदर बूट प्रिंट करतात\nआर्मी नवीन लेदर बूट\nEXO लोगो मिक्स लेदर बूट\nEXO इंद्रधनुष्य लोगो लेदर बूट\nएक्ओ ओव्हरडोज ऑल ओव्हर लेदर बूट्स\nEXO लोगो लेदर बूट\nEXO क्लासिक लोगो लेदर बूट\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्य���साठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-sampadakiya/jayant-patil-writes-article-rajarambapu-patil-328430", "date_download": "2021-06-23T03:33:51Z", "digest": "sha1:FCRPNMO4RQEXRIAYQOFMEFUSKHNGGM5C", "length": 24866, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | समर्पित आणि व्रतस्थ जीवन : राजारामबापू पाटील", "raw_content": "\nमाझ्या पूर्ण राजकिय प्रवासात त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकलो नाही किंवा मी करत असलेल्या कार्याने त्यांच्या ध्येयपूर्तीचे समाधान प्रत्यक्ष पाहू शकलो नाही हे माझं सर्वात मोठं दुःख आहे.\nसमर्पित आणि व्रतस्थ जीवन : राजारामबापू पाटील\nराजारामबापू यांचा जन्म १९२० साली वडगाव-हवेली येथे झाला. शालेय जीवनातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. माझे आजोबा अनंत दादा आणि त्यांचे भाऊ ज्ञानू बुवा हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. ते दोघेही गांधीजींचे अनुयायी होते. त्यामुळे लहानपणापासूनच बापूंवर देशसेवेचे संस्कार झाले. कोल्हापुरात 'लॉ'चे शिक्षण घेत असताना ते सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. याच काळात त्यांच्या विचारसरणी घडत गेली. गांधीजींकडून प्रेरित होऊन त्यांनी खादीचा पुरस्कार केला आणि परदेशी मालाचा त्याग करत त्याकाळी ‘आत्मनिर्भरते’चे पाऊल उचलले. शिक्षण आणि देशसेवा असा समांतर प्रवास त्यांनी सुरू केला.\nवाळवा तालुक्यात शिक्षणाच्या योग्य संधी अभावी त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. पुणे, बडोदा, कोल्हापूर येथे आपल्या शिक्षणाची शिदोरी भरत ते कासेगावचे पहिले वकील बनले. शिक्षणासाठी आपण घेतलेले कष्ट पुढच्या पिढीला सहन करायला लागू नये, या उदात्त हेतूने त्यांनी १९४५ साली ‘कासेगाव एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. अत्यंत कमी अवधीत या संस्थेने शिक्षणाचे जाळे संपूर्ण वाळवा तालुक्यात विणले. स्वतः पेशाने शिक्षक असल्याने शिक्षणात आधुनिकता यावी आणि ते तळागाळातील सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. साने गुरुजी हे दादांच्या अगदी जवळचे होते. दादा त्यांचा अत्यंत आदर करायचे. साने गुरुजी एकदा म्हणाले होते, ‘राजाराम महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा व्यक्ती ठरणार\n१९५२ साली सांगली जिल्हा बोर्डचे अध्��क्ष झाल्यानंतर राजारामबापू यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. गांधीभक्त असल्याने त्यांनी भारतीय समाजाला विळखा घातलेल्या अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवला, हरीजनांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष केला. सांगलीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी पुरोगामी आणि शास्त्रोक्त पद्धतीने कार्य सुरू ठेवले. त्यांच्या लोकप्रियतेमुळे १९६२ साली ते पहिल्यांदा वाळवा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि पुढील २२ वर्षे त्यांनी निर्विवाद आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांनी सहकार क्षेत्राचे महत्व जाणले. विरोधाला न जुमानता त्यांनी अवघ्या १४ महिन्यांत वाळवा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. आज वाळवा व इस्लामपूर भागात जे सहकारी संस्थांचे जाळे आहे ते त्यांच्या मेहनतीचं फलित आहे. सलग १२ वर्षे मंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळलेल्या राजारामबापू यांनी त्यांच्या कारकिर्देत अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांनी महसूल मंत्रिपद स्वीकारले, तेव्हा महाराष्ट्र राज्यातील तीन भागात, तीन वेगळ्या करपद्धती लागू होत्या. त्यांनी पुढाकार घेऊन राज्यभर एकसमान करपद्धत लागू केली. त्याचीच आवृत्ती म्हणजे आजचे ‘वन नेशन, वन टॅक्स पॉलिसी’. त्यांनी विविध खात्यांद्वारे विकास योजना राबविल्या. १९६६ साली महसूल मंत्री असताना त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याचे खाते पुस्तक बनविण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. आयुष्यभर त्यांनी विविध पदं भूषविली, मात्र शिक्षणावरचं त्यांचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदादांचा नम्रपणा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच भावला. १९७० च्या सुरुवातीपर्यंत कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दादा एसटी बसने प्रवास करायचे. त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधी त्यांनी बोरगावात भाषण केले होते. त्यात त्यांनी ग्वाही दिली होती की वाळवा आणि इस्लामपूर तालुक्याला पाण्यापासून वंचित राहू देणार नाही. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या मृत्यूनंतर मी माझ्यावर घेतली आहे. आणि या स्वप्नपूर्तीचे पूर्ण श्रेय त्यांनाच जाणार, पाणीदार वाळवा आणि इस्लामपूरचे ध्येय त्यांनी माझ्या मनात बिंबवले आहे. बापूंनी कार्यकर्त्यांसोबत आयुष्यभरासाठी जोडलेले नाते, विश्वास, एकमेकांसाठीचा आदर मी स्वतः अनुभवला आहे. आज भारतीय लोकशाहीच्या मूळ गाभ्याला धक्का बसत आहे, सत्ताकेंद्री वृत्ती सर्रास पहायला मिळते आहे, अशा वेळी दादांनी आयुष्यभर स्वीकारलेली मूल्ये मला समाजसेवेची प्रेरणा देत राहतात. चंद्रशेखर यांच्यासह कोल्हापूरच्या कागलपासून धुळ्यापर्यंत दादांनी केलेली ११०० किलोमीटरची पदयात्रा माझ्यासाठी धगधगती मशाल आहे. ही मशाल मला सतत महाराष्ट्रातील लोकांसोबत असलेल्या ऋणानुबंधाची, त्यांच्याप्रती असलेल्या माझ्या कर्तव्याची जाणीव करून देते.\nमी फक्त २१ वर्षांचा होतो, जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले. मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू शकलो नाही. माझ्या पूर्ण राजकिय प्रवासात त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकलो नाही किंवा मी करत असलेल्या कार्याने त्यांच्या ध्येयपूर्तीचे समाधान प्रत्यक्ष पाहू शकलो नाही हे माझं सर्वात मोठं दुःख आहे. जरी मला त्यांच्यासोबत काम करता आले नसले तरी त्यांनी आखून दिलेली नैतिक तत्वे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला जगण्याचा मार्ग दाखवत आहे. दादांच्या आठवणींना, त्यांच्या महानतेला शब्दांत बांधणं मला कठीण जात आहे. ‘राजारामबापू यांचा मुलगा’ ही माझी ओळख माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकोरोना रक्त तपासण्यासाठी व्हायराल झालेली यादी खोटी...\nसांगली : कोरोना रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत आहे. मात्र कोणासाठी अशी कोणती रक्त तपासणी केली जात नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाकडून केला आहे. पण या यादीत असलेल्या हॉस्पिटलला मात्र नागरिकांकडून तपासणीसाठी चौकशी करण्यात येत असल्याची आहे.\n मुंबईत आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू, महाराष्ट्रात कोरोनाचे 'इतके' बळी\nमुंबई : भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १२०० जवळ पोहोचला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल २२० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सदर आकडेवारी ३० मार्च रोजी रात्री ८ वाजेपर्यंतची आहे. आज मुंबईत एका ८० वर्षांच्या वृद्\nCoronavirus : कोरोनाशी मुकाबल्याचा पंढरपूर पॅटर्न\nपंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोना साथीच्या संकटाने देश आणि राज्य हादरून गेले आहे. साथीपासून सर्वसामान्य लोकांचा बचाव व्हावा यासाठी सर्वाधिक प्रयत्न हे प्रशासकीय पातळीवरून सुरू आहेत. पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून येथील प्रशासकीय अधिकारी अखंडपणे कार्यरत आहेत. पंढ\n\"मुंबई'साठी सोलापुरात 163 पैकी 162 मतदान\nसोलापूर : मुंबई कृषी बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी आज सकाळी 8 ते सायंकाळी पाच या वेळेत राज्यभर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीच्या संचालकांना मतदान करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. मुंबई बाजार समितीच्या पुणे महसू\n'राज्य सरकारचा 'तो' निर्णय केवळ लोकप्रियतेसाठी'; कुणी केला आरोप\nपुणे : 'कोरोना'मुळे ऑनलाईन शाळा सुरू करण्यास कोणाचीही हरकत नाही. मात्र, राज्य सरकारने शुल्कवाढीवर निर्बंध आणत शिक्षकांना पगार देणे ही सक्तीचे केले आहे. वस्तुस्थितीचा विचार न करता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेतले आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाण्यातील सुमारे ४ हजार ४०० शाळा आ\nकोरोनाशी लढण्यास 'असा' सज्ज झालाय महाराष्ट्र...\nमुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सज्ज असून राज्यभरात 39 विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये 361 खाटांची व्यवस्था उपलब्ध असून जिल्हा रुग्णालय तसेच पालिकांच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचे निदान करण्यासाठ\nही आठ राज्य जलसंकटाच्या छायेखाली ; कशी ते वाचा\nनांदेड : जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनर्रजीवन मंत्रालयाची पुनर्रचना करून या नव्या जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली गेली आहे. या मंत्रालयाद्वारे जल संवर्धन आणि जल सुरक्षेसाठी ता. एक जुलै २०१९ पासून अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान पावसाळ्यात नागरिकांच्या सहभागाद्वारे\nलॉकडाउनने केला आखाडा चीत\nऔरंगाबाद: पहिलवान जर कुस्तीच खेळणार नसेल तर त्याने खुराकासाठी पैसे कुठून आणायचे फक्त बाजरीची भाकर खाऊन कुस्ती कशी जिंकणार फक्त बाजरीची भाकर खाऊन कुस्ती कशी जिंकणार आखाडे, तालीम बंद झालीय. पकड करता येत नाही. घरात बसून मनावर, शरीरावर परिमाण होतोय. तालीम करणारे पहिलवान व्यायामशाळा सोडून गावाकडे गेले. काही गावाकडेच घरात तालीम करतात\nसोलापुरात प्रशासन पॉझिटिव्ह, कोरोना निगेटिव्ह\nसोलापूर : कोरोनाचा संसर्ग संपूर्ण जगभर सुरू आहे. महाराष्ट्रातील सोलापूर आणि परभणी जिल्हे वगळता बहुतांश जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. सोलापूरच्या सीमेवर असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांतही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यात म\nमोठी बातमी : दीड लाख ऊसतोड कामगार मूळगावी परतणार; राज्य सरकारची परवानगी\nपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे राज्यात विविध भागात अडकलेल्या ऊसतोडणी मजूर, वाहतूक कामगार आणि कुटुंबीयांना मूळ गावी जाण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे; परंतु त्यांची आरोग्य तपासणी आणि सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतरच सुमारे दीड लाख स्थलांतरित ऊसतोड मजूर आणि वाहतूक कामगारांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-23T02:46:45Z", "digest": "sha1:NXYVMYN2JN5PVU4GNRYLQHGBOWTFG6UX", "length": 9874, "nlines": 259, "source_domain": "krushival.in", "title": "चिपळूण काँग्रेसतर्फे विविध सामाजिक उपक्रम - Krushival", "raw_content": "\nचिपळूण काँग्रेसतर्फे विविध सामाजिक उपक्रम\nin कोंकण, रत्नागिरी, राजकिय\nचिपळूण | प्रतिनिधी |\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांना भात बी-बियाणे खतेवाटप तसेच खेर्डी, शिरळ, कुंभार्ली ग्रामपंचायतीत तर चिपळूण नगर परिषद ग्रामपंचायतीत पी. पी. ई. किट व मास्कचे वाटप करण्यात आले. चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या गोदामात शेतकर्‍यांना भात बी- बियाणे व खते वाटप करण्यात आले.\nयावेळी वासुदेव मेस्त्री, महेश कदम, रुपेश आवले, फैसल पिलपिले, अश्फाक तांबे, गुलजार कुरवले, नंदू कामत, मनोज शिंदे, शकील तांबे, साजिद सरगुरोह, सरफराज घारे, ऋषिकेश शिंदे, एकनाथ माळी, यश पिसे आदी उपस्थित होते.\nयानंतर खेर्डी, शिरळ, कुंभार्ली ग्रामपंचायतीत व चिपळूण नगर परिषदेत पीपीई किटचे वाटप करण्यात आले. शिरळ ग्रामपंचायतीत पीपीई कीट वाटप प्रसंगी सरपंच श���री. राऊत, उपसरपंच फैय्याज शिरळकर, सदस्य गुलजार कुरवले, ग्रामसेवक व आशा सेविका उपस्थित होत्या. कुंभार्ली ग्रामपंचायतीत या कार्यक्रमाप्रसंगी गणेश कोलगे, अन्य ग्रामस्थ व ग्रामसेवक उपस्थित होते. तर खेड येथील कार्यक्रमाप्रसंगी सरपंच वृंदा दाते, उपसरपंच बाबु शिर्के, सदस्य प्रकाश पाथरवट, विनोद भुरण, सदस्य अपर्णा दाते, सुप्रिया उतेकर, अश्‍विनी पंडित, वैशाली मोरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चिपळूण नगर परिषद येथील सफाई कर्मचार्‍यांना देखील पीपीई किट तर खेर्डी येथील पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले.\nभाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट\nस्त्यावर कोसळलेल्या दरडीची पाहणी\nपटोलेंच्या ‘एकला चलो रे’ वर आघाडीत अस्वस्थता\nकोरोनावर राहुल गांधींची श्‍वेतपत्रिका\nरत्नागिरीतील निर्बंध शिथील होण्याचे संकेत\nशिवसेनेच्या ‘या’ नेत्याला होतेय मुलाकडूनच मारहाण\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हसळा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-", "date_download": "2021-06-23T03:05:35Z", "digest": "sha1:Z3EJZSF6E6LNZRCIDSREWHT3SW4BRIE3", "length": 28155, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "आपल्या मुलांचा विवाहाला उशीर होत आहे का ? यावर एक उपाय ब्रह्मणस्पती सुक्त हवन १७ सप्टेंबर ला करावे. | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nआपल्या मुलांचा विवाहाला उशीर होत आहे का यावर एक उपाय ब्रह्मणस्पती सुक्त हवन १७ सप्टेंबर ला करावे.\nआपल्या मुलांचा विवाहाला उशीर होत आहे का यावर एक उपाय ब्रह्मणस्पत��� सुक्त हवन १७ सप्टेंबर ला करावे.\nउपवर मुलांचा विवाह लांबलेला असतो तेंव्हा पालक चिंतीत असतात. जेव्हा मुलाचे अगर मुलीचे वय ३० ओलांडून गेले की हि चिंता अजूनच वाढते. अश्यावेळी विवाह होण्यासाठी एखादा खात्रीचा उपाय सांगा असे उपवर मुलांचे पालक म्हणतात.मी अश्या वय वाढत चाललेल्या आणि जन्मकुंडलीत सप्तमेश आणि शुक्र सुस्थितीत नसेल तर संकल्प करुन रुक्मिणी स्वयंवर याची ७ व्या अध्यायाचे संपुटयुक्त १८ पारायणे करायला सांगतो. अनेकदा मुली हे करायला तयार होतात. माझ्या अनुभवाने हा उपाय अत्यंत खात्रीचा आहे. अनेकदा रुक्मिणी स्वयंवर चे पाठ करण्यासाठी उपवर मुलांना वेळ मिळत नाही. त्यासाठी मानसीक स्वस्थता नसते. रोज १४- १६ तास काम करावे लागत असेल तर उरलेल्या वेळात रोज अर्धा तास काढून रुक्मिणी स्वयंवराचे पाठ करणे शक्य होत नाही. अनेकदा उपवर मुले इंग्रजी माध्यमातून शिकलेली असल्याने त्यांना मराठीमधील रुक्मिणीस्वयंवर सारखा ग्रंथ वाचणे कठीण होते. अश्या वेळी थोडा खर्चाचा पण एका दिवसात संपेल असा उपाय आहे का अशी विचारणा होते.आपल्या ऋषी मुनींनी कोणत्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी जप, स्तोत्रपठण, ग्रंथवाचन असे उपाय सांगीतले आहेत तसेच विधीवत षोडशौपचारे पुजन आणि यज्ञ याबाबतीत सुध्दा तंत्र आणि मंत्रांची निर्मीती केलेली आहे. षोडश म्हणजे सोळा प्रकारे पुजन ज्यात प्रमुख देवतेच्या आवाहन आणि स्थापनेनंतर विवीध मंत्राने व जल आणि पंचामृताने प्रमुख देवतेला अभिषेक केला जातो, मंगलद्र्व्याने पुजन केले जाते, विवीध पुष्प म्हणजे फ़ुले आणि पाने अर्पण केले जातात. धुप - दिव्याने आरती ओवाळली जाते याला षोडश उपचार असे म्हणतात. यांने मनाची एकाग्रता साधली जाते व त्यानंतर अग्नि प्रज्वलीत करुन विशीष्ठ मंत्रांच्या सह आहूती देऊन त्या त्या कार्यासाठी सहायभूत देवतेला आवाहन करुन प्रार्थना केल्यास कमी काळात त्याचे फ़ळ मिळते असे हे तंत्र आहे.परंतु हे तंत्र स्वत: नीट शिकले नसेल तर पुरोहीत यांच्या सहायाने हे करावे लागते. काही विशीष्ठ यज्ञांना आधी पुजा आणि मग हवनाचे क्रम ठरविले आहेत या क्रमाने ते केल्यास फ़ळ मिळते.ब्रह्मणस्पती सूक्ताने मंगळवारी येणार्या म्हणजे अंगारिका संकष्टी चतुर्थीस हवन केल्यास विवाहाच्या मार्गातील अडथळे दुर होतात. कारण गणपती ही विघ्नहर्ता किंवा संक��� हरण करणारी देवता आहे. उपवर मुलांचा विवाह जमत नाही हे त्यांच्या सुखी संसाराच्या मार्गातील विघ्न किंवा संकट आहे. या विशीष्ठ हवनाने हे संकट दुर होते असा अनुभव आहे.ह्या हवनाचे आधी महागणपतिपूजनं स्वस्तिपुण्याहवाचन नान्दीश्राद्धं मातृकापूजनं हे विधी झाल्यावर अग्निस्थापन करुन मुख्य हवनास प्रारंभ होतो. एकूण १३०२ आहूती देऊन, पुर्णाहूतीने हा यज्ञ संपन्न होतो ज्यात दुर्वांकूर, लाह्या, मोदक आणि साज्य समिमद्‌द्रव्यं अर्थात तुप असलेली समिधा याचा उपयोग केला जातो. हा यज्ञ केल्याने श्रीगणपती ही देवता प्रसन्न होऊन त्याचे लवकर फ़ळ मिळणे अपेक्षीत आहे.मला माहित असलेला ब्रह्मणस्पती सुक्ताने हवनाचा विधी मी वर दिला आहे. ह्याबाबत लिहीण्यास मी अधिकारी नाही. या क्षेत्रातील जाणते शास्त्री हवनाच्या पध्दती बद्द्ल आणि उत्कृष्ट पध्दतीबाबत बोलावे. वरील माहिती विस्ताराने सांगण्याचा हेतू या यज्ञाबाबत जास्त माहिती देणे आहे. पुरोहीतांनी याबाबत उपलब्ध ग्रंथ पहावा, शास्त्री महोदयांशी चर्चा करुन श्रेयस्कर काय ते ठरवावे.यातील हवन सामग्री, लागणारा वेळ आणि तांत्रिक बाजू पहाता याला येणारा खर्च बराच आहे. ज्यांना हा प्रयोग करण्यासाठी खर्च करणे सहज शक्य आहे त्यांनी हा प्रयोग करुन आपला अनुभव कळवावा. हा यज्ञ नदीकिनारी करावा. अशी जागा उपलब्ध नसेल तर श्रेष्ठ जागा शोधावी तसेच या कार्यासाठी जाणत्या पुरोहीतांशी संपर्क करावा.येत्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी संकष्टी अंगारक योग येत असून ज्यांना विवाहाला विलंब होत आहे अश्यांनी आपल्या कुलपुरॊहीतांशी संपर्क करुन यज्ञा करता श्रेष्ठ जागा निवडून हे करावे व अनुभव कळवावा. पितृपक्ष आहे मग हे करावे की नको असा विचार मनात न आणता हे हवन करा. सकाळी उपवर मुलाचे आई-वडील हयात नसतील आणि त्यांची चतुर्थी ही तिथी असेल प्रथम श्राध्द करा. श्राध्दाचा लोप कधी करायचा नसतो.आपल्या ऋषी मुनींनी सांगीतलेले प्रयोग करुन पहावेत जेणे करुन हे उपाय जास्त जास्त प्रचलीत होतील हे सांगणे हा या पोस्ट चा उद्देश आहे.ज्यांना हा विधी कसा करायचा हे माहित नाही अश्या याज्ञीकांच्या साठी हा इंटरनेट वर उपलब्ध असलेला यज्ञविधी देत आहे. मी स्वत: याज्ञीक नसल्याने यावर अधिक मार्गदर्शन करु शकणार नाही अश्यावेळी याज्ञीकांनी आपल्या गुरुजनांशी चर्चा करुन हवन सामा���्री ठरवावी.ब्रह्मणस्पती सुक्ताचे एकूण श्लोक ६४ आहेत. ही सुक्ते संपुर्ण न देता फ़क्त सुरवात दिलेली आहे.तत्र महागणपतिपूजनं स्वस्तिपुण्याहवाचन नान्दीश्राद्धं मातृकापूजनं, तथाचार्यादिऋत्विग्वरणं करिप्ये अशी विचारणा होते.आपल्या ऋषी मुनींनी कोणत्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी जप, स्तोत्रपठण, ग्रंथवाचन असे उपाय सांगीतले आहेत तसेच विधीवत षोडशौपचारे पुजन आणि यज्ञ याबाबतीत सुध्दा तंत्र आणि मंत्रांची निर्मीती केलेली आहे. षोडश म्हणजे सोळा प्रकारे पुजन ज्यात प्रमुख देवतेच्या आवाहन आणि स्थापनेनंतर विवीध मंत्राने व जल आणि पंचामृताने प्रमुख देवतेला अभिषेक केला जातो, मंगलद्र्व्याने पुजन केले जाते, विवीध पुष्प म्हणजे फ़ुले आणि पाने अर्पण केले जातात. धुप - दिव्याने आरती ओवाळली जाते याला षोडश उपचार असे म्हणतात. यांने मनाची एकाग्रता साधली जाते व त्यानंतर अग्नि प्रज्वलीत करुन विशीष्ठ मंत्रांच्या सह आहूती देऊन त्या त्या कार्यासाठी सहायभूत देवतेला आवाहन करुन प्रार्थना केल्यास कमी काळात त्याचे फ़ळ मिळते असे हे तंत्र आहे.परंतु हे तंत्र स्वत: नीट शिकले नसेल तर पुरोहीत यांच्या सहायाने हे करावे लागते. काही विशीष्ठ यज्ञांना आधी पुजा आणि मग हवनाचे क्रम ठरविले आहेत या क्रमाने ते केल्यास फ़ळ मिळते.ब्रह्मणस्पती सूक्ताने मंगळवारी येणार्या म्हणजे अंगारिका संकष्टी चतुर्थीस हवन केल्यास विवाहाच्या मार्गातील अडथळे दुर होतात. कारण गणपती ही विघ्नहर्ता किंवा संकट हरण करणारी देवता आहे. उपवर मुलांचा विवाह जमत नाही हे त्यांच्या सुखी संसाराच्या मार्गातील विघ्न किंवा संकट आहे. या विशीष्ठ हवनाने हे संकट दुर होते असा अनुभव आहे.ह्या हवनाचे आधी महागणपतिपूजनं स्वस्तिपुण्याहवाचन नान्दीश्राद्धं मातृकापूजनं हे विधी झाल्यावर अग्निस्थापन करुन मुख्य हवनास प्रारंभ होतो. एकूण १३०२ आहूती देऊन, पुर्णाहूतीने हा यज्ञ संपन्न होतो ज्यात दुर्वांकूर, लाह्या, मोदक आणि साज्य समिमद्‌द्रव्यं अर्थात तुप असलेली समिधा याचा उपयोग केला जातो. हा यज्ञ केल्याने श्रीगणपती ही देवता प्रसन्न होऊन त्याचे लवकर फ़ळ मिळणे अपेक्षीत आहे.मला माहित असलेला ब्रह्मणस्पती सुक्ताने हवनाचा विधी मी वर दिला आहे. ह्याबाबत लिहीण्यास मी अधिकारी नाही. या क्षेत्रातील जाणते शास्त्री हवनाच���या पध्दती बद्द्ल आणि उत्कृष्ट पध्दतीबाबत बोलावे. वरील माहिती विस्ताराने सांगण्याचा हेतू या यज्ञाबाबत जास्त माहिती देणे आहे. पुरोहीतांनी याबाबत उपलब्ध ग्रंथ पहावा, शास्त्री महोदयांशी चर्चा करुन श्रेयस्कर काय ते ठरवावे.यातील हवन सामग्री, लागणारा वेळ आणि तांत्रिक बाजू पहाता याला येणारा खर्च बराच आहे. ज्यांना हा प्रयोग करण्यासाठी खर्च करणे सहज शक्य आहे त्यांनी हा प्रयोग करुन आपला अनुभव कळवावा. हा यज्ञ नदीकिनारी करावा. अशी जागा उपलब्ध नसेल तर श्रेष्ठ जागा शोधावी तसेच या कार्यासाठी जाणत्या पुरोहीतांशी संपर्क करावा.येत्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी संकष्टी अंगारक योग येत असून ज्यांना विवाहाला विलंब होत आहे अश्यांनी आपल्या कुलपुरॊहीतांशी संपर्क करुन यज्ञा करता श्रेष्ठ जागा निवडून हे करावे व अनुभव कळवावा. पितृपक्ष आहे मग हे करावे की नको असा विचार मनात न आणता हे हवन करा. सकाळी उपवर मुलाचे आई-वडील हयात नसतील आणि त्यांची चतुर्थी ही तिथी असेल प्रथम श्राध्द करा. श्राध्दाचा लोप कधी करायचा नसतो.आपल्या ऋषी मुनींनी सांगीतलेले प्रयोग करुन पहावेत जेणे करुन हे उपाय जास्त जास्त प्रचलीत होतील हे सांगणे हा या पोस्ट चा उद्देश आहे.ज्यांना हा विधी कसा करायचा हे माहित नाही अश्या याज्ञीकांच्या साठी हा इंटरनेट वर उपलब्ध असलेला यज्ञविधी देत आहे. मी स्वत: याज्ञीक नसल्याने यावर अधिक मार्गदर्शन करु शकणार नाही अश्यावेळी याज्ञीकांनी आपल्या गुरुजनांशी चर्चा करुन हवन सामाग्री ठरवावी.ब्रह्मणस्पती सुक्ताचे एकूण श्लोक ६४ आहेत. ही सुक्ते संपुर्ण न देता फ़क्त सुरवात दिलेली आहे.तत्र महागणपतिपूजनं स्वस्तिपुण्याहवाचन नान्दीश्राद्धं मातृकापूजनं, तथाचार्यादिऋत्विग्वरणं करिप्ये आचार्यादीन्‌यथाविधि वृणुयात्‌ वृत: आचार्य: स्थण्डिलपूर्वभागे गणपतिभद्रे वा सर्वतोभद्रे वा केवले स्वस्तिके बह्मादिमण्डलदेवता: संस्थाप्य पूजयेत्‌ तदुपरि धान्यपूरितमध्यभागे कलशं संस्थाप्य तस्योपरि पूर्णपात्रं निधाय यथाशक्ति निर्मितां सुवर्णमर्यी यथोक्तलक्षणां श्रीगणेशप्रतिमां संस्थापर्यत्‌ तदुपरि धान्यपूरितमध्यभागे कलशं संस्थाप्य तस्योपरि पूर्णपात्रं निधाय यथाशक्ति निर्मितां सुवर्णमर्यी यथोक्तलक्षणां श्रीगणेशप्रतिमां संस्थापर्यत्‌ सा प्रतिमा पूर्णप��त्रोपरि लिखिते अष्टदले “गणानां त्वा” इति मन्त्रेण संस्थाप्या सा प्रतिमा पूर्णपात्रोपरि लिखिते अष्टदले “गणानां त्वा” इति मन्त्रेण संस्थाप्या अनन्तरं यथामिलितषोडशोपचारै: यथाविधि पूजां कुर्यात्‌ अनन्तरं यथामिलितषोडशोपचारै: यथाविधि पूजां कुर्यात्‌ पंचखाद्यं वा मोदकान्‌नैवेद्ये समर्पणं कृत्वा यथाशक्ति रत्नालङ्कारै: पूजयेत्‌ पंचखाद्यं वा मोदकान्‌नैवेद्ये समर्पणं कृत्वा यथाशक्ति रत्नालङ्कारै: पूजयेत्‌ ततश्च स्थण्डिलान्तिके संस्कारपूर्वकं स्वगृह्योक्तविधिना अग्निं प्रतिष्ठाप्य स्थापितदेवताया: उत्तरभागे आदित्यादिनवग्रहादीनां आवाहयेत्संपूजयेच्च ततश्च स्थण्डिलान्तिके संस्कारपूर्वकं स्वगृह्योक्तविधिना अग्निं प्रतिष्ठाप्य स्थापितदेवताया: उत्तरभागे आदित्यादिनवग्रहादीनां आवाहयेत्संपूजयेच्च ततश्चान्वाधानं कुर्यात्‌ मया क्रियमाणे ग्रहमखपूर्वकब्रह्मणस्पतिसुक्तहवनकर्मणि देवतापरिग्रहार्थमन्वाधानं करिष्ये ततश्च अन्वाहिताग्नौ प्रधानदेवतां गणपर्ति द्विषष्टि-क्रमात्मकब्रह्मणस्पतिसूक्तेन प्रत्यर्चं जुहुुयात्‌ ततश्च अन्वाहिताग्नौ प्रधानदेवतां गणपर्ति द्विषष्टि-क्रमात्मकब्रह्मणस्पतिसूक्तेन प्रत्यर्चं जुहुुयात्‌ यथा काम: तथा द्रव्यमिति न्यायेन द्‌र्घाङ्कुरद्रव्यम्‌, मोदकद्रव्यम्‌, लाजाद्रव्यम्‌, साज्यसमिमद्‌द्रव्यं च गृह्णीयात्‌ यथा काम: तथा द्रव्यमिति न्यायेन द्‌र्घाङ्कुरद्रव्यम्‌, मोदकद्रव्यम्‌, लाजाद्रव्यम्‌, साज्यसमिमद्‌द्रव्यं च गृह्णीयात्‌ एते मन्त्रा: हवनकाले ॐ कारयुक्ता: स्वाहान्ताश्च वक्तव्या: एते मन्त्रा: हवनकाले ॐ कारयुक्ता: स्वाहान्ताश्च वक्तव्या: (१) ॐ सोमानं स्वरणं. औशिज: स्वाहा (१) ॐ सोमानं स्वरणं. औशिज: स्वाहा (२) ॐ यो रीवान्यो. तुर: स्वाहा (२) ॐ यो रीवान्यो. तुर: स्वाहा (३) ॐ मा न: शंसो. ब्रह्मणस्पते स्वाहा (३) ॐ मा न: शंसो. ब्रह्मणस्पते स्वाहा (४) ॐ स घा वीरो. मर्त्यं स्वाहा (४) ॐ स घा वीरो. मर्त्यं स्वाहा (५) ॐ त्वं तं ब्रह्मण. त्वंहस: स्वाहा (५) ॐ त्वं तं ब्रह्मण. त्वंहस: स्वाहा (६) ॐ उत्तिष्ठ. भवासचा स्वाहा (६) ॐ उत्तिष्ठ. भवासचा स्वाहा (७) ॐ त्यामिद्धि. आचके स्वाहा (७) ॐ त्यामिद्धि. आचके स्वाहा (८) ॐ प्रैतु ब्रह्मण. नयंतु न: स्वाहा (८) ॐ प्रैतु ब्रह्मण. नयंतु न: स्वाहा (९) ॐ यो वा��ते. मनेहसं स्वाहा (९) ॐ यो वाघते. मनेहसं स्वाहा (१०) ॐ प्रनूनं. चक्रिरे स्वाहा (१०) ॐ प्रनूनं. चक्रिरे स्वाहा (११) ॐ तमिद्वोचे. अश्नवत्स्वाहा (११) ॐ तमिद्वोचे. अश्नवत्स्वाहा (१२) ॐ को देव. क्षयं दघे स्वाहा (१२) ॐ को देव. क्षयं दघे स्वाहा (१३) ॐ उप क्षत्रं. वज्रिण: स्वाहा (१३) ॐ उप क्षत्रं. वज्रिण: स्वाहा (१४) ॐ गणानां त्वा. सादनं स्वाहा (१४) ॐ गणानां त्वा. सादनं स्वाहा (१५) ॐ देवाश्चित्ते. ब्रह्मणामसि स्वाहा (१५) ॐ देवाश्चित्ते. ब्रह्मणामसि स्वाहा (१६) ॐ आ विबाध्या. स्वर्विदं स्वाहा (१६) ॐ आ विबाध्या. स्वर्विदं स्वाहा (१७) ॐ सुनीति. महित्वनं स्वाहा (१७) ॐ सुनीति. महित्वनं स्वाहा (१८) ॐ न तमंहो. ब्रह्मणस्पते स्वाहा (१८) ॐ न तमंहो. ब्रह्मणस्पते स्वाहा (१९) ॐ त्वं नो. हरस्वती स्वाहा (१९) ॐ त्वं नो. हरस्वती स्वाहा (२०) ॐ उत वा यो. कृधि स्वाहा (२०) ॐ उत वा यो. कृधि स्वाहा (२१) ॐ त्रातारं. मुन्नशन्‌स्वाहा (२१) ॐ त्रातारं. मुन्नशन्‌स्वाहा (२२) ॐ त्वया वयं. अनप्नस: स्वाहा (२२) ॐ त्वया वयं. अनप्नस: स्वाहा (२३) ॐ त्वया व यमु. तारिषी महि स्वाहा (२३) ॐ त्वया व यमु. तारिषी महि स्वाहा (२४) ॐ अनानुदो. हर्षिण: स्वाहा (२४) ॐ अनानुदो. हर्षिण: स्वाहा (२५) ॐ अदेवे. शर्धत: स्वाहा (२५) ॐ अदेवे. शर्धत: स्वाहा (२६) ॐ भरेषु. रथाँ इव स्वाहा (२६) ॐ भरेषु. रथाँ इव स्वाहा (२७) ॐ तेजिष्ठया. अर्दय स्वाहा (२७) ॐ तेजिष्ठया. अर्दय स्वाहा (२८) ॐ बृहस्पते. धेहि चित्रं स्वाहा (२८) ॐ बृहस्पते. धेहि चित्रं स्वाहा (२९) ॐ मा. न:. साम्नोविदु: स्वाहा (२९) ॐ मा. न:. साम्नोविदु: स्वाहा (३०) ॐ विश्वेभ्यो. धर्मरि स्वाहा (३०) ॐ विश्वेभ्यो. धर्मरि स्वाहा (३१) ॐ तव श्रिये. अर्णवं स्वाहा (३१) ॐ तव श्रिये. अर्णवं स्वाहा (३२) ॐ ब्रह्मणस्पते. सुवीरा: स्वाहा (३२) ॐ ब्रह्मणस्पते. सुवीरा: स्वाहा (३३) ॐ सेमा. नो मर्ति स्वाहा (३३) ॐ सेमा. नो मर्ति स्वाहा (३४) ॐ यो नं त्वा. पर्वतं स्वाहा (३४) ॐ यो नं त्वा. पर्वतं स्वाहा (३५) ॐ तद्देवानां. व्यचक्षय स्वाहा (३५) ॐ तद्देवानां. व्यचक्षय स्वाहा (३६) ॐ अश्मास्य. समुद्रिणं स्वाहा (३६) ॐ अश्मास्य. समुद्रिणं स्वाहा (३७) ॐ सना ता. ब्रह्मणस्पति: स्वाहा (३७) ॐ सना ता. ब्रह्मणस्पति: स्वाहा (३८) ॐ अमिनक्ष. युरा विशं स्वाहा (३८) ॐ अमिनक्ष. युरा विशं स्वाहा (३९) ॐ ऋतावान:. जहुर्हि तं स्वाहा (३९) ॐ ऋतावान:. जहुर्हि तं स्वाहा (४०) ॐ ऋतज्येन. कर्णयोनय: स्वाहा (४०) ॐ ऋतज्येन. कर्���योनय: स्वाहा (४१) ॐ स संनय. वृथा स्वाहा (४१) ॐ स संनय. वृथा स्वाहा (४२) ॐ विभु प्रभु. विश: स्वाहा (४२) ॐ विभु प्रभु. विश: स्वाहा (४३) ॐ जोऽवरे. ब्रह्मणस्पति: स्वाहा (४३) ॐ जोऽवरे. ब्रह्मणस्पति: स्वाहा (४४) ॐ विश्वं सत्यं. जिगातं स्वाहा (४४) ॐ विश्वं सत्यं. जिगातं स्वाहा (४५) ॐ उताशिष्ठा. ब्रह्मणस्पति: स्वाहा (४५) ॐ उताशिष्ठा. ब्रह्मणस्पति: स्वाहा (४६) ॐ ब्रह्मणस्पते पृथक्‌स्वाहा (४६) ॐ ब्रह्मणस्पते पृथक्‌स्वाहा (४७) ॐ ब्रह्मणस्पते. वेषे मे हवं स्वाहा (४७) ॐ ब्रह्मणस्पते. वेषे मे हवं स्वाहा (४८) ॐ ब्रह्मणस्पते त्वम. सुवीरा: स्वाहा (४८) ॐ ब्रह्मणस्पते त्वम. सुवीरा: स्वाहा (४९) ॐ इन्धानो. ब्रह्मणस्पति: स्वाहा (४९) ॐ इन्धानो. ब्रह्मणस्पति: स्वाहा (५०) ॐ वीरेभि. ब्रह्मणस्पति: स्वाहा (५०) ॐ वीरेभि. ब्रह्मणस्पति: स्वाहा (५१) ॐ सिन्हु. ब्रह्मणस्पति: स्वाहा (५१) ॐ सिन्हु. ब्रह्मणस्पति: स्वाहा (५२) ॐ तस्मा. ब्रह्मणस्पति: स्वाहा (५२) ॐ तस्मा. ब्रह्मणस्पति: स्वाहा (५३) ॐ तस्मा इ. ब्रह्मणस्पति: स्वाहा (५३) ॐ तस्मा इ. ब्रह्मणस्पति: स्वाहा (५४) ॐ ऋजुरि. भोजनं स्वाहा (५४) ॐ ऋजुरि. भोजनं स्वाहा (५५) ॐ यजस्व. वृणीमहे स्वाहा (५५) ॐ यजस्व. वृणीमहे स्वाहा (५६) ॐ स इज्ज. ब्रह्मणस्पर्ति स्वाहा (५६) ॐ स इज्ज. ब्रह्मणस्पर्ति स्वाहा (५७) ॐ योऽअस्मै. रद्‌भुत: स्वाहा (५७) ॐ योऽअस्मै. रद्‌भुत: स्वाहा (५८) ॐ तमु ज्येष्ठं. राजा स्वाहा (५८) ॐ तमु ज्येष्ठं. राजा स्वाहा (५९) ॐ इयं वा. मराती: स्वाहा (५९) ॐ इयं वा. मराती: स्वाहा (६०) ॐ चत्तो इत. द्दषन्निहि स्वाहा (६०) ॐ चत्तो इत. द्दषन्निहि स्वाहा (६१) ॐ अदो य. परस्तरं स्वाहा (६१) ॐ अदो य. परस्तरं स्वाहा (६२) ॐ अग्निर्येन. समिदं कुरु स्वाहा (६२) ॐ अग्निर्येन. समिदं कुरु स्वाहा (६३) ॐ यत्र बाणा:. शर्म यच्छतु स्वाहा (६३) ॐ यत्र बाणा:. शर्म यच्छतु स्वाहा (६४) ॐ यदिन्द्र ब्रह्मणस्पते. पात्वंहस: स्वाहा (६४) ॐ यदिन्द्र ब्रह्मणस्पते. पात्वंहस: स्वाहा एवं ब्रह्मणस्पतिसूक्तमन्त्राणां हवनं कृत्वा १३०२ आहुतिभि: ब्रह्मादिमण्डलदेवता: प्रत्येकं तिलैर्वा घृतेन-एकैकयाहुत्यादशदश वा यष्टव्या: एवं ब्रह्मणस्पतिसूक्तमन्त्राणां हवनं कृत्वा १३०२ आहुतिभि: ब्रह्मादिमण्डलदेवता: प्रत्येकं तिलैर्वा घृतेन-एकैकयाहुत्यादशदश वा यष्टव्या: (द्रव्यका: दूर्वाङ्‌कुरद्रव्यम्‌कीर्तिकाम: लाजाद्रव्यम्‌, इष्टमनोरथार्थसिद्धयर्थं मोदकद्रव्यम्‌, गृह्लीयात्‌(द्रव्यका: दूर्वाङ्‌कुरद्रव्यम्‌कीर्तिकाम: लाजाद्रव्यम्‌, इष्टमनोरथार्थसिद्धयर्थं मोदकद्रव्यम्‌, गृह्लीयात्‌ शेषेण स्विपृकृत्‌ अन्वाधानोक्तरीत्या होमं संपाद्य पूर्णाहुतिं दत्वा संस्रवादि कृत्वा होमशेषं समापयेत्‌ ततश्च प्रार्थयेत्‌ देहेन वाचामनसा कृतान्मे सांसर्गिकान्‌जागृतस्वप्नजातान्‌ सौषुप्ततौर्यान्‌सकलापराधान्‌क्षमस्व. हेरम्ब दयानिधे त्वम्‌॥१॥ततश्चाभिषेक: सौषुप्ततौर्यान्‌सकलापराधान्‌क्षमस्व. हेरम्ब दयानिधे त्वम्‌॥१॥ततश्चाभिषेक: ततश्चाभिषेक: तथा च रजामान: अग्निपूजनं कृत्वा विमूतिधारणं कुर्यात्‌कर्मण: साङ्गतासिद्धयर्थं यथाशक्ति गोप्रदानादिचदक्षिणां आचार्यादिभ्य: दत्वा ब्राह्मणभोजनसंकल्पं कुर्यात्‌कर्मण: साङ्गतासिद्धयर्थं यथाशक्ति गोप्रदानादिचदक्षिणां आचार्यादिभ्य: दत्वा ब्राह्मणभोजनसंकल्पं कुर्यात्‌ तथा च स्थापितदेवतादीनां विसर्जनं कृत्वा तत्सर्वं आचार्याय दत्व पीठदानादिकं कुर्यात्‌ तथा च स्थापितदेवतादीनां विसर्जनं कृत्वा तत्सर्वं आचार्याय दत्व पीठदानादिकं कुर्यात्‌प्रतिमाविसर्जनमन्त्र: गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने त्वं गणेश्वर ॥ कर्मणानेन मे नित्यं यथोक्तफलदो भव ॥ प्रतिमादानमन्त्रा: गणेशप्रतिमां श्रेष्ठां वस्त्रयुग्मसंमन्विताम्‌॥ तुभ्यं संप्रददे विप्र प्रीयतां मे गजानन: ॥१॥गणेश: प्रतिगृह्लाति गणेशो वे ददाति च ॥ गणेशस्तारको हात्र गणेशाय नमो नम: ॥२॥ विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत ॥ पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नं विनाशय ॥३॥ भूयसीदक्षिणादानं कृत्वा एतत्कर्म गणपतिप्रीत्यर्थं प्ररमेश्वरार्पणं कुर्यात्‌ गणेशप्रतिमां श्रेष्ठां वस्त्रयुग्मसंमन्विताम्‌॥ तुभ्यं संप्रददे विप्र प्रीयतां मे गजानन: ॥१॥गणेश: प्रतिगृह्लाति गणेशो वे ददाति च ॥ गणेशस्तारको हात्र गणेशाय नमो नम: ॥२॥ विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत ॥ पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नं विनाशय ॥३॥ भूयसीदक्षिणादानं कृत्वा एतत्कर्म गणपतिप्रीत्यर्थं प्ररमेश्वरार्पणं कुर्यात्‌ब्राह्मणेभ्य: कर्मसम्पूर्णतां वाचयित्वा तेभ्य: आशिष: गृहीत्वा सर्वै: आचार्यादिभि: साकं भुञ्जीयात्‌ब्राह्मणेभ्य: कर्मसम्पूर्णतां वाचयित्वा तेभ्य: आशिष: गृहीत्वा सर्वै: आचार्��ादिभि: साकं भुञ्जीयात्‌ भोजनोत्तरं ताम्बूलदक्षिणां दत्वा आशिष: गृह्लीयात्‌ भोजनोत्तरं ताम्बूलदक्षिणां दत्वा आशिष: गृह्लीयात्‌\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/urban-naxalite-varvara-rao-gets-bail-while-kovid-gets-sick-pu-why-not-asaramji-bapu-question-of-hindu-janajagruti-samiti/", "date_download": "2021-06-23T03:28:47Z", "digest": "sha1:A7IKMD53VHZIMS3FSOEL3QBPI56JU4VG", "length": 7323, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना जामीन मिळतो, तर ‘कोविड’ने आजारी पू. आसारामजी बापू यांना का नाही ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्‍न – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nशहरी नक्षलवादी वरवरा राव यांना जामीन मिळतो, तर ‘कोविड’ने आजारी पू. आसारामजी बापू यांना का नाही – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्‍न\nपू. आसारामजी बापू यांना कारागृहात कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने जोधपूर येथील महात्मा गांधी रूग्णालयात हलवण्यात आले, यातून राजस्थान सरकारचा गलथानपणाच दिसून येतो. 80 वर्ष वय असलेल्या आणि अनेक आजारांशी लढत असलेल्या बापूजींची कोरोनाच्या दृष्टीने काळजी घेणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे. सरकारी यंत्रणा त्यांची पुरेशी काळजी घेईल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे त्यांना योग्य आणि तातडीने उपचार मिळावेत, तसेच त्यांना तातडीने जामीन मंजूर करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.\nमहाराष्ट्रात अनेक कारागृहांत कोरोनाचा संसर्ग पसरल्याने शासनाने अनेक कैद्यांना जामीन मंजूर करून मुक्त केले. शहरी नक्षलवादी वरवरा राव यांच्यावर तर पंतप्रधान मोदींची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप असतांनाही त्यांचे वय आणि आजारपण पहाता त्यांना जामीन मिळाला; मग प.पू. बापूजी यांना तर कोरोना झाला आहे, ���री त्यांना जामीन का मिळू नये, असा प्रश्‍न निर्माण होतो. पू. बापूजींना कोरोना झाल्यावर त्वरीत रुग्णालयात न हलवता चार दिवसांनी अत्यवस्थ झाल्यावर रुग्णालयात का हलवले जाते यातूनच शासन हिंदु समाज आणि हिंदु संत यांच्याबद्दल संवेदनहीन आहे, हेच दिसून येते.\nहिंदु जनजागृती समिती पू. आसारामजी बापू यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी ईश्‍वरचरणी प्रार्थना करते. पू. आसारामजी बापूंना शीघ्रातीशीघ्र चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावेत आणि त्यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी करत आहे.\nकरोना आजारापासुन बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी लसीचा लाभ घ्यावाः सौ. गोरंट्याल\nशहरी नक्षलवादी वरवरा राव यांना जामीन मिळतो, तर ‘कोविड’ने आजारी पू. आसारामजी बापू यांना का नाही – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्‍न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/life-sciences-mission-akurdi-center/", "date_download": "2021-06-23T03:25:26Z", "digest": "sha1:RHKNAFM2YZAICEDQLOAQBUF6UQDV5YOP", "length": 3059, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Life Sciences Mission Akurdi Center Archives - MPCNEWS", "raw_content": "\nAkurdi : जीवनविद्या मिशन केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन\nएमपीसी न्यूज - जीवनविद्या मिशन पिंपरी भोसरी शाखेने आकुर्डी केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त जाहिर प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत अंकुशजी परहर यांचे 'मन करा रे प्रसन्न' या विषयावर व्याख्यान होणार आहे.जीवन…\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA", "date_download": "2021-06-23T03:25:55Z", "digest": "sha1:6CQXDK27N7YVCGC6CA37QELO7ZYX54QW", "length": 11375, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ललित कला अकादमी फेलोशिप - विकिपीडिया", "raw_content": "ललित कला अकादमी फेलोशिप\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाक�� आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nडी.पी. रॉय चौधुरी 1962\nराय किशन दास 1964\nबिनोद बिहारी मुखर्जी 1970\nरवि शंकर रावळ 1970\nमुल्क राज आनंद 1974\nराम शंकर बैज 1976\nकारल जे. खंडालवाला 1980\nराम गोबाल विजयवर्गीय\t1988\nअमर नाथ सहगल 1993\nभारतीय सन्मान व पुरस्कार\nभारतरत्‍न • पद्मविभूषण • पद्मभूषण • पद्मश्री\nराष्ट्रीय शौर्य पुरस्कार • अपवादात्मक कृतीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार • राष्ट्रीय बाल श्री सन्मान\nराष्ट्रपतींचे पोलिस पदक • पोलिस पदक\nगंगा शरण सिंग पुरस्कार • डॉ. जॉर्ज गियरसन पुरस्कार • महापंडित राहुल सांकृत्यायन पुरस्कार • पद्मभूषण डॉ. मोटुरी सत्यनारायण पुरस्कार • बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार • सुब्रमण्यम भारती पुरस्कार\nसाहित्य अकादमी फेलोशिप • साहित्य अकादमी पुरस्कार\nदादासाहेब फाळके पुरस्कार • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nसंगीत नाटक अकादमी फेलोशिप • संगीत नाटक अकादमी पुरस्कार • ललित कला अकादमी फेलोशिप\nराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार • अर्जुन पुरस्कार • द्रोणाचार्य पुरस्कार • ध्यानचंद पुरस्कार‎\nशांती स्वरूप भटनागर पुरस्कार • कलिंगा पुरस्कार • आर्यभट्ट पुरस्कार\nसर्वोत्तम जीवन रक्षा पदक • उत्तम जीवन रक्षा पदक • जीवन रक्षा पदक\nडॉ. बी. सी. रॉय पुरस्कार\nगांधी शांती पुरस्कार • इंदिरा गांधी पुरस्कार\nपरमवीर चक्र • महावीर चक्र • वीर चक्र\nअशोक चक्र पुरस्कार • कीर्ति चक्र • शौर्य चक्र\nसेना पदक (सेना) · नौसेना पदक (नौसेना) · वायुसेना पदक (वायुसेना) · विशिष्ट सेवा पदक\nसर्वोत्तम युध सेवा पदक • उत्तम युध सेवा पदक • युध सेवा पदक\nपरम विशिष्ट सेवा पदक • अति विशिष्ट सेवा पदक • विशिष्ट सेवा पदक\nललित कला अकादमी फेलोशिप\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०���७ रोजी २२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/made-china-push-bill-introduced-us-parliament-328116", "date_download": "2021-06-23T02:38:38Z", "digest": "sha1:QQLAONZZNRUMLZDLY62VWP6ZY757AUJT", "length": 16826, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘मेड इन चायना’ला धक्का; अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर", "raw_content": "\nमहात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या कार्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अमेरिकेतील संसदीय समितीने एक विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचा मसुदा नुकतेच निधन झालेले नागरी हक्क चळवळीचे नेते जॉन लुईस यांनी तयार केला होता.\n‘मेड इन चायना’ला धक्का; अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर\nवॉशिंग्टन - अमेरिका आणि चीनमधील संबंध विकोपाला गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक सादर करण्यात आले आहे. यानुसार, ॲमेझॉनसारख्या कंपन्यांनी त्यांच्यातर्फे विक्री केल्या जाणाऱ्या चिनी वस्तू ‘मेड इन चायना’ असल्याचे स्पष्ट करणे आवश्‍यक करण्यात येणार आहे. या कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळांवर अथवा ॲपवर चिनी वस्तूंची विक्री करताना ही माहिती स्पष्ट करणे आवश्‍यक केले जाणार आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nतसेच, दुसरीकडे गांधीजींच्या कार्यप्रसारासाठीही अमेरिकेत विधेयक मंजूर केले आहे. महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या कार्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अमेरिकेतील संसदीय समितीने एक विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचा मसुदा नुकतेच निधन झालेले नागरी हक्क चळवळीचे नेते जॉन लुईस यांनी तयार केला होता.\nराम मंदिराच्या भूमिपूजनाची अमेरिकेतही चर्चा; टाईम्स स्क्वेअरवर झळकणार श्रीरामाची प्रतिमा\n‘गांधी-किंग एक्सचेंज ॲक्ट’ या नावाचे विधेयक भारतीय वंशाच्या सदस्या ॲमी बेरा यांनी मांडले होते. या विधेयकानुसार, महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या कार्या��ा अभ्यास करण्यासाठी भारत आणि अमेरिका हे देश एकमेकांच्या सहकार्याने देवाणघेवाण यंत्रणा निर्माण करतील. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्याने दोन्ही देशांमधील विचारवंतांसाठी शैक्षणिक फोरमची स्थापना करेल. तसेच, वादांच्या मुद्यावर अहिंसेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठीही पुढाकार घेतला जाणार आहे. भारतातील सामाजिक, पर्यावरणीय व आरोग्य प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी संस्थाही स्थापन केली जाणार आहे.\nनांदेडचे भूमिपुत्र संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे नियुक्ती\nनांदेड : भारतीय सूचना सेवेचे वरिष्ठ अधिकारी संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष अजमेरा हे सन 2008 तुकडीचे अधिकारी आहेत. सध्या ते भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष\nशैक्षणिक वर्ष बदलण्याची गरज\nयुरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांत शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून सुरू होते. आपल्याकडे मात्र प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे सर्व जवळपास जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि पुढील वर्षाच्या मेअखेरीस किंवा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व निकाल लागतात.\nअग्रलेख : झाकोळले मैत्र जीवांचे\nही धरती प्रत्येकाची गरज पूर्ण करेल; पण प्रत्येकाची हाव नाही पुरवू शकणार, असे महात्मा गांधींनी म्हटले आहे. ऋषींनी, संतांनी पृथ्वी आणि पर्यावरणाचे कितीतरी गुणगान केले आणि ते आपल्या ओठावर असले, तरी कृती त्याच्या नेमकी विपरीत आहे. ‘लिव्हिंग प्लॅनेट’च्या अहवालात माणसाच्या या वृत्तीवर, त्याच्या\nमला भारतीय वारसा असल्याचा अभिमान- कमला हॅरिस\nवॉशिंग्टन- अमेरिकेत उप-राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर कमला हॅरिस यांनी पहिल्यांदाच भारतीय-अमेरिकी समुदायाला संबोधित केले. आज 15, ऑगस्ट 2020 दिवशी मी भारतीय वंशाची महिला अमेरिकेच्या उप-राष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून उभी आहे. मला भारतीय वारसा असल्याचा अभिमान आहे. तसेच आईने\n'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय\nवॉशिंग्टन : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत एक विशेष विधेयक मांडण्यात आले आहे.\nमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड..\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा\nधुळे शहर \"ओडीएफ प्लस-प्लस'\nधुळे : हागणदारीमुक्तीच्या अनुषंगाने क्‍यूसीआय या त्रयस्थ संस्थेने पाहणीअंती धुळे शहराला \"ओडीएफ प्लस-प्लस' घोषित केले आहे. यापूर्वी शहराला ओडीएफ- प्लस दर्जा होता. त्यात सुधारणा होऊन ओडीएफ प्लस-प्लस दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.\nसाबरमती आश्रमात जाऊन ट्रम्प यांनी गांधींचे नाव न लिहिता 'हे' लिहिले\nअहमदाबाद : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या साबरमती आश्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानियासह भेट दिली. यावेळी त्यांनी व्हिजिटर बुकमध्ये लिहिलेल्या अभिप्रायामध्ये महात्मा गांधींचे नाव न घेतल्याचे समोर आले आहे.\nदिल्लीतील शाळांना मेलेनिया ट्रम्प यांनी दिली भेट; म्हणाल्या...\nनवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर हे देखील भारत दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी मेलेनिया ट्रम्प यांनी दिल्लीतील नानकपुरा येथील सर्वोदय सेकंडरी स्कूलला भेट दिली व\nअस्पृश्यता निवारणात आंबेडकर, फुलेंपेक्षा सावकरांचे योगदान मोठे; शरद पोंक्षेंचा दावा\nपुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सरकारने भारतरत्न देण्याची वाट कशाला पाहायची. महात्मा गांधी, महात्मा फुले यांना महात्मा उपाधी सरकारने दिली होती का सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी सरकारने दिली होती का सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी सरकारने दिली होती का त्यामुळं आपण भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असा उल्लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2021-06-23T02:07:23Z", "digest": "sha1:24MYXDLP2OEO6QW2IZFTL2V64UG27EBR", "length": 2624, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इयान बुचार्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(इयान बुट्चार्ट या पानावरून पुनर्निर्देशित)\nइयान पीटर बुचार्ट (९ मे, १९६०:बुलावायो, ऱ्होडेशिया - हयात) हा झिम्बाब्वेकडून १९८३ ते १९९५ दरम्यान १ कसोटी आणि २० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०२१ रोजी ०२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2021-06-23T03:29:25Z", "digest": "sha1:D6ZAF7KFGQGV4G5R37MFQ2HAKSRNQOPF", "length": 5188, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्स (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nमार्स हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो.\nमार्स - रोमन युद्धदेव\nमार्स बार - चॉकलेट\nमार्स (मोटरसायकल) - जर्मन वाहन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T01:38:39Z", "digest": "sha1:4R5GH6U5BGBJLXMWG2FDF7O74JXZHIRL", "length": 13215, "nlines": 173, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "पायी निघाली स्थलांतरित कष्टकरी दुर्गामाता", "raw_content": "\nपायी निघाली स्थलांतरित कष्टकरी दुर्गामाता\nकोलकात्याच्या बेहालामधल्या मंडळात दुर्गामाता एका अनोख्या अवतारात पहायला मिळाली\n“आपली चार लेकरं घेऊन दिवस रात्र पायी जाणारी ती आई – माझ्यासाठी तीच मा दुर्गा आहे.”\nहे आहेत रिंतू दास, ज्यांनी स्थलांतरित मजुराच्या रुपात दुर्गामातेचं अक्षरशः चित्र रेखाटलं. कोलकात्याच्या नैऋत्येकडे असलेल्या बेहालामध्ये बारिशा दुर्गा पूजा मंडळामधलं हे अनोखं शिल्प आहे. दुर्गामातेसोबत स्थलांतरित मजुरांच्या इतरही देवता आहेत – सरस्वती, लक्ष्मी, गणपती आणि इतरही. करोना विषाणूमुळे आलेल्या महामारीदरम्यान स्थलांतरित कामगारांना जो संघर्ष करावा लागला त्याला आदरांजली म्हणून हा देखावा उभारण्यात आला आहे.\n४६ वर्षांचे रिंतू दास यांना टाळेबंदीच्या काळात “गेली सहा महिने मी माझ्याच घरी नजरकैदेत असल्यासारखं” वाटत होतं. आणि ते म्हणतात, “आणि टीव्ही सुरू केला की समोर मृत्यूचं तांडव सुरू. किती जणांना याच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. किती तरी जण रात्रंदिवस पायी चालतायत. कधी कधी तर अन्नाचा घास नाही ना पाण्याचा घोट. आया चालत होत्या, आणि त्यांच्या मुली. तेव्हाच मी ठरवलं की मी या वर्षी जर पूजा केली तर मी या लोकांसाठी प्रार्थना करेन. या आयांचा मी सन्मान करेन.” आणि म्हणूनच दुर्गामाता एका स्थलांतरित मजूर आईच्या रुपात साकार झाली.\n“मूळ संकल्पना निराळी होती,” रिंतू दास यांच्या संकल्पनेप्रमाणे मूर्ती घडवणारे ४१ वर्षांचे पल्लब भौमिक सांगतात. पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातल्या आपल्या घरून ते पारीशी बोलत होते. २०१९ साली दुर्गापूजेचा सोहळा संपत नाही तोवर “बारिशा मंडळाच्या लोकांना यंदाच्या पूजेची तयारी सुरू केली होती. पण मग कोविड-१९ ची महामारी आली आणि अर्थातच २०२० आगळंच असणार याची सगळ्यांनाच कल्पना आली. त्यामुळे मग मंडळाचं आधीचं सगळं नियोजन गुंडाळून ठेवावं लागलं.” आणि मग नव्या कल्पन�� टाळेबंदी आणि श्रमिकांच्या अपेष्टांभोवती रचलेल्या होत्या.\nबेहालाचे हे कामगार म्हणतात की स्थलांतरिताच्या रुपात दुर्गामाता ही संकल्पना त्यांना भावली कारण ती त्यांच्यासारख्या लोकांबद्दल होती\n“मी दुर्गा माता, तिची मुलं आणि महिषासुराच्या मूर्ती तयार केल्या,” भौमिक सांगतात, “इतर कारागिरांनी रिंतू दास यांच्या देखरेखीखाली देखाव्याच्या इतर भागांवर काम केलं. रिंतू बारिशा मंडळाच्या पूजा उत्सवाचे कला दिग्दर्शक आहेत.” देशभर सगळीकडेच आर्थिक घडी कोलमडायला लागली, त्याचा परिणाम सगळ्याच पूजा मंडळांवर झाला. “बारिशा मंडळांची आर्थिक तरतूद देखील निम्म्यावर आली. त्यामुळे मूळ संकल्पना साकारणं शक्यच नव्हतं. आणि मग रिंतूदांनी दुर्गामातेला स्थलांतरित कामगाराच्या रुपात साकारण्याची कल्पना मांडली. आम्ही त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर मूर्तीवर काम सुरू केलं. हा देखावा दिसतोय तो सामूहिक प्रयत्नांचं साकार रुप आहे.”\nभौमिक सांगतात, आजूबाजूच्या घडामोडींमुळे “मला उपाशी पोटी लेकरांसह अपेष्टा सहन करणारी दुर्गादेवीची मूर्ती साकारावीशी वाटली.” दास यांच्याप्रमाणे त्यांनीही आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना घेऊन आपापल्या गावांचा लांबलचक प्रवास पायी करणाऱ्या गरीब आयांची अनेकानेक दृश्यं पाहिली होती. ग्रामीण भागातले कलाकार असल्याने त्यांनी सभोवतालच्या अनेक आयांचा संघर्षही पाहिलेला होता. “नाडिया जिल्ह्यातल्या माझ्या कृष्णनगर या गावी हा देखावा पूर्ण करण्यासाठी मला तीन महिने लागले. तिथून तो बारिशाच्या मांडवात आला,” भौमिक सांगतात. कोलकात्याच्या शासकीय कला महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्या कामावर विख्यात कलावंत बिकाश भट्टाचर्जी यांच्या कामाचा मोठा प्रभाव होता. त्यांनी घडवलेल्या दुर्गेची संकल्पना भट्टाचर्जींच्या दर्पमयी या चित्रापासून स्फुरलीये.\nया मंडळाच्या देखाव्याला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. “हा देखावा आमच्याबद्दल आहे,” मागच्या गल्लीबोळात पसार होण्याआधी एक कामगार म्हणतो. दुर्गेला स्थलांतरित कामगाराच्या रुपात दाखवल्याबद्दल इंटरनेटवर अर्थातच भरपूर टीका झालीये. पण “ही देवी सगळ्यांची आई आहे,” नियोजन समितीचे प्रवक्ते सांगतात.\nआणि दुर्गेच्या या रुपावर टीका करणाऱ्यांना पल्लब भौमिक म्हणतातः “बंगालचे शिल्पक���र, मूर्तीकार आणि कलाकारांनी कायमच आपल्या सभोवताली दिसणाऱ्या स्त्रियांच्या रुपात दुर्गेचा विचार केला आहे.”\nया कहाणीसाठी स्मिता खातोर आणि सिंचिता माजी यांची मदत झाली, त्यांचे आभार.\n#कोविड-१९ #टाळेबंदी #स्थलांतरित-कामगार #दुर्गापूजा #मूर्तीकार #दर्पमयी #बारिशा-मंडळ\nदुर्गापूजेत ढाकींचा धिमा पण न विरलेला ठेका\n‘कधी तरी हा समाज आम्हाला स्वीकारेल’\nकोलकात्यात बाल रुग्णालयाला टाळेबंदीचा फटका\nकोलकात्यात बाल रुग्णालयाला टाळेबंदीचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/mayor-jayashri-mahajan", "date_download": "2021-06-23T03:29:28Z", "digest": "sha1:FWZSTIG5LP3ADCEH3XASV5ILFJ7MOHW3", "length": 3856, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "mayor jayashri mahajan", "raw_content": "\nमहापौरांनी घेतला स्वच्छतेचा आढावा\nमनपा प्रशासनासह मक्तेदारांना अंमलबजावणीचे आदेश\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nयेथील प्रभाग क्र. 12 व 13 या दाट लोकवस्ती असलेल्या समतानगर परिसराला आज दुपारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट दिली.\nतेथील गटारींच्या स्वच्छतेसह घंटागाडी, सहा सार्वजनिक शौचालये, अमृत योजनेंतर्गत झालेली कामे यांची गल्लीबोळात जाऊन पाहणी केली. यावेळी मनपाच्या अधिकार्‍यांसह मक्तेदारांना महापौरांनी अमलबजावणीचे आदेश दिले.\nमाता रमाई आंबेडकर जलकुंभाजवळील श्री छत्रपती चौकापासून पाहणी दौरा सुरू करून हनुमान मंदिर, साई मंदिरासह त्याच्या पाठीमागील विहिरीनजीकचा परिसर, बजरंग चौक, आंबेडकर पुतळा आदी ठिकाणी भेट दिली.\nसायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या संपूर्ण भागात फिरून महापौर, उपमहापौरांनी या भागातील नागरिकांचे प्रश्न, अडचणी समजावून घेतल्या. नगरसेवक नितीन बरडे, महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील, शहर समन्वयक महेंद्र पवार, आरोग्य सुपरिटेंडेंट उल्हास इंगळे, आरोग्य निरीक्षक चेतन हलागडे, कुणाल बारसे, सुपरव्हायझर ऋषिकेश शिंपी, मुकादम नंदू पाटील आदी यावेळी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/satara-news-covid19-testing-home-to-home-karad", "date_download": "2021-06-23T03:32:21Z", "digest": "sha1:HB73NXDHEINC7RWMWZMGNWIPD434YUKM", "length": 15709, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बाधितांच्या संपर्कातील 73 जण निघाले पॉझिटिव्ह; क-हाडात घरोघरी चाचणीस प्रारंभ", "raw_content": "\nघरोघरी चाचणीस प्रारंभ; 73 जण निघाले पॉझिटिव्ह\nकऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील बाधितांच्या सहवासातील नागरिकांच्या घरी जाऊन क-हाड पालिकेने (karad muncipal council) केलेल्या कोरोना चाचणीत (covid19 test) 73 जण पॉझिटिव्ह सापडल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा हडबडली आहे. तीन दिवसांत कोरोना बाधितांच्या (covid19 patient) अती सहवासातील कुटुंबीयांसह जवळच्या नागरिकांच्या पालिकेने कोरोना चाचणी केल्या. त्यातून धोकादायक रिझल्ट मिळाल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. (satara-news-covid19-testing-home-to-home-karad)\nकोरोनाबाधिताच्या संपर्कातील हाय रिस्क (covid19 high risk patient) नागरिकांच्या घरी जाऊन पालिकेच्या पथकाने शनिवारपासून कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली होती. त्यानंरच्या तीन दिवसांत बाधितांच्या नातेवाइकांसह त्यांच्या संपर्कातील 73 लोक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. काही ठिकाणी विरोध होऊनही पालिकेने सक्तीने टेस्ट केल्या.\nहेही वाचा: 'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी इच्छुकांना उद्या भरता येणार नाही अर्ज; जाणून घ्या कारण\nपालिकेच्या 21 मे रोजी केलेल्या टेस्टमध्ये 17, 22 मे रोजी 25, 23 मे रोजी सात, तर कालच्या 24 मे रोजीच्या टेस्टमध्ये 24 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला आहे. शहरात बाधित व त्याच्या संपर्कात येणारे सुपर स्प्रेडर ठरत असल्याचा निष्कर्ष नागरी आरोग्य केंद्राने व्यक्त केल्याने बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या टेस्ट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.\nशहरात बाधितांच्या अती सहवासात आलेल्यांनी कोरोना टेस्ट कराव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे. मात्र, त्याला न कोणीच जुमानत नसल्याने बाधितांच्या कुटुंबीयांसह त्याच्या अती सहवासातील लोकांच्या कोरोना टेस्ट घरी जाऊन करण्याचा निर्णय प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणला आहे.\nहेही वाचा: अब्रूची बेअब्रु होईल, भीतीने व्यापाऱ्याने मुलीस 15 लाख दिले\nकाही सुखद बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nCoronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले...\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. तुमचा सोशल मीडियावरील खेळ बंद करा. त्यावर उपाय करण्याचे बघा'.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त ग���भीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\n\"कोरोना'ची झळ आता विठ्ठलाला\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दक्षतेचा उपाय म्हणून दिवसातून सहा ते सात वेळा मंदिरात साफसफाई सुरू केली आहे.\nअंबाबाई मंदिरात कोरोना बचावासाठी घेतली जाणार अशी काळजी....\nकोल्हापूर - देशात कोरोना व्हायरसची भिती पसरत असतानाच प्रशासन घबरदारीच्या भुमिका घेत आहे. केंद्र शासन तसेच राज्य शासन कोरोना पासून वाचण्यासाठी उपाय योजना आखत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात येणारे भाविक तसेच पर्यटक हे देश - विदेशारातून येत असतात. त्यामुळे देवस्थान समितीने काही निर्णय घेत\nदेशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी\n\"कोरोना' प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन सज्ज\nजळगावः कोरोना व्हायरस आजाराचे जगभरात थैमान असून, भारतात देखील संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्‍यक झाले आहे. कोरोना व्हायरस शहरात येऊच नये, यासाठी तत्काळ आवश्‍यक त्या उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी आज दिल्या.\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nCoronavirus : भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होता होईना; आता...\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. भारतातही या व्हाय��सने धुमाकूळ घातला असून, आता या रुग्णांची संख्या 31 झाली आहे.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nचिंताजनक : उन्हाळ्यातही कोरोना व्हायरस कमी होणार नाही\nजिनिव्हा Coronavirus : कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात कमी होईल, अशी कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत, असा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी केला. विविध प्रकारच्या तापमानात हा विषाणू तग धरतो किंवा नाही, त्याचा हालचाल कशी असते, हे अद्याप आपल्याला समजल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/31/kim-jong-uns-firing-sword-slaps-body-in-front-of-relatives-for-carrying-pirated-cd/", "date_download": "2021-06-23T01:47:56Z", "digest": "sha1:NSYGDUKRZDT3KWYMCUX7NCTQR4G2DVQS", "length": 10377, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पायरेटेड सीडी बाळगल्याप्रकरणी किम जोंगच्या फायरिंग स्वॉडने नातेवाईकांसमोरच केली त्याच्या शरीराची चाळण - Majha Paper", "raw_content": "\nपायरेटेड सीडी बाळगल्याप्रकरणी किम जोंगच्या फायरिंग स्वॉडने नातेवाईकांसमोरच केली त्याच्या शरीराची चाळण\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर / उत्तर कोरिया, किम ऊन जोंग, पायरेटेड, पायरेसी, मृत्युदंड / May 31, 2021 May 31, 2021\nप्योंगप्यांग – जगातील सर्वाधिक विचित्र नियमांमुळे उत्तर कोरिया हा देश कायमच चर्चेत असतो. या देशामधील अनेक गोष्टी आणि बातम्या खूप क्वचितच जगासमोर येतात. पण या देशातील समोर आलेल्या बातम्याही अनेकदा धक्कादायक आणि गोंधळवून टाकणाऱ्या असतात. जागतिक स्तरावर या देशामधील कोणती माहिती पाठवावी आणि कोणती नाही याचे सर्व हक्क सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे आहेत. त्यातच या देशातील कायदाही अगदी विचित्र आहे. या देशाने नुकताच पायरेटेड साहित्य आणि प्रसारमाध्यमां संदर्भातील एका कायद्यामध्ये बदल केला. विशेष म्हणजे या कायद्यामध्ये बदल केल्यानंतर एका व्यक्तीला दोषी ठरवून त्याला मृत्यूदंडाची शिक्षाही देण्यात आली आहे.\nबदल करण्यात आलेल्या कायद्यानुसार सर्वांसमोर गोळ्��ा घालून दोषी आढळलेल्या व्यक्तीला ठार करण्यात येते. एका व्यक्तीला नवीन कायदा अंमलात आणल्यानंतर पायरेटेड सीडी विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. या व्यक्तीला पायरसीच्या गुन्ह्याखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सीडी रोम मेमरी स्टिक्स या व्यक्तीकडे आढळून आल्या होत्या. यामध्ये शत्रू राष्ट्र समजल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियामधील चित्रपट, गाणी आणि म्युझिक व्हिडीओ होते. या व्यक्तीवरील गुन्हे सिद्ध झाल्यानंतर त्याला मृतदंडाची शिक्षा देण्यात आली. हुकुमशाह किम जोंग उन यांच्याच सरकारने तयार केलेल्या नव्या नियमांनुसार ही शिक्षा देण्यात आली.\nमरण पावलेल्या या व्यक्तीचे नाव ली असल्याची माहिती समोर आली आहे. देशद्रोह आणि सामाजिक घटकांविरोधात वागणूक केल्याचा आरोप नवीन कायद्यानुसार या व्यक्तीवर ठेवण्यात आला. दक्षिण कोरियामधील चित्रपट, गाणी आणि टीव्ही शोच्या व्हिडीओंचा समावेश असणारी सीडी लीकडे सापडली होती. ली याला गोळ्या घालण्याआधी ५०० सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मृत्यू पाहण्यासाठी बोलवण्यात आले. लीच्या नातेवाईकांचाही यामध्ये समावेश असल्याचे डेलीस्टार या इंग्लंडमधील वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.\nलीच्या शरीरावर १२ जणांच्या फायरिंग स्वाडने गोळ्या झाडल्या. हे सर्व दृष्य समोर पाहणाऱ्या लीच्या नातेवाईकांना रडण्याचीही परवानगी नव्हती. लीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह ट्रकमध्ये टाकून राजकीय कैदी असणाऱ्या कॅम्पमध्ये नेण्यात आला. लीचे नातेवाईक रडताना दिसले असते, तर त्यांच्याविरोधातही देशद्रोही व्यक्तीबद्दल सहानुभूती दाखवल्याचा आरोप ठेवण्यात आला असता.\nडिसेंबर २०२० पासून उत्तर कोरियातील कायद्यांमध्ये बदल करण्यात आला असून कायदे कठोर करण्यात आले आहेत. दक्षिण कोरियामधील चित्रपट, टीव्ही शो पाहणे येथे कायद्याने गुन्हा आहे. असे करताना कोणी आढळून आल्यास त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. एखादी व्यक्ती असे कृत्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतरही ती यंत्रणांना न देणाऱ्या व्यक्तीला सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा केली जाऊ शकते. नव्या नियमांमुळे उत्तर कोरियामधील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' ��राठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/samantha-will-be-entering-ott-platform-after-lot-hard-work-13769", "date_download": "2021-06-23T02:34:16Z", "digest": "sha1:7TKBV65V5X53AVV3RUZJRT4C2PCP6SGZ", "length": 5537, "nlines": 31, "source_domain": "www.saamtv.com", "title": "समंथाची खूप परिश्रमानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार एन्ट्री", "raw_content": "\nसमंथाची खूप परिश्रमानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार एन्ट्री\nसमांथा अक्किनेनी (Samantha Akkineni) हे तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतले एक सुप्रसिद्ध नाव आहे. समांथा अक्किनेनी तिच्या जबरदस्त अभिनयामुळे दक्षिण इंडस्ट्रीत ओळखली जाते. त्यामुळे तिने दक्षिणेकडील सर्व लोकांची मनं जिंकली आहेत. आता समंथा हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवत आहे. समंथा 'द फॅमिली मॅन' (The Family Man-2) च्या दुसऱ्या सिजनमधून हिंदी चित्रपटसृष्टिमध्ये पाऊल ठेवले आहे. याच पार्श्ववभूमीवर समंथाबद्दल आपण खास गोष्टी जाणून घेऊयात. (Samantha will be entering the OTT platform after a lot of hard work)\nसमंथा चांगल्या अभिनया बरोबरच स्वतःचा एक एनजीओ देखील चालवते. तो एनजीओ समंथाने २०१२ मध्ये सुरु केला होता. हा एनजीओ महिला आणि लहान मुलांना विविध गोष्टीमध्ये मदत करतो. समंथा मानवतावादी आहे. एक चांगला समाज बनवण्यासाठी ती नेहमी प्रयत्नशील असते. समंथा अजून एका दुसऱ्या एनजीओ सोबत काम करते जो रस्त्यावरील जनावरांचे पालन पोषण करतो.\nप्रत्येक काम शिकण्याची तयारी\nद फॅमिली मॅनमध्ये समंथाच्या भूमिकेचे नाव राजी आहे. सिरीजमध्ये ती एका कपड्याच्या दुकानात काम करत आहे. समंथाने या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. ती शिवण्याची कला शिकण्यासाठी कपड्याच्या दुकानात जात होती. तिथल्या कामगारांच्या मदतीने तिने कापडाच्या दुकाना संदर्भात सर्व कामं शिकून घेतले होते.\nसमंथाने राजी भूमिका वास्तववादी वाटण्यासाठी खूप शारीरिक मेहनत केलेली आहे. त्याचबरोबर, ती मोठ्या ट्रांसफॉर्मेशनमधून गेली आहे. या भूमिकेसाठी तिने तासंतास शारीरिक मेहनत केलेली आहे. समंथा या सिरीजमध्ये खलनायकाची भूमिका करत आहे.\n\"माझ्यावर खोटे आरोप केले गेले : अभिनेता करण मेहरा यांचे जामिनानंतर...\n'द फॅमिली मॅन 2' मधून समंथा डिजिटल डेब्यू करत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरती तिची ही पहिलीच सिरीज आहे. या सिरीजमध्ये समंथा खलनायकाच्या भूमिकेत असल्यामुळे तिने प्रचंड स्टंट केले आहेत. प्रेक्षकांनी पहिल्या भागाला प्रचंड डोक्यावर घेतलं होत. आता या सिरीजचा पुढचा भाग ४ जून रोजी अॅमेझॉन प्राईमवरती पाहायला मिळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2021-06-23T03:32:32Z", "digest": "sha1:B4W4R3VDVQV7GEVBNCTTPYWOPOEL7A3U", "length": 5047, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:पोलंडचे राजकीय विभाग - विकिपीडिया", "raw_content": "\nओपोल्स्का · कुयास्को-पोमोर्स्का · झाखोज्ञोपोमोर्स्का · डॉल्नोश्लोंस्का · पोट्कर्पाट्स्का · पोडाल्स्का · पोमोर्स्का · माझोव्येत्स्का · मावोपोल्स्का · लुबुस्का · लुबेल्स्का · वार्मिन्स्को-माझुर्स्का · वूत्श्का · व्यील्कोपाल्स्का · श्लोंस्का · श्वेंतोकशिस्का प्रांत\nयुरोपातील देशांचे प्रशासकीय विभाग\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/forest-man-jadav-molai-payeng/", "date_download": "2021-06-23T02:23:28Z", "digest": "sha1:PM4QT5ROTPHNVGLPNXG53RA5YJRNXVTF", "length": 9081, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "वनपुरुष – जादव ” मोलाई ” पायेंग – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पा��वावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nवनपुरुष – जादव ” मोलाई ” पायेंग\nआज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाला जर कशाचे महत्त्व पटले असेल तर ते म्हणजे “ऑक्सिजन”. मधल्या काळात प्रगतीच्या नावाखाली झाडे कापून सिमेंटचे जंगल निर्माण झालेले बघायला मिळते. याच काळात एक व्यक्ती सलग 40 वर्ष नैसर्गिक ऑक्सिजनची निर्मिती करत होती व त्याची खबर जगाला सोडा आम्हा भारतीयांना ही नव्हती किंबहुना अजूनही तेवढी नाही. अशा या व्यक्तीची आज प्रकर्षाने आठवण येते व त्यांच्या या अफाट कार्याविषयी मन कृतज्ञतेने भरून येते. आसामची सांस्कृतिक राजधानी जोरघाट पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकीलामुख परिसरात जादव मोलाई पायेंग राहतात. 16-17 वर्षाचे असताना ब्रह्मपुत्रेच्या रोद्ररुपाने जो महापूर आला त्या महापुराने ते रहात असलेल्या बेटावर एकही झाड शिल्लक राहिले नाही व सावली न मिळाल्यामुळे शेकडो साप वाळूत तडफडून मेले. पुढे झाडं नसतील तर आपली माणसांची हीच अवस्था होईल या विचाराने ते अस्वस्थ झाले. त्यांची अस्वस्थता बघून गावातील काही लोकांनी त्यांना झाडे लावण्याचा सल्ला दिला व तो त्यांनी मनावर घेतला आणि येथून सुरुवात झाली\nती आज अत्यंत गरज असणाऱ्या नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीची. आपण कल्पनाही करू शकणार नाही असे 1250 एकर जंगल या एका व्यक्तीने निर्माण केले. या जंगलात बांबू, साग, काटेसावर, सुबाभूळ, कदंब, ऐन, अर्जुन, शेवरी अशा 110 प्रकारच्या वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. आयुष्यातील सतत 40 वर्षे देऊन त्यांनी ही निर्मिती केली व खऱ्या अर्थाने सर्व पशुपक्ष्यांना व वन्य प्राण्यांना त्यांचे हक्काचे घर निर्माण करून दिले. जवळच असलेल्या काझीरंगामधून गेंडे तर अरुणाचल प्रदेश मधून हत्ती तीन ते चार महिन्यांसाठी येथे मुक्कामासाठी येतात. अस्वल, हरणे, गवे हे वन्य प्राणीही येथे पाहायला मिळतात. चिमण्यांपासून ते गिधाडांपर्यंत विविध पक्षी, प्राणी, औषधी वनस्पती या जंगलात पाहायला मिळतात. एप्रिल, मे आणि जून हा आसाममधील पावसाळ्याचा काळ. त्यामुळे या काळात पायेंग जास्तीत जास्त झाडे लावतात. हे सर्व होत असताना त्याची कुठेही वाच्यता वा गवगवा नाही हे विशेष. हौशी फोटोग्राफर व पत्रकार जितू कलिता यांच्यामुळे जादव पायेंग यांच्या “मूलाई कथोनी” या बेटावरच्या जं���लाची ओळख सर्वांना झाली व पूढे “फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया” अशी अंतरराष्ट्रीय ओळखही त्यांना मिळाली. 2015 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. एक व्यक्‍तीच्या मनाची अस्वस्थता, सापांचा पाहिलेला मृत्यू जर 1250 एकर परिसरात झाडांची निर्मिती करू शकतो तर आज आपण कित्येक मानवी देह ऑक्सिजन विना तडफडून मरतांना बघत आहोत. आपण जर ठरविले तर भविष्यात जगाला प्राणवायू पुरवणारा देश म्हणून आपण भारताचे स्थान निर्माण करू शकतो, गरज आहे ती फक्त भावना जागृत करून कृती करण्याची.\nडॉ०. पी. एस. महाजन\nमदर्स डे च्या निमीत्ताने \n*टायगर है और रहेगा *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thekdom.com/collections/new-arrival/products/womens-chunky-shoes", "date_download": "2021-06-23T02:50:09Z", "digest": "sha1:55VYZOLNSQSCP6QLX4GUW7653YPQ7ILL", "length": 4515, "nlines": 53, "source_domain": "mr.thekdom.com", "title": "लोणी महिला चंकी शूज - कॉड", "raw_content": "फुकट शिपिंग वर्ल्डवाइड चालू सर्व मेर्च\nआपली गाडी रिकामी आहे\nघर नवीन आगमन लोणी महिला चंकी शूज\nलोणी महिला चंकी शूज\nआत्ताच ते खरेदी करा\nलोणी महिला चंकी शूज\nप्रकार: महिलांसाठी मेष क्लॉथ, फोम इनसोल, स्पोर्ट शूज\n19.51 ऑड. महान टिकाऊपणा आणि सोईसाठी एमडी + आरबी आउटसोल.\nक्वार्टर आणि जीभ जाळीच्या कपड्यातून तयार केले जाते, फॉर्म आणि पॉलिस्टर उत्कृष्ट कोमलतेसाठी सामग्रीचे मिश्रण करते.\nब्रीथेबल सिलाई बंधपत्रित नॉन-विणलेले फॅब्रिक अस्तर आणि मध्यम एकल समाप्त.\nफॉम्ड कॉलर अस्तर आणि जीभ अस्तर, जास्तीत जास्त सोई द्या.\nकॉलर फोम, बॅक सीम टेप आणि विणलेल्या बॅक स्ट्रॅप वैशिष्ट्यीकृत.\nटिकाऊ आणि हलके शूज व्यायामासाठी योग्य आहेत.\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nआज आपला मोबाइल अॅप डाउनलोड करा\nविक्रीवर नवीनतम माहिती मिळविण्यासाठी साइन अप करा, नवीन रिलीझ आणि अधिक ...\n© 2021 द कॉम, अग्रगण्य व्यवसाय समूहाचा एक नोंदणीकृत ब्रांड एलएलसी. - थेकॉमद्वारे with सह बनलेले. आम्हाला ईमेल करा: support@thekdom.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-in-maharashtra-total-number-of-covid-todays-update/", "date_download": "2021-06-23T03:13:40Z", "digest": "sha1:SYWF3TFW26VCYSWJRDJHP7CVYDXWHDEB", "length": 11749, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : राज्यात 'कोरोना'चा धोका कायम, 24 तासात 6500 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, 219 जणांचा मृत्यू | coronavirus in maharashtra total number of covid todays update | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nCoronavirus : राज्यात ‘कोरोना’चा धोका कायम, 24 तासात 6500 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, 219 जणांचा मृत्यू\nCoronavirus : राज्यात ‘कोरोना’चा धोका कायम, 24 तासात 6500 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, 219 जणांचा मृत्यू\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सहा हजारांच्या वर कोरोना बाधित रुग्ण सापडत आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 875 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात 24 तासात 219 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजार 599 वर पोहचली आहे. राज्यात रुग्ण वाढीचा वेग वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.\nआरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 4634 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहे. राज्यात आतापर्यंत 123192 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55 टक्के आहे. तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 4.19 टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 18.86 टक्के इतकी आहे. राज्यात सध्या 91065 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nराज्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे तांडव सुरु असून आज दिवसभरात आणखी 219 जणांना या साथीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 9667 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एका राज्यातील हे सर्वाधिक कोरोनामृत्यू आहेत. आज दिवसभरात मुंबईत 68, ठाणे शहरात 20 तर कल्याण डोंबिवलीत 18 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nयेत्या 5 वर्षात जागतिक तापमानात होणार ‘वाढ’, जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केली ‘चिंता’\nCOVID-19 : धूम्रपानामुळं ‘कोरोना’चा धोका कमी नाही होत, घ्या समजून Corona\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nकामगारांना मोठा दिलासा मिळण��र 30 दिवसांच्या आत द्यावी…\n…म्हणून अजितदादांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPeter England | व्हॅक्सीन घेतली असेल तर पीटर इंग्लंड देईल 1000…\nCovid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात ठिक होऊ…\nEarn Money | 1 रुपयाची नोट तुम्हाला बनवेल ‘मालामाल’,…\n राज्यातील ‘या’ 15 शहरात एकाही…\nTCS | भारती एयरटेल आणि TCS ची 5G नेटवर्क बनवण्यासाठी पार्टनरशिप\nPune Accident News | भरधाव टेम्पोच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक जागीच ठार\nPune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्‍यास घेतले पुण्यातून ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10170", "date_download": "2021-06-23T02:31:37Z", "digest": "sha1:3Z2ACSNVYGDLA2PV4HHZKLDI6ITIX4GJ", "length": 34556, "nlines": 196, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nमहाराजांचं लक्ष चौफेर होतं. पण सर्वात जास्त लक्ष\nकोकण किनाऱ्यावर होतं. हाबशी , अरब आणि तमाम युरोपीय टोपीवाले कोणच्याक्षणी आपल्या या कोकण किनाऱ्यावर येतील , याचा नेम नव्हता. पोर्तुगीज आणि सिद्दी , इंग्रज आणि डच हे असेच आले नाहीत का सिद्दी , पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज हे असेच अचानक आमच्या भूमीवर राज्य थाटून बसले नाहीत का सिद्दी , पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज हे असेच अचानक आमच्या भूमीवर राज्य थाटून बसले नाहीत का म्हणून महाराज अतिशय सावध होते आणि या राज्य थाटून बसलेल्या परकीय गनिमांना तळामुळासकट उखडून काढण्याचा ते सतत विचार आणि प्रयत्न करत होते.\nआताही महाराजांच्या मनांत जंजिरेकर हाबश्यांच्या विरुद्ध कडवा कावा करण्याचा विचार आला. पण पूर्वतयारी उत्तम करून आणि जय्यत तयारीनिशी.\nजंजिऱ्याच्याच समुदात उत्तर दिशेला सुमारे पाच कि.मीवर एक बेट आहे. बेटाचे नाव कांसा. या बेटावर आपण सागरी किल्ला बांधावा , असा विचार त्यांचे मनांत आला. तो उत्तम नौकातळ ठरेल अन् उत्तरेकडून जंजिऱ्याला गळफास लावता येईल असा त्यांचा बिनचूक आरमारी विचार होता.\nमहाराजांचे एक जबर वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे लष्करी गुप्तता. सगळा डाव डोक्यात पक्का तयार ठेवायचा अन् मग अगदी संबंधितांना तो समजावून सांगायला अन् मग त्याची मोहिम सुरू करायची , हा महाराजांचा स्वभावच बनला होता. त्यांच्या आयुष्यात या गुप्ततेला अतिशय महत्त्व होतं. त्यामुळेच त्यांचा गनिमी कावा अधिकाधिक यशस्वी झालेला दिसून येतो. एखाद्या मोहिमेत समजा माघार घ्यावी लागली किंवा चक्क पराभवच झाला , तर लगेच पुढे काय करायचे याचे राजकारण बुद्धिबळाच्या डावासारखे त्यांच्या मनांत आधीच मांडलेले असे. यात क्वचित प्रसंगीच फसगत होतही असे. पण ती क्वचितच.\nआताही महाराजांच्या मनांत कांसा बेटावर किल्ला बांधण्यासाठी जरा दीर्घकाळ खाणारी योजना आली. समोरच जंजिऱ्याच्या सिद्दीसारखा वाघ आ करून बसलाय. वायव्य दिशेला मुंबईकर इंग्रज बसलेत. आगरकोटला पोर्तुगीजांचे एक लष्करी पॉकेट आहेच. अशा परिस्थितीत दगडाधोंड्याचा एक लष्करी किल्ला बेटावर बांधायचा आहे. भोवतालचे शत्रू गप्प बसणार नाहीत. विरोध होईल. हा सारा विचार करून महाराजांनी कांसा बेटाची योजना स्वराज्यातील कोकणी किनाऱ्यावर पूर्वयोजनेने केली. म्हणजेच गवंडी , लोहार , सुतार , बेलदार , मजूर आणि बांधकाम करवून घेणारे जाणते सिव्हील इंजिनीयर्स हे आधीपासून निश्चित केले. अन् हे बांधकाम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत उत्तम चालावे याकरता इतर बंदरातून सतत जरुर त्या साहित्याचा आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारी लहानमोठी गलबते सुसज्ज ठेवली. कामगारांना कोणत्याही बाबतीत तुटवडा किंवा हालअपेष्ट वा उपासमार होऊ नये याची जय्यत पूर्वतयारी महाराजांनी अगदी गुप्तरितीने आधी तयार ठेवली.\nअन् एके दिवशी ही सर्वच यंत्रणा रात्रीचे वेळी आपापल्या जागेवरून ठरलेल्या योजनेनुसार काम��ला लागली. कांसा बेटावर कामगार अचानक उतरले. आरमारी मचव्यांचा संरक्षणासाठी बेटाभोवती सुसज्ज गराडा पडला. औषधे , जळाऊ सरपण , निवाऱ्याकरता तंबूराहुट्या , शंभर प्रकारची कामेधामे करण्याकरिता लागणारे कामाठी मजूर , रात्री मशाली अन् तेलदिव्यांची व्यवस्था , स्वच्छ पाणी इत्यादी प्रत्येक गोष्टीची तरतूद आधी सुसज्ज ठेवली होती , ती कामाला लागली. अन् दुसऱ्याच दिवशी उजाडता उजाडता , जंजिऱ्याच्या किल्ल्यावरून हाबश्यांना दिसून आले , की कांसा बेटावर मराठे रातोरात अचानक उतरले आहेत. अन् अकस्मात त्यांनी किल्ला बांधायलाही प्रारंभ केला आहे. हाबशी थक्कच झाले.\nइथे एक आठवण होते. दुसऱ्या महायुद्धात (इ. १९३९ ते १९४५ ) जर्मनीने काही देश उदाहरणार्थ नॉवेर् , इतके अचानक आणि अकस्मात काबीज केले , की त्या देशातल्या हवामानालाही उमगले नसावेत.\nहीच अचानकता आणि आकस्मिकता महाराजांच्या लष्करी हालचालीत होती. नेहमीच होती.\nकांसा बेटावरचे बांधकाम सुरू झाले. सिद्दीच्याही आरमारी दांडगाया सुरू झाल्या. पण बांधकाम निवेर्ध चालू राहिले. याचे मुख्य कारण सर्वचजण निष्ठेचे होते. आपापल्या कामांत तत्पर आणि तरबेज होते. त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट विनाविलंब पुरविणारी व्यवस्था चोख होती. भोवतीचे संरक्षक आगरी , कोळी , भंडारी आरमारी सैनिक सुसरीसारखे जागे होते.\nयाचवेळी एक विलक्षण घटना घडली. कांसा बेटावर पुरवठा करण्याकरिता महाराज गुप्तरितीने अत्यंत योजनापूर्वक ठिकठिकाणच्या बंदरांना हुकुम पाठवीत असत. मग तेथून तो माल सुखरूप बेटावर पोहोचण्याकरिता गलबते सिद्ध असत. ती गलबते योग्य वेळी निघत आणि योग्यरितीने बेटांवर पोहोचत. मधे आधे शत्रूने म्हणजे सिद्दींनी काही घातपात केला तरी इतर मार्गानी येणारी गलबते बेटावर पोहोचत. कामगारांची अडचण होत नसे.\nएकदा महाराजांनी दौलतखान आणि दर्यासारंग या आपल्या आरमारी सरदारांना गुप्त हुकुम पाठवला की , ‘ केळशीचे बंदरात रसद (पुरवठा) तयार असेल. ती अमूक दिवशी , अमूक वेळेला तुम्ही तेथे पोहोचून ती ताब्यात घ्या. तुमच्या गलबतावर चढवा व कांसा बेटावर दक्षतापूर्वक पोहोचती करा. ‘\nहे काम जोखमीचे युद्धकाळात तर फार फार दक्षतेने करण्याचे.\nअसाच हुकुम राजापूरजवळच्या प्रभावनवळांच्या सुभेदार जीवाजी विनायक यांस महाराजांनी गुप्तरितीने पाठवला. हे काम जोखमीचे. अन्नधा��्य , सरपण व इतर साहित्य केळशीच्या बंदरात ठरल्या दिवशी वेळेलाच पोहोचविण्याची जबाबदारी जिवाजी विनायक यांच्यावर आली.\nठरल्यादिवशी , ठरल्यावेळीच हा माल नेण्यासाठी दौलतखान आणि दर्यासारंग मराठी गलबते घेऊन केळशीचे बंदर बिनचूक दाखल झाले. पण जिवाजी विनायक हे आलेलेच नव्हते. अर्थात रसदही तयार नव्हती. दौलतखान गोंधळला. ठरल्याप्रमाणे घडत नाही याचा अर्थच त्याला कळेना. एवढंच कळत होतं की यांत स्वराज्यकामाचा घात आहे. नुकसान आहे.\nदौलतखानाने आणि दर्यासारंगने चार घडी वाट पाहिली , तरीही जिवाजी विनायकाचे मदतीचे काफिले येताना दिसेचनात. आता \nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रम��ला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भ��ग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला ���ाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+033928+de.php", "date_download": "2021-06-23T02:50:46Z", "digest": "sha1:7YCJFPHXVX2L5NR7NB5K3HVXO4BRDBKV", "length": 3636, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 033928 / +4933928 / 004933928 / 0114933928, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 033928 हा क्रमांक Wildberg Brandenb क्षेत्र कोड आहे व Wildberg Brandenb जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Wildberg Brandenbमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Wildberg Brandenbमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 33928 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनWildberg Brandenbमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 33928 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 33928 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rafale-caused-worries-chinese-camp-says-iaf-chief-bhadauria-405736", "date_download": "2021-06-23T03:18:53Z", "digest": "sha1:TWBT4A26FAGZJAQMKQDPZO2DZP6EYBWQ", "length": 15842, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Indo-China Border: राफेलमुळं चीनच्या कॅम्पमध्ये खळबळ!", "raw_content": "\nपूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चीनसोबत सध्या सीमावाद सुरू आहे.\nIndo-China Border: राफेलमुळं चीनच्या कॅम्पमध्ये खळबळ\nबेंगलोर : एकीकडे बेंगलोरमध्ये एअरो इंडिया शो २०२१ सुरू आहे, तर दुसरीकडे भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वायूदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी केलेलं वक्तव्य सर्वाचं लक्ष्य वेधून घेत आहे. राफेलमुळे चीनच्या कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे. पूर्व लडाख सीमा भागात चीनने जे-२० लढाऊ विमान तैनात केलं होतं, पण जेव्हा भारताने राफेल हे फायटर विमान भारत-चीन सीमेवर तैनात केलं त्यावेळी चीन मागे हटलं आहे.\n- 'या सेलिब्रिटीजना लक्झरीत बसवून आंदोलनस्थळी न्या'; संजय राऊतांनी व्यक्त केलं सडेतोड मत​\nवायूदल प्रमुख भदौरिया म्हणाले की, सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहेत. चर्चा कशी होतेय यावर पुढील सर्वकाही अवलंबून आहे. आवश्यक तेवढी फौज सध्या सीमेवर तैनात करण्यात आली आहे. संवादातून मार्ग काढण्यावर भर दिला जात आहे. पण जर काही नवीन परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी आम्ही तयार आहोत.\n- प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील कारचा अपघात, 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या​\nपूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चीनसोबत सध्या सीमावाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पुरेसे सैन्य तैनात केलं आहे. भारतीय सैन्याच्या ताफ्यात राफेलचा समावेश झाल्याने भारताची ताकद वाढली आहे. राफेलमुळे चीनच्या चिंतेत भर पडली आहे. भारत-चीन सीमेवर चीनने त्यांचे जे-२० फायटर जेट्स तैनात केलं होतं. याची दखल घेत भारतानं राफेल जेट विमान सीमेवर धाडलं आहे.\n- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\n\"कोरोना'वर हाच एकमेव उपाय\nचीनसह काही देशांमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूने (कोवीड-19) आता भारतातही प्रवेश केला आहे. देशभरात आतापर्यंत 28 रुग्ण आढळल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सर्वप्रथम केरळमध्ये तीन रुग्ण आढळले होते. आता दिल्लीपाठोपाठ बंगळूर व पुण्यातही कोरोनाग्रस्त आढळल्याने धोका वाढला आहे. अद्याप प्\nकोरोना : भारतीय वस्तूंच्या विक्रीवर भर\nश्रीरामपूर : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा परिणाम येथील खेळण्यांच्या बाजारावरही झाला आहे. चीनमध्ये तयार झालेल्या विविध वस्तूंची आयात महिनाभरापासून बंद असल्याने, चिनी वस्तूंच्या दरात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बाजारात चिनी वस्तू उपलब्ध होत नसल्याने येथील व्य\nअग्रलेख : विषाणूशी लढाई\nकोरोना विषाणूसारखे संकट येते, तेव्हा ते सर्वस्पर्शी असे आव्हान उभे करते, याचा प्रत्यय सध्या येत आहे. या विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही, ती शोधून काढण्यासाठी वैद्यकीय संशोधकांपुढे आव्हान आहेच; परंतु तातडीची परीक्षा आहे ती संसर्गाची व्याप्ती आटोक्‍यात आणण्याची. ची\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nकोरोनाचा फेसबुकला फटका, शांघाय नंतर 'हे' ऑफिस देखील राहणार बंद...\nकोरोना जगभरात प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो नागरिकांनी जीव गमावलाय. चीननंतर आता हळूहळू जगातल्या सगळ्याच देशांवर कोरोनाचं सावट पसरत चाललं आहे. जगातल्या काही मोठ्या कंपन्यांनाही आता कोरोनाचा फटका ब���ायला सुरुवात झाली आहे. यात फेसबुकलाही मोठा फटका बसला आहे.\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nकोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा\nठाणे - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासन\n'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का\nनवी दिल्ली : भारताच्या शेजारील देशात चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अशातच चीन, इटली, मलेशिया, इराण, जपान, सौदी अरेबिया या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांचीही कसून तपासणी होत आहे. या पर्यटकांना कोरोनाच्या सर्व चाचण्या करूनच विमानतळावरून प्रवेश दिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/10/blog-post_855.html", "date_download": "2021-06-23T03:34:28Z", "digest": "sha1:HJDG7H6OXE7TT34U26TIXOUUKCL7OKMR", "length": 9268, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "उंबऱ्या गणपती मित्र मंडळ आणि शेवंता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सिंहगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत मोरे यांचा सन्मान - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पुणे उंबऱ्या गणपती मित्र मंडळ आणि शेवंता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सिंहगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत मोरे यांचा सन्मान\nउंबऱ्या गणपती मित्र मंडळ आणि शेवंता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सिंहगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत मोरे यांचा सन्मान\nउंबऱ्या गणपती मित्र मंडळ आणि शेवंता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सिंहगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत मोरे यांचा सन्मान\nलॉकडाऊन काळात चंद्रकांत मोरे यांनी धायरी भागातील जनसामान्यांना मोलाचे सहकार्य लाभल�� तसेच त्यांच्या कार्याने धायरी परिसरातील नागरिकांना वेळेत सेवा मिळत होत्या या कार्याची दखल घेऊन धायरी ग्रामस्थांनी विशेष दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दत्ता पोकळे ,तुकाराम चव्हाण ,पद्माकर लायगुडे ,सुरेश पिलाने, गडाप्पा गुरव ,ज्ञानेश्वर पोकळे ,कुणाल पोकळे आदी उपस्थित होते सिंहगड पोलीस ठाणे यांचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत मोरे यांना कोरूना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आला. धायरी येथील उमरगा गणपती मित्र मंडळ आणि शेवटचा सहकारी गृह रचना संस्था यांच्यावतीने हा सन्मान करण्यात आला .सन्मानामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस���मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/16/sarsanghchalak-mohan-bhagwat-released-from-coronation-will-remain-in-isolation-for-five-days/", "date_download": "2021-06-23T02:36:05Z", "digest": "sha1:LNTTFMLTSA53MJC42CMDHWGOHCJZSLHF", "length": 5365, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सरसंघचालक मोहन भागवत झाले कोरोनामुक्त; पाच दिवस विलगीकरणात राहणार - Majha Paper", "raw_content": "\nसरसंघचालक मोहन भागवत झाले कोरोनामुक्त; पाच दिवस विलगीकरणात राहणार\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर / कोरोनामुक्त, मोहन भागवत, सरसंघचालक / April 16, 2021 April 16, 2021\nनागपूर – कोरोनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यशस्वीरित्या मात केली आहे. मोहन भागवत यांचा कोरोना रिपोर्ट ९ एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना किग्जवे या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान मोहन भागवत यांना पुढील पाच दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.\nसर्दी व खोकल्याचा त्रास मोहन भागवत यांना जाणवू लागल्याने शुक्रवारी त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना रात्रीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारानंतर सर्व चाचणींचे अहवाल समाधानकारक असल्याने मोहन भागवत यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. पुढील पाच दिवस त्यांना गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/actor-sushant-singh-rajput-death-case-riya-chakrabortys-brother-shovik-chakrabortys-bail-challenged-in-high-court-nrvk-103249/", "date_download": "2021-06-23T02:46:47Z", "digest": "sha1:H3NABVG2HA6HDB6FU7N5ACFLVIBVM5WX", "length": 15832, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Actor Sushant Singh Rajput death case; Riya Chakraborty's brother Shovik Chakraborty's bail challenged in High Court nrvk | अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण; रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या जामीनाला उच्च न्यायालयात आव्हान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमनोरंजनअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण; रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या जामीनाला उच्च न्यायालयात आव्हान\nसुशांतसिंह राजपूत यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा कथित प्रकार समोर आला होता. या संदर्भात एनसीबीने गुन्हा दाखल करून अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली. त्यात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ यांच्यासह सुमारे वीस जणांवर एनसीबीने ड्रग्जची खरेदी-विक्री प्रकरणात गुन्हा दाखल करत चौकशीनंतर शौविकला एनसीबीने 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. मात्र, त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनंतर शौविकला एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात अंमली पदार्थविरोधी पथकाने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भ���ऊ शोविक चक्रवर्तीसह अन्य काही आरोपींच्या जामीनाला अंमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने त्यावर ३० मार्च रोजी सुनावणी निश्चित केली आहे.\nसुशांतसिंह राजपूत यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा कथित प्रकार समोर आला होता. या संदर्भात एनसीबीने गुन्हा दाखल करून अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली. त्यात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ यांच्यासह सुमारे वीस जणांवर एनसीबीने ड्रग्जची खरेदी-विक्री प्रकरणात गुन्हा दाखल करत चौकशीनंतर शौविकला एनसीबीने 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. मात्र, त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनंतर शौविकला एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात अंमली पदार्थविरोधी पथकाने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.\nशौविकसह अन्य काही आरोपींना देण्यात आलेला जामीन हा अयोग्य असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला असून एनडीपीएस कायदातील कलम ३७ लागू करण्यात आले आहे. त्या कलमातर्गंत जामीन देण्याची तरतूद नसतानाही त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यावरच आक्षेप घेत शौविकसह अन्य आरोपींचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्या याचिकेवर न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, दोन आरोपींना याचिकेची प्रत न मिळाल्यामुळे त्यांना ती देण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना देत खंडपीठाने सुनावणी ३० मार्चपर्यंत तहकूब केली.\nदुसरीकडे, रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीनाविरोधात एनसीबीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावरही लवकरच सुनावणी पार पडणार आहे.\nसचिन वाझेंनी कोर्टात दाखल केलेले ‘ते’ तीन अर्ज कोणते न्यायालयाने ते अर्ज का फेटाळले न्यायालयाने ते अर्ज का फेटाळले नेमंक काय झालं कोर्टात\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/mahatma-jyotirav-and-sawatribai-fule-marathi-movie-soon-nrst-100710/", "date_download": "2021-06-23T03:02:54Z", "digest": "sha1:MKBGXYIBHRO6IE7C5BJJ7FNMVOHUJRSN", "length": 14522, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mahatma jyotirav and sawatribai fule marathi movie soon nrst | महात्मा ज्योतीराव आणि सावित्रीबाई फुलेंवर येणार मराठी चित्रपट, दोन भागात प्रदर्शित होणार चित्रपट! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ ��्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमनोरंजनमहात्मा ज्योतीराव आणि सावित्रीबाई फुलेंवर येणार मराठी चित्रपट, दोन भागात प्रदर्शित होणार चित्रपट\nअजय-अतुल ही मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक जोडी या चित्रपटाचे संगीत करणार आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रसिद्ध होईल. 'क्रांतिसूर्य' हा चित्रपट जोतीराव फुलेंच्या आयुष्यावर असणार आहे तर 'क्रांतीज्योती' हा चित्रपट सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यावर असणार आहे.\nदिग्दर्शक समीर विद्वांस यांनी धुराळा, डबल सीट, टाईम प्लीज आणि आनंदी गोपाळ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून आता ‘महात्मा’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचे शीर्षक आणि व्हिडीओ प्रदर्शित करून सिनेमाची अधिकृत घोषणा केली आहे.\nVideoदेसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या आहे ‘सातव्या आसमानवर’, Video शेअर करत चाहत्यांबरोबर वाटला आनंद\n‘महात्मा’ हा समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपट सामाजिक कार्यकर्ते व थोर समाजसुधारक जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. ज्योतीराव फुलेंनी महिलांना शिक्षण देऊन एक क्रांती घडवून आणली. सावित्रीबाई फुले यांना भारतातील महिला शिक्षणाचे प्रणेते म्हणून संबोधले जाते त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पतीसमवेत महिला हक्क सुधारण्याच्या दृष्टीनेही काम केले.\nअजय-अतुल ही मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक जोडी या चित्रपटाचे संगीत करणार आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रसिद्ध होईल. ‘क्रांतिसूर्य’ हा चित्रपट जोतीराव फुलेंच्या आयुष्यावर असणार आहे तर ‘क्रांतीज्योती’ हा चित्रपट सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यावर असणार आहे.\nमहाराष्ट्राची नवी सूनबाई‘अग्गबाई सूनबाई’ मालिकेत दिसणाऱ्या नव्या शुभ्राविषयी तुम्हाला माहितेय का काऊंसिलर ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या उमाबद्दल बरच काही\nहा सिनेमा प्रतिसाद आणि ह्युज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला असून रणजित गुगळे आणि अनिश जोग या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अद्याप हा चित्रपट निर्मिती प्रक्रियेत असून अजूनही मुख्य भूमिकेतील कलाकाराचा चेहरा समोर आलेला नाही. २०२२ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/village-inclusion-is-welcome-only-if-development-works-are-to-take-place-discussion-on-the-issue-of-new-municipality-63091/", "date_download": "2021-06-23T02:12:36Z", "digest": "sha1:RMJDNJOYRNUWABDZCMMHDWGGCKTBAB7F", "length": 18411, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Village inclusion is welcome only if development works are to take place; Discussion on the issue of new municipality | विकासकामे होणार असतील तरच गावांच्या समावेशाचे स्वागत ; नव्या पालिकेचा मुद्द्यावरही चर्चा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायाल��ात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nपुणेविकासकामे होणार असतील तरच गावांच्या समावेशाचे स्वागत ; नव्या पालिकेचा मुद्द्यावरही चर्चा\nवाघोली: पुणे शहरालगतची २३ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर पालिकेची हद्द ४८५ चौरस किलोमीटर होणार आहे. सध्या,बृहन्मुंबई महापालिकेची हद्दही ४७५ चौरस कि.मी.आहे. एवढ्या मोठ्या शहराचा कारभार सांभाळणे पुणे पालिका प्रशासनाला शक्‍य होईल का गावांचा सर्वांगिण विकास होणार असेल तर या निर्णयाचे स्वागतच आहे.\nवाघोली: पुणे शहरालगतची २३ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर पालिकेची हद्द ४८५ चौरस किलोमीटर होणार आहे. सध्या,बृहन्मुंबई महापालिकेची हद्दही ४७५ चौरस कि.मी.आहे. एवढ्या मोठ्या शहराचा कारभार सांभाळणे पुणे पालिका प्रशासनाला शक्‍य होईल का गावांचा सर्वांगिण विकास होणार असेल तर या निर्णयाचे स्वागतच आहे.परंतु,वस्तुस्थिती लक्षात घेता पुणे महापालिकेचे विभाजन करून पूर्वी हवेलीसाठी आणखी एक स्वतंत्र पालिका उभारणे शक्‍य आहे का,याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर(माऊली) कटके यांनी सांगितले.\nपुणे शहरालगतची ११ गावे २०१७ मध्ये पालिकेत घेण्यात आली होती.त्यानंतर आता आणखी २३ गावे पालिकेत घेण्याबाबतचा अहवाल शासनाने मागविला आहे. गावांच्या विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा आणि स्वागतार्ह आहे. परंतु, याच गावांतील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. त्यातच पूर्वी पालिकेत समावेश केलेल्या गावांतून पालिकेच्या कारभाराविषयी कुरबुर सुरू आहे, यातून सर्वत्र गोंधळाचे व���तावरण निर्माण झाले आहे. यापार्श्‍वभुमीवर मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर कटके, हवेली तालुका प्रमुख काळभोर विविध मुद्यावर चर्चा करणार आहेत. याबाबत माहिती देताना कटके यांनी काही मुद्दे स्पष्ट केले.\nज्ञानेश्‍वर कटके म्हणाले की,गावांचा विकास होणार असेल तर या प्रक्रियेला कोणाचाही विरोध नाही. परंतु, यापूर्वी पालिकेत घेण्यात आलेल्या गावांतीलच प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यांच्याकडूनच पालिका नको आमची ग्रामपंचायत बरी होती, अशी मागणी होत आहे.२०१७ मध्ये ११ गावे पालिकेत घेण्यात आल्यानंतर या गावांच्या विकासासाठी २ हजार कोटी रूपयांच्या निधीची मागणी पालिकेने शासनाकडे केली होती. मात्र, एक दमडीही पालिकेला मिळाली नाही. तसेच, पालिका समावेशानंतर ही गावे दोन वर्षे पीएमआरडीएमध्ये होती. त्यामुळे महापालिकेस या गावांमधून बांधकाम विकास शुल्कातून कुठलाही महसूल मिळाला नाही. जी २३ गावे पालिकेत घेतली जाणार आहेत ती ही आता पीएमआरडीएकडेच आहेत. याचे बांधकाम शुल्कही पीएमआरडीएला मिळत आहे. त्यामुळे २३ गावे पालिकेत घेतली गेली तरी या गावांना मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेला प्राथमिक अंदाजानुसार, तब्बल ९ हजार कोटी निधीची गरज लागणार आहे. हा पैसा कसा उभारायचा, असा प्रश्‍न पालिकेला आताच पडला आहे. शिवाय, हा निधी पालिकेलाच उभारावा लागणार आहे. त्यामुळे ११ गावांचा भार पेलता येत नसलेल्या पालिकेला आता २३ गावांचा भार पेलवेल का याबाबत महानगरपालिका प्रशासनही गोंधळात आहे. परंतु, शासनाच्या विरोधी भूमिका कशी घेणार, या कारणातून महापालिकेकडून या प्रक्रियेला विरोध केला जात नसल्याची बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत,असेही ज्ञानेश्‍वर कटके यांनी नमूद केले.\nपुणे शहरालगतच्या २३ गावांचा अभिप्राय राज्य शासनाने मागविला आहे.पालिका समावेशाची कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.याबाबत महापालिकेकडून उपलब्ध अहवालाचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येणार आहे.त्यामुळे नगरविकास विभागाच्या अद्यादेशावर पुढील प्रक्रिया ठरणार आहे. पालिका समावेश आणि ग्रामपंच��यत निवडणूक या संभ्रमात या अद्यारेशाचीच सर्वांना उत्स्कुता लागली आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maximumpune.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-23T03:22:59Z", "digest": "sha1:5O6YD7V47BXY7VCKSG34F7CUDZ2D2MM5", "length": 9288, "nlines": 79, "source_domain": "maximumpune.com", "title": "‘सर्वांसाठी घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुण्यातील खोपा’चे महत्त्वपूर्ण पाऊल", "raw_content": "\n‘सर्वांसाठी घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुण्यातील खोपा’चे महत्त्वपूर्ण पाऊल\nOctober 3, 2019 October 3, 2019 Maximum PuneLeave a Comment on ‘सर्वांसाठी घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुण्यातील खोपा’चे महत्त्वपूर्ण पाऊल\nसर्वांसाठी घर हा विषय गेली काही वर्षे जोमाने चर्चेत असला, तरी आर्थिकदृ���्ट्या दुर्बल घटक, तसेच अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी शहरांमध्ये चांगली आणि परवण्याजोगी घरे हे स्वप्न अजुनही त्या प्रमाणात साकार झालेले नाही. परवडणा-या घरांच्या श्रेणीतील सध्या उपलब्ध असलेली घरे मध्य शहरापासून दूर असतात, शिवाय अनेकदा हे गृहप्रकल्प उभारताना ग्राहकांच्या ख-या गरजांचा विचारच होत नाही. घरांची असलेली गरज आणि पुरवठा यात समन्वय साधून ग्राहकाला हवे तसे आणि खिशाला परवडणारे घर मिळावे, या उद्देशाने पुण्यातील ‘खोपा टेक्नाॉलॉजीज’ या स्टार्टअप संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.\n‘खोपा टेक्नॉलॉजीज’चे सहसंस्थापक मेघ घोलप यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेचे अन्य सहसंस्थापक देवदत्त बोराळकर, नितीन टाकळकर आणि डॉ. गीतांजली घोलप या वेळी उपस्थित होते.\nसंस्थेतर्फे पुण्यात ६ ठिकाणी तब्बल १२,००० कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून एक सर्वेक्षण केले आहे. ही सर्व कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प व मध्यम उत्पन्न गटातील आहेत. या व्यक्तींना कशी सदनिका हवी आहे, आपल्या गृहप्रकल्पात त्यांना कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत या प्रश्नांची उत्तरे संस्थेने या सर्वेक्षणातून जाणून घेतली असून नव्याने बांधली जाणारी परवडणारी घरे कशी असावीत हे अवघड समीकरण संस्थेने सोडवले आहे.\nबांधकाम विकसक आणि गृहकर्जे देणा-या संस्थांबरोबरच सरकारलाही या संशोधनाचा उपयोग होणार आहे. ‘खोपा’तर्फे परवडणारी घरे बांधणारी मंडळी, घर ग्राहक आणि या व्यवहाराशी निगडित सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी एक मॉडेल (प्रारूप) तयार करण्यात आले असून परवडणारी घरे ही आदर्श स्वरूपाचीच असावीत यासाठी संस्था मार्गदर्शन करणार आहे.\nहे सर्वेक्षण हडपसर-सोलापूर रस्ता, कात्रज-कोंढवा, वारजे-कोथरूड-पौड रस्ता, सिंहगड रस्ता, औंध-बाणेर-पाषाण आणि नगर रस्ता-विमाननगर या ६ ठिकाणी करण्यात आले आहे.\n‘खोपा’चे हे मॉडेल वापरून लवकरच एक पथदर्शी प्रकल्प सुरू होत असल्याचे डॉ. गीतांजली घोलप यांनी सांगितले. सिंहगड रस्त्यावर धायरी येथे पुणे महापालिकेच्या हद्दीत २९० सदनिकांचा व या सर्वेक्षणातील निष्कर्षांशी पूर्णतः सुसंगत असा एक गृहप्रकल्प साकारतो आहे.या गृहप्रकल्पातील सर्व सदनिका २ बीएचके असून अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांच्या तुलनेत या संपूर्णपणे अधिकृत अशा प्रकल्पातील सदनिकांच्या किमती तोडीस तोड असणार आहेत, असे त्यांनी सांगितले.\nरेनो’च्या वतीने 1.3L टर्बो पेट्रोल इंजिनसह डस्टर लॉन्च\nपुणेज मोस्‍ट पॉवरफुल २०१९-२०२० च्‍या व्‍यक्‍तींचा सन्‍मान\nसोळावे ‘कॉन्स्ट्रो २०२०’ प्रदर्शन १६ ते १९ जानेवारीदरम्यान कृषी महाविद्यालय, सिंचननगर येथे\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nग्लोबल एनसीएपी’च्या वतीने रेनो ट्रायबर’ला प्राप्त 4-स्टार एडल्ट सेफ्टी रेटींग’ने अधोरेखित केले\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/farmers-agitation-akhil-bharatiya-kisan-sabha-bansi-satpute-modi-govt-newasa", "date_download": "2021-06-23T01:28:51Z", "digest": "sha1:VUNSZLTXJ246I4RCTTYLRQSVMDEUCWVG", "length": 7514, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे जनता देशोधडीला- कॉ. बन्सी सातपुते", "raw_content": "\nमोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे जनता देशोधडीला- कॉ. बन्सी सातपुते\nनेवासा l तालुका प्रतिनिध l Newasa\nमोदी सरकारची सात वर्षातील जनविरोधी आर्थिक धोरणे ही सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावणारे ठरले आहे अशी टीका महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव कॉ अॕड. बन्सी सातपुते यांनी केली.\nराज्य शासनाने दूध उत्पादकांना अर्थसहाय्य करावे - अनिल घनवट\nदेशातील 250 पेक्षा जास्त शेतकरी संघटना अखिल भारतीय कामगार समन्वय समिती यांच्यावतीने मोदी शासनाची या कु-शासनाची सात वर्षेपुर्ण यानिमित्ताने देशभर आज निषेध दिवस पाळला जात आहे. त्या निमित्ताने ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर काळे झेंडे लावून काळा दिवस साजरा केला.\nदि.26 मे रोजी मोदी शासनाला सात वर्षे पुर्ण झाली. तर ठिकरी येथील ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला सहा महिने तसेच कामगार संपाला सहा महिने पूर्ण होत आहे. मात्र मोदी शासनाने जानेवारी 21 नंतर शेतकरी आंदोलकां बरोबरची बोलणी थांबवलेली आहे. तसेच कामगारांनी मोठा संघर्ष करून मिळवलेल्या सोई सुविधा सामाजिक सुरक्षा या सरकारने नव्या 4 कामगार संहिता आणून कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली असून सर्व कामगार कायदे हे भांडवलदारांना पू���्ण पाठिंबा देणारे आहेत त्यामुळे कामगार वर्गात मोठा असंतोष आहे.\nमोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र आखले आहे. शेती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा कुटील डाव खेळला जात आहे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र उत्पन्न दुप्पट होण्याच्या ऐवजी उत्पादन खर्च दुप्पट होऊन उत्पन्न मात्र निम्मे झाले आहे. खताचे चे दर वाढवून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे.\nभांडवलदारांना 14000 कोटींचे खतावर अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या हिताचे नाटकही केले जात आहे. पोकळ घोषणा करावयाच्या मात्र कृती करायची नाही अशी भूमिका सरकारची आहे तसेच लसीकरणा मध्ये मोठी अनागोंदी सुरू आहे 45 वर्षांवरील 25% लोकांनाही अजून लस मिळू शकलेली नाही 150 रुपये किमतीची लस 450 ते 600 रुपयांना विकून भांडवलदारांना पोषक असे वातावरण केले जात आहे. 150 रुपयांना लस निर्यात करून भारतात 1000 रुपये ची लस आयात केली जात आहे. नोटबंदी ,जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस या सरकारने आणली. सर्वसामान्य कंगाल होत असतांना अदानी ,अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे हे सर्व मोदींच्या धोरणाचा परिणाम आहे असे बन्सी सातपुते यांनी म्हटले .\nतिन्ही शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, हमी भावाची तरतूद करा, चारही कामगार संहिता मागे घ्या, कृषी निविष्ठा, जीएसटी मुक्त करा, डिझेल पेट्रोल भाव वाढ मागे घ्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, सर्वांना मोफत लस द्या आदी मागण्यांसाठी हा निषेध दिवस पाळला जात आहे असेही शेवटी अॕड. बन्सी सातपुते यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=theft&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atheft", "date_download": "2021-06-23T02:29:58Z", "digest": "sha1:MIJ6L63SR2DF2ZTSO5A7VLFLLPKAQD4Z", "length": 2239, "nlines": 50, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nमुंबईमध्ये कॉंग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आणि शिवसेनेचे अरविंद सावंत,गजानन कीर्तिकर मारणार बाजी \nलोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा मंदिराच्या पंचधातुच्या कळसाची चोरी करणाऱ्या चोराना अटक\n'2016 पूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे आपल्याकडे नाहीत'- संरक्षण मंत्रालय\nआगामी वर्षात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार\nकर्जदाराची पत्नी आण�� मुलाला सावकाराने पेटवले\nप्रेयसीच्या बदनामीसाठी तिचे फेसबुक अकाउंट केले हॅक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2021-06-23T02:43:44Z", "digest": "sha1:2MTU3ZK6GT5ND4WPE52VNZZ2JMHJ2RFQ", "length": 8981, "nlines": 259, "source_domain": "krushival.in", "title": "उरणमध्ये ‘एक कुटुंब, एक झाड’ संकल्पना - Krushival", "raw_content": "\nउरणमध्ये ‘एक कुटुंब, एक झाड’ संकल्पना\nसारडे विकास मंचने दिलेल्या एक कुटुंब, एक झाड या आवाहानाला सर्व क्षेत्रातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. मिळालेला प्रतिसाद एवढा मोठा होता की झाड लावण्यासाठी खोदलेले खड्डे कमी पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.\nसारडे विकास मंच या संस्थेच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी एक आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अनेक मोठमोठ्या व्यक्तीमत्वांपासून ते लहान बालगोपालांनीं सुद्धा ह्या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद देत कुणी आपल्या जन्मदिनाच औचित्य साधत, तर कुणी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तर कुणी निसर्गसंवर्धनाच्या या मोहिमेत वृक्षदान केले. खरं तर आमचा खड्डा तुमचे झाडं या संकल्पनेत झाडे लागवडी करीता खोदलेले खड्डे कमी पडायला लागल्यामुळे अक्षरशः आणखी नवीन खड्डे खोदायला लागले.\nयावेळी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर, अतिश पाटील मराठी, हिंदी क्रिकेट समालोचक पागोटे, प्रसाद पाटील माजी सरपंच वशेणी, रविंद्र पाटील, निवास गावंडे, विलास पाटील, संतोष खंडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.\nआठ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा काम बंद पाडू\nभाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट\nकळंबोलीत इमारतीचा काही भाग कोसळला\n‘या’ तालुक्याला कोरोनाचा धोका\nमुरुडमध्ये आधारकार्ड सेवा बंद\nपनवेलमध्ये मालमत्ता करावरून सत्ताधार्‍यांचे एक पाऊल मागे\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (11) sliderhome (174) Technology (1) Uncategorized (24) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (74) ठाणे (8) पालघर (2) रत्नागिरी (46) सिंधुदुर्ग (4) क्राईम (7) क्रीडा (28) चर्चेतला चेहरा (1) देश (62) राजकिय (51) राज्यातून (125) कोल्हापूर (6) नाशिक (5) पंढरपूर (20) पुणे (11) मुंबई (45) सातारा (6) रायगड (272) अलिबाग (66) उरण (26) कर्जत (20) खालापूर (8) तळा (1) पनवेल (28) पेण (14) पोलादपूर (3) महाड (10) माणगाव (11) मुरुड (16) म्हस��ा (6) रोहा (22) श्रीवर्धन (5) सुधागड- पाली (9) विदेश (15) शेती (14) संपादकीय (9) संपादकीय (3) संपादकीय लेख (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/coronas-husbands-death-poison-taken-by-wife-with-two-children-ruined-the-whole-family/", "date_download": "2021-06-23T02:10:25Z", "digest": "sha1:PETIGPDKZN47KOYGZX4ASN4MX5EEEYQB", "length": 8708, "nlines": 92, "source_domain": "hirkani.in", "title": "करोनाने पतीचा मृत्यू ; पत्नीनं दोन मुलांसह घेतलं विष, पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nकरोनाने पतीचा मृत्यू ; पत्नीनं दोन मुलांसह घेतलं विष, पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त\nवायू वेगाने पसरणाऱ्या करोनाच्या विषाणूमुळे केवळ आरोग्य व्यवस्थाच तणावाखाली आलेली नाही, तर नागरिकांच्या मनात भीती घर करताना दिसत आहे. अनेक नागरिकांना करोनामुळे मानसिक ताणतणाव जाणवत असल्याचं अनेक अहवालातून समोर आलं आहे. दरम्यान, गुजरातमध्ये अशीच एक घटना घडली आहे. करोनामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. पतीचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर महिलेनं आपल्या दोन मुलांसह विष घेऊन जीवन संपवलं आहे.\nगुजरातमधील द्वारका शहरात ही घटना घडली आहे. श्रीकृष्णाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्वारकेत करोनानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतला आहे. शहरातील रहिवासी जयेशभाई जैन (६०) हे नाश्त्याचं दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. ते पत्नी साधनाबेन जैन (५७) आणि कमलेश (३५) व दुर्गेश (२७) यांच्यासह भाड्याच्या घरात राहत होते.\nजयेशभाई जैन यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला. शुक्रवारी त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी टोकाचं पाऊल उचललं. जयेशभाई यांच्यावर शुक्रवारी सकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर पत्नी आणि दोन्ही मुलं घरी परतली.\nघरी परतल्यानंतर तिघांनीही विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचंच करोनानं निधन झाल्यानं तिघांनाही धक्का बसला होता. त्या तणावातच तिघांनी आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक पी.बी. गढवी यांनी दिली.\nजयेशभाई हे मुळचे अमरेली जिल्ह्यातील असून, ते द्वारकेमध्ये भाड्याच्या घरात कुटुंबियांसह राहायचे. जयेशभाई हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती होते. त्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना हा धक्का सहन झाला नाही. अती दुःख आणि तणावातून तिघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणाची पुढील तपास केला जात आहे, असंही गढवी म्हणाले.\nसकाळी ६ वाजता अंत्यसंस्कारवरून तिघेही घरी परतले. त्यानंतर तिघांनी विष प्राशन केलं. दूध टाकणारी व्यक्ती जेव्हा घरी आली, तेव्हा ही घटना उघडकीस आली. घराचा दरवाजा उघडा असल्याचं दूधवाल्याच्या निदर्शनास आलं. कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे मृतदेह जमिनीवर पडले होते. त्यानंतर लगेच त्याने ही माहिती पोलिसांना देण्यात दिली आणि त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले.\nधक्कादायक : कार ऑटो लॉक झाल्याने चार लहान मुलांचा गुदमरुन मृत्यू\nकरोना आजारापासुन बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी लसीचा लाभ घ्यावाः सौ. गोरंट्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%93%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-23T03:05:08Z", "digest": "sha1:P5V5IYOLUE3YL7IJDKAOJC7LXQ3XRDNR", "length": 12949, "nlines": 171, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "ओडिशात स्थलांतर तेही पोहत", "raw_content": "\nओडिशात स्थलांतर तेही पोहत\nओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यात उन्हाळ्यात नव्या कुरणांच्या शोधात म्हशी दररोज गावातली नदी पोहून पार करतात\nहे स्थलांतर काही मनमर्जीने होत नाही. माणसांनी पाळलेल्या म्हशींचं हे स्थलांतर आहे. दर वर्षी ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातले गवळी लोक म्हशींचे कळप देवी नदी पार करून नेतात. हे सगळं घडतं ते कडक उन्हाळ्यात. पल्याडच्या किनाऱ्यावरच्या नव्या कुरणांच्या शोधात. आणि नंतर त्या म्हशी पोहत माघारीही येतात. सेरेनगेट्टी अभयारण्यातल्यासारखं भव्य नसलं तरी हे एक विलक्षण दृश्य आहे हे निश्चित.\nएक दिवस नहाराना ग्राम पंचायतीजवळ मी हा सगळा ताफा पाहिला. गाव देवी नदीच्या किनारी हे गाव वसलं आहे. देवी नदी ओडिशाच्या पुरी आणि जगतसिंगपूर या किनारी जिल्ह्यांमधून वाहते आणि ती महानदीची मुख्य शाखा आहे.\nनहाराना ग्राम पंचायतीतल्या गंदाकु���ा गावाजवळचा देवी नदीचा काठ. उजवीकडचा भूभाग म्हणजे मनु धिया (मनुचं खोरं)\nनहराना ग्राम पंचायतीच्या भोवताली असणाऱ्या गावांमध्ये अनेक मच्छीमार समुदाय राहतात. देवी नदी हीच त्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत आहे. या किनारी प्रदेशात अनेक गवळ्यांचे समुदायही राहतात. इतरही अनेक कुटुंबांकडे गुरं आहेत ज्यांच्यापासून त्यांना जास्तीचं उत्पन्नही मिळतं.\nओडिशा राज्य सहकारी दूध उत्पादक संघाचं इथे चांगलं बस्तान बसलं आहे. गवळी आणि ज्यांच्या गाई-म्हशी आहेत त्यांना दूध कुठे घालायचं याची चिंता करण्याची गरज नाही कारण दूध संघ त्यांच्याकडून दूध संकलित करतो.\nदेवीच्या काठावर मच्छीमार जाळ्यातून मासे काढतायत, इथे खाऱ्या पाण्यातले मासे मोठ्या संख्येने मिळतात\nनहरानापासून खाडी जास्तीत जास्त १० किलोमीटरवर आहे. आणि नदीचं मुख रुंद असल्याने इथे अनेक छोटी खोरी तयार झाली आहेत. ज्यांच्या जमिनी कालांतरात नदीच्या पात्रात गेल्या आहेत ते गावकरी या खोऱ्यांमध्ये अधून मधून शेती करतात किंवा वस्त्या उभारतात. ही खोरी म्हणजे या भागातली सर्वात जास्त हिरवळ असणारी गायरानं आहेत.\nशेजारच्या ब्रमुंडली ग्राम पंचायतीतल्या पातारपाडा गावातल्या एक गवळ्याचं घर त्यांच्या मालकीच्या १५० म्हशींचं दूध विकतं. परंपरेने जमीनदार नसलेल्या अशा कुटुंबांसाठी गोठा बांधणं किंवा त्यांच्या म्हशीच्या दलासाठी गायरानं शोधणं सोपं काम नाहीये. मग देवी नदीचे काठ आणि खोरं त्यांच्या मदतीला येतं. म्हशींचे मालक या खोऱ्यातल्या गायरानांवर म्हशी चरू द्याव्यात म्हणून दर वर्षी या जमिनींच्या मालकांना तब्बल दोन लाख रुपये इतकी रक्कम अदा करतात. दिवसा या म्हशी या गायरानांवर चरण्यासाठी पोहत जातात. पावसाळ्यात या खोऱ्यात गोड्या पाण्याची तळी तयार होतात तोपर्यंत हा दिनक्रम चालू राहतो आणि याच तळ्यांवर नंतर म्हशी पाण्याला जातात.\nओल्या चाऱ्यासाठी गायरानांच्या शोधात निघालेल्या या म्हशींचा एका बाजूचा प्रवास पुढील छायाचित्रांमध्ये टिपला आहे.\nसुरूच्या बनातला आपला तात्पुरता मुक्काम हलवून म्हशी निघतात\nरस्ता आणि खोऱ्याच्या मध्ये नदीचं पात्र सर्वात अरुंद असतं तिथपर्यंत या म्हशी नदीच्या काठाकाठाने चालत जातात, जेणेकरून त्यांना कमीत कमी अंतर पोहावं लागेल\nम्हशी वाट सोडून नदी पार करण्यासाठी पाण्��ाच्या दिशेने चालल्या आहेत. काही जणी जरा घुटमळतायत, बाकीच्या खुशीत उड्या टाकतात\nतीन दिवसांची एक कालवड आपल्या आईबरोबर पाण्यात शिरते\nम्हसरं कळप करून पोहतात. त्यांचे गुराखी मोटरबोटमधून त्यांच्या दलासोबत जातात\nसुरक्षिततेसाठी आणि दुबळ्या सदस्यांच्या खास करून पिलांच्या रक्षणासाठी त्या कळपाने पोहतात. जे पोहण्यात कच्चे आहेत ते पाण्याच्या वर राहण्यासाठी इतरांवर रेलतात\nनदीच्या मध्यापर्यंत कळपाने मदत केल्यानंतर मात्र तीन दिवसाच्या या कालवडीचं पोहण्याचं प्रात्यक्षिक थांबतं. इतरांइतक्या वेगाने तिला पोहायला जमत नाही आणि ती मागे पडते. आई म्हैस देखील हतबल होते\nगुराखी बोटीतून कालवडीजवळ जातो आणि तिला उचलून बोटीत घेतो\nतिला जरा हायसं वाटत असलं तरी ती पूर्णपणे निर्धास्त दिसत नाही\nआपल्या आईचं लक्ष जावं म्हणून ती रेकत राहते\nआई म्हैस बोटीकडे आणि आपल्या कालवडीकडे वळू वळू पाहत राहते, बाकी दल पुढे निघतं\nकाठावर पोचल्या पोचल्या कालवड टुणकन उडी मारून आपल्या पायावर उभी राहते, कधी एकदा आईपाशी जातीये असं तिला होतं\nमनु धियाच्या काठावर दल पोचलंय\nपहिल्यांदा पिलाला बोटीतून खाली उतरवतात\nआई म्हैस येते आणि पिलाला प्रेमाने जवळ घेते\nबाकीचे सगळे खोऱ्याच्या काठावर पोचल्या पोचल्या आपल्या कामाला लागतात\nएक आडदांड रेडा बाकी कळपापासून दूर निवांत चरतोय\nआई म्हैस कुरणाच्या दिशेने निघते, पिलू तिच्या मागे जातं\nआपला कळप खोऱ्यात सुखरुप पोचवल्यानंतर गुराखी गावी परततात\n‘कुणी येऊन साधी किंमत बी इचारली न्हाई’\nअखेर चिमणाबाई जेवली, तेही आठ हजाराच्या पंक्तीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10172", "date_download": "2021-06-23T03:33:14Z", "digest": "sha1:5F44DON4MOQCKGVCPPQNDPSOYCC5HQSO", "length": 33285, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nमहाराजांना विद्वान पंडितांच्याबद्दल , कुशल कारागिरांच्याबद्दल आणि प्रतिभावंत कलाकारांच्याबद्दल नितांत प्रेम होते. त्यांचे सर्व आयुष्य राजकारणाच्या आणि रणांगणाच्या धकाधकीत गेले. जर त्यांना स्वास्थ्य लाभले असते , तर त्यांनीही कोणार्कासारखी अतिसुंदर आणि भव्य मंदिर�� आणि प्राचीन राजांप्रमाणे नद्यांना सुंदर घाट बांधले असते. स्वराज्यापाशी तुडुंब पैसा नव्हता. राजापाशी शांत आणि निविर्घ्न वेळ नव्हता. पण हा मराठी राजा रसिक होता.\nप्रतापगडावरचे श्रीभवानी मंदिर , गोव्यातील श्रीसप्तकोटीश्वर मंदिर , पुण्याचे श्रीकसबा गणपती मंदिर , पाषाणचे श्री सोमेश्वर मंदिर (अन् लगूनच असलेला राम नदीवरील घाट) महाराजांनी बांधलेले आपण आजही पाहतो आहोत. राजपूत राजांप्रमाणे आणि मोगल बादशाहांप्रमाणे महाल आणि प्रासाद महाराजांना बांधता आले नसते काय पण त्यांचे दोन्हीही हात ढाली तलवारीत गुंतलेले होते. त्यामुळे झाले ते एवढेच झाले. बराच पैसा खर्च करून सुंदर बांधलेले एक भव्य गोपुर मात्र आंध्रप्रदेशात श्रीशैलम येथे आजही उभे आहे. ते शैलमचे मंदिरास उत्तरेच्या बाजूस असलेले गोपुर महाराजांनी बांधले.\nतिथे एक गंमत आहे. हे गोपुर बांधताना ते स्वत: एकही दिवस हजर राहू शकले नाहीत. वास्तुकलाकारांच्या हाती परवालीने पैसा ओतून या गोपुराचे काम करवून घेतले गेले. हे झालेले काम त्यांना स्वत:ला कधीही पाहता आले नाही. पण काम करणाऱ्या कुशल वास्तुकलाकारांनी बांधकाम अप्रतिम केलेले आहे. आपण या गोपुराच्या दारात उभे राहिलो , तर आपल्या डाव्या हातांस म्हणजेच पूवेर्कडे असलेल्या भव्य देवडीत (देवडी म्हणजे देवाचिये द्वारी , क्षणभरी उभे राहण्याकरता किंवा बसण्याकरिता असलेली सुंदर जागा) आपण पाहिले , तर त्या सायसंगीने दगडी भिंतीवर शिवाजीमहाराजांची मूतीर् कोरलेली आपणांस दिसेल. महाराज श्री शैलेश्वरास नम्रतापूर्वक भक्तिभावाने नमस्कार करीत आहेत. असे त्या शिल्पात दाखवले आहे. हे शिल्प तेथे काम करणाऱ्या , त्यावेळच्या कलाकार शिल्पकारांनी कोरलेले आहे.\nमहाराजांनी अनेक जुने किल्ले दुरुस्त केले आणि अगदी नव्याने आठ किल्ले बांधले. ते सर्वच किल्ले बलदंड आहेत. त्यातील राजगड किल्ला तर अतिशय देखणा आहे. राजपुतांनी प्रचंड अन् सुंदर महाल बांधले. जैसलमेर , जयपूर , जोधपूर , बंुदी , भरतपूर , दतिया , बिकानेर इत्यादी ठिकाणचे महाल स्वगीर्य सौंदर्याने नटलेले अहेत हे अगदी खरे. पण स्वातंत्र्याने मात्र त्यातला एकही महाल वा किल्ला कधीच सजला नाही. ती सार्वभौम स्वातंत्र्याची सजवणूक महाराजांनी किल्ले बांधून आणि लढवून सह्यादीच्या खडकाळ प्रदेशात मयसभाच उभी केली.\nमहाराजांनी श��तकऱ्यांसाठी बंधारे आणि विहिरी बांधल्या. शिवापूर आणि पाचाड (रायगड) येथे फळबागा सजवल्या. पण एवढेच. याहून अधिक काही करता आले नाही. जे दगडाधोंड्यात करता आले नाही , ते त्यांनी विद्वान प्रतिभावंतांकडून लेखणीने कागदावर करवून घेतले. राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला. अमात्यवथीर् रघुनाथनामा , करो ति राज व्यवहाराकाशम् सारी मराठी भाषा फासीर् आणि अरबी भाषेने अल्लाउद्दीन खलजीपासून ते औरंगजेबापर्यंत गराडली गेली होती. राज्य व्यवहारातील बहुतेक शब्द हे फासीर् वा अरबीच होते. आपल्याच राज्यात आपलीच भाषा असली पाहिजे असा महाराजांचा मनोमन निर्णय होता. ‘ स्व ‘ या शब्दाचे महत्त्व आम्हाला कधी कळलेच नाही.\nआजही आम्हाला ते कितपत कळले नाही. आजही आम्हाला ते कितपत कळले आहे परक्यांच्या भाषेत आम्ही आमच्या आवडीच्या माणसांवर प्रेम करतो. आमच्या भाषेत ते प्रेम आम्हांस जमतच नाही. आम्ही नकळत किंवा कळूनही अरब बनतो , इराणी बनतो. भाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. अहो आमचा बायकोवरही हक्क नाही. कारण ‘ बायको ‘ ( पत्नी) हा शब्द मराठी नाही. तो तुकीर् शब्द आहे. म्हणजे आमची बायको ही पण मराठी नाही. राज्य व्यवहारातील सर्व नामे क्रियापदे , विशेषणे आणि गौरवाची गाणी अन् शिव्याशाप आमच्याच भाषेत असले पाहिजेत. महाराजांनी पहिला प्रयत्न राज्यव्यवहार कोश तयार करून केला. प्राईम मिनिस्टरला पेशवा म्हणायचे नाही. त्याला पंतप्रधान म्हणायचे. कारकुनाला लेखक वा लेखनाधिकारी म्हणायचे. समुदावरच्या अॅडमिरल सरखेलाला आपल्या भाषेत सागराध्यक्ष म्हणायचे. अन् अशी शेकडो उदाहरणे या कोशात आहेत. एकदा संज्ञा बदलली की संवेदनाही बदलतात. त्यातूनच अस्मिता फुलतात. अन् मग त्या अस्मितांसाठी माणूस अभिमानाने प्राण द्यावयासही तयार होतो.\nमहाराजांनी अज्ञानदाससारख्या मराठी शाहिरांकडून आपल्या शूरवीरांचे पोवाडे तयार करवून घेतले. अन् गाणाऱ्या शाहिरांच्या हातात सोन्याचे तोडे घातले. खगोलशास्त्रावरती आणि कालगणनेवरती महाराजांनी बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर यांजकडून संस्कृतमध्ये करणकौस्तुभ नावाचा निखळ शास्त्रीय गंथ लिहवून घेतला. अशा सुमारे सतरा अठरा गंथांचा आत्तापर्यंत शोध लागला आहे. अधिकही असतील.\nयेथे एक आठवण द्यावीशी वाटते. महार���जांनी ही सरस्वतीची आराधना आपल्या लहानशा आयुष्यात केली. पेशवाईत इ. १७१३ पासून इ. १८१८ पर्यंत एकही गंथ लिहवून घेतला नाही.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशि���चरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरु���ि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-city-marathi-news-mmrdas-projects-transform-mumbai-megaplan-passengers-latest-live", "date_download": "2021-06-23T03:31:41Z", "digest": "sha1:JLBE5NAXFRFZAE3O2DWYBGNO44EKIEPY", "length": 24603, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | MMRDA च्या प्रकल्पांमुळे मुंबईचा कायापालट होणार; प्रवाशांचा वेळ आणि पैसा बचतीचा मेगाप्लॅन", "raw_content": "\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावतीने (एमएमआरडीए) मुंबई महानगराचा कायापालट करणारी विविध प्रकल्पे हाती घेतली आहेत.\nMMRDA च्या प्रकल्पांमुळे मुंबईचा कायापालट होणार; प्रवाशांचा वेळ आणि पैसा बचतीचा मेगाप्लॅन\nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावतीने (एमएमआरडीए) मुंबई महानगराचा कायापालट करणारी विविध प्रकल्पे हाती घेतली आहेत. कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे-कुर्ला जोड रस्ता, शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्प होत आहेत. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.\nनागरिकांचा प्रवास वेळेत, वेगवान होण्याच्या उद्देशाने एमएमआरडीएच्या वतीने प्रकल्पांची उभारी सुरू आहे. रविवारी, ( ता. 21) रोजी वरळी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. रविवार, (ता.21) रोजीपासून या उड्डाण पुलावरील एक मार्गिका मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली आहे. शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, वांद्रे-कुर्ला सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथाचे लोकार्पण तसेच स्मार्ट वाहनतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना परवडणारी पर्यावरणपूरक वाहतूक सज्ज होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते.\n10 मिनिटांची होणार बचत\nसध्या कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे-कुर्ला जोड रस्ता सहित इतर तीन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित उड्डाणपुल���मुळे वाहतूक सुरळीत होऊन वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. यामुळे वाहतुकीच्या वेळेत साधारण 10 मिनिटाची बचत होईल, असा दावा एमएमआरडीए कडून करण्यात आला आहे.\nप्रकल्पाची मूळ किंमत 163.08 कोटी रुपये\nप्रकल्पाची सुधारित किंमत 103.73 कोटी रुपये\nया प्रकलाच्या कामाचे स्वरूप:\nया प्रकल्पांतर्गत एकुण तीन मार्गिका आहेत.\n- वरळी-वांद्रे सागरी मार्गाकडून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिकेची लांबी – 714.40 मी. व रुंदी – 7.50 मी.\n- वांद्रे -कुर्ला संकुलाकडून वांद्रे - वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिकेची लांबी – 604.10 मी. व रुंदी – 7.50 मी.\n- धारावी जंक्शनकडून वांद्रे - वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी विना सिग्नल स्वतंत्र दोन पदरी मार्गिकेची लांबी – 310.10 मी. व रुंदी – 7.50 मी.\nमुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा\nशिवडी ते वरळी उन्नतमार्ग\n- शिवडी – वरळी उन्नत मार्गाची लांबी सुमारे 4.5 किमी इतकी आहे.\n- या प्रकल्पाची कंत्राटीय किंमत सुमारे 1051. 86 कोटी इतकी आहे.\n- या प्रकल्पाचे काम 13 जानेवारी 2019 रोजी पासून सुरू करण्यात आलेले आहे.\n- या प्रकल्पासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. मुंबई पार बंदर प्रकल्पावरून येणाऱ्या वाहतुकीस शिवडी वरळी उन्नत मार्गाने वरळी पर्यंत पोचून वांद्रे-वरळी सागरी सेतुने वांद्र्याहून पश्चिम उपनगरात सोयीस्कररीत्या जाता येणार आहे. प्रकल्पाचा मार्ग शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून सुरू होऊन हार्बर रेल्वे मार्ग ओलांडून आचार्य दोंदे मार्गावरून, डॉ. आंबेडकर मार्ग ओलांडून, प्रभादेवी रोड स्थानकापाशी मध्य व पश्चिम रेल्वे व सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावरून कामगार नगर मार्ग डॉ. अँनी बेझँट मार्ग ओलांडून वरळी येथे नारायण हर्डीकर मार्गावर संपणार आहे.\nवांद्रे कुर्ला संकुलातील जी-ब्लॉकमध्ये पदपथ व जंक्शन\n- वांद्रे कुर्ला संकुलातील प्रस्तावित नवीन मेट्रो मार्गामुळे पादचाऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित आहे.\n- सार्वजनिक दुचाकींचा वापर लोकप्रिय होत आहे.\n- जंक्शनदरम्यानच्या रस्त्यांवर सुरक्षित सायकल ट्रॅक, वर्दळमुक्त पादचारी क्षेत्राची सुविधा वाढविणे, पार्किंग, इ- चार्जिंग, आसनव्यवस्था, कचराकुंड्या, वाहतूक चिन्ह फलक स्ट्रीट फर्निचरची तरदूत करण्यात आली आहे.\n- सलग आणि सुरक्षित सायकल ट्रॅक\n- अस��तिवात असलेल्या झाडांची मुळांचे रक्षण करणे व नवीन झाडे लावण्यासाठी सछिद्र काँक्रिट जाळी इ. चा वापर करुन झाडांचे संरक्षण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.\n- वाहनांच्या ई- चार्जिंग साठी जागा\nवांद्रे कुर्ला संकुल येथील स्मार्ट वाहनतळ प्रकल्प\n- वांद्रे – कुर्ला संकुल व नरिमन पाँईंट येथील विविध वाहनतळांसाठी स्मार्ट पार्किंग तत्वावर स्वयंचलित वाहनतळे, वाहने पार्क करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा, ॲप विकसित करणे, पार्किंग शुल्क वसुल करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली, वाहनतळामध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग सोलर, चार्जिंगची सुविधा, विश्रांतीगृह तसेच खानपानाची सुविधा आहे.\n- वाहनतळांवर वाहनधारकांना कमीत कमी मानवी हस्तक्षेपाशिवाय आपली गाडी वाहनतळामध्ये पार्क करता येणे शक्य होणार आहे.\n- वाहनधारकाला मोबाईल ॲप द्वारे तसेच वेब साईट द्वारे वांद्रे - कुर्ला संकुलातील कोणत्याही नजिकच्या पार्किंगमध्ये वाहनळाच्या उपलब्धतेनुसार किमान 3 तास अगोदर गाडी पार्क करण्यासाठी आगाऊ जागा राखीव करता येणे शक्य होणार आहे.\n- वाहनतळामध्ये गाडी पार्क करण्यासाठी स्वयंचलित टिकीट प्रणालीनुसार वाहनधारकाला पार्किंग शुल्क भरता येणार आहे.\nपार्किंगमध्ये गाडी पार्क करणाऱ्या वाहनधारकांना पार्किंग तळापासून 3.00 कि.मी. च्या अंतरामध्ये जाण्यासाठी पार्किंगतळामध्ये कमीत कमी 3 इ-गाडया उपलब्ध असणार आहेत.\nमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना `ही` नावे देण्याची विनंती\nमुंबई - मंत्री, राज्यमंत्री यांना वाटप करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांना राज्यातील विविध गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.\nमहिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मांडले मत\nमुंबई - महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना चाप लावायचा असेल, तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज असून, याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून केली; तर खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होईल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत केले. येत्या महिला दिनाच्या निमित्ताने विधा\n...प्रवेशद्वारावरचं मुख्यमंत्र्यांचं शुभेच्छापत्र; महिला कर्मचारी आनंदित\nमुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करणाऱ्या महिलांना वेगळाच अनुभव आला. मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेचे मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी शुभेच्छापत्र आणि फूल देऊन स्वागत करत होते. या वेळी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शुभेच्छापत्र पाहून महिला कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बस\nदेवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे आज प्रकाशन\nमुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (ता.4) सायं. 5 वाजता विधानभवन, मुंबई येथे होत आहे.\n'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही किमान मनाची तरी...' मनसेच्या शुभेच्छा\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर प्रथमच आयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. राम मंदिर स्थापनेचा निर्णय झाल्यानंतर उद्धव यांनी आयोध्या दौरा करणार असे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली आह\nम्हणून अर्थसंकल्पावेळी अजित पवारांनी केलं नितीन गडकरींचं तोंड भरून कौतुक...\nमुंबई : आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून हा पहिलाच अर्थसंकल्प मांडण्यात आला. यात शेतकरी कर्जमाफी, तरुणांचा रोजगार, क्रीडा, पर्यटन, रस्तेविकास इत्यादी प्रकारच्या मुद्द्यांवर या अर्थसंकल्पात\nसरकारच्या एका निर्णयामुळे ठाण्यातील आंतरराष्ट्रीय शाळा होणार बंद\nठाणे : राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे. यासाठी तत्कालीन भाजप सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापना केले होते. परंतु, मविआ सरकारच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्रुटी असल्याचे कारण देत, हे मंडळ बरखास्त केले. या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील\nतब्ब्ल 'इतक्या' लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा झाली 4 हजार 807 कोटींची रक्कम...\nमुंबई : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आत्तापर्यंत ( 3 मार्च 2020 रोजी दुपारी 12 पर्यंत) 10 लाख लाभार्थींचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ पत्रकार कक्षात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी ही योज���ा विना अडथळा आणि गतिमान पद्धतीने सु\n'वर्षा'च्या भिंतींवर 'त्या' मजकूराबद्दल अमृता फडणवीस म्हणतात...\nमुंबई: महाराष्ट्रातील सत्ता पालटली आणि महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेलेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला सोडावा लागला. मागच्या डिसेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष बांगला सोडला. मात्र\nदहावी, बारावीच्या पेपर तपासणीला मुदतवाढ द्या\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे; तर दुसरीकडे दहावी व बारावीच्या परीक्षा या नियोजित कालावधीत सुरूच ठेवण्यात आल्या असून त्यांचे पेपर तपासणीचे काम सध्या शिक्षकांकडून जोरात सुरू आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_382.html", "date_download": "2021-06-23T03:19:15Z", "digest": "sha1:AQG5RUROTXRV5V2JWRV7NL5JXY4SMUYP", "length": 8551, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय\nसार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय\nसार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय\nवडूज मधील गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला गेलाय.\nयंदाच्या वर्षी वडूज गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला निर्णय ही कौतुकाची बाब आहे कारण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की सर्वांनी एक गाव एक गणपती प्रतिष्ठापणा करा मात्र वडूज मधील जागरुक नागरिकांनी असे न करता फक्त आपापल्या घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करणे योग्य आहे हे लक्षात आले व सर्व स्तरातून वडूज येथील गणपती मंडळांचे कौतुक होत आहे.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/a-womans-slit-throat-after-being-raped-body-found-near-nala-more-about-this-source-textsource-text-required-for-additional-translation-information/", "date_download": "2021-06-23T01:47:16Z", "digest": "sha1:3AQC2AAND77UIYIBLJLDRZ3I2BNOX45V", "length": 6607, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "बलात्कार करून महिलेचा चिरला गळा ; नाल्याजवळ सापडला मृतदेह – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप���ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nबलात्कार करून महिलेचा चिरला गळा ; नाल्याजवळ सापडला मृतदेह\nमहिलांवरील अत्याचारांच्या घटना वारंवार घडत असून, हा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. अशातच हादरवून टाकणारी बलात्काराची एक घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरातील एका नाल्याजवळ महिलेचा मृतदेह सापडला आहे. बलात्कार करून महिलेची हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.\nटाईम्स ऑफ इंडिया या दैनिकाने याबद्दलचं वृत्त दिलेलं आहे. बीकेसीजवळ परिसरातील एमटीएनएल जंक्शन येथील नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह मंगळवारी (११ मे) आढळून आला. महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसत होतं. काही स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.\nहत्या करण्यापूर्वी महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना दिसून आलं. त्यानंतर पुढील तपासात गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. तसेच महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी भादंवि कलम ३७६ (बलात्कार) आणि कलम ३०२ (हत्या) या कलमान्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमयत महिला देहविक्रीचा व्यवसाय करत होती, असं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. पैशाच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी घटना घडलेल्या परिसरातील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज मागविले आहे.\nजात पंचायतीकडून महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा; नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी\nकोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/bangal-election-result-news/", "date_download": "2021-06-23T02:01:40Z", "digest": "sha1:I23CLQDEMP2GFLVFHHGVCOJ6MHAGBKCL", "length": 10834, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "बंगालची वाघीण दिदीच... - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मा��णी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nतृणमूलने पार केला बहुमताचा आकडा\nआजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये (Bangal Election Result) तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपाला खूप मागे टाकले आहे. एक वेळ अशी होती की तृणमूल आणि भाजपा समसमान जागांवर आघाडीवर होते. परंतू आता हे अंतर मोठे होऊ लागल्याने तृणमूलच्या गोटात आनंदाचे वातावरण परतू लागले आहे.\nसध्याच्या कलांनुसार भाजपाला 98 जागांवर आघाडी मिळाली असून तृणमूल काँग्रेसला 188 जागांवर आघाडी मिळाली आहे. म्हणजेच तृणमूलने भाजपाला जवळपास 90 जागांनी मागे टाकले आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 जागांची गरज आहे. येथे 294 पैकी 292 जागांवर मतदान झाले आहे. (Bangal Election Result)\nदुसरीकडे ऐन निवडणुकीत एका छोट्या अपघातात जायबंदी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून पिछाडीवर आहेत. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना 8106 मतांनी मागे टाकले आहे. यामुळे सध्या बंगालमध्ये ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था होण्याची शक्यता दिसू लागली आहे.\nदेशभरात आजचा दिवस कोरोना काळातील हायव्होल्टेज निवडणुकांच्या निकालाचा आहे. निवडणूक आयोगाने कोणीही जल्लोष करू नये असे आदेश दिले आहेत. तरीही ही निवडणूक भाजपासाठी मोठा जल्लोष करण्यासारखी असणार आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये 3 वरून तीन आकडी जागा मिळविताना ममता बॅनर्जी यांचा पराभव आणि त्यांच्या सत्तेचे पतन अशा दोन गोष्टी भाजपाला साधण्याची संधी चालून आली आहे.\n'सरकारच्या नाकर्तेपणानेच दिल्लीत प्राणवायू अभावी बळी'\nतामिळनाडूचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना बलात्कारप्रकरणी अटक\nकोरोनाची तिसरी टाळणे अशक्य : एम्स\n‘…तर ‘अलमट्टी’वर नियंत्रण ठेवता येईल’\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/corona-vaccines-will-not-be-available-in-goa-from-tomorrow/", "date_download": "2021-06-23T03:09:42Z", "digest": "sha1:JMLACWN3ISRCI6VZWWHQNSJ4ZG3JLRGU", "length": 12666, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "गोव्यात मिळणार नाही उद्यापासून लस - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/गोवा /गोव्यात मिळणार नाही उद्यापासून लस\nगोव्यात मिळणार नाही उद्यापासून लस\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली माहिती\nदेशभरातील १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांना १ मेपासून कोरोना लस (corona vaccines) घेण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यासाठी विविध राज्यांनी ऑनलाईन नोंदणी सुद्धा सुरु केली. गोव्यामध्ये सुद्धा मोठ्याप्रमाणात तरुणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. पण राज्यातील १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांना लस मिळण्यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे. कारण १ मेच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून गोव्यात अद्याप लस उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून प्रसारित केलेल्या व्हिडीओ क्लिपनुसार, ‘राज्याला सिरमकडून लस मिळणार होत्या. पण आजअखेरपर्यंत राज्याला सदर लसींचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे उद्यापासून सुरु होणारे लसीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर त्यामुळे गर्दी करू नये. जेव्हा राज्याला लसींचा पुरवठा होईल तेंव्हा राज्यातील रुग्णालये, कम्युनिटी सेंटर आदी ठिकाणी नोंदणी करून लवकरच लसीकरण सुरु होईल.’ असे आवाहन केले आहे.\nदरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनावर राज्यातील नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले असून, सदर व्हिडीओखाली मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यात आला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण असतानाही आणि गेल्या महिनाभरात ३०० हुन अधिक नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेलेला असताना मुख्यमंत्री लसीकरणाबद्दल असे आवाहन कसे करू शकतात असा प्रश्न विचारण्यात येत आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या या आवाहनावर राज्यातील विरोधी पक्षानेही टीका केली असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ‘असंवेदनशील, बेजबाबदार आणि सदोष’ अशा शब्दात ‘ट्विट टीका’ केली असून, ‘गोव्याला सिरम कडून कोविड लस पाहिजे आहे. गोव्याला ‘कोरोनाडेथ डेस्टिनेशन’ करण्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी खुर्ची खाली करावी’ अशी मागणीही त्यांनी केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अदूर पुनावाला यांना टॅग केले आहे.\nगोव्यात कोरोनाचे महिनाभरात ३३७ बळी\nचित्रपट निर्माते के. व्ही. आनंद यांचे निधन\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विक���स करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\n‘निरोगी स्वास्थासाठी नियमित करा योगासने’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/lockdown-farme-party-newasa", "date_download": "2021-06-23T03:03:55Z", "digest": "sha1:WHAJFXRSAWRHB76FFT2A32ND2QFLK76C", "length": 5310, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लॉकडाऊन असतानाही शेतात रंगताहेत पार्ट्या", "raw_content": "\nलॉकडाऊन असतानाही शेतात रंगताहेत पार्ट्या\nनेवासा बुद्रुक |वार्ताहर| Newasa\nकरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना डॉक्टर, पोलीस, महसूल यंत्रणेची दमछाक होत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात काही नागरिक शेतात जाऊन उच्चभ्रू तळीरांम पार्ट्या करत आहेत. लॉकडाऊनचा फज्जा उ��वत रंगीत-संगीत पार्ट्या तसेच करमणुकीचे खेळ सुरू आहेत. अशा ठिकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे उल्लंघन करून लॉकडाऊनची मजा लुटली जात आहे.\nकरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे आणि अशावेळी ग्रामीण भागातील नागरिक शेतात जाऊन पार्ट्या रंगवत असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे अशा पार्ट्यांसाठी बाहेरून खाद्यपदार्थ मागविले जात आहेत. अशी विशेष मागणी पूर्ण करण्यासाठी परिसरातील संबंधित विक्रेत्यांकडून दुप्पट, तिप्पट दर लावून पाव, नॉनव्हेज, व्हेज, अवैध दारू यासह अन्य वस्तू पुरविल्या जात आहेत.\nअशा पार्ट्यांतून गेल्या काही दिवसांत अनेकांनी चांगली गंगाजळी जमा केली असल्याची चर्चा आहे. दिवसा व रात्री उशीरा अशा पार्ट्या रंगत असल्याने करोना सारख्या महामारीत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहतं आहे\nशनिवार आणि रविवारी अशा पार्ट्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनचे नियम मोडून शेतीवर जाऊन पार्ट्या करणार्‍यांवर अंकुश कोण ठेवणार अशी चर्चा परिसरात असून अशा पार्ट्यांतून करोना बाधितांची संख्या वाढू शकते. पार्ट्यांचे आयोजन करताना तसेच येथे बाहेरून खाद्य पदार्थ येत असल्याने यातून करोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. ग्रामीण भागातील काही हौशी तळीराम अशा पार्ट्या करत असून ते स्वत:सह इतरांनाही करोनाच्या धोक्यात लोटत आहेत. अश्या प्रकारे जर कोणी नियम मोडून अन्य ठिकाणी अथवा शेतात जाऊन पार्ट्या करून नियमांचे उल्लंघन करत असतील तर जमाव बंदी 144 व 188 कलम नुसार गुन्हे दाखल होऊ शकतात त्यामुळे या तळीरामांना लवकरचं सावध रहावे लागणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/lakshadweep-administrator-praful-patel-draconian-measures-congress-kasmir", "date_download": "2021-06-23T02:11:14Z", "digest": "sha1:QSYB7KK23IWCWTXFZ656NYEQPUUVYC22", "length": 24015, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लक्षद्वीप काश्मीरच्या मार्गावर, आरोपात तथ्य किती? प्रफुल पटेल कोण?", "raw_content": "\nगेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल यांच्याविरोधात निदर्शनं होत आहेत. गुजरातच्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये गृहमंत्री राहिलेले प्रफुल पटेल यांची 5 डिसेंबर 2020 ला लक्षद्वीपचा प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.\nलक्षद्वीप काश्मीरच्या मार्गावर, आरोपात तथ्य किती\nनवी दिल्ली- सध्या सोशल मीडियावर #SaveLakshadweep नावाचा कॅम्पेन चाल���ला जात आहे. लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल (Lakshadweep administrator Praful Patel) यांना पदावरुन हटवण्यासाठी हे कॅम्पेन सुरु करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल यांच्याविरोधात निदर्शनं होत आहेत. गुजरातच्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये गृहमंत्री राहिलेले प्रफुल पटेल यांची 5 डिसेंबर 2020 ला लक्षद्वीपचा प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता लक्षद्वीप स्टुडेंट असोसिएशनसह अनेक विद्यार्थी आणि राजकीय संघटना प्रफुल पटेल यांच्या नियुक्तीला विरोध करत आहेत. त्यांच्या नीती लोकविरोधी आणि संघाचा अजेंडा चालवणाऱ्या असल्याचं म्हणत निदर्शने केले जात आहेत. केरळच्या अनेक खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून म्हटलंय की, 'पटेल यांच्या सर्व आदेशांचा हेतू लक्षद्वीपच्या लोकांची परंपरा आणि संस्कृती नष्ट करण्याचा आहे' (Lakshadweep administrator Praful Patel draconian measures congress kasmir)\nप्रफुल पटेल यांना विरोध का होतोय\nप्रफुल पटेल यांच्या विरोधामागे अनेक कारणे आहेत. पटेलांनी लक्षद्वीपसाठी नवे कोरोना नियम जारी केलेत. याआधी कोचीवरुन येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन होणे अनिवार्य होते. पण, पटेल यांनी हा नियम बदलला असून प्रवासाच्या 48 तास आधीचा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्यांना लक्षद्वीपमध्ये येण्याची परवानगी देण्यात आलीये. त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचा दावा करण्यात आलाय. पहिल्या लाटेमध्ये लक्षद्वीपमध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी होती. पण, 18 जानेवारीपासून रुग्ण संख्या वाढू लागली आहे. लक्षद्वीपमध्ये आतापर्यंत 6 हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून आलीये. संक्रिय रुग्णांची संख्याही 1200 च्या पुढे आहे.\nहेही वाचा: Twitter, Facebook : सोशल मीडिया मोदी सरकारच्या रडारवर का\nबीफ खाण्यास बंदी, मद्यावरील निर्बंध हटवले\nलक्षद्वीपमधील 96 टक्के लोकसंख्या ही मुस्लीम आहे. 25 फेब्रुवारी, 2021 ला अॅनिमल प्रिजर्वेशन रेग्युलेशन-2021 अंतर्गत गोहत्या, गोमांस उत्पादन, परिवहन, विक्री आणि खरेदीवर बंदी आणण्यात आलीये. याचा मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. प्राण्यांच्या संरक्षणाच्या नावावर लोकविरोधी निर्णय घेतले जात आहेत. लोकांनी कसं जगावं आणि काय खावं हे ठरवलं जात आहे, असा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे अशा कायद्याची मागणी कोणीही केली नव्हती, शिवाय निर��णय घेताना स्थानिकांशी चर्चाही करण्यात आली नव्हती. दुसरीकडे, स्थानिकांच्या मान्यतेनुसार लक्षद्वीपमध्ये मद्य पेण्यास बंदी होती. पण, आता पर्यटन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावावर मद्य लायसेन्स देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.\nलक्षद्वीप डेव्हलपमेंट अॅथॉरिटी रेग्युलेशन, 2021\nलोकांची सर्वाधिक नाराजी 'लक्षद्वीप डेव्हलपमेंट अॅथॉरिटी रेग्युलेशन, 2021' प्रस्तावावर आहे. या नव्या प्रस्तावानुसार, प्रशासनाला डेव्हलपमेंटसाठी स्थानिकांची संपती ताब्यात घेण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. ड्राफ्टमध्ये म्हणण्यात आलंय की, सरकारकडे चल आणि अचल संपत्तीचे संपादन, धारण आणि व्यवस्थापन करण्याची शक्ती असेल. या रेग्युलेशनला लक्षद्वीप स्टुडेंट असोसिएशनने जोरदार विरोध केलाय. तसेच याविरोधात कॅम्पेन सुरु केलंय.\nहेही वाचा: Corona: भारताच्या R व्हॅल्यूमध्ये घट; पहिल्यांदाच असं घडलं\nदेशातील सर्वात कमी क्राईम रेट असणाऱ्या लक्षद्वीपमध्ये प्रफुल पटेलांनी प्रिवेंशन ऑफ अँटी-सोशल अॅक्टिविटीज अॅक्ट (PASA) सादर केला आहे. याला गुंडा अॅक्ट म्हणून संबोधलं जात आहे. या अॅक्टनुसार, कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिकरित्या माहिती न देता, एक वर्षापर्यंत ताब्यात घेतले जाऊ शकते. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nप्रफुल पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जातात. 2016 मध्ये त्यांना दादरा-नगर हवेली आणि दमन-दीवचा प्रशासक करण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रशासक म्हणून केवळ आयएएस अधिकाऱ्याची निवड केली जाते, पण प्रफुल पटेल यांच्याबाबतीत हा नियम डावलण्यात आला. या वर्षीच्या सुरुवातीला दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहन डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख होता. डेलकर यांच्या मुलाने प्रफुल पटेल यांच्यावर 25 कोटी मागितल्याचा आरोप केला होता.\nपटेल यांना हटवण्याची काँग्रेसची मागणी\nप्रफुल पटेल यांच्याविरोधात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. काँग्रेसने पटेल यांना हटवण्याची, तसेच त्यांनी घेतलेले निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. आयएसएस अधिकाऱ्यावा वगळून एखाद्याची या पदासाठी नियुक्ती का करण्यात आली पटेल भारतीय जनता पक्षाचा आणि संघाचा अजेंड��� चालवत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. प्रफुल पटेल लक्षद्वीपला काश्मीरच्या मार्गावर नेत असल्याचा आरोप केरळमधील काँग्रेसचे नेते व्ही. टी. बलराम यांनी केला आहे.\n राहुल गांधींचं PM मोदींना पत्र\nनवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांना पत्र लिहून लक्षद्वीपमध्ये (Lakshwadeep) लागू करण्यात येत असलेल्या नव्या सुधारणा मागे घेण्याची मागणी केली आहे. मुस्लीम बहुल असलेल्या केंद्रशासित प्रदेशात\nएकाचवेळी 15 भाजप नेत्यांचा राजीनामा; जाणून घ्या प्रकरण\nलक्षद्वीप- फिल्ममेकर आयशा सुल्तानाविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर भाजप नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. लक्षद्वीपच्या 15 भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आयशा सुल्ताना विरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे लक्षद्वीप भाजप अध्यक्ष सी अब्दुल खादर हा\nये दिवार तुटती क्यू नही.. असं विचारण्याची वेळ विरोधकांवर येणार : अजित पवार\nमुंबई : 'ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी क्यु नही..असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला पडेल. अशा शब्दात महाविकास आघाडी सरकार पाडणार असे कायम भाकित करणार्‍या भाजपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला.\nखासदारांची मुख्य सचिवांकडे तक्रार... कोरोनाच्या संकटातही केले जाते राजकारण\nभंडारा : कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी सर्व पक्षांनी एकजुटीने काम करण्याऐवजी काहीजण तेथेही राजकारण आड आणतात, असा आरोप करून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे.\nऑनलाइन बैठकीत का संतापले अनिल देशमुख\nनागपूर : गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी करण्यासाठी उशिर होत आहे. त्यामुळे पालकमंत्री अनिल देशमुख चांगलेच संतापले. दिवाळी संपली तरी अद्याप धान खरेदी सुरू का करण्यात आली नाही, याचा जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. २५ नोव्हेबरपर्यंत सर्व धान खरेदी केंद्र सुरू करा. तसेच २८ नोव्हेंबरला मी स्वत\nशनिशिंगणापूरप्रमाणेच शिर्डीकरांना हवेत स्थानिक विश्वस्त, साई संस्थान राष्ट्रवादीकडे घ्या\nशिर्डी ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन वर्ष लोटले, तरी साईसंस्थानवर विश्वस्त मंडळ नेमले गेले नाही. त्यामुळे येथ��ल विकास ठप्प झाला. हे देवस्थान राष्ट्रवादीने स्वतःकडे घ्यावे व नव्या मंडळात स्थानिकांची निम्मी संख्या ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर\nBhandara Fire : कडक पोलिस बंदोबस्त; पण, रुग्णालयात शुकशुकाट; केवळ मीडियाच्या लोकांना प्रवेश\nभंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांच्या अतिदक्षता कक्षात आग लागून १० बालकांचा मृत्यू झाल्यावर रुग्णालय परिसरात दुसऱ्या दिवशी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. मुख्य प्रवेशद्वार सकाळपासून बंद होते. परिसरात शुकशुकाट होता. रविवार असल्याने ओपीडी बंद होती. मात्र, रुग्णालयात भरती असले\nवर्षा राऊत यांना ED नोटीस; आदित्य ठाकरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया\nमुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावला आहे. PMC बँकेतील व्यवहारांप्रकरणी ED ने वर्षा राऊत यांना समन्स बजावला आहे. उद्या ED कार्यालयात चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ED ने बोलावलं आहे. PMC बँकेतील एका आरोपीच्या पत्नीच्या मदतीने वर्षा राऊत यांनी ५५ लाखांचा आर्थिक गैर\n'भाजप विरोधात बोलले तर ईडी अन् सीबीआय चौकशी लागतेय'\nनागपूर : ईडीचा अशाप्रकारे उपयोग करणे दुर्दैवी आहे. राज्यात अशाप्रकारचं राजकारण कधीही पाहण्यात आले नाही. भाजपच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी लावली जाते. मात्र, आता सीबीआयबाबत आम्ही निर्णय घेतलाय. आमच्या परवानगीशिवाय सीबीआय राज्यात चौकशी करू शकत नाही, असे राज्याचे गृहमं\nमहापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणणार रंगत; खासदार पटेल यांनी दिला कानमंत्र\nनागपूर : पुढील महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील विविध भागांत मेळावे घेणार आहे. पक्षाच्या बळकटीसाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना याबाबत कानमंत्र दिला. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस रंगत आणणार असल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maximumpune.com/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9/", "date_download": "2021-06-23T02:48:23Z", "digest": "sha1:77LR2ZZTUYEZNPOBAZ7445U5FLQ7N6FU", "length": 20719, "nlines": 82, "source_domain": "maximumpune.com", "title": "गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालयातर्फे भारतामध्‍ये ‘नर्चरिंग नेबरहूड्��� चॅलेंज’ सादर", "raw_content": "\nगृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालयातर्फे भारतामध्‍ये ‘नर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंज’ सादर\nNovember 5, 2020 November 5, 2020 Maximum PuneLeave a Comment on गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालयातर्फे भारतामध्‍ये ‘नर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंज’ सादर\nस्‍मार्ट सिटीज मिशन, गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालयाने नेदरलँड्समधील बर्नार्ड वॅन लीअर फाऊंडेशन (BvLF)सोबत सहयोगाने, तसेच डब्‍ल्‍यूआरआय इंडियाच्‍या तंत्रज्ञान सहयोगाने ‘नर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंज‘साठी कार्यक्रमाचे आयोजन केले. ०-५ वर्षे वयोगटातील तान्‍ही व लहान मुले आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्‍यांच्‍या केअरगिव्‍हर्सच्‍या गरजांवर लक्ष केंद्रित करत उपक्रमाने भारतीय शहरांना स्थिर, सर्वसमावेशक व कुटुंबास अनुकूल बनवण्‍याप्रती महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हा उपक्रम भारतभरातील चॅलेंजला पाठिंबा देईल आणि ४ नोव्‍हेंबर २०२० पासून अर्ज स्‍वीकारण्‍यास सुरूवात होईल. सर्व स्‍मार्ट शहरे, राज्‍ये व केंद्रशासित प्रदेशांचे राजधानी शहर आणि ५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्‍या असलेली इतर शहरे या चॅलेंजमध्‍ये सहभाग घेण्‍यास पात्र आहेत.\nसर्वसमावेशक विकासाच्या त्याच्या मुख्य उद्देशांतर्गत, भारत सरकार सर्व असुरक्षित नागरिकांसाठी, विशेषत: लहान मुलांसाठी शहरी भागात संधी वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे. लहान मुलांचे व त्यांच्या केअरगिव्‍हर्सचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्‍यासाठी‘नर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंज‘ हे भारतीय शहरांना सार्वजनिक ठिकाणी वातावरण-अनुकूल सुधारणा, गतीशीलता, सेवांची उपलब्‍धता व डेटा व्‍यवस्‍थापनामध्‍ये उद्देशीय कामगिरी करण्‍यासोबत अग्रणी राहण्‍याचे खुले आवाहन आहे.\nसंशोधन निदर्शनास आणते की, वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळात विशेष लक्ष दिल्‍याने तान्‍ह्या व लहान मुलांना त्‍यांच्‍या पूर्ण क्षमता विकसित करण्‍यामध्‍ये मदत होते. कोविड-१९ संकटामुळे तान्‍ह्या मुलांचे आरोग्‍यदायी संगोपन व त्‍यांच्‍या केअरगिव्‍हर्सच्‍या आरोग्‍यासाठी नैसर्गिक हरित जागा उपलब्‍ध होण्‍यासोबत अनुकूल वातावरण, बालपणीच उत्तम संगोपन आणि खेळण्‍याची संधी यांचे महत्त्व प्रकर्षाने दिसून आले आहे. गरोदर महिला, तान्‍ही व लहान मुले आणि त्‍यांच्‍या कुटुंबांसाठी सार्वजनिक ठिकाणी सुधारणा करत शहरे प्रत्‍येक���साठी सक्षम समुदाय, आर्थिक विकास व आरोग्‍यदायी वातावरणाला चालना देऊ शकतात.\n‘नर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंज‘च्‍या माध्‍यमातून शहरांना खेळ व परस्‍परसंवादांसाठी पार्क्‍स, बाग व खुल्‍या जागांची पुनर्कल्‍पना करण्‍यासाठी; लहान मुलांसाठी रस्‍ते सुरक्षित करण्‍यासाठी; वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळात उपलब्‍ध होणा-या अंगणवाडी व सार्वजनिक आरोग्‍य केंद्रे यांसारख्‍या सेवांमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी तान्‍ह्या बाळांसाठी सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात आले आहे. एकीकृत व पूरक हस्‍तक्षेप प्रशंसनीय आहेत. या चॅलेंजचा भाग म्‍हणून हाती घेण्‍यात आलेल्‍या सुधारणा मंत्रालयाच्‍या वॉकेबल व सायकल-फ्रेण्‍डली शहरांच्‍या उपक्रमांच्‍या लाभांमधून प्रेरित असतील.\n३ वर्षाच्‍या उपक्रमादरम्‍यान प्रस्‍ताव, सुसज्‍जता व कटिबद्धतेच्‍या आधारावर निवडण्‍यात आलेल्‍या शहरांना तान्‍ह्या मुलांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारणारे सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍यासोबत मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्‍यासाठी तंत्रज्ञान पाठिंबा व क्षमता-निर्माण साह्य मिळेल. काळासह हा उपक्रम शहरातील नेते, व्‍यवस्‍थापक, कर्मचारी, अभियंते, शहरी नियोजक व आर्किटेक्‍ट्सना भारतीय शहरांचे नियोजन व व्‍यवस्‍थापनामध्‍ये तान्‍ह्या मुलांच्‍या सर्वांगीण विकासावर लक्ष देण्‍यामध्‍ये सक्षम करेल.\nराज्‍यमंत्री (स्‍वतंत्र कार्यभार) श्री. हरदीप सिंग पुरी म्‍हणाले, ‘‘शहरी वातावरण लहान मुलांचे आरोग्‍य व विकासाला विशेषत: जीवनाच्‍या पहिल्‍या पाच महत्त्वपूर्ण व असुरक्षित वर्षांमध्‍ये आकार देण्‍यास मदत करते. मुलाच्‍या जीवनातील पहिल्‍या १,००० दिवसांदरम्‍यान दर सेकंदाला १ दशलक्षहून अधिक नवीन मज्‍जासंस्‍था निर्माण होतात. लहान मुले व त्‍यांच्‍या कुटुंबांचा सार्वजनिक सहवास सुरक्षित असण्‍यासोबत सुरूवातीच्‍या बालपणासाठी अनुकूल करत नर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंज आगामी दशकांमध्‍ये भारतीय शहरांमध्‍ये अधिक प्रबळ सामाजिक व आर्थिक विकास निष्‍पत्तींसाठी पाया रचण्‍यामध्‍ये मदत करू शकते.” ते पुढे म्‍हणाले, ”कुटुंबांना अपुरे सार्वजनिक परिवहन, तसेच अन्‍न, आरोग्‍यसेवा व मुलांची योग्‍य काळजी घेण्‍यासंदर्भात आव्‍हाने आहेत. विचारपूर्वक केलेले शहरी नियोजन व रचना अशा आव्‍हानांवर मात करण्‍यामध्‍ये आणि मुलाला जीवनाच्‍या सुरूवातीच्‍या काळात उत्तम संगोपन व पोषण देण्‍यामध्‍ये प्रमुख भूमिका बजावू शकतात. यामध्‍ये १५ मिनिटांच्‍या पायी अंतरावर लहान मुलांच्‍या कुटुंबासाठी आवश्‍यक असलेल्‍या मूलभूत गोष्‍टींची पूर्तता करणारे मिक्‍स्‍ड-युज नेबरहूड्स ‘वॉकेबल‘ , केअरगिव्‍हर्सना सुविधा देण्‍यासोबत लहान मुलांना सुरक्षितपणे वावरण्‍याची सोयीस्करता देणा-या घराजवळच उत्‍साहपूर्ण, हरित सार्वजनिक जागा, कुटुंबांना लहान मुलांसोबत सुलभपणे, किफायतशीरपणे व आनंदाने प्रवास करण्‍याची सेवा देणारे सुरक्षित परिवहन मार्ग व परिवहन यंत्रणा, सुरक्षित हवेचा दर्जा व कमी ध्‍वनी प्रदूषणासह आरोग्‍यदायी वातावरण आणि कुटुंबाच्‍या आरोग्‍यासाठी हितकारक उत्‍साहपूर्ण सामाजिक जीवन या गोष्‍टींचा समावेश आहे.”\nगृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालयाचे (एमओएचयूए) सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा म्‍हणाले, ‘‘शहर सर्व लोकांच्‍या हिताचे असण्‍यासाठी सर्वात असुरक्षित समूहांच्‍या गरजांची काळजीपूर्वक पूर्तता करणे आवश्‍यक आहे. शहर नियोजनामध्‍ये लहान मुलांच्‍या संगोपनास अनुकूल सुविधांचा समावेश केल्‍याने अधिक सर्वांगीण, लोक-केंद्रित शहरी विकास होण्‍यास मदत होईल.”\nबर्नार्ड वॅन लीअर फाऊंडेशनच्‍या भारतीय प्रतिनिधी ऋषदा मजीद म्‍हणाल्‍या,’‘आमचा विश्‍वास आहे की, तान्‍ही मुले, किशोरवयीन मुले आणि त्‍यांचे पालक व केअरगिव्‍हर्ससाठी अनुकूल वातावरण हा लहान निवासी व सर्व लोकांसाठी मूलभूत पायाभूत सुविधा व उत्तम जीवनाचा दर्जा देण्‍यावर फोकस देण्‍यासोबत शहरांबाबत विचार करण्‍याकरिता स्थिर व सर्वसमावेशक मार्ग आहे. सार्वजनिक ठिकाणे, गतीशीलता, लहान मुलांसाठी उपलब्‍ध होणा-या सेवा आणि इतर समान पैलूंवरील फोकस त्‍यांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍यासाठी फायदेशीर आहे. तान्‍ह्या व लहान मुलांसाठी काम करणारी शहरे सर्वांसाठी काम करतील असे मानले जाते. आम्‍ही हा महत्त्वपूर्ण उपक्रम सादर करण्‍यासाठी गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालयाचे आभार मानतो. आम्‍ही वर्ल्‍ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया व सहभाग घेणा-या शहरांसोबत सहयोग जोडण्‍यास उत्‍सुक आहोत.”\nडब्ल्यूआरआय इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. ओ. पी. अगरवाल म्‍हणाले,’‘भारतातील शहरी विकास चर्चेमध्‍ये लोक-केंद्रित दृष्टिकोनाला प्राधान्‍य दिले पाहिजे. लहान मुलांसाठी शहरे डिझाइन केल्‍याने ते सर्वांसाठी सुरक्षित व आरामदायी असल्‍याची खात्री मिळेल. आपण आपल्‍या शहरांची ठिकाणे म्‍हणून पुनर्कल्‍पना करणे गरजेचे आहे, जेथे लहान मुलांचे सुरक्षित, उत्तम व प्रेरणादायी वातावरणामध्‍ये संगोपन होऊ शकेल. यासाठी रस्‍ते, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक परिवहन, सुविधा व उपयुक्‍त सेवांची उपलब्‍धता व शहरी लवचिकतेची पुनर्निर्मिती करत पादचारी-केंद्रित शहरांच्‍या मूलभूत तत्त्वांचा अवलंब केला पाहिजे. आम्‍हाला एमओएचयूएचे नेतृत्‍व लाभलेल्‍या आणि बर्नार्ड वॅन लीअर फाऊंडेशनचा पाठिंबा असलेल्‍या या उपक्रमाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही भारतीय शहरांसोबत सहयोगाने काम करत त्‍यांना या दृष्टिकोनाचा अलवंब करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यास उत्‍सुक आहोत.”\nआवास और शहरी मामलों के मंत्रालय ने भारत में लॉन्च किया “नर्चरिंग नेबरहुड्स चैलेंज”\nपुणेज मोस्‍ट पॉवरफुल २०१९-२०२० च्‍या व्‍यक्‍तींचा सन्‍मान\nऑटोरिक्षांना अचंबित करताना पाहा फक्‍त ‘OMG\nईपीएलची प्लॅटिना ही जगातील प्रथम पूर्णपणे रीसायकल करण्यायोग्य पॅकेजिंग ट्यूब\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nग्लोबल एनसीएपी’च्या वतीने रेनो ट्रायबर’ला प्राप्त 4-स्टार एडल्ट सेफ्टी रेटींग’ने अधोरेखित केले\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maximumpune.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-23T01:56:34Z", "digest": "sha1:TXILELMAO5SNQOAY6AXJVHGQGIIJK5KZ", "length": 6722, "nlines": 76, "source_domain": "maximumpune.com", "title": "पुणेकर अनुभवणार भारतीय व युरोपियन मातीची ‘खुशबू’", "raw_content": "\nपुणेकर अनुभवणार भारतीय व युरोपियन मातीची ‘खुशबू’\nभारतीय संगीत व युरोपियन ‘जिप्सी’ संगीताचा अनोखा मिलाफ ‘खुशबू’ या नृत्य व संगीताच्या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे. पुण्यातील ‘अलीऑन्स फ्राँसेज’ व ‘अॅस्टीटयू फ्राँसे’ यांच्या वतीने आणि फर्ग्युसन महाव��द्यालयाच्या ‘फ्रेंच’ विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम शनिवार दि. ८ फेबुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एन. एम. वाडिया अॅम्फी थेटर येथे होणार आहे. कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.\nराजस्थानच्या मातीचा सुगंध घेऊन पद्मश्री गुलाबो सपेरा यांचे सपेरा समाजातील ‘काल्बेलीया’ हे पारंपरिक लोकनृत्य व लोकगीत, ज्येष्ठ सारंगी वादक मुराद अली खान व फ्रांसचे संगीतकार तिती रोबँ या तिघांचा एकत्र सांगितीक अविष्कार यात बघायला मिळणार आहे. तसेच यावेळी प्रसिद्ध कथक नृत्यांगना महूआ शंकर यांचा नृत्याविष्कार रसिकांना बघायला मिळणार आहे. यावेळी शुहेब हसन (गायन), डिनो बंजारा (ताल वाद्य), अमान आली खान (तबला) यांची साथसंगत असणार आहे.\n‘अलीऑन्स फ्राँसेज’ ही संस्था भारतीय व फ्रेंच यांच्यात सांस्कृतिक देवाण-घेवाण होऊन परस्परात सलोखा बनून राहावा यासाठी प्रयत्नशील असते. त्यादृष्टीकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. या कार्यक्रमाचे मुंबई, बंगलोर, पुणे, चेन्नई, चंदीगड, दिल्ली असे देशभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.\nरेनो काइगर आता INR 5.45 लाखांपासून उपलब्ध; आजपासून नोंदणी सुरू\nलिंहॉफ इंडिया प्रा ली आणि जीएमएमसीओ मध्ये सामंजस्य करार\n‘आयओटी’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन स्पर्धेत पुणेकर आनंद ललवाणी यांना जागतिक यश\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nग्लोबल एनसीएपी’च्या वतीने रेनो ट्रायबर’ला प्राप्त 4-स्टार एडल्ट सेफ्टी रेटींग’ने अधोरेखित केले\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2021-06-23T03:31:22Z", "digest": "sha1:T5JLANTH43LIQM6DLUN5ENH4S4KLR2KH", "length": 13996, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आलिया भट्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\n१५ मार्च, १९९३ (1993-03-15) (वय: २८)\nइ.स. २०१२ - चालू\nफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार\nपूजा भट्ट (सावत्र बहीण)\nआलिया भट्ट (जन्म: १५ मार्च १९९३) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिने टू स्टेट , शानदार, हायवे,हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपुर ॲंन्ड सन्स, ह्या चित्रपटात उल्लेखनीय काम केल आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.\nआलिया भट्टचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी मुंबईमध्ये भारतीय चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांच्या भट्ट कुटुंबात झाला होता. तिचे वडील गुजराती वंशाचे आहेत आणि तिची आई काश्मिरी पंडित आणि जर्मन वंशाची आहे. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिला एक मोठी बहीण, शाहीन, पूजा भट्ट आणि राहुल भट्ट अशी दोन सावत्र भावंडे आहेत. अभिनेता इमरान हाश्मी आणि दिग्दर्शक मोहित सूरी हे तिचे माहेरचे चुलत भाऊ अथवा बहीण असून निर्माता मुकेश भट्ट तिचे काका आहेत. आलियाचे शिक्षण जमनाबाई नरसी शाळेत झाले.\n१९९९ संघर्ष रीत बालकलाकार\n२०१२ स्टुडन्ट ऑफ द इयर शनाया वरुण धवन\n२०१४ हायवे वीरा रणदीप हूडा\n२०१४ टू स्टेट्स अनन्या अर्जुन कपुर\n२०१५ शानदार आलिया शाहिद कपुर\n२०१५ हम्पटी शर्मा की दुल्हनीया काव्या वरुण धवन\n२०१६ कपूर ॲंन्ड सन्स टिया सिद्दार्थ मल्होत्रा\n२०१६ उडता पंजाब बौरिया/मेरी शाहिद कपूर\n२०१६ ऐ दिल है मुश्किल डीजे कोणीही नाही\n२०१६ डियर जिंदगी कायरा शाहरुख खान\n२०१७ बद्रीनाथ की दुल्हनिया वैदेही वरुण धवन\n२०१८ राजी सहमत विकी कौशल\n२०१९ गली बॉय सफिना रणवीर सिंग\n२०१९ कलंक रुप वरुण धवन\n२०१९ स्टुडंट ऑफ द इयर २ आलिया भट कोणीही नाही\n२०२० सडक २ आर्या आदित्य रॉय कपूर\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील आलिया भट्टचे पान (इंग्लिश मजकूर)\nफिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री\nमीना कुमारी (१९५४) • मीना कुमारी (१९५५) • कामिनी कौशल (१९५६) • नूतन (१९५७) • नर्गिस (१९५८) • वैजयंतीमाला (१९५९) • नूतन (१९६०)\nबिना रॉय (१९६१ ) • वैजयंतीमाला (१९६२) • मीना कुमारी (१९६३) • नूतन (१९६४) • वैजयंतीमाला (१९६५ ) • मीना कुमारी (१९६६ ) • वहिदा रेहमान (१९६७ ) • नूतन (१९६८) • वहिदा रेहमान (१९६९ ) • शर्मिला टागोर (१९७०) • मुमताज (१९७१) • आशा पारेख (१९७२) • हेमा मालिनी (१९७३) • डिंपल कापडिया आणि जया बच्चन (१९७४) • जया बच्चन (१९७५) • लक्ष्मी (१९७६) • राखी (१९७७) • शबाना आझमी (१९७८) • नूतन (१९७९ ) • जया बच्चन (१९८०)\nरेखा (१९८१) • स्मिता पाटील (१९८२) • पद्मिनी कोल्हापुरे (१९८३) • शबाना आझमी (१९८४) • शबाना आझमी (१९८५) • डिंपल कापडिया (१९८६) • निरंक (१९८७) • निरंक (१९८८) • रेखा (१९८९) • श्रीदेवी (१९९०) • माधुरी दीक्षित (१९९१) • श्रीदेवी (१९९२) • माधुरी दीक्षित (१९९३) • जुही चावला (१९९४) • माधुरी दीक्षित (१९९५) • काजोल (१९९६) • करिश्मा कपूर (१९९७) • माधुरी दीक्षित (१९९८) • काजोल (१९९९) • ऐश्वर्या राय (२०००)\nकरिश्मा कपूर (२००१) • काजोल (२००२) • ऐश्वर्या राय (२००३) • प्रीती झिंटा (२००४) • राणी मुखर्जी (२००५) • राणी मुखर्जी (२००६) • काजोल (२००७) • करीना कपूर (२००८) • प्रियांका चोप्रा (२००९) • विद्या बालन (२०१०) • काजोल (२०११) • विद्या बालन (२०१२) • विद्या बालन (२०१३) • दीपिका पडुकोण (२०१४) • कंगना राणावत (२०१५) • दीपिका पडुकोण (२०१६) • आलिया भट्ट (२०१७)\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. १९९३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी २०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10174", "date_download": "2021-06-23T02:38:45Z", "digest": "sha1:2MBPI76XBJTRDPV3SOQJP3KPUJJVR7Y3", "length": 30404, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nराष्ट्राच्या जीवनाच्या दृष्टीने आणि त्याच्या प्रगतीच्या दृष्टीने कर्तबगार माणसे घडवावी लागतात. विशेषत: राजकीय क्षेत्रात तर अशी माणसे तयार करावीच लागतात. अशा कर्तृत्त्ववान जबरदस्त धुरिणांची ‘ शाळा ‘ शिवाजीमहाराजांनी तयार केली. त्यात योद्धे तयार झाले , राज्यकारभारी तयार झाले. त्यातूनच हिंदवी स्वराज्य तयार झाले. पुढे एकदा (इ. १६७७ फेब्रुवारी) गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह मराठ्यांंच्या मांदियाळीतील येसाजी कंकाचं विलक्षण धैर्य , शौर्य आणि कौशल्य पाहून शिवाजी महाराजांना म्हणाला , ‘ महाराज , हा येवढा येसाजी कंक आपण आमच्या पदरी द्या ‘\nबादशाह येसाजीवर बेहद्द खूश झाला होता. म्हणून तो म्हणतोय , हा माणूस आमच्या पदरी द्या , तेव्हा महाराजांनी जे उत्तर दिले , ते एका बखरीत नमूद आहे. ते म्हणाले , ‘ आम्ही मोतियांची माळ गुंफली. त्यातील मोती आपण मागता. कैसा द्यावा ’ याचा अर्थ स्पष्ट आहे. अशी मोतियांची माळ तयार करणारे आपल्या इतिहासात तीन नेते डोळ्यासमोर राजकीय क्षेत्रात दिसतात. त्यातील पहिले नेते छत्रपती शिवाजी महाराज. दुसरे नेते बाजीराव (पहिले) पेशवे आणि तिसरे महात्मा गांधी. या तिघांनीही हुकमी शक्ती निर्माण केली.\nपण हीच परंपरा खुंटली. आपल्याला राष्ट्र उभे करावयाचे आहे. हाच विचार खुंटला. म्हणूनच आपल्याकडे ‘ मॉब ‘ गोळा झाला आणि होतोय. सिलेक्टेड आणि इंटलेक्च्युअल असे नवीन पिढीत , एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही , युवानेते आज नजरेत येतात का सध्या तरी भीती वाटते आहे , की सगळ्या भारताचाच बिहार होणार काय \nमहाराजांनी आरमार अगदी नव्याने सुरू केले. हे काम केवढे कठीण होते शून्यातून अथांग सागरात लढवय्ये आणि लढाऊ योद्धे आणि युद्धनौका निर्माण करावयाच्या होत्या. समोर शत्रू होता , युरोपीयन. सागरी सैनिक तर ‘ श्रीगणेशा ‘ पासून तयार करावयाचे होते. अवघ्या तीन वर्षात महाराजांनी या बाळ आरमाराला ऐरावताचे बळ आणले. आरमारी सैनिकांच्या तरबेज हत्यारबाजीच्या आणि तोफा बर्कंदाजीच्या उत्कृष्ट शिपाईगिरीच्या जोडीला , सागरी किल्ल्यांची आणि लढाऊ गलबतांची बांधणी करणारे कामगारही महा��ाजांनी उभे केले. जेम्स डग्लस याने आपल्या ‘ अराऊंड बॉम्बे ‘ या गंथात इ. स. १८८५ मध्ये लिहून ठेवले आहे , की ‘ अरे शून्यातून अथांग सागरात लढवय्ये आणि लढाऊ योद्धे आणि युद्धनौका निर्माण करावयाच्या होत्या. समोर शत्रू होता , युरोपीयन. सागरी सैनिक तर ‘ श्रीगणेशा ‘ पासून तयार करावयाचे होते. अवघ्या तीन वर्षात महाराजांनी या बाळ आरमाराला ऐरावताचे बळ आणले. आरमारी सैनिकांच्या तरबेज हत्यारबाजीच्या आणि तोफा बर्कंदाजीच्या उत्कृष्ट शिपाईगिरीच्या जोडीला , सागरी किल्ल्यांची आणि लढाऊ गलबतांची बांधणी करणारे कामगारही महाराजांनी उभे केले. जेम्स डग्लस याने आपल्या ‘ अराऊंड बॉम्बे ‘ या गंथात इ. स. १८८५ मध्ये लिहून ठेवले आहे , की ‘ अरे तो शिवाजी महाराष्ट्राच्या भूभागात जन्माला आला. जर तो आणि त्याचे वाडवडील सागरी जीवनात जन्माला आले असते , तर तुम्हा युरोपीय लोकांना त्याने आफ्रिकेच्या अलिकडे पूवेर्ला (म्हणजेच कोकण किनाऱ्याकडे) फिरकूही दिले नसते. ‘\nहे सारे महाराजांनी शून्यातून निर्माण केले. सैनिकी , आरमारी , डोंगरी वा राजकारभारी क्षेत्रात महाराजांनी जबर आणि तरबेज म्हणजेच जाणत्या युवकांची हुकमी शक्ती उभी केली. या हुकमी शक्तीला अतिशय महत्त्व आहे. त्याकरिता सर्व माणसांचीच मानसिकता आगळीवेगळी घडवावी लागते. त्याची ताकद यंत्रापेक्षा जास्त असते. कारण यंत्रच माणसांनी निर्माण केलेले असते. महाराजांनी ही सजीव आणि सुबुद्ध , तत्पर आणि विवेकी माणसांची शाळाच निर्माण केली.\nरायगडावरच्या टकमक टोकाकडे आमचे नेहमीच विस्फारून लक्ष जाते. तो भयंकर कडा जणू आपल्याला बजावीत असतो , की ‘ पोरांनो , इथून चढायची हिम्मत होईल फक्त वाऱ्याच्या झोताला आणि उतरायची हिम्मत होईल फक्त पाण्याच्या धोधो धारेला. मी अजिंक्य आहे. सीतेच्या अंत:करणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य तेवढंच माझ्या या कड्यावरून चढून येणं शत्रूलाही अशक्य. कारण मी महाराजांचा कडा आहे आणि माझ्या खांद्यावर उभे आहेत तरबेज बलाढ्य , बुद्धिमान आणि इमानदार मराठी युवक. शिवसैनिक. ‘\nहा टकमक्या कडा स्वराज्याशी दोह करणाऱ्या हरामखोरांचा कडेलोट करण्याकरिता महाराजांनी खास ठेवला होता म्हणे पण शिवकाळात या कड्यावरून कोणाचाही कडेलोट केल्याची नोंद नाही. कारण स्वराज्याशी कोणी हरामखोरी केलीच नाही ना\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा व���चताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचर���त्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढ���ण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते ���क्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/2021/04/27/", "date_download": "2021-06-23T03:32:44Z", "digest": "sha1:OBAOK7HOYUMRSNLLCJTZ32AKV5L2W2GX", "length": 11244, "nlines": 95, "source_domain": "hirkani.in", "title": "April 27, 2021 – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\n19 ते 25 एप्रिल या कालावधीत अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nजालना :- दि.19 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2021 या कालावधीत जालना जिल्हयात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकुण 20 गुन्हे नोंद केले असुन त्यात रु.5लाख 53 हजार 170 रुपये किमतीचा दारुबंदी गुन्हाचा मुदे माल जप्त करण्यात आला .त्यामध्ये संतकृपा हॉस्पिटल ,मंठा चौफुली जालना या ठिकाणी दुचाकी क्र. MH 21-AC -2913 हे वाहन बेकायदेशीर देशी दारु […]\nजालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे – शेख माजेद\nजालना (प्रतिनिधी) ः कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. जनता सैरावैरा मदतीसाठी धावत आहे. उपाशीपोटी अनेकांची कुटंब झोपत आहेत. जनतेला लोकपतिनिधींच्या मदतीची खरी गजर असतांना देखील लोकप्रतिनिधी कोणत्या बिळात जाऊन बसलेत कळायला मार्ग नाही. बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन एआयएमआयएम चे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी केले आहे. जालना जिल्ह्यात कोरोनाने अनेकांचा […]\nनगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लुडबुड करणाऱ्यांना जनता थारा देणार नाही; नगरसेवक शेख शकील यांच्या एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांना टोला\nजालना (प्रतिनिधी) ः करोना महामारी आणि लॉकडाउन कालावधीत गोरगरीब व गरजुंना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असतांना या संकटाकाळात बिळात लपुन बसलेले आणि स्वतःसह पक्षाचे कोणतेही अस्तीत्व नसलेले एमआएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद आता जालना नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर चुळबूळ करुन लागले आहेत असा टोला कॉग्रेसचे नगरसेवक शेख शकील यांनी लगावला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या […]\n“मोफत लसीकरणाबाबत मुख���यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील”: अजित पवार\nराज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्यात सगळ्यांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून झाल्याचे सूतोवाच दिले होते. मात्र, त्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “उद्या कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येणार आहे. त्यावर बैठकीत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. लसीची कमतरता संपूर्ण देशाला जणवते आहे. केंद्र सरकारचं लस […]\nकोरोना बिलांची ऑडिट समिती कागदावरच ; खासगी रुग्णालयांच्या मनमानीस चाप लावावा शुभम टेकाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nजालना ( प्रतिनिधी) : कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दिलेल्या बिलांचे ऑडिट करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रत्येक रुग्णालयात नेमलेली ऑडिट समिती कागदावरच असल्याचा प्रत्यय जनतेला येत असून खासगी रुग्णालयांकडून रूग्णांची सर्रास पिळवणूक सुरू आहे. राज्य शासनाने यावर कटाक्षाने लक्ष देऊन खासगी रुग्णालयांच्या मनमानीस चाप लावावा .अशी आग्रही मागणी मराठा महासंघाचे युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम टेकाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे […]\nलखनौ : महिलांविरोधातील गुन्हे कमी करण्याबाबत उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि यूपी पोलिस दावे करत असूनही अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. आग्य्रात विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी गँगरेप केल्याचा आरोप आहे. कामाच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या […]\nएकाच रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबले; ‘या’ अमानवीय कृत्याने महाराष्ट्र हादरला\nबीड: बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर 22 मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेवर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संतापही व्यक्त होत आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/health-tips-to-control-high-blood-pressure/", "date_download": "2021-06-23T01:46:23Z", "digest": "sha1:7KVZWP74D35OUHOGGSAWTMP5WAU5H5VG", "length": 12140, "nlines": 164, "source_domain": "policenama.com", "title": "High BP Control Tips : कोरोना काळात हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कशाप्रकारे नियंत्रित करावा BP, सरकारने दिला सल्ला; जाणून घ्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nHigh BP Control Tips : कोरोना काळात हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कशाप्रकारे नियंत्रित करावा BP, सरकारने दिला सल्ला; जाणून घ्या\nHigh BP Control Tips : कोरोना काळात हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कशाप्रकारे नियंत्रित करावा BP, सरकारने दिला सल्ला; जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – एका निरोगी व्यक्तीची ब्लड प्रेशर लेव्हल 120/80 एमएमएचजी असते. जर ती 140/90 एमएमएचजी किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर रूग्णाला हाय बीपीचा रूग्ण मानले जाते. हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढलेले वजन, चुकीची जीवनशैली अशा विविध कारणामुळे होते. हाय ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेंशनची सामान्यपणे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. यास सायलेंट किलर म्हटले जाते. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही सल्ले दिले आहेत जे जाणून घेवूयात…\nहाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचे उपाय\n1 संतुलित आजार :\nजेवणात कार्बोहायड्रेटची मात्रा कमी करा. तळलेले, मसालेदार पदार्थ कमी करा. मांसाहार, तेल, तूप, बेकरी उत्पादने, जंक फूड, डब्बाबंद पदार्थ सेवन करू नका. पाणी जास्त प्या.\n2 मीठाचे सेवन मर्यादित करा :\nजेवणात मीठाचे प्रमाण मर्यादित करा. दिवसभरात केवळ 5 ग्रॅम मीठ सेवन करा.\n3 वजन कंट्रोल करा :\nवजन नियंत्रित करा, वजन वाढल्याने नेहमी ब्लड प्रेशर सुद्धा वाढते.\n4 नियमित एक्सरसाइज करा :\nब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रोज 20-25 मिनिटे व्यायाम करावा. 45 मिनिटांपर्यंत वॉक करा.\n6 मेडिटेशन आवश्यक :\nतणाव कमी करण्यासाठी दररोज मेडिटेशन आवश्य करा. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहते.\n7 धूम्रपान बंद करा :\nहाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना धूम्रपान आणि दारू नुकसानकारक आहे. यामुळे रक्ताभिसरण वर परिणाम होतो. ही सवय बंद करा.\nकोरोना काळात सहकुटुंब निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ 4 सोप्या टिप्स; जाणून घ्या\nCorona : मुलांमध्ये दिसतात कोरोना व्हायरसची ‘ही’ लक्षणे, घरात कशी करावी त्यांची देखभाल\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nAadhaar Card Update | पहिल्यापेक्षा जास्त सोपी झाली आधार…\nESIC Covid-19 Relief Scheme | कोरोना मृतांच्या अवलंबिताना…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nEarn Money | कमाईची संधी 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | झाडाखाली बसलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दागिने…\nनवीन गाईडलाईन लागू होताच लसीकरण मोहिमेने पकडला वेग, पहिल्या दिवशीच…\n राज्य सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्ष…\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून त्यानं केली…\nPost Office | पोस्टाची जबरदस्त योजना 50 हजार जमा करा अन् पेन्शन स्वरुपात जबरदस्त रिटर्न्स मिळवा, जाणून घ्या\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nPune News | पुण्यातील 4 धरणाच्या पाणीसाठयात तब्बल दीड टीएमसीची वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/instructions-to-postpone-ini-cet", "date_download": "2021-06-23T03:39:08Z", "digest": "sha1:SGM2GWFVNZJX5XFW6WRAUHLMKFXPMZKD", "length": 14738, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आयएनआय सीईटी पुढे ढकलण्याचे निर्देश", "raw_content": "\nआयएनआय सीईटी पुढे ढकलण्याचे निर्देश\nनवी दिल्ल��� ः अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून (एम्स) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘आयएनआय सीईटी- २०२१’साठी १६ जून ही तारीख निश्‍चित करणे हा मनमानीपणा असल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने आज ही परीक्षा एक महिन्यानंतर घेण्याचे निर्देश ‘एम्स’ला दिले आहेत.\nहेही वाचा: परमबीर यांचा पोलिसांवर विश्‍वास नसणे धक्कादायक : सर्वोच्च न्यायालय\nन्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. एम.आर. शहा यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. या संदर्भातील पूर्वीच्या तारखेला आव्हान देणारी याचिका काही डॉक्टरांनी सादर केली होती. उमेदवारांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आहेत. अनेक डॉक्टर हे कोरोनाच्या ड्युटीवर असल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर पोचणे अवघड होते, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. एम्सकडून ८१५ जागांवरील प्रवेशासाठी तब्बल ८० हजार उमेदवारांनी अर्ज केले होते.\nहेही वाचा: जगाला एक अब्ज डोस पुरविणार : बोरीस जॉन्सन\nछोटा राजनची कोरोनावर मात; AIIMS मधून पुन्हा 'तिहार'मध्ये रवानगी\nनवी दिल्ली : कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी गेल्या शुक्रवारी आली होती. त्यानंतर अगदी काही वेळातच तो मेला नसून अद्यापही जीवंत असल्याचं स्पष्टीकरण 'एम्स' हॉस्पिटलकडून (AIIMS) देण्यात आलं होतं. आता छोटा राजन कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्याची माहिती सम\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोनामुक्त; AIIMS मधून मिळाला डिस्चार्ज\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे कोरोना संक्रमित झाले होते. त्यांना सध्या दिल्लीच्या AIIMS Trauma Centre मध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. ते आता कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना AIIMS मधून डिस्चार्ज करण्यात आलं आहे. याआधी 12 मे 2020 साली प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना\nपुणे : विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम ते अंतिम वर्ष पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये टप्प्या-टप्प्याने होणार आहेत. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या या परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडल्या होत्या. या परी���्षांबाबत मार्गदर्शक तत्त्\nऑक्सिजनसह व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करा; एम्सच्या डॉक्टरांना नितीन गडकरींचे निर्देश\nनागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून रुग्णांसाठी ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर्सची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी डॉक्टरांना दिले.\nBlack Fungus: आता महामारी म्हणून घोषित; पाहा व्हिडिओ\nकोरोनाच्या corona दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना ब्लॅक फंगस Black Fungus या आजाराने आणखी डोकेदुखी वाढवली आहे. कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव भारतात वाढला आहे. काही ठिकाणी ब्लॅक फंगसमुळे रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. केंद्र सरकारने आता या दुर्मिळ रोगाला महामार\n'तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या धोक्याचे पुरावे नाहीत'\nनवी दिल्ली : ‘‘कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट (Corona 3rd wave) ही लहान मुलांसाठी घातक ठरू शकेल, हे दर्शविणारे कोणतेही ठोस संकेत आतापर्यंत मिळालेले नाहीत,’’ असे केंद्र सरकारने सोमवारी (ता.२४) स्पष्ट केले. ‘एम्स’चे (AIIMS) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले, की ‘‘ संसर्गाच्या काळामध्य\nमोदी सरकारचा नवा प्रयोग; गायत्री मंत्राने कोरोनाला पळवण्याचा घाट\nनवी दिल्ली : गायत्री मंत्राने कोरोनाचा उपचार केला जाऊ शकतो का या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या एक संशोधन केलं जात आहे. हे काही साधंसुधं संशोधन नाहीये. तर ऋषिकेशमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात Rishikesh AIIMS यावर सध्या संशोधन करत आहे. कोरोना रुग्णांवर सामान्य उपचारांव\nतिसरी लाट मुलांसाठी किती घातक\nनवी दिल्ली : कोरोनाच्या येणाऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना होणार असल्याची माहिती चुकीची आहे. भारतच नव्हे; जगभरातही मुलांना धोका होण्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केली. दिल्लीतील नॅशनल मी\nBreaking:औरंगाबाद विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या\nऔरंगाबाद: सध्या राज्यात कोरोनाची रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रतिदिन जवळपास साठ हजार रुग्ण आढळत आहेत. यामुळे महाराष्ट्रात १४ तारखेपासून १ मेच्या सकाळी आठ वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर झालेले आहे. त्याअगोदर दहावी आणि बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलल्याची घोषणा झाली होती.आज (१४ एप्रिल) रोजी डॉ. ब\n उन्हाळी परीक्षा २४ मे पासून, फक्त एकाच सत्राचा समावेश\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सध्या सुरू आहे. कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या. त्यामुळे अ‌ॅकेडमिक कॅलेंडर कोलमडले. मात्र, विद्यापीठाने त्यातून सावरत अ‌ॅकेडमिक कॅलेंडरनुसार अंतिम सत्राच्या उन्हाळी परीक्षा २४ मे पासून घेण्याचे ठरविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/19/the-state-government-has-issued-a-global-tender-for-the-purchase-of-five-crore-vaccines/", "date_download": "2021-06-23T02:04:52Z", "digest": "sha1:BTIROSPVYJ43U5QLS3W4RA6LVWV7SBEK", "length": 9493, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्य सरकारने पाच कोटी लसींच्या खरेदीसाठी काढले ग्लोबल टेंडर - Majha Paper", "raw_content": "\nराज्य सरकारने पाच कोटी लसींच्या खरेदीसाठी काढले ग्लोबल टेंडर\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / कोरोना प्रतिबंधक लस, ग्लोबल टेंडर, महाराष्ट्र सरकार / May 19, 2021 May 19, 2021\nमुंबई : मुंबई महानगरपालिकेनंतर आता पाच कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारनेही ग्लोबल टेंडर काढले आहे. हे टेंडर जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस एफडीएने मंजूर केलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारातील उपलब्ध लसींबाबत काढण्यात आले आहे. यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.\nलस आयतीला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर लसींसाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले आहे. लस उत्पादक किती लसी देणार, त्या किती दिवसात देणार आणि दर काय असतील याबाबत राज्य सरकार निविदा काढली आहे. ग्लोबल टेंडर राज्याने काढले असले तरी कायदेशीर नुकसान भरपाई, लस उत्पादन करणाऱ्या देशांकडून खरेदी करायची की नाही, लससाठ्याची वाहतूक, त्यावरील कर इत्यादी बाबींबद्दल स्पष्टता नाही. दरम्यान राज्य सरकारचा फायझर, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, झायडस कॅडिला आणि इतर लसीचे डोस आयात करण्याचा इरादा आहे.\nयाआधी मुंबई महानगरपालिकेने देखील अशा पद्धतीने ग्लोबल टेंडर काढले आहे. पण त्याला कोणत्याही कंपन्यांकडून अद्याप प्रतिसाद न मिळाल्यामुळे आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. लस उत्पादक कंपन्यांना लसीच्या वितरणासाठी ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘ ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ यांची प��वानगी घेणे बंधनकारक आहे. या परवानगीसाठी विलंब लागत असल्याने निविदांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे सध्या काही महानगरपालिका आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांनी काढलेल्या निविदा रखडल्या असल्याचे समजते.\nदरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद न मिळाल्यावरुन टीका केली आहे. लसी तुला बीएमसीवर भरवसा नाय काय” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. देशपांडे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या लस खरेदीसाठीच्या जागतिक निविदेचा फज्जा उडाला आहे. कारण यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मुंबईचे लसीकरण तीन महिन्यांत पूर्ण करण्याबाबत जी घोषणा केली होती, ती कशाच्या जोरावर असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसींचा वानवा असताना खाजगी लसीकरण केंद्रांवर चढ्या किमतीत लसी कशा उपलब्ध होतात” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. देशपांडे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या लस खरेदीसाठीच्या जागतिक निविदेचा फज्जा उडाला आहे. कारण यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मुंबईचे लसीकरण तीन महिन्यांत पूर्ण करण्याबाबत जी घोषणा केली होती, ती कशाच्या जोरावर असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसींचा वानवा असताना खाजगी लसीकरण केंद्रांवर चढ्या किमतीत लसी कशा उपलब्ध होतात त्यामुळे लसी तुला बीएमसीवर भरवसा नाय काय त्यामुळे लसी तुला बीएमसीवर भरवसा नाय काय, असे म्हटले आहे.\nलसीकरणाचा राज्यात सर्वात मोठा प्रश्न आहे. लसीच्या तुटवड्यामुळे अनेकांचे दुसरे डोस प्रलंबित असल्यामुळे राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी खरेदी केलेली लस 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे लसीकरण कसे करायचे कोरोनाची सद्यपरिस्थिती काय तिसऱ्या लाटेसाठी काय तयारी केली आहे, यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lickdwon/", "date_download": "2021-06-23T02:53:04Z", "digest": "sha1:3JKCDQAXPGPNE5GOTNZ4WK6KVEN7YU4T", "length": 2971, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lickdwon Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : लॉकडाऊन शिथिल करा, अन्यथा भूकबळी होण्याची भीती : डॉ. सिद्धार्थ धेंडे\nएमपीसी न्यूज - आगामी काळात लॉकडाऊन कडक करण्यापेक्षा शिथिल करा, अन्यथा भूकबळी, उपासमारीमुळे इतर आजार होण्याची भीती माजी उपमहापौर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे व्यक्त केली आहे.शहरातील झोपडपट्ट्या,…\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\nPune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/riju-dutta-file-complaint-against-kangana-ranaut/", "date_download": "2021-06-23T02:57:17Z", "digest": "sha1:YDBWUJKA6GG74BPNTTFRDFW5ODW4LC37", "length": 9372, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "कंगनाविरोधात एफआयआर दाखल - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nआपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) विरोधात आता प.बंगालच्या उल्टाडांगा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगना रनौत हिच्याविरूद्ध द्वेषयुक्त भाषण दिल्याबद्���ल तक्रार दाखल करण्यात आली आहे. द्वेषयुक्त भाषण दिल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते रिजू दत्ता यांनी हि तक्रार दाखल केली आहे.\nरिजू यांनी आपल्या एफआयआरची एक प्रत ट्विटरवरही शेअर केली आहे. तक्रारीची कॉपी शेअर करण्याबरोबरच त्यांनी लिहिले की, “मी कंगना रनौत यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. कारण ती बंगालमध्ये जातीय हिंसा भडकवण्याबद्दल द्वेष पसरवत आहे आणि त्याचवेळी ममता बॅनर्जी यांची प्रतिमा खराब करत आहे.” रिजू यांनी तक्रारीतही कंगना रनौत यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.\n'सरकारने दररोज प्रसिद्ध करावा ऑक्सिजन ऑडिट अहवाल'\n'लोकांचे प्राण वाचविण्याला असावा प्राधान्यक्रम'\nकविता कौशिक देतेय योगाचे धडे\n​का होतोय ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड\n‘हि’ वाहिनी ठरली ​पदार्पणातच अव्वल\n​’सैराट’च्या गाण्यांच्या ‘झिंगाट’ विक्रम\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज य��ंचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/talks-of-cm-change-in-karnataka-are-in-full-swing/", "date_download": "2021-06-23T02:39:21Z", "digest": "sha1:RGVEPNAOGTGXG56TCF27UJWN42FK76I5", "length": 11063, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण! - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/देश-विदेश/कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण\nकर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण\nकर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कर्नाटकात भाजपात सर्वकाही अलबेल नसल्याचं सध्या चित्र आहे. त्याचबरोबर येडीयुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या सर्व बातम्यांना मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. “भाजपा नेतृत्वाने मला पद सोडण्यास सांगितल्यास मी त्या दिवशीच राजीनामा देईल.” असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरी दुसरा पर्याय नसल्याचं सांगायला विसरले नाहीत. तर दुसरीकडे येडीयुरप्पा समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल असंही सांगितलं.\n“मला पक्ष नेतृत्वाने राजीनामा देण्यास सांगितलं. तर मी तात्काळ राजीनामा देईन. पण मला वाटतं कर्नाटक भाजपात दुसरा पर्याय नाही. जिथपर्यंत दिल्लीतील नेतृत्वाला माझ्यावर विश्वास आहे. तिथपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर राहणार. ज्या दिवशी सांगतील राजीनामा दे, त्या दिवशी राजीनामा देईन आणि राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र काम करेन” असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी सांगितलं.\n“त्यांचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबतची कोणतीच चर्चा नाही. त्यांनी फक्त वक्तव्य केलं की, पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल. कारण ते पक्षाचा आदेश मानणारे नेते आहेत.”, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएम नारायण यांनी सांगितलं.\n'स्वतःची काळजी घ्या; डॉक्टरांचा ताण कमी करा'\n''पार्टी व्हिथ अ डिफरंस'च्या सरकारात नाही ताळमेळ'\nतामिळनाडूचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना बलात्कारप्रकरणी अटक\nकोरोनाची तिसरी टाळणे अशक्य : एम्स\n‘…तर ‘अलमट्टी’वर नियंत्रण ठेवता येईल’\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+1792+by.php", "date_download": "2021-06-23T02:10:07Z", "digest": "sha1:324HFNPC4GDUF2Z76METZNFSNWUCZRKM", "length": 3621, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 1792 / +3751792 / 003751792 / 0113751792, बेलारूस", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 1792 हा क्रमांक Starye Dorogi क्षेत्र कोड आहे व Starye Dorogi बेलारूसमध्ये स्थित आहे. जर आपण बेलारूसबाहेर असाल व आपल्याला Starye Dorogiमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. बेलारूस देश कोड +375 (00375) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Starye Dorogiमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +375 1792 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनStarye Dorogiमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +375 1792 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00375 1792 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_79.html", "date_download": "2021-06-23T03:04:39Z", "digest": "sha1:AASOY3VYM7EG7AXW7GKVDVHXL4UCVSZQ", "length": 6980, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "राधानगरी तालुक्यात जनता कर्फ्यु घोषित - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र राधानगरी तालुक्यात जनता कर्फ्यु घोषित\nराधानगरी तालुक्यात जनता कर्फ्यु घोषित\nराधानगरी तालुक्यात जनता कर्फ्यु घोषित\nकोल्हापूर-राधानगरी तालुक्यामध्ये ही गुरुवार पासून सात दिवस जनता कर्फ्यु घोषित ---राधानगरी पंचायत समितीचे मा उपसभापती रविश पाटील कौलवकर यांची माहिती\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छ��पा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/rajinikanth-withdraws-plea-against-above-6-lakh-property-tax-359223", "date_download": "2021-06-23T03:28:06Z", "digest": "sha1:6BALMY2ISH54ZCKEBX3UERVMKZY5CTEI", "length": 18296, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सुपरस्टार रजनीकांतला मॅरेज हॉलसाठी लावला 6.5 लाखांचा कर; न्यायालयात घेतली धाव", "raw_content": "\nसतत वेगवेगळ्या कारणांसाठी रजनीकांत हे चर्चेत असतात. आताही त्यांना चैन्नई महानगरपालिकेने भरायला लावलेल्या टॅक्समुळे चर्चेत आले आहे. महापालिकेने त्यांच्या श्रीराघवेंद्र कल्याण मंडपम या मॅरेज हॉलवर 6.5 लाखांचा मालमत्ता कर लावला आहे.\nसुपरस्टार रजनीकांतला मॅरेज हॉलसाठी लावला 6.5 लाखांचा कर; न्यायालयात घेतली धाव\nमुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांचे सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या प्रख्यात अभिनेता यांनी चेन्नई महानगरपालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामागील कारणही तसेच आहे. रजनीकांत यांना ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर टॅक्स भरायला लावला त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या नाईलाजाने ग्रेटर चेन्नई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या मागणीविरोधात याचिका दाखल करावी लागली आहे.\nकेवळ भारतातच नव्हे तर जगभर रजनीकांत यांचे चाहते आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत असतात. सध्या कोरोनाच्या काळात चित्रपट प्रदर्शनावर काही मर्यादा आल्या आहेत. सतत वेगवेगळ्या कारणांसाठी रजनीकांत हे चर्चेत असतात. आताही त्यांना चैन्नई महानगरपालिकेने भरायला लावलेल्या टॅक्समुळे चर्चेत आले आहे. महापालिकेने त्यांच्या श्रीराघवेंद्र कल्याण मंडपम या मॅरेज हॉलवर 6.5 लाखांचा मालमत्ता कर लावला आहे. याकारणामुळे तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या मालकीच्या असलेल्या मॅरेज हॉलच्या प्रॉपर्टी टॅक्सबाबात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी ग्रेटर चेन्नई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या मागणीविरोधात याचिका दाखल केली आहे.\nकंगना रनौतला होणार अटक\nरजनीकांत यांनी आपल्याकडे कर भरण्याबद्दल करण्यात आलेली मागणी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे त्यांचा मॅरेज हॉल 24 मार्चपासून बंद आहे. अशा परिस्थितीत जेव्हा उत्पन्नच झाले नाही तेव्हा कर कशाची मागितला जातोय, असा प्रश्न रजनीकांत यांनी विचारला आहे. महापालिकेने साडे सहा लाख रुपयांचा मालमत्ता कर लावणे चुकीचे आहे. रजनीकांत यांच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भात त्यांनी महापालिकेकडे अर्जही केला होता, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.\nतुमच्या घरातल्या कुत्र्या मांजरांच्या बातम्या दिल्या तेव्हा चाललं का; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा सवाल\nआता हा सुपरस्टार 69 वर्षांचा आहे. रजनीकांत त्यांच्या चाहत्यांना 'दरबार' या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर त्यांचा दुसरा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफ��सवर फ्लॉप ठरला होता. त्यांचा आगामी चित्रपट 'अन्नाठे' आहे, ज्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर नाही.\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nकोरोनाचा फेसबुकला फटका, शांघाय नंतर 'हे' ऑफिस देखील राहणार बंद...\nकोरोना जगभरात प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो नागरिकांनी जीव गमावलाय. चीननंतर आता हळूहळू जगातल्या सगळ्याच देशांवर कोरोनाचं सावट पसरत चाललं आहे. जगातल्या काही मोठ्या कंपन्यांनाही आता कोरोनाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. यात फेसबुकलाही मोठा फटका बसला आहे.\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nकोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा\nठाणे - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासन\n१९८१ मध्येच कोरोनाबद्दल 'या' पुस्तकात लिहिली गेली माहिती..\nमुंबई : संपूर्ण जगभरात 'कोरोना' नावाचा व्हायरस पसरत चालला आहे. चीनच्या वूहान शहरातून कोरोना व्हायरस पसरायला स��रुवात झाली असं म्हंटलं जातं. त्यानंतर संपूर्ण चीनमध्ये यामुळे तब्बल ३००० पेक्षा जास्त लोकांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. आता हा भयंकर व्हायरस संपूर्ण जगभरात पसरत चालला आहे. भारतातही\nअवघ्या ४ दिवसात मुंबईच्या नव्या आयुक्तांनी आधीचे 'हे' निर्णय बदलले...\nमुंबई: मुंबईचे नवे पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे पदभार स्वीकारल्यापासून महत्वाचे निर्णय घेत आहेत. २९ फेब्रुवारीला परमबीर सिंह यांनी संजय बर्वे यांच्याकडून पोलिस आयुक्त पदाचे सूत्रं हाती घेतले होते. यानंतर आता लगेचच ऍक्शनमध्ये येत परमबीर सिंह यांनी संजय बर्वे यांनी घेतलेले २ निर्णय तत्काळ माग\nकोरोनासाठी 'मास्क' ऐवजी 'रुमाल' वापरावा का \nमुंबई : कोरोना व्हायरस जगात पसरत चालला आहे. भारतातही आता कोरोनाचे तब्बल २९ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राज्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कऐवजी स्वच्छ र\nआता 'कोरोना' तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही, कसा \nमुंबई : जगभरात कोरोना व्हायरस प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. चीननंतर आता भारतातही कोरोना पसरू लागला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये. कारण कोरोनावर अजून औषध सापडलं नसलं तरी 'कोरोनाप्रूफ' कवच तयार झालयं.\n तुमच्या होळीच्या रंगात बसलाय कोरोना \nनवी मुंबई - चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून तो महाराष्ट्राच्या वेशिवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून, चिकनमध्ये कोरोना व्हायरस असल्याचे सांगत आता होळीच्या रंगातही कोरोना व्हायरस असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर येत आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cigarette-overdose-invites-lung-cancer-india-ranks-fourth-death-rate-399041", "date_download": "2021-06-23T03:39:59Z", "digest": "sha1:JB2UIESYG74UWOF33X75CKPJYPTCS33Y", "length": 22135, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सिगारेटच्या अतिसेवनातून फुफ्फुसाच्या कर्करोगाला निमंत्रण;मृत्यूदरात भारताचा चौथा क्रमांक", "raw_content": "\nफुफ्फुसाचा कॅन्सर हा एक गंभीर कर्करोग आहे. कर्करोगाच्या रूग्णांच्या सर्वाधिक मृत्यूंमागे मुख्य कारणांपैकी फुफ्फुसाचा कर्करोग हे प्रमुख कारण आहे.\nसिगारेटच्या अतिसेवनातून फुफ्फुसाच्या कर्करोगाला निमंत्रण;मृत्यूदरात भारताचा चौथा क्रमांक\nमुंबई : फुफ्फुसाचा कॅन्सर हा एक गंभीर कर्करोग आहे. कर्करोगाच्या रूग्णांच्या सर्वाधिक मृत्यूंमागे मुख्य कारणांपैकी फुफ्फुसाचा कर्करोग हे प्रमुख कारण आहे. परंतु, या आजाराचे वेळीच निदान व लवकर उपचार झाल्यास रूग्ण पटकन बरा होऊ शकतो. वेळोवेळी आरोग्याची तपासणी करणं फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे रूग्णाला निरोगी आयुष्य जगायला मदत मिळू शकते.\nफुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. सन 2018 मध्ये ग्लोबोकॉनने जाहीर केलेल्या आकेडवारीनुसार, जगभरात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे 63,475 इतका मृत्यूदर असून भारत मृत्यूदरात चौथ्या क्रमांकावर आहे. 2018 मध्ये जगभरात अंदाजे 2.1 दशलक्ष नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल पुरेशी माहिती असणे गरजेचं आहे.\nतज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, मानवी शरीरात फुफ्फुस हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. शरीराचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी फुफ्फुसाची कार्यक्षमता योग्य असणं गरजेचं आहे. फुफ्फुस रक्ताच्या प्रवाहातून शरीरातील उर्वरित भागात ऑक्सिजन पुरवण्याचे काम करत असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात तेव्हा कर्करोग होतो. कर्करोग फुफ्फुसांमध्ये सुरू होतो तेव्हा त्याला फुफ्फुसाचा कर्करोग असे म्हणतात. हा कर्करोग शरीरातील लिम्फ नोड्स किंवा इतर अवयवांमध्ये पसरतो. एवढेच नाही तर, कधीकधी दुसऱ्या अवयवात सुरू झालेला कर्करोग फुफ्फुसात पसरतो.\nमुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा\nफुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रकार:- फुफ्फुसाच्या कर्करोगाचे दोन प्रकार आहेत. यात स्माल(SCLC) आणि नॉन स्माल (NSCLC). स्माल(SCLC) म्हणजे अतिरिक्त प्रमाणात धुम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. तर नॉन स्माल (NSCLC) म्हणजे धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन धूर फुफ्फुसात गेल्यासही कर्करोग होऊ शकतो.\n· श्वास घेण्यास अडचणी\n· भूक न लागणे\n· वजन कमी होणं\n· बोलताना आवाज स्पष्ट न येणं\n· मानेला सूज येणं\nफुफ्फुसांच्या कर्करोगाच्या विकासासाठी सर्वात महत्वाच��� धोका म्हणजे सिगारेटचं सेवन. फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागे धुम्रपानाचे अतिरिक्त सेवन हे 90 टक्के जबाबदार आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगापासून दूर राहण्यासाठी धुम्रपान करणं सोडणं गरजेचं आहे, याबाबत समाजात जागरूकता निर्माण केली पाहिजे. प्रदूषित वातावरण आणि फुफ्फुसातील फायब्रोसिस देखील या प्रकारच्या कर्करोगाला कारणीभूत ठरत आहे.\nफुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान कसे करावेतः-\nफुफ्फुसाचा कर्करोग शोधण्यासाठी छातीचा एक्स-रे, थुंकीची तपासणी, बायोप्सी, सीटीस्कॅन आणि पेट-सीटीस्कॅन अतिशय फायदेशीर ठरत आहे. याशिवाय एन्डोब्रोन्कियल अल्ट्रासाऊंड (ईबीयूएस) या चाचणीमुळेही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान पटकन करता येते. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास अन्य अवयवांना होणारे नुकसान टाळता येऊ शकतात.\nरूग्णाचा कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे हे तपासून डॉक्टर उपचाराची पुढील दिशा ठरवतात. कर्करूग्णाला केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया अशापद्धतीने उपचार दिले जातात. याशिवाय औषधोपचार आणि इम्युनोथेरपीद्वारेही रूग्णांवर उपचार केले जात आहेत.\nप्रतिबंधात्मक उपायः- फुफ्फुसाचा कर्करोग होऊ नये यासाठी धूम्रपानाची सवय सोडावी आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे, धूम्रपान करणार्‍यांच्या आसपास राहू नका. सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येऊ नका. नियमित शारीरिक व्यायाम करा यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nकेस गळतीवर \"क्‍यूआर 678 थेरपी'; केमोथेरपीनंतर रुग्णांना वरदान ठरणारा फॉर्म्युला\nमुंबई : केमोथेरपीचा नकारात्मक परिणाम केसांवर होत असल्याने केस गळतीचे प्रमाण वाढते. अशा रुग्णांकरिता आता क्‍यूआर 678 थेरपी वरदान ठरली आहे. 2008 मध्ये शोधलेल्या या फॉर्म्युल्याचे हे पेटंट डॉ. देबराज शोम आणि डॉ. रिंकी कपूर यांनी मिळवले आहे. या थेरपीमध्ये त्वचेतून क्‍यूआर 678 हे केसांच्या वाढ\nनवी मुंबईत उभारले खास कोव्हिड रुग्णालय; 'इतक्या' खाटांची असणार क्षमता\nवाशी (बातमीदार) : नवी मुंबईत पालिकेच्या वतीने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तयार केलेल्या कोव्हिड हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. 1200 खाटांची क्षमता असलेले हॉस्पिटल येत्या पाच दिवसात रुग्णांसाठी खुले होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यां\nचित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का; शोले चित्रपटातील सुरमा भुपाली यांचे निधन...\nमुंबई : 'शोले' या चित्रपटातील सुरमा भुपालीची व्यक्तिरेखा अजरामर करणारे विनोदी अभिनते जगदीप यांचे कर्करोगाच्या आजाराने अंधेरी येथील राहत्या घरी आज निधन झाले. मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या मागे अभिनेते जावेद जाफरी आणि नावेद जाफरी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटस\nरेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना अटक; आरोपींकडे आढळली गर्भपाताचीही औषधे...\nमुंबई : सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा उद्रेक होत असताना त्यावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसेवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा अजूनही बाजारात तुटवडा आहे. मात्र, या स्थितीतही या दोन्ही औषधांचा काळा बाजार सुरू असून ठाण्यात याबाबतची मोठी कारवाई करण्यात आली. या औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांच्या टोळील\nधोका वाढतोय; बदलत्या लाईफस्टाईलमुळे तुम्हाला होऊ शकतो हा भयानक आजार\nअकोला : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांना सतत धावपळ करावी लागते. यामुळे बऱ्याच तरुणांच्या जेवणाच्या वेळा अनियमित असतात किंवा त्यांच्याकडून एकाच वेळी अतिप्रमाणात खाल्लं किंवा पेय घेतली जातात. बरेच जण नियमितपणे बाहेरचे अन्नपदार्थ खातात. जीवनशैलीतील या बदलांमुळे १८ ते ४० या वयोगटाती\nमुंबईतील बुजुर्गांची खास तपासणी होणार\nमुंबई 22 : बृहन्मुंबई महापालिकेने वरिष्ठ नागरिकांची खास चाचणी करण्यासाठी मोहीम सुरु करण्याचे ठरवले. प्रामुख्याने काही रोगांना सामोरे जात असलेल्या तसेच झोपडपट्टीतील वृद्ध नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. मुंबईत आढळत असलेल्या कोरोना रुग्णात वृ्द्धांचे प्रमाण जास्त आहे. त्यात अनियंत्रित\n 18 वर्षीय अर्जुन देशपांडेच्या कंपनीत रतन टाटांची गुंतवणूक, अर्जुनच्या बिझनेसमुळे टाटा इम्प्रेस...\nमुंबई : स्वस्त दरात औषध उपलब्ध करुन देणाऱ्या ‘जेनेरिक आधार’ या स्टार्ट अपची दखल टाटा उद्योगसमूहाने घेतली आहे. मुंबईच्या अर्जुन देशपांडे या 18 वर्षाच्या तरुणाच्या स्टार्ट अप व्यवसायात रतन टाटा यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. या डिलमुळे केवळ दोन वर्षात 6 कोटींची उलाढाल करणाऱ्या या 18 वर्षीय यु\n'बायको-मुलांसमोर दारू पिऊ कशी ' घरपोच दारूचा प���्याय मिळाला मात्र मद्यप्रेमींची घालमेल सुरू..\nमुंबई: लॉकडाऊनमुळे मद्यप्रेमींची अडचण झाली आहे. मद्यविक्री सुरू झाल्यावर त्यांना काहीसा दिलासा मिळाला; मात्र वाईन शॉपपुढील रांगेत उभ राहावे लागले आणि अनेकांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसादही खावा लागला. आता सरकारने घरपोच मद्यविक्री सुरू केली असली, तरी ऑर्डर द्यावी की नाही, अशी त्यांची घाल\nExclusive Interview | कोरोना नियंत्रणात; पण संपला नाही अजून - डॉ. अविनाश सुपे\nकोरोना काळात वेगवेगळ्या स्तरांवर आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस लढत होती. कोरोना भारतात दाखल झाल्यापासून ते लस उपलब्ध होईपर्यंतच्या या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे अनुभव आरोग्य यंत्रेणेला आहेत. या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने \"राज्य कोव्हिड टास्क फोर्स' स्थापन केला होता.\nस्तनाचा कर्करोगासाठी मेमोग्राफीइतकीच साधी छातीची तपासणीही प्रभावी\nमुंबई - ऑन्कोलॉजीवर दीर्घकाळ चाललेल्या चर्चेला आता विश्रांती देण्यासाठी परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाने 20 वर्षांच्या अभ्यासानुसार हे सिद्ध झालं आहे की स्तनाचा कर्करोगासाठी मेमोग्राफीइतकीच साधी छातीची तपासणीही प्रभावी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/11/blog-post_80.html", "date_download": "2021-06-23T02:59:19Z", "digest": "sha1:JRAI7QTYOVP2UF5L4QOMMN3LAC5ROMV6", "length": 22067, "nlines": 105, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "दिवाळीतील किल्यांचा आनंद..एक समृद्ध परंपरा ! - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र दिवाळीतील किल्यांचा आनंद..एक समृद्ध परंपरा \nदिवाळीतील किल्यांचा आनंद..एक समृद्ध परंपरा \nदिवाळीतील किल्यांचा आनंद..एक समृद्ध परंपरा \nसणांचा राजा म्हणून दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. लहान- थोर ,स्त्रिया -पुरुष,वृद्ध सर्वानाच या सणाने सामावून घेतले आहे. सर्वांच्याच आनंदाचा विचार या सणाने केला आहे.\nदिवाळी म्हटले की आठवते खाऊ,फराळ,चकल्या, नवीन कपडे,फटाके आणि किल्ले.दिवाळीतील सर्वांच्याच आणि खास करून बालगोपालांच्या आनंदाचा भाग म्हणजे दिवाळी निमित्ताने गावोगावी, शहरात आणि गलोगली लहान तरुण बांधत असलेल्या किल्यांच्या प्रतिकृती होत.\nरायगडात किल्यांची परंपरा फार मोठी आहे. साक्षात दुर्गदुर्गेश्वर स्वराज्याची राजधानी रायगड या जिल्ह्यात आहे.त्यामुळे गड किल्यांच्या सहवासात रमणाऱ्या रायगडातील बालगोपालांना या किल्यांचे आकर्षण अगदी उपजतच आहे.माती ,विटा, दगड जमा करून दिवाळीपूर्वी बांधले जाणारे हे किल्ले म्हणजे आनंदाच्या, प्रकाशाच्या सणातील सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.\nसंपत्ती, समृद्धी, सत्ता आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीत किल्याना महत्वाचे स्थान आहे. घराबाहेर अंगणात बांधले जाणारे हे किल्ले शालेय मुलांच्या भावविश्वातील आनंदाचा ठेवा आहे.दिवाळी सुरू होण्यापूर्वी अनेक घरातून यावर्षी कोणता किल्ला बांधायचा म्हणून चर्चा केली जाते. शिवरायांच्या गडकिल्यांची पुस्तके ,मासिके शोधली जातात.किल्याचा आकार, भव्यता लागणारे साहित्य याचा विचार केला जातो आणि सुरू होतो बालगोपाळांचा उत्साह.अगदी तहान भूक हरवून ,चिखल मातीची पर्वा न करता अनेक चिमुकले हात किल्ला बांधण्यात मग्न होतात .विटा रचणे,चिखल मातीने त्या थापणे ,किल्यातील महत्वाच्या बाबी दर्शविणे व त्याला आकार देणे यामध्ये गुहा ,बुरुज ,महाल अशा बाबींचा समावेश असतो.\nरायगडात साधारणपणे तीन प्रकारचे किल्ले बांधले जातात-१)भुईकोट म्हणजे सपाटीवरील किल्ला,२)गिरीदुर्ग म्हणजे डोंगरावरील किल्ला ३)जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला होय.सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणाऱ्या रायगडातील बालगोपाल जास्तीत जास्त डोंगरी किल्ले बांधण्याला पसंती देतात. उपजतच डोंगरदर्यात राहणाऱ्या मुलांना डोंगरांचे आकर्षण नसेल तर नवलच रायगडातील नवपिढीला या किल्यांचे आकर्षण आहे आणि ते दिवाळीच्या निमित्ताने दिसून येते.अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिवाळीतील ही किल्ले परंपरा सुरू आहे. आज आधुनिक काळातही तंत्रज्ञानाचे अनेक खेळ आले तरी किल्ले बनविण्याची ही परंपरा कायम अबाधित आहे.\n*ऐतिहासिक वारसा जतनाचे काम-दिवाळीतील किल्ले बांधणे म्हणजे नुसता खेळ नव्हे, मनोरंजन नव्हे की कल्पना नव्हे-तर या कृतीतून महाराष्ट्रातील ऐतिहासिक पराक्रमाचा वारसा जतन आणि संवर्धन करण्याचे काम याद्वारे अनेक वर्षे पिढ्यानपिढ्या केले जात आहे.छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील महत्वाचे स्थान असलेले हे किल्ले महाराष्ट्राचा इतिहास कथन करतात आणि त्यातून प्रेरणा देण्याचे घेण्याचे काम सतत होत आहे. लहान मुले ,जेव्हा एखाद्या किल्याची प्रतिकृती उभो करतात तेव्हा त्या किल्याचे भौगोलिक, ऐतिहास���क महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतात .आपण हाच किल्ला का बांधतोय याची असणारी जिज्ञासा ही लहान मुले पूर्ण करतात. आणि त्यातूनच इतिहासाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतो.\nगडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची शॉर्याची गाथा आहेत.त्यातील भव्यता मनाला स्पर्श करते .लहानगे जेव्हा हे किल्ले बांधतात तेव्हा जिज्ञासा ,नवलाई आणि भव्यतेचा संस्कार त्यांच्या मनावर आपोआप रुजतो.\nकिल्ला बांधणे म्हणजे प्रत्येक्ष अनुभूतीचा अनुभव .तन ,मन व श्रम एकत्रित करून केलेली कृती म्हणजे किल्याची बांधणी होय.या बांधणीत जिवंतपणा आणण्याचे काम गेली अनेक शतके रायगडातील अनेक पिढ्या आनंदाने करीत आहेत.किल्ला बांधून झाल्यावर त्यावर केली जाणारी मांडणी ही सुद्धा अत्यन्त महत्वाची असते.यामध्ये विचारपूर्वक सजावट असतेच त्याबरोबर सिंहासनावर छत्रपती शिवरायांना विराजमान करून राजांना दिली जाणारी सलामी म्हणजे इतिहासाचा जिवंत अनुभव होय.याशिवाय मावळे,सैनिक ,तोफा ,जंगली प्राणी आणि किल्यावर केलेली जंगलाची कल्पना म्हणजेच एकाच वेळी ऐतिहासिक वारसा समृद्ध आणि जतन करण्याबरोबर पर्यावरण आणि निसर्गाच्या सुरक्षिततेचा दृष्टीकोन रुजविण्याचा सर्वात मोठा संस्कार होय.आणि तो या दिवाळी सणातील किल्यांच्या कृतीतून होत असतो.\n*संस्कारांची बांधणी- दिवाळीतील किल्ले बांधणी करणे म्हणजे संस्कारांची बांधणी असते.रुजवणूक असते.किल्ला बांधताना अनेक मित्र मैत्रिणी एकत्र येऊन बांधकाम करतात.त्यातुन त्यांच्यात एकत्वाची भावना वाढीस लागते.मैत्रीची भावना दृढ होते.समूहमन तयार होते .किल्यावरील कोणती गोष्ट कोठे दाखवावी याचा विचार सर्व मिळून करतात.त्यातून निर्णक्षमता विकसित होते. यानिमित्ताने विविध किल्यांचा अभ्यास केला जातो. चर्चा केली जाते. आधुनिक युगात आंतरजालाचा वापर करून हुबेहूब किल्ला निर्माण करण्याचा प्रयत्न करताना किशोरवयीन दिसतात.यातूनच किल्यांचा इतिहास ,पराक्रम, वीरांची गाथा नव्या पिढीला समजत आहे. किल्यावरची हिरवाई निर्माण करताना घेतले जाणार श्रम धान्याची पेरणी आणि किल्याची काळजी घेणे या कृतीतून आपोआप होणारी व्यक्तिमत्वाची जडणघडण ही कोणत्याही व्यक्तिमत्त्व शिबिरातील उपस्तिथीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.\nदिवाळीतील ही किल्ले परंपरा महाराष्ट्र आणि रायगडची गौरवशाली परंपरा आहे. शालेय वयात हा करावयाचा संस्कार आहे.आज पिढी बदलली,आधुनिकता आली तरी दिवाळीतील किल्ले बनविण्याची ही परंपरा अबाधित आहे.तिचे महत्व ना कमी होत आहे ना त्यातील आनंद .प्रत्येक वर्षीच्या दिवाळीत किशोरवयीन त्याच उत्साहाने,जोमाने आणि आनंदाने किल्ले बांधतात आणि इतिहासाचा जिवंतपणा अनुभवतात.छत्रपती शिवराय आपल्या सवंगड्यांसह लुटुपुटूच्या लढाई करीत ,किल्ले बांधणीचा खेळ करीत तीच परंपरा यानिमित्ताने दिवाळीत जतन होते आहे.हा आनंद मागील अनेक पिढ्यानी घेतला आहे आणि येणाऱ्या अनेक पिढ्या घेत राहतील .\nआधुनिकतेचा स्पर्श:-काळ बदलला तरी दिवाळीतील किल्यांची परंपरा कायन आहे. आधुनिक युगातील संकल्पना त्यात समाविष्ट होत आहेत तयार मूर्ती ,किल्यांच्या प्रतिकृती आकर्षणाचा विषय होऊन त्यांची खरेदी केली जाते आहे .डिजिटल तंत्रज्ञांन वापरले जाते आहे. कागद पुठयांचा वापर केला जात आहे.विविध रंग आणि बाजारातील विविध खेळणी यांचा सजावटीसाठी वापर वाढला आहे .घरोघरी बांधले जाणारे किल्ले आज आधुनिक युगात स्पर्धेचा विषय होत असून किशोरांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी त्यांच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत .मोठ्या शहरातून अशा स्पर्धाचें आयोजन केले जाते आहे.\nबाल तरुणांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी आणि प्रत्येक्ष जिवंत इतिहास मांडणारी ही कला आधुनिक काळातही विरत्वाचा वारसा सांगत आहे.आणि सर्वांच्या आनंदाचा भाग होत आहे. यातच या कलेचे यश आहे.आधुनिक मावळे आणि हिरोजी इंदुलकर या कलेतूनच निर्माण होणार आहेत.\nफोटो ओळ - रायगड जिल्ह्यातील बच्चेकंपनीची किल्ले बनविण्याची लगबग सुरू आहे. (छाया - संतोष सुतार, माणगाव)\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवद��र्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lions-club-of-pune-nigdi/", "date_download": "2021-06-23T03:36:42Z", "digest": "sha1:TDYY73S4IN52PRQAWZEV3BF4BAJZKSVK", "length": 3004, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lions Club of Pune Nigdi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi: लायन्स क्लब ऑफ पुणे निगडीच्या वतीने कोरोना योद्धयांचा सन्मान\nएमपीसी न्यूज - लायन्स क्लब ऑफ पुना निगडीच्या वतीने भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर दिनानिमित्त कोरोना योध्दा डॉक्टर, परिचारिका, वाहतूक पोलिस, सफाई कर्मचारी, मेडिकल चालक आणि समाजसेवकांचा 'फ्रंटलाईन कोरोना वॉरीयर'…\nPune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प\nPune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस\nPune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या\nSangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या\nDehuroad Crime News : अश्‍लील हावभाव करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल\nSudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/twitter-to-relaunch-public-verification-here-is-eligibility-criteria/", "date_download": "2021-06-23T02:28:21Z", "digest": "sha1:5IXNOSTGN65RVPRBDXHKVZBH3ZPNF474", "length": 12950, "nlines": 156, "source_domain": "policenama.com", "title": "तुमच्या Twitter अकाऊंटला ब्लू टिक हवी असेल तर लवकरच करू शकाल 'अप्लाय', 'ही' आहे प्रक्रिया, जाणून घ्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये,…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; प्रमाणपत्र…\nतुमच्या Twitter अकाऊंटला ब्लू टिक हवी असेल तर लवकरच करू शकाल ‘अप्लाय’, ‘ही’ आहे प्रक्रिया, जाणून घ्या\nतुमच्या Twitter अकाऊंटला ब्लू टिक हवी असेल तर लवकरच करू शकाल ‘अप्लाय’, ‘ही’ आहे प्रक्रिया, जाणून घ्या\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Twitter वर दोन पद्धतीचे प्रोफाईल असतात. एक जे ब्लू टिक असते म्हणजे ते व्हेरिफायईड अकाउंट आणि दुसरे नॉन व्हेरिफाईड अकाउंट. अनेक ट्विटर युजरला वाटते, की आपले अकाउंट व्हेरिफाईड आणि ब्लू टिक असावे.\nTwitter चे व्हेरिफाईड अकाउंट मिळवण्यासाठी अर्ज करावा लागत होता. मात्र, त्यानंतर ते बंद करण्यात आले होते. सध्या ट्विटर व्हेरिफिकेशन कंपनीकडून स्वत: केले जाते. त्याला अर्जाची गरज नाही. कंपनीने 2018 मध्ये व्हेरिफिकेशनसाठी पब्लिक ऍप्लिकेशन बंद केले होते. मात्र, आता कंपनीने पुन्हा एकदा सुरु होणार आहे. कंपनीने गेल्यावर्षी सांगितले होते, की 2021 पासून पब्लिक व्हेरिफिकेशन येईल. असे असले तरी कंपनीने अजूनही याची घोषणा केली नाही.\nवेब डेव्हलपर Jane Manchun Wong ने स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यांनी दावा केला की, व्हेरिफिकेशन रिक्वेस्ट फॉर्मवर सध्या काम केले जात आहे. या स्क्रीनशॉटमध्ये दिसू शकतो.\nऍक्टिव्हिस्ट, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि इन्फ्यूएन्सर यांसारखी विविध कॅटेगरी आहेत. अर्ज भरण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जारी केले गेलेले आयकार्ड देणे गरजेचे आहे. याशिवाय तुमचे अकाउंट का व्हेरिफाय करावे, हे सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला काही लिंक्स द्यायला लागेल जिथं तुमच्याबाबत माहिती आहे. न्यूज कव्हरेज किंवा Wikipedia पेज महत���वाचे असू शकते.\nपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही फॉर्म भरून ऑनलाईन सबमिट करू शकाल आणि त्यानंतर ट्विटरच्या रिस्पॉन्सची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जेव्हा ट्विटरला वाटेल की तुमचा प्रोफाईल व्हेरिफाईड असावे तर तुम्हाला ब्लू टिक मिळेल. नाहीतर तुमचा अर्ज बाद ठरवण्यात येईल. पण काही कालावधीनंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येऊ शकतो.\nPune : ‘रेड लाईट’ एरियातील महिलांच्या अनुदानाचा अपहार करणार्‍यांकडून 46 लाख जप्त\nप्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न; अजित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nEarn Money | कमाईची संधी 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nवयाच्या अगोदर वृद्ध बनवतात ‘या’ 5 चुकीच्या सवयी;…\nPune News | अल्पवयीन मुलाला ऊसाच्या दांडक्याने केली मारहाण;…\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या…\nपुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS,…\nShivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज…\nCID | ‘रेखाचित्र’ कक्षाची पहिली तुकडीचे…\nPune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे…\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा…\nरेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी…\nExams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या \n तपास फक्त अनिल देशमुख यांच्यापुरताच…\nPune News | समाजसेवक असल्याचे भासवणार्‍यांना पोलिसांकडून खंडणीच्या…\nPune Rural Police | पोलिसाची हाताची नस कापून घेतल्यानंतर गळफास घेऊन…\nवयाच्या अगोदर वृद्ध बनवतात ‘या’ 5 चुकीच्या सवयी; निरोगी…\n पहिले प्राधान्य महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे चालविण्याचे – पृथ्वीराज चव्हाण\nPost Office | पोस्टाची जबरदस्त योजना 50 हजार जमा करा अन् पेन्शन स्वरुपात जबरदस्त रिटर्न्स मिळवा, जाणून घ्या\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/strike-of-bell-train-drivers-and-helpers-in-satara/", "date_download": "2021-06-23T02:49:16Z", "digest": "sha1:2GQAXJ2XXCW7ZUY6NZ7L6QRNWAWWUX7D", "length": 9900, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "साताऱ्यात घंटागाडी चालक व हेल्पर यांचे काम बंद आंदोलन - Rashtramat", "raw_content": "\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nचांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा\nHome/शहर/सातारा /साताऱ्यात घंटागाडी चालक व हेल्पर यांचे काम बंद आंदोलन\nसाताऱ्यात घंटागाडी चालक व हेल्पर यांचे काम बंद आंदोलन\nसातारा (महेश पवार) :\nशहरात आज सकाळपासून घंटा गाडी चालकांनी काम बंदचे आंदोलन केले आहे पगार वेळेत होत नसल्याने हे आंदोलन केल्याचे गाडीवरील कामगारांनी सांगितले.\nसाताऱ्यातील घन कचरा गोळा करणाऱ्या सुमारे 40 ते 45 घंटागाडय़ावरील कामगार व हेल्पर यांचे पगार वेळेत होत नसल्याकारणाने आज सकाळपासून कामगारांनी घंटागाडी बंदचे आंदोलन केले. गेल्या काही महिन्यांपासून पगार वेळेत होत नसल्याकारणाचे हे आंदोलन केल्याचे कामगारांनी सांगितले . घंटागाडी कामगारांना कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवली जात नाही कोव्हिड कचरा उचलताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा सॅनिटायझर किंवा मास्क दिले जात नाहीत. जर पगार वेळेत मिळाला तर आम्ही आमच्या खर्चाने सॅनिटायझर घेऊन आमची सुरक्षा आम्हीच करु परंतु पगारच होत नसल्याने आमचे पोट भरायचे का सॅनिटायझर विकत घ्यायचे असा प्रश्न या घंटागाडी कामगारांनी केलेला आहे.\n'पं. नेहरूंनी राखली गोव्याची स्वतंत्र ओळख'\n'अशा' पद्धतीने होणार दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nसाताऱ्यात दिवसभरात 16 बाधितांचा मृत्यू\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘त्या’ आंदोलकांवरील खटले मागे घ्या ; काँग्रेसची आग्रही मागणी\nकाय बोलणे झाले आनंद रिठे आणि संजय सुर्वे यांच्यात…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\n‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/thousands-of-fish-died-due-to-poisoning-in-the-storage-pond-nashik-marathi-news", "date_download": "2021-06-23T03:33:34Z", "digest": "sha1:FZPOIULLEAD5JKYPJTZADXRH3CKCTVLP", "length": 18953, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विषबाधेमुळे साठवण तलावात हजारो मासे मृत; नागरिकांना सतर्कतेचा इशारा", "raw_content": "\nतलावात काही अज्ञातांकडून विषबाधेचा प्रयोग करण्यात आला असावा, असा नागरिकांचा आरोप आहे.\nविषबाधेमुळे साठवण तलावात हजारो मासे मृत\nसर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : खेडभैरव हद्दीतील लघुपाटबंधारे विभा��ाच्या योजनेंतर्गत असलेल्या तलावात तीन दिवसांत हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. सर्वत्र तलाव परिसरात तलावाच्या पाण्याच्या कडेला रोहू, कटला, कोंबडा, चिलापी या माशांच्या प्रजातींचे हजारो मासे मृतावस्थेत पडून मोठी दुर्गंधी पसरली आहे. या तलावात काही अज्ञातांकडून विषबाधेचा प्रयोग करण्यात आला असावा, असा येथील नागरिकांचा आरोप आहे. (Thousands of fish died due to poisoning in the storage pond)\nमाहिती ग्रामपंचायतीला मिळताच पंचनामा केला. याबाबत मत्स्यपालन व्यवसाय, नाशिक सहाय्यक आयुक्त अधिकारी, तहसीलदार, घोटीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांना कारवाईसाठी पत्र दिले आहे. स्थानिक केशव विठ्ठल पडवळे यांना मत्स्यव्यवसायासाठी तलाव पाच वर्षे करारनामा करून दिला आहे. तलावात व तलावाच्या कडेला पाचशे ग्रॅमपासून ते दोन-तीन किलोचे हजारोंच्या संख्येने मासे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. दिवसेंदिवस मासे मरण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे तलावाच्या कडेला मृत माशांचे ढीग तयार झाले आहेत. सर्पदेखील मृत्युमुखी पडल्याने तलावात विषबाधा झाल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी कोणीही पिण्यासाठी वापरू नये व कोणत्याही कामासाठी वापर करू नये, अशी सूचना ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना केली आहे. यामुळे पडवळे यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले. पडवळे यांच्यासह सहभागी भागीदारांवर कर्जबाजारी होण्याची वाईट वेळ आली आहे. नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केशव पडवळे, गोरख पगारे, जालिंदर पडवळे, बाळकृष्ण भागडे यांनी केली आहे. शासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पोलिसपाटील अंकुश वाजे, सरपंच लहानूबाई कचरे, गोविंद धादवड, खंडेराव जाधव, भास्कर वाजे यांनी केली आहे.\nहेही वाचा: 20 स्कोअर असतानाही 80 वर्षांचे आजोबा ठणठणीत\n''पाच वर्षांसाठी लिलाव पद्धतीने करारनामा करून खेड ग्रामपंचायतीकडून ताब्यात घेतला होता. चार भागीदार मिळून आतापर्यंत कर्जबाजारी होऊन १४-१५ लाख रुपये खर्च केला. विषबाधेमुळे तलावातील सर्व मासे मृत्युमुखी पडले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला.''\n''अज्ञात समाजकंटकांनी तलावात विषप्रयोग करून सर्व मासे मारल्याचे समजते. यामुळे स्थानिक युवकांच्या व्यवसायास धोका निर्माण झाला आहे.''\n-हरी वाजे, शिवसेना उपतालुकाप्रमुख\nहेही वाचा: शिवेंद्रसिंहराजेंच्���ा प्रश्नावर उदयनराजे घेतील निर्णय \nलॉकडाउनमध्ये द्राक्षाची गोडी कायम देशांतर्गत बाजारात ३५ ते ५४ रुपये किलोचा दर\nकसबे सुकेणे (जि. नाशिक) : वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात लाॕकडाउन जाहीर केला आहे. या काळातही शेतीसह अत्यावश्यक सेवा व वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. लॉकडाउननंतरही द्राक्षाची गोडी काय\nकुक थांबले, कामगार गावाकडे.. हॉटेल व्यावसायिकांची व्यथा; परप्रांतीय कामगार परतू लागले\nनाशिक : ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर कारखाने, ज्वेलरी, हॉटेल, तसेच बांधकाम साईटसवर काम करणारे कामगार गावाकडे परतू लागल्याने किमान महिनाभरासाठी अर्थचक्र मंदावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वाधिक आर्थिक फटका बसलेल्या हॉटेल व्यवसायिकांना फुड पार्सल दे\n पॅकिंग किटअभावी मृतदेह ६ तास पडून; पाचशेचे कीट देतायत हजार रुपयांना\nनाशिक : येथील हॉस्पिटलमध्ये मृतदेहाला पॅक करण्यासाठी महापालिकेत पॅकिंग कीट नसल्यामुळे मृतदेह सहा तास पडून राहिला. येथील कर्मचाऱ्यांनी चक्क बाहेरून विकत किट आणून दिले. पाचशे रुपये तिकीट हजार रुपयाला आणून दिल्याने नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले. या वेळी बिटको हॉस्पिटलमध्ये सामाजिक कार्यकर्\nउपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसुती, कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण अधोरेखित\nनिफाड (जि. नाशिक) : एकीकडे ग्रामीण रुग्णालयांना कोविड केअर सेंटरचा दर्जा दिला जात असताना दुसरीकडे मात्र सामान्य रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी येत आहे. निफाड उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरु असल्याने प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसुती झाल्याचा प्रकार बुधवारी (ता.१४) घडला. या प्र\nकोरोनाचे जिल्‍ह्यात 32 बळी, दिवसभरात तीन हजार 343 पॉझिटिव्‍ह\nनाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे होणार्या मृत्‍यूंची संख्या चिंताजनकरित्‍या वाढते आहे. मंगळवारी (ता.13) दिवसभरात जिल्‍ह्‍यात 32 बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. तर तीन हजार 343 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत\nमालेगाव सामान्य रुग्णालयात परिस्थिती गंभीर पहाटेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा\nमालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन साठा अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारी (ता. १५) पहाटेपर्यंत पुरेल एवढाच साठा असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. यामुळे आरोग्य यंत्रणेसह रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत.\n\"बाबांनो हात जोडतो, नियम पाळा\" रस्त्यावर उतरलेल्या महापौरांचे आवाहन\nनाशिक : शहरात कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत असताना बाजारपेठेतील गर्दी कमी होत नसल्याने अखेरीस महापौर सतीश कुलकर्णी रस्त्यावर उतरले आहे. गर्दी असलेल्या ठिकाणी दुकानदार व नागरिकांना भेटून हात जोडून नियम पाळण्याची विनंती त्यांनी करताना पोलिस बघ्याची भूमिका घेत अ\nकोरोनाग्रस्त मातेने घरातच सोडला प्राण; एकटी लेक कारने घेऊन गेली स्मशानात\nम्हसरूळ (जि.नाशिक) : बेड मिळत नसल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाला कारमध्ये सलाइन लावण्याची वेळ आल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये आणखी एक घटना धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे जगण्याने छळले होते. मरणाने केली सुटका...असेही म्हणता येणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. काय घडले नेमके\nनिःशुल्क ऑक्सिजन बेडचे पहिले कोविड सेंटर नाशिकमध्ये; खासगी डॉक्टर, मनपाच्या सहकार्याने उभारणी\nसिडको (जि. नाशिक) : महापालिकेच्या सहकार्याने व खासगी डॉक्टरांच्या मदतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडसह महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर बनविण्याचा मान शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या वाट्याला आला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल रुग्ण\nनाशिक शहरात 'कोव्हिशिल्ड'चा तुटवडा; २७ हजार कोव्हॅक्सिनचे लसीकरण\nनाशिक : कोरोना संसर्गाला विरोध करणाऱ्या कोव्हिशिल्ड लसींचे दोन लाख डोस नागरिकांना देण्यात आले, तर कोव्हॅक्सिनचे २७ हजार डोस नागरिकांना देण्यात आले आहे. खासगी लसीकरण केंद्रांत अल्प प्रतिसाद मिळत असल्याची बाब समोर आली आहे. मोफत लस घेण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_55.html", "date_download": "2021-06-23T02:23:28Z", "digest": "sha1:WPBHHAACZ5M3VI45ELCRCAKJHDF4QAL2", "length": 9428, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "बँकेतील गैरव्यवहार व विनयभंग प्रकरणी पीडितेचा आंदोलनाचा इशारा - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र बँकेतील गैरव्यवहार व विनयभंग प्रकरणी पीडितेचा आंदोलनाचा इशारा\nबँकेतील गैरव्यवहार व विनयभंग प्रकरणी पीडितेचा आंदोलनाचा इशारा\nसांगली येथील बँकेतील गैरव्यवहार व विनयभंग प्रकरणी पीडितेचा आंदोलनाचा इशारा\nसहकार क्षेत्रातील एका बँकेतील गैरव्यवहार व विनयभंग प्रकरणी पीडित महिलेने बँकेसमोर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे दरम्यान पीडित महिला एका सहकारी बँकेत हंगामी तत्त्वावर कामाला आहे बँकेत कायमस्वरूपी होण्यासाठी व पगार वाढवण्यासाठी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल व मिळणाऱ्या पगारातून काही रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी लागेल यासाठी त्याच बँकेतील वरिष्ठ अधिकार्‍याकडून पीडित महिलेवर सतत तगादा व दबाव आणून तिचा मानसिक छळ करत होते या संबंधित पीडित महिलेने महीला आयोग व जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार देखील दाखल केली आहे तसेच या सहकार बँकेत अनेक दिवसापासून गैरव्यवहार सुरू आहेत शेतकऱ्यांची बँक असताना व्याजात सूट दिली जात नाही सवलत दिल्याचे कागदोपत्री दर्शविले जाते तो पैसा कोणाच्यातरी घशात तर घातला जात नाही ना यासंबंधी तक्रार ही साखर आयुक्तांकडे दाखल आहे दरम्यान शिव सहकार संघटने पीडितेला न्याय मिळावा व सर्व गैरप्रकार थांबवावेत अन्यथा पीडित महिलेचे सर्व कुटुंबासमवेत 7 सप्टेंबर रोजी बँकेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर ग��न्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10179", "date_download": "2021-06-23T02:13:08Z", "digest": "sha1:ATT2RISIIPWBIB5QHDKVMWQNOBVGY5CN", "length": 35745, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nमराठी राज्य निर्माण झाले. ते हळूहळू वाढतही गेले. शिवाजीमहाराजांना इतरेजन मात्र बंडखोर समजत होते. प्रस्थापित बादशाहांच्या विरुद्ध बंडाळी करून निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याला दख्खनी पातशाहीतील लोक आणि दिल्लीच्या मोगलाईतील लोक सार्वभौमत्त्वाचा मान देत नव्हते. इतकेच नव्हे , तर आमच्यातीलही बरेच स्वजन महाराजांना राज्यकर्ता समजत होते. त्यांना राजा मानत नव्हते. तो सार्वभौमत्वाचा साक्षात्कार जनतेला होण्याची नितांत आवश्यकता असते.\nआमची भूमी , आमचा ध्वज , आमचे पंतप्रधान , आमची संसद , आमचे आरमार , आमचा समुद आणि आमचे राष्ट्रपती याच्यापुढे जगातील सर्व गोष्टी आम्हाला दुय्यम आहे��� , असल्या पाहिजेत. त्यांची अप्रतिष्ठा होता कामा नये. ती प्रतिष्ठा प्रथम आम्हीच सांभाळली पाहिजे. ती पोस्टाच्या तिकिटावरच्या चित्रापासूनच ते संसदेवर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजापर्यंत आमच्या हृदयांत , आमची आम्हालाच उदात्ततेने जाणवली पाहिजे. कधीकधी लहानमोठ्या अशा घटना घडतात , की या उदात्ततेला धक्का बसतो. आपल्या मनातही सुरुंगासारखा स्फोट होतो. नुकतेच घडले. एका शेजारच्या राष्ट्राचे अध्यक्ष आमच्या देशात पाहुणे म्हणून आले. त्यांचे अगदी योग्य असे आम्ही स्वागतही केले. पण ते ज्या विमानातून आले , त्या विमानावर जो आमचा राष्ट्रध्वज लावलेला होता , तो उलटा लावला गेला होता.\nआणखी एक आठवण. पण जरा वेगळी. पंडित नेहरुंच्या काळात एका युरोपीय देशात , जगातील सर्व राष्ट्रांत जे कोणचे अतिशय उदात्त , भावनेने भारावलेले राष्ट्रीय गीत (राष्ट्रगीत नव्हे) तेथील जनता प्रेमाने गाते , अशी एकूणएक राष्ट्रप्रेमी गीते एकत्र करून त्यांची भाषांतरे छापण्याचा उपक्रम त्या युरोपीय राष्ट्राने योजला. त्या राष्ट्रात असलेल्या आमच्या राजदूताकडेही अशा अखिल भारतीय पातळीवर लोकादरांस आणि प्रेमास पात्र ठरलेले राष्ट्रविषयक गीत त्या युरोपीय राष्ट्राने मागितले. आमच्या राजदूताने कोणचे गीत दिले आमच्या राजदूताने एका हिंदी सिनेमातील एक प्रेमगीत पाठवून दिले आमच्या राजदूताने एका हिंदी सिनेमातील एक प्रेमगीत पाठवून दिले आता ही सगळीच कहाणी दळत बसायची का आता ही सगळीच कहाणी दळत बसायची का जाऊ द्या. पण असे का होते जाऊ द्या. पण असे का होते कारण आमचे मनच ‘ स्वदेशी ‘ झालेले नाही.\nशिवाजी महाराज लहानसान गोष्टीतही स्वराज्याची अस्मिता आणि प्रतिष्ठा कसे जपत होते याचे द्योतक असलेले महाराजांचेच एक पत्र उपलब्ध आहे. गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहा बादशाहास भेटावयास महाराज जाणार होते. ही भेट राजकीय होती. आजच्या भाषेत बोलायचे तर राष्ट्रीय पातळीवरची होती. म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम छत्रपती महाराज गोवळकोंड्याच्या बादशाहाला भेटावयास जाणार होते. तेव्हा ‘ आम्ही बादशाहांस भेटावयास कोणत्या पद्धतीने येऊ ‘ हे महाराजांनी आपल्या मराठी राजदूताच्यामार्फत गोवळकोंड्याच्या वजीरांस आणि बादशाहास स्पष्ट शब्दांत कळविले आहे. महाराजांच्या राजदूताचे नाव होते प्रल्हाद निराजी नासिककर. महाराज म्हणतात की , ‘ आम्ही बादशाहांस भेटावयास येऊ , त्यावेळी आमची सर्व राजचिन्हे आमच्या समवेत भेटीचे वेळी असतील ‘ छत्र , मोचेर्ले , सोन्याच्या मुठीच्या चवऱ्या , ध्वज , माहिमरातब , गुर्ज (राजदंड) इत्यादी सर्व राजचिन्हे समवेत आणि धारण करून आम्ही येऊ. शाही नौबत (छत्रपतींची राजदुंदुभी) , निरंकुश स्वारीचा हत्ती त्यात असेल.\nहे सर्व सुचविण्यात आणि त्याप्रमाणे घडविण्यात महाराजांचा कोणता हेतू होता बडेजावाने मिरविण्याचा आणि आपला डामडौली दिमाख करून गोवळकोंडेकरांना दिवविण्याचा किंवा हिणविण्याचा होता का बडेजावाने मिरविण्याचा आणि आपला डामडौली दिमाख करून गोवळकोंडेकरांना दिवविण्याचा किंवा हिणविण्याचा होता का अजिबात नाही. पण एक सार्वभौम स्वतंत्र महाराजा आपल्या राष्ट्राच्या वतीने तुमच्याकडे भेटीस येत आहे याची जाणीव त्यांना आणि आपल्यातील आंधळ्या सुजनांनाही देण्याकरता हा रिवाज महाराज जाणीवपूर्वक आचरीत होते. जगातील सर्वच सार्वभौम देश हा रिवाज पाळतात. आमचे हिंदवी स्वराज्य नव्यानेच जन्माला आलेले असल्यामुळे आम्हाला जाणीव नव्हती , ती देण्याची अशी गरज होती , इतकेच. पण त्याला केवढा अर्थ आहे. महाराजांची आणि कुतुबशाहाची भेट अशाच पद्धतीने घडली.\nपुढची एक आठवण सांगावीशी वाटते. श्रीमंत थोरले बाजीराव हे दिल्लीकरांचा मुलुख जिंकत जिंकत चंबळा नदी ओलांडूनही पुढे गेले. पण दिल्लीच्या बादशाहाच्या बाबतीत त्यांच्या भावना जरा उणेपणानेच व्यक्त झाल्या. पुढे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी तर आपल्या राजदूतामार्फत दिल्लीच्या मोगल बादशाहाला आहेर म्हणून सोन्याची किल्ली अर्पण केली. गोष्ट किरकोळ वाटेल , पण राष्ट्रीय भावनेचा विचार केला , तर ती गंभीर आहे. सोन्याची किल्ली नजराणा म्हणून देणे म्हणजे आमच्यावरचे आपले वर्चस्व आम्ही मान्य करतो आणि सर्वस्वाच्या अधिकाराची ही किल्ली आपणास अर्पण करतो असा त्याचा अर्थ होता. येथे छत्रपतींच्या , पंतप्रधानांच्या आणि एकूणच हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौम प्रतिष्ठेला धक्का लागत होता. लागला.\nआणखी एक गोष्ट सांगून टाकू काय पाहा कशी वाटते. इ.स. १९५२ साली ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ ( द्वितीय) यांचा राज्याभिषेक सोहळा लंडनमध्ये साजरा झाला. त्यावेळी भारत सार्वभौमच होता. पण कॉमनवेल्थचा सदस्य होता. जगातील अनेक द���श कॉमनवेल्थचे सदस्य नव्हते , तरीही जागतिक रिवाजाप्रमाणे ब्रिटिश राणीचा आदर आणि अभिनंदन करण्यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. भारताच्या वतीनेही भारताचे राजदूत ( हायकमिशनर) उपस्थित होते. रिवाजाप्रमाणे राणीला काही मौल्यवान आहेर करणे आवश्यक आणि योग्यच होते. पण तो आहेर कसा असावा आणि काय असावा याचा विचार आमच्या देशाने म्हणजेच परराष्ट्र खात्याने आणि परराष्ट्रमंत्र्यांनी करण्याची आवश्यकता होती. पण तसा केला गेला नाही. आमच्या भारताच्या राजदूताने राणीला गुलाब फुलांचे छत्र अर्पण केले. काय बोलावे \nहिऱ्यामोत्यांची भरलेली सोन्याची परात एकवेळ आहेर म्हणून राणीला दिली असती , तरी चालले असते. पण सार्वभौमत्वाचे सवोर्च्च प्रतीक म्हणजे छत्र. ते द्यावयास नको होते. पाहा पटते का\nआपल्या राष्ट्राच्या अस्मितेला थोडासुद्धा धक्का लागता कामा नये , याची दक्षता सर्वांनीच अगदी परदेशांत प्रवासाकरता किंवा विद्याथीर् म्हणून अभ्यासाकरता जाणाऱ्या प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता असते. राष्ट्रीय चारित्र्याला त्यातूनच उजाळा मिळतो. नम्रता असावी. लाचारी नसावी.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला ���ाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ ���ाष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग ���३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/land-acquisition-for-pune-nashik-high-speed-railway", "date_download": "2021-06-23T03:41:52Z", "digest": "sha1:HB6OGA5WXQ4XQEPMIXVSNIO5LYSNNNB7", "length": 6167, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणे-नाशिक दीड तासांत! हाय स्पीड रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण", "raw_content": "\n हाय स्पीड रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण\nबोटा (अहमदनगर) ः देशातील पहिल्या सेमी हाय स्पीड पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या जमीनमोजणीला प्रत्यक्षपणे पठार भागातील खंदरमाळवाडी (ता. संगमनेर) येथून प्रारंभ करण्यात आला. यावेळी महारेल, महसूल, अभिलेख, वन व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nअनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला पुणे-नाशिक रेल्वेमार्ग पुणे- नगर- नाशिक या तीन जिल्ह्यांतून जाणार आहे. या रेल्वेमार्गावर अठरा बोगदे असून, रेल्वेचा वेग ताशी 180 किलोमीटर असेल. त्यामुळे पुणे-नाशिक प्रवासाला दोन तासांपेक्षा कमी वेळ लागणार आहे. (Land Acquisition for Pune-Nashik High Speed Railway)\nहेही वाचा: वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी\nसंगमनेर तालुक्‍यातील केळेवाडी, माळवाडी, बोटा, येलखोपवाडी, खंदरमाळवाडी, नांदूर खंदरमाळ, जांबूत, साकूर, जांभूळवाडी, पिंपळगाव देपा, कोळवाडे, पिंपरणे, जाखुरी, खराडी, जोर्वे, कोल्हेवाडी, समनापूर, पोखरी अशा अठरा गावांतून हा मार्ग जाणार आहे.\nखंदरमाळवाडी येथे या मार्गाच्या जमीनमोजणीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाबाबत नोटीस देण्यात आलेले शेतकरी उपस्थित होते. \"महारेल'चे अधिकारी सोमनाथ गुंजाळ यांनी रेल्वेमार्गाची माहिती दिली. भूसंपादनाची कार्यवाही तिन्ही जिल्ह्यांत सुरू झाली आहे. साडेसोळा हजार कोटींचा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/lifestyle/model-suffering-from-lymphedema-made-its-weakness-its-biggest-strength", "date_download": "2021-06-23T02:26:34Z", "digest": "sha1:QTAB4UVF7X5QTSXJD554LZYAVRJ6VZDP", "length": 16546, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ..तरी खचला नाही आत्मविश्वास; २३ वर्षीय मॉडेलचा थक्क करणारा प्रवास", "raw_content": "\nखचला नाही आत्मविश्वास; २३ वर्षीय मॉडेलचा थक्क करणारा प्रवास\nगेल्या काही काळापासून सौंदर्याची संकल्पना बदलली आहे. कोणेएके काळी बाह्यरुपावरुन सौंदर्याची परिभाषा केली जात होती. मात्र, आता सौंदर्य हे बाह्यरुपावर अवलंबून नसून माणसाच्या मनावर, बुद्धेमत्तेवर अवलंबून असतं हे हळूहळू जगाला पटू लागलं आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील महोगनी गेटर या मॉडेलची चर्चा रंगली आहे. आपल्या असाध्य आजारावर मात करत आज ती यशस्वी मॉडेल (model) म्हणून जगासमोर वावरत आहे. अनेकांना तिचा हेवा वाटतो. तर, अनेकजण अजूनही तिच्यावर टीका करतात. परंतु, या सगळ्यांना झुगारुन तिने तिची वेगळी वाट निवडली आहे आणि त्या वाटेवर ती मार्गस्थदेखील झाली आहे. (model-suffering-from-lymphedema-made-its-weakness-its-biggest-strength)\nमहोगनी गेटरने तिचं व्यंग लपवण्यापेक्षा त्यासोबत जगण्याची आणि त्या व्यंगालाच करिअर म्हणून कलाटणी दिली. आपलं व्यंग झाकून टाकण्यापेक्षा ती त्याच्यासोबत वावरते, फोटोशूट करते. विशेष म्हणजे व्यंगाचा कलात्मकतेने कसा वापर करायचा हे महोगनीने जगाला दाखवून दिलं आहे.\n फक्त एका प्रवाशासाठी घेतलं विमानाने उड्डाण\n२३ वर्षीय महोगनी ही लिम्फेडेमा (lymphedema) नावाच्या आजाराने त्रस्त आहे. लिम्फेटिक सिस्टीम ही एक ब्लॉकेजमुळे निर्माण होणारी समस्या आहे. या आ��ारात शरीरातील एका ठराविक भागाला कायम सूज येते आणि त्यावर कोणताही उपाय नाही. महेगनीच्या डाव्या पायाला ही सूज असून तिच्या पायाचं वजन तब्बल ४५ किलो आहे.\n\"शारीरिक त्रासापेक्षा मला मानसिक त्रासाला जास्त सामोरं जावं लागतं. अनेकदा मला टीकाही सहन करावी लागते. परंतु, हे माझं व्यंग नसून हीच माझी ताकद आहे, असं मी मनाला समाजवते\", असं महोगनी म्हणाली.\nपुढे ती म्हणते, \"अनेकांनी मला पाय कापण्याचा सल्ला दिला. पण, मी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करते या व्यंगामुळेच मला जगण्याची ताकद मिळाली आहे. हे व्यंग लपवण्यापेक्षा या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल याकडे मी लक्ष दिलं. त्यानुसार, मी लिम्फेडेमाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली.\"\nदुसऱ्या बाळाची तयारी करताना, मोठ्याचाही करा विचार\nअकोला: आपण दोघेही पती-पत्नी आपल्या दुसर्‍या मुलाचे स्वागत करण्याची तयारी करत असाल. परंतु आपल्या लक्षात आले की दुसऱ्या या मुलाचे स्वागत करण्याचे वातावरण पहिल्या मुलाच्या स्वागतापेक्षा बरेच वेगळे असते. आपल्या पती, पत्नी आणि कुटुंबीयांव्यतिरिक्त आपल्या मुला-बहिणीच्या स्वागतामध्ये पहिल्या मुला\nपायाच्या उपचारासाठी या पद्धतीचा वापर करा अन् आपले पाय सुंदर ठेवा\nकोल्हापूर : पायाच्या सुंदरतेसाठी त्याची देखभाल करणे आवश्‍यक असते. पायाची देखभाल कशी करावी, कोण कोणती काळजी घ्यावी, याबाबत आपण काही टिप्स जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला सलूनमध्ये जाण्याची गरज नाही. घरातच तुम्ही स्वतः पेडिक्युअर करू शकता. जर तुम्ही पायाच्या देखभालीकडे पाहत नसाल तर\nकाखेतल्या घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय\nउन्हाळा सुरु झाला की अनेक शारीरिक तक्रारी व समस्या डोकं वर काढू लागतात. यात सगळ्यात त्रासदायक ठरणारा समस्या म्हणजे सतत येणारा घाम. दुपारी कडक ऊन पडायला लागलं की घाम येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे सतत घामाने ओलं चिंब होणारा अंग आणि त्यामुळे येणारा घामाचा वास नकोसा होतो. बऱ्याच वेळा मान, गळ\nमैत्रीत 'अशा' वेळी टांग खेचणे पडू शकते महागात\nमैत्री (friendship) म्हणजे दिवस हसत हसत घालवणे. मैत्री म्हणजे कधी सिरियस बोलणे..कधी हसणे. मैत्री म्हणजे गरजेच्या वेळी एकत्र येणे. जर मित्राचा मूड खराब असेल तर थोडाशी टांग खेचा आणि वातावरण हलके करा, जेणेकरून त्याच��या चेहऱ्यावरील हास्य परत येईल. परंतु असे काही प्रसंग आहेत जेव्हा मित्राची टां\nसिनेमातील अभिनेत्रींप्रमाणे आयब्रो हवे तर वाचा 'या' टिप्स\nसिनेमात अभिनेत्रींचे आयब्रो परफेक्ट शेपमध्ये असतात. जर का तुम्हांलाही त्यांच्यासारखे परफेक्ट शेपमध्ये असणारे आयब्रो हवे असतील तर खालीलप्रमाणे असलेल्या टीप्सचा वापर केल्यास तुमचे एकदम सेम-टू-सेम आयब्रो होतील\nहातावरील मेहंदीचा असाही वापर; सजवा तुमचे घर\nमेहंदी (heena) हा महिलांच्या मेकअपचा अविभाज्य भाग मानला जातो. मेहंदीशी संबंधित अनेक धार्मिक महत्त्व आहेत. या सर्व व्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टींसाठी मेहंदी (art) वापरली जाऊ शकते, ज्याबद्दल आपण कदाचित विचार केला नसेल. आपण सौंदर्यापासून ते आरोग्यापर्यंतच्या बाबींमध्ये मेहंदी वापरू शकता. हातावर\nनखांचे क्युटिकल कापणे ठरू शकते धोकादायक\nघरी मॅनिक्युअर (manicure) वापरताना आपण कदाचित क्युटिकल्स (cuticles) कट करण्याचा विचार करत असाल, परंतु थांबा. कटिकल्स ट्रिम करणे किंवा तोडणे कोणत्याही प्रकारे योग्य नाही. आपण हे केल्यास, यामुळे आपल्याला वेदना होऊ शकतात, तसेच आपल्याला इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (cuticles care\nबनारसी दुपट्ट्याने खुलवा सौंदर्य विविध ड्रेससोबत असा करा मॅच\nबनारसी सिल्क (banarasi silk)ची क्रेझ नेहमीच भारतीय महिलांमध्ये पाहायला मिळते. ही क्रेझ आता फक्त बनारसी सिल्क साड्यांपुरतीच मर्यादित नाही. बनारसी रेशीमचे फॅन्सी दुपट्टेही (fancy dupatta) बाजारात येऊ लागले आहेत. या दुपट्ट्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपण कोणत्याही कपड्यांसह पार्टी लुक\nकॉटन साडीची स्टाईल करा; एखाद्या सेलिब्रिटीसारखे दिसा\n(summer season) उन्हाळ्याच्या सीझनमध्ये, हलकी सूती (cotton saree) कपडे सर्वात आरामदायक असतात. गंमत म्हणजे फॅशन इंडस्ट्रीमध्येही (fashion industry) कॉटन फॅब्रिकवर बरेच प्रयोग केले गेले आहेत. विशेषतः महिलांना उन्हाळी हंगामात सूती फॅब्रिक सारख्या विविध प्रकारचे कपडे घालण्याचा पर्याय असतो. बाज\n समजावण्यासाठी ट्राय करा इंटरेस्टींग टिप्स\nजेव्हा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये (relationship) असता तेव्हा त्यात प्रेम, (love) भांडण, रुसवे-फुगवे या सर्व गोष्टी आल्याच....एखाद्या नात्यात भांडण होणे सामान्य आहे. कधी कधी शुल्लक गोष्टींवर किंवा काही मोठया गंभीर प्रकरणांवर घडते. लढाईमागील कारण काहीही असो, क्षमा मागण्यासाठी आणि दुसर्‍या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/new-business-of-charities-the-backwaters-of-the-city-nrab-107212/", "date_download": "2021-06-23T03:09:20Z", "digest": "sha1:5T2CHIJ2OHTQUYM6OGCUE6CTJVPEURLJ", "length": 12007, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "New business of charities; The backwaters of the city nrab | चाेरट्यांचा नवा धंदा ; शहरातून बाेकडचाेरीचा सपाटा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जून २३, २०२१\nमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nमंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका\nमराठा आरक्षणबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nनाशिकचाेरट्यांचा नवा धंदा ; शहरातून बाेकडचाेरीचा सपाटा\nकाेराेनाचा संसर्ग वाढू लागल्याने बाजारपेठेतील अार्थिक व्यवहार सध्या मंदावले आहेत. बेराेजगारीतही काही प्रमाणात वाढ झाल्याने आता बाेकड चाेरीचा नवीन व्यवसाय चाेरट्यांनी सुरू केल्याची चर्चा यानिमित्ताने शहरात सुरू झाली आहे.\nनाशिक : सातपूर मार्केटमधील बागलाण मटण शॉपचे शेडचे कुलूप तोडून बोकड चोरीची घटना ताजी असतानाच अंबड परिसरातून २१ बाेकड चाेरीस गेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.\nनवीन नाशिकमधील राणेनगर परिसरातील जावेद गनी खाटीक यांनी याप्रकरणी पाेिलसांत तक्रार दिली आहे. खाटीक यांचे अंबड परिसरात जावेद मटन शाॅप असून, रात्री ते आपले दुकान बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात चाेरट्यांनी आत असलेले दाेन लाख रुपये किंमतीचे २१ बाेकड चाेरून नेल्याचे म्हटले आहे.\nकाेराेनाचा संसर्ग वाढू लागल्याने बाजारपेठेतील आर्थ��क व्यवहार सध्या मंदावले आहेत. बेराेजगारीतही काही प्रमाणात वाढ झाल्याने आता बाेकड चाेरीचा नवीन व्यवसाय चाेरट्यांनी सुरू केल्याची चर्चा यानिमित्ताने शहरात सुरू झाली आहे.\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nबुधवार, जून २३, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488528979.69/wet/CC-MAIN-20210623011557-20210623041557-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}